diff --git "a/data_multi/mr/2018-39_mr_all_0126.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0126.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2018-39_mr_all_0126.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,1062 @@ +{"url": "http://marathi.cricketnmore.com/cricket-news/british-airways-delivered-anil-kumbles-kit", "date_download": "2018-09-24T06:01:19Z", "digest": "sha1:K6OPZ5BLCCDKO5DZVEYNB7TNMPO7MWZ7", "length": 3542, "nlines": 47, "source_domain": "marathi.cricketnmore.com", "title": "ब्रिटिश एअरवेजने कुंबळेचे लगेज सुरक्षित पोहचविले", "raw_content": "\nब्रिटिश एअरवेजने कुंबळेचे लगेज सुरक्षित पोहचविले\nसेन्ट किटस: भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक अनिल कुंबळे याची कॅरेबियन दौऱ्याची सुरुवात चांगली झाली नाही. कारण एअरवेजच्या चुकीमुळे त्याची बॅग लंडनमध्ये राहिली, पण ब्रिटिश एअरवेजने तत्परता दाखवताना शुक्रवारी त्याचे लगेज सेन्ट किट््सला पोहचविले. त्यासाठी ब्रिटिश एअरवेजने कुंबळेची माफीही मागितली होती.\nब्रिटिश एअरवेजने टिष्ट्वट करताना म्हटले की,ह्यअनिल कुंबळे आम्हाला जाहीर करताना आनंद होत आहे की, आम्ही तुमची बॅग यशस्वीरीत्या नियोजित स्थळीmपोहचवली आहे. मालिकेसाठी शुभेच्छा भारतीय क्रिकेटपटूची माफी मागण्याची घटना ब्रिटिश एअरवेजच्या इतिहासात प्रथमच घडली आहे.\nविराटच्या या ट्वीटवर लोकांनी विचारले अनुष्का प्रेग्नेंट आहे का\nतिरंगी मालिका: श्रीलंकेवर 2 गड्यांनी मात; बांगलादेश फायनलमध्ये,उद्या भारतविरुद्ध झुंजणार\nनिडास ट्रॉफी: रंगतदार सामन्यात बांगलादेशचा श्रीलंकेवर विजय\nICC वर्ल्डकप क्वालीफायर : वेस्ट इंडीजला नमवून अफगाणिस्तानने कायम ठेवले आव्हान...\nIPL मधील मोहम्मद शमीचा सहभाग हा चौकशी समितीच्या रिपोर्टनंतर : राजीव शुक्ला\nEXCLUSIVE: पप्पा म्हणाले क्रिकेट पॅशन आहे तर खेळ, अभ्यासाची चिंता नको - मयांक अग्रवाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/496", "date_download": "2018-09-24T05:40:31Z", "digest": "sha1:GYN3ONGNW226TRNUY5X3J5GR6JOIQKOC", "length": 56713, "nlines": 222, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विचार आणि चमत्कार. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nलोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही. थोर समाजसुधारकांचे विचार एकवेळ लोकांना पटणार नाहीत पण एखाध्या बुवाबापुने काही चमत्कार केला किंवा त्याच्या चमत्काराविषयी कळले की लागलीच काहीही विचार न करता त्या बुवाबापुचे भक्त बनायचे. बिचारे समाजसुधारक त्यांना आपले विचार लोकांना सांगताना नाकीनऊ येतात. काही जण त्यांना वेड्यात काढतात काहींना त्यांचे विचार पटतात पण उशिरा. तो पर्यंत हे समाजसुधारक काळाच्या पडधाआड गेलेले असतात. हल्ली समाजसुधारक दिसतच नाही.चमत्कारीक बुवाबापू मात्र दिसतात. म्हणूनच वाटते बुवा,बापू होणे सोपे पण समाजसुधारक होणे सर्वात कठीण काम. तिथे अ. नि‌. स. वाले अधूनमधून लढताना दिसतात त्यांच म्हणा ऐकतय तरी कोण. लोकांना अंधश्रद्धेबाबत काही समजावयाला गेल्यास लोक त्याला श्रद्धेचे गोंडस रुप देऊन मोकळे होतात. नेहमी विचार करतो की चमत्कारात काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही . आपण म्हणतो हे शतक विज्ञानाचे आहे उच्च तंत्रज्ञानाचे आहे कशावरून हे सारे आपण म्हणतो निरनिराळे शोध लागले म्हणून का. हल्ली पालख्यांचे पेव फुटले आहेत लोक दुरवर चालत जातात . का जातात ते कळत नाही पण जातात हे नक्की. हल्ली देवदर्शनालाही पायी चालत जाण्याचे स्तोम वाढले आहे. काही महीन्यांपुर्वी अमिताभ बच्चन कुटूंबियांसोबत जाऊन आला. तेव्हा वाटते याला प्रचिती आली वाटते. म्हणजे हे सर्व खोट नाही खर आहे . नंतर कळते भारत हा लोकशाही प्रधान देश आहे. इथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे. टिका करण्याचा सुद्धा अधिकार आहे.\nइथे ज्याला त्याला काहीही करण्याचा अधिकार आहे.\nमराठी अआमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी से |\nश्री.विकी यांनी अगदी योग्य असा चर्चाविषय प्रस्तुत केला आहे. यावर लौकरच विस्तृत प्रतिसाद लिहिण्याचा मानस आहे. विषय जिव्हाळ्याचा आहे. सदस्यांनी आपापली मते मांडावी अशी विनंती आहे.\nआपला प्रतिसाद लवकरात लवकर यावा ही ईच्छा\nखुप मोठा आवाका असे वाटते आहे\nपण या लेखा साठी विषयाचा खुप मोठा आवाका घेतला गेला आहे की काय असे वाटते आहे.\n...काय एवढी मोठी शक्ती आहे की जी समाजसुधारकांच्या विचारात नाही .\nयांत अनेक सुधारक येतील. म्हणजे मला असं म्हणायचे आहे की, संतती नियमन, लैंगिक शिक्षण यावर काम करणार्‍या सुधारकांना समाजाने 'इतर' समाज सुधारकांपेक्षा वेगळे वागवले आहे. आजही वेश्यांसाठी काम करणार्‍यांना वेगळी वागणूक मी पाहिली आहे.\nआज तात्यांनी बार बालांवर लेख लिहायला सुद्धा उपक्रमासारख्या विचार प्रवर्तक स्थळावर वाद झाला. त्यामुळे फक्त देव व अंधश्रद्धा असा विषय की श्रद्धा, अंधश्रद्धा व सुधारक असा विषय या चर्चेचा आहे (किवा तत्सम जे काही असेल ते)मुळ प्रस्तावात जरा विस्ताराने स्पष्ट व्हायला हवा होता असे मला वाटते.\nआपण या विषयात रस घेतल्याबद्दल धन्यवाद.\n���ा सर्व गोष्टींमागे बरीचशी मानसिक कारणे असू शकतात. उदा. भीती(ही काढून टाकण्यासाठी आपण बुवा बापूकडे जातो आणि त्यांच्या अधीन होत जातो.त्यानंतर नवीन भिती निर्माण होते कि या बुवाबापुंस सोडल्यास आपल परत काहीतरी होऊ शकते.)दुबळ्या मनाची माणसे अशी असू शकतात.\nसमाजसुधारकांविषयी काय बोलायचे ते १९व्या २० व्या शतकात होऊन गेले.त्यांचे विचार आपण शाळा,महाविधालयात शिकलो आणि विसरूनही गेलो(फार मोठी शोकांतिका).\nबुवा-बापूंचा सुळसुळाट म्हणजेच धर्माला आलेली ग्लानी\nविषयाची व्याप्ती मोठी आहे, हे मान्य. म्हणून एक उपविषय घेतला आहे. हे बुवा आणि बापू कुठून येतात, आणि कसे काय \"महत्पदाला\" पोचतात ह्याचे कारण स्पष्ट आहे. घाबरून अध्यात्म करणा-या लोकांचा देश झाला आहे. विज्ञानयुग वगैरे म्हणतात, पण निखालस विज्ञान असे करणारे किती आहेत ह्याचे कारण स्पष्ट आहे. घाबरून अध्यात्म करणा-या लोकांचा देश झाला आहे. विज्ञानयुग वगैरे म्हणतात, पण निखालस विज्ञान असे करणारे किती आहेत तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे. फोन बनवणा-या कंपनीने आपला \"हस्तसंच\" चाकूने उघडून एकदोन \"फीचर्स\" उडवली, दोनतीन नवीन घातली, शिवून टाकला आणि नवीन म्हणून बाजारात विकायला काढला, ह्याला विज्ञान म्हणत नाहीत. पण असल्या फालतू गोष्टीचे वारेमाप कौतुक आपण आजकाल करतो. तिच्यात काहीतरी नवीन शोध आहे, असं समजतो. येनकेनप्रकारेण पैसे करणा-या माणसाचे तर आपण भक्तच बनलो आहोत. पण ते सरळ कबूल करण्याइतके उच्चभ्रू मराठी लोक तरी अजून बेरड झालेले नाहीत. म्हणून लक्ष्मीला सरस्वतीचा मुखवटा चढवतात. पैसेवाल्या माणसाकडे नक्की काहीतरी विद्या आहे अशी आवई उठवतात. मग ती टेक्निकल विद्या असो, मार्केटिंगची असो, आणखी कसली असो. (खरी ती शंभरात एखाद्याला असली तर.) ह्या वृत्तीचा नीचांक म्हणजे आपल्या घरात पैसा आला तो आपणच \"गुरू\" असल्यामुळे, ही समजूत. ही merit आणि talent ची घाणेरडी भाषा आपण जागतिकीकरणामुळे शिकलो. पण भाषा अगदी वरवर बदलली आहे. \"अरे पैसे सगळेच खातात, आम्ही का बावळटपणे मागे रहायचं\", हे त्या भाषेचं मूळ स्वरूप अबाधित आहे. म्हणून साले अध्यात्म करतात. आलेला पैसा कधी जाईल ह्या चिंतेने बुवाच्या मागे लागणं हे अध्यात्म नव्हे, हे ह्यांना समजू नये तंत्रज्ञान म्हणजे विज्ञान नव्हे. फोन बनवणा-या कंपनीने आपला \"हस्तसंच\" चाकूने उघडून एकदोन \"फीचर्स\" उडवली, दोनतीन नवीन घातली, शिवून टाकला आणि नवीन म्हणून बाजारात विकायला काढला, ह्याला विज्ञान म्हणत नाहीत. पण असल्या फालतू गोष्टीचे वारेमाप कौतुक आपण आजकाल करतो. तिच्यात काहीतरी नवीन शोध आहे, असं समजतो. येनकेनप्रकारेण पैसे करणा-या माणसाचे तर आपण भक्तच बनलो आहोत. पण ते सरळ कबूल करण्याइतके उच्चभ्रू मराठी लोक तरी अजून बेरड झालेले नाहीत. म्हणून लक्ष्मीला सरस्वतीचा मुखवटा चढवतात. पैसेवाल्या माणसाकडे नक्की काहीतरी विद्या आहे अशी आवई उठवतात. मग ती टेक्निकल विद्या असो, मार्केटिंगची असो, आणखी कसली असो. (खरी ती शंभरात एखाद्याला असली तर.) ह्या वृत्तीचा नीचांक म्हणजे आपल्या घरात पैसा आला तो आपणच \"गुरू\" असल्यामुळे, ही समजूत. ही merit आणि talent ची घाणेरडी भाषा आपण जागतिकीकरणामुळे शिकलो. पण भाषा अगदी वरवर बदलली आहे. \"अरे पैसे सगळेच खातात, आम्ही का बावळटपणे मागे रहायचं\", हे त्या भाषेचं मूळ स्वरूप अबाधित आहे. म्हणून साले अध्यात्म करतात. आलेला पैसा कधी जाईल ह्या चिंतेने बुवाच्या मागे लागणं हे अध्यात्म नव्हे, हे ह्यांना समजू नये असे बुडणारे लोक सर्वत्र दिसणे ह्यालाच धर्मग्लानी असे आपल्या पूर्वजांनी म्हटले. ह्या बापू लोकांना तरी दोष का द्यावा असे बुडणारे लोक सर्वत्र दिसणे ह्यालाच धर्मग्लानी असे आपल्या पूर्वजांनी म्हटले. ह्या बापू लोकांना तरी दोष का द्यावा दुस-याच्या जीवावर श्रीमंत होऊन \"स्वबळे केले\" म्हणून मिरवणा-या समाजाचा तो अपरिहार्य घटक आहे. चौरभटभांडचेटनटविट ह्या प्रभामंडळात त्यांना जागा द्या.\nघाबरून अध्यात्म करणा-या लोकांचा देश झाला आहे.\nही merit आणि talent ची घाणेरडी भाषा आपण जागतिकीकरणामुळे शिकलो.\nआलेला पैसा कधी जाईल ह्या चिंतेने बुवाच्या मागे लागणं हे अध्यात्म नव्हे, हे ह्यांना समजू नये असे बुडणारे लोक सर्वत्र दिसणे ह्यालाच धर्मग्लानी असे आपल्या पूर्वजांनी म्हटले.\n कष्ट करा ... कष्ट करा \nआपल्या उपविषयाशी मी सहमत.\nप्रकाश घाटपांडे [03 Jul 2007 रोजी 05:01 वा.]\nअंधश्रद्धा निर्मूलन समिती ही 'अंनिस' या लघुरुपाने ओळखली जाते. समितीचा दृष्टीकोन व इतर माहिती साठी इथे भेटा.\nअंनिस (आ व हि) सदस्य\nधूर्त आणि लबाड लोक (|)\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n............समाजातील बहुसंख्य माणसे ही गतानुगतिक असतात. म्हणजे ती स्वतःच्या बुद्धीने ,स्वतंत्रपणे विचार क��ू शकत नाहीत. (तेवढा वेळ आणि शांतताही नसते.तसेच ' संस्कार ' या नावाखाली \"असे कर. नाहीतर देवबाप्पा शिक्षा देईल.देवबाप्पा तमुक करील.\"अशा सांगण्यामुळे विचारशक्तीचे खच्चीकरण लहानपणीच झालेले असते.) इतर चार लोक करतात तसेच आपण करतात.एखादी गोष्ट कुणितरी सांगितली,वृत्तपत्रात आली,टी.व्ही. वर दाखवली की त्यांना ती खरीच वाटते. त्यावर ते विश्वास ठेवतात. स्वतः विचार करण्याची सवयच नसते.\n...........थोडक्यात म्हणजे बहुसंख्य माणसे भोळसट असतात. त्यांच्या या मनोवृत्तीचा गैर फायदा घेऊन स्वार्थ साधणारे काही लोक समाजात असतातच.ते धूर्त आणि चाणाक्ष असतात.बोलण्यात पटाईत असतात.त्यांचे व्यक्तिमत्व सुद्धा वरपांगी सोज्ज्वळ दिसते.त्यांना पुराणांतील भाकडकथांचे दाखले पाठ असतात.गीतेतील काही श्लोक मुखोद्गत असतात. संस्कृत वचने माहीत असतात.या सगळ्याच उपयोग ते भोळसट लोकांना फसविण्यासाठी करतात.\n...........कांहीजण आपल्याला दैवीशक्ती प्राप्त झाली आहे ;दिव्य दृष्टी लाभली आहे असे भासवून गुरू, बुवा,महाराज,आनंद, बापू अशी नावे घेऊन अनेकांना आपल्या भजनी लावतात. त्यांना लुबाडणे हाच त्यांचा हेतू असतो.\n...........काहीजण भविष्य कथनाचा धंदा करतात; काही एकमुखी रुद्राक्षांच्या माळा अवाच्या सवा किमतीला विकतात;काही भौमितिक आकृतीत निरर्थक अक्षरे लिहिलेला तीन रु. किंमतीचा तांब्याचा पत्रा ,\"श्रीयंत्र,सर्वमंगल सिद्धयंत्र,इ.\" नावे देऊन पाचशे रुपयांना खपवतात.काहीजण तुमच्या सर्व समस्या वास्तुशास्त्राधारे दूर करण्यास सदैव सिद्ध असतात.फेंगशुई,स्फटिकाचे शिवलिंग,पिरॅमिड,टॅरोकार्ड,अंकशास्त्र,हस्तसामुद्रिक अशी अनेकानेक साधने घेऊन हे लबाड लोक सदैव तुमच्या सेवेस (म्हणजे तुम्हाला लुबाडण्यास) तत्पर असतात. आपल्या देशात सद्ध्या अंधश्रद्धांचा महापूर आला आहे तो अशा हितसंबंधी लबाडांमुळे. ....(पुढे चालू: ||)\nबुवाबाजीस आमचा ठाम विरोध आहे, त्याची टिंगलटवाळी आणि निंदानालस्ती करावी तितकी थोडीच आहे. पण देवदर्शनाला पायी चालत जाण्याच्या प्रथेवर आमचे भन्नाट प्रेम आहे. आयुष्यात कधीतरी एखाद्या वारीचा -- पंढरपूरच असायला पाहिजे असे नाही -- अनुभव घ्यायची जबरदस्त इच्छा खूप वर्षांपासून आहे.\nमला वाटतं पंढरपुरच्या वारीबद्द्ल नसावे...\nहल्ली अंगारकीच्या आदल्या दिवशी रात्रीपासून उपनगरातून लोक सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी पायी चालत जातात त्याविषयी विकि असे म्हणाले असावेत. नाहीतरी हे खुळ दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहे असे मलाही प्रकर्षाने ते जाणवले आहे. पण जाऊ दे झालं सोडून देतो(आपला मराठी माणूस आहे असे समजून च्या चालीवर) उगीच कुणाच्या भावना का दुखवा(ह्या हल्ली उठसुठ दुखावल्या जातात असे निरीक्षणाला आले आहे)त्यातून तंगड्या त्यांच्याच दुखतील\n हल्ली देवांचेही मार्केटींग करावे लागते आणि त्याचे ठळक उदाहरण म्हणून थेट सिद्धिविनायकाकडे बोट दाखवता येईल. अमिताभ बच्चन त्याच्या दर्शनाला पायी गेला म्हणून मग इतर लोकही त्याची नक्कल करू लागले. म्हणजे इथेही महत्व सिद्धिविनायकापेक्षा अमिताभला आहे.( अमिताभ त्याला मानतो त्याअर्थी तो महान असलाच पाहिजे\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nम्हणजे इथेही महत्व सिद्धिविनायकापेक्षा अमिताभला आहे.( अमिताभ त्याला मानतो त्याअर्थी तो महान असलाच पाहिजे\nदेव हे जगात प्रॉडक्ट म्हणून विकली गेलेली पहिली कल्पना आहे.\nमग पुढे त्याचे डयव्हर्सीफिकेशन झाले...;)\nदेव ह्या उत्पादनाची निर्मिती संस्था ब्राह्मणांनी चांगली सांभाळली आहे,\nहे लिहिणारच होतो पण वेळच मिळाला नाही...\nअगदी माझ्या मनातले शब्द लिहिलेत.. :)\nआणी हे सर्व धर्मांना लागू आहे बरं\nहे ऑर्गनाईझ्ड आणी अनऑर्गनाईझ्ड हे वर्गिकरण लैच भारिये\nयुयुत्सुराव, आपल्याला तर पटलं\nऑर्गनाईझ्ड धर्म अनऑर्गनाईझ्ड धर्मांचा कसा फायदा घेतात\nकाही वेळा त्याच मुद्द्यावर हतबल होतात\nयावर पण एक् मस्त चर्च होऊ शकेल.\nप्रकाश घाटपांडे [06 Jul 2007 रोजी 05:01 वा.]\nलोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही.\nया विषयावर 'लोकभ्रम' हे रा.ज.गोखले यांचे १९३५ सालतील दुर्मीळ पुस्तकाबाबत लवकरच परिचय टाकतो आहे.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nअंधश्रद्धाविरुद्ध लिहावे तेवढे थोडॅच.एखाद्या अवैज्ञानिक गोष्टीवर एकदा श्रद्धा बसली की ती जाणे दुरापास्तच. आपण मानतो ते खोटे आहे हे स्पष्ट दिसत असले तरी माणसाची अंधश्रद्धा ढळत नाही. याचे एक उदाहरण असे:\n......गझनीच्या महमुदाने सोमनाथाची मूर्ती फोडली हे सर्वज्ञात आहे.त्याने जेव्हा ते मंदिर पाहिले तेव्हा तिथल्या वैभवाने तो चकित झाला.पुरुषभर उंचीच्या चांदीच्या समया,सोन्याने मढविलेल्या आणि हिरे माणकांनी सजविलेल्या सुंदर मूर्ती पाहून त्��ाचे डोळे फिरले. \"ही सारी दौलत आम्ही लुटणार \" असे त्याने तिथेच जाहीर केले.तेव्हा त्याठिकाणी असलेले भक्तगण हसले. ते म्हणाले,\"हे जागृत देवस्थान आहे. सोमनाथाचा प्रभाव फार मोठा आहे. तो देवच तुला शासन करील.\"\n......दुसर्‍या दिवशी शस्त्रसज्ज अशा पंचवीस तीस सैनिकांसह गझनी घोड्यावरून आला.ते नंग्या तलवारी परजीत मंदिरात घुसले.गझनीने स्वहस्ते मूर्ती फोडली.सैनिकांनी सर्व संपत्ती लुटली.तिथे असलेले भक्त आणि पुजारी केवळ बघत राहिले. देवाचा चमत्कार दिसेल यावर त्यांचा दृढ विश्वास होता. प्रतिकाराचा प्रश्नच नव्हता. देवाने काहीच प्रभाव दाखवला नाही .पण देवाच्या सामर्थ्याविषयी कोणाच्याही मनात शंका उत्पन्न झाली नाही. केवढी ही अढळ श्रद्धा धन्य धन्य ते परम भक्त धन्य धन्य ते परम भक्त त्यांच्या वंशजांची संख्या आज फार मोठी आहे.\n.......ही ऐतिहासिक घटना आहे. ती सत्य आहे. या घटनेवर तर्कशुद्ध विचार केला तर काय निष्कर्ष निघतो सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही.ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही.त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते.म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे.असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो.डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते. सोमनाथाची मूर्ती फोडली तरी भंजकाला काहीच झाले नाही.ज्या शिवमूर्तीची वेदोक्त मंत्रोच्चारांनी प्राणप्रतिष्ठा झाली होती अशा देवाचा काहीच प्रभाव पडला नाही.त्या अर्थी देवाच्या मूर्तीत काही सामर्थ्य नसते.म्हणजे वरळीचा सिद्धिविनायक, ठिकठिकाणचे अष्ट विनायक, पुण्याचा दगडूशेट गणपती, तिरुपतीचा बालाजी या आणि इतर सगळ्या मूर्ती म्हणजे निर्जीव बाहुल्या आहेत. त्या कुणाचेही काही बरे अथवा वाईत करू शकत नाहीत. त्यांच्या दर्शनासाठी रांगा लावणे हास्यास्पद आहे.असाच तर्कसंगत निष्कर्ष निघतो.डोक्यावरील पूर्वसंस्कारांचे ओझे फेकून देऊन स्वच्छ बुद्धीने विचार केला तर हे कोणालाही पटेल. पण अंधश्रद्धा अढळ असतात. त्या माणसाला विचार करू देतच नाहीत. ही देवस्थाने आणि तिथे जाणारे भक्त यांच्या संरक्षणासाठी शासनाला केवढी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी लागते. यावरून निर्जीव देव स्व्तःचे रक्षण करू शकत नाही हे स्पष्ट दिसते. तरी भक्तांना तो सर्वशक्तिमानच वाटतो. केवढी ही दृढ श्रद्धा \n.......बहुसंख्य लोकांना बाहुल्यांचे प्रचंड आकर्षण आहे.प्रत्येक धार्मिक उत्सव म्हणजे \"हा खेळ बाहुल्यांचा\" असतो.मग तो गणपती उत्सव असो ,नवरात्र असो,दूर्गापूजा असो की जगन्नाथाची रथयात्रा असो. हा खेळ कधी संपणारा नव्हे. कारण त्याला अंधश्रद्धांचा बळकट पाया आहे.\nप्रकाश घाटपांडे [11 Jul 2007 रोजी 17:15 वा.]\nयनावालांची मांडणी आम्ही अंनिस च्या बौद्धिकात नेहमी करतो. पण मूर्ती पूजकांकडे एक् नेहमीचे उदाहरण् असते, एक् बादशाह् म्हणा वा राजा म्हणा मूर्तीपूजेचा विरोधक होता. मूर्तॉ म्हणजे नुसता दगड. फार तर दगडाचे चित्र. त्याच्याकडे एक साधू आला. मूर्तीपुजावर बौद्धीक झालेवर त्याने एक राजाची तसबीर / चित्र मागवली. ती हातात घेउन त्यावर तो थुंकला. सगळे जण चकित झाले.राजाला राग आला. तो साधु म्हणाला मी तर एका कागदाच्या तुकड्यावर थुंकलो आहे, राजावर थोडाच थुंकलो.\nही विवेकानंदांच्या बाबतीतील सत्यघटना आहे. फक्त ते यात थुंकले नाहीत. जेंव्हा अल्वार राज्याच्या महाराजाने त्यांना मुर्तीमधे खरेच देव असतो का अशी शंका घेतली तेंव्हा त्यांनी बाजुला बसलेल्या दिवाणाला त्या राजाचे समोर ठेवलेले तैलचित्र आणायला सांगीतले. त्याने आणल्यावर ते (विवेकानंद) म्हणाले की आता त्यावर थूंक. तो (आणि राजा) बावचळला. तेंव्हा ते म्हणाले की हा तरी खरा राजा कुठे आहे जसे आपण या प्रतिमेमधे राजाचे रूप अनुभवून त्याला मान देतो त्याच प्रमाणे देवाचे आहे...\nविवेकानंदांना एका पाश्चात्य पत्रकाराने एक पुस्तकाचे शिर्षक दाखवून मत विचारले. शिर्षक होते \"God is nowhere\" . त्यावर त्यांनी एक मधे रेघ ओढली आणि म्हणले आता काय दिसते \"God is now here\". अर्थात हेच विवेकानंद आपल्याला ओरडून सांगत होते की आत्ताच्या हिंदू पिढीचा देव हा \"फूटबॉल\"च्या मैदानात आहे (बंगाल्यांनी त्याचा शब्दशः अर्थ घेतला असावा \"God is now here\". अर्थात हेच विवेकानंद आपल्याला ओरडून सांगत होते की आत्ताच्या हिंदू पिढीचा देव हा \"फूटबॉल\"च्या मैदानात आहे (बंगाल्यांनी त्याचा शब्दशः अर्थ घेतला असावा ह.घ्या.) अर्थात हिंदू समाजाने तामसीकता काढून राजसीक होण्याची गरज आहे असे त्यांचे म्हणणे होते.\nअसे म्हणतात की रामकृष्ण परमहंसांनी निर्वाणाआधी विवेकानंदांना ज्ञान दिल्यावर ते म्हणाले की मी जरी तुला ज्ञान दिले असले तरी त्याच्या आणि तुझ्या मनाच्या मधे एक \"मायेचा पडदा\" पण ठेवला आहे. कारण जर तो नसला, तर सर्व मिथ्येपण तुला कळेल आणि तुझ्या हातून इप्सित कार्य घडणार नाही. ही च कथा निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरांना सांगीतली म्हणून पण सांगीतली जाते. तात्पर्यः हिंदू धर्मातील मुर्ती पूजा, देव देवतांना जे महत्व आहे ते एक साधना करण्याचे साधन म्हणून आहे. जेव्हढे सध्याच्या संगणकीय जगात प्रत्येक \"आयकॉन\" चे असते तितकेच. आपण एखादा \"आयकॉन\" क्लि़क करतो, म्हणजे तो आयकॉन काहीच करत नाही पण त्यामागे त्या संदर्भात लिहीलेला \"प्रोग्रॅम\" काम करतो. (म्हणून रामदासांनी रामाचे नाव घेतले पण हनुमंताची देवळे काढली - कारण उद्देश बलोपासना हा होता). ज्याला त्याची (आयकॉनची) गरज नसते तो/ती कमांड लाईनवर पण काम करू शकतात. दुर्दैवाने मधल्याकाळात ते तत्वज्ञान निरनिराळ्या कारणांनी लुप्त झाले आणि अंधश्रद्धा बोकाळली. का झाले हे अलीप्तपणे लिहीता येईल पण तो एक वेगळाच चर्चेचा विषय आहे, म्हणून इथेच थांबवतो.\nया पुस्तकात वाचल्याचे स्मरते की मूर्तीत किंवा या देवस्थानांत काही जागृतपण नसते. पण वर्षानुवर्षे भक्तांच्या ज्या भक्तीभावाने केलेल्या प्रार्थना असतात त्यामुळे या वास्तूंत लहरी निर्माण झालेल्या असतात. आणि त्यामुळे फायदा होतो.\nज्या घरात भांडणे होत असतील, शिव्यागाळ होत असेल त्या घरात आपल्याला अस्वस्थ वाटतेच ना मग ज्या मंदिरात प्रसन्न वातावरण असेल, उदबत्त्यांचा सुगंध दरवळत असेल, भक्तांच्या सुंदर चाली लावलेल्या चांगली शब्दरचना असलेल्या प्रार्थना सारख्या कानावर पडत असतील त्या देवळात देव जिवंत/जागृत झाल्यासारखे का वाटू नये\nमाझे मत असे की ही जागृत देवस्थाने प्लॅसिबो असतात. माणसाच्या मनावर ती जागृत आहेत, तिथे काहीतरी पवित्र मंत्रोच्चारण चालू आहे याचा अनुकूल परीणाम होतो व त्याच्या हातून त्य��चा उत्कर्ष होईल असे कार्य भविष्यकाळात घडते कारण मन शांत होते.\nबाकी मी अंधश्रद्ध नाही, पण मानसिक आधार म्हणून मला देवावर श्रद्धा ठेवायची आहे. देव मला 'खाटल्यावरी' देणार नाही, पण 'आरामात खाटल्यावर बसून भविष्यात खाता येईल' इतके मिळवण्याची बुद्धी देईल.\nज्या घरात भांडणे होत असतील, शिव्यागाळ होत असेल त्या घरात आपल्याला अस्वस्थ वाटतेच ना\nज्याप्रमाणे सुवर्णाभूषणांनी मढलेली देवाची मूर्ती, उदबत्त्या, धूप, फुले इ. इ. मुळे आपल्याला उल्हासित वाटते. (मला तरी वाटते बुवा.) चित्तवृत्ती आनंदीत होतात. ते चर्चमध्ये जाऊन कधीही वाटत नाही. विशेषतः येशूची क्रूसावर चढवलेली प्रतिमा, कोंदट वातावरण, शांतता, आजूबाजूला असणारे स्मशान यांनी एकप्रकारची भीती वाटते. परंतु एखाद्या ख्रिश्चनाला ते तसेच वाटत असावे का हे मात्र कळत नाही. (त्यांना तसे वाटत नसावे असे वाटते.)\nमला वाटते ही लहानपणापासून झालेली आपल्या मनाची जडणघडण असावी. आपलं ते आपल्याला प्रिय असते म्हणूनच चांगल्याचुंगल्या रेस्टॉरंट्सची पंचपक्वान्ने खाल्ली तरी काही दिवसांनी घरची वातड पोळीच बरी लागते असे असावे.\nमला तरी असे वाटते की अश्रद्ध() असण्यापेक्षा कशावरतरी श्रद्धा ठेवून काम करणे त्या मनुष्याची कार्यक्षमता, कार्यशीलता वाढवते. (देवावर नाही तर आईवडिलांवर श्रद्धाही असतेच.) त्यामुळे त्यात अंधश्रद्ध असे काही नाही.\nअनुचे म्हणणे बरेचसे पटण्यासारखेच आहे.\nप्रकाश घाटपांडे [12 Jul 2007 रोजी 12:28 वा.]\nप्रत्येक श्रध्दा ही अंधच आस्ते. अंधश्रद्धा म्हणणे म्हणजे पिवळा पितांबर म्हट्ल्यासरखे आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हनजे श्रद्धा. श्रद्धा ही व्यक्तिसापेक्ष समाजसापेक्ष, काळ सापेक्ष, स्थळसापेक्ष असते.विधायक की विघातक हा खरा प्रश्न आहे मनुष्य हा काही विवेकवादाचे प्रोग्रामिन्ग केलेला जैवरासायनिक यन्त्रमानव नव्हे. श्रद्धा ही माणसाला अत्मिक बळ देते. अंधश्रद्धा निर्मूलनावर आमची श्रद्धा आहे असे देखिल म्हणता येईल. सती जाणे हे त्या काळी धर्मश्रद्धाच होती. एका स्त्रीने पूजेत लॊर्ड बेंटीक्टचा शाळीग्राम ठेवला होता असे वाचल्याचे स्मरते.\nएका जागृत देवस्थाचा जन्म\n\"एका जागृत देवस्थाचा जन्म\" ही व्यंकटेश माडगुळकरांची कथा वाचली अथवा ऐकली आहेत का त्यांच्या तोंडून (अर्थात टेप केलेली) ऐकण्यात मजा आहे. त्यांनी एक���ा दूरदर्शनवर आविर्भाव करत सांगीतलेली ती गोष्ट पण आठवते.\nथोडक्यात (जशी आठवते तशी)ः एका खेडेगावातली चार उनाड कार्टी एका माकडाला कारण नसताना दगड मारतात, ते बिचारे माकड दगडांचा मार खाऊन मरतं. त्यानंतर कुणाला तरी पश्चातबुद्धी होते की मारूती पण वानरच होता. मग ते घाबरून गावा बाहेर त्याला पुरतात आणि फुले वगैरे वाहतात. जाणारा-येणारा त्याकडे बघायला लागतो आनी नमस्कार करायला लागतो. मग कोणी तरी छोटे देऊळ बाजूनी बांधते व दरोज पुजा होवू लागते मग गावातल्या लोकांना वाटू लागते की या हनुमान मंदीरात पूजा केली की इच्छा पूर्ण होतात. बघता बघता ती बातमी पंचक्रोशीत पसरते आणि एका जागृत देवस्थानाचा जन्म होतो\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nकोणतीही बुद्धिप्रामाण्यवादी व्यक्ती कुठल्याही मूर्तीवर अथवा चित्रावर कधीही थुंकणार नाही. असला गलिच्छपणा तो साधूच करू जाणे. मात्र ती मूर्ती म्हणजे एक निर्जीव बाहुली आहे,तिच्यात तिळमात्र सामर्थ्य नाही ,असेच तो मानील. थुंकण्याविषयीचा युक्तिवाद केला आहे तो अगदीच भोंगळ आहे. ज्या राजाचे ते चित्र आहे तो राजा अस्तित्वात होता. देवमूर्तीविषयी तसे नाही.ते असो .कोण मोठी व्यक्ती काय म्हणाली, ग्रंथात काय लिहिले आहे याची उदाहरणे देणे म्हणजे शब्दप्रामाण्य मानणे होय.तर्कशास्त्रात ते मान्य नाही. जे बुद्धीला पटेल तेच खरे. सोरटी सोमनाथाच्या मूर्तीचे भंजन ही ऐतिहासिक सत्यघटना आहे.त्यावरून जे तर्कसंगत निष्कर्ष निघतात त्याचा प्रतिवाद कोण करू शकेल काय बालपणापासून झालेले संस्कार एवढे तीव्र परिणामी असतात की गणपतीची मूर्ती म्हणजे मातीचीं निर्जीव बाहुली हे मानण्यास बहुतेक जण धजावत नाहीत; अगदी पटत असून सुद्धा. मग काहीतरी थुंकण्याच्या कथा सांगायच्या आणि 'जितं मया 'म्हणायचे \nम्हातारी मेल्याचे दु:ख नाही\nदेवावर किंवा कशावर तरी श्रद्धा असणे हे प्लॅसिबो इफेक्ट् सारखे काम करते हे मान्य. पण ते ज्यांना त्याची जाणीव आहे अशांनी तरी त्याला उत्तेजन देऊ नये.\nपण पुढे जाऊन आमच्या घराचे रक्षणकर्ते अमूक बाबा आहेत, मग त्यांचे जे काही लाड करावे लागतील ते-ते सर्व आम्ही करू कारण आमची श्रद्धा आहे. मग त्या बाबांचा कंपू तयार होणार. मग तुम्ही तिथे त्यांचे परम भक्त् होणार. मग तुमच्या अतिरंजित कथा बाबांच्या चरित्रग्रंथात येणार. ���्यावर तुमच्यासारखेच लोक विश्वास ठेवणार इ.इ......\nहे जे स्तोम माजवले जाते -ते नको आहे.\nआपणच जर श्रद्धा ठेवल्याने माणसाचे भले होते असे मान्य केले तर मग काळ सोकावणारच.\nपुढे जाऊन आमच्या घराचे रक्षणकर्ते अमूक बाबा आहेत, मग त्यांचे जे काही लाड करावे लागतील ते-ते सर्व आम्ही करू कारण आमची श्रद्धा आहे. मग त्या बाबांचा कंपू तयार होणार. मग तुम्ही तिथे त्यांचे परम भक्त् होणार. मग तुमच्या अतिरंजित कथा बाबांच्या चरित्रग्रंथात येणार.\nहे तर खूपच पुढचे झाले. मला वाटते लहान गोष्टींतून माणसाने आपली सोडवणूक केली पाहिजे. उदा.\n१. मंगळवार म्हणजे गणपतीला गेलेच पाहिजे, जावे त्यात गैर नाही, सातत्य माणसाला शिस्तबद्ध बनवते. परंतु अपरिहार्य कारणामुळे ते शक्य नसल्यास स्वतःला अपराधी मानू नये. आपण चुकलो हे वाटणे सोडावे.\n२. अमुक देव नवसाला पावतो आणि माझ्या गल्लीतला शेंदूर फासलेला देव पावत नाही अशी श्रद्धा सोडणे. उदा. सिद्धीविनायकाच्या रांगेत उभे असलेले भक्तगण.\n३. काही गोष्टी जसे मांसाहार केला आता देवादरबारी जाण्याने पाप लागेल इ. इ. गोष्टींपासून सोडवणूक करणे.\nइ. इ. मला वाटते अंधश्रद्धा यात असते.\nश्रद्धा ही असतेच असे वाटते मान्य करा किंवा नका करू आणि काळही इथून नाहीतर तिथून सोकावतच राहतो, हे ही मान्य करावेच लागते.\nमी देवळात कधीच जात नाही. मत्स्याहार आणि मांसाहार मला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे आपल्या या मतांशी मी अत्यंत (सहर्ष) सहमत आहे. ;);)\n३. काही गोष्टी जसे मांसाहार केला आता देवादरबारी जाण्याने पाप लागेल इ. इ. गोष्टींपासून सोडवणूक करणे.\nजर मांसाहार वाईट असता तर देवाने मांसाची निर्मिती केली नसती ना... :)\nप्रकाश घाटपांडे [12 Jul 2007 रोजी 12:39 वा.]\nप्रथा अशी न्यारी या उत्तम कांबळे यांच्या पुस्तकात काळूबाई, मरीआई,बिरोबा, मांगोबा अशा नामावलीतील काही देवांना (म्हणजे देवात पण वर्णश्रेष्ठता) जत्रेत नैवेद्याला दारुची चतकोर बाटली (भरलेली) व सामीष लागते. दुसरा नैवेद्य चालत नाही .अशा प्रथांची जंत्रीच आहे. उत्तम कांबळे सकाळच्या नाशिक आवृत्तीचे संपादक आहेत. तळागाळातून वरती आलेला माणूस.\nगणपती गौरीच्या काळात गौरीलाही कोळंबीचा नैवेद्य दाखवला जातो काही समाजांत.\nमुख्य म्हणजे राम-कृष्ण हे मृगया करणारे क्षत्रिय देव, त्यांना मांसाहार वर्ज्य असण्याचे कारण काय\nअसो. अशा चर्चा मनोगतावर बक्क�� झाल्या आहेत. सारांश - माणसाने आपल्याला वाटते ते करावे. अमुक केल्याने तमुक होईल असे सांगून इतरांचे नुकसान करू नये, त्यांना फुकट भीती घालू नये इतकेच.\nप्रतिसाद लिहील्याबद्दल आपल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B3%E0%A5%87-%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87/", "date_download": "2018-09-24T05:43:05Z", "digest": "sha1:RSXOCFINU3PKTQMSQE77RKSC4GIQZGUR", "length": 10174, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "बागायती जमिनींमुळे खेडचे विमानतळ पुरंदरला: सरकारचे खासदार आढळरावांना लेखी स्पष्टीकरण | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या बागायती जमिनींमुळे खेडचे विमानतळ पुरंदरला: सरकारचे खासदार आढळरावांना लेखी स्पष्टीकरण\nबागायती जमिनींमुळे खेडचे विमानतळ पुरंदरला: सरकारचे खासदार आढळरावांना लेखी स्पष्टीकरण\nपुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरचा (ता.खेड) आंतरराष्ट्रीय विमानतळ हा प्रकल्प तेथे डोंगररांगा आणि बागायती जमीन अधिक असल्याने पुरंदर येथे हलविण्यात आल्याचे राज्य सरकारने लेखी स्वरुपात स्पष्ट केले आहे. तसेच त्यासाठी भीमा नदीच्या पात्रातही बदल करावा लागणार होता, असे राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार यांनी शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना लेखी कळविले आहे.\nआढळराव यांच्या विरोधामुळे खेडचे विमानतळ पुरंदरला हलविल्याचा आरोप त्यांचे विरोधक नेहमी करत असतात. विमानतळ रद्द होण्याला आढळराव कारणीभूत आहेत, असा आरोप आगामी निवडणुकीही होण्याचा धोका होता. हा धोका ओळखून आढळरावांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे याबाबत लेखी विचारणा केली. उद्योग खात्याचे राज्यमंत्री मदन येरावार यांनी याबाबत सविस्तर खुलासा केल्याने आढळरावांच्या विरोधातील हा बाण आता रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांना नवीन अस्त्र शोधावे लागणार आहे.\nखेड येथील विमानतळाचे मोठे कवित्व आहे. या ना त्या कारणामुळे तो गेले दीड तप रखडलेला होता. आढळराव यांच्या मतदारसंघातील खेड तालुक्यात तो होणार होता. त्यासाठी राज्य शासनाने 27 फेब्रुवारी 2009 ला त्याला प्रशासकीय मान्यता दिली होती. त्यानंतर खेड तालुक्‍यातील चाकण, राजगुरुनगर आणि कोये येथील जागांची पाहणी महाराष्ट्‌ विमानतळ विकास प्राधिकरणाने केली होती. मात्र, या तिन्ही ठिकाणी तांत्रिक अडचण आढळली. त्यातही शेवटच्या तिसऱ्या कोये येथील जागेत तो नक्की होणार, अशी चर्चा सुरु असतानाही ती जागाही प्राधिकरणाला पसंत पडली नाही. भामा नदीच्या पात्रात करावा लागणारा बदल, टेकड्या सपाटीकरण, बागायती शेती या भौगोलिक कारणांमुळे विमानतळ रद्द केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.\nया तांत्रिक अडचणींमुळे येथील विमानतळ रद्द करण्याची सूचना प्राधिकरणाने केली. त्यानुसार त्याची मान्यता राज्य सरकारने यावर्षी मे महिन्यात रद्द करून तो पुरंदर येथे उभारण्याचा निर्णय 9 मे 2018 रोजी सरकारने घेतला. त्यापूर्वी पुरंदरच्या जागेची पाहणी प्राधिकरणाने ती योग्य असल्याची खातरजमा केली होती, असे येरावार यांनी पत्रात नमूद केले आहे.\nदादा वासवानी यांच्या निधनाने मानवतेचा सदिच्छादूत हरपला; मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली\n‘एसकेएफ’इंडिया तर्फे क्रीडा शिक्षण कार्यक्रम जाहीर\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/II-II-td4642024.html", "date_download": "2018-09-24T05:11:58Z", "digest": "sha1:JCSRHCOUCGXMXZT25NWB3FYFN3RGYYPA", "length": 2457, "nlines": 53, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - कविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II", "raw_content": "\nकविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II\nकविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II\nआठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो\nप्रेमाच्या दलालीचे खांब रोवले जातात\nहळुवार एकेक आठवण नकळत\nत्या खांबावरून वेलीसारखी चढत जाते\nमग विरहाचे ऊन सावलींनी झाकले जाते\nती प्रत्येक भेट , ते स्थळ , ते एकत्र घालवलेले क्षण\nतू होतीस तेव्हा सुद्धा आणि तू नसताना पण\nहे सारे माझे अबोल साथी असतात\nशामियाना असाच उभा असतो\nमी मात्र तळमळून त्याखाली\nनित्य तुझी वाट पाहत असतो\nसिद्धेश्वर विलास पाटणकर C\nRe: कविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II\nRe: कविता II आठवणींचा शामियाना नकळत उभारला जातो II\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/whatsapp/all/page-6/", "date_download": "2018-09-24T06:01:26Z", "digest": "sha1:E5VZU7QFDS6TCO6LZ6Q2DPHDZTWNZRT2", "length": 10827, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Whatsapp- News18 Lokmat Official Website Page-6", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि ��र्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nप्रमोद केशव नवाथे, वेंगुर्ला\nप्रमोद केशव नवाथे, वेंगुर्ला\n'गौरी आल्या घरा'मध्ये गौरी नलावडे आणि सखी गोखले\nनामदेव पाटील, कोलव, राधानगरी\nकृष्णा महादेव गुरव, आरवली, वेंगुर्ला\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=Dyq8P9v31KBlwm1CMfrorw==", "date_download": "2018-09-24T05:48:57Z", "digest": "sha1:RZBH4Y2BCNJR672NUSG25OFVM3PT5VCB", "length": 4200, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे २४ कोटी ८० लाख मिळावेत - ए.टी.नाना पाटील मंगळवार, १० जुलै, २०१८", "raw_content": "नवी दिल्ली : प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत विमा उतरविणाऱ्या जळगाव जिल्हयातील १६ हजार ७५७ शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम लवकर प्रदान करण्यात यावी अशी मागणी जळगावचे खासदार ए.टी.नाना पाटील यांनी आज केंद्रीय कृषी तथा शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंह व केंद्रीय अर्थमंत्री पियुष गोयल यांना निवेदनाद्वारे केली आहे.\nश्री.पाटील यांनी कृषी भवन येथे आज राधामोहन सिंह यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सोपविले. या निवेदनात म्हटले आहे, वर्ष २०१७ मध्ये ‘प्रधानमंत्री पीक विमा योजने’अंतर्गत जिल्ह्यातील ७२ हजार २५४ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरविला व प्रिमीयमची रक्कमही भरली. वर्ष २०१७ च्या खरीप हंगामात निसर्गाच्या प्रकोपामुळे शेतीचे नुकसान झाले, परिणामी जिल्ह्यातील ३४ हजार १६७ शेतकऱ्यांनी ४४ कोटी ७१ लाखांच्या मोबदल्यासाठी अर्ज दाखल केले. मात्र, विमा कंपनींकडून गेल्या वर्षभरापासून यातील १६ हजार ७५७ शेतकऱ्यांना त्यांच्या वाट्याची २४ कोटी ८० लाखांची रक्कम मिळालेली नाही. दरम्यान, श्री. पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री श्री. गोयल यांना आज या मागणी संदर्भात निवेदन सोपविले आहे.\nखरीपाचा हंगाम सुरु झाला असून मशागत व पेरणीसाठी शेतकऱ्यांची आर्थिक गरज पाहता त्यांना विम्याची रक्कम तत्काळ मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काच्या पीक विम्याचे पैसे मिळावेत त्यासाठी केंद्रीय कृषी मंत्री व केंद्रीय अर्थमंत्री यांनी संबंधितांना आदेश करावे व जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी श्री.पाटील यांनी केली आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/06/blog-post_03.html", "date_download": "2018-09-24T06:36:48Z", "digest": "sha1:DY2QJEGJZ74WSCWX4R7NADFN3KOPFJLJ", "length": 6612, "nlines": 87, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: भाव माझ्या अंतरीचे...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nभाव माझ्या अंतरीचे एकदा कळतील सारे\nदूरच्या रानात तेव्हा गीत हे गातील वारे\nधूर्त सार्‍या माणसांची जाहली बंद जेव्हा दुकाने\nत्या क्षणी माझ्या घराची बंद होती सर्व दारे\nपिंजर्‍याची चीड होती, पंख हे आयुष्य माझे\nया नभाच्या आशयाला शब्द माझे लाख तारे\nपावसाला हाक जेव्हा मोर हे घालीत आले\nलाभले प्रितीस माझ्या रंगवेडे हे पिसारे\nवाहुनी नेतील लाटा मौन माझे गूढ रात्रीं\nएकदा नसतील तेव्हा सागराला या किनारे\nकवी - मंगेश पाडगांवकर\nवर्गीकरणे : मंगेश पाडगावकर\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nसावर रे सावर रे उंच उंच झुला...\nमन मोकळं, अगदी मोकळं करायचं...\nआता पुन्हा पाऊस येणार...\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/dgca-member-kakadi-airport-watching-118520", "date_download": "2018-09-24T06:10:50Z", "digest": "sha1:U2SUO4PB4GRRG4LHR3ERCUEK4NAKMMDN", "length": 12493, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "DGCA member kakadi airport watching 'डीजीसीए'च्या सदस्यांकडून काकडी विमानतळाची पाहणी | eSakal", "raw_content": "\n'डीजीसीए'च्या सदस्यांकडून काकडी विमानतळाची पाहणी\nबुधवार, 23 मे 2018\nपोहेगाव - काकडी (ता. कोपरगाव) येथील धावपट्टीवरून विमान घसरल्याच्या घटनेची दखल घेत दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तीन सदस्यांनी आज येथे येऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. मुंबईहून येणारे विमान कायम होते. मात्र, हैदराबादहून येणारे विमान आजही रद्द करण्यात आले.\nपोहेगाव - काकडी (ता. कोपरगाव) येथील धावपट्टीवरून विमान घसरल्याच्या घटनेची दखल घेत दिल्ली येथील नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या (डीजीसीए) तीन सदस्यांनी आज येथे येऊन पाहणी केली. याबाबतचा अहवाल ते वरिष्ठांना सादर करणार आहेत. मुंबईहून येणारे विमान कायम होते. मात्र, हैदराबादहून येणारे विमान आजही रद्द करण्यात आले.\nमुंबईहून काकडीला येणारे विमान काल (सोमवारी) सायंकाळी साडेचार वाजता धावपट्टीवरून घसरले होते. ते आज तेथून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर रद्द केलेली विमानसेवा आज सुरळीत झाली. सध्या काकडीतून मुंबई व हैदराबादसाठी विमानांची प्रत्येकी एक फेरी होते. वैमानिकाचे विमानाच्या गतीवरील नियंत्रण सुटल्याने हा प्रकार झाल्याचे सांगण्यात येते. मूळ धावपट्टीवर विमान लॅंड होण्याऐवजी रेखाक्षेत्रासाठी उभारलेल्या विस्तारित धावपट्टीच्या पुढे ते गेले. याबाबत माहिती मिळताच \"डीजीसीए'च्या तीन सदस्यांनी येथे येऊन धावपट्टीची पाहणी केली. अधिकाऱ्यांची चार तास चौकशी केली.\nविमान योग्य जागी लॅंड न झाल्याने हा प्रकार झाला; मात्र, त्यात कोणतीही हानी झालेली नाही. या घटनेचा अहवाल मागितला आहे. विमानतळ विकास कंपनीतर्फे या घटनेच्या चौकशीची मागणी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे केली होती. प्राथमिक माहितीनुसार या घटनेत वैमानिकाची चूक दिसते. मात्र, चौकशी अहवाल आल्यानंतरच नेमकी चूक कोणाची होती, हे कळेल.\n- सुरेश काकाणी, व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा\nअगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/sugar-industry-gets-relief-import-duty/", "date_download": "2018-09-24T06:34:27Z", "digest": "sha1:STKCJZSXKUH2HPMCMOJEYOE2D6DSSGSX", "length": 27170, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Sugar Industry Gets Relief From Import Duty | आयात शुल्कवाढीने साखर उद्योगाला दिलासा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गण���श विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवण��कीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nआयात शुल्कवाढीने साखर उद्योगाला दिलासा\nकोपरगाव : साखर कारखान्यांना बिनव्याजी ४४०० कोटी रूपयांचे कर्ज देण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय साखर उद्योगासाठी अच्छे दिन येणार असल्याचा संकेत आहे़\nकोपरगाव : साखर कारखान्यांना बिनव्याजी ४४०० कोटी रूपयांचे कर्ज देण्याचा मोदी सरकारने घेतलेला निर्णय साखर उद्योगासाठी अच्छे दिन येणार असल्याचा संकेत आहे़ साखरेच्या आयातीवरील शुल्कात १५ टक्क्यांवरून ४० टक्के वाढ केल्यामुळे ऊस उत्पादकांनाही त्याचा भविष्यात फायदा होईल, असे आ़ अशोक काळे यांनी व्यक्त केले़\nसाखर उद्योग संकटात असताना केंद्र सरकारने उचललेले हे पाऊल अत्यंत स्वागतार्ह आहे़ कर्जाच्या भारामुळे अनेक कारखाने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़ बहुतेक कारखान्यांना कर्जामुळे ऊस उत्पादकांना मनासारखा भाव देता येत नाही़ म्हणूनच कर्जाच्या परतफेडीची मुदत तीनवरून पाच वर्षे करण्याची आवश्यकता होती़ केंद्राने ती पूर्ण केल्यामुळे कारखान्यांचे अर्थकारण सुधारण्यास मदत होईल, असे आ़ काळे म्हणाले़\nआयात शुल्कातील वाढीमुळे देशांतर्गत साखरेला उठाव मिळेल़ पेट्रोलमध्ये इथेनॉलचे मिश्रण पाच वरून दहा टक्के करण्याच्या परवानगीमुळे साखर उद्योगाला नव्याने उभारी मिळेल़ अत्यंत सकारात्मक अशा या निर्णयांचा ऊस उत्पादकांनाही मोठ्या प्रमाणावर फायदा मिळून त्यांची आर्थिक भरभराट होईल़ अर्थात या निर्णयामुळे साखरेचे भाव काही प्रमाणात वाढतीलही, पण भविष्यात ते स्थीर राहुन सर्वसामान्यांनाच त्याचा फायदा होईल, असे काळे यांनी सांगितले़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nGanesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nकोपरगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून लाठीचार्ज, चार जण जखमी\nशरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली अन् नागवडे माईंना अश्रू अनावर झाले\nचालत्या कारला आग : संगमनेर तालुक्यातील घटना\nतुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम\nघरफोड्या करणा-या दोघा परप्रांतीयांना अटक\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- ध���नचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/Gallary.aspx", "date_download": "2018-09-24T05:12:47Z", "digest": "sha1:IA6EXEEXQHAIQHEPIAG6HLHJLFGOOYCF", "length": 7619, "nlines": 143, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nएकूण दर्शक: ५०११५४९ आजचे दर्शक: ११४५\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2016/01/Programming-for-kids-Course3-Level7-marathi.html", "date_download": "2018-09-24T06:46:14Z", "digest": "sha1:IK3COKZHL3WL3WY23WA625GCPAQX5FXG", "length": 3014, "nlines": 40, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Conditionals", "raw_content": "\nमंगलवार, 12 जनवरी 2016\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग - Course 3 # Bee Conditionals\nहा Code.org च्या Code Studio मधील तिसऱ्या कोर्सचा सातवा स्टेज आहे. याचे नाव आहे बी कंडीशनल्स . यामध्ये दहा लेवल असून नऊ लेवल हे कोडिंगच्या सरावाचे आहेत.\nयेथे आपली कंडीशनल स्टेटमेंटशी ओळख होते . येथे तुम्हाला if else हा कंडीशनल स्टेटमेंट कसा लिहावा व त्यापासून फंक्शन मध्ये कोडिंग कसे करता येते याचा सराव होतो.\nशेवटचा लेवल प्रश्नोत्तराचा आहे. यामध्ये दिलेल्या उत्तरामधून बरोबर उत्तर निवडावे लागते.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/neet-exam-cbse-education-129189", "date_download": "2018-09-24T06:01:30Z", "digest": "sha1:IYQBUQ3J526WRXUGQQ2O4Z3TGMED25NM", "length": 11982, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Neet exam CBSE Education बदललेल्या स्वरूपामुळे \"नेट' सुटसुटीत | eSakal", "raw_content": "\nबदललेल्या स्वरूपामुळे \"नेट' सुटसुटीत\nसोमवार, 9 जुलै 2018\nनाशिक - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) आज देशभरात राष्ट्रीय पात्रता परीक्षा (नेट) घेण्यात आली. विविध केंद्रांवर झालेल्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. बदललेल्या स्वरूपामुळे परीक्षा पद्धतीत सुटसुटीतपणा आल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली. दरम्यान, परीक्षेतील पेपर क्रमांक 2 या विशेष विषयाशी निगडित पेपर सोडविताना विद्यार्थ्यांची कसोटी लागली होती.\nविद्यार्थ्यांना सकाळी सातपासून परीक्षा केंद्रामध्ये प्रवेशाची सुविधा उपलब्ध करून दिली होती, तर अंतिम प्रवेश साडेनऊपर्यंत देण्यात आला. परीक्षेतील पहिला पेपर सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत घेण्यात आला. शंभर गुणांच्या या परीक्षेत पन्नास प्रश्‍न विचारण्यात आले. यापैकी गणित, चालू घडामोडी निगडित प्रश्‍नांची काठीण्यपातळी वाढली असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.\nपेपर क्रमांक दोन सकाळी अकरा ते दुपारी एक या कालावधीत झाला. दोनशे गुणांसाठीच्या या पेपरमध्ये शंभर प्रश्‍न विचारण्यात आले. अभ्यासक्रमाशी निगडित असलेल्या या प्रश्‍नांनी विद्यार्थ्यांची चांगलीच परीक्षा घेतली. प्रश्‍न सोडविताना विचार करावा लागत असल्याने, अनेक विद्यार्थी शेवटच्या मिनिटापर्यंत पेपर सोडविण्यात व्यग्र झाले होते.\nया वर्षी असा राहिला बदल\nनेट परीक्षेत यापूर्वीपर्यंत तीन पेपर होत होते. मात्र, यंदापासून दोनच पेपर घेण्यात आले. पहिला पेपर शंभर गुणांसाठी, तर दुसरा पेपर दोनशे गुणांसाठीचा होता. पहिल्या पेपरमध्ये सामान्यज्ञान, गणित, अध्ययनाविषयीचे प्रश्‍न, तर दुसऱ्या पेपरमध्ये संबंधित विद्यार्थ्याच्या पदव्युत्तर पदवीच्या विशेष विषयाशी निगडित प्रश्‍न विचारण्यात आले.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/marathi-film-stars", "date_download": "2018-09-24T05:46:30Z", "digest": "sha1:Q6DKWXTTFLDYNAVVJPAKSQDAOPBRTKUZ", "length": 7040, "nlines": 94, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "नाट्य चित्र | मराठी चित्रपट | मनोरंजन | चित्रपटासाठी | Marathi Regional Cinema", "raw_content": "\nलॅन्डमार्क फिल्मस् चं पारडं पुन्हा वजनदार\nबुधवार, 23 मार्च 2016\nसत्यजित लिमयेचा ‘रंग प्रीतीचे’ अल्बम रसिकांच्या भेटीला\nगुरूवार, 11 फेब्रुवारी 2016\nमकरसंक्रात सणामागील विज्ञान महत्वाचं\nगुरूवार, 14 जानेवारी 2016\nस्वतः मेल्या शिवाय स्वर्ग दिसत नाही - निर्माती संगीता आहिर\nसोमवार, 28 सप्टेंबर 2015\nनाटककार प्र. ल. मयेकर यांचे निधन\nबुधवार, 19 ऑगस्ट 2015\nज्येष्ठ नाटककार प्र. ल. मयेकर (वय ६९) यांचे मंगळवारी निधन झाले. प्रायोगिक आणि व्यावसायिक रंगभूमीवर व...\nस्वतःच्या जगण्याच्या व्याख्या स्वतःच निर्माण करा: अतुल कुलकर्णी\nमंगळवार, 24 मार्च 2015\nअभिनेते अजय वढावकर यांचे निधन\nशनिवार, 28 फेब्रुवारी 2015\nमोघे, शिलेदार यांना ‘जीवनगौरव’\nबुधवार, 25 फेब्रुवारी 2015\nएकट्याने प्रवासाची भीती वाटते\nशनिवार, 20 सप्टेंबर 2014\nज्येष्ठ अभिनेते कुलदीप पवार यांचे निधन\nमंगळवार, 25 मार्च 2014\nव्यक्तिविशेष : पं. हृदनाथ मंगेशकर\nतरुण पिढीचे लाडके, प्रोगशील संगीतकार पं. हृदनाथ ङ्कंगेशकर यांचा आज जन्मदिन. त्यांचे पिता गायक दीनाना...\n‘रतीचे जा रूप लावण्य लाभे, कुलस्त्री जसे हास्य ओठात शोभे सुधेसारखा साद स्वर्गीय गाणे, असा बालगंधर्व...\nमराठीत काम करायला छान वाटतं\nसध्या काळाचा ट्रेंड बदलतो आहे. हिंदी चित्रपटांच्या तुलनेत मराठी चित्रपटांचा दर्जा चांगलाच वधारला आहे...\nरसिकाला प्रॉमिस केले होते : सोनाली\n‘व्हाइट लिली आणि नाइट रायडर्स’ हे नाटक जेव्हा रंगमंचावर आले तेव्हा इतरांप्रमाणे मीही या नाटकाची आणि ...\nकुटुंबाची साथ मोलाची - मृणाल कुलकर्णी\nमाझा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन निखळ आहे. त्याबाबत कोणतीही तक्रार नाही. लेक, पत्नी, सून आणि आई म्ह...\nसंगीत क्षेत्रात मराठी तरुणाचा जोरदार प्रवेश\nशनिवार, 12 फेब्रुवारी 2011\nरत्नागिरीतल्या एका छोट्याशा वाडीतील गीतकार, गायक आणि संगीतकार असलेला संतोष सावंत गेली दहा वर्ष संगीत...\nसचिन, महेश दोघांची शैली वेगळी आहे- अशोक सराफ\nअसतो. असा हा जबरदस्त अभिनेता लवकरच आयडियाची कल्पना नावाच्या चित्रपटातून प्रेक्षकांसमोर येत आहे. सचि...\nजत्राचे कर्ज अजून फेडतोय- केदार शिंदे\nकेदार शिंदे म्हणजे आज मराठी चित्रपटसृष्टीतील चलनी नाणे. नाटक असो वा सिनेमा केदारच्या चित्रपटांना प्र...\nबाल कलाकार ते यशस्वी निर्माता-दिग्दर्शक, अभिनेता म्हणून नाव कमवणारा सचिन आता प्रेक्षकांसमोर गीतकार स...\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/33927", "date_download": "2018-09-24T06:45:38Z", "digest": "sha1:6URT5ASMR6NNIKHLLADMGLHZXUJR4IK7", "length": 23639, "nlines": 282, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गझलेची कार्यशाळा - १ (दोनच भाग आहेत) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गझलेची कार्यशाळा - १ (दोनच भाग आहेत)\nगझलेची कार्यशाळा - १ (दोनच भाग आहेत)\nसौ. अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर या नवतरुणीच्या नाजूक आवाजातील एक फोन मला आला तेव्हा मी चुकून 'कोण बोलताय भाऊ' असे विचारले आणि मी एक स्वतःच्याच धुंदीत असलेला यग्रकवी असल्याचे सिद्ध केले. यग्रकवी म्हणजे यमकांत व्यग्र असलेला कवी.\n\"सर मी 'प' बोलतीय\"\n'प' हे नांव असते याची मला कल्पना नव्हती. माझा सामाजिक व सांस्कृतीक विकासाबाबतच्या ज्ञानाचा विकास केव्हा खुंटला हे नक्की आठवत नाही.\n\"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर\"\n\"म्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर\n\"सर मला लाडाने सगळे प म्हणतात\"\nहे विचारताना माझे डोळे विस्फारले जाणे, फोन न धरलेला हात हवेत नवलाने उडणे व लाडाने सौ. यशःश्रीला मी 'य' म्हणायला लागलो तर काय होईल या विचाराने माझे हृदय तीव्र वेगाने धडधडणे या क्रिया एकदम घडल्या.\n\"सर, तुमच्या गझला वाचतो आम्ही. काय गझल करता सर. अक्षरशः शब्द अन शब्द परफेक्ट असतो\"\n\"हॅहॅहॅहॅ.. नाही हो .. तसे काही नाही... \"\n\"सर, आमच्या कुमुदिनी रणरागिणी बहुप्रसवा विधायक साहित्य मंडळातर्फे बोलतीय मी\"\nमला एकेक नांवे ऐकून एका शब्दातच बोलणे शक्य होत होते.\n\"सर.. तुमची एक कार्यशाळा ठेवायची आहे.. \"\n\"गझलेची.. तुमच्या परीसस्पर्शाने आमच्या भगिनींमधील सुप्त गझलकार जागृत होऊन मराठी गझलेला एक नवी सामाजिक परिमिती देईल याची आम्हाला खात्री आहे\"\n\"अगदी सर.. आणि मानधनही आहे\"\n\"सर तुम्ही कसे येणार\n\"त्यावर मानधन ठरणार आहे\"\nआजवर मी मानधनावर माझा कन्व्हेयन्स मोड ठरवायचो.\n\"सर एवढ्या लांब रिक्षा येते\nमी व्यावसियाकाच्या भूमिकेत शिरलो.\n\" एअरपोर्ट नाहीये नाही का औरंगाबादला\n\"आहे की... पण कार्यशाळा आमच्या मंडळाच्या हॉलमध्ये आहे..\"\n\"ओह... मग मी टॅक्सी करून येतो...\"\n\"चालेल की सर... आम्ही तीनशे रुपये मानधन देणार आहोत... त्यात जे बसेल ते बघा...\"\n\"हो सर... आम्ही त्या संवादिनी भडकमकरांच्या मंडळाच्या दुप्पट मानधन देतो म्हणून तर गाजतो\"\n\"बसचं तिकीटच एकशे वीस रुपये आहे...\"\n\"चालेल ना मग सर... बसस्थानकावर आम्ही तुम्हाला घ्यायला येऊ...\"\n\"हो पण.. त्यातच दोनशे चाळीस गेल्यावर मी काय फक्त साठ रुपयांसाठी तिथे यावे\n\"सर.. मराठी गझलेला यातून बाहेर काढायचे असल्यास थोडे कष्ट पडणारच ना\n\"हे बघा प... मी एक विवाहीत पुरुष आहे.. कुठे गेलो आणि का गेलो हे मला घरी सांगावे लागते.. तेव्हा निदान पाचशे तरी द्या.. दोनशे रुपयांसाठी मी एक दिवसभर प्रवास करणे हे आमच्या घरी मान्य होऊ शकते... साठ रुपयांसाठी नाही मान्य व्हायचे...\"\n\"त्यांनाही घेऊन या की\n\"त्या येत नाहीत.. त्या गझलेला तुच्छ मानतात...\"\n\"ते बघू.. पण मानधनाचं काय...\"\n\"साडे तीनशे देईन सर... मागच्या वेळी आम्ही म भा चव्हाणांना बोलावले त्यांनी चारशे मागीतले होते...\"\n\"त्यांचं वेगळंय... ते तिथेच असतील आदल्या दिवसापासून... म्हणून चारशेत समाधान मानले असेल त्यांनी\"\n\" पावणे चारशे देते सर... खिशातून घालणारे मी..\"\n\"हंहं.. बरं.. मग असं करा.. हजारची पावती करा... मी घरी सांगेन हजार मिळाले आणि बसमध्ये पाकीट गेले..\"\n\"अ‍ॅप्रूव्हलसाठी अशा रकमा आवश्यक असतात..\"\n\" चालेल सर... हवं तर दहा हजाराची पावती करते.. \"\n\"नको.. एवढं मोठं पाकीट गेलं तर मीही घरातून बाहेर काढला जाईन...\"\n\"हा हा हा हा हा हा .. गझलकारांना विनोदही जमतात म्हणायचं...\"\n\"त्याशिवाय गझल कशी जमेल\n\"सर... आमच्या भगिनींना ना वृत्ताबित्तातलं सगळं कळत.... गझलतंत्रही बर्‍यापैकी समजतं... पण सफाई नाहीये.. \"\n\"आणेन मी सफाई... \"\n\"आणि ना सर... त्यांना गझलेबाबत थोडं ऐकायचं आहे आपल्याकडून.. \"\n\"आणि आम्ही न सर.. ड्रेस कोड ठेवलाय...\"\n\"सर्वजणी पारंपारीक मुस्लिम पोषाख धारण करून बसणार आहेत.. मात्र बुरखा नाही...\"\n\"छान.. मी काय घालू\n\"तुम्ही उत्सवमूर्ती आहात सर... तुम्हाला आम्ही काय सांगणार\n\"अरे अरे... असे म्हणून मला लाजवू नका...\"\n\"सर... पण तुम्हाला बोलता येईल ना\n\"न यायला काय झालं\n\"तसे नाही... मागच्या वेळी एक जण आले होते व्याख्यानाला... त्यांना त्या विषयातले जेवढे कळत होते त्यापेक्षा आम्हा भगिनींनाच जास्त समजत होते... त्यांचे व्याख्यान पडले...\"\n\"नणंद व कौटुंबीक शोषण\"\n\"त्याचा गझलेशी काय संबंध\n\"मग हे मला का सांगताय\n\"तुमची कार्यशाळा पडू नये म्हणून म्हणाले हो.... बाकी काही नाही...\"\nही प दिसते कशी याची उत्सुकता आता वाढू लागली.\nशेवटी पत्ता वगैरे विचारून घेतला आणि फोन संपल्यावर बसून राहिलो.\nसंध्याकाळी बायको घरी आल्यावर मान खाली घालून निराश बसून राहिलो. डोळ्यात विश्व हे शून्य अ���ल्याचे भाव आणले होते.\n\"मला केव्हाचंच नको झालंय ते...\"\n\"म्हणून तर वाटायला लागलंय मलाही तसं.... शेवटी सहजीवनाचा अर्थच नष्ट होऊ नये या साहित्यामुळे...\"\n\"पण आज अचानक का असे वाटतेय\n\"ऐकत नाहीत गं... फोनवर फोन...... फोनवर फोन...\"\n\"अ‍ॅक्चुअली ते मराठवाडा ग्रामीण साहित्य मंडळाचे पुरोगामी अध्यक्ष आहेत... पण त्यांच्या कवितेतील आर्तता अमीर खुस्रोवर थुंकते...\"\nथुंकणे या शब्दावरून तिला अमीर खुस्रो आणि प यांच्यात भांडणे झाली असावीत अशी शंका आली.. त्यामुळे अमीर खुस्रो बाराव्या शतकात होऊन गेला हे मी तिला सांगितलेच नाही...\n\"कारण त्यांच्या काव्यात भ स्वरुपी विकृत उद्विग्नता असून तिला केळीच्या गाभ्यासारखे आशयाचे अतिनील पापुद्रे आहेत...\"\n\"छे.. मीही तेच म्हणतो...\"\n\"पण तुला काय झालंय\n\"सोडत नाहीत ग साले मला... एक गझल काय जमते मला... म्हणून इतकं छळायचं\nमी जळजळीत नजर करून हातातले एक स्वतःचेच पुस्तक (आपटायला बरी पडतात माझी पुस्तके) दाणकन आपटत जहरी आवाजात म्हणालो...\n\"याच... याच... याच... याच म्हणतायत मला...\"\nबायको सी आय डी मधील दयासारखी बघू लागताच मी जगज्जेत्याच्या आविर्भावात टिचक्या वाजवत म्हणालो...\n\"मी सरळ विचारलं... मानधन किती... \"\n\"हजार म्हणाले ते.... हाच तर माझ्यासमोरचा प्रश्न आहे..\"\n\"हजार रुपये घ्यायचे की सांसारीक सुख मिळवायचं\n\"एक हज्जार... एक दमडी कमी नाही... \"\n\"पण ते थुंकणार बिंकणार नाहीत ना\n त्यांच्या बापाची हिम्मत आहे का\nमी देशासाठी फासावर जाणार्‍याचा चेहरा केला आणि म्हणालो...\n\"तुला योग्य वाटलं तरच... तरंच ही संधी मी घेणार... नाहीतर खड्ड्यात गेला तो प\"\n\"जायचं असलं तर जा...\"\n\"ठीक आहे... तुलाही मान्य होतंच आहे तर... इट्स ओक्के...\"\nत्या दिवशी मी टेबल पुसणे, वॉचमनला हाका मारून उरलेले अन्न देणे वगैरे कामे स्वतःहून केली.\n'प' या व्यक्तीचे लिंग सांगितले नाही. काही वाद हल्ली नकोसे होतात.\nस्थानकावर पोचलो आणि इकडे तिकडे पाहिले. तेवढ्यात खांद्यावर एक जबरदस्त हात बसला आणि मी भीतीने शहारत मागे पाहिले. एक मध्यमवयीन पुरुष मला म्हणाला...\nमी 'धुतल्यानंतर कपाळावर कुंकू लावून नेण्यात येत असलेल्या' बकर्‍याप्रमाणे त्या माणसामागून निघालो.\nत्या माणसाचे चालणे मला एकाचवेळी कसायासारखे व प्रियांका चोप्राच्या पणजीसारखे वाटत होते. येथे पणजी या शब्दाचा अर्थ गाव न घेता नाते असा घ्यावा अशी विनंती\nलवकरच समजले की हा माणूस 'प' आहे\nमराठी गझलेची सद्यस्थिती अशी का हे समजायला मला विलंब लागला नाही\nसुरवातच अशी तर नेमकी कार्यशाळा कशी पार पडेल बुवा\n\"सर मी 'प' बोलतीय\" \"प\n\"सर मी 'प' बोलतीय\"\n\"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर\"\n\"म्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर\nपुढचं लौकर लिहा राव\nपुढचा भाग लौकर टाकाच.\nपुढचा भाग लौकर टाकाच.\nभारी वाटतय हे 'प' प्रकरण\nभारी वाटतय हे 'प' प्रकरण\nत्यांच्या काव्यात भ स्वरुपी\nत्यांच्या काव्यात भ स्वरुपी विकृत उद्विग्नता असून तिला केळीच्या गाभ्यासारखे आशयाचे अतिनील पापुद्रे आहेत...\"\n\"एक स्वतःचेच पुस्तक (आपटायला बरी पडतात माझी पुस्तके) दाणकन आपटत....\"\nमी 'धुतल्यानंतर कपाळावर कुंकू लावून नेण्यात येत असलेल्या' बकर्‍याप्रमाणे त्या माणसामागून निघालो.\"\nहे पंचेस अधिक आवडले.\nमानधनाबाबतचे संवाद थोडे लांबले असं वाटलं.\nपण एकूण कथेत त्याने बाध आला नाही.\nपुढचा भाग वाचायला उत्सुक.\nहा भाग काही खास वाटला\nहा भाग काही खास वाटला नाही\nभाग २ भयंकर आहे\n\"मी मिसेस अनुकंचनीपवित्रा उधळकोरेसोरकर\"\nलवकरच समजले की हा माणूस 'प' आहे\nसगळ्यात आवडलेला पंच: \" दोनच\nसगळ्यात आवडलेला पंच: \" दोनच भाग आहेत\"\nम्हणजे किती जण आहात तुम्ही\nम्हणजे किती जण आहात तुम्ही एकंदर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%86%E0%A4%A0%E0%A4%B5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%9F%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-24T05:42:23Z", "digest": "sha1:47EWNQGP25MJJSRJQAPT6AZ4XK2RIBPN", "length": 9378, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "पुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत ��ांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या पुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड\nपुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड\nमहाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेल्या पक्षाच्या शहराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अशोक कांबळे यांनी भरघोस मतांनी विजय मिळविला. पक्षाचा शहराध्यक्ष निवडण्यासाठी पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याने आणि शहरातील सुमारे तीन हजार सक्रिय सभासद मतदान करणार असल्याने याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. तब्बल अकरा उमेदवारांपैकी कांबळेंनी बाजी मारत ९५० पेक्षा जास्त मते मिळविली. त्या निमित्ताने गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) पुण्यात एक चांगला शहराध्यक्ष मिळाला आहे. मात्र अशोक कांबळेंच्या या विजयामागे ‘त्रिकुट’ असून, त्यांनी केलेले नियोजन आणि मेहनत उपयोगाला आल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.\nउपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव आणि वरिष्ठ नेते परशुराम वाडेकर यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनातून अशोक कांबळे निवडून आले आहेत. पहिल्या क्रमांकाची मते अशोक कांबळे यांना मिळाली, तर दुसऱ्या क्रमांकावर अशोक शिरोळेंना मते मिळाली. त्याचबरोबर शैलेश चव्हाण, माजी शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, संजय सोनवणे, बसवराज गायकवाड, संगीता आठवले, माहिपाल वाघमारे आदी रिंगणात होते. कांबळे यांच्या निमित्ताने उच्च शिक्षित, प्रामाणिक, निर्व्यसनी, प्रदीर्घ अनुभव आणि दांडगा जनसंपर्क असलेला, नगरसेवक म्हणून काम केलेला कार्यकर्ता निवडून आल्याचे समाधान आहे, असे डॉ. सिद्धार्थ धेंडे म्हणाले. संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, महिपाल वाघमारे यांनीही माझ्यासह बाळासाहेब जानराव आणि परशुराम वाडेकर यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत अशोक कांबळे यांच्या विजयात वाटा उचलल्याचे डॉ. धेंडे म्हणाले. येत्या काळात आरपीआयचा विस्तार आणि शहरातील पक्षाचे स्थान बळकट करण्याचा प्रयत्न अशोक कांबळे करतील. त्यांना आम्हा सर्वांचा पाठि���बा राहील.\nश्री सिद्धीविनायक मंदिर घोटाळ्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती; चौकशीचे आदेश\nमावळातील कुंडमळ्यात पाण्याच्या प्रवाहात बुडालेल्या तरुणीचा मृतदेह सापडला\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B5%E0%A4%82/", "date_download": "2018-09-24T06:02:25Z", "digest": "sha1:JHPRW6UCF6VF6N5L5EN56ZIMILXUL4WY", "length": 6979, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या महापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन\nमहापालिकेच्या वतीने यशवंतराव चव्हाण यांना अभिवादन\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भारताचे माजी उपपंतप्रधान व महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना 105 जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.\nमहापालिकेच्या वतीने मुख्य इमारतीत असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या प्रतिमेस सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण क���ण्यात आला. त्यानंतर वल्लभनगर बस स्थानकाजवळील व यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.\nयावेळी स्थायी समिती सभापती ममता गायकवाड, अ प्रभाग अध्यक्ष केशव घोळवे, नगरसदस्या अनुराधा गोरखे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. मनोज देशमुख, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, पिंपरी चिंचवड महासंघाचे मनोज माछरे माहिती व जनसंपर्क विभागाचे रमेश भोसले, संतोष जाधव, आकाश चव्हाण आदी उपस्थित होते.\nडांगे चौकातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ग्रेडसेप्रेटर करा; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अधिका-यांना सूचना\nझी मराठी सारेगमप घे पंगा कर दंगा विजेता अक्षय घाणेकरने केले जलपर्णीमुक्त पवना अभियानात श्रमदान\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/subhash-deshmukh-got-less-votes-market-committees-election-128020", "date_download": "2018-09-24T06:12:35Z", "digest": "sha1:QWZZ7DTW4AZDAZUBLRI7HJUSFBCZKCIH", "length": 16090, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "Subhash Deshmukh got less votes in the market committees election बाजार समितीच्या परीक्षेत सहकारमंत्री देशमुख नापास | eSakal", "raw_content": "\nबाजार समितीच्या परीक्षेत सहकारमंत्री देशमुख नापास\nमंगळवार, 3 जुलै 2018\nसोलापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे.\nसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सिद्धरामेश्‍वर बाजार समिती परिवर्तन पॅनेलला शेतकरी मतदार संघातील 15 पैकी फक्त दोन जागा मिळाल्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क दिल्यानंतर पहिल्यांदाच या समितीची निवडणूक झाली.\nसोलापूरचे पालकमंत्री तथा आरोग्य राज्यमंत्री विजयकुमार देशमुख यांनी विरोधी पॅनेमध्ये जाऊन बाजार समितीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा मान मिळविला आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी या निवडणुकीसाठी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, माजी आमदार दिलीप माने यांच्या नेतृत्वाखाली सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीच्यावतीने ही निवडणूक लढविली. 15 पैकी 13 जागा जिंकून या पॅनेलने दमदार एन्ट्री केली आहे. व्यापारी, अडते व हमाल व तोलार या मतदार संघातील तिन्ही जागा पालकमंत्री देशमुख, आमदार म्हेत्रे, माजी आमदार माने यांच्या समर्थकांच्या आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा मिळवून दिलेला हक्क व यापूर्वी समितीत झालेला गैरव्यवहार बाजार समितीच्या निवडणुकीत सहकारमंत्री गटाच्या प्रचाराचा प्रमुख मुद्दा ठरला. अपयशी कर्जमाफी, शेतमालाचे घसरलेले भाव आणि निवडणुकीच्या तोंडावर तत्कालीन संचालक मंडळांवर दाखल केलेले गुन्हे या मुद्यांवर ही निवडणूक गाजली.\nमाजी आमदार माने ठरले विजयाचे शिल्पकार\n2014 च्या विधानसभा निवडणुकीत सहकारमंत्री देशमुख यांच्याकडून पराभूत झालेले माजी आमदार दिलीप माने यांना टार्गेट करून सहकारमंत्री देशमुख यांनी ही निवडणूक लढविली. खास कायद्यात बदल करून गेल्या दीड वर्षांपासून प्रशासकाची नियुक्ती केली आहे. पणन महासंलकांनी मान्यता दिलेल्या लेखापरीक्षण अहवालाचे पुन्हा लेखापरीक्षण करून निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार माने यांच्यासह 33 तत्कालीन संचालकांवर गुन्हे दाखल केले. राजकीय मुत्सगिरी आणि बेरेजेचे राजकारण करून माजी आमदार माने यांनी ही निवडणूक जिंकून दाखविली आहे.\nसहकारमंत्री विरुद्ध सर्वचा फॉर्म्युला यशस्वी\nबाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त करणे, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करणे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांना विश्‍वासात न घेणे, शिवसेनेला सोबत न घेणे या प्रमुख कारणास्तव सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात पालकमंत्री देशमुख, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी एकत्रित होत सर्वपक्षीय आघाडी केली. या आघाडीने घवघवीत यश मिळवून दिले.\nदोन माजी आमदारांचा पराभव\nबाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार शिवशरण पाटील व माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचा दारुण पराभव झाला आहे. माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांनी दुधनी (ता. अक्कलकोट) बाजार समितीच्या संचालकपदाचा राजीनामा देऊन ही निवडणूक लढविली होती.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आप���्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/satara/lakholi-vahili-shivsas-pulp-umuru/", "date_download": "2018-09-24T06:32:52Z", "digest": "sha1:M526FMIGQO23DYW2Q4K52U36JABF6OQ5", "length": 29923, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lakholi Of Vahili Shivsas In Pulp, Umuru | खड्डे मजुविण्याची उंब्रज, मसूरमध्ये वाहिली शिव्यांची लाखोली | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पह���ल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भ���गीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nखड्डे मजुविण्याची उंब्रज, मसूरमध्ये वाहिली शिव्यांची लाखोली\nरस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाचा निषेध करून अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोलीच वाहिली.\nठळक मुद्देइरसाल शिव्या देत शासनाचा निषेध उंब्रज, मसूरमध्ये अनोखे आंदोलन प्रवाशांसह ग्रामस्थ, वाहनधारकांचा सहभागउंब्रज-मसूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत\nउंब्रज : रस्त्यात पडलेले खड्डे मुजविण्यासाठी प्रशासनाकडून दिरंगाई झाल्यास नागरिकांकडून विविध मार्गाने आंदोलने केली जातात. उंब्रज व मसूरमध्ये झालेले आंदोलन मात्र चर्चेचा विषय ठरले. खड्डेमय रस्त्याकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासनाचा निषेध करून अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोलीच वाहिली. एवढेच नव्हे तर रस्त्यात पडलेले खड्डेही स्वखर्चातून व श्रमदानातून मुजविले.\nचिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावरील उंब्रज ते मसूर या मार्गावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे प्रवाशांसह ग्रामस्थांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता.\nयाबाबत शासन व शासकीय अधिकारी दखल घेत नसल्यामुळे संतप्त ग्रामस्थ व वाहनधारकांनी शासन व्यवस्था जागी करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्याचे ठरवले होते. याबाबत सोशल मीडियावर पोस्टही फिरू लागल्या होत्या. नियोजनानुसार रविवार, दि. २९ रोजी सकाळी अकरा वाजता उंब्रजसह वडोली, शिवडे, मसूर व किवळ येथील ग्रामस्थ व वाहनधारक उंब्रज-मसूर मार्गावर एकत्र आले.\nयाठिकाणी ग्रामस्थांनी शासनाचा निषेध व्यक्त केला व अधिकाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहिली. यानंतर ग्रामस्थांनी स्वखर्चातून आणलेल्या मुरूमाच्या माध्यमातून ठिकठिकाणचे खड्डेही मुजविले. या आंदोलनामुळे उंब्रज-मसूर मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.\nपोलिसांनी मध्यस्थी करून वाहतूक सुरळीत केली. उंब्रज येथे इरसाल शिव्या दिल्यानंतर आंदोलक मसूरकडे मार्गस्थ झाले. दरम्यान, या अनोख्या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरिक्षाचालकास सांगली पोलिसांकडून चोप, ठाण्यातून पलायन भोवले\nऊस वाहतूक ट्रॅक्टर-पिकअपची जोरदार धडक\nसांगलीत पुरोगामी संघटनांची मशाल रॅली\nराधानगरीमार्गे कोकणला जोडणारा रस्ता अरुंद\nराष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रक्रियेने जिल्ह्यात घेतला वेग\nअतिक्रमणामुळे गुदमरतोय सातारा शहरातील रस्त्याचा श्वास\nकर्तव्यात कसूरप्रकरणी उपअभियंत्याला कारावास\nGanesh Visarjan2018 : साताऱ्यात डीजेमुक्त विसर्जन मिरवणूक\nसातारा - रंगीबेरंगी फुलांच्या पंढरीमध्ये पर्यटकांचा बहर सलग सुटीचा परिणाम : परदेशी पाहुण्यांचीही भेट\nसातारा : खिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं कर्तृत्व काय\nसातारा : आईच्या मृत्यूनंतर जखमी मुलानेही सोडले प्राण\nखिंडार पाडण्याची भाषा वापरणाऱ्या चंद्रकांत पाटलांचं कर्तुत्व काय\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध���ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2016/04/scratch-how-to-move-cartoons-using-arrow-keys.html", "date_download": "2018-09-24T06:46:28Z", "digest": "sha1:ZAHKYO4I2DCJPZJ6FUKM4347LOVDKM6H", "length": 4904, "nlines": 36, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्क्रॅच ट्युटोरिअल्स - अॅरो कीज वापरून कार्टून कसे हलवावे", "raw_content": "\nबुधवार, 27 अप्रैल 2016\nस्क्रॅच ट्युटोरिअल्स - अॅरो कीज वापरून कार्टून कसे हलवावे\nआता आपण स्क्रॅच प्रोग्रामिंग एडिटर मध्ये एखाद्या कार्टून ला अॅरो कीज वापरून कसे हलवावे किंवा चालवावे ते पाहू. पहिल्यांदा स्क्रॅच एडिटर उघडा. त्यामध्ये एक मांजराचे चित्र दिसते. आपण त्याचा वापर करू.\nचार अॅरो कीज कार्टूनशी जोडण्यासाठी खालीलप्रमाणे कोड लिहावा.\nयामध्ये आपण सर्वात वर Forever लूप चा वापर केला आहे.\nत्यामध्ये If - then चे चार ब्लॉक्स आहेत.\nयामध्ये फिकट निळ्या रंगाचे सेन्सिंग ब्लॉक्स वापरले आहेत.\nKey - pressed या ब्लॉक मध्ये तुम्हाला कोबोर्ड वरील कोणत्याही की ला सेलेक्ट करता येते. येथे आपण प्रत्येक key-pressed ब्लॉक मध्ये अनुक्रमे right arrow, left arrow, up arrow ���णि down arrow निवडलेले आहे.\nगडद निळ्या रंगाचे ब्लॉक्स हे मोशन ब्लॉक्स आहेत. यामध्ये point in direction या ब्लॉक मध्ये चार पर्याय आहेत. 90 डिग्री म्हणजे उजवीकडे, -90 डिग्री म्हणजे डावीकडे, 0 डिग्री म्हणजे वरील बाजू आणि 180 डिग्री म्हणजे खाली. अशा रीतीने प्रत्येक अॅरो की दाबल्यावर कार्टून चे तोंड त्या दिशेने फिरवले गेले आहे . त्यानंतर चा change x by हा ब्लॉक कार्टून ला 4 pixel इतके अंतर चालवतो. 4 मुळे तो उजवीकडे सरकवला जातो आणि -4 मुळे तो डावीकडे हलतो.\nतसेच change y by या ब्लॉक मुळे कार्टून वर आणि खाली सरकतो. 4 मुळे तो वर सरकतो, आणि -4 मुळे तो खाली येतो.\nस्क्रॅच मध्ये वापरले जाणारे अँगल समजण्यासाठी तुम्हाला खालील चित्राचा उपयोग होईल.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Soneri/Bappa-from-the-house-of-this-celebrated-Marathi-celebrity/", "date_download": "2018-09-24T06:18:41Z", "digest": "sha1:OFPTRUQD4SQBNMUASG3WNGMAOAMK4AIP", "length": 4375, "nlines": 43, "source_domain": "pudhari.news", "title": " 'या' मराठी सेलिब्रेटिजच्या घरचा बप्पा तुम्ही पाहिला का? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Soneri › 'या' मराठी सेलिब्रेटिजच्या घरचा बप्पा तुम्ही पाहिला का\n'या' मराठी सेलिब्रेटिजच्या घरचा बप्पा तुम्ही पाहिला का\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nगुरुवारी ठिकठिकाणी वाजतगाजत गणरायाचे आगमन झाले आहे. मराठी सेलिब्रिटींच्या घरीदेखील गणराय विराजमान झाले आहेत. महाराष्ट्रभर गणेशोत्सवाचं वातावरण आहे. सर्वसामान्य असो किंवा सेलिब्रिटी सर्वजण बाप्पाच्या भक्तीत दंग झाल्याचं पाहायला मिळत आहे. अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर घरच्या बाप्पांच्या फोटो शेअर केले आहेत.\nअभिनेत्री श्रुती मराठे आणि अभिनेता गौरव घाटणेकर यांच्या घरचा बाप्पा\nअभिनेता अभिजित खांडकेकर यांच्या घरचा बाप्पा\nअभिनेता सुशांत शेलार यांच्या घरचा बाप्पा\nअभिनेता सुबोध भावे यांच्या घरचा बप्पा\nअभिनेत्री पल्लवी पाटील यांच्या घरचा बाप्पा\nराणादा उर्फ हार्दिक जोशी यांच्या घरचा बाप्पा\nअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिच्या घरचा बप्पा\nअभिनेत्री शितली उर्फ शिवानी बावकर यांचा बाप्पा\nगानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या घरचा बाप्पा\nगायक महेश काळे यांच्या घरचा बाप्पा\nअभिनेत्री तेजश्री प्रधान यांच्या घरचा बाप्पा\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/349", "date_download": "2018-09-24T06:07:18Z", "digest": "sha1:54THWZ7GI45WDHONAOPDKM5ZVCTPQWPT", "length": 9197, "nlines": 73, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा १७: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे.. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा १७: धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे..\nभारतीय युद्धात सातव्या दिवशी पांडवसेनेची मोठी हानी झाली.त्यादिवशी कौरव महारथी सौमदत्ती,शरभंज,कुकुंभ आणि सिंहनाद यांनी आपल्या अभूतपूर्व पराक्रमाने पांडव सेनेला संत्रस्त करून सोडले.\nसूर्यास्तानंतर युद्धविराम झाला. पांडवांकडील महारथी सात्यकी,विक्रांत,युधामन्यू आणि उत्तमौजा यांनी प्रतिज्ञा केल्या की ते आठव्या दिवशी घनघोर रणकंदन घडवून वरील चारही कौरव महारथींचा वध करतील. परंतु कोणी कोणास मारावे या विषयी मतैक्य होईना.शेवटी त्यांनी पुढील प्रमाणे भविष्यकथन केले.\n...सात्यकी : उद्याच्या तुमुल युद्धात उत्तमौजा सौमदत्तीचा वध करील.\n...उत्तमौजा:कुकुंभाला यमसदनास पाठविण्याच्या वल्गना युधामन्यू करीत असला त्याच्या हातून तसे होणार नाही.\n...विक्रांत :उद्या शूर सात्यकी शरभंजाला कंठस्नान घालील.\n...युधामन्यू :पांडवांच्या विजयाने हर्शभरित झालेले देव उद्या स्वर्गातून पुष्पवृष्टी करतील.\nमहाभारतातील युद्धपर्वावरून (संशोधित प्रत)असे दिसून येते की प्रतिज्ञेप्रमाणे या चार महारथींनी आठव्या दिवशी त्या चार कौरव महारथींचा वध केला. प्रत्येकाने एकाचाच वध क���ला.अधिक सूक्ष्म अभ्यास करता असे दिसते की ,ज्याने सौमदत्तीचा वध केला त्याने वर्तविलेले भविष्यच खरे ठरले. इतर तिघांची भविष्यवाणी खोटी ठरली.\nतर कोणी कोणाचा वध केला\nत्यादिवशी स्वर्गातून पुष्पवृष्टी झाली काय\n( कृपया उत्तर व्यनि. द्वारे)\nउत्तर व्य नि ने पाठवले आहे. अजून कोडी येऊद्यात \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [28 May 2007 रोजी 14:43 वा.]\nनमस्कार आहे,आपल्या तपश्चर्येला.येऊ द्या,येऊ द्या.आणखीन भरपूर कोडी येऊ द्या.तूम्ही माझ्या सारख्या अरसिक माणसाची चिंता करु नका.\nया कोड्याचे उत्तर वरदा, अमित, अनु, मनिमाऊ, अभिजित, राधिका, अदिती आणि विसुनाना यांनी अचूक दिले आहे.अनु आणि अदिती यांनी युक्तिवादही लिहिला आहे.त्यांतील अनु यांचा युक्तिवाद अपुरा आहे.तर अदिती यांचा पटण्यासारखा असून परिपूर्ण अहे. इतरांनी लिहिला नसला तरी त्यांनी युक्त्तिवाद लढवलाच असणार. अन्यथा उत्तर बरोबर आलेच नसते. या सर्वांचे अभिनंदन\nयना तुम्ही याचं उत्तर प्रकाशित करायला विसरलात् बहुतेक\nवर वर कूट प्रश्न वाटत असला तरी माझ्यामते उत्तर सोपे आहे\nयनावाला यांच्याकडून अधिक खुलाशाची अपेक्षा\n...सात्यकी : उद्याच्या तुमुल युद्धात उत्तमौजा सौमदत्तीचा वध करील. (खोटे)\nहे भविष्य खोटे ठरण्यासाठी उत्तमौजाने कुकुंभ, शरभंज वा सिंहनाद यांपैकी एकाला मारणे आवश्यक आहे\n...उत्तमौजा:कुकुंभाला यमसदनास पाठविण्याच्या वल्गना युधामन्यू करीत असला त्याच्या हातून तसे होणार नाही. (खोटे)\nहे भविष्य खोटे ठरण्यासाठी युधामन्यूने कुकुंभाला मारणे आवश्यक आहे\n...विक्रांत :उद्या शूर सात्यकी शरभंजाला कंठस्नान घालील.(खोटे)\nहे भविष्य खोटे ठरण्यासाठी सात्यकीने कुकुंभ, सौमदत्ती वा सिंहनाद यांपैकी एकाला मारणे आवश्यक आहे\n...युधामन्यू :पांडवांच्या विजयाने हर्शभरित झालेले देव उद्या स्वर्गातून पुष्पवृष्टी करतील (खरे).\nहे भविष्य खरे होण्यासाठी चौघांनी एकेकाला मारणे आवश्यक आहे. तेव्हा हीच भविष्यवाणी खरी सदरात मोडू शकते\nज्याने सौमदत्तीचा वध केला त्याने वर्तविलेले भविष्यच खरे ठरले. इतर तिघांची भविष्यवाणी खोटी ठरली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/welcome-palkhi-festival-loni-kalbhor-129378", "date_download": "2018-09-24T06:11:55Z", "digest": "sha1:6CZSTKF7D3RCLGC7JJW7F74ICXJZ6ZTU", "length": 18176, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Welcome to Palkhi Festival at loni kalbhor #SaathChal पालखी सोहळ्याचे लोणी क��ळभोरमध्ये स्वागत | eSakal", "raw_content": "\n#SaathChal पालखी सोहळ्याचे लोणी काळभोरमध्ये स्वागत\nसोमवार, 9 जुलै 2018\n सखा भेटे विठ्ठल ॥\nसंकल्प हे यावे फळा \nतुका ह्मणे होऊनि क्षमा \nअंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात विसावला.\n सखा भेटे विठ्ठल ॥\nसंकल्प हे यावे फळा \nतुका ह्मणे होऊनि क्षमा \nअंगावर पावसाच्या धारा झेलत ज्ञानोबा-तुकोबारायांच्या जयघोषात विठ्ठल - रुक्‍मिणीच्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे निघालेल्या लाखो वैष्णवांचा पालखी सोहळा सोमवारी (ता. ९) रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ग्रामीण भागातील पहिल्या मुक्कामासाठी लोणी काळभोर येथील विठ्ठल मंदिरात विसावला.\nमांजरी बुद्रुक येथील दुपारचा विसावा उरकून पालखी पाच वाजण्याच्या सुमारास कदमवाकवस्ती (ता. हवेली) गावाच्या हद्दीत कवडीपाट टोलनाका येथे पोचली. यावेळी कदमवाकवस्तीच्या सरपंच गौरी गायकवाड, पंचायत समिती सदस्य युगंधर काळभोर, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल पाचर्णे, जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपाध्यक्ष बाळासाहेब भोसले, माजी उपसरपंच देविदास कदम व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. यावेळी सोहळा प्रमुख शिवाजी मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्वानंद साधक मंडळ, छत्रपती ग्रुप व छावा ग्रुपच्या वतीने फराळ्याच्या पदार्थांचे व गुडदाणीचे वाटप करण्यात आले.\nपालखी कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीसमोर येताच साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष नरसिंग काळभोर, ग्रामपंचायत सदस्य ऋषिकेश काळभोर, सचिन दाभाडे, रमेश कोतवाल, नितीन लोखंडे, मंदाकिनी नामुगडे, राजश्री काळभोर, ग्रामविकास अधिकारी पी. एस. देसाई आदींनी पालखीचे स्वागत केले. दरम्यान वाकवस्ती येथे महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर यांच्या वतीने वारकऱ्यांना साबण, ब्रश व इतर साहित्याचे वाटप केले. संभाजीनगर येथील भारतीय जनता पक्ष कार्यालयाजवळ भारतीय जनता पक्षाचे माजी कामगार आघाडीचे माजी जिल्हाध्यक्ष चित्तरंजन गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी वारकऱ्यांना प्रधानमंत्री ग्रामीण कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमातून बनविलेल्या सुमारे तीन हजार कापडी पिशव्यांचे वाटप केले. त्यानंतर पालखी सहा वाजण्याच्या सुमारास छोट्याशा विसाव्यासाठी लोणी स्टेशन येथे पोचली. याठिकाणी समर्थ रांगोळी पथक यांनी पालखी स्वागतासाठी आकर्षक रांगोळी काढली होती. यावेळी विश्वराज हॉस्पिटलने सर्व आजारांची तपासणी व मोफत औषधोपचार शिबीर घेतले. तसेच एकता तरुण मंडळ व एमआयटी कॉर्नर येथे लातूर अर्बन बँकेने वारकऱ्यांसाठी उपवासाच्या साहित्याचे वाटप केले. यावेळी माजी सरपंच नंदू काळभोर, सचिन काळभोर उपस्थित होते.\nलोणी स्टेशन येथील विसावा संपवून पालखी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीत पोचताच लोणी काळभोरच्या सरपंच वंदना काळभोर, उपसरपंच योगेश काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत काळभोर, ग्रामपंचायत सदस्य अण्णासाहेब काळभोर, बाळासाहेब काळभोर, ग्रामविकास अधिकारी जे. एच. बोरावणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पालखीचे स्वागत केले. दत्तमंदिर चौक येथे शिवशक्ती भवन येथे माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर यांच्या अध्यक्षतेखालील शिवशक्ती तरुण मित्र मंडळांच्या वतीने वारकऱ्यांसाठी खिचडी व केळींचे वाटप करण्यात आले.\nलोणी गावात पालखीचे स्वागत अंबरनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश उद्धव काळभोर, साधना सहकारी बॅंकेचे संचालक सुभाष काशिनाथ काळभोर यांनी केले. दरम्यान निर्मलवारी महामार्ग सहप्रमुख विशाल वेदपाठक यांनी वाघोली येथील जेएसपीएम महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसमवेत गावामध्ये निर्मल वारीसाठीजनजागृती केली. तसेच येथील पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूलच्या विद्यार्थ्यांच्या लेझीम, झांज पथक व कन्या प्रशालेच्या विद्यार्थींनीनी डोक्यावर तुळशीची रोपे घेवून वारीत सहभाग नोंदविला. दरम्यान रात्री आठ वाजता पालखी विठ्ठल मंदिरात पोचली. पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी रात्री उशिरापर्यंत रांगा लावून दर्शन घेतले.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-605.html", "date_download": "2018-09-24T06:16:02Z", "digest": "sha1:5EVJ2BW2PJJXOL5EMGWPYSRCDAY62ONM", "length": 5437, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "ग्रामपंचायत सदस्यास सरपंच,उपसरपंचपती व सदस्यांकडून मारहाण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News Newasa ग्रामपंचायत सदस्यास सरपंच,उपसरपंचपती व सदस्यांकडून मारहाण.\nग्रामपंचायत सदस्यास सरपंच,उपसरपंचपती व सदस्यांकडून मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- सोनई येथील ग्रामपंचायत सदस्य अनिल पंढरीनाथ बारहाते यांना सरपंच, उपसरपंच पती व इतर काही सदस्यांकडून शिवीगाळ, धक्काबुक्की व धमकी दिल्याप्रकरणी सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला. बारहाते यांनी फिर्यादीत म्हटलेे, सोनई ग्रामपंचायतीमधील महिला सदस्यांऐवजी त्यांचा कारभार कुटुंबातील पुरुष मंडळी पाहतात.\nअनिल बारहाते हे एकमेव अपक्ष सदस्य आहेत. १ मार्च २०१६ रोजी झालेल्या ग्रामसभेत त्यांना या पुरुष मंडळींकडून शिवीगाळ करण्यात आली. त्यांनी जिल्हा परिषदेकडे तक्रार केली होती. ३० जूनला ग्रामपंचायतीची मासिक सभा चालू असताना बार���ाते यांनी मोबाइलद्वारे चित्रीकरण केले.\nमहिला सदस्यांऐवजी पुरुष कागदपत्रांवर सह्या करताना त्यात चित्रित झाले. ही बाब उपसरपंचाचे पती संदीप कुसळकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी बारहाते यांना विचारणा केली. ग्रामपंचायतीचे सीसीटीव्ही कॅमेरे जाणूनबुजून बंद ठेवल्याने मोबाइलमध्ये शुटींग करून जि. प. अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांना हे सादर करणार आहे, असे ते म्हणाले. सरपंच पती दादा वैरागर, संदीप कुसळकर, जालिंदर चांदघोडे, नितीन दरंदले, हरिभाऊ दरंदले यांनी त्यांना शिवीगाळ करून धक्काबुक्की करत मोबाइलची मागणी केली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nग्रामपंचायत सदस्यास सरपंच,उपसरपंचपती व सदस्यांकडून मारहाण. Reviewed by Ahmednagar Live24 on Friday, July 06, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/desa-koda+Aphaganistana.php?from=in", "date_download": "2018-09-24T05:14:31Z", "digest": "sha1:DSQM4FCS6SF7WJBYR6TC4QGSBWWWLCXR", "length": 9886, "nlines": 22, "source_domain": "www.desakoda.info", "title": "देश कोड अफगाणिस्तान", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nदेशाचे नाव वा देश कोड प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्रजासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्ह���कोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हेनियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 0093.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी देश कोड देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा देश कोड डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी अफगाणिस्तान या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0093.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक अफगाणिस्तान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/garbage-pollution-1737390/lite/", "date_download": "2018-09-24T05:54:31Z", "digest": "sha1:Y4LFEU7RHTEA2MQGBHXAIBQMBRGNK6HH", "length": 12163, "nlines": 123, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Garbage pollution | पैल तो गे काऊ.. | Loksatta", "raw_content": "\nपैल तो गे काऊ..\nपैल तो गे काऊ..\nमाणूस हा या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nमाणूस हा या जगातला सर्वश्रेष्ठ प्राणी आहे, आणि देशोदेशीच्या माणसांची त्याच्या स्थळकाळानुसार स्वभाववैशिष्टय़े असतात, हे वास्तव आता तमाम जीवसृष्टीने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणूनच, माणसाच्या वागण्याचालण्यावर, त्याच्या सवयींवर आणि हालचालींवर प्राणिसृष्टीतील मानवेतरांचे लक्ष लागून राहिले असावे. माणसाप्रमाणेच, प्राण्यांमध्येही संशोधनाची प्रवृत्ती असली पाहिजे, आणि त्यातून नवनवे धडे घेऊन ते आपल्या जीवनशैलीतही बदल घडवून आणत असले पाहिजेत. माणसाच्या दृष्टीने अलीकडे हा संशोधनाचा नवा विषय झाला असून माणसाच्या सहवासात राहणारे पक्षी-प्राणी माणसाचे अनुकरण करून माणसाची जीवनशैली आत्मसात करण्याचा प्रयत्न करीत असावेत या समजुतीस एका बातमीमुळे बळकटी मिळू लागली आहे.\nफ्र��न्सच्या पश्चिमेकडील एका शहरातील बगीचामध्ये संध्याकाळच्या वेळी अनेक लोक विरंगुळ्याचा वेळ घालविण्यासाठी येतात, आणि साहजिकच, सोबत खाद्यपदार्थ आणतात. खाऊन झाले की कागदी वेष्टने तिथेच टाकून देतात. याच माणसांना परिसर मात्र स्वच्छच हवा असल्याने, तेथे स्वच्छता राखण्याची व कचरा उचलण्याची कायमस्वरूपी खर्चिक यंत्रणा पोसावी लागते. यावर बगीच्याच्या अधिकाऱ्यांनी एक युक्ती केली, आणि कुठून तरी सहा कावळे स्वच्छ बगीचा मोहिमेसाठी निवडले. या सहा कावळ्यांना कचरा उचलून बाजूच्या कचरापेटीत टाकण्याचे खास प्रशिक्षण दिले. प्रशिक्षण मिळूनही हे कावळे मनासारखे काम करीत नसल्याचे लक्षात आल्यावर, कामाच्या मोबदल्यात दाम देण्याची कल्पना एकास सुचली आणि उचलून कचरापेटीत टाकलेल्या प्रत्येक नगासाठी एक पावाचा तुकडा देण्याचे ठरले. मग कावळे जोमाने कामाला लागले. काही कावळ्यांनी लबाडी सुरू केली. एकमेकांच्या पेटीतील कचरा उचलून आपल्या पेटीत आणून ठेवण्याची शक्कल त्यांनी लढविली. मग काही गरीब कावळे उपाशी राहू लागले, तर काही कावळे कमी श्रमात जास्त खाऊ मिळवून गलेलठ्ठ होऊ लागले. कर्मचाऱ्यांना ही लबाडी समजली, पण त्याचे त्यांना काही विशेष वाटले नाही. आता कावळ्यांची ही लबाडी पाहण्यासाठी माणसांची मोठी गर्दी त्या बगिच्यातच होऊ लागली आहे, असेही समजते. माणसाला धन्य वाटावे, अशीच ही गोष्ट.. ही बातमी जगभरातल्या काही दूरचित्रवाणी वाहिन्यांवर व्हायरल झाली. दाम मिळत नसेल तर काम होणार नाही, असा रोखठोक हिशेब करणारा आणि दुसऱ्या कावळ्याचे काम आपल्या नावावर खपवून कमी श्रमात जास्त खाद्य मिळविणारा हा कावळा मूळचा कोणत्या देशातला असावा याचा शोध घेण्याची गरज आहे. अफाट निरीक्षणशक्ती असलेला कावळा नावाचा पक्षी माणसाच्या सहवासात वावरत असतो, त्यामुळे फ्रान्सच्या बगिच्यातील प्रशिक्षित कावळ्याने ही शक्कल कोणत्या माणसाकडून उचलली, याचा शोध घेतला पाहिजे, असे काही जणांना वाटू लागल्याचे समजते. फ्रान्समधील हा कावळा आपल्याकडे अधिक लवकर रुळण्याची शक्यता असून सध्या सुरू असलेल्या कंत्राटी पद्धतीत अधिक उपयुक्त ठरू शकतो. कामाच्या मोबदल्यात कावळ्यांना पावाचे तुकडे खाऊ घालण्यात काहीच गैर नाही. तसेही, या कावळ्यांपैकी काही कावळ्यांनी आपल्या कचरापेटय़ा भरण्यासाठी दुसऱ्या कावळ्याच��या पेटीतील कचरा आपल्या पेटीत आणून पावाचा जादा मोबदला लाटला, तरी ते पाहण्यासाठी गर्दी करावी, असे आपल्याला वाटणारही नाही.\nकावळा हा माणसाच्या सर्वाधिक सहवासात राहणारा पक्षी आहे आणि त्याची निरीक्षणशक्ती अफाट आहे, एवढे आतापर्यंतच्या संशोधनातून स्पष्ट झालेलेच आहे..\nवाघ आणि केसाळ कुत्रा..\nभक्तांनो, हे करून पाहा..\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=a3bF3yQ+nfWwc1GYwqBBPg==", "date_download": "2018-09-24T06:29:39Z", "digest": "sha1:RCSUD34BGSKVJRSMRIQ65XMOTCUSMRRH", "length": 1691, "nlines": 4, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पेप्सीकोच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट बुधवार, ११ जुलै, २०१८", "raw_content": "नागपूर : पेप्सिकोच्या भारतीय उपखंडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी व अध्यक्ष अहमद एल शेख यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भारतातील व महाराष्ट्रातील गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात तसेच इतर विविध विषयांवर चर्चा केली.\nश्री.शेख यांनी पेप्सीको कंपनीच्या सध्याच्या प्रकल्पाची माहिती देऊन देशात तसेच महाराष्ट्रात व्यवसाय वाढविण्याच्या संदर्भात माहिती दिली. तसेच महाराष्ट्रात अधिक गुंतवणूक वाढविण्यासंदर्भात चर्चा केली.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=njk0O073PRo6VW62NqisSQ==", "date_download": "2018-09-24T06:28:56Z", "digest": "sha1:4U4LWGM7OT3TRYKYVAHB6UUII43SSE4A", "length": 6628, "nlines": 8, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "अटल विश्वकर्मा सन्मान योजना : पालकमंत्र्यांच्या हस्ते कामगारांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण बुधवार, ०४ जुलै, २०१८", "raw_content": "विशेष नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यातील कामगारांची होणार नोंदणी\nकामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी साधला व्हीसीद्वारे संवाद\nयवतमाळ : अटल विश्वकर्मा सन्मान योजनेंतर्गत इमारत व इतर बांधका�� क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कामगारांची नोंदणी करण्यासाठी जिल्ह्यात विशेष नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. या संदर्भात पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील सरकारी कामगार विभागात कामगार विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन केले. यावेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत दोन मजूरांची नोंदणी करण्यात आली. तसेच जिल्ह्यात सर्वात पहिल्यांदा नोंदणी झालेले राजेंद्र चंदनकार आणि संजय बोरकर या कामगारांना पालकमंत्र्याच्या हस्ते प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.\nजिल्ह्यात सदर अभियान 4 जुलै ते 4 ऑगस्ट 2018 या कालावधीत राबविण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्याला जवळपास 20 हजार कामगार नोंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यासंदर्भात कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी नागपूरवरून व्हीसीद्वारे संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या व्हीसीला नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष अमन गावंडे, जिल्हा कामगार अधिकारी व विशेष नोंदणी अभियान प्रमुख राजदीप धुर्वे उपस्थित होते.\nदि. 23 फेब्रुवारी 2018 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते बांधकाम कामगारांच्या विशेष नोंदणी अभियानाचा ई- शुभारंभ करण्यात आला होता. सुरवातीला प्रायोगिक तत्वावर राज्यातील केवळ 6 जिल्ह्यात बांधकाम कामगारांची नोंदणी करण्यात आली. यात यवतमाळ जिल्ह्याचा समावेश नव्हता. पालकमंत्री मदन येरावार यांनी याबाबत पुढाकार घेऊन नोंदणी अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात यवतमाळ जिल्ह्यातील कामगारांचा समावेश केला आहे. 4 जुलैपासून जिल्ह्यात या नोंदणी अभियानाला सुरुवात होणार आहे.\nयासंदर्भात जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधताना कामगार मंत्री संभाजी पाटील निलंगेकर म्हणाले, कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांनी नोंदणी अभियानाच्या पहिल्या टप्प्यात अतिशय चांगले काम केले. राज्यात सुरुवातीला केवळ 3 लक्ष कामगारांची नोंदणी होती. आजघडीला संपूर्ण राज्यात 9 लक्ष कामगारांनी नोंदणी केली आहे. समाजातील शेवटच्या घटकातील लोकांना न्याय देणारा हा विभाग आहे. जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी प्रत्येक कामगारांपर्यंत पोहचून त्यांची नोंदणी करावी. मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या कामगारांच्या याद्या घेऊन त्यांनासुध्दा नोंदणी अभियानात सामील करून घ्यावे. कामगार विभागामार्फत 28 कल्याणकारी योजनांचा कामगारांना लाभ देण्यात येतो. या कल्याणकारी योजनांची माहिती कामगारांपर्यंत पोहचवा, अशा सूचना त्यांनी केल्या.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/3?page=10", "date_download": "2018-09-24T05:36:51Z", "digest": "sha1:K77C45SE4ZLCFW6FEFKNSC354G52CD3B", "length": 7625, "nlines": 159, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तंत्रज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nऊर्जेची गणितं १ : प्रास्ताविक\nनुकत्याच झालेल्या अर्थ अवर साठी मीमराठी संकेतस्थळ बंद ठेवून वीज वाचवण्याचा जो प्रयत्न झाला त्यावर अनेक 'स्तुत्य प्रयत्न' अश्या चांगल्या प्रतिक्रिया आल्या.\nओपन ऑफिसमधील टंकन साहाय्य - भाग ३ (रुपांतर)\nफायरफॉक्समध्ये मराठीत टंकलेखन करण्यासाठी बरेच पर्याय उपलब्ध आहेत. पण ओपन ऑफिसमध्ये जर काही टाईप करायचे असेल तर अजूनतरी बरहा हाच एक बरा पर्याय होता. पण आता सी-डेकने \"रुपांतर\" म्हणून एक एक्स्टिंशन उपलब्ध करून दिले आहे.\nमराठी भाषेचे प्रेम वगेरे\nDate: 2010/3/21Subject: वणवा खरचंच पेट घेत आहे..... वगेरे कांही नाही\nमहाराष्ट्रात आता अनेक बड्या कंपन्या येतायत, चित्रपट निर्मितीमध्ये उतरातायत आणि टि .व्ही. , रेडीओ मध्ये सुद्धा उतरतायत. त्यांची यादी पुढीलप्रमाणे :-\n(फर्स्ट लेगो लीग स्पर्धा, ३० जानेवारी २०१० बंगलोर )\nकोळसा उगाळावा तेवढा ... (उत्तरार्ध)\nझुकूझुकूझुकुझुकु अगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी' या बालगीतातील कू ssss अशी लांब शिट्टी मारणारे वाफेचे इंजिन आणि चालत्या गा\nकोळसा उगाळावा तेवढा ... (पूर्वार्ध)\nहायड्रोजन इंधन कोशावर धावणारे कार्स\nहायड्रोजन इंधन कोशावर धावणारे कार्स\nगुगलने ऑफलाईन (व ऑनलाईन) वापराकरीता आयएमई (इनपुट मेथड एडिटर) उपलब्ध केल्याचे नुकतेच कळले. यात मराठी सहित १४ भाषांचा समावेश आहे. मी हा आयएमई डाऊनलोड केला, परंतु लॅपटॉपमध्ये इंडीक सपोर्ट नसल्याने वापरता आला नाही. लवकरच वापरून बघेन.\nफिलिप्स डिझाइन टीमची कमी प्रदूषणाची चूल\nफिलिप्स डिझाइन टीमची कमी प्रदूषणाची चूल\nएसटीची इंटरनेटद्वारे तिकिट बुकिंग सेवा\nमुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते इंटरनेटद्वारे तिकीट बुकिंग सेवेची नुकतीच सुरुवात झाल्याची बातमी बर्‍याच जणांनी वाचली असेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-possibilities-rain-increased-kokan-maharashtra-10931", "date_download": "2018-09-24T06:48:01Z", "digest": "sha1:T7QYCJZI4V4RIKUDXMA45JSZRHSJTI33", "length": 15764, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, possibilities of rain increased in Kokan, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज\nकोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज\nगुरुवार, 2 ऑगस्ट 2018\nपुणे : पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर रविवारपर्यंत (ता. ५) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १) दुपारनंतर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते.\nपुणे : पावसाला पोषक हवामान तयार होत असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढण्याचा अंदाज आहे. कोकणात तुरळक ठिकाणी मुसळधारेचा इशारा आहे, तर रविवारपर्यंत (ता. ५) उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता. १) दुपारनंतर मराठवाडा, पश्‍चिम महाराष्ट्रात ढगाळ हवामान होते.\nपावसाने उघडीप दिल्यानंतर ढगाळ हवामानामुळे राज्याच्या तापमानात चढ- उतार होत आहे. विदर्भ, मराठवाड्यात कमाल तापमानाचा पारा सरासरीच्या वर सरकला असून, मंगळवारी (ता. ३१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ३३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती; तर कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात हलक्या सरींनी हजेरी लावली.\nपूर्व उत्तर प्रदेश आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या फिरोजपूरपासून बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. पुढील दोन ते तीन दिवस उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे, तर दक्षिण भारतात हवेचे पूर्व-पश्‍चिम जोडक्षेत्र असल्याने शुक्रवारपासून (ता. ३) कोकणात पाऊस वाढणार आहे. रविवारी (ता. ५) विदर्भात काही ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे.\nबुधवारी (ता. १) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे २२.४, नगर ३१.७, कोल्हापूर २५.४, महाबळेश्वर १९.६, मालेगाव ३१.०, नाशिक २८.३, सांगली २६.२, सातारा २७.१, सोलापूर ३२.१, मुंबई ३०.२, अलिबाग ३०.८, रत्नागिरी २९.३, डहाणू ३१.४, आैरंगाबाद ३०.२, परभणी ३३.६, नांदेड ३३.०, अकोला ३३.८, अमरावती ३१.०, बुलडाणा ३०.७, चंद्रपूर ३३.४, गोंदिया ३०.८, नागपूर ३२.०, वर्धा ३२.८, यवतमाळ ३०.५.\nपुणे हवामान कोकण पाऊस महाराष्ट्र विदर्भ अकोला उत्तर प्रदेश नगर कोल्हापूर महाबळेश्वर मालेगाव नाशिक सांगली सोलापूर मुंबई अलिबाग परभणी नांदेड अमरावती चंद्रपूर नागपूर यवतमाळ\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशे���ी, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/blog-space/article-176127.html", "date_download": "2018-09-24T05:32:21Z", "digest": "sha1:I3C6BRV62RUR56FIAJUY44AOIJAWSEGL", "length": 28954, "nlines": 149, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिंडीचा प्रारंभ ऐसा...", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n- महेश म्हात्रे, कार्यकारी संपादक, आयबीएन लोकमत\nग्यानबा, तुकाराम हा महाराष्ट्राचा मध्यम विलोपी समास आहे, अशा समर्पक शब्दात विनोबा भावे यांनी महाराष्ट्रातील वारकरी परंपरेविषयी म्हटले ह��ते. आज एकविसाव्या शतकातही हा ग्यानबा, तुकारामाचा गजर जसा वारीत ऐकायला मिळतो, तसा मोबाईलच्या रिंगटोनवर सुद्धा कानी पडतो.\nमाझी जीवीची आवडी |\nपंढरपुरा नेईन गुढी |\nसंत ज्ञानेश्वर महाराजांच्या मनामध्ये उमटलेला हा पंढरपुरा नेईन गुढीच्या इच्छेचा हुंकार गेल्या अनेक शतकांपासून मराठी मनामनामध्ये झंकारत आहे. आज ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे आळंदीहून पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान होणार आहे. काल संत तुकाराम महाराजांची पालखी देहूमधून निघाली. लक्षावधी वारकर्‍यांच्या दिंड्या टाळ-मृदुंगांच्या घोषात आणि ग्यानबा, तुकारामाच्या उद्घोषात आता पंढरीच्या वाटेने निघाल्या आहेत. पंढरीची वारी हा खरे तर महाराष्ट्राचा महाधर्म. ज्येष्ठ अभ्यासिका इरावती कर्वे यांनी एका लेखात वारीचे आणि महाराष्ट्राचे नाते खूप समर्पक शब्दात मांडले आहे. त्या म्हणतात, ज्या प्रदेशातील लोक वारी करतात तो भाग म्हणजे महाराष्ट्र. ज्ञानेश्वर महाराजांच्या आधीपासून, खरे सांगायचे तर दीड हजार वर्षांपासून वारीची परंपरा आहे, असे अभ्यासकांचे मत आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या वडिलांनी आपल्या मुलांसह पंढरपूरची वारी केली होती, ज्ञानेश्वर माऊलीच्या एका अभंगात त्याचा उल्लेख आढळतो.\nसाधु-संत मायबाप तिही केले कृपादान \nपंढरीचे यात्रे नेले घडलेच भागा स्नान\nपंढरीची वारी हा महाराष्ट्र आणि जवळपासच्या 5-6 प्रांतातील लोकांचा कुलाचार आहे, हजारो गावांचा , लोकांचा तो लोकधर्म आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे कुंभमेळ्यासाठी सरकारला अनेक सोयीसुविधांची तयारी करावी लागते. रस्ते, पाणी, राहुट्या, एक ना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो, तसा इथे वारीत काहीही बडेजाव नसतो. साधे लोक, त्यांचे साधे जगणे, वारीत प्रत्येक पावलावर पाहायला मिळत असते. म्हणून प्रत्येक वारकरी पांडुरंगाकडे एकच मागणे मागत असतो, पंढरीचा वारकरी, वारी चुकू न द्यावी हरी.\nतुम्ही-आम्ही तीर्थयात्रेला जातो. पदरी पुण्य पडावं म्हणून गंगा-गोदावरीत स्नान करतो. साधू-संन्याशाला दान करतो. म्युझियममध्ये पाहावं तसं देवाचं दर्शन घेतो. तीर्थाच्या हाटात संसारोपयोगी वस्तूंची खरेदी करून यात्रा संपवतो. पण याला यात्रा म्हणत नाहीत, तर 'सहल' म्हणतात. तीर्थस्थळी जायचं तर भक्ताच्या उत्कटतेनं जावं लागतं. भूक-तहान विसरून पायाखालची जमीन तुडवत जाणारे वारकरी पंढरीची वारी अशाच उत्कटतेनं करतात. हरिनामाची पताका खांद्यावर घेऊन 'गाऊ नाचू प्रेमे, आनंदे कीर्तनी' अशा विठ्ठलनामाच्या गजरात वारकर्‍यांच्या दिंड्या पंढरीला पोहोचतात. नामभक्तीचा पूर चंद्रभागेच्या वाळवंटात दुथडी भरून वाहतो. म्हणूनच पंढरपूर हे नामभक्तीचं क्षेत्र म्हणून ओळखलं जातं. आळंदीला मात्र ज्ञानेश्वरांच्या समाधीजवळ गेलं की अध्यात्मज्ञानाचा दबदबा जाणवतो. तिथं गीतेच्या तत्त्वज्ञानाचा ऊहापोह कीर्तन-प्रवचनातून चालत असतो.\nज्ञानदेवांच्या संजीवन समाधीतून संन्याशाच्या धर्माची दीप्ती प्रकाशमान होताना दिसते. जवळच देहू आहे. शेजारी सोपानकाकांचे सासवड आहे, आळंदीला ज्ञानेश्वरांनी संजीवन समाधी घेतली, तर देहूला तुकाराम महाराजांनी अध्यात्म प्रांताच्या नकाशावर अमर केले. 'ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासे कळस' असे म्हटलेय, ते खरे आहे. वारकरी संप्रदायाचा श्वास ज्ञानोबांचा तर बाहेर पडणारा उच्छावास तुकोबांचा, असे म्हटले तर अतिशयोक्ती होणार नाही. एक बाल ब्रह्मचारी, पूर्ण विरागी संन्यासी तर दुसरा संसारी. संसारात राहूनही विरक्त, संत कसं होता येतं, याचं मूर्तिमंत उदाहरण. 'जोडोनिया धन उत्तम वेव्हारे उदास विचारे वेच करी उदास विचारे वेच करी' हा तुकारामांचा जीवनादर्श.\nसंसारात व्यापारउदीम करून पैसा मिळवावा, पण त्याची आसक्ती बाळगू नये. अनासक्त राहून मिळवलेल्या धनाचा सहज त्यागही करावा. 'सोने रूपे आम्हा मृत्तिकेसमान माणिके पाषाण खडे तैसे माणिके पाषाण खडे तैसे' अशी विरागी वृत्ती देहूला शिकावी. ज्ञानाची आळंदी, नामाची पंढरी आणि वैराग्याचं देहू असं या तीर्थक्षेत्रांचं वर्णन केलं जातं. पण दुदैर्वाने चार बुके शिकलेल्या अतिशहण्या मंडळींनी या संतविचारांना नेहमीच कमी लेखण्याचा प्रयत्न केला. हे टाळकुटे लोक, 'जैसी स्थिती आहे, तैशापरी राहे', असे म्हणतात म्हणजे त्यांना परिस्थितीशरण जीवन जगायचे आहे, असा चुकीचा अर्थ काढून संतविचार नाकारण्याचा प्रमाद आपण केला आहे. या नव्या युगात आपण हे सगळे विचारधन नव्याने समजून घेतले पाहिजे. त्यासाठी देहूला, आळंदीला, पंढरीच्या वारीला गेले पाहिजे.\nआई-बाबांच्या दुदैर्वी मृत्यूनंतर निवृत्ती, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई या संन्याशांच्या पोरांचे जवळपास 21 वर्षांपर्यंतचे वास्तव्य आळंदी आणि आसप���सच्या परिसरातच होते. पंढरपूर आणि त्र्यंबकेश्वर परिसरातील वारी आणि साधनेचा काळ वगळता त्यांनी आळंदीमध्येच वास्तव्य केले होते. त्यामुळे आळंदी वारकरी लोकांची पंढरी बनली.\nतिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र\nत्या आठविता महा पुण्यराशी\nनमस्कार माझा , सद्गुरू ज्ञानेश्वराशी\nतुकारामांचं सारं आयुष्य देहूतच गेलं. त्यामुळे देहूच्या प्रत्येक मातीच्या कणावर तुकारामांच्या चारित्र्याची मुद्रा आहे. गावात शिरण्यापूर्वीच भंडारा डोंगर लागतो. तुकाराम महाराज तिथल्या बुद्धकालीन कोरलेल्या गुंफात बसून तपश्चर्या करत, तिथल्या सृष्टिरूपाशी तल्लीन होऊन अभंग रचत.\n'वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती\nयेणे सुखे रुचे एकान्ताचा वास नाही गुणदोष अंगा येते\nअसा एकांतस्थळी 'तुका म्हणे होय मनासी संवाद आपुलाची वाद आपणासी' सृष्टीचा एकांत हा आपल्याच मनाशी संवाद मांडून बसण्यासाठी कसा उपयोगी पडतो, याचं एक निराळंच दर्शन भंडारा डोंगरावर घडतं.\nदेहूला प्राचीन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आहे, मंदिरात प्रवेश करण्यापूर्वीच इथं जोंधळ्याची कणसं बांधलेली दिसतात. पाखरांच्या दाणापाण्याची दखल घेतल्याशिवाय देवदर्शनाला जाण्यात काय हाशील मंदिराच्या कळसावर वानर, सिंह अशा वनचरांच्या क्रीडामुद्रा आहेत. कळसावरच्या या मुद्रा केवळ नेपथ्याचा भाग नाही, तर तुकारामांच्या अभंगवाणीतल्या त्या अनुभव मुद्रा आहेत. इंद्रायणीकाठी कीर्तन करता-करता नांदुरकीच्या झाडाखाली तुकाराम गुप्त झाले. ते सदेह वैकुंठाला गेले, अशी लोकमानसात श्रद्धा आहे. काही लोक महाराजांचा खून झाला असावा असेही म्हणतात, तर आज या घटनेला साडेतीनशे वर्षं झाली. पण लोकांची तुकाराम महाराजांवरील श्रद्धा ''अभंग'' आहे. तुकारामबीजेच्या दिवशी देहूला या नांदुरकी वृक्षाखाली वैकुंठगमनाचं कीर्तन होतं. बरोबर दुपारी बारा वाजता बुवा कीर्तन संपवतात. त्यावेळी 'आजही हा वृक्ष थरारतो' असं म्हणतात. वारकरी भक्त या झाडाखाली उभे राहून आकाशाच्या दिशेनं फुलं उधळतात.\nआजच्या विज्ञानयुगात 'वृक्ष थरारतो' ही दंतकथा जरूर वाटेल, पण अशा दंतकथाही माणसांनीच निर्माण केलेल्या असतात. जसा दिंडी प्रस्थान समयी आळंदीला कळस हलल्याशिवाय दिंडी पुढे पाऊल टाकीत नाही, तशीच ही सुद्धा एक दंतकथा. ज्या तुकारामांनी वृक्ष-वेलींना सगेसोयरे मा��ले, त्या तुकारामांच्या वैकुंठगमनाला इतर सोयर्‍याधायर्‍यांप्रमाणे हा वृक्ष थरारला असणार अशी लोकश्रद्धा असली, तर तिची टवाळी करता येणार नाही.\nकस्तुरीत माती मिसळल्यावर मातीचं मोल निश्चितच वाढतं. तसंच तीर्थक्षेत्रीच्या कथा-आख्यायिकांचं असतं. म्हणूनच देहूच्या इंद्रायणीच्या डोहातले मासे आषाढी एकादशीला ज्ञानदेवांच्या आळंदीला, माऊलीला भेटायला जातात, असं म्हणतात. देहूच्या डोंगरावर, झाडांवर, मंदिराच्या कळसावर आणि सृष्टीच्या प्रत्येक रूपावर तुकारामाच्या भक्तिभावाची मुद्रा कोरली आहे. तिथल्या वृक्षवेली, पक्षी, जलचर सगळ्यांमध्ये 'विठ्ठल' भरून राहिला आहे. तो पाहायला तरी आपण दिंडीत सामील झाले पाहिजे. या दिंडीत तुम्हाला आपला देश, आपले लोक, आपली संस्कृती आणि आपली जीवनपद्धती कशी घडत गेली याचे साधेसुधे नाही, तर विराटदर्शन घडेल...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nजे.जे होईल ते ते (फक्त) पहावे\nबेपर्वाईचे आणखी किती बळी\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%97-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-24T06:24:28Z", "digest": "sha1:CTRYLNEH4FYXEDHTCN7QRSFUW7PTU4VP", "length": 11856, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कास्टिंग काऊच- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदय��राजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : ���ारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'तडजोड' करायला नकार दिल्याने हातून सिनेमे गेले-मल्लिका शेरावत\nमल्लिका शेरावतने एक खळबळजनक कबुली दिलीय. अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक यांच्यासोबत तडजोड करायला नकार दिल्यानेच आपल्याला अनेक सिनेमे हातचे गमवावे लागले असल्याची कबुली तिने दिलीय.\nकास्टिंग काऊचमध्ये महिलाच आधी पुढाकार घेतात - कॉमेडियन कृष्णा\nआम्हाला बॉडीगार्ड असूनही भीती वाटते, सर्वसामान्यांचं काय\nनिर्मात्यानं केली होती सेक्सची मागणी, अभिनेत्री उषा जाधवचा धक्कादायक अनुभव\n'चौधरींचं वक्तव्य अत्यंत दुर्दैवी'\n'कास्टिंग काऊच संसदेतही आहेत'\n'फिल्म इंडस्ट्री बलात्कार करते, पण रोटीही देते'\nसंसदेतही कास्टिंग काऊच, रेणुका चौधरींचं खळबळजनक वक्तव्य\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\nकास्टिंग काऊचच्या विरोधात अभिनेत्री श्री रेड्डीने केलं अर्धनग्न आंदोलन\nअभिनेत्रीने दिग्दर्शकाला लगावली थप्पड\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/latest-home-appliances+flipkart+home-appliances-offers-list.html", "date_download": "2018-09-24T06:07:28Z", "digest": "sha1:F2GFTBHVVWHNMLYXI4CTAJD7I2TZ4JSD", "length": 10016, "nlines": 295, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "Flipkart Home Appliances Home Appliances+ पर्यंत अतिरिक्त Rewards | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nलोकप्रिय ताज्या कालावधी समाप्ती\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAG-babasaheb-purandare-complited-90-years-3611945-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:14:07Z", "digest": "sha1:YKTC3RT77PNWPTVHMTOEYS77GSWWFK36", "length": 9206, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "babasaheb purandare complited 90 years | अखंड ध्यासपर्व बाबासाहेब पुरंदरे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअखंड ध्यासपर्व बाबासाहेब पुरंदरे\nआपल्या आयुष्याचा 70 वर्षांहून अधिक काळ बाबासाहेब ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, प्रशासन आणि पराक्रम कथन करण्यात सार्थकी लावले आहे.\nआपल्या आयुष्याचा 70 वर्षांहून अधिक काळ बाबासाहेब ऊर्फ बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी छत्रपती शिवरायांचे कर्तृत्व, प्रशासन आणि पराक्रम कथन करण्यात सार्थकी लावले आहे. पुरंदरे यांच्या मूळच्या अस्खलित, तेजस्वी वाणीला शिवचरित्र कथन करताना जी धार चढते, तो निखळ श्रवणानंद राज्यभरातील श्रोत्यांच्या आयुष्यातला कायमचा मौल्यवान ठेवा बनला आहे. मात्र पुरंदरे यांचे कर्तृत्व शिवचरित्रकथनापुरतेच मर्यादित नाही. ते अत्यंत डोळस, चिकित्सक इतिहास संशोधक आहेत. उत्तम लेखक आहेत, नाटककार आहेत, भाषेचे जाणकार आहेत. भारतीय कला, परंपरा, साहित्य, राजकारण यांचे अभ्यासक आहेत. त्यांच्या या योगदानाचा गौरव महाराष्ट्रभूषण पुरस्कार, कालिदास सन्मान (मध्य प्रदेश) यासारख्या असंख्य पुरस्कारांनी करण्यात आला आहे.\nपुरंदरे यांची व्याख्याने ‘ठिणग्या’ या शीर्षकांतर्गत ग्रंथबद्ध झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या ‘राजा शिवछत्रपती’ या चरित्रात्मक ग्रंथाच्या कित्येक आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. त्यांनी लिहिलेल्या आणि बसवलेल्या ‘जाणता राजा’ या भव्य नाटकाचे प्रयोग शेकडोंच्या संख्येने राज्यात झाले आहेत. या नाटकाची लोकप्रियता इतकी आहे की ते हिंदी आणि इंग्रजीत अनुवादित करूनही त्याचे प्रयोग देशात अनेक ठिकाणी आणि विदेशातही झाले आहेत. इतकेच नव्हे तर नव्या पिढीच्या बच्चे कंपनीला घेऊन बाबासाहेब या वयातही गडकोटांवर फिरतात आणि त्या गडांचा इतिहास, तेथील इमारती, तेथे घडलेल्या ऐतिहासिक घटना, गडाची बांधणी, स्थापत्य, त्याची वैशिष्ट्ये, खुब्या, गडांचे लष्करीदृष्ट्या महत्त्व या सा-यांची महती पटवून देतात.\nक्रियेवीण वाचाळता, हा दोष पुरंदरे यांच्या आसपासही गेल्या 90 वर्षांत फिरकू शकलेला नाही. वेदकाळापासूनचा इतिहास\nत्यांना मुखोद्गत आहे. कल्पनाशक्तीचे, प्रतिभेचे वरदान लाभले आहे, पण त्या सा-याला संशोधनाच्या, अभ्यासाच्या तटबंद्या आहेत. पुराव्याअभावी ते विधान करत नाहीत आणि बोलतही नाहीत. आयुष्यभर शिवाजी महाराजांच्या चरित्राचा, कर्तृत्वाचा डोळस वेध घेण्याचा त्यांचा उपक्रमच त्यांची शताब्दीकडे होणारी वाटचाल उजळून टाकेल. या ध्यासाला परतीच्या वाटा नाहीत, म्हणूनच सदैव पुढेच जाण्याचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या शिवशाहिरांना त्यांच्या शिवचरित्राच्या संकल्पसिद्धीसाठी शुभकामना.\nएका शिल्प-चित्रकाराची दुनिया ‘मग’ची...\nपरमवीरचक्र तयार केलेल्या वीरपत्नीची कहाणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/now-muslims-will-protest-for-reservation-5932220.html", "date_download": "2018-09-24T05:13:57Z", "digest": "sha1:P5BD6TOWHU6VVV3ZVIFOUKLVVM4BWMGA", "length": 9046, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Now Muslims will protest for reservation | आता मुस्लिम काढणार अारक्षणासाठी माेर्चा; नियोजन सुरु", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nआता मुस्लिम काढणार अारक्षणासाठी माेर्चा; नियोजन सुरु\nमराठा अारक्षणासाठी जिल्ह्यात जनअांदाेलन सुरु असतानाच अाता मुस्लिम अारक्षणासाठी मुक माेर्चा काढण्यात येणार अाहे. यासाठी अ\nअकाेला- मराठा अारक्षणासाठी जिल्ह्यात जनअांदाेलन सुरु असतानाच अाता मुस्लिम अारक्षणासाठी मुक माेर्चा काढण्यात येणार अाहे. यासाठी अकाेला मुस्लिम समाजातील काहींनी पुढाकार घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा माेर्चा १७ आॅगस्टला निघणार अाहे.\nअापल्या न्याय्य हक्कांसाठी अाता मुस्लिम समाज सज्ज झाला अाहे. काही दिवसांपूर्वी तत्काळ तीन तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या विधेयकाविरुद्ध सामाजिक संघटनांतर्फे अांदाेलन करण्यात अाले हाेते. विधेयकाचे कायद्यात रूपांतर हाेण्याच्या प्रक्रियेत िवराेधी पक्ष शांत राहिल्यास निवडणुकीवर बहिष्कार घालण्यात येईल, असा इशाराही संघटनांकडून देण्यात अाला हाेता. हे विधेयक लोकसभेत २८ डिसेंबर राेजी बहुमताने मंजूर कर��्यात आले हाेते. दरम्यान अाता मुस्लिम समाज अारक्षणाच्या मुद्द्यावरून एकवटणार अाहे.\nकाय अाहेत त्या समित्यांच्या शिफारशी\nमुस्लिम अारक्षणाबाबत डाॅ. महमूद उर रहमान व रंगनाथ मिश्रा समित्यांच्या शिफारशींबाबत उल्लेख करण्यात अाले अाहे. डाॅ. महमूद उर रहमान समितीने ८ ते १० टक्के आणि रंगनाथ मिश्रा समितीने १० टक्के अारक्षणाची शिफारस केली हाेती. त्यामुळे अाता या दाेन्ही समित्यांनी केलेल्या शिफारशींच्या मुद्द्यावर मुस्लिम समाजही अाता अारक्षणाची मागणी लावून धरणार असल्याचे समजते.\nमुस्लिम अारक्षणाच्या मुद्द्यावर सात सदस्यीय समिती गठित करण्यात अाल्याची माहिती अाहे. राजकीय, सामाजिक संघटनांमधील पद बाजूला ठेवून केवळ अारक्षणाच्या मुद्द्यावर एकत्रित व्हा, असे अावाहन मुस्लिम समाजातील काही नेत्यांनी केले. त्यानुसार समिती कार्यरत असून लवकरच इतरही बाबी जाहीर हाेणार अाहेत.\nउलेमांची लवकरच होणार आता बैठक\nमुस्लिम अारक्षणाच्या मुद्द्यावर लवकरच उलेमांची बैठक हाेणार असल्याचे समजते. या बैठकीत अारक्षणासह इतरही मुद्द्यांवर चर्चा हाेणार असून, त्यानंतरच पुढील दिशा निश्चित हाेणार अाहे. धरणे, जाहीर सभा, जनजागृती बैठका यापैकी काेणत्या पद्धतीने हा मुद्दा लावून धरायचा यावर या बैठकीत निर्णय हाेणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे अाहे\n​सीसीटीव्ही,ड्रोन कॅमेऱ्याच्या निगराणीत राहणार गणेश विसर्जन मिरवणूक मार्ग\nअकोल्यात युवा महोत्सवादरम्यान २६ सप्टेंबरला अवतरणार तरुणाई\nकपाशीवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी; आकोल्यात प्रात्यक्षिक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-306.html", "date_download": "2018-09-24T05:36:31Z", "digest": "sha1:245KPSSEQ4PYBHEXL44HFYZWUPEVHI3N", "length": 6785, "nlines": 76, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "नगर-मनमाड मार्गावर तीन अपघात; एक महिला ठार, ४ जखमी. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nनगर-मनमाड मार्गावर तीन अपघात; एक महिला ठार, ४ जखमी.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर-मनमाड महामार्गावर सोमवारी सकाळी तीन अपघात झाले. पहिल्या अपघातात साकुरी हद्दीत एका महिलेचा मृत्यू झाला. दुसऱ्या अपघातात एसटी बसचालकाने मोटारसायकलस्वारास वाचवण्याचा प्रयत्न केल्याने शिर्डीकडे जाणाऱ्या स्विफ्ट कारला धडक बसली. पानटपरीवर बस आदळल्याने टपरीचालक जबर जखमी झाला. बसमध्ये ६५ प्रवासी होते. मात्र, त्यांना इजा झाली नाही. तिसरा अपघात न्यायालयासमोर झाला. इको स्पोर्टसचालकाचा ताबा सुटल्याने वाहन जागेवर उलटून आतील दाम्पत्यास किरकोळ इजा झाली.\nशिवाजी चौकात सकाळी साडेसातच्या सुमारास मनमाड डेपोची एसटी बसला मोटारसायकलस्वार आडवा आला. बसचालक कचरु हिरामण सोनवणे यांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला असता बस रस्त्याच्या पलिकडील पानटपरीला धडकली. पानटपरी २० ते २५ फूट फरफटत गेली.\nपानटपरीचे मालक ऋषीकेश आहिरे गंभीर जखमी झाले. त्यांना शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. बस रस्त्याच्या उजव्या बाजूला गेल्याने समोरुन येणारी स्विफ्ट डिझायर (एमएच १७ बीव्ही ५२०७) कार व बसची धडक झाली. एअर बॅग ओपन झाल्याने स्विफ्टचालक ढेसले यांना इजा झाली नाही. मात्र, कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.\nअस्तगाव शिवारात न्यायालयाच्या इमारतीसमोर इको कंपनीच्या कार (एमएच १२ जीव्ही २६७) चालकाचा ताबा सुटल्याने ती उलटली. कारचालक व त्याची पत्नी गंभीररित्या जखमी झाले. त्यांना शिर्डी येथे हलवण्यात आले. त्यांची नावे समजू शकली नाहीत.\nरविवारी रात्री ज्ञानेश्वर पवार व त्यांची पत्नी लहानूबाई पवार (४५) सायकलवरून जात असताना मागून आलेल्या नवीन आयशर टेम्पोची धडक बसून दोघे गंभीररित्या जखमी झाले.\nजोराचा मार लागल्याने लहानूबाई मरण पावल्या. ज्ञानेश्वर यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना साईबाबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. हा टेम्पो इंदूरकडे जात होता.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%96%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AE/", "date_download": "2018-09-24T05:41:00Z", "digest": "sha1:LRE5CN7R2LEDJPGOD76XVMAMIT4RVXGF", "length": 6508, "nlines": 91, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "रोज खा अंडे : अंड्यातून नेमकं काय मिळते? | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome आरोग्य रोज खा अंडे : अंड्यातून नेमकं काय मिळते\nरोज खा अंडे : अंड्यातून नेमकं काय मिळते\nदिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे.\nअंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते.\nअंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना फायदा होतो.\nअंड्याच्या बलकातील ‘कोलीन’ हा घटक बौद्धिक विकासात उपयुक्त ठरतो\nअंड्यातील बलक डोळे निरोगी राखण्याबरोबरच स्नायूंची झीज रोखण्यासाठीही उपयुक्त\nअंड्यांमधून ऊर्जा, प्रथिने, काबरेहायड्रेट, कोलीन, व्हिटॅमिन ए,डी,बी-६, बी-१२,\nअंड्यातून फॉस्फेट, आयर्न, कॅल्शियम, सोडियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम पोषणमूल्ये मिळतात.\nरोज अंडय़ांचे सेवन केल्यामुळे मेंदूत रक्तस्रावाचे प्रमाण २६ टक्क्यांनी कमी होत असून यामूळे मृत्यू होण्याच्या संभावनेत २८ टक्क्यांनी घट होते.\nअंडी खाल्याने रक्तातील कोलेस्टरॉलचे प्रमाण कमी राहाते.\nफिफा विश्वचषक : उरुग्वेची सौदी अरेबियावर 1-0 ने मात\nदळवीनगर येथील स्थलांतरित शाळेची इमारत अत्याधुनिक सोयी-सुविधांनी उपलब्ध ; पक्षनेते एकनाथ पवार आणि पत्रकारांनी दिली शाळेला भेट \nस्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण\nस्वाईन फ्ल्यूचे आणखी दोन बळी\nस्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/apply-development-programs-malvan-taluka-43434", "date_download": "2018-09-24T06:13:29Z", "digest": "sha1:GVCMEUBG3AJZYEZFOOQ4GUL6UXERGNCO", "length": 12910, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Apply development programs in Malvan taluka मालवण तालुक्‍यातील विकासकामे मार्गी लावू - रेश्‍मा सावंत | eSakal", "raw_content": "\nमालवण तालुक्‍यातील विकासकामे मार्गी लावू - रेश्‍मा सावंत\nशुक्रवार, 5 मे 2017\nमालवण - पंचायत समिती स्तरावर तालुकावार आढावा बैठका घेत गावांमधील विविध समस्या जाणून घेत तेथील विकासात्मक कामे मार्गी लावली जाणार आहेत. या बैठकीस गावच्या सरपंचांची उपस्थिती आवश्‍यक आहे. तालुक्‍याची आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांनी आज येथे दिली.\nमालवण - पंचायत समिती स्तरावर तालुकावार आढावा बैठका घेत गावांमधील विविध समस्या जाणून घेत तेथील विकासात्मक कामे मार्गी लावली जाणार आहेत. या बैठकीस गावच्या सरपंचांची उपस्थिती आवश्‍यक आहे. तालुक्‍याची आढावा बैठक घेण्यात येईल, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांनी आज येथे दिली.\nयेथील पंचायत समितीस आज दुपारी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्‍मा सावंत यांनी भेट देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे वित्त व बांधकाम सभापती संतोष साटविलकर, सभापती मनीषा वराडकर, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, उपसभापती अशोक बागवे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष मंदार केणी, कमलाकर गावडे उपस्थित होते.\nया वेळी सभापती वराडकर यांनी तालुक्‍याच्या शिक्षण विभागात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणात रिक्त आहेत. यात पदवीधर ६०, उपशिक्षक २९ तसेच काही केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी अशी रिक्त पदे आहेत. ही पदे भरण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.\nतालुक्‍यातील ज्या गावांत सध्या पाणीटंचाई आहे त्याची माहितीही यावेळी त्यांनी सादर केली. टंचाई निवारणाची यंत्रणा असलेल्या ग्रामीण पाणीपुरवठा विभाग मालवण, देवगड व ओरोस अशा तीन ठिकाणचा पदभार हा एकाच व्यक्तीकडे असल्याने त्यांच्यावरील ताण वाढला आहे. त्याचा कामावर विपरीत परिणाम होत आहे. यामुळे ही रिक्त पदे भरण्याची कार्यवाही व्हावी, अशी मागणी करण्यात आली.\nपंचायत समितीतील रिक्त पदांबरोबरच गावांमधील पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना राबविल्या जातील, असे श्रीमती सावंत यांनी यावेळी सांगितले.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/If-communal-riots-will-not-happen-Indorekar/", "date_download": "2018-09-24T05:32:30Z", "digest": "sha1:CPV5YDX33YSSUQMEIR5JYAV43VZDWRBU", "length": 4769, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तर जातीय दंगली होणार नाही : इंदोरीकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › तर जातीय दंगली होणार नाही : इंदोरीकर\nतर जातीय दंगली होणार नाही : इंदोरीकर\nराज्यात शाळांचे पेव फुटले आहे. शाळांतील सुखसोयींचा दर्जा पाहिला जातो अन् शैक्षणिक दर्जाकडे दुर्लक्ष होते. शिक्षकांनी मुलांना भारत माझा देश आहे, यावर अर्धा तास उत्कृष्ट शिक्षण दिले, तर आज जातीय दंगली घडवून येणार नाहीत, असा उपदेश समाज प्रबोधनकार निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांनी केला.\nश्रीरामपूर तालुक्यातील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथील धर्मनाथ बीजोत्सव सोहळ्यात इंदोरीकर महाराज यांचे कीर्तन झाले.\nइंदोरीकर म्हणाले, फार अल्पकाळात हे देवस्थान भव्य दिव्य झाले. अरुणनाथगिरी महाराज यांचे प्रारब्ध अन् सद्गुरू नारायणगिरी महाराज यांची कृपा आहे. नारायणगिरी महाराज हे चालतं बोलतं ब्रह्म होत. साधूंकडे बाह्यअंगाने न पाहता अंतरंगाने पाहा. आपापले कर्म करुन जो भजन करतो तो भगवंताला प्राणापेक्षाही प्रिय असतो, असे माऊलीने म्हटले आहे.\nआज शेती व्यवसाय डबघाईस आला असला तरी भविष्यात शेतीला चांगले दिवस येणार आहेत, असे इंदोरीकर म्हणाले. यावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, सिद्धार्थ मुरकुटे, सभापती दीपकराव पटारे, सरपंच बाबासाहेब चिडे, बाबासाहेब काळे, सरपंच रामहरी थोरात आदींसह परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/bicycle-burns/", "date_download": "2018-09-24T06:27:12Z", "digest": "sha1:65SIIA3T52J4TUFXZ5GITG7JGVQEGEE6", "length": 4652, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तेरा दुचाकी जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › तेरा दुचाकी जळून खाक\nतेरा दुचाकी जळून खाक\nखारेबांद येथील किसन गॅरेज आणि टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या एकूण 13 दुचाकी आगीत जळून खाक झाल्या आहेत. या प्रकरणी मडगाव पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. गुरुवारी रात्री दीड वाजता सदर प्रकार घडल्याचा पोलिसांना अंदाज असून सुमारे तीन लाख किमतीच्या दुचाकी आगीत खाक झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री खारेबांद येथील किसन गॅरेज येथे पार्क केलेल्या सात दुचाकी तर टेक्सेरा इमारतीजवळ पार्क केलेल्या सहा दुचा���ी आगीत भस्मसात झाल्या. जवळ असलेल्या एका चारचाकीलाही आगीची झळ लागल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सदर दुचाक्या दुर्गानंद तळावलीकर, साजिदा शेख, दीपिका शिरोडकर, नगरसेवक मनोज मसुरकर, दशरथ शर्मा, सलीम खान, जाकिया बेगम, हसीन इब्राहिम, आलिंदा रंगो आणि प्रवेश मोरिया यांच्या मालकीच्या होत्या. एका महिन्यांपूर्वी आके येथे असाच प्रकार घडला असता आग दुर्घटना म्हणून प्रकरण नोंद केले होते. मात्र, या प्रकरणी पोलिसांना घटनास्थळी संशयास्पद बाबी सापडल्याने पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Commissioner-Tukaram-Mundhe-Order/", "date_download": "2018-09-24T05:28:31Z", "digest": "sha1:ZE4CSOMXHLBN3CKJUS6OPWBUVM6WD3PA", "length": 5795, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिंहस्थ कामांची होणार तपासणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › सिंहस्थ कामांची होणार तपासणी\nसिंहस्थ कामांची होणार तपासणी\nसिंहस्थ होऊन दोन वर्षे उलटल्यानंतर शहरात आजही अनेक ठिकाणी कामे सुरू आहेत. यामुळे संबंधित कामे तपासून त्या संदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचे आदेश आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी खातेप्रमुखांना दिले आहेत.\n2015 मध्ये सिंहस्थ पार पडला. त्यासाठी विविध विकासकामे व प्रकल्पांचा आराखडा मनपाने तयार करून तो जिल्हा प्रशासनाकडे सादर केला होता. त्यानुसार मनपा, केंद्र व राज्य शासनाच्या हिस्स्यातून सिंहस्थाची अनेक कामे उभी राहिली. त्यात प्रामुख्याने रिंगरोड, जलकुंभ, पाणीपुरवठा, गोदाघाट यासह विविध कामे करण्यात आली. आता सिंहस्थ होऊन दोन वर्षांहून अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, काही कामे अजूनही सुरूच आहेत. या कामांपोटी महापालिकेला 70 क��टींचा निधी संबंधित ठेकेदारांना अदा करायचा आहे. परंतु, अद्याप कामेच पूर्ण न झाल्याने ही बिले अदा करण्याचा प्रश्‍नच नाही.\nदरम्यान, दोन वर्षांपेक्षा अधिक कालावधीनंतरही कामे का पूर्ण झाली नाही, त्यांची मुदत काय होती यासह विविध बाबींची माहिती खातेप्रमुखांनी घेऊन अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्‍तांनी दिले आहेत. त्या संदर्भात संबंधित अधिकार्‍यांना पत्रही सादर केले आहे. सिंहस्थाच्या कामांसाठी महापालिकेने शासनाच्या मंजुरीने हुडको आणि बँक ऑफ महाराष्ट्रकडून 320 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले होते. त्यापैकी 130 कोटी रुपयांचे कर्ज मनपाने उचलले असून, सध्या सुरू असलेल्या सिंहस्थाच्या कामांसाठी उर्वरित मंजूर कर्जातून आणखी कर्ज मनपा उलचणार आहे. परंतु, सुरू असलेल्या कामांची मुदत संपलेली असेल किंवा आवश्यकता नसेल तर अशी कामे रद्द करून कर्ज उचलण्याबाबतही फेरविचार करण्याची सूचना आयुक्‍त मुंढे यांनी केली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://bhasha-hindi.blogspot.com/2009/03/30-2009.html", "date_download": "2018-09-24T06:37:46Z", "digest": "sha1:6P7X5KKK6ZLLVABNOE4DXTGLJGVHPBSK", "length": 21336, "nlines": 188, "source_domain": "bhasha-hindi.blogspot.com", "title": "भाषा--हिन्दी--मराठी -- Indian languages.: संगणक मराठीतून वापर बैठकीचे कार्यवृत दिनांक - 30 जानेवारी 2009", "raw_content": "\nहिन्दी व मराठी में देखें मेरे 2 विडियो देखें मेरे 2 विडियो स्वतंत्रता संग्राम के इतिहास में हिन्दी को उच्चतम स्थान था स्वतंत्रता संग्राम के इतिहास में हिन्दी को उच्चतम स्थान था पर आज वह जैसे लुप्त हो गया है पर आज वह जैसे लुप्त हो गया है संगणक पर हिन्दी व अन्य भारतीय भाषाओंके निरंतर पिछडते रहने पर स्थिति और भी कठिन होगी संगणक पर हिन्दी व अन्य भारतीय भाषाओंके निरंतर पिछडते रहने पर स्थिति और भी कठिन होगी इ���े समय रहते कैसे सुधारा जाय, इसके लिये सभी के सम्मिलित प्रयास आवश्यक हैं\nसंगणक मराठीतून वापर बैठकीचे कार्यवृत दिनांक - 30 जानेवारी 2009\nसंगणक व इंटरनेट यांचा मराठीतून वापर करण्याबाबत भाषा व संगणक तज्ञ यांचेबरोबर दिनांक - 30 जानेवारी 2009 रोजी झालेल्या बैठकीचे कार्यवृत -- क्लिक करा.\nमेहेंदळे मॅडम आणि मित्रांनो,\nतुम्ही जेंव्हा तुमच्या संगणकावर गार्गी वापरता तेंव्हा तो फक्त तुमच्याच संगणकावर असल्याची खात्री आहे. दुसर्‍याच्या संगणकावर तो असेलच याची खात्री काय यासाठीचे गेले अनेक दिवस मी सांगतो आहे की 2/4 चांगले टंक मायक्रोसॉफ्ट आणि लीनक्स ऑपरेटींग सिस्टमवर ऑपरेटींग सिस्टम बरोबरच महाराष्ट्रातील सगळ्या संगणकावर असतील असे बंधन/दबाव मायक्रोसॉफ्टवर महाराष्ट्र शासन का टाकत नाही यासाठीचे गेले अनेक दिवस मी सांगतो आहे की 2/4 चांगले टंक मायक्रोसॉफ्ट आणि लीनक्स ऑपरेटींग सिस्टमवर ऑपरेटींग सिस्टम बरोबरच महाराष्ट्रातील सगळ्या संगणकावर असतील असे बंधन/दबाव मायक्रोसॉफ्टवर महाराष्ट्र शासन का टाकत नाही यासाठी मराठीचा वसा घेतलेल्या महाराष्ट्र शासनाने काय विचार केला यासाठी मराठीचा वसा घेतलेल्या महाराष्ट्र शासनाने काय विचार केला कोणती पावले उचलली हाच तर प्रश्न आम्हा मराठी प्रेमींना पडतो आहे, सतावतो आहे. 2/4 उत्तम टंक जर ओएस बरोबरच आले तर हे सर्व प्रश्न चुटकीसरशी सुटतील. पण नाही, ते भाग्य मराठीच्या नशीबी नाही.\nदुसर्‍या बाजूला 700 मराठी टंक केल्याचा दावा सी डॅक करते आणि ते टी डी आय एल वरती उपलब्ध आहेत आहेत असे म्हणते. पण ओ एस तयार करणार्‍याला आम्ही ते देणार नाही असे अडून बसते. विचार करा की जर ते 700 टंक मराठीप्रेमींपर्यंत पहोचलेच नाहीत तर त्याचा काय उपयोग आम्हाला 700 टंक नकोत 2/4 उत्तम स्टॅंडर्ड टंक ओ एस बरोबर आले की आपले काम होईल. इंग्रजीचेही तसेच आहे. टाईम्स न्यू रोमन, एरियल, टाहोमा आणि सॅन सेरिफ हे टंक ऑ एस बरोबर येतात. या व्यतिरिक्त जर इंग्रजीमधे जर कुणाला मजकूरात कला कुसर करायची असेल तर त्यालाही खास टंक सी डॅक किंवा तत्सम टंक बनवणार्‍याकडून विकतच घ्यावे लागतात आणि त्यावर सी डॅक जसे अत्ता अडून बसले आहे तसे ते अडून बसतात. त्या खास टंकांचे परवाने तुम्हाला टंक सहज वापरू देत नाही. त्यांचे परवाने तुमच्या खास कामासाठी वेगळी फी आकारु शकतात.\nया वर उपाय खाली :\n1) मायक्रोसॉफ़्टने युनिकोड मानांकनाचा जसा मंगल टंक केला आहे तसेच आणखी 2/4 तयार करणे व ओ एस बरोबर देणे. यासाठी महाराष्ट्र शासन त्यांच्यावर दबाव टाकू शकते.\n2) सी डॅककडून टंक विकत घेऊन ते सर्व ओ एस साठी खुले करणे.\n3) शहासर आणि संतोष क्षीरसागर यांच्यासारख्या टंक तंत्रज्ञानात पारंगत व्यक्तींनी टंक निर्मीतीचा प्रकल्प करुन तयार करुन 4 टंक तयार करुन मायक्रोसॉफ्ट सकट सगळ्या ओएस साठी देणे आणि ते महाराष्ट्र शासनाने सर्व ओ एस वरती असलेच पाहिजेत असे बंधनकारक करणे.\n4) गरज असेल तर याहू, जी मेल यांच्यासारख्या कंपन्यानां मराठी टंकाची सोय करण्याचे बंधन महाराष्ट्र शासन टाकू शकते. जर टंक उपलब्ध असतील तर ते ती सोय ते चुटकीशरशी करु शकतात.\nमला वाटते मी सर्व संकल्पना स्पष्ट केली आहे. अजूनही काही शंका असल्यास यावर प्रकाश टाकू शकतात. माझ्या संकल्पनांमधे काही उणीव असल्यास शहासर, तुम्ही त्यात सुधारणा करावी ही विनंती.\nमी सी डॅकचे काही चांगले टंक आणि गार्गी, एरिअल वापरुन खालील पान तयार केले आहे. सगळे टंक माझ्याकडे आहेत आणि मी ते नेहमी वापरतो. त्यामुळे मराठीतील टंक विवीधता वापरता येते. फक्त जर हे टंक नसतील तर तुम्हाला मजकूर मंगल मधेच दिसेल.\nजर वरील मजकूर तुम्हाला मंगलमधेच सुरवतीच्या ओळींसारखा दिसला तर त्याचा अर्थ पुढे इंग्रजीत नाव लिहिलेले टंक तुमच्याकडे नाहीत.\nमाझ्या मते आपण सी डॅकचे फॉंटस आपल्या सगळ्या कामाला बिनदिक्कत वापरावेत. मला वाटत नाही की ते आपल्याकडे पैसे मागायला येतील. आणि आलेच तर त्यावेळी आपण त्यांना नडू शकतो. तुमचे फॉंटस घेऊन जा. आम्हाला नकोत. काही झाले तरी युनिकोडमधून आपला मजकूर आपल्याकडे आहेच. तो फॉंटमुळे आपल्याकडून जात नाही. आपल्याकडे उपलब्ध असलेला मंगल फॉंट आपण वापरतो आहोतच. शिवाय कॅलिब्री, ऍरियल युनिकोड हे दुसरे पर्याय आता उपलबद्ध आहेतच. त्यांचे भांडण मायक्रोसॉफ्टशी आहे. अर्थात त्याने मराठी प्रसाराला मोठी खीळ बसते. पण आपण आहे ति थून पुढे तर सरकायलाच हवे.\nसी डॅक चे फॉंटस वापरायचे नसतील तर फक्त एकच उपाय उरतो तो म्हणजे 2/4 फॉंटस आपण तयार करुन तुम्ही म्हणता त्या तर्‍हेने मुक्त ठेवावे. पण या साठी पैसे कोण उभे करणार आणि हे केंव्हा कोण करणार नेमके प्रकल्प प्रारुप कोणी तयार केले तर निदान शासनाला (मॅडमना) सांगता येईल की पैसे उभे करा. नाहीतर शेवटच्���ा मिटींगमधे मी सांगितल्याप्रमाणे सी डॅककडून शासनाने फॉंट विकत घेऊन मुक्त करावेत. ते लवकर होवू शकते. दुसरा उपाय म्हणजे जे लोक सी डॅकला अर्थ सहाय्य करतात त्यांनी पैसे देतांना सी डॅकवर फॉंट मुक्त करण्याचे बंधन टाकायला हवे. ते करता येऊ शकते.\nया बाबतीत तुम्ही आणि श्री. संतोश क्षीरेसागर नेमका विचार मांडू शकता.\nनाहीतर आपण या बाबतीत पुढे कसे सरकणार आपण गेले 10 महिने ही चर्चा करतो आहोत. उपाय काय \nमहाराष्ट्रांत संगणकावर मराठी /हिंदी चा\nआता वेळ लागणार नाही.\nजसा राजा तशी प्रजा \nसंपूर्ण ऑपरेटिंग सिस्टिम मराठीत करणे शक्य आहे.\nत्या साठी गरज आहे व्यवस्थितपणे शब्दसाहित्य निर्माण करण्याची आणि सर्वांच्या सहयोगाची. तांत्रिक बाबींचे निवारण झालेले आहे.\nतांत्रिक बाबींचे निवारण झालेले आहे.\nशासनदरबारी संगणकावरील व्यवहार व पाठपुरावा\nसंगणक मराठीतून वापर बैठकीचे कार्यवृत दिनांक - 3...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1212", "date_download": "2018-09-24T05:15:09Z", "digest": "sha1:6RPK7J37P4G52JH3E65JGTQHOPTR5KTU", "length": 12853, "nlines": 54, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट) | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसामुदायीक प्रभाव (कॉमन इंपॅक्ट)\nसामाजीक उद्यमशीलता या सदरात मोडणारा सामाजीक गुंतवणूक म्हणून एक लेख लिहीला पण चुकून तो चर्चेत टाकला. त्यात संदर्भ दिलेला पुढचा भाग येथे सांगतो. हा लेख मोठा करण्याची इच्छा नाही. असे अनेक भेटलेल्या संस्था आणि त्यांच्या विविध कल्पना उपक्रमींपर्यंत पोचवण्याची प्रामाणिक इच्छा आहे. जे जे आपणासी ठावे ते ते इतरांसी सांगावे...इतकाच काय तो उद्देश. यात केवळ भारतीय संस्थांसंदर्भात सांगण्याची इच्छा नाही तर अमेरिकन संस्थांसंदर्भात पण लिहायचा प्रयत्न करेन. एक राहून राहून जाणवलेली गोष्ट - अमेरिकन सामान्य माणूस हा दान देण्यासंदर्भात जास्त सढळ असतो. कदाचीत ते चर्च सिस्टीममुळे (सेवा) आले असावे असे वाटते. फक्त त्यात आता अमेरिकन पद्धतीने एक हळू हळू \"सिस्टीम\" तयार होत आहे. त्या सिस्टीमचा शोध घेणारा हा प्रवास आहे. ह्यात कृपया आपण ही कुठे काही पहात असाल तर जरूर स्वतंत्र लेख लिहा अथवा किमान प्रतिसादात संदर्भ सांगा ही विनंती\n\"गिव्हींग स्मार्ट - गेटींग इंपॅक्ट\" या शिर्षकाखाली एक परीसंवाद The Indus Entrepreneurs - TIE च्या कार्यक्रमात जीम मॅथेसन नावाचे एक व्हेन्चर कॅपिटॅलीस्ट आले होते. बरीच वर्षे नौदलात काम केल्यावर नंतर ते खाजगी क्षेत्रात वळले आणि कालांतराने व्हेंचर कॅपिटल अर्थात उद्यमशील व्यक्तींच्या नफा होऊ शकणार्‍या खाजगी उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थीक गुंतवणूकीत ते शिरले. पण त्याच बरोबर त्यांना आणि त्यांच्या पत्नीस सामाजीक काम करायची ओढ होती. त्यामुळे सेंटर फॉर वूमन अँण्ड एंटरप्राईज नावाच्या संस्थेत ते मदत करू लागले. त्याच बरोबर दुसर्‍या एका संस्थेशी त्यांचा संबंध आला. त्याचे नाव आहे - \"कॉमन इंपॅक्ट\".\nकॉमन इंपॅक्ट संघटनेत अनेक मान्यवर कंपन्या सहभागी आहेत. उ.दा. सिस्को, स्टेट स्ट्रीट बँक, फिडेलीटी, इत्यादी. कॉमन इंपॅक्ट अशा विनानफातत्वावरील अथव बिनसरकारी (नॉन प्रॉफिट/एनजीओ) संस्थांबरोबर काम चालू करते ज्यांना व्यवस्थापन कौशल्यासंदर्भात मदत केल्यास त्या त्यांच्या ध्येयात यशस्वी होऊ शकतील. बर्‍याचदा अशा संघटनांचे उद्देश चांगले असतात, स्वतःच्या कामासंदर्भात काय करावे लागणार आहे याची चांगली जाणीव असते, सेवाभावी /स्वप्नाळू माणसांचा एखादा चांगला गट ही भरपूर काम करायला तयार असतो. पण जेंव्हा व्यावहारीक पातळीवर काम करायची वेळ येते, तेंव्हा गणित चुकत जाते. कधी पैसा कमी असतो तर कधी असला तरी त्याचे व्यवस्थापन जमत नाही. तेच कार्यक्रम पूर्तीच्यासंदर्भात होऊ शकते. त्याचे मुख्य कारण असे असते की संगणक, माहीती तंत्रज्ञान, मार्केटींग, मनुष्यबळ व्यवस्थापन आणि एकंदरीतच व्यवस्थापनशास्त्रातील माहीतीचा अभाव. कॉमन इंपॅक्ट ने मोठ मोठ्या कंपन्यांना त्यांच्या सामाजीक बांधिलकीच्या (हा अजून एक वेगळा विषय आहे) उद्दीष्टांसाठी संपर्क करून संबंध प्रस्थापित केले. या कंपन्या स्वतःच्या ज्या कर्मचार्‍यांना असे सेवाभावी काम करण्याची इच्छा असते त्यांचा गट तयार करतात. कॉमन इंपॅक्ट मग सेवाभावी संस्था आणि स्वयंसेवक (व्हॉलेंटीयर्स) यांचा विशिष्ठ कामासाठी संपर्क करून देते. त्या कामाने सेवाभावीसंस्थेच्या कार्यात आणि मिळणार्‍या यशात चांगला फरक पडण्याची शक्यता असते.\nअशा प्रकारे कॉमन इंपॅक्ट ने अनेक सेवाभावी संस्थांचे आणि खाजगी उद्योगांचे एकत्र कार्यक्रम राबवून कुठल्यान् कुठल्या सामाजीक कार्यात सामुदायीक प्रभाव पाडत�� येऊ शकतो हे दाखवून दिले आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक कामात (प्रोजेक्ट) गुंतवलेल्या एका डॉलर मागे ते ७ डॉलर समाजात परत करतात. प्रत्येक कर्यपूर्तीनंतर त्याच्याशी निगडीत असलेल्या सेवाभावी संस्थांना $२०,००० ते $४०,००० पर्यंतचा फायदा होतो आणि दूरगामी स्वावलंबित्व पण प्राप्त होते.\n\"कॉर्पोरेट सिटिझनशिप\" असे शब्द ऐकले की बहुधा आपल्या मनात उद्योगसमूहांनी केलेला देणग्या येतात.\nपण वर उल्लेख केल्याप्रमाणे त्याच्याबरोबर व्यवस्थापनशास्त्राचे ज्ञान देणे हे फार चांगले.\nकॉमन इंपॅक्टबद्दल माहिती वाचायला आवडली.\nपैसा + कौशल्य + व्यवस्थापन [नियोजन व अंमलबजावणी] यांची सर्वांची योग्य सांगड घातल्याशिवाय वर उल्लेख केल्याप्रमाणे दूरगामी स्वावलंबित्व अवघड आहे.\nकेवळ पैसा नाही तर व्यवस्थापनातुन मदत हा देखील तितकाच महत्वाचा भाग हे पटते. कॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.\nभारत [महाराष्ट्र] व अफ्रिकेत काम करत असलेल्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाची माहीती वाचायला आवडेल.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [03 May 2008 रोजी 14:49 वा.]\nकॉमनइंपॅक्ट डॉट ओर्ग संस्थेच्या माहीती बद्दल धन्यवाद.\nबहुसंख्य सेवाभावी संस्थांना पैसा आणि व्यवस्थापन ह्या दोन्ही गोष्टींची गरज असते. ह्यापैकी पैसा देणार्‍या आस्थापनांबाबत ऐकले / वाचले होते. पण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती.\nभारतात असे काही घडते आहे काय\nपण व्यवस्थापकीय कौशल्याच्या दानाबद्दल कल्पना नव्हती. भारतात असे काही घडते आहे काय\nभारतात सामाजीक उद्यमशीलता येत आहे पण खाजगी व्यवस्थापनाकडुन कौशल्याचे दान होत असलेले ऐकलेले नाही. पण सामाजीक उद्यमशील व्यक्ती /संस्था ऐकल्या/पाहील्या आहेत. त्यावर पुढे लिहीन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/12/introduction-to-kodable.html", "date_download": "2018-09-24T06:46:50Z", "digest": "sha1:JSIH5BUEMUW55S5MTCGFVNZ53GAAMQ4Y", "length": 6256, "nlines": 39, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - kodable.com सोबत प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स", "raw_content": "\nसोमवार, 7 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - kodable.com सोबत प्रोग्रामिंग कन्सेप्ट्स\nया लेखामध्ये आणि यापुढील लेखांमध्ये मी तुम्हाला प्रोग्रामिंग बद्दल माहिती देईन. प्रोग्रामिंगचे कन्सेप्ट्स शिकण्यासाठी तुम्हाला प्रोग्रामि���ग लँग्वेजेस शिकण्याची आवश्यकता नाही.\nबरेचसे वेबसाईट आणि सॉफ्टवेअर आहेत जे लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग चे कन्सेप्ट्स शिकवणारे गेम्स बनवतात. यामध्ये बरेचसे कमर्शिअल असून त्यांचे डेमो व्हर्जन उपलब्ध आहेत, तर बरेचसे सॉफ्टवेअर आणि वेबसाईट्स बिलकुल विनामूल्य आहेत. आपण या सर्वांची माहिती घेऊ.\nजर तुम्ही आठ ते सोळा वर्षे वयोगटात आहात आणि जर तुमच्या शाळेमध्ये प्रोग्रामिंग बद्दल तुम्हाला शिकवले गेले नसेल तर हे गेम्स खेळून तुम्ही प्रोग्रामिंग च्या कन्सेप्ट्स बद्दल बरीचशी माहिती मिळवू शकता. हे त्या सर्वांसाठी उपयोगी आहे ज्यांनी प्रोग्रामिंगचे प्रशिक्षण घेतले नाही पण ज्यांना प्रोग्रामिंग बद्दल कुतूहल आहे.\nआपण सोप्या गोष्टींपासून सुरवात करू आणि नंतर प्रोग्रामिंग लैंग्वेजेस चा सविस्तर अभ्यास करू .\nआज आपण kodable.com या वेबसाईटची माहिती घेऊ. जर तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक कराल तर त्या पानावरून तुम्ही तुमच्या स्मार्ट फोन किंवा कॉम्प्युटरवर हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करू शकता. विंडोजसाठी हे 110 MB चे डाऊनलोड आहे. याला डाऊनलोड आणि इंस्टाल करा आणि त्याला रन करा.\nओपनिंग स्क्रीन तुम्हाला एक प्रोफाइल बनवावे लागेल. येथे तुम्हाला लॉग इन आणि पासवर्ड तयार करावा लागेल. तुम्ही एका कॉम्प्युटरवर एका पेक्षा जास्त प्रोफाइल देखील बनवू शकता. यामध्ये दोन कॅटेगरी मध्ये सात सेक्शन आणि प्रत्येक सेक्शन मध्ये पाच लेवल आहेत, तुम्ही एकूण 35 लेवल या फ्री व्हर्जन मध्ये खेळू शकता.\nमी या प्रोग्रामचा वापर कसा करावा हे दाखवण्यासाठी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nया पुढील आर्टिकल्स -\nCode.org कोड स्टूडियोचे प्रोग्रामिंग कोर्सेस\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bsp-chief-mayawati-key-role-in-congress-jds-alliance-in-karnataka-1680841/", "date_download": "2018-09-24T05:54:10Z", "digest": "sha1:TVSGMCMQL5MXBUEV4CKHDP2OXASMBB25", "length": 12658, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "bsp chief Mayawati key role in congress jds alliance in Karnataka | कर्नाटकमध्ये मायावती ठरल्या युतीच्या शिल्पकार असा केला भाजपाचा गेम | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nकर्नाटकमध्ये मायावती ठरल्या युतीच्या शिल्पकार, असा केला भाजपाचा गेम\nकर्नाटकमध्ये मायावती ठरल्या युतीच्या शिल्पकार, असा केला भाजपाचा गेम\nकर्नाटकमध्ये बहुजन समाज पक्ष आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाची युती होती. बसपला कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच एका जागेवर विजय मिळाला आहे.\nलोकसत्ता टीम, लोकसत्ता टीम and लोकसत्ता टीम | May 16, 2018 12:43 pm\nबहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती (संग्रहित छायाचित्र)\nकर्नाटकमध्ये बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती या काँग्रेस- जनता दल सेक्यूलरच्या युतीच्या शिल्पकार ठरल्या आहेत. मायावती यांनी पुढाकार घेत सोनिया गांधी आणि जेडीएसचे प्रमुख एच डी देवेगौडा यांच्यात दुरध्वनीवरुन चर्चा घडवून आणल्याचे समोर आले आहे.\nकर्नाटकमध्ये बहुजन समाज पक्ष आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाची युती होती. बसपला कर्नाटकमध्ये पहिल्यांदाच एका जागेवर विजय मिळाला आहे. बसपने २० जागा लढवल्या होत्या. बसपला एकूण मतांपैकी ०.३ टक्के मते मिळाली आहेत. बसपची गेल्या निवडणुकीपेक्षा यंदाच्या निवडणुकीत मतांची टक्केवारी कमी झाली. पण पक्षाचा एक आमदार आल्याने बसपला दिलासा मिळाला. मायावती यांनी राज्यात चार सभा घेतल्या होत्या.\n‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार मंगळवारी निकालाचे कल हाती येताच मायावती यांच्या आदेशानुसार त्यांचे निकटवर्तीय आणि राज्यसभेतील खासदार अशोक सिद्धार्थ यांनी काँग्रेस नेते गुलाम नवी आझाद यांची भेट घेतली. बहुमत नसल्याने सत्तास्थापन कशी करता येईल, याबाबत त्यांच्यात चर्चा झाली. यानंतर आझाद यांनी सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली. दुसरीकडे मायावतींनी एच डी देवेगौडा यांच्याशी चर्चा केली आणि त्यांना काँग्रेससोबत युती करण्यास राजी केले. देवेगौडा यांच्याशी चर्चा केल्यानंतर मायावतींनी सोनिया गांधींशी चर्चा केली आणि मग या युतीच्या निर्णयाव�� शिक्कामोर्तब झाले. यानंतर सोनिया गांधी व देवेगौडांनी चर्चा केली.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/when-judje-enter-court-room-everyone-have-stand-uddhav-thackeray/", "date_download": "2018-09-24T06:34:02Z", "digest": "sha1:CZPSADRHEPU4QETF3I2HEQSFXMRRPWT3", "length": 38853, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "When Judje Enter In Court Room Everyone Have To Stand Up - Uddhav Thackeray | राष्ट्रगीताच्या वेळी कोणी उभं राहिलं नाही तरी चालतं, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा उठून उभं राहावं लागतं त्याचं काय ? - उद्धव ठाकरे | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्य�� केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोह���म.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nराष्ट्रगीताच्या वेळी कोणी उभं राहिलं नाही तरी चालतं, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा उठून उभं राहावं लागतं त्याचं काय \nराजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला.\nठळक मुद्देलोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत.राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे.\nमुंबई - राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला. तोच धागा पकडून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून न्यायव्यवस्थेवर सडकून टीका केली आहे. राष्ट्रगीत सुरू असताना कोणी उठून उभे राहिले नाही तरी चालेल, त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होत नाही, असेही न्यायसिंहासनाचे म्हणणे आहे. मग लोकांनी न्यायालयांना प्रश्न विचारला, ‘‘बरोबर आहे तुमचे. राष्ट्रगीताच्या वेळी कुणी उभे राहिले नाही तरी चालेल, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा मात्र तेथे हजर असलेल्या सगळयांनी उठून उभे राहायलाच हवे. नाही तर ‘माय लॉर्ड’ साहेबांचा अवमान होतो’’ त्याचे काय असा सवाल अग्रलेखातून विचारला आहे.\nसध्या आमची न्यायालयेच सरकार चालवीत आहेत. लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत. फेरीवाल्यांचे काय करायचे, या प्रश्नापासून रस्ते व धरणांची दुरुस्ती, शाळाप्रवेश येथपर्यंत सरकारला आदेश द्यायचे, असेच सध्या न्यायालयांचे सुरू आहे असे अग्रलेखात म्हटले आहे.\nकाय म्हटले आहे अग्रलेखात\n- राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची ��कांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे. राज्यकर्त्यांवरील लोकांच्या विश्वासाला तडे देण्याचे काम न्यायालयांनी करू नये. देशाच्या एका स्तंभावर दुसऱया स्तंभाचा असा हल्ला होणे कुणालाच परवडणारे नाही. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी आपले सावज टिपण्याचा प्रयत्न करीत असेल तर देशाला असलेला धोका वाढला आहे. सरकारलाही काही काम करू द्या. न्यायालयांनी न्याय द्यावा, राज्य करू नये, असे सांगणे हा न्यायदेवतेचा अवमान ठरत असेल तर माय लॉर्ड, आम्हाला माफ करा\n- सध्या आमची न्यायालयेच सरकार चालवीत आहेत. लोकांनी निवडून दिलेले राज्यकर्ते व त्यांची लोकनियुक्त सरकारे ‘कुचकामी’ असून न्यायसिंहासनावर बसलेले लोकच पुढारीपण मिरवू लागले आहेत. फेरीवाल्यांचे काय करायचे, या प्रश्नापासून रस्ते व धरणांची दुरुस्ती, शाळाप्रवेश येथपर्यंत सरकारला आदेश द्यायचे, असेच सध्या न्यायालयांचे सुरू आहे. राष्ट्रगीत सुरू असताना कोणी उठून उभे राहिले नाही तरी चालेल, त्यामुळे राष्ट्रगीताचा अवमान होत नाही, असेही न्यायसिंहासनाचे म्हणणे आहे. मग लोकांनी न्यायालयांना प्रश्न विचारला, ‘‘बरोबर आहे तुमचे. राष्ट्रगीताच्या वेळी कुणी उभे राहिले नाही तरी चालेल, पण न्यायालयात ‘माय लॉर्ड’ येतात तेव्हा मात्र तेथे हजर असलेल्या सगळय़ांनी उठून उभे राहायलाच हवे. नाही तर ‘माय लॉर्ड’ साहेबांचा अवमान होतो’’ त्याचे काय आता माय लॉर्ड साहेबांनी असा आदेश काढला आहे की, राजकीय नेत्यांवरील फौजदारी खटले वेगाने मार्गी लागावेत यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेऊन विशेष न्यायालये स्थापन करावीत. काय तर म्हणे, गुन्हेगारीमुक्त राजकारणासाठी सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला हे आदेश दिले आहेत.\n- आम्ही स्वतः न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करीत आहोत. राजकारण गुन्हेगारीमुक्त, स्वच्छ आणि पारदर्शक व्हायलाच हवे, पण मग ही साफसफाई फक्त राजकारणी अथवा नेत्यांच्याच बाबतीत का दागी, कलंकित लोक सर्वच ठिकाणी आहेत. राष्ट्राचे जे चार स्तंभ वगैरे आपण म्हणतो, त्यातील एक प्रमुख स्तंभ न्यायालय आहे. हा स्तंभही भ्रष्टाचाराच्या वाळवीने कसा भुसभुशीत झाला आहे याचेही भान ठेवायला हवे, पण स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱयाचे पाहावे वाकून असे आता सगळय़ाच मान्यवरांच्या बाबतीत घडत आहे. एखाद्या गुन्हय़ात दोषी म्हणून सिद्ध झालेल्या नेत्यास निवडणूक लढविण्यास आजन्म बंदी घालावी, अशी मागणी घेऊन एक भाजप नेते याचिका करतात व त्यावर सर्वोच्च न्यायालय फटकारे मारते. एखाद्या गुन्हेगारी खटल्यात तुरुंगवास भोगल्यानंतरही नेत्यांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढविण्यास बंदी घालणारा कायदा आज अस्तित्वात आहेच आणि लालू यादवांसह अनेकजण आज या कायद्यानुसार निवडणूक रिंगणाच्या बाहेर आहेत.\n- अर्थात राजकीय विरोधकांची कायदेशीर नाकेबंदी करण्यासाठी सत्ताधारी मंडळी पक्षपाती धोरणे राबवीत असतात. पोलीस, आयकर विभाग, सीबीआय, ईडी अशा सर्व तपास व अंमलबजावणी यंत्रणांचा पुरेपूर वापर याकामी केला जातो. आधीच्या सरकारने मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निरपराध्यांना अडकवून सात-आठ वर्षे सडवले व आता त्यातले बरेच लोक निर्दोष सुटले. त्यातूनच न्यायालयेदेखील दबावाखाली येऊन निर्णय घेतात किंवा त्यांचे राजकीय लागेबांधे असतात असे आरोप होत असतात.\n- भ्रष्टाचाराचे आरोप न्याय यंत्रणेवरही झाले आहेत. न्यायालयांतील या बजबजपुरीवर आजीमाजी न्यायमूर्तींनीच अनेकदा कोरडे ओढले आहेत, पण भ्रष्टाचाराचा आरोप होऊनही न्यायमूर्ती त्यांच्या खुर्चीवर टिकून राहतात व त्यांना काढण्यासाठी तुमचा तो महाअभियोग की काय, तो चालवावा लागतो. असे किती महाअभियोग आतापर्यंत चालले मुळात अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर लगेच राजकीय पदे स्वीकारून गाडीघोडय़ांची सोय लावून घेतात. कुणी राज्यसभेत येतो, कोणी राज्यपाल बनतो. हे सर्व थांबविणारा एखादा आदेश आमचे सर्वोच्च न्यायालय देणार आहे काय मुळात अनेक न्यायमूर्ती निवृत्तीनंतर लगेच राजकीय पदे स्वीकारून गाडीघोडय़ांची सोय लावून घेतात. कुणी राज्यसभेत येतो, कोणी राज्यपाल बनतो. हे सर्व थांबविणारा एखादा आदेश आमचे सर्वोच्च न्यायालय देणार आहे काय राजकारणी व राज्यकर्ते हे जणू नालायक, गुन्हेगार, भ्रष्ट असल्याची एकांगी झोडपेगिरी लोकशाहीला मारक आहे. राज्यकर्त्यांवरील लोकांच्या विश्वासाला तडे देण्याचे काम न्यायालयांनी करू नये. देशाच्या एका स्तंभावर दुस-या स्तंभाचा असा हल्ला होणे कुणालाच परवडणारे नाही. न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून कुणी आपले सावज टिपण्याचा प्रयत्न करीत असेल तर देशाला असलेला धोका वाढला आहे. सरकारलाही काही काम करू द्या. न्यायालयांनी न्याय द्यावा, राज्य करू नये, असे सांगणे हा न्यायदेवतेचा अवमान ठरत असेल तर माय लॉर्ड, आम्हाला माफ करा\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nमुंबईच्या हॉटेलमध्ये उद्धव ठाकरे-ममता बॅनर्जी भेट, राजकीय चर्चांना उधाण\nनिवडणुका कधीही होऊ शकतात, शिवसैनिकांनो तयार राहा, उद्धव ठाकरेंकडून मध्यावधीचे संकेत\n22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या 'राजाला भक्तिमय निरोप'\nविषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात\nGanesh Visarjan 2018 : राज्यभरात लाडक्या गणरायाला थाटात निरोप\nGanesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर\nGanesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या क���ळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://sahabhag.maharashtra.gov.in/zp-school-vithhalwadi-child.htm", "date_download": "2018-09-24T05:17:42Z", "digest": "sha1:UPUGPXPVVXN5NAWYH4XILTN6HSGOMDCX", "length": 13018, "nlines": 82, "source_domain": "sahabhag.maharashtra.gov.in", "title": "स्वच्छ भारत अभियान | जिल्हा परीषद शाळा , विठ्ठलवाडी", "raw_content": "\nजिल्हा परीषद शाळा , विठ्ठलवाडी\nस्वच्छ हातासाठी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्व व हात धुण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या\nवृक्षरोपण, सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून शाळेचे सौंदर्य वाढवण्याचा व विद्यार्थ्यांचा स्वच्छतेतून सौंदर्याकडे याप्रकारचा दृष्टीकोन वाढवला जातो\nशौचालय नसलेल्या कुटुंबांना दत्तक घेऊन, वारंवार कुटुंब भेटी, गुड मॉर्निंग पथक, प्रभातफेरी, मार्गदर्शन या मुळे गाव गाव हागणदारीमुक्त झाले.\n” शब्द वाचताच मनात सौंदर्य फुलते. स्वच्छतेने मन प्रसन्न रहाते. या स्वच्छतारुपी सौंदर्याची आराधना करण्याची सवय अंगी बाळगण्यास शिकवण्यामचे मोलाचे काम शाळा करते. समृध्द भारताच्या निर्माणामध्ये पहिले महत्वाचे पाऊल हे स्वच्‍छतेचे आहे. यासाठी आपण स्वत:बरोबर आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी अंगी बाळगणे महत्वाचे आहे. “Cleanliness is next to Godliness” या महात्मा गांधीच्या घोषवाक्यानुसार मा.पंतप्रधान श्री. मोदीजींनी स्वच्छतेचे महत्व लक्षात घेऊन ‘स्वच्छ भारत अभियानाची’ घोषणा केली.\nयावर्षी 1 सप्टेंबर ते 15 सप्टेंबर या कालावधीत स्वच्छ भारत मोहीम पंधरवडा घोषीत करण्यात आला. मोदींनी ‘स्वच्छ संकल्प से स्वच्छ सिध्दी’ चे आवाहन केले होते. यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विठ्ठलवाडी या आमच्या शाळेने या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांनी फुलांच्या रांगोळीतून स्वच्छ भारत अभियानाचा लोगो रेखाटला. शाळेच्या फलकावर समाजजागृतीसाठी फलक लेखन करण्यात आले. विद्यार्थ्यांची चित्रामध्ये रंगभरण स्पर्धा घेण्यात आली. प्रोजेक्टरवर स्वच्छतेविषयी माहितीपट दाखविण्यात आला. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना स्वच्छतेची शपथ देण्यात आली व या सर्व उपक्रमांचा व्हिडीओ तयार करुन Youtube व इतर प्रसार माध्यमांद्वारे समाजाच्या सर्व स्तरांपर्यत पोहोचवून ‘स्वच्‍छ भारत अभियान’ याबाबत जाणीवजागृती करण्यात आली.\nतसेच वर्षभर विद्यार्थ्यांमध्ये शौचालयाचा वापर, हातधुण्याच्या सवयी आणि अन्य स्वच्छता सवयी अंगीकारुन स्वच्छताविषयक सवयीमध्ये वर्तनबदल घडुन आणण्यासाठी विविध दैनिक उपक्रम राबविले जातात. अस्वच्छ हातांमुळे अनेक रोगांना आमंत्रण मिळते म्हणून स्वच्छ हातासाठी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे महत्व व हात धुण्याच्या विविध पद्धती समजावून सांगण्यात आल्या. त्यानुसार मुले वेळोवेळी जेवणाअगोदर, शौचालयावरुन आल्यानंतर, खेळानंतर साबणाने किंवा हँडवॉशने आपले हात स्वच्छ करतात. त्याबरोबर परिपाठाच्या वेळी वेळोवेळी नखे, कपडे, दात, केस इ. ची नियमितपणे पाहणी केली जाते व मार्गदर्शन केले जाते. तसेच पालक सभांमधूनही पाल्याच्या वैयक्तीक आरोग्य व स्वच्छतेबाबत मार्गदर्शन केले जाते. त्यानुसार पालक आपल्या पाल्याच्या स्वच्छतेची काळजी घेतात. त्याचबरोबर या सर्वांमुळे विद्यार्थ्यांनीही स्वच्छतेच्या सवयी अंगी बाळगल्या आहेत.\nतसेच शालेय परिसर स्वच्छतेसाठी परिपाठाच्या अगोदर नियमितपणे शालेय परिसराची स्वच्छता केली जाते. शालेय वर्ग, शौचालय, स्वयंपाकगृह, पाण्याची टाकी इ. ची वेळोवळी स्वच्छता ठेवली जाते तिसरीच्या वर्गाच्या मराठीच्या प्रवास कच-याचा पाठाच्या आशयानुसार सर्व विद्यार्थ्यांना ओला व सुका कचरा म्हणजे काय त्याच्या व्यवस्थापनाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. शालेय परिसरातील ओल्या व सुक्या कच-याची योग्य पध्दतीने हाताळणी केली जाते. या कच-यापासून तयार होणा-या खताचा वापर शालेय परसबागेसाठी केला जातो.\nप्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत सर्व विद्यार्थ्यांचे आरोग्य लसीकरण करण्यात येते. जंतनाशक गोळयांचे विद्यार्थ्यांना योग्यवेळी वाटप करण्यात येते. वृक्षरोपण, सांस्कृतिक कार्यक्रम यांमधून शाळेचे सौंदर्य वाढवण्याचा व विद्यार्थ्यांचा स्वच्छतेतून सौंदर्याकडे याप्रकारचा दृष्टीकोन वाढवला जातो.\nतसेच शाळा हा समाजाशी नाते सांगणारा घटक आहे. त्यानुसार स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाळा व शिक्षकातर्फे गाव हागणदारीमुक्त करण्यासाठी विशेष मोहिम राबविण्यात आली. प्रथमत: गावातील शौचालय नसलेल्या कुटुंबांना दत्तक घेऊन त्यांच्या वारंवार कुटुंबभेटी घेण्यात आल्या. गुड मॉर्निंग पथक, प्रभातफेरी, मार्गदर्शन यांमधून त्यांचे उद्बोधन करण्यात आले. त्यानुसार राहिलेल्या सर्व कुटुंबानी शौचालये बांधली व त्याच्या नियमितपणे वापर करुन लागली. या सर्व प्रयत्नांमुळे गाव हागणदारीमुक्त झाले.\nअशा विविध उपक्रमांमुळे आम्ही आमची शाळा ‘स्वच्छ शाळा-सुंदर शाळा’ निर्माण केली. तसेच विद्यार्थीरुपी मातीच्या गोळयाला स्वच्छतेचे बाळकडू पाजून त्यांना उज्वल भारताच्या भविष्याचे भावी सुजाण नागरीक निर्माण करण्याकडे आमच्या शाळेची वाटचाल अशीच चालू रहाणार आहे. महात्मा गांधीजीच्या, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदींजीच्या स्वप्नातील स्वच्छ भारत नक्कीच साकार होणार आहे.\nउपशिक्षक, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा\nविठ्ठलवाडी, केंद्र-देऊळगांवगाडा, ता.दौंड जि.पुणे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%96%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80/", "date_download": "2018-09-24T05:44:21Z", "digest": "sha1:MSI63CJ54BBKSRI5A3IS2BXYZOOZYDYN", "length": 8443, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "खड्ड्यांवरून महापौरांनी केली खरडपट्टी: दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्र���मुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या खड्ड्यांवरून महापौरांनी केली खरडपट्टी: दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश\nखड्ड्यांवरून महापौरांनी केली खरडपट्टी: दोन दिवसात खड्डे बुजविण्याचे आदेश\nशहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे मनसेच्या आंदोलनानंतर महापौर नितीन काळजे यांनी शहर अभियंता अंबादास चव्हाण यांच्यासह प्रशासनाची खरडपट्टी केली. त्यांनी येत्या दोन दिवसात कुठल्याही परस्थितीत शहरातील सर्व खड्डे बुजविण्याचे आदेश दिले आहेत.\nमनसे गटनेते व स्मार्ट सिटी संचालक सचिन चिखले यांच्या नेतृत्त्वाखाली आज (गुरुवारी) महापालिका आयुक्त दालनासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. खड्डे बुजवा, अन्यथा अधिका-यांना खड्‌ड्यात बसवून आंदोलन करण्याचा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी महापालिकेला दिला. त्यानंतर महापौर नितीन काळजे यांना शहरातील खड्ड्यांबाबत पत्रकारांशी विचारले. महापौर नितीन काळजे यांनी तातडीने शहर अभियंता आंबादास चव्हाण यांना बोलावून माहिती घेतली.\nशहर अभियंत्यांनी शहरात पडलेल्या २ हजार १५ खड्ड्यांपैकी १ हजार ७५४ खड्डे म्हणजेच ८७ टक्के बुजविल्याचा दावा केला. तरी खड्ड्यांवरून ओरड होत आहे. शहरात आणखी खड्डे असल्याचे सांगत येत्या दोन दिवसात सर्व खड्डे बुजवा, अशा सूचना महापौर काळजे यांनी अधिका-यांना दिल्या. मात्र, खड्डे पडलेल्या रस्त्यांचे काम करणा-या ठेकेदारांवर काय कारवाई केली याची माहिती शहर अभियंत्यांना देता आली नाही. शहरात २४ तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू आहे. त्यासाठी ठिकठिकाणी खोदाई सुरू असल्याने काही ठिकाणी खड्डे पडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच,\nचिंचवड स्टेशन येथील अपघात खड्डा चुकविता झाला नसल्याचा दावा चव्हाण यांनी केला.\nऑटोरिक्षा संघटना कृती समितीच्या अध्यक्षपदी शशांक राव, तर सरचिटणीसपदी बाबा कांबळे\nविनापरवाना हत्यार बाळगल्या प्रकरणी तळेगावात एकाला अटक\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा च���त्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR019.HTM", "date_download": "2018-09-24T05:30:32Z", "digest": "sha1:ERSI3YN76KO6OU7DWDMDANKORLBLCOS4", "length": 4530, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "शिक्षण आणि शिक्षणाची शैली", "raw_content": "\nशिक्षण आणि शिक्षणाची शैली\nकोणीतरी शिक्षणात जास्त प्रगती करत नसेल, तर त्याचा अर्थ असा आहे की, ते चुकीच्या पद्धतीने शिकत आहेत. म्हणजेच त्यांच्या \"शैली\" प्रमाणे ते शिकत नाहीत. साधारणपणे चार शिक्षण शैली ओळखल्या जातात. ह्या शैली ज्ञानेंद्रियांशी संबंधित आहेत. त्यात श्रवणविषयक, दृश्य, संवाद, आणि कारकीय शिक्षण शैली आहेत. श्रवणविषयक पद्धतीत ऐकण्यातून शिकवले जाते. उदाहरणार्थ, ते गाणी देखील लक्षात ठेवू शकतात. अभ्यास करताना ते स्वतःला वाचतात; ते मोठ्याने बोलून शब्दसंग्रह शिकतात. ह्या प्रकारे अनेकदा ते स्वतःशी बोलतात. एखाद्या विषयावरचे CDs किंवा व्याख्याने यासाठी उपयुक्त आहेत. दृश्य पद्धतीत पाहतो त्यातून उत्तम शिकले जाते. त्याचासाठी माहिती वाचणे महत्त्वाचे आहे. अभ्यास करताना तो भरपूर नोंदी काढतो. त्याला चित्रे, टेबल आणि फ्लॅश कार्ड वापरण्यात मजा येते. ह्या प्रकारात अनेकदा वाचणे आणि स्वप्ने बघणे होते, ते देखील रंगांमध्ये. ते एका छान वातावरणात चांगले शिकतात. बोलक्या प्रकारात संभाषणे आणि चर्चा करणे पसंत असते. त्यांना सुसंवाद किंवा इतरांसह संवाद आवश्यक आहे. ते वर्गात बरेच प्रश्न विचारतात आणि त्यांचा गट अभ्यास चांगला होतो. कारकीय प्रकार हालचालींच्या माध्यमातून शिकवतो. \"आधी करणे मग शिकणे\" अशी पद्धत ते पसंत करतात आणि त्यांना प्रत्येक गोष्ट वापरून पाहायची असते. त्यांना शरीर सक्रिय ठेवण्याची इच्छा असते किंवा अभ्यास करताना गोड गोळी चघळण्याची सवय असते. त्यांना सिद्धांत आवडत नाहीत, पण प्रयोग आवडतात. जवळजवळ प्रत्येकजण या प्रकारचे मिश्रण आहे हे लक्षात घेणे महत्वाचे आहे. त्यामुळे कोणीही एक प्रकार दर्शवत नाही. त्यामुळेच आपण चांगल्या पद्धतीने शिकतो जेव्हा आपण सर्व ज्ञानेंद्रियांचा उपयोग करतो. मग आपला मेंदू अनेक प्रकारे सक्रिय होतो आणि तसेच नवीन सामग्रीची साठवण करतो. शब्दसंग्��� वाचा, चर्चा करा व ऐका आणि मग नंतर क्रीडा करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/natak-24-x-seven-news/loksatta-lokrang-marathi-articles-25-1709782/", "date_download": "2018-09-24T05:53:20Z", "digest": "sha1:B364EEZSB23IVTJV4IO4SNOK7LX6JKCF", "length": 32763, "nlines": 215, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Loksatta Lokrang Marathi Articles 25 | सुपरफास्ट दैनंदिनीचं १९९१! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nनाटक २४ x ७ »\nएकापाठोपाठ आलेल्या ‘डॉक्टर’, ‘चारचौघी’चे प्रयोग सुरू झाले..\nभक्ती बर्वे-इनामदार आणि अविनाश मसुरेकर.. ‘रंग माझा वेगळा’च्या तालमीतील एक क्षण..\nएकापाठोपाठ आलेल्या ‘डॉक्टर’, ‘चारचौघी’चे प्रयोग सुरू झाले.. समीक्षक-प्रेक्षकांनी दोन्ही नाटकांचे उत्स्फूर्त स्वागत केले. या नाटकांच्या दोन्ही टीम्सनी एकमेकांची नाटकं पाहून प्रोत्साहन आणि पाठिंबा दिला. ‘चारचौघी’चा शुभारंभ १५ ऑगस्टला पुण्यात होता. तरीही ‘डॉक्टर..’ची सर्व टीम या प्रयोगाला आवर्जून उपस्थित राहिली. महेश मांजरेकर, मोहन गोखले आणि सर्वानीच ‘चारचौघी’वर तेवढंच मनापासून प्रेम केलं, कृतिशील पाठिंबा दिला. असं परस्पर प्रोत्साहनाचं वातावरण वेगळं काही करण्यासाठी फार पोषक असतं, हे आज वारंवार जाणवतं. या दोन नाटकांनी माझा आत्मविश्वास वाढवला. रोज वेगवेगळी जाणकार मंडळी प्रयोगांना येत होती, मन:पूर्वक दाद देत होती. त्यामुळे उत्साहही दुणावला. तातडीनं ‘पॉप्युलर प्रकाशन’नं या नाटय़संहिता प्रकाशित केल्यामुळंही एक वेगळं वातावरण निर्माण झालं. म्हणूनच चांगल्या नाटकाचे प्रयोग फक्त रंगमंचावरच होत नाहीत, तर त्याविषयीची प्रतिक्रिया, चर्चा वेगानं जनमानसात होते, हेच तर महाराष्ट्राच्या रंगभूमीचं आणि प्रेक्षकांचं वैशिष्टय़ आहे. बंद अंधाऱ्या नाटय़गृहात केवळ हा नाटय़ानुभव मर्यादित राहत नाही, तर बाहेरच्या जगात त्यातल्या आशय-विषयावर संवाद साधला जातो, मत-मतांतरे व्यक्त केली जातात. मनोरंजनापलीकडचा हा उद्देश चांगल्या नाटकाच्या पोटात नेहमीच दडलेला असतो.\nएव्हाना १९९१ चा सप्टेंबर उजाडला आणि मग पुढच्या नाटकाचं नियोजन, चर्चा सुरू झाल्या. वसंत कानेटकरांनी एक नवं नाटक मोहन वाघांसाठी लिहिलं होतं- जे त्यांना ३१ डिसेंबरपूर्वीच ‘चंद्रलेखा’च्या वर्धापनदिनाला रंगमंचावर आणायचं होतं. अर्थात ३१ डिसेंबरसाठी आणखी दुसरं नवं नाटक करण्याचा त्यांचा पायंडा ते पाळणारच होते ‘ही दोन्ही नाटकं तूच कर..’ असं ते म्हणाल्यावर मात्र मी गडबडलो. म्हणजे येत्या चार महिन्यांत दोन नवी नाटकं उभारायची होती. उत्साह आणि ऊर्जेला आता वेळापत्रकाची जोड गरजेची होती.\nवाढदिवसाच्या समारंभातच आपले खरे आई-वडील वेगळेच आहेत हे कळल्यावर त्यांचा शोध घेणाऱ्या किशोरवयीन मुलाचा हा शारीरिक, मानसिक प्रवास होता. स्थळ-काळ-कृतीच्या सूत्रात कानेटकरांनी तो तीन अंकांत रेखाटला होता. पहिला अंक मुंबईत, तर दुसरा चक्क गोव्यात दोन कुटुंबं, अस्तित्वाचा शोध आणि जगण्याची वेगळीच जाणीव. कानेटकरांनी सुरुवातीला एक लांबलचक, काव्यात्म शीर्षक या नाटकाला दिलं होतं, पण चच्रेअंती ‘प्रिय आईस..’ हा सुटसुटीत पत्राचा मायनाच अधिक अर्थ देऊन जाईल, हे त्यांनी स्वीकारलं\nपात्रयोजना करताना राहुल अवस्थी आणि राहुल मेहंदळे ही नव्या दमाची जोडी आणि बाळ धुरी, उपेंद्र दाते, जान्हवी पणशीकर, मेधा जांबोटकर ही अनुभवी फळी अशी रचना झाली. दोन्ही ‘राहुल’नी तालमींत खूप गमतीजमती करत तालमी प्रसन्न ठेवल्या. नाटकाची रचना गमतीशीर होती. कारण यात पहिल्या अंकातली बहुतेक सर्व पात्रं दुसऱ्या अंकात रंगमंचावर येतच नसत. कारण पुढचं कथानक घडत होतं ते होतं वेगळंच स्थळ मात्र, तिसऱ्या अंकात एक नाटय़पूर्ण कल्पना सुचली आणि ही दोन्ही ‘स्थळं’ एका पत्राच्या माध्यमातून जोडून मी दृश्यस्वरूपात त्यांचा एकत्र वापर केला. त्यामुळं नाटय़पूर्णताही वाढली आणि सादरीकरणाला वेगळेपण प्राप्त झालं. शिवाय दोन्ही नेपथ्यांचे तुकडे एकत्र वापरून एक मिश्रदृश्य (सुपरइम्पोज) हा परिणाम साधता आला. त्यामुळे आपसूक वेगळ्या हालचाली दिल्या गेल्या.\nप्रथेप्रमाणे ३१ डिसेंबरलाही ‘चंद्रलेखा’चं नवं नाटक येणार होतंच. यावेळेस डॉ. आनंद नाडकर्णीनी ते लिहिलं होतं.. ‘रंग माझा वेगळा’ या नाटकाकरता एका इंग्रजी चित्रपटाच्या कथाबीजाचा वापर केला असला तरी डॉक्टरांनी त्यावेळी सायकोपॅथॉलॉजी आणि विस्कळीत व्यक्तिमत्त्व (Personality Disorder) याविषयीचं सुंदर भारतीयीकरण त्या नाटकात केलं होतं. एक लोकप्रिय लेखक आणि त्याची कट्टर ‘चाहती’ असलेली त्याची वाचक यांचं ‘जीवघेणं’ प्रेम इथं रहस्याच्या अंगानं रचलं होतं. लेखकानं निर्माण केलेल्या व्यक्तिरेखासुद्धा आपल्याच मर्जीनुसार लिहिल्या जाव्यात, हा तिचा अट्टहास. त्यासाठी तिचा अतिरेकी हट्ट, त्याकरता तिचे अतक्र्य प्रयत्न, प्रसंगी त्याला लाभणारा थरार अशी दृश्यं आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांमुळे हे नाटक नटांसाठी आव्हानात्मक होतं. नाटकभर तशी दोनच पात्रं. तिसरं एक पात्र केवळ येऊन-जाऊन. कलाकार- अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे-इनामदार या नाटकाकरता एका इंग्रजी चित्रपटाच्या कथाबीजाचा वापर केला असला तरी डॉक्टरांनी त्यावेळी सायकोपॅथॉलॉजी आणि विस्कळीत व्यक्तिमत्त्व (Personality Disorder) याविषयीचं सुंदर भारतीयीकरण त्या नाटकात केलं होतं. एक लोकप्रिय लेखक आणि त्याची कट्टर ‘चाहती’ असलेली त्याची वाचक यांचं ‘जीवघेणं’ प्रेम इथं रहस्याच्या अंगानं रचलं होतं. लेखकानं निर्माण केलेल्या व्यक्तिरेखासुद्धा आपल्याच मर्जीनुसार लिहिल्या जाव्यात, हा तिचा अट्टहास. त्यासाठी तिचा अतिरेकी हट्ट, त्याकरता तिचे अतक्र्य प्रयत्न, प्रसंगी त्याला लाभणारा थरार अशी दृश्यं आणि गुंतागुंतीच्या व्यक्तिरेखांमुळे हे नाटक नटांसाठी आव्हानात्मक होतं. नाटकभर तशी दोनच पात्रं. तिसरं एक पात्र केवळ येऊन-जाऊन. कलाकार- अविनाश मसुरेकर आणि भक्ती बर्वे-इनामदार डॉ. नाडकर्णीशी तेव्हा झालेल्या माझ्या परिचयाचं आज इतक्या वर्षांत खूप घट्ट मत्रीत रूपांतर झालंय. मानसशास्त्रज्ञ असलेला हा प्रसन्न माणूस लेखन, वाचन, सामाजिक उपक्रम, ट्रेनिंग प्रोग्राम्स यांत मन:पूर्वक डुंबून गेलाय. चर्चा झाल्यानंतर प्रचंड वेगानं नाटकातले बदल आणि प्रवेशांचं पुनल्रेखन करणारा हा विरळा नाटककार. रोज शेकडो माणसं ‘वाचणाऱ्या’ डॉक्टरांना नाटकातली ‘ती’ पात्रं निर्माण करणं खूप सहज शक्य झालं.\nयानिमित्तानं पहिल्यांदाच भक्तीताईंबरोबर मी काम करणार होतो. त्यांनी डॉ. आनंद नाडकर्णी आणि माझ्याबरोबर खूप खोलात जाऊन चर्चा केल्या आणि खास त्यांच्या शैलीनं ही भूमिका सादर केली. अविनाश मसुरेकरांबरोबर त्यांनी आधीच एका नाटकात काम केलं होतं. त्यामुळे तालमीत खेळीमेळीचं वातावरण असायचं. काही तालमी भक्तीताईंच्या पुण्याच्या फ्लॅटमध्ये झाल्याचंही आठवतं. (गंमत म्हणजे हे घर जिथं होतं त्या रस्त्याचं नावही होतं- ‘भक्ती मार्ग’) व्यक्तिरेखेचे रंग हळूहळू खुल�� जाण्याचा आलेख या नाटकात भक्तीताईंच्या वाटय़ाला आला होता. त्यात भावनांचे तीव्र उतार-चढाव होते, शाब्दिक चर्चा होती आणि शारीरिक आवेशही अपेक्षित होता. हे सगळंच त्यांनी फार नजाकतीनं पेश केलं. अविनाश मसुरेकरांनीही ही लेखक-चाहत्याची जुगलबंदी पेलून धरली. पुढे त्यांना काही वैयक्तिक अडचण आल्यामुळे ही भूमिका अविनाश नारकरने समर्थपणे उभी केली. खूप वेळ रिहर्सल्स न करताही भक्तीताईंसमोर तो ताकदीने उभा राहिला. कमी पात्रांचं नाटक असलं की दिग्दर्शक आणि तंत्रज्ञांची जबाबदारी जास्त वाढते असं मला नेहमी वाटतं. कथानकात वस्तीपासून दूर असणारं गूढ घर, त्यातलं फर्निचर आणि विविध वस्तू, अंधार-प्रकाशाचा खेळ हे सगळंच नेपथ्य-प्रकाश-संगीतकारासाठी पोषक असंच होतं. मोहन वाघ आणि अनंत अमेंबल या जोडीनंही तोडीस तोड असं रंगमंचावरचं वातावरण मला आणि नटांना उपलब्ध करून दिलं. भक्तीताई ‘चंद्रलेखा’मध्ये काम करताहेत याचा एक वेगळाच उत्साह तालमी आणि प्रयोगांदरम्यान होता. पुढे ‘गांधी विरुद्ध गांधी’ नाटकापर्यंत भक्तीताईंशी माझी घनिष्ठ दोस्ती झाली. त्याविषयी नंतर कधीतरी लिहीनच.\nजानेवारी १९९२ मध्ये ‘आविष्कार’ संस्थेतर्फे ‘विजय तेंडुलकर नाटक सोहळा’ आयोजित केला गेला. त्यात नवीन तरुण दिग्दर्शकांनी तेंडुलकरांचं नाटक स्वत:हून निवडायचं होतं आणि ‘अरविंद देशपांडे महोत्सवा’त त्याचा प्रयोग करणं अपेक्षित होतं. मलाही विचारलं गेलं. महेश मांजरेकरशी बोलून मी ‘अश्वमी थिएटर्स’तर्फे नाटक करायचं ठरवलं. ते नाटक होतं- ‘गिधाडे’\nडॉ. श्रीराम लागू, पं. सत्यदेव दुबे या मंडळींनी पूर्वी केलेलं हे नाटक मी फक्त संहितारूपात वाचलं होतं. अर्थात त्यावेळच्या प्रयोगादरम्यान झालेला वादंग, समीक्षकांनी त्याचं केलेलं विश्लेषण याविषयीही भरपूर वाचलेलं होतं. शिवाय या नाटकाचे अनेक किस्से, दंतकथाही ऐकिवात होत्याच. हे नाटक बसवताना एकाच वेळी दोन नाटकांच्या तालमी आणि दोन्हींचा स्वतंत्र प्रयोगविचार यांत माझी बरीच धावपळ झाली आणि त्याचा परिणाम ‘गिधाडे’च्या माझ्या पहिल्या प्रयोगावर झाला. शिवाय पहिल्या प्रयोगाला स्वत: विजय तेंडुलकर नाटय़गृहात उपस्थित राहणार होते याचंही दडपण होतंच. पुन्हा एकदा काही तालमी घेऊन आम्ही पुढचे प्रयोग खणखणीत केले. मात्र, ‘गिधाडे’ची प्रयोगसंख्या मर्यादितच राहिली.\n��ेंडुलकरांच्या ‘शांतता..’ आणि ‘गिधाडे’ या दोन्ही नाटकांत हिंसा, क्रौर्य, पशूत्व असणाऱ्या व्यक्तिरेखा आहेत. पण दोन्ही ठिकाणी रचना, संवाद, मांडणी मात्र अगदी भिन्न आहे. ‘शांतता..’मध्ये अप्रत्यक्ष हिंसा ठायी ठायी दडलेली दिसते, तर ‘गिधाडे’मध्ये ती पात्रांच्या रूपानं सतत अंगावर येते. ओबडधोबड व उग्र भाषा, शिव्या, द्वेष, मत्सर व्यक्त करत पात्रं एकमेकांना अक्षरश: ओरबाडतात. आज चटकन् विश्वासही बसणार नाही अशा अष्टपलू नटमंडळींबरोबर मला यानिमित्तानं काम करायला मिळालं : मोहन गोखले, माधुरी पुरंदरे, अजय फणसेकर, निर्मिती सावंत, अरुण नलावडे, चंदू पारखी प्रत्येकाची समज वेगळी, सादरीकरणाची एरवीची पद्धतही निराळी; पण तेंडुलकरांच्या आकृतिबंधानं इथं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं होतं. माधुरी पुरंदरेचं ‘रमा’ या पात्राचं प्रदीर्घ स्वगत आणि ‘रमाकांत’चा उत्तरार्धातला मोहन गोखलेनं उभा केलेला प्रसंग ही या नाटकातली माझ्यासाठीची कायमची आठवण प्रत्येकाची समज वेगळी, सादरीकरणाची एरवीची पद्धतही निराळी; पण तेंडुलकरांच्या आकृतिबंधानं इथं सगळ्यांना एकत्र बांधून ठेवलं होतं. माधुरी पुरंदरेचं ‘रमा’ या पात्राचं प्रदीर्घ स्वगत आणि ‘रमाकांत’चा उत्तरार्धातला मोहन गोखलेनं उभा केलेला प्रसंग ही या नाटकातली माझ्यासाठीची कायमची आठवण विशेषत: माधुरीने त्या स्वगतासाठी आवाज आणि पोताचा केलेला वापर, बधीर स्वरासाठी वापरलेला मध्यम आणि खर्ज स्वर हा एखाद्या शास्त्रीय गायनासारखा आजही कानात आहे. अरुण, निर्मितीनंही या वेगळ्या भूमिका जबरदस्त केल्या. एका प्रसंगात चंदू पारखीच्या पात्राला इतर चौघे अक्षरश: धक्काबुक्की करणे, त्याला उचलणे, पाडणे, मारहाण करणे अशा हालचाली आणि कृती जेव्हा रंगमंचावर करत तेव्हा त्यांचं क्रौर्य आणि चंदू पारखीचं कारुण्य अंगावर येत असे.\nएकूणच १९९१ हे वर्ष माझ्यासाठी प्रचंड गतिमान असं राहिलं. वर्षभरात पाठोपाठ चार नाटकं, त्या संहितांवर चार नाटककारांसोबतच्या अखंड चर्चा, पुनल्रेखनाचे असंख्य ड्राफ्ट्स, प्रत्येक नाटकाच्या डिझाइनविषयी तंत्रज्ञांशी झालेला तपशीलवार संवाद.. आणि मुख्य म्हणजे त्या चारही नाटकांच्या रिहर्सल्स आता विचार केला तर लक्षात येतं, की या वर्षभरात एकूण चार-पाच महिने तरी मी अक्षरश: तालमीच्या हॉलमध्येच होतो. या एकाच वर्षांत दि��्दर्शक म्हणून एकूण ३० हून अधिक अभिनेते-अभिनेत्रींबरोबर मी तासन् तास वावरलो, अनेक विषयांवर बोललो, प्रसंगी वाद-विवाद केले. तालीम ते पहिला प्रयोग या काळात सीनियर्सकडून मी बरंच काही शिकलो. तालमींमधले अंदाज, आडाखे प्रत्यक्ष प्रयोगात कसे खरे ठरतात, याचा अनुभव घेतला. नाटक या समूहकलेत प्रत्येक घटकाचं किती महत्त्वाचं योगदान असतं, याची प्रचीतीच जणू या काळात आली. या वर्षी शेवटी शेवटी वर्तमानपत्र उघडल्यावर आपल्याच चार-पाच नाटकांच्या जाहिराती एकत्र छापलेल्या बघतानाही वेगळंच काहीतरी वाटलं. खरी शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं ते ‘नाटय़दर्पण सोहळ्या’त आता विचार केला तर लक्षात येतं, की या वर्षभरात एकूण चार-पाच महिने तरी मी अक्षरश: तालमीच्या हॉलमध्येच होतो. या एकाच वर्षांत दिग्दर्शक म्हणून एकूण ३० हून अधिक अभिनेते-अभिनेत्रींबरोबर मी तासन् तास वावरलो, अनेक विषयांवर बोललो, प्रसंगी वाद-विवाद केले. तालीम ते पहिला प्रयोग या काळात सीनियर्सकडून मी बरंच काही शिकलो. तालमींमधले अंदाज, आडाखे प्रत्यक्ष प्रयोगात कसे खरे ठरतात, याचा अनुभव घेतला. नाटक या समूहकलेत प्रत्येक घटकाचं किती महत्त्वाचं योगदान असतं, याची प्रचीतीच जणू या काळात आली. या वर्षी शेवटी शेवटी वर्तमानपत्र उघडल्यावर आपल्याच चार-पाच नाटकांच्या जाहिराती एकत्र छापलेल्या बघतानाही वेगळंच काहीतरी वाटलं. खरी शाबासकी आणि प्रोत्साहन मिळालं ते ‘नाटय़दर्पण सोहळ्या’त त्या वर्षी सर्वोत्कृष्ट नाटकाच्या पुरस्कारासाठी तीन नामांकनं जाहीर झाली. ती होती- ‘चारचौघी’, ‘डॉक्टर त्या वर्षी सर्वोत्कृष्ट नाटकाच्या पुरस्कारासाठी तीन नामांकनं जाहीर झाली. ती होती- ‘चारचौघी’, ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा..’ आणि ‘रंग माझा वेगळा’ तुम्हीसुद्धा..’ आणि ‘रंग माझा वेगळा’ सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं- ‘चारचौघी’ सर्वोत्कृष्ट नाटक ठरलं- ‘चारचौघी’ लेखनाचा पुरस्कार मिळाला अजित दळवींना (‘डॉक्टर लेखनाचा पुरस्कार मिळाला अजित दळवींना (‘डॉक्टर तुम्हीसुद्धा..’), तर दिग्दर्शनाचा पुरस्कार मला (‘चारचौघी’) तुम्हीसुद्धा..’), तर दिग्दर्शनाचा पुरस्कार मला (‘चारचौघी’) लक्षवेधी अभिनेत्रीचा मान वंदना गुप्तेला मिळाला होता, तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या होत्या.. भक्ती बर्वे-इनामदार\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड ��रा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispTalukaMainNews.aspx?str=4K99Seypxaw=", "date_download": "2018-09-24T05:18:16Z", "digest": "sha1:OXNNRRHMBO64OCTVUPWX4VCX6ZGKTUAM", "length": 4933, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "ठाणे", "raw_content": "रविवार, २३ सप्टेंबर, २०१८\nआयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nहेल्थ कार्डचे वाटप; ३.५ लाख कुटुंबाना फायदा ठाणे : प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तथा आयुष्मान भारत या योजनेचा शुभारंभ आज ठाणे येथे केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात १० कुटुंबांना...\nरविवार, २३ सप्टेंबर, २०१८\nभाईंदरमधील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव देणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nराष्ट्रसंत आचार्य श्री पद्मसागरसुरीश्वरजी महाराज यांचे घेतले आशीर्वाद ठाणे : मीरा भाईंदरवासियांना दिलेल्या वचनांची पूर्तता करीत असून नुकतीच भाईंदरमध्ये मेट्रोसाठी मान्यता दिली आहे. येथील कस्तुरी गार्डन परिसरातील प्रस्तावित मेट्रो स्थानकाला महावीर...\nमंगळवार, ११ सप्टेंबर, २०१८\nकोकणात फळबाग लागवड, कातकरी उत्थान आणि पर्यटनासाठी पायाभूत सोयीसुविधा उभ्या कराव्यात - डॉ.पाटील\nनवी मुंबई : कोकण विभागात कातकरी उत्थान कार्यक्रम, फळबाग लागवड आणि पर्यटनासाठी पायाभूत सेवासुविधा उभ्या करण्यासाठी महसूल यंत्रणेने अधिक लक्ष घालावे, असे आदेश आज कोकण विभागीय महसूल आयुक्त डॉ.जगदीश पाटील यांनी दिले. कोकण विभागातील महसूल कामकाजाविषयी जिल्हाधिकारीस्तरावर...\nसोमवार, १० सप्टेंबर, २०१८\nपालकमंत्र्यांच्या उपस्थितीत मुंब्रा बायपास मार्गावरून वाहतुकीस सुरुवात\nठाणे : पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आज सकाळी फीत कापून मुंब्रा बायपास हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. याप्रसंगी वाहतूक पोलीस उपायुक्त अमीत काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पनवेल एस.पी.श्रावगे, सेक्शन इंजिनिअर आशा...\nशनिवार, ०८ सप्टेंबर, २०१८\nउद्योग विभागाचा बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळावा देशातील सर्वात शिस्तबद्ध, पारदर्शी - सुभाष देसाई\nवाशी येथे ७ हजार रोजगार इच्छुकांचा मोठा मेळावा ठाणे : युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देणारा इतका शिस्तबद्ध आणि पारदर्शी मेळावा देशातील कुठल्याही राज्यात होत नसेल असे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे रोजगार मेळाव्याविषयी बोलतांना सांगितले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-markandeye-River-pollution-issue/", "date_download": "2018-09-24T05:33:42Z", "digest": "sha1:2EWHGRPJ5DMEB56V6ZNB4BXO55K2C62U", "length": 6360, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › मार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा\nमार्कंडेय नदी बनतेय गटारगंगा\nवाढत्या शहरीकणामुळे विकास व बदल होत असले तरी याचे अनेक घातक परिणाम शहरापासून जवळच असणार्‍या ग्रामीण भागावर होताना दिसत आहेत. तालुक्यातील शेतकर्‍यांची जीवनदायिनी असणार्‍या मार्कंडेय नदीला गटारीचे स्वरूप येत आहे. वाढलेले केंदाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीला धोकादायक ठरत आहे. वाढत्या शहरीकरणाचा परिणाम मानवी जीवनावर होत आहे. वेळीच खबरदारी घेणे काळची गरज आहे. मात्र संबंधित प्रशास���ीय यंत्रणा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे मार्कंडेय नदीला भविष्यात बळ्ळारी नाल्याचे स्वरूप प्राप्त होण्यास वेळ लागणार नाहे.\nखानापूर तालुक्याच्या बैलूर गावातून उगम पावलेली नदी वाहत बेळगाव तालुक्यात येते. या गावांमधून वाहत येणार्‍या मार्कंडेय नदीला शहरापासून जवळ असणार्‍या गावांचा फटका बसत आहे. शहर व उपनगरातील सांडपाणी सोडले जात असल्याने नदीपात्रातील पाणी प्रदूषित बनत आहे. उन्हाळ्यात कोरडी असणारी नदी सांडपाण्यामुळे वाहती असते.\nयाचा परिणाम नदीच्या पाण्यावर शेती करणार्‍यांच्या शेती व्यवसायावर होणार आहे. शेतकर्‍यांचे प्रतिनिधी म्हणून निवडूण येणार्‍या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सदस्यांनी शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.\nसध्याच्या घडीला नदीपात्रात ठिकठिकाणी बंधारे बांधून शेती उपयोगासाठी पाणी अडविण्यात येत आहे. या पाण्यामध्ये साठणारा गाळ व सोडण्यात येणारे सांडपाणी नदीच्या आसपासच्या शेतकर्‍यांसाठी धोक्याचे आहे. जिल्हा पंचायतीकडून नदीचे अस्तित्व अबाधित राहावे, यासाठी पात्रातील गाळ काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न करण्यात आले. मात्र लोकप्रतिनिधी व शेतकर्‍यांचे प्रतिनिधी असणार्‍या बजार समितीच्या नेत्यांनी साफ दुर्लक्षच केले आहे. शेतकर्‍यांचे हित जपण्यासाठी व शेती व्यवसायाला पूरक ठरणार्‍या नदीच्या संवर्धनासाठी ठोस पाऊल उचलण्याची गरज व्यक्त केली जात आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Maharashtra-Integration-Committee/", "date_download": "2018-09-24T06:06:59Z", "digest": "sha1:LYSACDPGMH4EDWIJIUACMTYC4ZY5EX46", "length": 6360, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › दंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा\nदंगलखोरांना आवरा ; ड्रग्ज माफियांना शोधा\nशहरात सतत सुरू असलेल्या धार्मिक दंगलीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दंगलीला कारणीभूत समाजकंटकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करा. निष्पाप युवकांवर सुरू असलेली कारवाई थांबवा, अशी मागणी म.ए.समितीने प्रभारी पोलिस आयुक्त तसेच जिल्हाधिकार्‍यांकडे आज केली. उपरोक्त मागणीचे निवेदन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजी अष्टेकर, खजिनदार प्रकाश मरगाळे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.\nवारंवार घडणार्‍या दंग्यामुळे शहरातील नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. यावर कायमची उपाययोजना करण्यासाठी दोन्ही धर्मातील समाजप्रमुखांची बैठक बोलाविण्यात यावी. असे प्रकार रोखण्यासाठी पोलिस प्रशासनाने बीट पद्धत सुरू करावी, अशीही मागणी केली.\nप्रभारी पोलिस आयुक्त रामचंद्र राव म्हणाले, गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी लोकप्रतिनिधींनी सहकार्य करावे. बेळगावची ख्याती शांत व जातीय सलोख्यासाठी आहे. ही ओळख कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.\nयावेळी माजी नगरसेवक अ‍ॅड. अमर यळ्ळूरकर, भागोजी पाटील, राजू मरवे, सूरज कणबरकर, रामचंद्र मोदगेकर व कार्यकर्ते उपस्थित होते. अशाच मागणीचे निवेदन शहर समितीनेही दिले. दंगलीमागे ड्रग्ज माफिया सक्रिय असण्याची शक्यता असून त्यांचाही शोध घेण्यात यावा. अशा समाजकंटकांना त्वरित गजाआड करावे, अशी मागणी करण्यात आली.\nयावेळी माजी महापौर नागेश सातेरी, नगरसेवक किरण सायनाक, सरिता पाटील, नेताजी जाधव, द्वारकानाथ उरणकर, पंढरी परब, गोपाळ किल्लेकर, सुरेश किल्लेकर, रतन मासेकर, देवेंद्र दळवी, महिला आघाडीच्या रेणू किल्लेकर आदी उपस्थित होते.\nदंगलग्रस्त भागात घराघरांची झडती\nपरागंदा समाजकंटकांच्या शोधात पोलिसांची मोहीम\nटिळकवाडीत दोन दुकानांमध्ये चोरी\nपीएसआयच्या पत्नीची हल्याळला आत्महत्या\nहोनग्यानजीक बसच्या धडकेत दुचाकीस्वार ठार\nऊस बिले द्या, अन्यथा मुख्यमंत्र्यांना घेराव\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Fix-the-sugar-quota-for-the-buffer-stock/", "date_download": "2018-09-24T06:15:52Z", "digest": "sha1:NDK54SAPJVNVDOB5ZUSJK3PHCFTBUCH2", "length": 6379, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › बफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित\nबफर स्टॉकसाठी साखर कोटा निश्‍चित\nकोल्हापूर : निवास चौगले\nदेशांतर्गत साखरेच्या उतरलेल्या दरावर मार्ग काढण्यासाठी केंद्र सरकारने 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्याचा निर्णय घेतला होता, बुधवारी सरकारने कारखानानिहाय हा कोटा जाहीर केला. त्यानुसार कोल्हापुरातील 20 कारखान्यांचा मिळून 1 लाख 93 हजार टन साखरेचा बफर स्टॉक करावा लागणार आहे.\nगेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यावर्षी साखरेचे उत्पादन जंबो झाले आहे. त्यामुळे देशांतर्गत बाजारातील साखरेचे दर धडाधड कोसळले. हंगामाच्या सुरुवातीला प्रतिक्विंटल 3,400 रुपये असलेला हा दर हंगाम सुरू झाल्यानंतर दोन महिन्यांतच 2,500 रुपयांपर्यंत खाली आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी उसाची एफआरपी वाढली होती; पण साखरेचे दर कोसळल्याने कारखान्यांना एफआरपीही देता येत नव्हती. या परिस्थितीवर मात करण्यासाठी या उद्योगांकडून काही मागण्या केंद्र सरकारकडे करण्यात आल्या होत्या. त्यात साखरेचा हमीभाव प्रतिक्विंटल 2,900 रुपये निश्‍चित करावा, सक्तीची साखर निर्यात, त्यासाठी अनुदान व बफर स्टॉक करण्यास परवानगी द्यावी याचा समावेश होता.\nकेंद्रीय मंत्रिमंडळाच्या 6 जून रोजी झालेल्या बैठकीत या सर्व मागण्या मान्य करून त्याच दिवसापासून त्यांची अंमलबजावणी सुरू करण्याचे आदेश निघाले. या निर्णयामुळे साखरेच्या दरातही वाढ झाली होती; पण कारखानानिहाय बफर स्टॉक जाहीर झाला नव्हता. आज अन्न व नागरी पुरवठा मंत्रालयाने देशभरातील 500 साखर कारखान्यांचा बफर स्टॉक जाहीर केला. देशात 30 लाख टन साखरेचा बफर स्टॉक करण्यात येणार आहे. 31 मे रोजी कारखान्यांकडे उपलब्ध असलेल्या साठ्याच्या आधारावर बफर स्टॉक निश्‍चित करण्यात आला. ज्या कारखान्यांना बफर स्टॉक नको आहे, त्यांनी तशी पूर्वसूचना उद्यापर्यंत द्यावी लागणार आहे. त्यानंतर उद्याच कारखानानिहाय हा साठा निश्‍चित होणार आहे. या बफर स्टॉकसाठी केंद्र सरकारकडून संबंधित कारखान्यांना गोदामाचे भाडे व विम्याच्या हप्त्याची रक्कम मिळणार आहे. यासाठी केंद्र सरकारने 1,175 रुपयांची तरतूद केली आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/one-people-injured-in-short-circuit/", "date_download": "2018-09-24T06:04:09Z", "digest": "sha1:6R7JA33KWU3PXWRDVLVERLCTPFOVG5ME", "length": 5055, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी\nशॉर्ट सर्किटमुळे झालेल्या स्फोटात एक जण जखमी\nनाशिक : पुढारी ऑनलाईन\nअंबड औद्योगिक परिसरात एका पाव-वडयाच्या दुकानात झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे गॅसच्या स्फोटात एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शेजारील एटीएमचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. अद्यापही या घटनेची पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आलेली नाही.\nअंबड औद्योगिक परिसरातील सिमेंन्स कंपनी समोर काही प्रकल्प ग्रस्थांना जागा देण्यात आल्या आहेत. या जागेवर व्यवसाय करण्याकरिता गाळे बांधण्यात आले आहेत. छोट्या व्यवसांयाकरिता यातील काही गाळे भाड्याने देण्यात आले आहेत.\nव्यवसायाकरिता भाड्याने दिलेल्या एका पाव-वडयाच्या दुकानात सकाळी अचानक शॉर्ट सर्किटमुळे गॅसचा स्फोट झाला. जोराचा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांनी या ठिकाणी धाव घेतली. या अपघातात एक व्यक्ती जखमी झाली. जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव प्रकाश जगताप असून ते स्वतः दुकान सांभळत असल्याची माहिती त्यांचा भाऊ विजय जगताप यांनी दिली.\nघटनास्थळी नगरसेवक राकेश दोंदे यांनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी परिसराची पाहणी करून गाळ्यांसमोरील अतिक्रमण हटवायला सांगितले. याआधी अतिक्रमण कारवाईची नोटिस सिडको विभागीय कार्यालयाला देण्यात आली होती. मात्र कोणत्याच प्रकारची भुमीका घेतली नसल्याने आज ही दुर्घटना घडली असल्याचे मत नगरसेवकांनी व्यक्‍त केले आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Criminals-get-arrested-prakash-ambedkar/", "date_download": "2018-09-24T05:45:13Z", "digest": "sha1:KGWITCYRUH6Y33VFHWLFB6WTLSM6SHEF", "length": 6538, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › शासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा\nशासन झोपले नसेल तर गुन्हेगाराला अटक करा\nभीमा-कोरेगावमधील घटनेला जबाबदार एकबोटेला अटक केली. भिडे गुरूजींना अटक केली नाही. शासन झोपले आहे का , नसेल तर गुन्हेगाराला लवकरात लवकर अटक करा. नाहीतर पुन्हा येत्या अधिवेशनात मोर्चा काढू, असे मत अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले.\nशासकीय विश्रामगृह, सात रस्ता येथे मंगळवारी रात्री नऊ वाजता अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी कार्यकर्ते आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.पुढे अ‍ॅड. आंबेडकर म्हणाले, भीमा-कोरेगावमधील घटनेच्यावेळी प्रत्यक्षात भिडे गुरूजी तेथे नव्हते. आमचेही तेच मत आहे. परंतु त्यांच्या आदेशावरून त्यांचे कार्यकर्ते तेथे होते. प्रत्यक्षदर्शींनी तसा जबाब दिला आहे. मात्र यातील सत्यता काही समाजकंटक दडवत आहेत. याबाबतचा अहवाल नांगरे-पाटील यांच्यापर्यंत पोहोचला नाही. दोन समाजात तेढ निर्माण करण्याचे षड्यंत्र सुरू आहे. भीमा-कोरेगाव प्रकरणी भिडे गुरूजींचा एक कार्यकर्ता फेसबुकवर मुख्यमंत्र्यांचा खून करण्याची भाषा करतो. गेल्या 70 वर्षांत असे कधी झाले नाही जे सध्याच्या सरकारच्या काळात सुरू आहे. अशा समाजकंटकांना अटक कधी होणार, असा प्रश्‍न त्यांनी सरकारला यावेळी विचारला. भिडे गुरूजी यांना लवकरात लवकर अटक करावी. त्यांना अटकेपासून वाचवण्यासाठी त्यांच्या सन्मानार्थ मोर्चे निघणार आहेत. परंतु त्यांना लवकरात लवकर अटक करावी अन्यथा येत्या अधिवेशनात आणखी मोठा मोर्चा काढू, असे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी सांगितले.\nछ. कल्पनाराजे भोसले यांची जमीन बनावट खरेदी दस्त करून लाटल्याप्रकरणी गुन्हा\nरिधोरेत घरफोडी; पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास\nडॉक्टर मुलाचे अपहरण करुन ठार मारण्याची धमकी; चौघांवर गुन्हा दाखल\nसर्व्हिस सेंटरला आग : लाखोंचे नुकसान\nनेहरु व सावित्रीबाई वसतिगृहांतील विद्यार्थ्यांची हजाराने भाडेवाढ होणार\nपैसे घेऊन चारचाकी गाडी दिलीच नाही; तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/vitthal-co-oprative-sugar-factory-venunagar-solapur/", "date_download": "2018-09-24T06:14:09Z", "digest": "sha1:TUXRDBK666WXXHTMTEKNSAD62UOL5GJR", "length": 6045, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › विठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस\nविठ्ठल कारखान्यास मालमत्ता जप्तीची नोटीस\nडिसेंबर 2016 ते मे 17 या काळातील साखर विक्री करून ग्राहक व व्यापार्‍यांकडून वसूल केलेला अबकारी कर सरकारी खात्यात भरणा केलेला नाही. या थकीत अबकारी कराच्या वसुलीसाठी वेणूनगर (ता.पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्यास केंद्रीय अबकारी खात्याकडून मालमत्ता जप्तीची नोटीस बजावण्यात आलेली आहे. लवकरच मालमत्ता जप्तीची कारवाई केली जाईल, असे केंद्रीय वस्तू व सेवा कर विभागाच्या सोलापूर मंडल सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी सां��ितले आहे.\nयासंदर्भात शर्मा यांनी एक प्रसिद्धपत्रक प्रसिद्धीकरिता दिले आहे. श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याने डिसेंबर 2017 ते मे 2017 यादरम्यान विक्री केलेल्या साखरपोटी ग्राहक आणि व्यापार्‍यांकडून 3 कोटी 5 लाख रूपये अबकारी कर वसूल केलेला आहे. कराची ही रक्कम कारखान्याने केंद्रीय अबकारी खात्याकडे जमा करणे आवश्यक असताना अद्यापही रक्कम जमा केलेली नाही. यासंदर्भात अबकारी खात्याने कारखान्यास अनेकवेळा पत्रव्यवहार, समन्स बजावून थकीत रक्कम भरण्यास कळवले होते. मात्र कारखान्याकडून कसलीही पूर्तता केलेली नाही. त्यामुळे केंद्रीय अबकारी कायदा 1944 कलम 11 अन्वये कारखान्यास थकीत रक्कम वसुलीसाठी मालमत्ता जप्तीची नोटीस अबकारी कर विभागाच्या सहाय्यक आयुक्त सुमंगला शर्मा यांनी 12 जून रोजी बजावली आहे. त्यानुसार लवकरच कारखान्याची मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही शर्मा यांनी प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.\nदरम्यान, काही तांत्रिक कारणाने अबकारी कराची रक्कम जमा करण्याचे राहून गेलेले आहे. मात्र या रकमेचे हप्ते पाडून देण्याची विनंती संबंधित खात्याला केली असून त्यानुसार हप्ते पाडून संपूर्ण थकीत रक्कम जमा केली जाईल, असे कारखान्याच्या अधिकृत सूत्रांनी दै. ‘पुढारी’शी बोलताना सांगितले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640972.html", "date_download": "2018-09-24T06:05:38Z", "digest": "sha1:OEYUDS7L4432XDLC32GGL2GSVRJFFA3E", "length": 2489, "nlines": 47, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - सौंदर्य", "raw_content": "\nमला तिचं सौंदर्य भुरळ घालत...\nत्या काही क्षणात मी\nतिच्या सौंदर्याच्या प्रेमात पडतो\nआणि तिच सौंदर्य माझ्या डोळ्यातून\nमाझ्या मैंदू पर्यत पोहचत...\nमाझ्या मेंदूपर्यत पोहचलेल तिचं सौदर्य\nआणि तिच्या सौदर्याच वर्णन काव्य रूपाने\nम���झ्या ओठातून अलगद बाहेर पडत...\nते ऐकल्यावर कित्येकांना वाटत की\nमाझं मन तिच्या सौंदर्याच्या प्रेमात वेड झालं\nआणि माझं हृद्य त्याचं गुलाम...\nपण तस काहीच झालेल नसतं\nमाझ्या डोळ्यातून माझ्या मेंदूपर्यत पोहचलेलं\nतिच प्रेम माझ्या ओठातून\nबाहेर ही पडलेलं असत काही क्षणात...\nमहत्व ते काही क्षणांच,\nपण त्या काही क्षणात ही\nतिच सौंदर्य जन्म देत एका कवितेस...\nत्या काही क्षणात जन्माला आलेल्या\nकवितेमुळेच तिच्यात आणि माझ्यात\nनिर्माण झालेल असतं कायमचच...\nकवी – निलेश बामणे ( एन.डी.)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=ZL4LuJf+WPSxAx0ZF6Uu4g==", "date_download": "2018-09-24T05:22:20Z", "digest": "sha1:CRYQMXQSPMQZTQ3JDF2EJCAVRBP5YA5A", "length": 2412, "nlines": 5, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "दिलखुलास कार्यक्रमात उद्या डॉ.दीपक म्हैसेकर यांची मुलाखत बुधवार, ११ जुलै, २०१८", "raw_content": "पंढरपूर आषाढ वारीचे नियोजन\nमुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांची पंढरपूर वारीचे नियोजन या विषयावर विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत आकाशवाणीच्या अस्मिता वाहिनीवरून गुरूवार दि. 12 आणि शुक्रवार दि. 13 जुलै रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदक नरेंद्र बेडेकर यांनी ही मुलाखत घेतली आहे.\nपुणे जिल्हा प्रशासनाने पंढरपूर आषाढ वारीसाठी पालख्यांच्या मार्गावर उपलब्ध केलेल्या सुविधा, स्वच्छतेसाठी जागोजागी ठेवण्यात आलेले फिरते शौचालय, कायदा व सुव्यवस्थेचे नियंत्रण व आपत्कालीन यंत्रणा, पंढरपूर तिर्थक्षेत्रातील रस्ते, पालखीस्थळ, भक्त निवास आदींचा विकास आराखडा तसेच मोबाईल ॲप विषयाची माहिती श्री.म्हैसेकर हे दिलखुलास कार्यक्रमातून देणार आहेत.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00410.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/chhagan-bhujbal-in-nashik-2-1748064/lite/", "date_download": "2018-09-24T06:03:51Z", "digest": "sha1:SIJWQGFADI7MJ3SZ7K4HBKDWPW46W5AO", "length": 15187, "nlines": 130, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chhagan Bhujbal in Nashik | नाशिक घडवायचे की बिघडवायचे? | Loksatta", "raw_content": "\nनाशिक घडवायचे की बिघडवायचे\nनाशिक घडवायचे की बिघडवायचे\nकरवाढीवरून छगन भुजबळांचा आयुक्तांना इशारा\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nकरवाढीवरून छगन भुजबळांचा आयुक्तांना इशारा; महापालिकेवर राष्ट्रवादीचा मोर्चा\nशहरातील मालमत्ता करात केलेली भरमसाट वाढ रद्द करावी, सिडकोतील अतिक्रमणे नियमित करावीत, गावठाण विकास आदी प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसने महापालिकेवर मोर्चा काढत आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कार्यपद्धतीवर टीकास्त्र सोडले. सत्ताधारी भाजपसह पालकमंत्र्यांना एक अधिकारी पेलवत नाही, असा आक्षेप नोंदवत त्यांनी मुंढे यांना नाशिकची सुधारणा करायची की नाशिक बिघडवायचे आहे, असा प्रश्न त्यांनी केला.\nमहानगरपालिकेशी संबंधित प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेसने सोमवारी काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने प्रदीर्घ काळानंतर भुजबळ हे एखाद्या आंदोलनासाठी प्रथमच रस्त्यावर उतरले. मागील चार ते पाच महिन्यांपासून शहरात मालमत्ता करवाढीचा विषय गाजत आहे. अलीकडेच मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांशी चर्चा झाल्यानंतर त्यात कपात करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले. तत्पूर्वी, करवाढ रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेण्यात आला होता. त्यास दाद न मिळाल्याने भाजपने आयुक्त मुंढे यांच्या विरोधात अविश्वास प्रस्तावही ठेवला होता. तथापि, मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर तो मागे घ्यावा लागला. मालमत्ता दरात कपात झाल्यामुळे भाजपने या विषयावर पडदा टाकला असला तरी विरोधकांनी हा मुद्दा सोडलेला नाही. या विषयावरूनच मुंबई नाका परिसरातील राष्ट्रवादी भवन येथून शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह मोर्चाने भुजबळ हे महापालिकेच्या प्रवेशद्वारावर धडकले. या ठिकाणी ‘हम करे सो कायदा’ या उक्तीने कोणी वागणार असेल तर नाशिककरदेखील कायदा हाती घेतील. तेव्हा निर्माण होणारी स्थिती सहन करता येणार नाही, असा इशारा भुजबळ यांनी दिला. सभेत आयुक्तांवर शरसंधान साधताना पालकमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांना चिमटे काढण्याची संधी सोडली नाही.\nमोकळ्या जागांवर कर आकारणी ही सुपीक कल्पना कोणाच्या डोक्यातून आली प्रचंड करवाढ कोणालाही परवडणारी नाही. त्यामुळे अस्तित्वातील उ��्योग स्थलांतरीत होतील. बेरोजगारांना काम मिळणे अवघड होणार असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. सिडकोतील २५ हजार घरे अनधिकृत ठरवून कारवाईचा पालिकेचा प्रयत्न आहे. रस्त्यात अडथळा ठरणाऱ्या बांधकामांचा विचार करता येईल. परंतु आयुक्तांना एकाही घराला हात लावू दिला जाणार नसल्याचे भुजबळ यांनी सूचित केले.\nउल्हासनगर, नवी मुंबई येथील अनधिकृत बांधकामांवर समन्वयाने तोडगा काढला गेला. तसाच मार्ग नाशिकसाठी अनुसरता येईल. गावठाण परिसराचा जादा चटईक्षेत्र दिल्याशिवाय विकास होणार नाही. नऊ मीटर रस्त्यांसाठी जागा मागितली जाते. ती जागा दिल्यावर घरे शिल्लक राहणार नाहीत. क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवून गावठाण भागातील रहिवाशांना दिलासा देण्याची आवश्यकता असल्याकडे भुजबळ यांनी लक्ष वेधले. विकासकामांचा जनतेला आनंद वाटायला हवा. सुधारणा करण्याच्या नावाखाली शहर, कारखाने, घरे उद्ध्वस्त करून होणारा विकास नाशिककर मान्य करणार नसल्याचे त्यांनी सांगितले.\nवारंवार सर्वसामान्यांना वेठीस धरण्याची हुकूमशाही पद्धत चालणार नाही. आयुक्तांनी कामकाजात सुधारणा न केल्यास नागरिकही कायदा हाती घेतील, असा इशारा त्यांनी दिला. दरम्यान, शेकडो मोर्चेकऱ्यांनी पालिका प्रवेशद्वारासमोर ठिय्या दिल्याने शरणपूर रस्त्यावरील वाहतूक कोलमडली. दीड ते दोन तासांनंतर परिसरातील वाहतूक सुरळीत झाली.\nप्रदीर्घ काळ सत्ता उपभोगल्यानंतर जनतेच्या प्रश्नावर प्रथमच रस्त्यावर उतरलेल्या छगन भुजबळ यांनी आयुक्तांवर शरसंधान साधताना भाजपच्या पदाधिकाऱ्यांची खिल्ली उडविली. भाजपच्या मंडळींचा कणा इतका कमकुवत कसा की त्यांना एक अधिकारी झेपत नाही, असा टोला त्यांनी लगावला. केवळ नागपूरचा विकास न करता दत्तक वडिलांनी नाशिककडे लक्ष द्यावे. अधिकारी ऐकत नसेल तर भाजपच्या स्थानिक मंडळींनी एकत्रितपणे आपले प्रश्न पालकमंत्री, मुख्यमंत्र्यांसमोर मांडावेत, असे भुजबळ यांनी सूचित केले. सर्व नगरसेवक हे जनतेचे प्रतिनिधी आहेत. आयुक्तांना त्यांचे ऐकावेच लागेल, असेही त्यांनी ठणकावले.\nछगन भुजबळ-मुंढे सामना टळला\nराष्ट्रवादी काँग्रेसचा मोर्चा महानगरपालिकेवर धडकल्यानंतर भुजबळांनी आपले भाषण सुरू केले. दरम्यानच्या काळात माजी खासदार समीर भुजबळ, माजी आमदार जयंत जाधव यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीच्��ा शिष्टमंडळाने आपल्या मागण्यांचे निवेदन आयुक्तांकडे सादर केले. छगन भुजबळ हे शिष्टमंडळासोबत गेले नाहीत. यामुळे भुजबळ-मुंढे यांचा समोरासमोर सामना झाला नाही.\nविसर्जन मिरवणुकीतील पावित्र्य जपण्यासाठी प्रयत्न\nसिडकोत कृत्रिम पाणीटंचाईने रहिवाशांचे हाल\nआत्मपरीक्षणातून खेळाची निवड केल्यास यश निश्चित\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-health-tips/garlic-under-pillow-116122000022_1.html", "date_download": "2018-09-24T06:01:11Z", "digest": "sha1:YSTRSFNKHZBIHD4POGINQZRPKW622D6R", "length": 9347, "nlines": 127, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उशाखाली ठेवा लसूण | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलसणामुळे डाल आणि भाज्यांचा स्वाद वाढतो, तसेच आरोग्याच्या दृष्टीने याचे अनेक फायदे आहे. परंतू लसणाचा हा उपयोग आणि फायदा आपण बहुतेकच ऐकला असेल. का ठेवावा लसूण आपल्या उश्याखाली, काय फायदा आहे याचा.... जाणून घ्या:\nखरं तर लसूण उश्याखाली ठेवाण्याचा उपाय फार जुना आहे. झोप येत नसेल तर हा उपाय करावा. लसूण नकारात्मक ऊर्जेपासून वाचवतं आणि मनात उत्पन्न अशांती कमी करतं, ज्याने आपण व्यवस्थित झोप काढू शकाल.\nयाव्यतिरिक्त असे केल्याने भाग्य उजळतं असेही म्हणतात. परंतू या सत्यताची पुष्टि केलेली नाही.\nवास्तूप्रमाणे झोपण्याचे 5 नियम\nदारू पिऊन लगेच झोपल्याचे दुष्परिणाम\nओवरीत होणार्‍या सिस्टसाठी 8 घरगुती उपचार\nअसा असावा थंडीतला आहार\nजाणून घ्या कर्करोगाचे 8 लक्षणे...\nयावर अधिक वाचा :\nझोप येत नसेल तर उशाखाली ठेवा लसूण\nझोपे साठी हे करा\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केल��� ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/sarkarnama-news-bulletin-43557", "date_download": "2018-09-24T06:01:55Z", "digest": "sha1:YAROU33B4TSPNHZ6INJ3J7BARJSMVX4Y", "length": 15395, "nlines": 194, "source_domain": "www.esakal.com", "title": "sarkarnama news bulletin sarkarnama.in : विशेष बातम्या | eSakal", "raw_content": "\nsarkarnama.in : विशेष बातम्या\nशुक्रवार, 5 मे 2017\nsarkarnama.in आहे फक्त राजकीय आणि प्रशासकीय बातम्यांची वेबसाईट. राजकारणाचे विविध कंगोरे, उलथापालथी इथेपासून ते प्रशासकीय अधिकाऱयांनी समाजात घडवून आणलेल्या बदलांच्या यशकथा वेबसाईटवर वाचायला मिळतील.\n\"एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत' याचा अनुभव या दोघांच्या बाबतीत येत आहे. दोघेही आक्रमक, गावरान भाषा आणि शेतकरी प्रेमाने भारावून गेलेले. पण श्री. खोत यांना मंत्रिपद मिळाल्यानंतर दोघांत अंतर निर्माण झाले आहे आणि ते दिवसेंदिवस वाढत आहे.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nनारायण राणे हा 'नॅशनल इश्‍यू' आहे\nकाँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाविषयी एकदोन महिने झाले चर्चा सुरू आहे. तरीही ते भाजपमध्ये न जाता स्वपक्षातच आहेत. ते भाजपमध्ये गेले का��� किंवा नाही गेले काय, त्याने महाराष्ट्राची न भरून येणारी हानी होणार आहे की काय की राणेंचा भाजप प्रवेश हा 'नॅशनल इश्‍यू' आहे हे एकदा माध्यमांनी जाहीर करावे. राणे यांनी राजकारणात जी काही म्हणून वर्षे खर्ची केली आहेत त्यापैकी निम्याहून अधिक वर्षे ते शिवसेनेत होते.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nरेल्वे विस्तारीकरणाच्या विरोधात लातूरमध्ये बंद\nलातूरकरांच्या विरोधात काल उदगीरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला होता. तर आज (ता.5) लातूर- मुंबई एक्‍स्प्रेसचा बिदरपर्यंत विस्तार करून हक्काची गाडी पळवल्याच्या निषेधार्थ लातुरात बंद पाळण्यात आला.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nपाटण्यातल्या भाकड गाई भाजप कार्यालयात बांधा - लालूप्रसाद यादव\nभाजपकडून सतत होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपामुळे संतापलेले राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी गाईंचा आधार घेतला आहे. म्हाताऱ्या आणि भाकड गाई भाजपच्या कार्यालयात नेऊन बांधा, असे आवाहन त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nबापट, फुंडकर यांना ऑस्ट्रेलियातून परत बोलवा - पृथ्वीराज चव्हाण\nअतिरिक्त तुरीच्या उत्पादनामुळे महाराष्ट्रातला शेतकरी अडचणीत सापडलेला आहे. शेतकऱ्याला अडचणीत लोटून पुरवठामंत्री गिरीश बापट आणि कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर हे ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहेत. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी परदेश दौऱ्यावर जाणे योग्य नसल्याने या दोघांनाही तातडीन मायदेशी परत बोलवा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.\nपूर्ण बातमी इथे वाचा\nमंत्र्यांनाच वेळ नाही, मग कचराप्रश्‍न सुटणार कसा\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील ��सा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nराफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश\nनवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Niti-Aayog-Atal-Tinkering-Lab-school-in-solapur/", "date_download": "2018-09-24T05:29:59Z", "digest": "sha1:73HFB34F345TW5YQPG2K5P75GD6ITS4I", "length": 7586, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये सोलापूरच्या २ शाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › ‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये सोलापूरच्या २ शाळा\n‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये सोलापूरच्या २ शाळा\nनीती आयोगाच्या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत सुरू करण्यात आलेल्या ‘अटल टिंकरिंग लॅब’ या अभिनव योजनेच्या दुसर्‍या टप्प्यात देशातील 1504 शाळांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 116, तर सोलापूर जिल्ह्यातील 2 शाळांचा समावेश आहे. नीती आयोगाने नुकतीच यासंबंधीची घोषणा केली आहे.\nशालेय विद्यार्थ्यांच्या नव्या संकल्पनांना आकार देऊन त्यांच्यातील कौशल्य विकसित करणे या उद्देशाने ‘अटल टिंकरिंग लॅब’ उभारण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात गेल्यावर्षी देशातील 928 शाळांचा या अभिनव योजनेत समावेश करण्यात आला होता. यामध्ये पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील 75 शाळांचा समावेश होता. आता महाराष्ट्रातील 191 शाळांतील विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. देशातील 388 जिल्हे व 79 स्मार्ट शहरातील 2 हजार 432 शाळांचा अंतर्भाव या योजनेत करण्यात आला आहे.\nशालेय विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व गणित या विषयांतील नव्या संकल्पना रुजविणे व कौशल्य विकसित करण्यासाठी या शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा निर्माण करण्यात येणार आहेत. यासाठी निवड झालेल्या प्रत्येक शाळांना 20 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य देण्यात येणार आहे. इयत्ता 6 ते 12 वीच्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.\nमहाराष्ट्रातील 116 शाळांमध्ये आधुनिक प्रयोगशाळा\nनीती आयोगाने जाहीर केलेल्या दुसर्‍या टप्प्यात महाराष्ट्रातील 116 शाळांचा समावेश आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक 11 शाळांचा समावेश आहे, तर मुंबई शहरामधील 10 शाळा व त्यापाठोपाठ कोल्हापूर जिल्ह्यातील 10 शाळांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील निवड झालेल्या शाळांची जिल्हानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे - अहमदनगर- 04, अकोला -01, अमरावती- 06, बीड- 01, बुलडाणा- 04, चंद्रपूर- 01, धुळे- 02, गडचिरोली- 02, गोंदिया- 07, हिंगोली- 01, जळगाव- 03, जालना- 01, कोल्हापूर- 10, लातूर- 04, मुंबई शहर- 10, मुंबई उपनगर- 04, नागपूर- 07, नांदेड- 01, नंदूरबार- 01, नाशिक- 05, उस्मानाबाद- 02, पुणे- 11, रायगड- 02, रत्नागिरी- 02, सांगली- 02, सातारा- 08, सोलापूर- 02, ठाणे- 03, वर्धा- 02, वाशिम- 04 आणि यवतमाळ- 03.\nलग्‍नास नकार दिल्याने युवतीस पेटवले\n‘अटल टिंकरिंग लॅब’मध्ये सोलापूरच्या २ शाळा\nसेसफंडात अध्यक्ष, सभापतींना झुकते माप\nसावळेश्‍वर टोलनाक्यावर राष्ट्रवादीचे आंदोलन\nरेल्वे अधिकार्‍यांच्या बंगल्यातील जुगार अड्ड्यावर छापा; दोघांना अटक\nअखेर मोहोळमधील पुलाखालील जाळी काढली\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/On-the-way-to-the-end-of-the-water-in-the-pond/", "date_download": "2018-09-24T06:22:51Z", "digest": "sha1:VIW5RDQECZOHTI3FAFZRG3YITWFY3PER", "length": 3415, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › तलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर\nतलावातील पाणीसाठा संपण्याच्या मार्गावर\nपाटोदा : महेश बेदरे\nगतवर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही यंदा तालुक्यातील तलावांमध्ये 10 ते 12 टक्कयांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. आता योग्यवेळी लवकरच पाऊस न झाल्यास पाटोदा परिसरातील नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.\nज्या गावामध्ये तलाव आहेत त्यांनी फेब्रुवारी-मार्चमध्ये मृतसाठा शिल्लक रहावा म्हणून ठराव घेणे गरजेचे असते, परंतु असे न करता बहुतांश गावांनी तलावातील पाणी संपल्या नंतर ठराव घेतल्याची माहिती आहे.\nतर काही तलावावर मोठ्या प्रमाणात विद्युतपंप टाकून पाणी उपसण्यात आले. याकड़े प्रशासनाचे दुर्लक्ष होताना दिसत आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-10657-people-make-suicides-in-nine-years-in-Mumbai/", "date_download": "2018-09-24T05:30:08Z", "digest": "sha1:YMRSFPVPTABXYG3G5ACEXQ76GRQJHIFL", "length": 6704, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10657 आत्महत्या ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईत नऊ वर्षात तब्बल 10657 आत्महत्या \nमुंबईत नऊ वर्षात तब्बल 10657 आत्महत्या \nमुंबईत 2008 पासून 2016 पर्यंत तब्बल 10657 मुंबईकरांनी आत्महत्या केल्‍या आहेत. तसेच मुंबईत आत्महत्येचा दर वाढला आहे, अशी माहिती आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांना बृहन्मुंबई पोलीस विभागांने दिली आहे.\nआरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई वाहतूक पोलिस विभागाकडे जानेवरी 2008 पासून मुंबईत झालेल्या आत्महत्यांची संख्येची विचारना केली होती. यामध्ये महिला तसेच अल्पवयीन मुलांच्या आत्‍महत्‍येचीही संख्येची विचारणा करण्यात आली होती. सदर माहि��ी संदर्भात बृहन्मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे शासकीय माहिती अधिकरी तथा सहाय्यक पोलीस आयुक्त (प्रतिबंधक) जनार्दन थोरात यांनी शकील अहमद शेख यांस माहिती दिलेली आहे. यात मुंबईत 2008 पासून मे 2016 पर्यंत एकूण 10657 आत्महत्या मुंबईकरांनी केल्‍या आहेत. त्यात 6507 पुरुष आणि 4150 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2008 मध्ये एकूण 1111 मुंबईकरांनी आत्महत्या केल्‍या आहेत. त्यात 667 पुरुष आणि 444 स्त्रियांचे समावेश आहे. 2009 मध्ये एकूण 1051 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 621 पुरुष आणि 430 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2010 मध्ये एकूण 1192 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 701 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2011 मध्ये एकूण 1162 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 640 पुरुष आणि 522 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2012 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 762 पुरुष आणि 534 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2013 मध्ये एकूण 1322 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 831 पुरुष आणि 491 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2014 मध्ये एकूण 1196 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 747 पुरुष आणि 449 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2015 मध्ये एकूण 1122 आत्महत्या मुंबईकरांनी केली आहे. त्यात 729 पुरुष आणि 393 स्त्रियांचे समावेश आहे. तसेच 2016 मध्ये एकूण 1205 आत्महत्या मुंबईकरांनी केल्‍या आहेत. त्यामध्ये 809 पुरुष आणि 396 स्त्रियांचे समावेश आहे.\nआरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांच्या मते मुंबईत लोक आर्थिक तनावामुळे जास्त आत्महत्या करतात. अशा तणावपूर्ण लोकांना काउन्सिलिंग करण्याची तरतूद शासनाने केली पाहिजे\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-exam-schedule-for-Class-X-and-XII-issue/", "date_download": "2018-09-24T05:31:55Z", "digest": "sha1:IJHLXPR76J7LKQH74LCKOJXWYJM3ZOAB", "length": 5740, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › विद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये\nविद्यार्थ्यांनी सोशल माध्यमांवरील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे राज्यात येत्या फेब्रुवारी- मार्च महिन्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेण्यात येणार आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांनी केवळ राज्य शिक्षण मंडळाने जाहिर केलेल्या वेळापत्रकावर विश्वास ठेवावा. अन्य सोशल माध्यमांद्वारे प्रसारीत होणार्‍या वेळापत्रकावर विश्वास ठेवू नका, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.\nफेब्रुवारी - मार्च महिन्यात राज्यातील पुणे, औरंगाबाद, नागपूर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण आदी विभागीय मंडळामार्फत दहावी आणि बारावीच्या परिक्षा घेण्यात येत आहेत. मंडळाने परिक्षांच्या तारखा संकेतस्थळावर जाहिर केल्या आहेत. बारावीच्या लेखी परिक्षा 21 फेब्रुवारी ते 20 मार्च 2018 या कालावधीत होणार आहेत. तर दहावीच्या परिक्षा 1 मार्च ते 24 मार्च 2018 या कालावधीत होणार आहेत.\nपरिक्षेच्या कालावधीत खासगी क्लासेस जाहिरातीसाठी परिक्षेचे वेळापत्रक छापतात आणि त्याचे वाटप विद्यार्थ्यांना करतात. तसेच व्हॉट्सअप, फेसबुक इन्स्टाग्राम आदी सोशल माध्यमांद्वारे त्याचा प्रसार केला जातो. अनावधानाने हे वेळापत्रक छापताना किंवा त्याचा प्रसार करताना चुका घडतात. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी केवळ राज्य शिक्षण मंडळाच्या संकेत स्थळावर जाहीर केलेल्या वेळापत्रकावरच विश्वास ठेवावा. अन्य सोशल माध्यमातील वेळापत्रकावर विश्वास ठेवू नये, असे अवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रध���नमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-district-Council-School-%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%A6-teachers/", "date_download": "2018-09-24T05:32:18Z", "digest": "sha1:QR7FLDFFJPV4HGY5MESUZVPMPHUF7O4S", "length": 7434, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › जि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर\nजि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर\nशिक्षणमंत्र्यांनी राज्यभरात शंभर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शाळा उभारण्याचा मानस व्यक्त केला असला तरी दुसरीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे देणार्‍या गुरुजींची मोठ्या प्रमाणात कमतरता भासते आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत दोन लाख 85 हजार विद्यार्थी शिक्षण घेतात. मात्र, त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी अवघ्या सातशे शिक्षकांवर आहे. त्यामुळे जि. प. शाळातील शिक्षणाच्या दर्जावरच प्रश्‍नचिन्ह उपस्थित झाले आहे.\nग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच दर्जेदार शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्याचे शिक्षण विभागाचे प्रयत्न आहेत. त्यासाठी जि. प. शाळा डिजिटल करण्याचा उपक्रमदेखील हाती घेण्यात आला आहे. एकीकडे शिक्षणामध्ये आमूलाग्र बदल घडविण्याचे प्रयत्न सुरू असताना जि. प. शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता असल्याचे समोर येत आहे. नाशिकमध्ये जिल्हा परिषदेच्या तीन हजार 300 शाळा आहेत. त्यामध्ये पावणेतीन लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. मात्र, विद्यार्थी संख्येच्या तुलनेत शिक्षकांचे प्रमाण अत्यल्प आहे. लाखोंच्या संख्येने असलेल्या विद्यार्थ्यांना ज्ञानाचे धडे देण्याची भिस्त अवघ्या सातशे शिक्षकांवर आहे.\nराज्यात 2010 साली अंतिम शिक्षक भरती झाली होती. मागील सात वर्षांपासून भरती न झाल्याने जि. प. शाळेत शिक्षकांची मोठी कमतरता जाणवत आहे. त्यात दरवर्षी सेवानिवृत्त होणार्‍या शिक्षकांचे प्रमाणही मोठे आहे. त्यामुळे उपलब्ध शिक्षकांच्या बळावरच जि. प. शाळेत ज्ञानयज्ञाचे काम सुरू आहे. त्यात शिक्षकांवर निवडणूक, मतदार नोंदणी या शाळाबाह्य कामांचादेखील अतिरिक्त ताण असतो. या सर्वांचा परिणाम जि. प. शाळेतील शिक्षणाच्या दर्जावर होत आहे. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी आंतरजिल्हा बदलीद्वारे दोनशे शिक्षक उपलब्ध करून देण्याचा निर्णय जिल्हा परिषद शिक्षक विभागाने घेतला आहे. शासनाने शिक्षक भरती केल्यास जि. प. शाळेतील शिक्षक कमतरतेचा मुद्दा निकाली लागेल, अशी आशा शिक्षण विभागाला आहे.\nढगाळ वातावरण; शेतकर्‍यांत चिंता\nमनमाडजवळ भीषण अपघातात चार ठार\nवाहनतळांच्या जागा बिल्डरांच्या घशात\nभाजपामध्ये वादांची मालिका सुरूच\nखेळांचा पाच टक्के निधी पुढील वर्षीच खर्ची पडणार\nजि. प. शाळांची भिस्त अवघ्या सातशे गुरुजींवर\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-Maratha-Reservation-Government-could-not-handle-Dhananjay-Munde/", "date_download": "2018-09-24T05:27:36Z", "digest": "sha1:Y6FBR6YINICMI3GTLU3ZPC2OI55J4HR5", "length": 4727, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा आरक्षण सरकारला हाताळता आले नाही : धनंजय मुंडे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मराठा आरक्षण सरकारला हाताळता आले नाही : धनंजय मुंडे\nमराठा आरक्षण सरकारला हाताळता आले नाही : धनंजय मुंडे\nमराठा क्रांती मोर्चाचे परळी येथे आंदोलन सुरू असताना, आंदोलकांशी सरकारने चर्चा करावी अशी मागणी मी केली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष केले, त्याचा परिणाम म्हणून राज्यभर आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन सरकारला हाताळता आले नाही अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.\nहे थोरय फेसबुकी मित्र मंडळाच्या वतीने आयोजित तिसऱ्या वशोटोत्सवाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, जिल्हा परिषद सदस्य रोहित पवार, पुणे महापालिका स्थायी समिती सदस्य लक्ष्मीबाई दुधाने आदी उपस्थित होते.\nमुंडे म्हणाले, आज देशाची लोकशाही धोक्यात आली असून, न्याय व्यवस्थेचे जे झाले तेच प्रसार माध्यमांचे झाल्याचे दिसून येते. सत्तेत असलेल्य��ंचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे वेगळे आहेत. मराठा आरक्षणाचा लढा पुढे गेला असून, मराठा मित्र-मैत्रिणी यासाठी आपले बलिदान देत आहेत. असे असताना सरकार गप्पा का आहे असा प्रश्न उपस्थित करून मुंडे यांनी जोरदार टीका केली.\nकार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे आयोजक मोहसीन शेख यांनी केले तर सुत्रसंचलन उद्धव काळापहाड यांनी केले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jejuri.in/khandoba", "date_download": "2018-09-24T06:15:01Z", "digest": "sha1:HTD7WJ2HA5AQHU7F2G3IH2P225TIFJAY", "length": 78126, "nlines": 158, "source_domain": "jejuri.in", "title": "मल्हारी मार्तंड | Jejuri Khandoba जेजुरी", "raw_content": "\nदेवा तुझी सोन्याची जेजुरी\nमोबाईल अप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. सोबत त्याची लिंक दिलेली आहे गुगल प्ले स्टोअर मधून हे अप्लिकेशन फ्री डाउनलोड करून घेता येईल.\nभगवान श्रीशंकराने खंडोबा अवतार घेऊन भूतलावरील मणी मल्ल दैत्यांचे संकट दूर केले आणि भूलोक भयमुक्त केले. कुलस्वामी खंडोबाविषयी जाणून घेण्याची प्रत्येक मराठी जनांची उत्सुकता असते. पौराणिक किंवा ऐतिहासिक काळातील उपलब्ध साहित्यावरून (मार्तंडविजय ग्रंथ , मल्हारी महात्म्य आदी...) श्रीमार्तंडभैरव कथासार, पूजा प्रतीके, श्रीमल्हार स्थाने यांच्याविषयी थोडक्यात घेतलेला आढावा.......\nll येळकोट येळकोट जयमल्हार ll\nसंपूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त दोन ठिकाणी गाढवांचा बाजार भरला जातो त्यापैकी एक मढी (जिल्हा अहमदनगर)व दुसरे जेजुरी येथे पौष पौर्णिमेला.यावेळी फार मोठी उलाढाल होते. पौर्णिमेच्या दुस-या व तिस-या दिवशी येथे विविध भटक्या विमुक्त समाजातील जातपंचायती भरतात.\nज्याला न घडे काशी, त्याने यावे जेजुरीशी अशी एक ओळ एका लोकगीतामध्ये आहे ती पंचलिंग मंदिरा संदर्भातील आहे, काशी इतकेच महत्व या स्थानाला आहे. या मंदिरातील स्वयंभू लिंगावर अभिषेक पूजा केल्याने तीर्थाटनाचे पुण्य लाभते...\nखैरे पाटील चालू लागले डोंगरावरून खाच खळग्यातून उतरत डोंगराच्या सोंडेवर दम घेण्यासाठी थांबले असता देव खरेच आपल्या पाठीशी आहेत का अशी शंका मनात आली व पाठीमागे वळून पहिले असता त्या ठिकाणी दोन स्वयंभू लिंगे दिसली...\nशिवाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी फत्तेखानाच्या छावणीवर छापा टाकला आणि आदिलशाही फौजेला पळता भुई थोडी केली. ही लढाई म्हणजे गनिमी काव्याचा पहिला वहिला अध्याय, आणि महाराजांची तलवार शत्रूच्या रक्तात प्रथमच न्हाली ती येथे, इतका मोठा इतिहास या भूमीला आहे.\nपानसेंनी आपल्या उत्कर्षाच्या काळात या किल्ल्याची निर्मिती केली परंतु ते आपल्या घराण्याच्या कुलस्वामी खंडेरायाला मात्र विसरले नाहीत किल्ल्याला त्यांनी मल्हारगड असे नाव देवून आपल्या कुलस्वामी प्रती श्रद्धा व्यक्त केलेली आढळून येते.\nआपले अभिप्राय या ठिकाणी नोंदवा\nखुप छान वेब साईट व देवस्थान ची संपूर्ण यथासांग माहिती बद्दल आभार....\nमार्तंड भैरव अवतार कथा\nकृतयुगामध्ये निसर्गरम्य व शांत अशा मणिचूल पर्वतावर धर्मपुत्र सप्तऋषी आपल्या परिवारासह, धर्माचरण, तपस्या व होमहवन आदी नित्यकर्मे आनंदात व्यतीत करीत होते.त्याच सुमारास मल्लासुर दैत्याने मणिचूल पर्वतावर आक्रमण केले व तेथील तपोवन उद्ध्वस्त केले,त्यांचे आश्रम नष्ट करून गायी वासरांचा वध केला ऋषी पत्नींची विटंबना केली.अशा रीतीने त्या नंदनवनाची वाताहत लावून मल्लासुर आपल्या दैत्यसेनेसह निघून गेला परंतु घडलेल्या प्रकाराने भयभीत झालेल्या ऋषी मुनींनी देवाचा धावा केला व नारद ऋषींच्या कथनाधारे दुर्वास शिष्य लवा ऋषींच्या अभिमंत्रित केलेल्या धवलगिरीच्या परीसरामध्ये आपल्या कुटुंबियांना सुरक्षित ठिकाणी ठेवून इंद्र देवाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले.\nइंद्र देवाकडे आपले दुःख व्यक्त करून अभय मागितले.तेव्हा देवेंद्राने मल्लासुर व मणीसूर दैत्य बंधूंना ब्रम्हदेवा कडून मिळालेला अजेयत्वाच्या वरदानाचा वृतांत कथन केला व आपली असमर्थता प्रदर्शित केली.त्याबरोबरच वैकुंठामध्ये जाऊन विष्णुंची मदत घेण्यासठी सुचविले,दुर्दैवाने विष्णुंकडूनही नकार मिळाला तदनंतर धर्मऋषी कैलासावर भगवान शंकर महादेवाची मदत घेण्यासाठी पोहोचले.ऋषीमुखातून मल्लासुर दैत्याचे दुर्वर्तन ऐकून भगवान शंकर क्रोधीत झाले व त्यांनी आपल्या जटा आपटल्या, त्याबरोबर त्या उर्जेतून एक महामारी उत्पन्न झाली तिला ऋषी मुनींनी घृत अर्थात तूप पाजून शांत केले म्हणून तिचे नाव घृतमारी असे पडले.मणी-मल्ल दैत्यांचा संहार करण्यासठी सुर्यासारखे तेजस्वी आणि भीतीदायक असे मार्तंड भैरवाचे रूप धारण केले.गळ्यात सर्पभूषणे,कानात कुंडले,हातात त्रिशूल,डमरू,खड्ग आणि पूर्णपात्र असे मार्तंड भैरव सपत्नीक नंदीवर आरूढ होवून , कार्तिक स्वामींच्या नेतृत्वाखाली सप्त कोटि गणांसह धवलगिरीवर अवतरले.\nया ठिकाणी सैन्याची व्यवस्था लावून युद्धासाठी प्रस्थान ठेवले म्हणून हा परिसर प्रस्थपीठ म्हणून ओळखला जावू लागला.मल्लासूराला दूतांकरवी हि वार्ता समजल्या नंतर त्याने शिवाचा उपहास केला परंतु प्रत्यक्ष देवसैन्य पाहिल्यानंतर मनातून तो घाबरला.त्याने आपले धुरंधर योद्धे व दैत्य सेनेसह युद्धासाठी सिद्धता केली,दोन्ही सैन्ये समोरासमोर भिडताच घनघोर युद्धास सुरवात झाली.मार्तंड भैरवाच्या देव सेनेने राक्षसांची आघाडीची फळी कापून काढताच,मल्लासुराने खड्गदृष्ट नामक दैत्याला युद्धासाठी धाडले.कार्तिकस्वामीने त्याचा पराभव करून त्याला ठार केले.त्यानंतर येणा-या प्रत्येक दैत्याचा संहार देवसेनेकडून केला गेला यामध्ये उल्कांमुखाचा श्रीगणेशाने तर कुंतलोमाचा महानंदीने पराभव करून त्यांना ठार केले.\nदैत्य सेनेचा पराभव पाहून मल्लासुर क्रोधिष्ठ झाला व त्याने आपला धाकटा भाऊ शूर योद्धा मणीसूराला रणांगणावर पाठविले, त्याचा संहार करण्यासाठी मार्तंड भैरव स्वतः युद्धासाठी सज्ज झाले.सुरवातीच्या घणाघाती युद्धानंतर मार्तंड भैरवाने त्रिशूल व खड्ग आदी शस्त्रांनी त्याला घायाळ करून जमिनीवर पाडले त्याच्या मस्तकावर पाय देवून त्याला चिरडणार तोच मार्तंडाच्या पदस्पर्शाने मणी दैत्याची मती फिरली व त्याने देवस्तुती करून इष्ट वरदान देण्याचे वचन घेतले, \"प्रभो,तुझे चरणाखाली माझे शीर असावे तसेच माझे अश्वारूढ रूप तुझे सानिध्यात असावे\". मणीसूराच्या भक्तीने संतुष्ट झालेल्या मार्तंड भैरवाने मल्लासूरास जीवदान देण्याचे ठरविले आणि त्यास युद्धापासून परावृत्त करण्यासाठी श्रीविष्णूंना मध्यस्थी करण्यास सांगितले.दुराग्रही व अहंकारी मल्लासूर दैत्याने श्री विष्णूंचा सलोखा मान्य केला नाही याउलट आपल्या प्रचंड सेनेचा व सहका-यांचा संहार पाहून क्रोधीत झालेल्या मल्लासुराने उन्मत्तपणे मार्तंड भैरवास युद्धाचे आव्हान दिले.\nत्यावर देवसेनेतर्फे घृतमारी युद्धामध्ये उतरली या महाभयंकर शक्तीने दैत्य सेनेचा सुरुवातीचा तीव्र आवेग कमी केला. त्याबरोबरच मार्तंड भैरव स्वतः युद्धामध्ये उतरले मल्लसुराशी सर्व शस्त्र व अस्त्रांसह महायुद्ध झाले.बराचवेळ चाललेल्या युद्धामध्ये कोणीही माघार घेत नव्हते पराक्रमी मल्लासूराने आपले सर्व कौशल्य पणाला लावले पण त्याचा काही उपयोग झाला नाही शेवटी मार्तंड भैरवाने खड्ग हाती घेऊन त्याचा घाव वर्मी घातला व मल्लासूराला भूमीवर पाडले आपला अंतकाळ जवळ आल्याचे पाहून दैत्याने मार्तंड भैरवाचे चरण धरले व देवस्तुती करू लागला त्याबरोबरच श्रेष्ठ अशी मानसपूजा हि आरंभिली, या सर्व प्रकाराने मार्तंड भैरव मनी संतोषले व त्याला वरदान मागण्यास सांगितले. यावर तो म्हणाला \" हे प्रभो माझे नाव तुमच्या नावापूर्वी यावे आणि माझे शीर सदैव आपल्या चरणतळी निरंतर असावे.\" मणीसूर व मल्लासूर दैत्यांना पाताळात धाडल्या नंतर मार्तंड भैरावांनी 'प्रस्थपीठ' जवळील टेकडीवर आपली राजधानी स्थापन केली. दैत्यांवरील जय मिळवल्यामुळे या पर्वताला 'जयाद्री' नाम मिळाले.दैत्यासूरांचा संहार करण्यासाठी खड्ग अर्थात खंडा हाती घेतला म्हणून खंडोबा तर म्हाळसेचा पती म्हणून म्हाळसाकांत भाविक भक्तांना सदैव आनंद देणारा असा सदानंद\nसर्वसाधारणतः टांक हे चांदीचे, पितळेचे आणि तांब्याचे असतात,परंतु क्वचित प्रसंगी जुने पाषाणातील टाक सुद्धा आढळतात. देवघरात पूजेमध्ये असणा-या टांकांची संख्या विषम असते. तांब्यावर चांदीचा पातळ तुकडा ठेवून बनविलेले टांक विशेष प्रचलित आहेत. चांदीच्या तुकड्यावर साच्याच्या सहाय्याने देवतेच्या मूर्तीचा ठसा उमटविला जातो आणि मग हा चांदीचा तुकडा तांब्याच्या तुकड्यावर बसविला जातो आणि सर्व बाजूने तो तांब्याच्या तुकड्यात सांधला जातो. त्यामुळे त्याला भक्कमपणा येतो.\nटांकांवरील बारीकसारिक तपशील हे तर या कलेचा उत्कृष्ट आविष्कार आहेत. देवाचा आपल्यावरील अनुग्रह व्हावा, या भावनेतूनही भाविक टांक तयार करवून आपल्या देव्हार्‍यात ठेवतात. जेजुरीच्या खंडो��ाचे टांक दोन-तीन प्रकारचे मिळतात. खंडोबा हा घोड्यावर असून त्याच्या मागे त्याची पत्नी म्हाळसा बसली आहे आणि खंडोबाच्या हातात शस्त्रे असून घोड्याच्या खालच्या बाजूला एक श्वान आहे. खंडोबा या दैवताची पारंपरिक कथा या टांकात चित्रित झाली आहे.\nघरामध्ये शुभकार्य उदा. लग्न,मौजीबंधन ई. प्रसंगी नविन टांक बनविले जातात, अथवा उजळले जातात. टांक बनवून घेताना माहितगार कारागिरांकडून बनवून घेणे उत्तम. ब-याचदा अमराठी अथवा अकुशल कारागीर टांक बनवून देतात परंतु आपल्याकडील उपलब्ध असणारे टांक भाविकांच्या माथी मारतात. अशा वेळी जेजुरी, तुळजापूर सारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी टांक बनवून घेऊन विधिवत पूजा करून घेणे सोयीस्कर पडते.\nमूर्ती :श्रीमल्हारी म्हाळसाकांत हे वीर योद्ध्यांचे दैवत असल्याने सदैव युद्धासाठी सज्ज असलेल्या स्वरूपामध्ये दिसते. त्याबरोबरच सोबत पत्नी म्हाळसा देवी असल्याने कौटुंबिक सुख समृद्धी आणि सुबत्ता देणारे दैवत म्हणूनही बहुजन याला देवघरामध्ये पूजतात. मल्हारभक्तांच्या देवघरामध्ये पितळ, चांदी किंवा पंचधातू पैकी एका धातूमध्ये घडविलेली, उभ्या किंवा अश्वारूढ स्वरूपामध्ये श्रीखंडेरायाची मूर्ती आढळते. उभ्या असलेल्या मूर्तीमध्ये वामांगी म्हाळसा सहित श्रीखंडोबा असतात, तर पाठीमागे प्रभावळ असते. अश्वारूढश्रीखंडोबाच्या मूर्ती द्विभुज किंवा चतुर्भुज असतात, द्विभुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग आणि पानपात्र आढळते तर चतुर्भुज मूर्तीच्या हातामध्ये खड्ग,त्रिशूळ, डमरू आणि पानपात्र असते. बहुतांश वेळा घोड्यावर बसलेल्या श्रीखंडेराया सोबत म्हाळसादेवीही असते आणि घोड्याच्या पायाजवळ श्वान आढळतो. अलीकडे घडविलेल्या मूर्तींमध्ये श्रीखंडोबाच्या शिरावर शिंदेशाही पगडी असते, जुन्या मूर्तींचे शिरस्त्राण हे टोपासारखे असते.\nमणि युद्धास प्रवर्तला, जाऊनि अश्वावर बैसला\nते पाहुनी शंकर भोळा, चंद्रालागी आज्ञा करी\nम्हणे तु अश्व होई सत्वर, आज्ञा वंदुनी निशाकर\nअश्व झाला साळंकार परम चपळ असे तो\nत्या अश्वावर करी आरोहण\nदैत्य मस्तक टाकीला छेदुन\nत्या दिवसापासून अश्व वाहन प्रिय असे देवासी\nमणि मल्लासूर युद्धामध्ये मार्तंड भैरवाने नंदी ऐवजी अश्व वाहन स्वीकारले पण तो अश्व चपळ असावा म्हणून चंद्राला अश्वरूप घेण्याची आज्ञा केली त्याप्रमाण��� चंद्राने अश्वरूप धारण केले. या अश्वाने खंडोबा परीवारमध्ये महत्वाचे स्थान मिळवले आहे त्यामुळे मल्हारभक्तांच्या देवघरा मध्येही याला स्थान मिळाले आहे. आजही जेजुरगड मंदिरामध्ये मध्य गर्भगृहामध्ये डाव्या बाजूला स्वार नसलेल्या अश्वाची प्रतिकृती दिसते ती चंद्राचीच असल्याचे मार्तंड भैरव ग्रंथा मध्ये उल्लेखले आहे.\nघोड्याचा संबंध शक्तीशी जोडला जात असल्याने घरातील आजार किंवा संकट नाहीसे होण्यासाठी देवाला घोड्याची प्रतिमा अर्पण केल्यास सर्व अरिष्ट दूर होतात अशी भाविकांची श्रद्धा आहे.\nश्वान पाताळामध्ये बळीराजाच्या महालामध्ये श्रीविष्णूनी दिलेल्या वचनाला जागून द्वारपाल म्हणून काम करीत असताना सामवेदाने त्यांची कुत्सितपणे चेष्टा केली असता श्रीविष्णूनी त्याला श्वान होऊन भुंकत राहण्याचा शाप दिला व मार्तंड भैरव अवतारामध्ये उद्धार होईल असा उशाप दिला, अशी कथा मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. तर बाळकृष्णाने देव्हा-यातील खंडोबा देवाला नैवेद्य दाखविण्यापूर्वी खाल्ल्याने देवाने आपली माया दाखवीत त्याचे कुत्र्यामध्ये रुपांतर केल्याची लोककथा प्रसिद्ध आहे.खंडोबा उपसकांमध्ये घोड्याबरोबरच श्वानसुद्धा वाहन असल्याची भावना आहे त्यामुळे खंडोबाच्या मूर्तीबरोबर त्याला स्थान असते. घोडा किंवा कुत्रा स्वप्नामध्ये आल्यास मल्हारी मार्तंडाचा दृष्टांत झाला असे भाविक मानतात.\nइंद्र गोष्ठ कंठी बांधोन, वारी मागे शिवा लागून l\nम्हणे मणी मल्ल शत्रू निर्दाळून, सनाथ करी दयाळा l\nमणी मल्ल दैत्यांकडून पिडीत झालेल्या ऋषीमुनींसोबत स्वर्गलोकीचे देव कैलासावर पोहोचले त्यावेळी इंद्र देवाने आपल्या गळ्यामध्ये गाठा अडकविल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे.\nश्रीखंडोबाचे उपासक असलेल्या काही कुळांची घरवाघ्या सोडण्याची प्रथा असते अशा बहुतांश श्रीखंडोबा भक्तांच्या गळ्यामध्ये चांदीचा गोफ दिसतो त्याला गाठा किंवा गोष्ठ असे म्हणतात. दुहेरी पट्टीपासून बनविलेला गाठा हा चांदीचा किंवा पंचधातूचा असतो, एका बाजूला गोलाकार कळस असतो तर दुस-या बाजूला कळस अडकविण्यासाठी पट्टीचा फासा असतो. देवघरामध्ये याची पूजा होत असते तर कुळधर्म कुलाचाराचे वेळी हा गळ्यामध्ये परिधान केला जातो.\nसोने अथवा चांदी पासून बनविलेल्या पत्र्यावर कवड्यांची नक्षी उम���विलेली असते, आणि त्याच्या दोन्ही बाजूची टोके कडीच्या माध्यमातून गोलाकार पद्धतीने एकमेकांमध्ये अडकविलेली असतात त्याला 'शिक्का' किंवा 'कडे' असे म्हणतात. ज्या मल्हारभक्तांना गाठा देवघरामध्ये ठेवणे शक्य होत नाही त्यांनी 'गाठा' चीच छोटी प्रतिकृती म्हणून शिक्का देवघरामध्ये पुजावा अशी जाणकार मंडळी सांगतात. नाशिक अहमदनगर धुळे आदी जिल्ह्यामधील भक्तांच्या देवघरामध्ये शिक्का आवर्जून पहावयास मिळतो.\nदिवटी ही दिव्यत्व ज्ञानाचे, तर बुधली ही बोधाचे प्रतिक आहे. दिवटी बुधली धातू किंवा लाकडापासून बनविली जाते. श्रीमल्हारी मार्तंडाच्या पूजादैवातांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे, 'मार्तंड विजय' ग्रंथामध्ये दिवटी आणि बुधलीचे महत्व अधोरेखित केले आहे ते खालील प्रमाणे\nमल्ल वधिला जे दिवशी, तेव्हा आनंद झाला सुरवरांसी\nसिंहासनी बैसवूनी शिवासी दीपिका घेउनी तिष्ठती\nत्या दिवसापासून दीपिका प्रज्वलीती भक्तजन\nतैलार्थ बुधली धारण दक्षिण करी करावी\nमल्लासूर दैत्याचा संहार केल्यानंतर सर्व देवगणांनी दिपिकेने अर्थात दिवटीने ओवाळिले म्हणून आजही मल्हारभक्तांमध्ये दिवटी बुधली देवघरामध्ये पुजली जाते .खंडेरायाच्या कुळधर्म कुलाचारातील जागरण गोंधळ अथवा तळीभंडार करताना दिवटी अवश्य पेटवावी असा संकेत आहे.\nसंत एकनाथ महाराज म्हणजे समाजसुधारकांमधील अग्रणी, आपल्या लिखाणातून भक्ती मार्गातील काटे वेचून बाजूला टाकून फुलांना आकर्षक पद्धतीने सजविण्याची कला त्यांच्याकडे होती. समाजातील अनिष्ट प्रवृत्तींवर शब्दातून कोरडे ओढत असतानाच भक्ती मार्गातील एखाद्या सत्कृत्याचे उन्नतीकरण करत प्रबोधनाचे मोठे महत्कार्य त्यांनी केले. संत एकनाथ महाराजांनी श्रीमल्हारी मार्तंडाची भक्ती करीत असताना दिवटी बुधलीचे सुंदर रूपक सादर केले आहे. मुरुळीकडे विषय वासनेच्या नजरेने पाहणा-या समाजावर जोरदार प्रहार करीत असतानाच अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश पाडणा-या दिवटीमध्ये तेलरुपी बोध देणा-या बुधलीचा पुरस्कार केला आहे.\nइच्छामुरुळीस पाहूं नका पडाल नरकद्वारी \nबोधबुधली ज्ञानदिवटी उजळा महाद्वारी \nपात्र पूर्णैः म्हणजे,पूर्णपात्र कोटंबा प्राकृत बोलती सर्वत्र\nकुलधर्म कुलाचाराचे वेळी कोटंबा पूजन करून अन्नदान केले जाते. मणी मल्ल दैत्यांसोबत युद्ध करून विजय मिळविल्या नंतर सप्त ऋषींनी श्री मार्तंड भैरवास आपल्या आश्रमा मध्ये पूजन करून तोषविले व पात्रामध्ये अन्न वाढीले त्याच पूर्णपत्राने सर्व देवसेनेस अन्न पुरविले. अशी कथा पूर्णपात्राविषयी मार्तंड विजय ग्रंथामध्ये तेहतिसाव्या अध्यायामध्ये दीली आहे,\nपात्रे भरून विपुल अन्न, देती याचकांलागून\nपूर्णपात्र असे अभिधान, ऋषी ठेविती ते समयी\nती जगी प्रसिद्ध जाली कुलधर्म करुनी पूजिती चंद्रमौळी\nते दिवशी याचक वाघे मुरुळी यांची पात्रे अन्ने करून भरिजे\nकोटंबा चौकोनी व लाकडी, धातूचा किंवा पाषाणाचाही असतो. कुलधर्म कुलाचाराचे वेळी वाघ्या कडून कोटंबाचे पूजन केले जाते.\nवाघ्याच्या गळ्यामध्ये श्रीखंडेरायाचा प्रिय असा भंडार ठेवण्याची चौकोनी पिशवी असते त्यालाच भंडारी असे म्हणतात. भंडारी व्याघ्रचर्म किंवा अन्य कातड्यापासून बनविलेली असावी असा संकेत आहे परंतु काही वेळा ती कापडीही आढळते. जागरणाचे वेळी वाघ्या उपस्थित असलेल्या प्रत्येकाला यातील भंडारा कपाळी लावतो.\nउभा असे सदगुरुनाथांचे द्वारी\nकर जोडूनी मागतो वारी\nतेव्हा घोळक वाद्य लोहाचे निर्मून,\nहाती घेऊन वाजवीत असे,\nते वाद्य प्रिय मार्तंडासी,\nते कृपेने दिधले वाघ्यांसी\nश्रीशंकर कैलासाहून मणी मल्ल दैत्यांचा संहार करण्यासाठी निघाले त्यावेळी त्यांनी लोहाचे घोळक वाद्य निर्माण केल्याचा उल्लेख मार्तंड विजय ग्रंथामध्ये आहे. 'घोळ' दिसायला तलवारीच्या मुठीसारखे असते, त्याच्या अर्धगोलाकार तारेमध्ये छोट्या छोट्या चकत्या किंवा कड्या अडकविलेल्या असतात, त्या एकमेकावर आदळल्याने नाद निर्माण होतो. वाघ्याकडे हे वाद्य आढळते.\nडीमडी अथवा खंजिरी वाजविताना वाघ्याच्या अंगठ्या मध्ये लोखंडी कडी अडकविलेली असते त्याला चंग म्हणतात.\nश्रीक्षेत्र कडेपठार देवता लिंग\nमणीसूर व मल्लासूर दैत्यांचा संहार करण्यासाठी भगवान शंकराने सप्तऋषींच्या विनंतीवरून श्रीमार्तंड भैरवाचा अवतार धारण केला. भगवान शंकर व आदिमाया शक्ती ने तेहतीस कोटि गण व देवसेनेसह युद्धासाठी भूतलावर पदार्पण केले ते धवलगिरीच्या पठारावर, तो दिवस होता आषाढ शुद्ध प्रतिपदा. याठिकाणी अवतरल्या नंतर गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली आणि विनंती केली \"या भूमीवर लिंग रूपाने आपण सदैव राहावे.\" सर्वांचे मनोरथ पूर्ण करणा-या मार्तंड भैरवाने तथ���स्तु म्हंटले व धवलगिरीवर द्विलिंग प्रकट झाले. आज कडेपठार किंवा जयाद्री पर्वत म्हणतात तो मूळचा धवलगिरी, युद्धासाठी येथून प्रस्थान ठेवल्यानंतर काही काळ याला प्रस्थपीठ म्हणूनही संबोधले जात होते. अशा या महत्व पूर्ण स्थानाची आंपण माहिती करून घेऊ.\nजेजुरी गावाच्या नैऋत्य दिशेस साधारणपणे साडेतीन किलोमीटरवर जयाद्रीच्या पठारावर कडेपठार देवतालिंग हे श्रीखंडोबाचे स्थान आहे यालाच काहीलोक जुनागड असेही म्हणतात. जेजुरीपासून दोन किलोमीटर अंतरावर डोंगराच्या कुशीत विजाळ विहीर परिसर आहे, इथपर्यंत डांबरी सडक असल्याने गाडीने जाता येते तेथून पुढे पायरी मार्गाने दीड किलोमीटर अंतर चढून गेल्यावर मंदिरात पोहोचता येते. वाटेमध्ये हेगडी प्रधान मंदिर, भगवानगिरी माठ, गणेश मंदिर व राम मंदिर लागतात. मुख्य मंदिराला पूर्वी तटबंदी अस्तित्वात होती परंतु कालौघात बरीच पडझड झालेली दिसते. साध्य स्थितीमध्ये मंदिराच्या वायव्य दिशेकडून मंदिर आवारामध्ये प्रवेश होतो,तेथून पुढे डावीकडे गेल्यानंतर पूर्वेकडे नंदिमंडप त्याचे पाठीमागे पूर्वेकडील प्रवेश द्वार व त्यावरील नगारखाना दिसतो. नंदी मंडपामध्ये दोन नंदी आहेत त्यामागे एक कथा सांगितली जाते 'गणांनी मार्तंड भैरवाची पूजा केली त्याचे प्रतिक म्हणून श्रीमार्तंड भैरवाच्या नंदिसोबत गणांचा नंदी सुद्धा सेवेसी ठेवण्याची विनंती केली व ती देवांनी मान्य केली.' नंदी मंडपापुढे मोठे कासव आहे अलीकडील काळात त्याच्यावर ग्रेनाईट फरशी बसविण्यात आली आहे. मुख्य मंदिराचे बांधकाम सदर, मध्य गर्भगृह व मुख्य गर्भगृह असे विभागलेले आहे. सदरेवरून मध्य गर्भगृहामध्ये प्रवेश करताना दरवाजाच्या दोन्ही बाजूस जय विजयच्या दगडी मूर्ती आहेत. मध्य गर्भ गृहामध्ये दगडी कासव व पितळी कुत्रा आहे. मुख्य गर्भ गृहामध्ये खालील बाजूस खंडोबा-म्हाळसा स्वयंभू द्विलिंग आहे तर त्याच्या पाठीमागे पितळेच्या नाग, घोडा, कुत्रा, व महिषासुर मार्दीनीची मूर्ती आहेत. त्यापाठीमागे प्रभावळी मध्ये श्रीखंडोबा म्हाळसा चा पितळी मूर्ती जोड आहे,त्याच्या पाठीमागे भिंतीच्या मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची बैठी चतुर्भुज दगडी मूर्ती आहे, त्यासोबतच दोन्ही बाजूना देवीमूर्ती आहेत. कोनाड्याच्या बाहेरील एका बाजूस गणेशाची संगमरवरी मूर्ती व दुस-���ा बाजूस श्रीमार्तंड भैरवाची छोटी दगडी मूर्ती आहे. मुख्य गर्भगृहामध्ये दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोलीमध्ये देवाचे शेजघर आहे. मंदिर आवारामध्ये आग्नेयेकडेकडे पश्चिमाभिमुख दत्त मंदिर आहे. तर दक्षिणेकडील बाजूस ओव-या व एक प्रवेशद्वार आहे. पश्चिमेकडील ओवरीमध्ये देवाचे भंडार गृह आहे येथे घटस्थापनेवेळी उत्सव मूर्ती या ठिकाणी बसवितात. भंडार गृहाशेजारील ओवरीमध्ये अलीकडील काळामध्ये स्थापनी झालेली घोड्यावर स्वार झालेल्या श्रीखंडोबाची मूर्ती आहे. त्याच्या मागील बाजूस पश्चिमेकडे श्रीपंचलिंग मंदिर आहे.आहेत. आवाराच्या पूर्वेकडील दरवाजाचे बाहेरील बाजूस छोटा दगडी पार आहे व त्यावर बगाडाचा खांब आहे. संन्यासी आणि अध्यात्मिक गुरु यांचे दृष्टीने या स्थानाला अनन्य साधारण महत्व असल्याने या पठारावर अनेक छोटी मोठी समाधीस्थळे आढळतात.मंदिर कोणी व केव्हा बांधले याविषयी कुठेही उल्लेख आढळत नाही.श्रीराम मंदिराव्यतिरिक्त इतरत्र कुठेही शिलालेख सापडत नाहीत.\nमणी व मल्ल असुरांचा संहार केल्यानंतर श्रीमार्तंड भैरवाने आपली राजधानी जयाद्रीच्या टेकडीवर स्थापन केली व कलियुगातील मानवाचे अरिष्ट दूर करण्यासाठी कायम स्वरूपी वास्तव्य केले ते जागृत स्थान म्हणजे जेजुरगड. याठिकाणी श्रीखंडोबाची राजधानी असल्याने इतर स्थानांपेक्षा येथील वैभव भव्यदिव्य आहे, मल्लासूराचा संहार केल्या नंतर त्यने मागितलेल्या वरामुळे देवाच्या अगोदर मल्ला चे नाव घेतले जाते तर मानिसुराला दिलेल्या वरामुळे दोघा दैत्य बंधूंना देवाच्या सानिध्यात राहता आले ते याच जेजुरगडावर. म्हाळसा व बाणाईला विवाह करून आणले तेहि याच ठिकाणी अशा श्रीखंडोबा स्थानातील महत्व पूर्ण स्थानाची माहिती करून घेऊ या.\nजेजुरी गावाच्या दक्षिणेकडील डोंगरावर साधारणपणे पंच्याहत्तर मीटर उंचीवर मल्हारी-मार्तंडाचे मंदिर आहे. मंदिराला पूर्व, पश्चिम व उत्तर अशा तीनबाजूनी पायरीमार्गांनी जाता येते. त्यापैकी पूर्व व पश्चिमेकडील पाय-या अरुंद व अर्धवट बांधकाम स्थितील असल्याने त्यांचा वापर सहसा होत नाही. उत्तर दिशेकडील पायरी मार्ग रुंद व रहदारीचा असल्याने या पायरी मार्गाची शोभा अनेक भाविक भक्तांच्या नवस पुर्तीतून निर्माण झालेल्या कमानी व दीपमाळांनी वाढविली आहे. या पायरी मार्गावर तीनशे पंच्याऐंशी पाय-या आहेत तर सुस्थितील चौदा कमानी व छोट्या मोठ्या तीनशे दीपमाळा आहेत. Imperial Gazetteer of India 1885 नुसार या मार्गावर अठरा कमानी असल्याचा उल्लेख आढळतो याचाच अर्थ अठरापैकी चार कमानी सव्वाशे वर्षात नाहीशा झाल्या त्यापैकी दोन कमानी भग्न अवस्थेत पहावयास मिळतात. जेजुरगडाला नवलाख पायरीचा उल्लेख अनेक लोकगीतांमधून येत असल्याने अनेक भाविक भक्तांच्या मनात कुतूहल निर्माण होते, परंतु गड बांधणी दरम्यान वारण्यात आलेल्या चिरा ( दगड ) संदर्भात हा उल्लेख आलेला आहे.\nपायरी मार्गाची सुरुवात पंचखांबी मंदिरातील नंदी दर्शनाने होते व पुढील मार्गावर आद्य क्रांतिवीर उमाजी नाईकांचा पुतळा व वीरभद्र, बानुबाई मंदिर, हेगडी प्रधान, यशवंतराव इ. अनेक छोटी मोठी मंदिरे लागतात. महाद्वारातून गडावर प्रवेश केल्यानंतर समोर दिसतात त्या उंचच उंच चार भव्य दीपमाळा व मुख्य श्रीखंडोबा-म्हाळसा मंदिर. दीपमाळांच्या डाव्या बाजूने पुढे गेल्यानंतर तटबंदीला टेकून उभी असलेली भव्य मल्लासूर दैत्याची मूर्ती पहावयास मिळते, तर त्याचे समोरच दगडी बांधकामातील गाडी बगाड पहावयास मिळते.त्याच्याच पुढे पश्चिमेकडे मंदिराकडे तोंड असलेल्या नंदीपुढे पितळी कासव दिसते, बहुदा सर्व हिंदू मंदिरात कासव पहावयास मिळते परंतु इतके भव्य सहा मीटर व्यासाचे कासव फक्त जेजुरीतच दिसते. त्यापुढे चार पाया-या चढून गेल्यानंतर मुख्य मंदिरात प्रवेश करता येतो,प्रथम लागते ती सदर, या ठिकाणी उजव्या हाताला उत्तरेकडे उंचावर दोन घंटा बांधलेल्या आहेत. सदरेवरून मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी साडेचार फुट उंचीचा चांदीचा दरवाजा लागतो. मध्य गर्भगृहात उत्तर व दक्षिण दिशेस दोन दगडी घोडे दिसतात पैकी उत्तरेकडील घोड्यावर स्वार झालेल्या खंडोबाची मूर्ती दिसते. तसेच उत्तर व दक्षिण बाजूस दोन दरवाजे दिसतात त्यापैकी गर्दीच्या काळामध्ये मंदिरामध्ये प्रवेश करण्यासाठी दक्षिणेकडील दरवाजाचा वापर केला जातो. मुख्य गर्भगृहाच्या दरवाजाच्या उजव्या हाताला संगमरवरी यक्षाची मूर्ती दिसते तर डावीकडील बाजूस दगडात कोरलेला गणपती आहे.मुख्य गर्भागृहाम्ध्ये प्रवेश करताना समोर दिसतो तो मेघडंबरीतील भव्य मोठा देव्हारा. समोर खालील बाजूस श्रीखंडोबा व म्हाळसा स्वयंभूलीग दिसते, श्रीखंडोबा स्वयंभूलिंग हे म्हाळसा स्वयंभू लिंगापेक्षा आका��ाने मोठे आहे, त्याला लागुनच पाठीमागील बाजूस बाणाईचे लिंग आहे, त्याच्या बाजूला गणेश मूर्ती, पितळी कुत्रा व श्रीखंडोबा म्हाळसा उत्सव मूर्तीचे दोन जोड आहेत. त्याच्या पाठीमागील कट्ट्यावर श्रीखंडोबा म्हाळसाचे तीन मूर्ती जोड पहावयास मिळतात त्यापैकी दोन मोठे मूर्तीजोड प्रभावळीसह आहेत. डावीकडील चांदीचा मूर्तीजोड नाना फडणविसांनी पेशव्यांना वारस मिळावा म्हणून केलेल्या नवसपूर्तीप्रित्यर्थ अर्पण केलेला आहे तर त्याच्या शेजारील छोटा मूर्तीजोड सातारकर भोसले छत्रपतींनी अर्पण केलेला आहे. उजवीकडील मूर्ती जोड तंजावरचे व्यंकोजीराजे भोसले यांच्या वंशातील शरीफजीराजेंनी अर्पण केला आहे. या मूर्तींच्यापाठीमागे भिंतीतील मोठ्या कोनाड्यामध्ये श्रीमार्तंड भैरवाची चतुर्भुज बैठी मूर्ती आहे, यांच्या आसनाखाली मणीसूर व मल्लासुर दैत्यांच्या शिरासोबत घोडा आहे. श्री मार्तंड भैरवाचे दोन्ही बाजूस देवींच्या मूर्ती आहेत. मुख्य गर्भगृहात उत्तर व दक्षिणेकडील बाजूस छोट्या खोली आहेत पैकी दक्षिणेकडील खोलीत देवाचे शेजघर असून त्यामध्ये देवाचा चौपाळा आहे. उत्तरेकडील खोलीमध्ये तळघर असून तेथे श्री खंडोबा बाणाई स्वयंभू लिंगाचे गुप्तमल्लेश्वर स्थान आहे ते फक्त महाशिवरात्रीस खुले असते. मंदिर प्रदक्षिणा मार्गावर त्रेसष्ठ ओव-या आहेत पैकी काही ओव-यांचे अलीकडील काळात बांधकाम करून खोलीमध्ये रुपांतर करण्यात आले आहे. मुख्य मंदिराच्या पाठीमागील भिंतीमध्ये कोनाड्यात कार्तिक स्वामींची मूर्ती आहे.प्रदक्षिणा मार्गावर तुळजाभवानी, पंचलिंग, भुलेश्वर, अन्नपूर्णा व साक्षीविनायक मंदिरे आहेत, तसेच गणेश मूर्ती,उमाजी नाईक तालीम, घृतमारी शिळा, मल्हार पद, मारुती आणि बारद्वारीतील देवघर व देवाची पालखी पहावयास मिळते. पंचलिंग मंदिराला लागुनच देवाचे भंडारगृह आहे, याठिकाणी देवाच्या उत्सवमूर्ती दसरा व सोमवती अमावास्येला बसविल्या जातात.\nपाली हे गाव सातारा - कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील काशिळपासून पश्चिमेस ७ कि. मी. अंतरावर आहे . या शहराची १९९१ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या ५,६७२ इतकी होती . काशिळ येथून एस. टी. व खासगी वाहने सतत काशीळ ते पाली येजा करीत असतात . तारळी नदीमुळे या गावाचे दोन भाग झाले आहेत . नदीच्या दक्षिण - पश्चिमेस भागास पाली आणि उत्तर - पूर्वेच्या भागास राजापूर म्हणतात .\nखंडोबाचे देऊळ राजापूर भागात आहे . हे या भागाच्या पूर्वेस तटबंदी व फरसबंदी प्रकारात पूर्वाभिमुख बांधलेले आहे. या तटास पूर्व दक्षिण उत्तर या दिशांना तीन दरवाजे आहेत. दक्षिण दरवाजा अधिक मोठा असून अधिक वापर याच दरवाज्याने होत असतो तटास लागून सर्वत्र ओव-या काढल्या आहेत त्यांचा यात्रेकरूंना उतरण्यास उपयोग होतो. पूर्व दरवाजाने आत शिरताच दोन्ही अंगास दोन दीपमाळा आहेत. उजव्या दिपामालेच्या नैऋत्येस आणखी एक दीपमाळ, तिच्या पलीकडे पितळी पत्र्याने मढविलेल्या हत्तीची मंडपी आणि तिच्या ईशान्येस आणखी एक दीपमाळ आहे. दरवाजासमोर नंदीची मंडपी असून तिच्या उत्तर दक्षिण बाजूस चार दीपमाळा तसेच तुळशी वृंदावन व खंडोबाचे एक लहानसे पश्चिमाभिमुख मंदिर आहे. यातील मूर्ती बैठी चार हातांची व त्यात एक खड्ग, डमरू, त्रिशूळ व पानपात्र घेतलेले आहे. मूर्तीच्या मांडीखाली दोन्हीकडे दोन दैत्यांची मुंडकी आहेत. यापुढे सोळखांबी दगडी मंडप लागतो त्याच्या बाहेरच्या सर्व खांबास लागून टेकण्याचा कट्टा असून मधले सर्व खांब पितळी पत्र्याने मढविले आहेत. पत्र्यावर कुठे उठावाच्या, तर कुठे रेखामय आकृत्या काढल्या आहेत. तसेच फरशीवर धनाजी बिन संताजी जाधव असा लेख असल्याने हा मंडप प्रसिद्ध मराठी सेनापती धनाजी जाधव यांनी बांधला अशी समजूत झाली आहे.\nपाल यास खंडोबाचे पाल म्हणून ओळखतात, एका अख्यायिकेनुसार या गावात पालाइ नावाची गवळण खंडोबाची भक्त होती तिच्या नावावरून गावास पाल हे नाव मिळाले.\nसोप्यावर एका फरशीवर 'पडळोजी अबा बिन बाबसेटी करडोई' असा लेख आहे याचेच वाचन 'अबां बिन शेटी पघोडे' असे केले जाते. सातारा ग्याझेटियर मध्ये पालीचे वर्णन खालील प्रमाणे करण्यात आले आहे, 'सदर खंडोबाचे मंदिर ५०० ते ५५० वर्षापूर्वी अबा बिन शेटी पाघोडे नावाच्या वाण्याने बांधले. मंदिराचा मूळ ढाच्या म्हणजे दगडी बांधकामाचे गर्भगृह व त्याच्या बाहेरील बाजूस १०.६६ x ८.५३ मीटरचा द्वारमंडप आहे. द्वारमंडप चार स्तंभावर आधारलेला असून स्तंभ साधे आहेत. स्तंभाचे मध्यस्तंभ (shaft) चौरसाकृती , अष्टकोनी व गोलाकार आहेत. सर्व स्तरातील लोकांचे पालीचा खंडोबा हे दैवत आहे. गर्भगृह १.४८ x १.४८ मीटरचे असून त्यात दोन लिंगे आहेत, त्यापैकी एकावर खंडोबाचा तर दुस-यावर म्हाळसाबाईचा पितळी मुखवटा आह��. त्याच्या शेजारीच उजव्या बाजूला काळ्या दगडाची खंडोबाची दुसरी पत्नी बानूबाईची मूर्ती आहे. तसेच पाठीमागे त्याचा मुख्य प्रधान हेगडी पेंढारी व त्याची पत्नी यांच्या घोड्यावर बसलेल्या पितळेच्या मूर्ती आहेत. द्वारमंडपातील उत्तरेकडील देवळीत गणपतीची व दक्षिणेकडील देवळीत सिद्धवासिनीची मूर्ती आहे. मुख्यमूर्तीवर सतत पाण्याचा अभिषेक होण्यासाठी उत्तरेकडून एक दगडी नळी काढण्यात आली असून तिच्या खाली दगडी घोड्याची मूर्ती आहे.\nशिवाजी व राजारामाच्या कालावधीत प्रसिद्धीस असलेल्या सेनापती धनाजी जाधवने मंदिराच्या प्राकारात ६.३ x ६.३ मीटरचा मंडप बांधला आहे. तो सर्व बाजूने उघडा आहे.हा १२ स्तंभावर आधारलेला असून गाभा-याच्या देवडीच्या उंचीएवढा आहे. ता सभोवती लोकांना बसण्यासाठी दगडी बैठक आहे. मंडपाचे छत विस्तीर्ण असून त्यावर पागोळ्या व त्याखाली कोरीव भिंती आहेत. संपूर्ण मंडपाचे बांधकाम दगडी असून त्याखाली स्तंभांना रंग रंगोटी केलेली आहे. त्यापैकी काही स्तंभ नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने मढविलेले आहेत. मंडपाच्या प्रत्येक कोप-यावर लहान कळस आहेत व मध्यभागी लहान शिखर आहे द्वारमंडपावर शिखर असून गाभा-यावर ही मुख्य शिखर आहे. सर्व शिखरे विटांची असून त्यास ठीक ठिकाणी देवळ्या आहेत. त्यामध्ये देव देवतांच्या मूर्ती बसविल्या आहेत.'मंदिराच्या प्राकारामध्ये पूर्व पश्चिम ४२.६२ मीटर व उत्तर दक्षिण २४.३८ मीटर रुंदीचा फरसबंदी चौक आहे. या चौकात वायव्येस ओंकारेश्वर महादेवाची मूर्ती व नैऋत्येस हेगाडीची मूर्ती आहे. मंडपाचे समोर पूर्वेला दगडी छताखाली पितळी पत्र्याचे आवरण असलेला नंदी आहे. त्याच्या दोन्ही बाजूला घडीव दगडांच्या ३.५७ मीटर उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. दीपमाळा गज व वृषभ यांनी तोलून धरलेल्या असून खालच्या बाजूस मानव, पशु व वृक्ष, वेलींचे कोरीव काम आहे. याच्या पुढे पूर्वेला नक्षीकाम केलेल्या पितळी पत्र्याने अच्छादलेला दगडी हत्ती आहे त्यावर दगडी छत आहे.\nनंदीच्या दक्षिणेस शिवाजी महाराजांच्या काळातील लहान देऊळ असून त्याच्या उत्तरेला तुळशी वृंदावन आहे. प्रांगानाची भिंत ६.०९ मीटर उंचीची असून, तिच्या पश्चिमेला वायव्येला दक्षिणेकडील अर्धा भाग व पूर्व बाजूच्या उत्तरेकडील अर्ध्या भागात चिरेबंदी दगडांचे बांधकाम केलेले मठ आहेत. त्यांना ��क्षीकाम केलेल्या कमानी आहेत. या मठाचे सुरवातीचे बांधकाम मराठा सरदार शिंदे व उर्वरित बांधकाम धनाजी जाधवने केले आहे. मठाचे बाहेरील छत सपाट असून त्याचा गच्चीसारखा उपयोग केला जातो मठाची दालने एकसारखी नाहीत याचा उपयोग भक्तांना व प्रवाशाना राहण्यासाठी तसेच देवाचा घोडा ठेवण्यासाठी होतो. प्रांगणात मध्यभागी कोरलेली मोठी कूर्मशीला आहे. नंदी व द्वारमंडप यांच्या मधोमध ही कोरलेली मोठी कूर्मशिळा असून ती पितळी पत्र्याने मढविलेली आहे. प्रांगणाला तीन प्रवेशद्वारे आहेत.पूर्वेकडील प्रवेशद्वार लहान असून आतील बाजूस ९.१४ मीटर उंचीच्या दोन दीपमाळा आहेत. प्रत्येकीवर दिवे लावण्यासाठी १२ कोरीव खोबण्या आहेत.\nप्रवेशद्वाराचे व या दीपमाळाचे बांधकाम नेरच्या पाटील यमाजी चव्हाणने केले आहे. उत्तरेकडील प्रवेशद्वार ( शिंदे मठाजवळील ) लहान असून ते शिंध्यांनी बांधले आहे.दक्षिणेकडील धनाजी जाधवच्या माथाजावालील प्रवेशद्वार मुख्य असून ते ३.६५ मीटर उंच व ५२ मीटर रुंद आहे. हे सुस्थितीत असून सुंदर आहे. याच्या आतमध्ये भिंतीच्या बाजूला मठाची दोन दालने असून टी मुधोळच्या घोरपडयांनी बांधली आहेत.त्यापैकी एका दालनात गणपतीची मूर्ती आहे. प्रवेशद्वाराच्यावर सुशोभित नगारखाना असून नगारखान्याचे व प्रवेशद्वाराच्या कमानीचे बांधकाम रहिमतपूरच्या मान्यांनी केले आहे. प्रांगणातील जागाही दगडी फरसबंदीची आहे.\nयेथे वर्षाला अनेक यात्रा भरतात पैकी पौष महिन्यातील शुक्ल त्रयोदशीला मूळ नक्षत्रावर श्रीखंडोबा व म्हाळसा विवाहा निमित्त मोठी यात्रा भरते. या यात्रेमध्ये सात ते आठ लाख भाविक सहभागी होतात. या विवाह सोहळ्यानिमित्त विविध गावचे मानकरी व-हाडी म्हणून येत असतात. नारळाच्या झावळ्या, फुले, तोरणे यांनी सजविलेल्या बैलगाड्यांमधून श्रीखंडोबाची व-हाडी मंडळी तारळी नदीच्या तीरावर जाण्यासाठी निघतात. प्रत्येक व-हाडी मंडळींच्या पुढे वाद्यवृंद असतो आणि सारे आनंदात नाचत 'सदानंदाचा येळकोट' गजर करीत विवाह मंडपाकडे रवाना होतात. त्यावेळी भाविक भंडार उधळतात. व-हाडी मंडळी मागून मुख्य कमानी पर्यंत घोड्यावर आणि नगरपेठेमध्ये हत्तीवर विराजमान होत श्रीखंडेरायाचे मुखवटे घेऊन गावचे मानकरी पाटील येतात आणि भाविकांचा एकच जल्लोष होतो. भंडाराने भरलेल्या खोब-याच्या वाटया हत्तीवर ब��लेल्या मल्हारी मार्तंडाच्या दिशेने चोहोकडून जात असतात. अगदी उत्साहाच्या वातावरणात हा परना तिन्ही सांजेच्या आगोदर विवाह मंडपामध्ये पोहोचते. मानपानाचा विधी झालेनंतर गोरज मुहूर्तावर श्रीखंडोबा म्हाळसा विवाह सोहळा मंगलाष्टका गाऊन पार पडला जातो\nll जयमल्हार ll ll सदानंदाचा येळकोट ll ll येळकोट येळकोट जयमल्हार ll ll खंडेराव महाराज की जय ll ll जयमल्हार ll\n© www.jejuri.in वरील माहिती व छायाचित्रे तसेच व्हीडीओचे हक्क सुरक्षित आहेत.\nया संकेतस्थळावरील माहिती आपण इतर ठिकाणी पूर्व परवानगीने, आमचा उल्लेख करून वापरल्यास अम्हाला आनंद होईल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-record-rain-karnataka-june-maharashtra-9421", "date_download": "2018-09-24T06:39:26Z", "digest": "sha1:6HYFQB4IN6MIEADA77RUQBCD54BZF43O", "length": 15965, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, record rain in Karnataka in june, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकर्नाटकात जून महिन्यात विक्रमी पाऊस\nकर्नाटकात जून महिन्यात विक्रमी पाऊस\nमंगळवार, 19 जून 2018\nनवी दिल्ली : यंदा देशात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे कर्नाटकात जून महिन्यातील विक्रमी पाऊस पडला आहे. तर तमिळानाडू आणि लक्षद्वीपमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेली पूरस्थिती अजूनही काही प्रमाणात कायम आहे.\nनवी दिल्ली : यंदा देशात वेळेआधी दाखल झालेल्या मॉन्सूनमुळे कर्नाटकात जून महिन्यातील विक्रमी पाऊस पडला आहे. तर तमिळानाडू आणि लक्षद्वीपमध्येही पावसाने जोरदार हजेरी लावली. मुसळधार पावसामुळे ईशान्य भारतातील आसाम, मणिपूर, त्रिपुरा राज्यांत निर्माण झालेली पूरस्थिती अजूनही काही प्रमाणात कायम आहे.\nयंदा मॉन्सून दाखल झाल्यानंतर कर्नाटकात विक्रमी पाऊस झाला आहे. १ ते १० जून या काळात कर्नाटकात सरासरी ५२ मिलिमीटर पाऊस पडतो. मात्र यंदा याच काळात विक्रमी ९२ मिलिमीटर पाऊस झाला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे. तसेच कर्नाटकच्या किनारी भागात, केरळ, तमिळनाडूचा किनारी भाग, तेलंगणा, आंध्र प्रदेशचा किनार��� भाग आणि लक्षद्वीपमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे. तसेच सध्या मणिपूर, त्रिपुरा, आसाममध्ये पूरस्थिती कायम आहे. त्रिपुरातील धरमनगर भागात दरडी कोसळल्याने या राज्याचा देशाच्या अन्य भागाशी असलेला संपर्क तात्पुरता तुटला आहे.\nआसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले, की ४,२५,३७३ लोकांना पुराचा तडाखा बसला आहे. कचर जिल्ह्यातील दोन तसेच हैलाकंडी, होजाई जिल्ह्यातील प्रत्येकी एक व्यक्ती पुरबळी ठरली आहे. अर्धा हैलाकंडी जिल्हा पूरग्रस्त आहे. जिल्ह्यातील ३३१ पैैकी २३१ गावांना पुराने वेढले आहे. कटखल, धोलेश्वरी, बाराक या नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. हैलाकंडी जिल्ह्यातील रहिवाशांसाठी ८७ मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यात सध्या ५४,३६४ पूरग्रस्त राहत आहेत.\nआपत्कालीन मदत दलाने पुराच्या पाण्यात बुडणाऱ्या ३१६ जणांचे प्राण वाचविले आहेत. आसामच्या अन्य सहा जिल्ह्यांत १०४ मदतशिबिरे सुरू करण्यात आली असून, त्यात ४५,६४६ पूरग्रस्त सध्या राहत आहेत. दिमा हसाव या जिल्ह्यात पावसामुळे माहूर, हरंगजाव, मैैलबंग या ठिकाणी दरडी कोसळल्या; तसेच ११४ घरांची पडझड असून, लुमडिंग ते बदरपूर दरम्यानची रेल्वेसेवा विस्कळित झाली आहे.\nमॉन्सून कर्नाटक पाऊस ईशान्य भारत भारत आसाम मणिपूर पूर त्रिपुरा हवामान केरळ\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्��न करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/with-united-opposition-modi-might-even-lose-varanasi-says-rahul-gandhi-286526.html", "date_download": "2018-09-24T05:32:14Z", "digest": "sha1:IBB7GQZ5YAAEWIJDV5IRAD43GHQTHAV2", "length": 14356, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "...तर नरेंद्र मोदी वाराणशीतूनही निवडून येणार नाहीत – राहुल गांधी", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या ग���ण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n...तर नरेंद्र मोदी वाराणशीतूनही निवडून येणार नाहीत – राहुल गांधी\nसर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणशी मतदारसंघातूनही निवडून येणार नाहीत अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. हवा बदलत आहेत, विरोधक एकत्र येत आहेत आणि 2019 मध्ये परिवर्तन होणार आहे असं भाकितही राहुल गांधी यांनी वर्तवलं.\nबंगळूरू,ता.08 एप्रिल : सर्व विरोधीपक्ष एकत्र आलेत तर पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या वाराणशी मतदारसंघातूनही निवडून येणार नाहीत अशी बोचरी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलीय. हवा बदलत आहेत, विरोधक एकत्र येत आहेत आणि 2019 मध्ये परिवर्तन होणार आहे असं भाकितही राहुल गांधी यांनी वर्तवलं. कर्नाटक विधानसभेच्या प्रचाराच्या सहाव्या टप्प्यात राहुल गांधी सध्या कर्नाटकमध्ये आहेत. एका प्रचार सभेत बोलताना त्यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान मोदींना टार्गेट केलं.\nविरोधीपक्ष एकत्र आलेत तर काय होतं हे उत्तरप्रदेशात लोकसभेच्या पोटनिवडणूकीत दिसलं आहे आणि 2019 मध्येही त्याची पुनरावृत्ती होणार आहे. समाजातल्या प्रत्येक घटकांमध्ये प्रचंड असंतोष असून दलित संघटनांच्या आंदोलनातून तो उद्रेक बाहेर पडल्याचही ते म्हणाले.\nकर्नाटकात पुन्हा काँग्रेसचीच सत्ता येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मध्यप्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये आगामी विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच विजयी होणार असल्याचही ते म्हणाले.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, ���ाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\n'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान\nराफेल घोटाळ्यात राहुल गांधींची जहरी टीका, मोदींनी सेनेवर केलं 'सर्जिकल स्ट्राईक'\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A8/all/page-11/", "date_download": "2018-09-24T06:25:43Z", "digest": "sha1:OGQAVMVGSJH6RTFXZ7D755RRWSNCLSXR", "length": 11070, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सायन- News18 Lokmat Official Website Page-11", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण ���ोतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमुंबईत वीज का बंद झाली, 'टाटा पॉवर'ची होणार चौकशी\nदहीहंडी उत्सवात दोन गोविंदाचा मृत्यू\nपोलीस भरतीत एका तरुणाचा मृत्यू\nकोकण रेल्वे अपघातात आई गमावलेल्या समृद्धीला आलं अपंगत्व\nलोकलमधून पडून एकाचा मृत्यू\nसिद्धार्थनगर, विक्रोळी येथे भीषण आग\nडोंबिवलीत डेंग्युच्या साथीचं थैमान, तीन जणांचा मृत्यू\nमुंबईत पावसाला 'ब्रेक' मात्र लोकल मंदावली\nमुंबई-गोवा हायवेवर बस-ट्रक अपघातात 4 ठार\nमुंबईत दरड कोसळून तीन ठार\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींन��\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00414.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/sakhi-marathi?amp=1", "date_download": "2018-09-24T05:12:05Z", "digest": "sha1:X44FC4PMYJUH5MNTYLFFVNBXGD55SEK3", "length": 3841, "nlines": 78, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "सौंदर्य | फॅशनेबल | मेकअप | स्टायलिश | साडी | Fashion | Beauty Tips", "raw_content": "\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\n‘फ्रेंच मॅनिक्‍युअर’करा घरच्या घरी\nयंग दिसण्यासाठी घरगुती एलोवेरा फेस मास्क\nया 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\nऑफिस कल्चरमध्ये \"देसी साडी\"ची क्रेझ\nखास मान्सूनसाठी फॅशन टिप्स\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\nBeauty Tips : केसांमध्ये तूप लावा, 5 लाभ मिळवा\nडस्टर जॅकेट दिसे खास\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nउंदीर पळवण्यासाठी घरगुती सोपे उपाय\nपावसाळ्यात घरातील दुर्गंधीपासून सुटका; 'ह्या' सोप्या उपायाने\nगुरूवार, 30 ऑगस्ट 2018\nकिराणा दुकानातून या 7 वस्तू MRP वर मुळीच खरेदी करू नका\nमान्सून: पर्समध्ये असू द्या या वस्तू\nया 10 चुकांमुळे तुम्ही दिसता वयस्कर\nफॉर हेल्दी ऑफिस लाईफ\nBeauty Tips : रेनी हेअर केअर\nगर्भवती असाल तर नका करू अधिक शाम्पू\nहुशार लोकं खूश नसतात, जाणून घ्या 5 कारण\nपावसाळ्यामध्ये कपडे स्वच्छ आणि दुर्गंधीमुक्त ठेवण्यासाठी\nमंगळवार, 14 ऑगस्ट 2018\nगुरूवार, 9 ऑगस्ट 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1913", "date_download": "2018-09-24T05:18:45Z", "digest": "sha1:JQACNNVS7X7UMADYIOCU5E7ZTXKC2SRU", "length": 6864, "nlines": 59, "source_domain": "mr.upakram.org", "title": "निसर्ग प्रेमी - मेघालय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nनिसर्ग प्रेमी - मेघालय\nखासी, जयंतीया किंवा गारो काय सर्वच जमाती निसर्ग प्रेमी. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या जमाती निसर्गालाच आपला देव मानणार्‍या. निसर्गानी देखील त्यांना भरभरून दिले. दुर्गम प्र्देशात वस्ती करुन रहात असल्याने त्यांच्या वाटेला आपल्या सारख्या विज्ञान अधिष्टित सुख सोयी फार आल्या नाहीत तरीही त्या वाचुन त्याचे काहीच अड्ले नाही उलट त्यामुळे त्यांच्या कल्पकतेला अधिक वाव मिळाला. या लढ्वैय्या जमातींनी आपल्या सोयी स्वतःच निसर्गातुन निर्माण केल्या त्यातीलच एक म्हणजे जिवंत मुळांपासुन विकसीत केलेले मोठमोठे पुल.\nरबराच्या झाडांची मुळे खोडांप���सुन बरेच लांब आणि खोल पसरतात याचे त्यांनी निरीक्षण केले आणि त्यातुन त्यांनी खोल दर्‍यावर आणी नद्यांवर त्यापासुन पुल तयार केले.\nसुपारी चे लाब झाड आवश्यक त्या लांबीचे घेउन ते उभे दोन भागात कापुन जिथे पुल हवा असेल् तेथे टाकतात नंतर योजना बध्द्पणे दोन्ही किनार्‍यावर रबराचे झाड लावतात. खोडांपासुन पसरणारी ती मुळे त्या आड्व्या झाडावर जातील अशी त्याना दिशा देतात. काही वर्षांनी आडवे टाकलेले झाड सडुन गळुन पडते आणी मुळाचा तयार होतो तो मजबुत पूल. हा पुल वापरण्याजोगा व्हायला १० ते १५ वर्षे लागतात. या पुलावरुन एका वेळी ५० लोक सहज जा ये करु शकतात. हे पुल १०० ते १५० वर्षे सहज वापरात रहातात.\nहे पुल हे एक जगातले एकमेव आश्चर्य आहे आणि हे पुल पहाण्यासाठी देश विदेशातील पर्यटकांची गर्दी असते.\nकल्पक टिकाऊ उपयोगी अभियांत्रिकी\nमुळा-पारंब्यांनी बनलेला पूल म्हणजे कल्पक टिकाऊ उपयोगी अभियांत्रिकी.\nटुमच्या चित्राचा दुवा बघता बरीच तपशीलवार माहिती मिळाली (दुवा). धन्यवाद.\nसृष्टीलावण्या [15 Jul 2009 रोजी 01:37 वा.]\nह्या वनवासी बांधवांच्या निसर्गाचा सुयोग्य उपयोग करून घेण्याच्या वृत्तीची.\nमजबूत, टिकाऊ आणि पर्यावरण-प्रेमी सेतु.\nइंद्रनिळाचा रंग बहरवी गिरिच्या अंगाला,\nमधून जळाची शुभ्र शोभते ती मोहनमाळा,\nचौबाजुला थाट दाटला हा हिरवाळीचा,\nसृष्टिसतीने साज घेतला पाउसकाळीचा ||\nकाय कल्पकता आहे. माहीती दिल्याबद्दल धन्यवाद.\nअसेच म्हणतो.. कमालीची कल्पकता आहे\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nआपण अनेक लेख एकाच विषयावर लिहित असल्याने त्याची सुंदर लेखमाला होत आहे.\nउपक्रमराव जरा या लेखांना एका मालेत ओवताल का हो\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A5%80_%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%AE%E0%A4%A6", "date_download": "2018-09-24T06:16:17Z", "digest": "sha1:RWXT4FAZJOZYHVOAUT7T3WKSO4UXJ737", "length": 6569, "nlines": 128, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फक्रुद्दीन अली अहमद - विकिपीडिया", "raw_content": "\n७ वे भारतीय राष्ट्रपती\n२४ ऑगस्ट, इ.स. १९७४ – ११ फेब्रुवारी, इ.स. १९७७[१]\nफेब्रुवारी ११ इ.स. १९७७\nफक्रुद्दीन अली अहमद (मे १३,इ.स. १९०५ - फेब्रुवारी ११ इ.स. १९७७) हे भारताचे पाचवे राष्ट्रपती होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्��ेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९६७ आणि इ.स. १९७१ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये आसाम राज्यातील बारपेटा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. फेब्रुवारी ११ इ.स. १९७७ रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले.\n↑ \"भारत के पूर्व राष्ट्रपति\" (हिंदी मजकूर). २६ नोव्हेंबर २०१३ रोजी पाहिले.\nवराहगिरी वेंकट गिरी भारतीय राष्ट्रपती\nऑगस्ट २४, इ.स. १९७४ – फेब्रुवारी ११, इ.स. १९७७ पुढील:\nराजेंद्र प्रसाद • सर्वपल्ली राधाकृष्णन • झाकिर हुसेन • वराहगिरी वेंकट गिरी • मोहम्मद हिदायत उल्लाह • फक्रुद्दीन अली अहमद • बी.डी. जत्ती • नीलम संजीव रेड्डी • झैल सिंग • रामस्वामी वेंकटरमण • शंकर दयाळ शर्मा • के.आर. नारायणन • ए.पी.जे. अब्दुल कलाम • प्रतिभा देवीसिंह पाटील • प्रणव मुखर्जी • रामनाथ कोविंद\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षातील राजकारणी\n४ थी लोकसभा सदस्य\n५ वी लोकसभा सदस्य\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९७७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ ऑगस्ट २०१८ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/latest-marathi-news?amp=1", "date_download": "2018-09-24T05:37:18Z", "digest": "sha1:YPCSLTBIF4HPGXDWINJ5FALON5BNEIOS", "length": 5716, "nlines": 91, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "बातम्या मुख्य | ताज्या बातम्या | ठळक घटना | वृत्तपत्रे | निवडणूक निकाल | Marathi News | Marathi Portal | Marathi News Portal | Marathi News World | Portals in Marathi | Marathi Online", "raw_content": "\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे हॅशटॅग\nरविवार, 23 सप्टेंबर 2018\nकोळ्यांनी विणलं 310 मीटर लांबीचं जाळं\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nतब्बल सोळा दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nफसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\n त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना सामना\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nमहाराष्ट्रातील शिक्षकांना गुजराती चॅनेलवरून धडे\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nशेतक-यांच्या समक्ष पिककापणी करा, खासदार भावनाताई गवळी यांचे निर्देश\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर निशाना\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nचाहत्याकडे केले दुर्लक्ष, विरुष्काने झाले ट्रोल\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nडीजे-डॉल्बी दिलासा नाही, बंदी उठवण्यास न्यायालयाचा नकार\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nमुकेश अंबानीच्या लेकीचा साखरपुडा\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nविराटचा अॅक्शन अवतार, ब्रँड करता डेब्यू करणार\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nअन्ना हजारे यांचे मोदी, फडणवीस यांना पत्र\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nकेरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nसेल्फीच्या नादात पैंनगंगेत बुडून दोघांचा मृत्यू तर एकाची प्रकृती गंभीर\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nखुद्द पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्येच बुलेट ट्रेनला विरोध\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nअपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा\nगुरूवार, 20 सप्टेंबर 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3174", "date_download": "2018-09-24T06:28:08Z", "digest": "sha1:JFK57ICY6LMIV6J4R2WOBFA7GZK7P5A6", "length": 48280, "nlines": 112, "source_domain": "mr.upakram.org", "title": "ईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र\nईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-\n१) संपर्काचा अभाव - उर्वरित भारतवासीयांमध्ये या भागाबद्दल प्रचंड अज्ञान आहे. या अज्ञानासाठी आपल्या देशाची शिक्षणपध्दती व प्रसार माध्यमे जवाबदार आहेत. देशाच्या कानाकोपर्‍यातील संपूर्ण माहिती सुव्यवस्थीतपणे समाजापर्यंत पोचवण्याची जवाबदारी या दोहोंवर असते. ईशान्य भारताबाबतित त्यांनी उर्वरित भारताला अंधारातच ठेवले आहे.\n२) राजकिय उपेक्षा :- स्वातंत्र्यप्राप्ती पासून आजपर्यंत पूर्वांचल राजकीय उपेक्षेचा गंभीर सामना करतांना दिसतो. पूर्वांचल म्हणजे भुतान, चीन, ब्रम्हदेश व बांगलादेश या चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लाभलेला व केवळ ७० किलोमीटर रुंदीच्या 'सिलीगुडी ग्रीवा' नामक चिंचोळ्या पट्ट्याने उर्वरित भारताशी जोडलेला प्रदेश वास्तविकपणे राजकीय पुढार्‍यांनी सर्वप्रथम ज्या प्रदेशाच्���ा विकासांची व संरक्षणाची योजना करावयास पाहिजे होती त्या प्रदेशाला दुर्दैवाने सर्वाधिक उपेक्षित ठेवले गेले.\n३) बांगलादेशी मुसलमानांची घुसखोरी :- पूर्वांचलातीस सात राज्यांपैकी बरोबर मध्यभागी असलेला आसाम व बांगलादेशास लागून असलेला त्रिपुरा ही राज्ये बहुतांशी मैदानी राज्ये आ॑हेत. निम्मा त्रिपुरा डोंगराळही आहे पण तो भाग मिझोरम व बांगलादेशाच्या चकमांनी व्यापलेल्या चितगौंग हिल्सट्रैकला लागुन आहे. प्रामुख्याने मैदानी असलेल्या या दोन्ही प्रदेशांमध्ये घुसखोरीने अक्राळविक्राळ् स्वरुप धारण केल्याचे दिसते. २ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत. तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.\n४) ख्रिस्ती मिशनर्‍यांचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मैंगोलॉईडस आहेत. २) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोअ व् आर्थिक शोषण करतो. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.\nवर पाहिलेली पूर्वांचलातील समस्यांची पहिली चारही कारणे तेथे स्पष्ट दिसतात; पण पडद्यामागे दडलेल्या आंतरराष्ट्रीय शक्तींचा या फुटीर कारवायांना असलेला पाठींबा हे पाचवे कारण अत्यंत महत्वाचे आहे. या प्रदेशाला भारतापासून वेगळे करण्यास अमेरिका, पाकिस्तान , चीन उत्सुक आहेत व त्यांचे मोहरे बनून भुतान, बांगलादेश, म्यानमार ही छोटी छोटी राष्ट्रे षड्यंत्रात सहभागी झाली आहेत. अमेरिकेसारख्या महासत्तेला भारताच्या पूर्वांचलत रुची असण्याची तशी बरीच कारणे आहेत. त्यांतील पुढील काही कारणे अधिक महत्व��ची आहेत.\nअ ) पूर्वी रशिया जेव्हा अमेरिकेचा पहिला शत्रू होता तेव्हा रशियापासुन जवळ असा प्रदेश, जेथून अनेक प्रकारच्या गुप्त हालचाली करता येतील , त्यांना हवा होता. आशिय खंडात आपले प्रभाव क्षेत्र असलेला प्रदेश म्हणून भारतचा ईशान्य प्रदेश अमेरिकेला अत्यंत आवश्यक वाटला, तर चीनने पैन-मंगोलाईड चळवळीद्वारे ईशान्य भारतातील जनतेला आपल्या जवळ खेचण्यासाठी सर्व प्रयत्न करण्यास प्रांरभ केला.\nब्) जगातील फक्त ४% लोकसंख्या असलेला अमेरिका जो जगातील ४०% नैसर्गिक साधनसंपत्तीचा उपभोग घेतो , त्याला 'पुर्वांचल भारत' महत्वाचा वाटतो कारण भारताच्या एकूण नैसर्गिक साधनसंपत्तीच्या २०% महत्वाची खनिजे फक्त पूर्वांचलात आहेत. खनिज तेल, दगडी कोळशापासुन ते युरेनियम पर्यंत सर्व खनिजे पूर्वांचलात मुबलक प्रमाणात आहेत. शास्त्रज्ञ म्हणतात, 'आसाम खनिजतेलावर तरंगतो आहे.'\nक) भारतातील बुध्दिमत्ता, श्रमशक्ती, नैसर्गीक साधनसंपत्ती यांचा सुरेख संगम झाल्यास भारत देखिल जगातिल एक प्रमुख महासत्ता बनू शकतो, याची अमेरिका, पाकिस्तान व चिनला भीती वाटते. म्हणून भारतातील सर्व प्रकारच्या भेदांना व असंतोषाला खतपाणी घालून भारतास कायम अशांत व अस्थिर ठेवणे या आंतरराष्ट्रिय शक्तींना आवश्यक वाटते.\nड्) अमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या, तसेच मादक द्रव्यांचे उत्पादन करणरृया कंपन्या आहेत. त्यांचा धंदा चालावा यासाठी जगामध्ये दहशतवाद जोपासणे ही त्यांची आर्थिक गरज आहे.\nखालील कारनांमुळे पूर्वांचलात आंतरराष्ट्रीय शक्तींचे काम अधिक सोपे आहे.\nअ) मोठ्या प्रमाणात असलेली भाषांमधील विविधता, भौगोलिक दुर्गमता, राजकीय उपेक्षा आणि यामुळे निर्माण झालेले संघर्ष आधीच मोठ्या प्रमाणावर चालू आहेत. त्यांना अश शक्तिंच्या पाठबळाची आवश्यकता असतेच.\nब्) चार देशांच्या आंतरराष्ट्रीय सीमा लागलेल पूर्वांचलाचा हा भाग उर्वरित भारताला केवळ ७० कि.मी रुंदीच्या सिलीगुडीने जोडला आहे.\nआंतरराष्ट्रीय शक्ती पुढील पाच मार्गातून येथे सुरु असलेल्या आंदोलनास पाठबळ देतात.\nविद्यार्थी आंदोलन - पूर्वांचलात अशा अनेक विद्यार्थी संघटना उभ्या राहिलेल्या दिसतात की ज्यांच्या मागण्यांतून फुटीरता डोकावत असते. आंदोलनात्मक मार्गांनी या संघटना अस्थिरता व अशांतता पसरवतात्. विद्यार्थी आंदोलनाला समाजाची सहानुभूती लगेचच मिळत असते.\nप्रसार माध्यमे - स्थानीय बुध्दिजीवी, वृत्तपत्रे व अन्य प्रसार माध्यमे तेथील समाजाची दिशाभूल करतात. विद्यार्थी आंदोलनाच्या देशद्रोही मागण्यांना स्वातंत्र्य संग्रामाची संज्ञा देऊन जनमत जागृत करण्याचे काम या मार्गातून केले जाते.\nस्थानीय राजकीय पक्ष - काँग्रेस, भाजपा सारखे अखिल भारतीय पक्ष हे विदेशी लोकांचे पक्ष व त्यांचे राज्य म्हणजे भारताची गुलामगिरी असे चित्र उभे करुन विद्यार्थी आंदोलनाच्या मुद्यांना आपल्या घोषणापत्रकावर घेउन स्थानीय राजकीय पक्ष निवडणुका लढवतात . विद्यार्थी आंदोलन व प्रसार माध्यमे यांच्याद्वारे निर्माण झालेल्या अनुकूल वातावरणावर हे स्थानीय राजकीय पक्ष निवडून येतात व सत्तेत बसून सर्व फुटीरतावादी कारवायांना पूर्ण मदत करतात.\nदहशत वाद - प्रत्यक्ष कृतीचा मार्ग हा दहशत वादाचा मार्ग असतो. समाजातील असंतुष्ट तरुण वर्गाला चिथावून अद्ययावत शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून नेले जाते. गेली पन्नास वर्षे अशाप्रकारे दहशतवादी निर्माण करणारी प्रशिक्षण केंद्रे शेजारी राष्ट्रांमध्ये चालू आहेत. हे दहशतवादी प्रशिक्षण घेऊन आल्यावर आंदोलने व मगण्यांच्या पूर्तीसाठी समाजामध्ये दहशत निर्माण करतात. लुटालूट, हत्यासत्र यांचे दुष्टचक्र चालूअ करतात.\nढोंगी शांतिदूत - वरील चारही मार्गांतून निर्माण झालेल्या अशांततेने व अत्याचाराच्या परिसीमेने सामान्य जनता मात्र त्रस्त होते. तेव्हा 'ख्रिश्चन मिशनरी' शांततेचे दूत बनुन 'येशू' चा शांतिसंदेश पोचवण्यसाठी रस्त्यावर उतरतात. प्रशासन , अतिरेकी, विद्यार्थी , पत्रकार इत्यादींचा समेट घडवून आणण्याचे ढोंग केले जते. या नाटकाचा प्रयोग दरवर्षी डिसेंबर महिना जवळ आल्यावर होतो. कारण ख्रिसमसचा सण शांततेत पार पडणे त्यांच्या दृष्टीने आवश्य क असते.\nअतिरेकी बनण्यासाठी प्रशिक्षण व शस्त्रास्त्रे इत्यादीसाठी लागणारा पैसा खाली दिलेल्या अनेक मार्गांनी येत् असतो.\n१) उर्वरित भारतातून व्यापाराच्या निमित्ताने पूर्वांचलात येऊन राहिलेले सर्व भारतीय हे विदेशी आहेत व त्यांनी येथील समाजाला वारेमाप लुटून पैसा कमावला आहे असे मनात बिंबवले असल्याने, अशा व्यापार्‍यांना बळजबरीने उचलून नेणे, खंडण्याच्या चिठ्ठ्या पाठवणे, त्यांच्या हत्या करणे इत्यादी मार्गांतून पैसे लुबाडले जातात. एक लक्षणीय उदाहरण देता यील . उनायटेड लिबरेशन फ्रंट ऑफ आसाम (उल्फा) या आसामातील अतिरेकी संघटनेने १५ वर्षात व्यापार्‍यांना लुटून मिळवलेली रक्क्म २१५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.\n२) मादक द्रव्यांचा व्यापार व त्यांचा प्रसार करुन त्या बदल्यात कोट्यावधी रुपये अतिरेक्यांना पुरविले जातात. मादक द्रव्यांच्या प्रसारातून आपल्याच समाजाच्या युवा पिढीला बरबद करण्याचे काम अतिरेकी करतात. पूर्वांचलातील प्रामुख्याने पहाडी राज्यांच्या शहरी भागांत द्रव्यांचे प्रमाण भयंकर वाढले आहे. काही शहरातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या ६०% विध्यार्थी मादक द्रव्यांचे सेवन करतात. मादक द्रव्यांचा व्यापार करण्यास नकार दिल्यास प्रशिक्षण केंद्रे व परकीय मदत ताबडतोब बंद करण्याची धमकी देण्यात येते.\n३)बहुराष्ट्रीय कंपन्यांद्वारे कोट्यावधि रुपये अतिरेकी संघटनांना मिळत असतात.\n४) खोट्या एन जी ओ (खाजगी स्वयंसेवी संस्था) कागदोपत्री दाखवुन केंन्द्र व राज्य सरकारची त्यांना मिळणारी कोट्यावधी रुपयांची आर्थिक मदत लुबाडुन त्याचा वापर अतिरेकी संस्थांसाठी केला जातो. मणिपूरच्या चुडाचंद्रपूर जिल्याचेच उदाहरण बघू. फक्त पावणे दोन लाख जनसंख्या असलेल्या चुडाचंद्रपुर जिल्ह्यात अकरा हजार एन जी ओ काम करतात. प्रत्यक्षात या संस्थापैकी फार थोड्या अस्तित्वात आहेत पण अधिकतर संघटना बेनामी आहेत.(फेक) मणिपूर मध्ये सर्वांत अधिक दहशतवाद व अतिरेकी प्रशिक्षण चुडाचंद्रपुरमध्ये असण्याचे वेगळे कारण काय असू शकते.\n५) ख्रिश्चन मिशन्स जेव्हा एखाद्या क्षेत्रात काम सुरु करतात तेव्हा तेथे ओतलेला पैसा ही त्यंची 'गुंतवणुक' असते. मात्र पुरेसे मतांतरण झाल्यावर ते त्या समाजावर अनेक प्रकारच्या वर्गण्या लादून आर्थिक शोषणास सुरुवात करतात. 'मेघालय ' राज्यातील सर्व चर्चेसना मिळणारा मासिक निधी दोन कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.या व्यतिरिक्त परदेशातून येणारा पैसा मिशनर्‍यांना मिळणार्‍या पैशावर सरकारचे नियंत्रण नाही. घटनेतील अल्पसंख्यांकांसाठी असलेल्या सवलतींनुसार या पैशाचा जमाखर्च सरकारला दाखविण्यास ते बांधिल नसल्याने या पैशाचा वापर अतिरेकी कारवायांना उत्तेजन देण्यासाठी देखील होत असतो.\nआंतरराष���ट्रीय षडयंत्र हे किती भयंकर आव्हान आहे याची कल्पना वरील विवेचनावरुन येऊ शकते. एका विशिष्ट मागणीवर हे चार मार्ग कसे अंमलात येतात याचे मेघालयातील उदाहरण लक्षणीय आहे.\nमेघालयातील पश्चिम खासी पहाड जिल्यामध्ये काही वर्षापूर्वी युरेनियम हे खनिज मोठ्या प्रमाणावर आढळले. भारत सरकारने तेथे अणुऊर्जा प्रकल्पाची योजना सुरु केली. मात्र त्याच्या विरोधात आंतरराष्ट्रीय षडयंत्राचे चारही मार्ग काम करु लागले. सर्व प्रथम 'खासी स्टुडंट्स युनियन' या विद्यार्थी संघटनेने या प्रकल्पास विरोध करुन 'मेघालयातील' युरेनियम काढण्याचा 'भारताला ' अधिकार नसल्याचे घोषित केले. व त्यासाठी आंदोलन छेडले. त्यानंतर बुध्दिजीवीनी स्थानीय प्रसार माध्यमांच्या दुसर्‍या मार्गांद्वारे ही मागणी योग्य असल्याचा प्रचार केला व जनमत जागृती केली. तिसरा मार्ग म्हणजे स्थानीय राजकीय पक्षांनी या मागणीस राजकीय घोषणा पत्रकावर स्थान दिले व चौथ्या दहशतवादाच्या मार्गाद्वारे धमकावण्यात आले की मेघालयातील अणूर्जा प्रकल्पात जर शास्त्रज्ञ व इंजिनिअर्स आले तर त्यांच्या जिवास धोका असेल. मात्र काही दिवसातच बातमी आली की बांगलादेशाच्या सीमेवर अडीच किलो युरेनियमचे खनिज चोरुन ने असलेले अतिरेकी पकडले गेले व अधिक चौकशीनंतर ते खनिज पुढे अमेरिकेत जाणार असल्याचेही लक्षात आले\nपूर्वांचलातील परिस्थिती ही वर उल्लेखलेल्या पाच कारणांची परिणती आहे. पूर्वांचलाल या दुष्ट पंजामधून सोडवण्यासाठी सर्व भारतियांनी विचार मंथन करुन केंन्द्र सरकारवर् लवकरात आवश्यक कृती साठी दबाव आणणे गरजेचे आहे.\nसंदर्भ -पूर्वांचलाचे आव्हान आणि आवाहन-२००८-श्री सुनिल देवधर यावरुन साभार.\nजाज्वल्य देशप्रेमाने भारित भारतीयांनी मॅक्डोणल्ड्स ही कंपणी विकत घ्यावी आणि ईशान्य भारतात जागोजागी तिच्या शाखा उघडाव्यात. ईशान्य भारतच काय, सारे जग पादाक्रांत करण्यात मदत होईल.\nया प्रकारचा लेख जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही भागासंबंधी लिहिता येईल. सर्वसाधारणपणे साम्यवादी मंडळी अशा प्रकारचे लेख लिहितात अशी माझी आतापर्यंत समजूत होती. परंतु कल्याणकरांचा लेख वाचून माझी ती समजूत चुकीची असल्याचे ध्यानात आले.\nया प्रकारचा लेख जगातील कोणत्याही देशातील कोणत्याही भागासंबंधी लिहिता येईल.\nसर्वसाधारणपणे साम्यवादी मं���ळी अशा प्रकारचे लेख लिहितात अशी माझी आतापर्यंत समजूत होती.\nअशी समजूत का झाली त्यामागची कारणे काय\nपरंतु कल्याणकरांचा लेख वाचून माझी ती समजूत चुकीची असल्याचे ध्यानात आले.\nतुम्ही (बहुधा) नकळत नक्की कुणाचा गौरव () करीत आहात ह्याबद्दल विचार करतो आहे.\nपुण्याच्या सकाळमधे येणारे श्रीमती सुलभा ब्रम्हे यांचे लेख आपण वाचले आहेत का ते साधारण याच धर्तीवर असतात.\nमाझ्या प्रतिसादात मी फक्त एवढेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या प्रकारची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात जगातील सर्व देशात आढळते. एक विशिष्ट राजकीय विचारसरणी मनात धरून त्या आधारावर त्या परिस्थितीचे फक्त निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याचा उद्योग जसा साम्यवादी करताना दिसतात (त्यांच्या लेखात तथ्य असतेच पण ते संपूर्ण सत्य नसतेच, सोईस्कर सत्य असते) त्याच प्रकारे प्रस्तुत लेखात सुद्धा निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याच्या प्रयत्नात कल्याणकर आहेत. कल्याणकरांची एकूण राजकीय विचारसरणी काय आहे हे त्यांच्या प्रत्येक लेखातून इतक्या पारदर्शीपणे दिसून येते की ती समजावून सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.\nपूर्वेकडची राज्ये इतर देशापासून आयसोलेटेड राहिली आहेत याची अनेक ऐतिहासिक कारणे आहेत. कोणत्याही मोठ्या देशात एका कोपर्‍यात असणार्‍या भागात असे हो ऊ शकते.\nपुण्याच्या सकाळमधे येणारे श्रीमती सुलभा ब्रम्हे यांचे लेख आपण वाचले आहेत का ते साधारण याच धर्तीवर असतात.\nसुलभा ब्रह्मे ह्यांचे लेख वाचले आहेत. उदा. 'लवासा लेकसिटी : चंगळवादाचा विनाशकारी रस्ता' हा लेख अजूनही आठवतो. त्या लेखात त्यांनी लवासाविरोधी बाजू प्रखरपणे मांडली आहे. आणि त्यांनी मांडलेली मते, मग ती कुणाला पटली नाहीत तरी, माझ्यामते तथ्यांवर आधारित आहेत. त्यांनी प्रचारकी खोटारडेपणा केल्याचे वाटत नाही. मते नाही पटली तर सोडून देता येतात.\nमाझ्या प्रतिसादात मी फक्त एवढेच दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे की या प्रकारची परिस्थिती कमी जास्त प्रमाणात जगातील सर्व देशात आढळते. एक विशिष्ट राजकीय विचारसरणी मनात धरून त्या आधारावर त्या परिस्थितीचे फक्त निगेटिव्ह प्रोजेक्शन करण्याचा उद्योग जसा साम्यवादी करताना दिसतात (त्यांच्या लेखात तथ्य असतेच पण ते संपूर्ण सत्य नसतेच, सोईस्कर सत्य असते) त्याच प्रकारे प्रस्तुत लेखात सुद्धा निगेटिव्ह प्��ोजेक्शन करण्याच्या प्रयत्नात कल्याणकर आहेत.\nप्रत्येक जण आपली विचारसरणी, मते पटवून देण्याचा आपापल्या परीने प्रयत्न करीत असतो. पण अरुणाचली हिंदू होते, आहेत. माँग्लॉइड नाहीत. (वेगवेगळ्या भागांत राहणाऱ्या भारतीय लोकांत किती वंशांची सरमिसळ झाली आहे हा वेगळा, मानववंशशास्त्रीय अभ्यासाचा, विषय आहे.) इतिहासाच्या आरंभापासून अरुणाचलपासून गुजरातेपर्यंत, काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत -- ह्यात भामरागड, बस्तर, झाबुआ सारख्या इलाख्यांतले आदिवासी किंवा मूलनिवासीही आले -- फक्त हिंदूच हिंदू राहात होते. दुसरे कुणी नव्हते. असला खोटारडेपणा कुणीही साम्यवादी, समाजवादी किंवा/म्हणजेच ज्याचे डोके ताळ्यावर आहे असा कुठलाही व्यक्ती करणार नाही. फक्त हिंदूंचाच ह्या पवित्र भूमीवर अधिकार आहे हेदेखील कुठलाही साम्यवादी, समाजवादी किंवा/म्हणजेच ज्याचे डोके ताळ्यावर आहे असा कुठलाही व्यक्ती करणार नाही.\nकल्याणकरांची एकूण राजकीय विचारसरणी काय आहे हे त्यांच्या प्रत्येक लेखातून इतक्या पारदर्शीपणे दिसून येते की ती समजावून सांगण्याची आवश्यकता मला वाटत नाही.\nउर्वरित भारतवासीयांमध्ये या भागाबद्दल प्रचंड अज्ञान आहे.\nखरे आहे. माझ्या महाविद्यालयात ह्या भागातले अनेक विद्यार्थी होते. माझ्या अरुणाचली मित्रांना गावातले लोक 'नेपोलियन' किंवा नेपाळीच समजत असत.\n२ कोटी २६ लाख लोकसंख्या असलेल्या आसाममध्ये आजमितीस ७५ लाख बांगलादेशी मुसलमान घुसलेले आहेत. तर ३० लाख लोकसंख्या असलेल्या त्रिपुरामध्ये १० लाख बांगलादेशी घुसलेले आहेत.\nत्रिपुरातले बांगलादेशी मुसलमान नसून हिंदू आहेत काय आणि हिंदूनी केलेली घुसखोरी ही घुसखोरी नसते काय आणि हिंदूनी केलेली घुसखोरी ही घुसखोरी नसते काय असो. हे सगळे सावरकरांच्या अखंड भारताचेच नागरिक आहेत. त्यामुळे पुन्हा असो.\nख्रिस्ती मिशनर्‍यांचे षडयंत्र - मतांतरणाबरोबर समाजामध्ये फुटीरता निर्माण करण्यासाठी ब्रिटिशांच्या मदतीने सुमारे दिडशे वर्षापूर्वी ख्रिश्चनिटीने शिक्षण पध्द्तीचा आधार घेतला शिक्षणाद्वारे पुढील असत्य गोष्टी शिकवून त्यांनी फुटीरता वाढवायला सुरुवात केली. १`) पूर्वांचलातील जनजाती हिंदू नसून मैंगोलॉईडस आहेत. २) हिंदू (भारतीय) समाज हा त्यांचा शत्रू आहे, कारण तो त्यांच्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी त्यांच्या परंपरा नष्ट करतोअ व् आर्थिक शोषण करतो. ३) म्हणुन आपले स्वतंत्र अस्तित्व राखण्यासाठी या हिंदूंना आपल्या राज्यांतून घालवून स्वतंत्र राष्ट्र निर्माण करणे हा आपला स्वतंत्रता संग्राम आहे. शिक्षणातून हा विचार देण्यासाठी त्यांनी पूर्वांचलातील जनजातीय बंधुंवर रोमन लिपी लादली आणि स्वाभाविकपणे त्या लिपीतील त्यांना उपलब्ध साहित्य फक्त बायबलच असे.\n१. ह्या जनजाती त्या माँगलॉइड्स आहेत किंवा नाहीत ह्या विषयी तुम्हाला काय म्हणायचे आहे\n२. ह्या जनजाती हिंदू आहेत असे तुम्हाला म्हणायचे आहे काय असल्यास कसे ते सांगावे.\nख्रिस्ती मिशनऱ्यांपेक्षा ही हिंदू मशीनरी काही वेगळी आहे असे म्हणता येते का\nअमेरिकेमध्ये मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्र निर्मिती करणार्‍या, तसेच मादक द्रव्यांचे उत्पादन करणरृया कंपन्या आहेत. त्यांचा धंदा चालावा यासाठी जगामध्ये दहशतवाद जोपासणे ही त्यांची आर्थिक गरज आहे.\nअसो. तुमच्या लेखात तुम्ही काही कयास मांडले आहेत. पुरावेही द्यायला हवे होते. ह्या कंपन्यांची नावे द्यावी.\nआपल्या डोळ्यासमोर दिसत नसल्या तरी त्यासारख्या इतर गोष्टी जगात कुठेतरी घडलेल्या असू शकतात. तेव्हा डोळ्यासमोर घडत नसल्या तरी इतरत्र बघून आपल्याकडे काय होऊ शकेल, हे समजून घेता येऊ शकते. मादक द्रव्यांचा वापर हा लोकांना शारिरीक आणि मानसिक दृष्ट्या पंगू करतो, त्यामुळे होणार्‍या शोषणाचे प्रकार आणि साधने आणि परिणाम वाढतात हे तर नजरेला अगदी सरळ ढळढळीत दिसते. त्यामुळे याचा विरोध करायलाच हवा. हिंदू मिशनरी आणि ख्रिश्चन मिशनरी यात फरक नाही, हा एवढाच मुख्य विरोधाचा मुद्दा असला आणि तो मान्य केला तरीही अजूनही हिंदू मिशनरी या भागात कमीच स्थिरावलेले आहेत असे मला वाटते. फारतर ही ख्रिश्चनांच्या मिशनरी असण्यास दिलेली प्रतिक्रिया/रिऍक्शन आहे एवढेच म्हणता येईल असे वाटते. तेव्हा तो मुद्दा सोडून देऊ. हे झाल्यानंतर जे काही वाईट उरले त्याचा विरोध करायला हवा असे वाटते.\nउदा. वरील लेखात जो मादक पदार्थांच्या सेवनाचा मुद्दा आला आहे तो खरा असण्याची शक्यता ५०% आहे असे धरले तरी तो सीरियस प्रश्न आहे. http://www.ncbi.nlm.nih.gov/pubmed/15072813 येथे थोडी माहिती मिळाली.\nअधिक इथे वाचता येईल\nयाचे नागरिकांवर होणारे (लहान मुले, स्त्रिया, आणि पुरुष) परिणाम फोटोंमधून तरी भयंकर दिसतात (ड्रग्जचे व्य��न लागलेली लहान मुले झिंगलेल्या बापांशेजारी बसली आहेत, उंदीर आणि सापही ड्रगऍडिक्ट आहेत असे तेथील माणूस सांगतो.). हे भारताच्या कुठच्याही भागात होणे शक्य असले तरी मुळात हे चुकीचे आहे, वर कल्याणकर जे सांगत आहेत त्यात पन्नास टक्के जरी तथ्य असले तरी विचार करण्यालायक आहे असे म्हणायला हरकत नसावी. अशा अंमली पदार्थांमध्ये रंगलेल्या प्रजेला मग ती स्वकीय असो, वा परकीय असो, कसेही वापरून घेणे शक्य असते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/category/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-24T06:02:16Z", "digest": "sha1:IJE5WCMA3ZMZTGVHLDQWRTMZNVP7R5S4", "length": 10229, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "आरोग्य | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nस्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्वाईन फ्ल्यूने शहरात थैमान घातले असून सोमवारी (दि.10) आणखी सहा जण स्वाईन फ्ल्यूमुले दगावल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चालु वर्षात स्वाईन फ्ल्यूमुळे मृत्यू झालेल्य...\tRead more\nस्वाईन फ्ल्यूचे आणखी दोन बळी\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरात स्वाईन फ्लूचा उद्रेक वाढत असून बुधवारी (दि.5) पुन्हा आणखी दोन रूग्णांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला. स्वाईन फ्लूने मृत झालेल्यांची संख्या १३ वर पोहचली आहे. तर, तब्बल...\tRead more\nस्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्वाईन फ्लूमुळे चिखली येथील ४८ वर्षीय महिलेचा, तर निगडी येथील ४१ वर्षीय पुरूषाचा गुरुवारी (दि.३०) उपचारादरम्यान मृत्यू झाला. गेल्या ��ंधरा दिवसांत पिंपरी चिंचवडमध्य...\tRead more\nमधातील पोषक तत्‍वे शरीरासाठी कमी असणार्‍या पोषक तत्‍वांची कमी भरुन काढण्‍याचे काम करत असते. घरघुती उपायामध्‍ये मधाचा वापर होत असतो. बर्‍याच आजारावर मध औषध म्‍हणून कामी येतो. कप, अस्‍थमा, वजन...\tRead more\nपिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nनिर्भीडसत्ता न्यूज – शहरात स्वाईन फ्लूची लागण झालेले तीन रुग्ण खासगी रुग्णालयात आढळल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरलेली आहे. सध्याच्या बदलत्या वातावरणामुळे स्वाईन फ्लू सारखा जीवघेणा आजार...\tRead more\nनिर्भीडसत्ता न्यूज – आरोग्य डाएट करून अशक्तपणा, थकवा चक्‍कर आली असता. अतिसार, ओकाऱ्यांवर. उष्णतेमुळे लघवीस जळजळ, भाजल्यामुळे होणारा दाह कमी होण्यासाठी. तरूणींनी, स्त्रियांनी नारळ पाणी...\tRead more\nनिर्भीडसत्ता न्यूज – शरीराला जलमिश्रीत ठेवण्यास मदत काकडीमध्ये 95 टक्के पाणी असते. यामुळे हे शरीरातील विषारी आणि अनुपयोगी पदार्थांना बाहेर काढण्यात मदत करते, आणि शरीराला जलमिश्रीत ठेवत...\tRead more\nरोज खा अंडे : अंड्यातून नेमकं काय मिळते\nदिवसातून एका अंडय़ाचे सेवन केल्याने हृदयरोगाचे प्रमाण कमी होत असल्याचे अभ्यासात आढळून आले आहे. अंड्याच्या बलकापासून व्हिटॅमिन्स, क्षार, लोह मिळते. अंड्यांचे सेवन केल्याने वजन कमी करणाऱ्यांना...\tRead more\nकाय आहेत ताकाचे हे फायदे\nनिर्भीडसत्ता न्यूज – जेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात. ताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो....\tRead more\nनिर्भीडसत्ता न्यूज – रोज एक ग्लास कारल्याचा रस प्यायल्याने शरीरातील पचनक्रिया सुरळित होते, खाल्लेलं पचायला मदत होते. कारल्याने आपल्याला भूकही लागते आणि त्याचबरोबर आपलं वजन कमी होण्यास...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1915", "date_download": "2018-09-24T05:34:28Z", "digest": "sha1:JZCUXWQ4BNM72GT5KFVAZBLXLADBO6XR", "length": 119585, "nlines": 322, "source_domain": "mr.upakram.org", "title": "दरवाजा उघडा आहे! | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपल्या भारतीय संस्कॄतीत आप�� आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत \"दरवाजा उघडा आहे\" असे म्हणून करतो. फ्लॅट संस्कॄतीत हे विधान करणे थोडे धाडसाचे आहे. पण असो.\nसार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करून प्रवास करायचा म्हटलं की आपल्याला आठवण होते ती रिक्षा, बसची. मुंबईत असाल तर लोकल ट्रेनची सुद्धा\nरिक्षा, बस आणि लोकल ट्रेनला मुंबईच्या \"लाईफ लाईन\" म्हणून संबोधले जाते.\nलोकल ट्रेन, बस आणि रिक्षा यांमधले एक साम्य मला जाणवले आहे. ते म्हणजे 'दरवाजा उघडाच असतो'. बघा तुम्हालाही हे पटते का\nलोकल ट्रेन: स्वस्त आणि लवकर प्रवास करायचा म्ह्टलं की मुंबईची आम जनता लोकल ट्रेनने प्रवास करायचे पसंत करते. लोकल ट्रेन ९ किंवा १२ डब्यांची असते. प्रत्येक डब्याला खिडक्या असतात. प्रवाशांना हे दरवाजे प्रवाशांसाठी नेहमी उघडे असतात. ही दरवाजे नेहमी प्रवाश्यांसाठी उघडे असतात. दरवाजे उघडे असल्यामुळे, दरवाजांत प्रवासी वेळप्रसंगी उभे राहून प्रवास करत असतो. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी प्रत्येक डब्यातून प्रवास करतात. डब्याची दारे बंद करण्याचा प्रघात नाही. फक्त पाऊस पडत असताना कधी कधी प्रवासी ही दारे बंद करतात. थोडक्यात काय , ' दरवाजा उघडाच आहे कोणीही या आपले ह्या लोकल ट्रेनमध्ये स्वागत आहे.' अशीच ह्या लोकल ट्रेनच्या डब्याची आखणी केलेली आहे. आपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत ' दार उघडेच आहे ' असे म्हणून करतो. ही भारतीय रेल्वे सेवेची लोकल ट्रेन आपल्या भारतीय संस्कॄतीचे तसेच दर्शन घडवते.\nबस: बस हे प्रवास करण्यासाठी वापरले जाणारे अजून एक सार्वजनिक वाहन. ह्या वाहनाकडे बघितले का ह्या वाहनाला खिडक्या आहेत पण दरवाजे नाहीत ह्या वाहनाला खिडक्या आहेत पण दरवाजे नाहीत. प्रवाशांना आतबाहेर करण्यासाठी मार्ग आहे. प्रवासी क्षमता ४० ते ४५. पण नेहमीच क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दरवाजाला लटकत प्रवास करत असतात.\nरिक्षा: लोकल ट्रेन व बसला गर्दी असते म्हणून आणि जवळचा प्रवास करायचा असेल तर रिक्षाने प्रवास करण्याकडे जनतेचा कल असतो. ह्या रिक्षातील प्रवासी क्षमता ३ व्यक्तींची असते. रिक्षाचालकाला स्वतंत्र जागा असते. रिक्षाकडे नीट निरखून पाहा. ह्या रिक्षाला खिडकी नसते. रिक्षाच्या आत किंवा बाहेर जाण्याचा मार्ग असतो. ह्या वाहनाला दरवाजा नसतो. त्यामुळे क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी र���क्षात बसू शकतात. थोडक्यात काय तर 'दरवाजा उघडा आहे'\n पण प्रवाशांच्या सुरक्षेचे काय क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात म्हणून का ओरडता क्षमतेपेक्षा जास्त प्रवाशी प्रवास करतात म्हणून का ओरडता दरवाजा उघडा आहे. आमच्याकडे प्रवास करण्यासाठी लागणारे तिकीटं व पैसा आहे. आम्ही कसाही प्रवास करू.\nह्या दरवाजा उघडा असल्यामुळे मला काही प्रश्न पडलेले आहेत. त्यांतील हे काही प्रश्न:\nदरवाजा बंद करण्यासाठी काही व्यवस्था करता येईल का\nही व्यवस्था खूप खर्चिक होईल का\nदरवाजा बंद कशासाठी करायचा\nप्रवाशांना दरवाज्यात उभे राहून लोंबकळत प्रवास करण्याची हौस असते का\nतुमच्यापैकी कोणाकडे ह्या प्रश्नांची उत्तरे आहे का की तुम्हालाही अजून काही नवे प्रश्न पडले आहेत\nमाझ्या मते नवीन प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून दारे लावण्याची सोय केल्यास प्रवाशांचा सुरक्षेचा एक प्रश्न मार्गी लागेल. प्रवाशांना दरवाजांत उभे राहून लोंबकळत प्रवास करता येणार नाही. वाहनांमध्ये चढल्याने किंवा उतरल्याने होणार्याा अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल, असे वाटते. आपल्याकडे फक्त वातानूकुलित बसलाच फक्त दार आहे. ते दार उघडण्यासाठी किंवा बंद करण्यासाठी एक कळ दाबावी लागते. ही कळ वाहनचालकाच्या समोर असते त्यामुळे त्याला ती कळ दाबायला सोपे जाते. साध्या बसला ही सोय केल्यास खूप चांगले होईल.\nकाही सार्वजनिक वाहनांना दरवाजे असणे हे गरजेचे आहे परंतु भारतीय जीवनमानाला ते अनुकूल ठरेलच असे सांगता येत नाही. भारताचे हवामान, लोकसंख्या, नोकरदार वर्ग (पर्यायाने इकॉनॉमी) या सर्वांचा विचार करता वहानाच्या क्षमतेएवढी प्रवासी वाहतूक करण्यास आपली यंत्रणा अपुरी आहे हे लक्षात येते. वातानुकूलित बसेस आणि ट्रेन्स यांचे दरवाजे सतत बंद करून घ्यावे लागतात. जर वाहन वातानुकूलित नसेल तर दरवाजापाशी उभे राहणारे प्रवासी गर्दीत गुदमरतील. बसमध्ये अनेकदा सजग कंडक्टरला लोकांना दरवाज्यात उभे राहण्याविषयी मनाई करताना पाहिले आहे.\nट्रेनमध्ये दारात लोंबकळणारे प्रवासी तसेच ट्रेनच्या टपावर बसून प्रवास करणारे आपला जीव, वेळप्रसंगी इतरांचा जीव आणि बरेचदा इतरांचा खोळंबा करत असतात. येथे 'दरवाजा उघडा आहे' या भारतीय संस्कृतीपेक्षा 'मी कायदा धाब्यावर बसवू शकतो.' हा मुर्दाडपणा जास्त वाटतो.\nरिक्शाचा आकार प��हता किंवा रिक्शाचा इतिहास पाहता, रिक्शा हे वाहन चालकाने (माणसाने) ओढून नेण्याचे आहे. पारंपरिक पद्धतीने या वाहनाला बंदिस्तपणा नाही. (फारतर, छत आहे) हल्लीच्या रिक्शाही त्याच धर्तीवर बांधणी केलेल्या आहेत. ज्याप्रमाणे दुचाकीवरील माणसाला दरवाजांची गरज नाही त्याप्रमाणे रिक्शालाही नसावी असे मला वाटते. (वेळप्रसंगी, पावसाळ्यात वगैरे रिक्शाला तात्पुरते दरवाजे, पडदे लावण्याची सोय काही रिक्शावाले करतातच.)\nअवांतरः गेल्या वेळी माझ्या मुलीला भारतात आल्यावर रिक्शात बसण्याची भयंकर भीती वाटली होती. \"शी ही कसली दरवाजे नसलेली, तीन चाकी, कुठेही कशीही घुसणारी कार.\" असा तिचा समज झाला होता पण काही दिवसांत तिला रिक्शा आवडू लागली होती. द. मुंबईत गेल्यावर इथे रिक्शा असत्या तर त्यानेच प्रवास केला असता असे तिला वाटत असे.\nरिक्शाचा आकार पाहता किंवा रिक्शाचा इतिहास पाहता, रिक्शा हे वाहन चालकाने (माणसाने) ओढून नेण्याचे आहे\nप्रियाली ने ज्या रिक्षाचा संदर्भ दिला आहे तो सायकल रिक्षा नागपुर- अमरावती ह्या विदर्भ भागात पाह्यला मिळतो. ह्या रिक्षात बसायला मलापण खूप भीती वाटते.\nमुंबई, नाशिक भागात ऑटोरिक्षाला 'रिक्षा' किंवा 'ऑटो' म्हणून संबोधले जाते.\nदिल्लीत ऑटोरिक्षाला स्कूटर म्हणतात.\nरिक्शा या शब्दाचे पूर्णपणे मराठीकरण झाले आहे ज्यांना वाटते, त्यांनी रिक्षा असे लिहावे, बाकीच्यांनी हिंदीत लिहितात तसे रिक्शा. --वाचक्नवी\nसृष्टीलावण्या [26 Jul 2009 रोजी 11:44 वा.]\nरिक्शा या शब्दाचे पूर्णपणे मराठीकरण\nरिक्षाला अप्पर वरळी (आपले लोअर परेल हो ), पाली हिल, लोखंडवाला इ. ठिकाणी वावरणारे तथाकथित उच्चभ्रू पूर्वी आऊटो म्हणत असत. मात्र आता त्याला रिक् म्हणतात. मात्र टॅक्सीला पूर्वी व आजही कॅबच म्हणतात.\nकल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती\nआकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती\nनवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे\nस्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे\nकाही सार्वजनिक वाहनांना दरवाजे असणे हे गरजेचे आहे परंतु भारतीय जीवनमानाला ते अनुकूल ठरेलच असे सांगता येत नाही. भारताचे हवामान, लोकसंख्या, नोकरदार वर्ग (पर्यायाने इकॉनॉमी) या सर्वांचा विचार करता वहानाच्या क्षमतेएवढी प्रवासी वाहतूक करण्यास आपली यंत्रणा अपुरी आहे हे लक्षात येते. वातानुकूलित बसेस आणि ट्रेन्स यांचे दरवाजे सतत बंद करून घ्यावे लागतात. जर वाहन वातानुकूलित नसेल तर दरवाजापाशी उभे राहणारे प्रवासी गर्दीत गुदमरतील. बसमध्ये अनेकदा सजग कंडक्टरला लोकांना दरवाज्यात उभे राहण्याविषयी मनाई करताना पाहिले आहे.\nहे एक नेहमीच पुढे करण्यात येणारे कारण आहे. भारत सोडला तर बाकी कुठे उघड्या दाराच्या ट्रेन व बस बघितल्या नाहीत. नसतीलच् असे मी म्हणत नाहीत पण मी बघितल्या नाहीत. वाहने वातानुकूलित करू नये असा कायदा आहे असे मला वाटत नाही.\nरिक्षा हे वाहन अत्त्यंत धोकादायक आहे निदान आता तरी ते बंद करून नॅनो गाड्या आणण्याचा विचार केला पाहिजे. सारखे गरीब गरीब करत बसलो तर आपले जीवनमान सुधारणार कधी. ज्यांना खरोखरच परवडत नाही त्त्यांना सरकार सब्सिडी देऊ शकते.\nहे एक नेहमीच पुढे करण्यात येणारे कारण आहे.\nकोणते कारण पुढे येणारे आहे सजग कंडक्टर प्रवाशांना दारात उभे राहण्यावाचून रोखतो हे का वातानुकूलित वाहनांचे दरवाजे बंद करून घ्यावे लागतात हे का आपल्या लोकसंख्येच्या मानाने आपली वाहतूक व्यवस्था अपुरी आहे हे\nयापैकी कोणतेही कारण योग्य नसल्यास ते कसे योग्य नाही हे समजावून सांगावे.\nरिक्षा हे वाहन अत्त्यंत धोकादायक आहे निदान आता तरी ते बंद करून नॅनो गाड्या आणण्याचा विचार केला पाहिजे.\nरिक्शा धोकादायी असल्यास दुचाकी वाहनेही धोकादायी आहेत का आणि तीही बंद करावी का आणि तीही बंद करावी का नसल्यास का नाही रिक्शा धोकादायी का आहे हे देखील समजावून सांगावे.\nउघडा दरवाजा (काहीसे अवांतर)\nपर्स्पेक्टिव [15 Jul 2009 रोजी 12:17 वा.]\nआपल्या भारतीय संस्कॄतीत आपण आपल्याकडे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत \"दरवाजा उघडा आहे\"\nकोणत्याही गोष्टीचा अर्थ हा बघणार्‍याच्या दृष्टिकोनावर (\"पर्स्पेक्टिव\") अवलंबून असतो, असे वाटते. जसे, एकाच पेल्याकडे पाहून दोन वेगवेगळे निरीक्षक \"पेला अर्धा भरलेला आहे\" आणि \"पेला अर्धा रिकामा आहे\" अशी दोन (परस्परविरोधी भासणारी) अनुमाने काढू शकतात.\nआपल्याच भारतीय संस्कृतीत \"दरवाजा उघडा आहे\" हे विधान \"चालते व्हा\" अशा अर्थानेही वापरले गेलेले पाहण्यात आलेले आहे, या बाबीचीही येथे आवर्जून नोंद करावीशी वाटते.\nबाकी उर्वरित लेखाबद्दल जमल्यास पुन्हा कधीतरी.\nकेवळ दरवाजा उघडा होता म्हणून..\nएखाद्या विशिष्ट वाहनप्रकारातून प्रवास करणारे किती टक्के प्रवासी , केवळ दरवाजा उघडा होता म्हणून अपघातग्रस्त झाले याचा कुणी अभ्यास केला आहे का हे प्रमाण जर मिनस्क्यूल(दुर्लक्षणीय) असेल तर हे प्रमाण जर मिनस्क्यूल(दुर्लक्षणीय) असेल तर दरवाजे उघडे असण्याचे फायदेतोटे आणि बंद असण्याचे, यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यावर कदाचित दरवाजे उघडे असण्याचे जास्त फायदे दिसून येतील.\nभारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर\nदरवाजा उघडा होता म्हणून\nकेवळ दरवाजा उघडा होता म्हणून अपघातग्रस्त झाले याचा कुणी अभ्यास केला आहे का\nयाचबरोबर, दरवाजा उघडा होता म्हणून की श्टंट करण्याचा प्रयत्न उलटून अपघात झाला म्हणून हे ही अभ्यासायला हवे.\nशेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नाही पण बाकी प्रतिसादाशी सहमत आहे.\nशेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नाही\nशेवटच्या वाक्याविषयी विशेष माहिती नसणे शक्य आहे, पण संधी मिळाल्यास एकतरी ओवी अनुभवावी या धर्तीवर, एकवार अनुभव घेऊन खात्री करून घ्यावी.\nगाडी सुरू होण्याची वाट न पाहता जे फराळाचे डवे उघडतात, ते गुजराथी, हे नक्कीच अनुभवले असेल.\nपुणेकराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो पाण्याची बाटली आणि काउंटी कॅपशिवाय घराबाहेर पडत नाही. मुलगी असेल तर, काउंटी कॅपऐवजी ती तोंड आणि डोके झाकणारा बुरखा घालते.(त्याला ती टॉप म्हणते. तिच्या मैत्रिणी तिला या टॉपवरून ओळखतात.) मुंबईकर चेरापुंजीच्या रहिवाशाप्रमाणेच(रोज पडे त्याला कोण रडे) पावसाळ्यात छत्रीशिवायही घराबाहेर पडू शकतो. आपण ऑफ़िसला जायला निघालो आणि पाऊस आला असे किती वेळा होते) पावसाळ्यात छत्रीशिवायही घराबाहेर पडू शकतो. आपण ऑफ़िसला जायला निघालो आणि पाऊस आला असे किती वेळा होते फारतर तीनचारदा. तेव्हा टॅक्सी करायची. उगाच छत्रीचे लोढणे कुणी बाळगावे फारतर तीनचारदा. तेव्हा टॅक्सी करायची. उगाच छत्रीचे लोढणे कुणी बाळगावे\nमाझा गेले काहि महिने वरचेवर मुंबई-पुणे प्रवास चालु आहे. आणि अगदी हाच अनुभव मला येतो. पुणेकरांना सहसा खिडकी बंद करायाची घाई असते ते का ते कळले नाहि. (निरिक्षणावरून असे वाटले की बहुतांश व्यक्ती केस विस्कटणे, धुळ बसणे वगैरे कारणांनी खिडक्या बंद करू पाहतात)\nमात्र त्याहून गंमत अशी की पुणेकरांना इतरांनी खिडकी उघडली की देखील त्रास होतो.\nगेल्या ४ महिन्यांत माझे जवळ��वळ दर अल्टर्नेट प्रवासात खिडकी बंद न केल्यामुळे भांडण/किरकोळ वाद/विनंती यापैकी एक झाले आहेच. तेव्हा श्री. वाचक्नवींच्या म्हणण्यात बराच तथ्यांश आहे हे नक्की (अगदी सरसकटीकरण करता आले नाहि तरी सगळे पुणेकर या ऐवजी बव्हंशी पुणेकर असा बदल करून असे अनुमान काढता यावे :) )\nमात्र मला वार्‍याची म्हणा अथवाखिडकी उघडी ठेवण्याची ओढ असण्यामागे माझे मुंबईकरपण आहे हे आजच जाणवले :)\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\nपर्स्पेक्टिव [15 Jul 2009 रोजी 18:52 वा.]\nअगदी सरसकटीकरण करता आले नाहि तरी सगळे पुणेकर या ऐवजी बव्हंशी पुणेकर असा बदल करून असे अनुमान काढता यावे\nअसे अनुमान काढता येणार नाही. मात्र असे एखाद्याचे निरीक्षण असू शकेलही.\nखालचा प्रतिसाद मूळ विषयाला अवांतर आहे...\nमुंबईकर चेरापुंजीच्या रहिवाशाप्रमाणेच(रोज पडे त्याला कोण रडे) पावसाळ्यात छत्रीशिवायही घराबाहेर पडू शकतो.\nहा मुंबईकर (ठाणेकर) म्हणून असलेला मूळ स्वभाव अमेरिकेत आल्यावर पण गेलेला नाही. आजही खूप पाऊस असताना छत्री घेणे म्हणजे कमीपणाचे वाटते (स्टुडंट असताना पण आणि नंतर गाडी असल्यामुळे काय फरक पडतोय असे वाटते...)\nतसेच अजून एक सवय जी नंतर जाणिवेने घालवली: अमेरिकेत आल्यावर प्रथमच विद्यापिठाच्या बसचा (पब्लिक ट्रान्सपोर्टेशनचा) उपयोग करणार होतो. बस आली, दार उघडले रे उघडले आणि ते पहाताच ताबडतोब आत शिरलो, नंतर वळून पाहीले तर बाकीचे बाहेरील प्रवासी बसमधील प्रवासी उतरण्याची वाट पहात होते, सगळे उतरल्यावर शांतपणे बसमधे चढले...\nपर्स्पेक्टिव [15 Jul 2009 रोजी 17:20 वा.]\nभारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर\n'भारतभर केवळ पुणेकर आणि मुंबईकर प्रवास करतात' किंवा 'भारतात रेल्वेने प्रवास करणार्‍यांपैकी पुणेकर आणि मुंबईकर वगळता बाकीचे सर्व प्रवासी खिडकी अंशतः बंद आणि अंशतः उघडी ठेवतात' यांपैकी किमान एक विधान सत्य असल्याखेरीज वरील अनुमान हे विपर्यस्त आहे असे म्हणावे लागेल. (दोन्ही विधाने सत्य असणे बहुधा अशक्य असावे.)\nवरील अनुमान हे गृहीतक मानल्यास आणखीही काही विपर्यस्त अनुमाने काढता येतील. जसे, '(वातानुकूलित डब्या���मध्ये खिडकी उघडणे अशक्य असते, हे लक्षात घेता) वातानुकूलित डब्यांमधून प्रवास करतात, ते पुणेकर(च)'.\nविनोदाचा भाग सोडल्यास, आपल्या अनुमानातील तथ्य पडताळून पाहण्याचा प्रयत्न करू.\nमी पुणे ४११०३०मध्ये वाढलेला, संस्कारक्षम वयातील वर्षे (formative years) बव्हंशी पुण्यात (आणि काही अल्पांशाने हिंदी पट्ट्यात) घालवलेला, मुंबईत जेव्हा जेव्हा राहिलो तेव्हा एक तर पाहुणा म्हणून किंवा उपरा म्हणून राहिलेला असा एक (भूतपूर्व) पुणेकर आहे. किंबहुना जन्म मुंबईत झालेला असणे आणि मुंबईत राहणारे असंख्य मुंबईकर नातेवाईक असणे (त्यात काय, कोणाचेही असू शकतात) यासारखे काही पूर्णपणे असंबद्ध मुद्दे सोडल्यास, मी कोणत्याही दृष्टिकोनातून स्वतःला 'मुंबईकर' म्हणवणे हे तथ्यास धरून होणार नाही. संस्कारांनी मुंबईकर म्हणवण्याइतका मुंबईचा प्रभाव मुंबईत आजोळी अगणित उन्हाळ्याच्या सुट्ट्या घालवूनही माझ्यावर पडला आहे असे मला वाटत नाही. मुंबईच्या गर्दीत मी मिसळू शकतो, पण त्या गर्दीचा एक भाग म्हणून मी स्वतःला पाहू शकत नाही. भर गर्दीच्या वेळी मुंबईच्या लोकलमध्ये फारसे न घाबरता चढायला मला निदान एके काळी, मुंबईशी थोडाफार संबंध असण्याच्या काळात, जमत असे, पण आवडते असे म्हणू शकणार नाही. (तरीही, सर्व त्रुटी लक्षात घेऊनसुद्धा, मुंबईची सार्वजनिक वाहतूकव्यवस्था ही पुण्याच्या किंवा एके काळी मी अनुभवलेल्या दिल्लीच्यासुद्धा सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेपेक्षा कित्येक पटीने चांगली आणि विश्वासार्ह आहे, हे मी मानतो. किंबहुना, भारतातल्या सर्वाधिक सक्षम सार्वजनिक वाहतूकव्यवस्थांमध्ये ती गणता यावी असे मला वाटते. पण हा सर्वतोपरी वेगळा मुद्दा.) आणि पिंडाने मी काही अंशी अजूनही पुणेकर आहे हे निश्चित, आणि उर्वरित अंशी इतर बराच काही असेन, पण मुंबईकर निश्चित नाही, हे मी खात्रीने सांगू शकतो.\nथोडक्यात, आपल्या वरील अनुमानातील तथ्य पडताळून पाहण्याच्या दृष्टीने उदाहरण म्हणून मी पुरेसा पुणेकर आणि निश्चितपणे गैरमुंबईकर आहे. ('पुरेसा पुणेकर' असणे हे जर पुरेसे नसेल, तर मी पुणे तात्पुरते किंवा कायमचे सोडल्यानंतरचे माझे आयुष्य विचारात न घेता, केवळ मी पुण्यात राहत असतानाचे, 'शंभर टक्के पुणेकर' असतानाचे माझे आयुष्य आणि त्या काळातील माझ्या वृत्ती विचारात घेऊ.)\nरेल्वेप्रवासाचे - विशेषतः लांब पल्ल्याच्या रेल्वेप्रवासाचे - मला नेहमीच आकर्षण राहिलेले आहे. त्यातसुद्धा खिडक्या उघड्या टाकून (आणि कधी तर डब्याचा दरवाजा उघडा टाकून फुटबोर्डावर उभे राहूनसुद्धा), बाहेरची गंमत बघतबघत प्रवास करायला मला लहानपणापासून आवडते. (लहानपणी माझी मुंबईत वाढलेली आई अनेकदा प्रवासात सोबत असताना माझी ही इच्छा पुरी होऊ देत नसे, हा भाग वेगळा.) जेव्हाजेव्हा शक्य होते तेव्हातेव्हा अशा प्रकारे प्रवास करण्याचा आनंद मी मनसोक्त लुटत आलेलो आहे. अगदी प्रौढत्वीसुद्धा. पुण्याहून मुंबईला जाताना खंडाळ्यानंतर ब्रेक तपासण्यासाठी तीन ठिकाणी थांबणे हे सर्वच गाड्यांना अपरिहार्य असते, त्यापैकी 'मंकी हिल' या पहिल्या थांब्यापाशी सकाळच्या न्याहरीच्या वेळी गाडी थांबली, की गाडीपाशी अनेक माकडे (बहुधा काही खायला मिळेल या आशेने, तर क्वचित कधीकधी आपल्या लहानग्यांना 'ती बघ बाळा झुकझुकगाडी' म्हणून दाखवण्यासाठी) जमतात. गाडीची खिडकी उघडून त्या माकडांशी सलगी साधायला, किमानपक्षी आपल्या त्या बांधवांचे अधिक चांगल्या रीतीने दर्शन घ्यायला मला खरे तर अजूनही आवडते. (वातानुकूलित डब्यांत खिडकी उघडणे शक्य नसल्यामुळे हे जमत नाही, आणि खिडकी उघडत नसल्याकारणाने कोणी काही खायला देण्याची सुतराम् शक्यता नसल्याकारणाने माकडेही वातानुकूलित डबे टाळताना दिसतात. पण सेकंडक्लासाच्या डब्यात छान जमते' म्हणून दाखवण्यासाठी) जमतात. गाडीची खिडकी उघडून त्या माकडांशी सलगी साधायला, किमानपक्षी आपल्या त्या बांधवांचे अधिक चांगल्या रीतीने दर्शन घ्यायला मला खरे तर अजूनही आवडते. (वातानुकूलित डब्यांत खिडकी उघडणे शक्य नसल्यामुळे हे जमत नाही, आणि खिडकी उघडत नसल्याकारणाने कोणी काही खायला देण्याची सुतराम् शक्यता नसल्याकारणाने माकडेही वातानुकूलित डबे टाळताना दिसतात. पण सेकंडक्लासाच्या डब्यात छान जमते आजही त्या बाजूला कधी गेलो आणि तो अनुभव घेण्याचा योग आला, तर तो अनुभव घ्यायला मला निश्चित आवडेल.)\nथोडक्यात, आगगाडीची खिडकी उघडी टाकून प्रवास करायला मला आवडते. आणि मी पुणेकर आहे. (निदान, एकेकाळी मी पुणेकर होतो. आणि आगगाडीची खिडकी उघडी टाकून प्रवास करायला मला त्या काळीही आवडत असे.)\nएखादा निष्कर्ष योग्य आहे हे सिद्ध करण्यासाठी केवळ एक किंवा काही उदाहरणे देऊन पुरत नाही. तर तो निष्कर्ष कोणत्याही परिस्थितीत ल���गू आहे हे तर्काने सिद्ध करावे लागते. उलटपक्षी, एखादा निष्कर्ष योग्य नाही हे दाखवून देण्यासाठी एकच अपवादात्मक उदाहरण प्रस्तुत करणे पुरेसे ठरते.\n>>बाकीचे सर्व प्रवासी खिडकी अंशतः बंद आणि अंशतः उघडी ठेवतात' <<\nपर्स्पेक्टिव्ह यांनी अनुभवावरून काढलेल्या माझ्या निष्कर्षातला महत्त्वाचा मुद्दा विचारात घेतलेला दिसत नाही. पुणेकर आणि मुंबईकर जे काही करतात ते गाडी चालू झाल्याझाल्या करतात. इतर प्रवासी काहीही करीत असतील किंवा नसतील, पण ते जे काही करतात किंवा करत नाहीत, ते गाडी सुरू झाल्याझाल्या होत नाही.--वाचक्‍नवी\nपर्स्पेक्टिव [15 Jul 2009 रोजी 18:16 वा.]\nठीक. तो वाक्यांशही विचारात घेऊ.\n'भारतात पुणेकर आणि मुंबईकर यांव्यतिरिक्त इतर प्रवासीही रेल्वेप्रवास करतात' हे मान्य केल्यास, 'भारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर' या विधानावरून 'पुणेकर आणि मुंबईकर वगळता बाकीचे सर्व प्रवासी गाडी सुरू झाल्याझाल्या खिडकी उघडी अथवा बंद करत नाहीत' असा निष्कर्ष निघतो.\nहे थोडेसे संदिग्ध होते, परंतु याचा अर्थ बहुधा, असे प्रवासी गाडी सुरू झाल्याझाल्या (१) खिडकीचे काहीही करत नाहीत (म्हणजे उघडी, बंद किंवा अर्धवट उघडी जशी कशी असेल तशीच राहू देतात) किंवा (२) खिडकीचे काही केलेच, तर ती पूर्णपणे बंद किंवा पूर्णपणे उघडी राहणार नाही याची खबरदारी घेतात, असा घेता यावा.\nयावर वरकरणी विश्वास ठेवणे अवघड वाटते. थोडे अधिक निरीक्षण करावे लागेल.\nपरंतु तरीही, (१) मी पुणेकर आहे किंवा किमानपक्षी एकेकाळी पुणेकर होतो, आणि (२) मी पुणेकर असताना गाडी सुरू झाल्याझाल्या सहसा खिडकी बंद केलेली नाही (आणि आजही बहुधा करणार नाही) एवढे आपले अनुमान फोल ठरवण्यासाठी पुरेसे ठरावे.\nपरंतु तरीही, (१) मी पुणेकर आहे किंवा किमानपक्षी एकेकाळी पुणेकर होतो, आणि (२) मी पुणेकर असताना गाडी सुरू झाल्याझाल्या सहसा खिडकी बंद केलेली नाही (आणि आजही बहुधा करणार नाही) एवढे आपले अनुमान फोल ठरवण्यासाठी पुरेसे ठरावे.\nमाझेही असेच् आहे. मी खिडकी बंद करत् नाही. केल्यास् वाद घालण्याकडे भर् असतो.\nमी आजही पावसाळ्यात् विनाछत्री, उन्हाळ्यात् विना टोपी कुठल्याही प्रकारची, असाच वावरतो.\nवरील अनुमान हे प्रायोगीक संशोधनातुन (experimental research) मां��लेले नसून निरिक्षणात्मक संशोधनातुन ( observational research) मांडलेले आहे. अश्या प्रकारच्या संशोधनात सांख्यिकीचा आधार घेऊन (संख्यात्मक निरिक्षण संशोधन असल्यास) अनुमान मांडले जाते. बहुतांशी पुणेकर लोक (सांख्यिकीच्या गणितासाठी पुरेसे) जर वरील प्रमाणे आचरण करत असतील तर, 'पुणेकर गाडी सुरू झाल्या झाल्या खिडकी बंद करतात (करण्याची शक्यता न करण्यापेक्षा फारच अधिक असते त्यामुळे पुणेकर= खिडकी बंद असे म्हणता यायला वाव आहे.)' हा निष्कर्ष वैध ठरू शकतो. तुम्ही पुणेकर असून आणि खिडकी उघडी ठेवणारे असूनही ह्या निष्कर्षाला अवैध ठरवू शकत नाही.\nपर्स्पेक्टिव [20 Jul 2009 रोजी 19:43 वा.]\nनिरीक्षणात्मक संशोधनात निरीक्षणसंचाच्या निवडीवर अनुमानाची अचूकता अवलंबून असते. आणि निरीक्षणसंच जसजसा व्यापक होत जातो, तसतशी अनुमाने बदलूही शकतात.\nसखोल अभ्यासाअभावी ठाम विधान करू शकत नाही, आणि सविस्तर विवेचनही करू शकत नाही, आणि विधानात त्रुटीही असू शकतील, पण न्यूटनीय पदार्थविज्ञान काय किंवा आइनस्टाइनीय पदार्थविज्ञान काय, हे बर्‍याच अंशी उपलब्ध निरीक्षणांवर आणि त्या निरीक्षणांच्या आणि तर्काच्या आधारे काढलेल्या संभाव्य निष्कर्षांवर आधारलेले आहे, असे वाटते. जसजशी निरीक्षणे संशोधित होत गेली, तसतशी विज्ञानाची थियरीही बदलली, आणि आधीची थियरी ही नवीन थियरीच्या प्रकाशात नेमक्या कोणत्या मर्यादांमध्ये समजावून सांगता येण्यासारखी आहे, हेही कळत गेले, असे ऐकलेले आहे. (चूभूद्याघ्या.)\nतसेच, निरीक्षणांवरून थेट अनुमानही आपोआप काढता येत नाही. (फार तर हायपॉथेसिस बनवता येऊ शकतो.) अनुमान काढता येण्यासाठी त्या निरीक्षणांवरून त्या निष्कर्षाप्रत पोहोचताना, असे कशा प्रकारे घडू शकत असेल, यामागील मेकॅनिझम काय, याचा खुलासा करण्याचा एक प्रयत्न, एक थियरी, एक मॉडेल, एका प्रकारची तात्विक किंवा तार्किक बैठक लागते, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)\nशिवाय निरीक्षणांवरून थेट अनुमान काढताना (किंवा अनुमानासाठी निरीक्षणे घेताना म्हणा) 'कन्फर्मेशन बायस' नावाचा प्रकार आड येऊ शकतो, ते वेगळेच. (याबद्दल माहिती देणारा दुवा 'तो .' या सदस्याने इतरत्र कोठेतरी दिलेला आहे, तो शोधून पुन्हा इथे चिकटवण्याचे कष्ट घेत नाही. गरजूंनी विकीशोध घ्यावा.)\nकेवळ निरीक्षणांवरून कोणत्याही तात्विक किंवा तार्किक बैठकीशिवाय थेट अनुमा�� काढताना आपल्याला हवा तो - आणि बहुधा चुकीचा - निष्कर्ष निघण्याचा धोका नेहमीच असतो. आणि केवळ सांख्यिकीच्या आधारे काय वाटेल ते सिद्ध करता येऊ शकते. याची पुष्कळ उदाहरणे देता येतील. त्याचे (प्रस्तुत बाबतीत नाही तरी) कधीकधी भयंकर परिणामही होऊ शकतात.\n- सोनेरी केस असलेल्या मुली (blondes) या डोक्याने अंमळ कमीच असतात, हे \"सांख्यिकी\"ने किंवा \"निरीक्षणा\"ने सिद्ध करता यावे.\n- सरदारजी लोकांना डोके कमी असते हे \"निरीक्षणा\"च्या किंवा \"सांख्यिकी\"च्या आधारे सिद्ध करता यावे.\n- जर्मन आर्यवंश हाच सर्वोच्च असून बाकीचे वंश हे मागासलेले आणि केवळ गुलामगिरीत राहण्याकरिता किंवा काही बाबतींत नष्ट करण्याकरिता योग्य आहेत, हे सांख्यिकीच्या आधारे सिद्ध करण्याचे प्रयत्न झालेले आहेत, असे ऐकिवात आहे. (चूभूद्याघ्या.)\n- ज्यू हे कसे अनिष्ट आहेत आणि ज्यूंच्या संहार हाच कसा इष्ट आणि योग्य आहे यासाठी आगाऊ justification, पार्श्वभूमी निर्माण करण्याकरिता ज्यूंबद्दल \"निरीक्षणे\" मांडण्याचे प्रयत्न झालेले आहेत.\n- इंग्रज हे मांसभक्षक असल्याने आणि विशेषतः गोमांसभक्षक असल्याने ताकदवान असतात, तर हिंदू हे बहुसंख्येने शाकाहारी असल्यामुळे दुबळे आणि मागासलेले आहेत, असा एक \"निरीक्षणावर आधारलेला\" समज इंग्रजांमध्ये एके काळी सामान्यतः प्रचलित असल्याचे गांधीजींच्या 'माझे सत्याचे प्रयोग'मध्ये वाचल्याचे अंधुकसे आठवते.\n- \"ताडन के अधिकारी\" हे \"निरीक्षणा\"वरूनच निश्चित केलेले असावेत असे वाटते.\n- \"अमक्याअमक्या जातीतील मुलगी करून घेऊ नये, कारण त्या जातीत जावयाला विष घालतात\" आणि \"अमक्याअमक्या जातीचे लोक घाणेरडे असतात\" अशा प्रकारची विधाने त्या जातीतल्या एखाद्या व्यक्तीस विनाकारण आणि \"सहज बोलताबोलता\" ऐकवण्यात आल्याची उदाहरणे पाहिलेली आहेत. संबंधित व्यक्तीने प्रतिवाद केला असता \"मग 'सर्वजण' असे का म्हणतात हो\" असे निरागस उत्तर मिळाले, असे कळते, त्याअर्थी हे निष्कर्ष कधीकाळी \"निरीक्षणा\"वरूनच निघाले असावेत, असे वाटते.\n- एक टोकाचे आणि आत्यंतिक घाणेरडे उदाहरण द्यायचे झाले, तर अमेरिकेतील वर्णद्वेष खूपच अधिक प्रमाणात असण्याच्या काळात, 'कृष्णवर्णीय पुरुषांना मेंदू कमी आणि त्याऐवजी लैंगिक अवयव जास्त असतो' हे \"निरीक्षणाने सिद्ध\" करण्याकरता काही वर्णद्वेष्ट्यांनी सर्वेक्षणे घेण्याचे प्रकारही घ���लेले असल्याबद्दल वाचलेले आहे. (नेमका संदर्भ याक्षणी अचूकपणे सांगू शकत नाही, परंतु बहुधा शोधून सांगू शकेन. पुस्तक - हरवले नसल्यास - माझ्या संग्रही आहे. पुस्तकाचे नाव या क्षणी नक्की आठवत नाही, पण बहुधा 'Racial Healing' असे होते. लेखकाचे नाव या क्षणी आठवत नाही. पुस्तक १९९०ने सुरू झालेल्या दशकात प्रसिद्ध झाले. प्रसंग पुस्तकाच्या लेखकाने स्वतःच्या आठवणींतून वर्णिलेला असून त्याची सत्यासत्यता मी स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही. चूभूद्याघ्या.)\n- फार काय, माझा समजा पाच/पन्नास/शंभर/\"सांख्यिकीच्या-गणितासाठी-(माझ्या-लेखी)-पुरेश्या\" ख्रिस्ती/मुसलमान/हिंदू/ब्राह्मण/चित्पावन/दलित/ओबीसी/पारशी/शीख/पुणेकर/मुंबईकर/वैदर्भीय/अमेरिकन/पाकिस्तानी/कृष्णवर्णीय/समलैंगिक/दाक्षिणात्य/भय्या/बिहारी गाळीव-जागा-हवी-तशी-भरा गटातील लोकांशी संबंध आला असेल, तर त्यांच्याबद्दलच्या पूर्वग्रहाधारित \"निरीक्षणां\"वरून/निरीक्षणजन्य \"सांख्यिकी\"वरून मी तो संपूर्ण मनुष्यगट चांगला/वाईट/हलकट/मोकळ्या-मनाचा/संकुचित-मनोवृत्तीचा/लायकी-नसूनही-मिळणारे-फायदे-लाटायला-टपून-बसलेला/बिनडोक/तद्दन-येडा/माथेफिरू/\"विकृत\"/दांडगट/मवाली/गुन्हेगारी-वृत्तीचा/येथे-हवे-ते-विशेषण-भरा आहे, असा निष्कर्ष काढून मोकळा होऊ शकतो. पैकी कोणतेही विशेषण लागू होऊ शकणार्‍या व्यक्ती कोणत्याही जमातीत सापडू शकतात, हे अशा वेळी सोयिस्करपणे विसरायचे असते. आणि अशी उदाहरणे सापडली, तर त्यांच्याकडे एक तर १. दुर्लक्ष करायचे असते, किंवा २. अपवादात्मक मानायचे असते. (आणि अपवाद मोजायचे नसतात.)\nअर्थात अगोदर हवी तशी अनुमाने काढून, त्यात निरीक्षणे बसवून त्यावर वाटेल तशी \"तार्किक/तात्त्विक बैठक\"ही लादता येते, या दृष्टीने केवळ तात्त्विक/तार्किक बैठक दाखवता येणे हेसुद्धा पुरेसे आहेच, असे नाही, परंतु त्या परिस्थितीत किमानपक्षी ही तात्त्विक/तार्किक बैठक तपासून योग्य किंवा अयोग्य हे ठरवण्याची सोय तरी असते. आणि तात्त्विक/तार्किक बैठक/मॉडेल चूक ठरल्यास नवीन मॉडेलचा शोध घेता येतो. आणि त्यातून निष्कर्ष कायम राहणे किंवा बदलणे यांपैकी काहीही होऊ शकते.\nपरंतु तात्त्विक/तार्किक बैठकीअभावी (rationalizing explanationअभावी) केवळ निरीक्षणांआधारे अंतिम निष्कर्ष\nअनुमान काढता येण्यासाठी त्या निरीक्षणांवरून त्या निष्कर्षाप्रत पोहोचताना, असे कशा प्रकारे घडू शकत असेल, यामागील मेकॅनिझम काय, याचा खुलासा करण्याचा एक प्रयत्न, एक थियरी, एक मॉडेल, एका प्रकारची तात्विक किंवा तार्किक बैठक लागते, असे वाटते.\n असा खुलासा आवश्यक आहे. पुणेरी लोक खिडक्या बंद ठेवतात हे निरिक्षण झाले, नेमके असे का त्यावर विवेचन देखिल हवे. परंतु प्रत्येक वेळेला असे विवेचन देणे शक्य नसते. उदा कर्करोग होण्याची बहुतांश कारणे ही निरिक्षणात्मक संशोधनात्मक पुढे आलेली आहेत. सिगरेट प्यायल्याने माणसाला कर्करोग होतो हे निव्वळ निरिक्षणातुन सिद्ध झालेले आहे. सिगरेटच्या धुराने पेशींमधे नेमके असे काय बदल होतात ज्यामुळे कर्करोग होतो (यामागील मेकॅनिझम काय) हे अजून तरी समजलेले नाही. तरीही सांख्यीकीच्या आधारे हे अनुमान जगात मान्य केलेले गेले आहेत.\nनिरिक्षणात्मक संशोधनात असेही घडू शकते की, ज्या लोकांना खिशात माचिस (काड्यापेटी) ठेवायची सवय असते त्यांना कर्क रोग होतो असे दिसुन येईल, म्हणून खिशात माचिस ठेवल्याने कर्करोग होतो असे अनुमान काढल्यास ते तुम्ही म्हणता ते धोके संभवतात (चुकीच्या गोष्टी मनाप्रमाणे सिद्ध करण्याचे) परंतू ते संशोधन परिपुर्ण नसेल कारण खिशात काड्यापेटी ठेवणारे लोक हे जवळ जवळ १००% धुम्रपान करणारे असतात ही घटना इथे दुर्लक्षली गेलेली आहे.\nमूळ प्रतिसादातील मुद्दा इतकाच होता की उद्या एखाद्याने, मी हेवी स्मोकर आहे तरीही मला कर्करोग झालेला नाही, म्हणजे धुम्रपानाने कर्करोग होतो हा अनुमान चुकिचा आहे असे म्हणणे चूकीचे आहे. असेच काहीसे आपल्या प्रतिसादात आपण म्हंटल्या सारखे वाटले (मी पुणेकर आहे मी खिडकी उघडी ठेवतो)\nअवांतर: वंश, रंग ह्यांचा बुद्धीमत्तेशी थेट संबध ह्यावर संशोधन करणारी शाखा आहे. त्यातुन येणारे निष्कर्ष हे सामाजिक स्वास्थ्य बिघडवणारे असू शकतात असा अंदाज असल्याने ही शाखा वादग्रस्त आहे आणि त्यात फारसे संशोधन होत नाही.\nपर्स्पेक्टिव [20 Jul 2009 रोजी 22:42 वा.]\nसिगरेट प्यायल्याने माणसाला कर्करोग होतो हे निव्वळ निरिक्षणातुन सिद्ध झालेले आहे. सिगरेटच्या धुराने पेशींमधे नेमके असे काय बदल होतात ज्यामुळे कर्करोग होतो (यामागील मेकॅनिझम काय) हे अजून तरी समजलेले नाही. तरीही सांख्यीकीच्या आधारे हे अनुमान जगात मान्य केलेले गेले आहेत.\n(वैद्यकशास्त्र याबद्दल नेमके काय आणि कोणत्या शब्दांत म्हणते हे तपासून पहावे लागेल, पण...)\nसिगरेट प्यायल्याने कर्करोग होण्याची नेमकी मेकॅनिझम काय, सिगरेट पिणे आणि कर्करोग यांच्यातील नेमकी लिंक काय, हे जोपर्यंत कळत नाही, तोपर्यंत याला 'निष्कर्ष' न म्हणता 'हायपॉथेसिस'च म्हणावे लागेल असे वाटते.\nअर्थात 'हायपॉथेसिस'प्रमाणे जे शक्य वाटते त्याबद्दल ते केवळ 'सिद्ध' झालेले नाही म्हणून काळजी घेऊ नये, असे काहीही नाही.\nआणि माझ्या कल्पनेप्रमाणे, वैद्यकशास्त्र 'सिगरेट प्यायल्याने कर्करोग होतो' असे मानत नसून, 'सिगरेट पिऊन कर्करोग होण्याची शक्यता सिगरेट न पिता कर्करोग होण्याच्या शक्यतेपेक्षा खूपच अधिक आहे', अर्थात 'सिगरेट प्यायल्याने कर्करोग होण्याची शक्यता वाढते' (तो एक risk factor आहे - \"risk\", again, being a probabilistic term) एवढेच म्हणते, असे वाटते. तज्ज्ञांनी खुलासा करावा.\nEmpirical evidence/Statistical evidence आणि conclusion यांच्यात फरक असावा, असे वाटते. (पुन्हा चूभूद्याघ्या.)\n'मी हेवी स्मोकर आहे पण मला कर्करोग झालेला नाही, म्हणजे धूम्रपानाने कर्करोग होतो हे अनुमान चुकीचे आहे' या विधानाबद्दल बोलायचे झाले, तर एक म्हणजे 'आतापर्यंत झालेला नाही' याचा अर्थ 'उद्या होणारच नाही' असा नाही ही बाब विचारात घेतली गेलेली नाही. दुसरे म्हणजे, 'ओढली सिगरेट की लगेच झाला कर्करोग' अशा प्रकारचा कोणताही प्रत्यक्ष आणि तातडीचा संबंध असण्याचा कोणाचाच दावाही नाही - वैद्यकशास्त्राचाही नाही. त्यामुळे उद्या तो कर्करोग न होता साप चावून मरू शकतो. आणि समजा साप चावला नाही, तरी सिगरेट ओढण्याचा आणि कर्करोग होण्याचा संबंध केवळ 'शक्यता वाढण्या'चा असल्यामुळे, तो कधीही कर्करोग न होता शंभर वर्षे जरी जगला, तरी त्यामुळे कोणत्याही बाजूने काहीही सिद्ध होत नाही. त्यामुळे त्याचा निष्कर्ष चूक आहे असे म्हणता येईल. किंवा, म्हटले तर, 'सिगरेट ओढणे आणि कर्करोग यांचा प्रत्यक्ष संबंध' सिद्ध झालेला नसल्याने - किंवा असा 'प्रत्यक्ष संबंध' असण्याबद्दल कोणाचा दावाही नसल्याने - एका अर्थी त्याचे म्हणणे बरोबरही म्हणता येईल.\nआता 'मी पुणेकर आहे पण मी खिडकी उघडी ठेवतो' याचा विचार करू. 'पुणेकर खिडकी बंद करतात तर मुंबईकर खिडकी उघडतात' या 'निरीक्षणा'बाबत मला वांदा नाही. एका किंवा अनेक निरीक्षकांचे तसे निरीक्षण असूही शकेल. त्यातून आणि केवळ त्यातून काहीही सिद्ध होत नाही. पण असा 'निष्कर्ष' काढायचा झाला, तर त्याबद्दल rationalizing explanation ल��गेल. ते तपासावे लागेल. आणि मग मी पुणेकर असूनही खिडकी का बंद करत नाही, माझ्या बाबतीत असे व्हायला इतर पुणेकरांपेक्षा वेगळे असे नेमके कोणते घटक कामी येतात, याचेही rationalizing explanation लागेल. तेही तपासावे लागेल. आणि या दोहोंतही काही त्रुटी न आढळल्यास मगच ते अनुमान म्हणून स्वीकारता येईल; तोपर्यंत नाही.\nकारणमीमांसा, सांख्यिकी पुरावा, कन्क्लूजन वगैरे काय आहेत, याबद्दल वेगळा धागा काढावा.\nउद्बोधक चर्चा होऊ शकेल असे वाटते.\nकार्यकारणभाव म्हणजे नेमके काय असते याच्याशी भौतिकशास्त्रांना फारसे देणेघेणे नसते. त्यामुळे रॅशनलाइझिंग एक्स्प्लॅनेशन (विवेककारक स्पष्टीकरण) म्हणजे नेमके काय ते मला कळलेले नाही.\nबाकी कुठलीही \"कारण\"कल्पना फारफारतर शक्यताच (रिस्क) वाढवते. गळ्यावर सुरी फिरत असताना जनावराचा मृत्यू त्याच क्षणी हृदयविकाराचा झटका येऊनही होऊ शकतो.\nकार्यकारणभाव हा एक जटिल विषय आहे. अत्यंत नेमक्या व्याख्या योजत त्याची चर्चा व्हावी, आणि वेगळ्या धाग्यात व्हावी, ही विनंती.\nपर्स्पेक्टिव [20 Jul 2009 रोजी 23:49 वा.]\n'रॅशनलायझिंग एक्स्प्लनेशन' ही शब्दयोजना 'कारणमीमांसा किंवा कार्यकारणभाव आहे असे वाटत असता तो काय असावा हे दाखवण्याचा अथवा त्याबद्दल अंदाज व्यक्त करण्याचा प्रयत्न करणारे स्पष्टीकरण' अशा अर्थी मी योजली होती. थोडक्यात, a theory, a model that seeks to explain away the observations in accordance with the conclusion, in a consistent fashion.\n(टू रॅशनलाइझ = टू ट्राय टू रीझन अशा अर्थी.)\nबहुधा साधारण शब्दयोजना (standard term) नसावी.\nअसो. बाकी पुन्हा कधीतरी. (तूर्तास दमलो.)\nदहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय दहा टक्के हाय हाय\nआपल्याच भारतीय संस्कृतीत \"दरवाजा उघडा आहे\" हे विधान \"चालते व्हा\" अशा अर्थानेही वापरले गेलेले पाहण्यात आलेले आहे, या बाबीचीही येथे आवर्जून नोंद करावीशी वाटते.\n\" असा अर्थ मी विचारात घेतला नव्हता. चांगलीच बाजू बघितली. असो...\nथोडक्यात काय सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पटत नसेलतर ह्या वाहनातून \"चालते व्हा\". उगाच आपल्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला नावे ठेऊ नका.\nआपल्या खाजगी वाहनाने प्रवास करा\nअगदी सुरुवातीला लोकलचे दरवाजे\nअगदी सुरुवातीला लोकलचे दरवाजे स्टेशन सोडण्यापूर्वी बंद होत, असे कुटुंबातील वडील लोकांकडून ऐकले आहे. पण ते बंद होईन���त म्हणून ती पद्धत लवकरच बंद केली गेली. जपानातही असाच प्रकार होता, पण तिथे रेल्वेने प्रवाशांना आतमध्ये ढकलणारे नोकर ठेवले आहेत, आणि दरवाजा बंद झाल्याशिवाय लोकलगाडी सुटत नाही, अशीही गोष्ट ऐकली होती.\nबाकी चांगली चर्चा आहे. वाचतो आहे.\nऐकलेली गोष्ट खरीच असावी.\nयाशिवाय, बंद होताना दरवाजात माणसांचे हातपाय अडकत, म्हणूनही दरवाजांची आपोआप होणारी उघडबंदी रद्द झाली. काही वर्षांपूर्वी मुंबईत विजेवर चालणार्‍या ट्रॉली बसेस चालू केल्या होत्या. बसमध्ये कंडक्टर असे, तरीही प्रवासी आपोआप बंद होणार्‍या बसच्या दारांत अडकत. शेवटी तेही थांबवावे लागले. पुढच्या एखाद्या वर्षात या बसेसही बंद झाल्या. पुढे ट्रेलर बशी आल्या, त्याही रस्त्याची रुंदी अपुरी पडायला लागली म्हणून बंद झाल्या. आता काय, डबल डेकरही संपल्या. पूर्वी प्रमाणे लंडनहून होणारी यांची आयात थांबली आणि भारतीय डबलडेकर बसेसची किंमत परवडेनाशी झाली .\nपुण्याच्या जवळ असलेल्या निगडीत अप्पूघर नावाच्या क्रीडाकेन्द्राला जाण्यासाठी आत्ताआत्तापर्यंत एक डबलडेकर होती. तिच्यात मुलांना बसवण्यासाठी त्यांचे आईबाप-आजोबा पुण्याहून निगडीला येत. आता नसावेत. नाशिक रोडला मात्र अजूनही डबलडेकर आहेत.-वाचक्‍नवी\nबेस्ट बसच्या संकेत स्थळावर मुंबईच्या सार्वजनिक वाहनांचा इतिहास वाचायला मिळतो.\nमी आत्ताच खालची मजेदार चित्रफित देणार होतो तितक्यात वरील धनंजयचा त्याच संदर्भातील प्रतिसाद पाहीला म्हणून इथेच चिकटवतो. माणसे इथून तिथे (घुसण्यासाठी) सारखी असे म्हणले तरी कायदे आणि सेफ्टीचे महत्व आणि जिवनाचे मोल वाटणे हे खूप महत्वाचे वाटते.\nसर्व प्रथम हा चर्चा प्रस्ताव सुरु केल्या बद्दल अभिनंदन. चांगला आणि कळीचा विषय आहे. तुम्ही उदाहरण दिलेल्या ३ वाहन प्रकारांबद्दल आपण एक एक करुन विचार करु.\nखास करुन फक्त मुंबई = लोकल ट्रेन असा अर्थ घेतला जातो आणि खास करुन तोही मुंबईकरांकडूनच. घाई, गडबड, लोकल ट्रेनच्या वेळा आणि त्याचा वापर करणारे मुंबईचे प्रवासी. आत्ताची सोय या सर्वांच्या इतकी अंगवळणी पडली आहे की जे आहे तेच योग्य आहे असे त्यांचे मत. काही प्रमाणात बरोबर असेल सुद्धा. पण सध्याच्या भारतात इतर उदाहरणे आहेत हो आहेत. दिल्ली मेट्रोचे उदाहरण घ्या. ती सार्वजनीक वाहतुक व्यवस्था तुम्हाला अपेक्षीत आहे तशीच आहे. आता मग मुंबई���ी व्यवस्था बरोबर की दिल्लीची\nतुम्ही म्हणत आहात ती बस व्यवस्था परत आज वरची आहे. सवयी आज पर्यंतच्या आहेत. अशा बस आज सुद्धा भारतीय रस्त्यांवर धावतात आणि अनेक जीव जातात. पण सध्या पुणे आणि इतर काही शहरी भागांमध्ये सुरु झालेल्या बीआरटी व्यवस्थेला लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. त्यासाठी सवयी बदलल्या आहेत. बीआरटीसाठी वापरल्या जाणार्‍या बसेस या लो फ्लोअर आणि दरवाजांची उघडझाप होणार्‍या आहेत. हि व्यवस्था कमी वेळात आणि सुरक्षीत प्रवास घडवणारी आहे. सध्याच्या योजनांमधल्या त्रुटी नव्या योजनांमध्ये दूर केल्या जात आहेत.\nबीआरटी बस आणि चालक\nहा भारतातला सर्वात असुरक्षीत आणि वाहतुकीला ताण देणारा वाहन प्रकार आहे. आगोदर तीन आसनी आणि आता ६ आसनी. कशालाच जारे नाहीत. सर्वात प्रदुषणकारी आणि असुरक्षीत. पण राजकीय आश्रयाने यांचा बोलबाला आहे. सध्याचे आशादायक चित्र म्हणजे टाटाची टमटम. याची बांधणी मजबुत आहे तसेच बाजुला आणि मागे दारे आहेत. वाहनाचा वेग सुद्धा चांगला. बाकी इतर ३ चाकी वाहने रहदारीला अडथळा बनतात.\nआता हे झाले वाहन प्रकार-सध्याचे आशादायक चित्र आणि आजचे भारतीय हि वाहनव्यवस्था आत्मसात करत आहे या बद्दल. तुम्ही ज्या महान भारतीय संस्कृती बद्दल बोलत आहात ती, अनेक शतके पुर्वीची आहे. सध्याची अशा बाबतीतली संस्कृती आंधळे पणाने कॉपी पेस्टची आहे. भारतीयांच्या गरजांनुसारची वाहने आणि वाहन व्यवस्था आत्ता कुठे बनत आहेत. जीप हा वन प्रकार लक्षात घेतला तर महिंद्राने भारतात असेंब्ली सुरु केली. त्या नंतर या प्रकारामध्ये जी काही वाहने आली ती अशीच विनादार वाहने. टाटा सुमो, महिंद्रा बोलेरो अशी पुर्ण बंद असणारी जीप प्रकाराची वाहने काही दशकांपुर्वीच रस्त्यावर आली. तोवर टेंपो ट्रॅक्स सारख्या उघड्या वाहनांमधुन अशीच वाहतुक चालत होती. किंबहुना अजुनही चालते.\nसुरक्षेसाठी सीट बेल्ट लावणे हे आवश्यक आहे, नव्हे तर लावले नसल्यास दंड होऊ शकतो. पण किती भारतीय सीटबेल्टचा वापर करतात वाहन - सुरक्षा विषयामध्ये भारतील अत्यंत निष्काळजी आणि बेदरकार आहेत असे माझे वैयक्तिक मत आहे.\nतुम्ही दिलेली सचित्र उदाहरणे आवडली.\nमाझ्या मते त्या त्या गावाचा प्रवासीवर्गच स्वतःच्या सुरेक्षेसाठी आपल्या गावातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कशी काय बरोबर आहे हे ठरवेल असे दिसते.\nनक्कीच. मुळात मुंबई इतकी सार्वजनीक वाहतुक व्यवस्था वापरणारे भारतात इतर ठिकाणी कमीच मिळतील. तसेच मुंबई सारखी व्यवस्था काही मोजक्याच शहरात आहे. प्रत्येकजण आपल्या मताचे समर्थन करतोच. समाजाची मानसिकता बदलणे थोडे किचकट काम आहे, पण अशक्य नाही. आणि ती बदलण्याची सुरुवात झाली आहे असे मला वाटते. वर दिलेली चित्रे तेच तर सांगत आहेत.\nसृष्टीलावण्या [05 Aug 2009 रोजी 04:02 वा.]\nसध्याचे आशादायक चित्र म्हणजे टाटाची टमटम.\nमारुती ओम्नी (मागील बाकडी समोरासमोर असणारी) व टाटा मॅजिक ह्यांच्या मधील भेद स्पष्ट करता येतील का उदा. किंमत, इंधन लागत, प्रति किमी इंधन खपत, उपलब्ध मोकळी जागा इ.इ.\nविचारण्याचे कारण की बहुतांशी जाणकार मारुति गाड्यांना टाटा गाड्यांपेक्षा अधिक प्राधान्य देतात. विशेषतः विक्रीपश्चात सेवेसाठी.\nकल्पतरुंची फुले उडाली की वार्‍यावरती\nआकाशीच्या गंगेला की बुद् बुद् हे येती\nनवटिकल्यांची चंद्रकळा की गगनश्री नेसे\nस्वर्गीचे भांडार उघडले की रात्रीसरसे\nभारतभर प्रवास केल्यानंतर माझ्या लक्षात आले की, गाडी सुरू झाल्याझाल्या जे खिडक्या बंद करतात ते पुणेकर असतात आणि जे खिडक्या उघडतात ते मुंबईकर\nअसे असल्यास त्यामागे हवामान हा घटक असू शकतो. मुंबईतील ह्युमिडीटीचे (आर्द्रता) प्रमाण बघता मुंबईकर नेहेमी खिडक्या उघड्या ठेवतात याबद्दल आश्चर्य वाटायला नको. त्या मानाने पुण्यात हवामान बदलत असते. हिवाळ्यात थंडीही पडते. (पुणेकर गारठले : सकाळ) कदाचित हेच कारण पावसात भिजण्यामागेही असावे. पुण्यात कधीकधी पावसात भिजल्यावर थंडीही वाजू शकते. व्यक्तिशः मी पुणेकर असूनही खिडकी उघडी ठेवायची की बंद हे त्या त्या वेळच्या तपमान, परिस्थिती आणि मूडवर अवलंबून असते.\nमी मुंबईकर नसुन मी अनेकदा खिडकी उघडी ठेवतो, स्वतःच्या गाडीची सुद्धा.\nअर्थात् मुड्, प्रदुषण इ. गोष्टी इथे महत्त्वाच्या आहेत. पण (मी तरी) माझा प्रतिसाद् 'इतर् सर्व नॉर्मल असताना' ग्राह्य आहे. असो, मुळात एखाद्याच्या अनुभवावरुन तो निष्कर्ष किती महत्त्वाचा होतो हा प्रश्नच आहे. नो ऑफेन्स टुन् एनी-वन.\nमोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे. दुसरा मला आठवणारा अपघात असा: हरियाणातील एका गावात दोन शाळकरी मुले वातानुकूलन चालू ठेऊन गाडीत झोपली होती. गाडीत कार्बन मोनॉक्साइड() जमल्यामुळे दोन्ही मुले मृत पावली. आणखीही अपघात असतील, त्यांचा शोध घ्यायला हवा. गाडीमधले वातानुकूलन बंद पडण्याचे प्रसंग भारतात अनेकदा घडतात. एकदा मुंबईहून बंगलोरला येताना उद्यान एक्सप्रेसच्या डब्यातील वातानुकूलन बंद असल्याचे सोलापूर आल्यानंतर लक्षात आले. --वाचक्नवी\nअसेच प्रसंग २००५ मधील पावसात घडल्याचे आठवते. मीनल नावाच्या एका गुणी मुलीचा मृत्यू कारची लॉक सिस्टीम बंद पडल्याने आणि नंतर खिडकीच्या काचा खाली न करता आल्यामुळे झाला होता असे आठवते.\n२६ जुलै २००५ चा पाऊस हा मुंबईकरांना बरेच काहि शिकवून गेला. गाड्यांचे आधुनिक तंत्रज्ञान पावसात कसे धोकादायक बनले ह्याचे वर्णन वर्तमान पत्रात वाचले होते आणि ते धक्कादायक होते. पाण्यामुळे गाड्यांची दारे पटकन उघडली नाही. वातानुकूलीत यंत्रनेत बिघाड झाला वैगरे.\nपर्स्पेक्टिव [28 Jul 2009 रोजी 20:44 वा.]\nमोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे.\nअमेरिकेतही तान्ह्या मुलास गाडीत ठेवून आणि गाडीची खिडक्यादारे बंद करून पालक शॉपिंगला, कामावर किंवा निव्वळ विसरून गेल्याने बंदिस्त गाडीत अडकून राहिलेल्या सूर्याच्या उष्णतेमुळे (trapped heat) मूल भाजून मेल्याची तुरळक उदाहरणे घडलेली आहेत.\nमात्र अशा परिस्थितीत अमेरिकेत सहसा अशा पालकास अशा मृत्यूसाठी सर्वस्वी जबाबदार धरले जाऊन त्याच्याविरुद्ध किंवा तिच्याविरुद्ध किमानपक्षी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवला जाऊन त्यानुसार पुढील कारवाई करण्यात येते. तसेच, (कायद्याच्या तपशिलांबद्दल नक्की खात्री नाही, परंतु) स्वतःची काळजी घेता येऊ न शकण्याइतक्या लहान मुलास गाडीत किंवा घरात एकटे बंदिस्त ठेवणे हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो, असे वाटते.\nभारतात सध्या या बाबतीत काय परिस्थिती आहे याबद्दल कल्पना नाही.\nहरियाणातील एका गावात दोन शाळकरी मुले वातानुकूलन चालू ठेऊन गाडीत झोपली होती. गाडीत कार्बन मोनॉक्साइड() जमल्यामुळे दोन्ही मुले मृत पावली.\nबंदिस्त जागी (जसे, गराजमध्ये) पुष्कळ वेळ इंजिन चालू ठेवल्यास (आणि वातानुकू���नासाठी इंजिन चालू ठेवावे लागतेच) कार्बन मोनॉक्साइड साचण्याचा धोका जवळपास हमखास असतो. आणि कार्बन मोनॉक्साइड हा रंगहीन आणि गंधहीन असल्यामुळे साचल्यास कळत नाही, आणि विषारी असल्याकारणाने मृत्यू होऊ शकतो हे ओघाने आले.\nया धोक्याबद्दल पुरेशा सार्वत्रिक माहितीचा अथवा जाणिवेचा अभाव हे अशा अपघातांचे मूळ मानता येईल. लोकशिक्षणाने हा धोका टाळता किंवा बर्‍याच अंशी कमी करता येण्यासारखा आहे. (अमेरिकेत कार्बन मोनॉक्साइड साचण्याच्या धोक्याबाबतीतील सामाजिक जाणीव त्यामानाने खूपच अधिक आहे, असे वाटते. कदाचित घरेही बंदिस्त असणे आणि सार्वजनिक माध्यमांतून आणि बार्बेक्यू करण्याच्या कोळशाच्या शेगडीसारख्या उपकरणांबरोबर येणार्‍या सूचनांतून होणारा माहितीचा भडिमार हे त्यामागील कारण असू शकेल. चूभूद्याघ्या. घरात कार्बन मोनॉक्साइड साचल्यास धोक्याची सूचना देणारे उपकरण घरात बसवणे हे घरात आग लागल्याचा इशारा देणारे उपकरण बसवण्याप्रमाणे अनिवार्य जरी नसले, तरी असे उपकरण बाजारात परवडण्यासारख्या किमतीत उपलब्ध आहे.)\n(उलटपक्षी, गाडी मोकळ्या जागी असल्यास कार्बन मोनॉक्साइड साचण्याचे काहीच कारण दिसत नाही. पुन्हा चूभूद्याघ्या.)\nया धोक्याबद्दल पुरेशा सार्वत्रिक माहितीचा अथवा जाणिवेचा अभाव हे अशा अपघातांचे मूळ मानता येईल. लोकशिक्षणाने हा धोका टाळता किंवा बर्‍याच अंशी कमी करता येण्यासारखा आहे.\nलोकशिक्षण महत्वाचे आहे. आपल्याकडच्या गाडी चालकांना 'कार्बन मोनॉक्साइड ' ची माहिती असण्याचे प्रमाण खूप कमी आहे. लोकशिक्षणाने संभाव्य धोके कमी करता येतील.\nमोटारीचे दरवाजे किंवा खिडक्या न उघडता आल्याने भारतात गेल्या काही महिन्यात तीनचार मृत्यू झाले.एक, एका तान्ह्या मुलीचा. तिला कारमध्ये ठेऊन तिचे आईवडील मॉलमध्ये गेले होते. मरणाचे कारण गुदमरल्यामुळे.\n............ मोटारीचे दरवाजे, खिडक्या बंद करून लाहान मुलांना एकटे गाडीत सोडून जाणे हा आईवडिलांचा हलगर्जीपणा आहे.\nआईबापांचा हलगर्जीपणा खरेच, पण कुणाच्या लक्षात आले असते तर खिडकीची काच फोडून मुलीला वाचवता आले असते. स्वयंचलित उघड-बंद होणार्‍या खिडक्या-दरवाज्यांमुळे आतल्या प्रवाशांवर संकट ओढवू शकते, हे लक्षात घेतले तरी पुरसे आहे. --वाचक्नवी\nपर्स्पेक्टिव [03 Aug 2009 रोजी 17:02 वा.]\nवर उद्धृत केलेल्या उदाहरणांत स्वयंचलित���णे उघडबंद होणार्‍या खिडक्यादरवाज्यांचा संबंध कळला नाही.\nस्वयंचलित खिडक्यांच्या काचाही (स्वयंचलित नसलेल्या) सामान्य खिडक्यांच्या काचांप्रमाणे (कोणाच्या लक्षात आल्यास) फोडता याव्यात. (फरक खिडकीच्या उघडबंद करण्याच्या यंत्रणेत आहे; मुळात खिडकीच्या काचेत नाही.) मात्र मुळात कोणाच्या लक्षात येणे महत्त्वाचे.\nपुराच्या उदाहरणात गाडीची स्वयंचलित दारेखिडक्यांची यंत्रणा बंद पडणे शक्य आहे हे समजण्यासारखे आहे, आणि त्या परिस्थितीत निदान खिडक्यांच्या बाबतीत तरी खिडकी उघडण्याची (काहीतरी करून खिडकी फोडण्याव्यतिरिक्त) पर्यायी व्यवस्था नाही, हेही मान्य. आतून खिडकी फोडणे हे (अवजारांच्या अभावी) नेहमीच शक्य नाही हेही समजण्यासारखे आहे, आणि त्यामुळे तो धोकाही समजण्यासारखा आहे. परंतु त्याही परिस्थितीत, गाडीच्या दरवाज्यांच्या बाबतीत (स्वयंचलित यंत्रणा बंद पडल्यास) दरवाजाचा खटका हाताने उघडून (अर्थात मॅन्युअल ओव्हरराइड वापरून) दरवाजा उघडणे हे शक्य असतेच. हा हाताने उघडण्यासारखा खटका आपल्या वाहनात नेमका कोठे आहे हे माहीत असणे मात्र अपेक्षित आहे; परंतु तेही अग्निक्षेपकशास्त्र नाही असे सुचवावेसे वाटते. (गरजूंनी आपल्या गाडीचा स्वयंचलित दरवाजा आतून हाताने उघडून खात्री करून घ्यावी. अपवाद एकच: गाडीच्या एखाद्या मागील दरवाजावर चाइल्डलॉक कार्यरत असल्यास तो दरवाजा काहीही करून आतून उघडता येत नाही; बाहेरूनच उघडावा लागतो. याचा दरवाजा उघडण्याची यंत्रणा स्वयंचलित असण्यानसण्याशी काहीही संबंध नाही. चाइल्डलॉक यंत्रणा ही स्वयंचलित नसलेल्या दरवाजांवरही उपलब्ध असू शकते आणि कार्यरत करता येते. मात्र चाइल्डलॉक कार्यरत असल्यास आणि त्यात स्वयंचलित खिडकीही बंद पडल्यास धोका उद्भवू शकतो हे खरेच, परंतु चाइल्डलॉक हे सहसा मागील दरवाजांवरच उपलब्ध असते, आणि पुढचे दरवाजे तरीही हाताने उघडता येतातच, हा आणखी एक भाग.)\nपरंतु स्वयंचलित खिडक्यांचे इतर काही धोके मात्र आहेत. त्यांवर उपायही उपलब्ध आहेत; अर्थात ते उपाय जागरूकपणे अमलात आणणे महत्त्वाचे.\nस्वयंचलित खिडक्यांची उघडझाप करण्याचा खटका हा खिडकीशेजारीच असल्याने, प्रवासात अशा उघड्या खिडकीतून बाहेर डोके काढून गंमत बघणार्‍या लहान मुलाचा अथवा कुत्र्याचा चुकून त्या खटक्यास धक्का लागून त्या मुलाची किंवा ��ुत्र्याची मान खिडकीबाहेर असताना खिडकी बंद झाल्याने त्या मुलाचा किंवा कुत्र्याचा शब्दशः शिरच्छेद होण्याचा धोका असतो; तसे प्रकार घडल्याचा विदाही उपलब्ध आहे असे कळते. (शिरच्छेद करण्याइतकी ताकद स्वयंचलित खिडकीयंत्रणेतील मोटरीत असते. एखादी काकडी चिरण्याच्या सहजतेने मान चिरली जाऊ शकते, असे ऐकलेले आहे.) याला उपाय म्हणून, ड्रायव्हरजवळ उपलब्ध असलेली एक कळ वापरून ही यंत्रणा ड्रायव्हरच्या खिडकीव्यतिरिक्त इतर खिडक्यांसाठी तात्पुरती निकामी करता येते. म्हणजे, मुलाच्या बाहेर पाहण्याच्या सोयीसाठी स्वयंचलित खिडकी उघडल्यानंतर ही यंत्रणा तात्पुरती निकामी केली, की मग खिडकी बंद करण्याचा खटका वापरून खिडकी उघडता किंवा बंद करता येत नाही. त्यानंतर मग चुकून धक्का लागल्याने खिडकी बंद होण्याचा धोका नाही. मात्र अशी सोय उपलब्ध आहे या बाबीची आणि ती सोय वापरायची कशी याची माहिती असणे आवश्यक आहे.\nविकसित होणार्‍या तंत्रज्ञानाबरोबर सोयी जशा वाढतात तसेच त्याचा योग्य वापर करण्याच्या माहितीच्या अभावी धोकेही वाढू शकतात. तसेच, प्रत्येक तंत्रज्ञानाला काही अंगभूत मर्यादाही असू शकतात. अनेकदा त्या मर्यादा लक्षात घेऊन त्यावर उपायही योजता येतात, तर कधी असे उपाय योजणे शक्य नसते. त्यामुळे नवे तंत्रज्ञान अंगीकारण्याबरोबरच त्याच्या योग्य वापराबद्दल माहिती बाळगणे, तसेच त्याच्या मर्यादा आणि शक्य तेथे त्या मर्यादांवरील उपाय यांबद्दलचे ज्ञानही असणे यांना पर्याय नाही. (नवे तंत्रज्ञान नाकारणे हा त्यावर उपाय नाही.)\nअनेकदा अशा (प्राथमिक) ज्ञानाच्या अभावी टाळता येण्यासारखे अपघात घडून त्याबद्दल (समजत नसलेल्या) तंत्रज्ञानास दोष देण्याकडे जनसामान्याचा कल होतो, असे वाटते. तसेच, काही परिस्थितींत अपघात टाळणे हे जरी शक्य नसले, तरी अशा अपघातात किंवा त्याच्या परिणामांत एखाद्या विवक्षित तंत्रज्ञानाचा किंवा यंत्रणेचा काहीही हातभार नसला, तरी अनेकदा केवळ अज्ञानामुळे - आणि कशावर तरी खापर फोडायचे म्हणून - अशा एखाद्या यंत्रणेस दोष दिला जाऊ शकतो. यावरून एक किस्सा आठवतो.\nश्री. जिमी कार्टर हे अमेरिकेचे अध्यक्ष असतानाची गोष्ट आहे. अमेरिकेचे अध्यक्ष या नात्याने त्यांचा भारतदौरा चालू होता. श्री. जिमी कार्टर यांचा किंवा त्यांच्या भारतदौर्‍याचा या घटनेशी काहीही संबंध न���ही. मात्र ज्या दिवशी ते भारतात येणार होते, त्याच दिवशी एअर इंडियाच्या दुबईला जाणार्‍या जंबोजेटला झालेल्या अपघातासंबंधीची ही कथा आहे. (श्री. जिमी कार्टर यांच्या दौर्‍याचा उल्लेख केवळ कालनिश्चितीपुरता आहे. प्रस्तुत घटनेत अपघातग्रस्त झालेले 'सम्राट अशोक' हे विमान एअर इंडियाच्या ताफ्यातले पहिले जंबोजेट आणि त्या काळी एअर इंडियाच्या ताफ्यातील बहुधा एकमेव जंबोजेट होते, ही आणखी एक अवांतर माहिती. अपघाताबद्दल अधिक माहिती येथे.) उड्डाणानंतर काही मिनिटांच्या आतच हे विमान मुंबईनजीक समुद्रात कोसळले, आणि विमानातील सर्वजण मृत्युमुखी पडले.\nआमच्या पुण्याच्या एका अग्रगण्य मराठी दैनिकात या अपघातासंबंधी आलेल्या वृत्तात, उड्डाणानंतर काही मिनिटांतच हा अपघात झाल्याने प्रवाशांना पोटापाशी आवळलेले पट्टे सोडवण्यासाठीही वेळ न मिळाल्यामुळे बसल्याजागी अडकून झालेल्या त्यांच्या दुर्दैवी मृत्यूबद्दल व्यक्त केली गेलेली हळहळ आजही आठवते.\nत्या परिस्थितीत निदान खिडक्यांच्या बाबतीत तरी खिडकी उघडण्याची (काहीतरी करून खिडकी फोडण्याव्यतिरिक्त) पर्यायी व्यवस्था नाही, हेही मान्य\nकाहि गाड्यांमधे यास उपाय करता येऊ शकेल. गाडीच्या बोनटवर अतिशय जोरात प्रहार केल्यास वा एखाद्या स्कुटरने ठोकल्यास गाडीला ऍक्सिडंट झाला असे गाडी समजते व चालका समोरच्या तसेच त्याच्या शेजारच्या अपघाती पिशव्या फुगतात तसेच दरवाज्याची सारी लॉक उघडली जातात\nकित्येकदा चोर या तंत्राचा अवलंब करून चोर्‍या करतात तीच पद्धत आपत्कालीन प्रसंगी जीव वाचवु शकते.\nसमाजातली सामाजिक जाणीवही अगदी नसल्यातच जमा आहे. सुस्त, मद्दड जनता गोळाभर अन्न गिळून, टीव्हीवरच्या मालिका बघून झोपी जात आहे - सन्जोप राव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2482", "date_download": "2018-09-24T05:24:33Z", "digest": "sha1:YJU73ZQQLOJE65EFQP2HKQO6NLHVTES3", "length": 41891, "nlines": 305, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रमाला पारितोषिक | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nराज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.\nराज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसर��� बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.\nउपक्रमाला दुसरे पारितोषिक विभागून\nउपक्रमाला दुसरे पारितोषिक विभागून मिळाल्याचे कळते. उपक्रमींचे अभिनंदन\nउपक्रम पारितोषिक मिळवण्याच्या योग्यतेचे आहेच परंतु ते सिद्ध झाल्याने विशेष आनंद वाटला.\nप्रभाकर नानावटी [11 May 2010 रोजी 02:26 वा.]\nअभिनंदन , सर्व उपक्रमींचे आणि विशेष करुन व्यवस्थापकांचे \nवाद विवादात \"जो शेवटचं वाक्य बोलतो / लिहीतो तो जिंकला\" असा समज is = गैरसमज\nपारितोषिकाबरोबरच खालील गोष्टींचा विशेष आनंद झाला.\n१) उपक्रम प्रशासनाने ह्या स्पर्धेविषयी उदासिनता न दाखवता प्रवेश अर्ज भरला.\n२) निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला.\n३) शासकीय असूनही निकाल वेळेत घोषित झाले आणि नि:पक्षपाती सुद्धा वाटतायत.\nउपक्रमावरील मजकूराचा दर्जा उत्तम आहेच पण तरीसुद्धा थोडे आत्म-परीक्षण् ह्या निमित्ताने व्हायला हरकत नसावी. संकेतस्थळाचे 'बाह्यांग' हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मल खटकणार्‍या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे अ) मुखपृष्ठावर नविन काही न दिसणे ब) 'गमभन' ची जुनीच आवृत्ती ज्यात एक अधिक 'अ' टंकावा लागणे.\nउपक्रम प्रशासन आणि उपक्रमींचे पुन्हा एकदा अभिनंदन...\nउपक्रम संकेतस्थळाचे हार्दिक अभिनंदन.\nवाचक यांची आत्मपरीक्षणात्मक टिप्पणीसुद्धा योग्यच.\nही अतिशय आनंदाची बाब आहे. सर्वांचे अभिनंदन. मुख्य म्हणजे कुठलेही विशेष प्रयत्न न करताही उपक्रमाला दुसरे पारितोषिक मिळाले.\nउपक्रमावरील मजकूराचा दर्जा उत्तम आहेच पण तरीसुद्धा थोडे आत्म-परीक्षण् ह्या निमित्ताने व्हायला हरकत नसावी. संकेतस्थळाचे 'बाह्यांग' हेही तितकेच महत्त्वाचे आहे. मल खटकणार्‍या दोन प्रमुख गोष्टी म्हणजे अ) मुखपृष्ठावर नविन काही न दिसणे ब) 'गमभन' ची जुनीच आवृत्ती ज्यात एक अधिक 'अ' टंकावा लागणे.\nउपक्रम अद्यापही ड्रूपल ५ वरच आहे. ते ड्रूपल ६ वर आणणे गरजेचे आहे. उपक्रमाची सध्याची मध्यवर्ती कल्पना (थीम) ही बदलणेही आवश्यक झाले आहे. ह्याबाबत हवी ती मदत करण्यास अनेक उपक्रमी उत्सुक आहेत.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\nड्रुपल ६ म्हणजे नवीन निरोप आल्याचे न दिसणे, पाठवलेले निरोप वाचले गेले आहेत का याचा छडा न लागणे वगैरे वगैरे बग्ज का तसे असेल तर ड्रुपल ५ परवडले. :-(\nवरील अडचणी दूर झाल्या आहेत\nड्रुपल ६ म्हणजे नवीन निरोप आल्याचे न दिसणे, पाठवलेले निरोप वाचले गेले आहेत का याचा छडा न लागणे वगैरे वगैरे बग्ज का तसे असेल तर ड्रुपल ५ परवडले. :-(\nवरील अडचणी, समस्या आता दूर झाल्या आहेत. त्यामुळे ड्रूपल ६ कडे वळायला हवे.\nपटता तो टेक. नहीं तो रामटेक.\n ही बातमी वाचून आनंद झाला.\nबाकी वाचक यांच्या वरील मुद्यांशी सहमत. विशेष करून पहीले तीन मुद्दे.\nमी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ \"विकास\" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)\nआनंददायी बातमी. हार्दिक अभिनंदन.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [10 May 2010 रोजी 16:03 वा.]\nवसंत सुधाकर लिमये [10 May 2010 रोजी 16:17 वा.]\nउपक्रमाचे अभिनंदन. उपक्रम मालक,चालक वगैरे मंडळींनी ह्या निमित्ताने उपक्रमात काही बदल घडवून आणले तर दुधात साखर पडेल. (विशेषतः मुखपृष्ठ अद्ययावत करणे)\nसम पीपल आर भलाचंगा, सम आर भिकमंगा\nकॅनॉट जज एनीबडी, सरीफ ऑर लफंगा\nमुक्तसुनीत [10 May 2010 रोजी 16:43 वा.]\nउपक्रमाचे वेगळेपण मला पहिल्या दिवसापासून भावले. उपक्रमाच्या \"मालकां\"बरोबरच सर्व उपक्रमींचे अभिनंदन\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\n\"राज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे पारितोषिक\"\nहे वृत्त आनंददायी आहे. मात्र ते वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्याचे वाचनात आले नाही.\nउपक्रमला हे यश अल्प कालावधीत मिळाले आहे.इथल्या व��चारिक लेखनाचा स्तर तसा उच्च आहेच. पण आपली सदस्यसंख्या अगदी कमी वाटते. सदस्यत्व मिळविण्याची पद्धत आहे त्याहून सोपी असायला हवी का ती अधिक सुलभ करता येईल का ती अधिक सुलभ करता येईल का सदस्यसंख्या वाढण्यासाठी उपक्रमींनी कांही सांघिक प्रयत्न करायला हवेत का सदस्यसंख्या वाढण्यासाठी उपक्रमींनी कांही सांघिक प्रयत्न करायला हवेत का या विषयी कोणी पुढाकार घेतल्यास सर्व सदस्य सहकार्य करतीलच.\nउदा. फेसबुकवर उपक्रमाचे पान\nसदस्यसंख्या वाढण्यासाठी उपक्रमींनी कांही सांघिक प्रयत्न करायला हवेत का या विषयी कोणी पुढाकार घेतल्यास सर्व सदस्य सहकार्य करतीलच.\nआयड्या चांगली आहे. उदा. फेसबुकवर उपक्रमाचे पान बनवायला हवे. तिथून सदस्यता मोहीम राबवता येईल. आणखी काही सुचत असल्यास सांगावे.\nआयड्या चांगली आहे. उदा. फेसबुकवर उपक्रमाचे पान बनवायला हवे. तिथून सदस्यता मोहीम राबवता येईल. आणखी काही सुचत असल्यास सांगावे.\nअचानक सदस्यसंख्या वाढली तर उपक्रमाच्या दर्जात फरक पडेल असे वाटते का दर्जा उतरेल असे वाटल्यास तसे होऊ नये पण सदस्य येत राहावेत म्हणून काय करता येईल\nनविन सदस्य +दर्जा = शक्य आहे\nदर्जा उतरेल असे वाटल्यास तसे होऊ नये पण सदस्य येत राहावेत म्हणून काय करता येईल\nअचानक सदस्यसंख्या वाढली तर उपक्रमाच्या दर्जात फरक पडेल असे वाटते का\nउपक्रमाची आघाडीची फळी नविन सदस्यास 'वठणीवर' आणेल(च) असा विश्वास वाटतो\nभटकंती करताना एखाद्या संस्थळावर कुणी बरा लेखक आढळलाच, तर त्याला उपक्रमाचा पत्ता देऊन आमंत्रित करावे. प्रियालीबाईंनी तसे केले नसते, तर मला कदाचित, उपक्रमाचा शोध लागलाच नसता. --वाचक्‍नवी\nसहमत. वाचक्नवींसारखे उत्तम लेखक (बरे नव्हे) हेरून उपक्रमावर आमंत्रित करावे. हुप्प हुप्प करत ह्या घराच्या गच्चीवरून त्या घराच्या गच्चीवर उड्या मारत\nफिरणारी ही कंपूबाज माकडे उपक्रमावर येऊ नयेत, असे मनापासून वाटते.\nउपक्रमाची (आणि मनोगताचीही) सदस्यसंख्या वाढवण्यासाठी काहीही प्रयत्न नकोत. संकेतस्थळाचे यश त्याच्या सदस्यांच्या संख्येवर अवलंबून नाही. आपल्या इष्टमित्रांना या संकेतस्थळांचे आमंत्रण देणे इतपर्यंत ठीक, पण यापलिकडे सांघिक प्रयत्नांची वगैरे गरज नाही. उपक्रमाच्या तथाकथित अतिवैचारिकपणामुळे इथे आल्यावर कंटाळा येणारे सदस्य सोडून गेलेलेच बरे. त्या दृष्ट���ने उपक्रमाचा रुक्षपणा (आणि मनोगताचा प्रशासकीय बडगा) या इष्टापत्तीच मानाव्या लागतील. केवळ वेळ घालवण्याचे साधन या उद्देशाची पूर्ती करणारी बरीच संकेतस्थळे उपलब्द्ध आहेत. तसला कल्लोळ इथे नसलेलाच बरा.\nउफक पर खडी है सहर\nअंधेरा है दिलमें इधर\nवही रोज का सिलसिला\nनितिन थत्ते [10 May 2010 रोजी 17:00 वा.]\nउपक्रमाची अशीच प्रगती होवो ही सदिच्छा.\n*तेवढं ते ऍ चं काहीतरी करा हो.*\n(आय ओवरकम \"१० % पेक्षा जास्त रोमन अक्षरे\" प्रॉब्लेम बाय रायटिंग धिस वे)\nअसो खुपच ऊशिरा आठवण आली राव्.... ;)\nआम्ही आमचे अभिष्ठ चिंतन येथे केले आहे... \nसकाळीच.. खुप उपक्रमवासी तिकडे आले व गेले पण कोणालाच येथे लिहावे असे वाटले नाही हे पाहून् नवल वाटले होते व त्यामुळेच लॉगईन केले होते व माझी कामना नव्हती की तोच लेख मी येथे पण् टाकू.. असो.\n\"हज़ारों ख्वाहिशें ऐसी की हर ख्वाहिश पे दम निकले,\nबहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले \nनैधृव काश्यप [10 May 2010 रोजी 18:49 वा.]\nउपक्रमी लेखक व चालकांचे अभिनंदन\nअन्य बक्षीस विजेत्यांची नावे कळतील काय\nराजेशघासकडवी [10 May 2010 रोजी 19:32 वा.]\nउपक्रमावरचं लेखन, प्रतिसाद, चर्चा वाचतानाच हे काही वेगळंच पाणी आहे हे दिसून येतं. प्रगल्भ व रसरशीत वैचारिक लेखन ही उपक्रमाची खूण आहे. याची सरकारी परीक्षकांनी दखल घेतली हे वाचून आनंद झाला.\nउपक्रमांच्या चालकांचं, लेखकांचं, वाचकांचं, प्रतिसाद देणाऱ्यांचं व परीक्षकांचंही अभिनंदन.\nद्रौपदीचे सत्त्व माझ्या लाभु दे भाषा-शरीरा\nभावनेला येउं दे गा शास्त्र-काट्याची कसोटी\nअसेच म्हणतो. उपक्रमाच्या चालकांचे व वाचकांचे अभिनंदन.\nमाझा प्रतिसाद या मार्गदर्शक सूचनांशी सुसंगत आहे का नसल्यास कृपया खरड अथवा व्यनिने कळवा.\nउपक्रमाचे, उपक्रमचालकांचे आणि उपक्रमींचे अभिनंदन\n(बाकी काही नाही, निदान् अ ची कटकट् मिटावी, बाकी सगळं मस्त्\nबातमी वाचून आनंद झाला. उपक्रमाचे अभिनंदन.\nउपक्रमावर वाचणे, लिहिणे यामुळे मला मोठा आनंद मिळाला आहे. उपक्रमाच्या प्रशासकीय कोरडेपणाबाबत, रटाळपणाबाबत आणि बाह्य रुपाबाबत बरेच लिहिले गेले आहे. अर्थात प्रशासकीय कोरडेपणा हा एकच निष्कर्ष धरला तर उपक्रमाला पहिले पारितोषिक मिळण्याची सुतराम शक्यता नाही पण ते असो. उपक्रमाची भूमिका ही नेहमी तटस्थ राहिली आहे, आणि या बाबतीत उपक्रमाचे मालक, चालक आणि संपादक यांचे अभिनंदन करणे गरजेचे आहे. कोणताही आवेश घेऊन 'तू, तुझा बाप' असली भूमिका उपक्रमाने कधीही घेतली नाही. मराठी संकेतस्थळ म्हणून मला उपक्रमाचे हे विशेष वाटते.\nउफक पर खडी है सहर\nअंधेरा है दिलमें इधर\nवही रोज का सिलसिला\nप्रथम उपक्रमच्या सर्व टीमचे हार्दिक अभिनंदन..\nउपक्रमाची काही वाखाणण्यासारखी वैशिष्ट्ये:\nविविध चर्चा मुख्य विषयापासून न ढळणे\nकाही उपद्रवी लेख व चर्चा अनुल्लेखाने मारणे\nधोरणे आणि उद्दिष्टांमध्ये तडजोड न करणे (उपक्रमाचे बाह्यस्वरूप हाही एक धोरणाचा भाग असावा. ;-))\nउपक्रमींचे माहितीपर लेखांना प्रोत्साहन देणे\nता. कर्‍हाड जि. सातारा\nसंजोपराव आणि अभिजीत यांच्याशी सहमत.\nउपक्रमाने आपले वेगळेपण चांगल्या प्रकारे जपले आहे. आगदी दिवाळी अंका बाबत सुद्धा. तसेच चित्तरंजन यांच्या सुचना सुद्धा योग्य आहेत.\nअभिनंदन <इ ओ एम>\nहा प्रतिसाद उघडण्याचे कष्ट घ्यावे लागू नयेत म्हणून शीर्षकातच eom लिहिले होते.\n इतकी आनंददायक बातमी क्वचितच मिळते. उपक्रमाचा सदस्य असल्याने मला तर माझाच दुसरा नंबर आल्यासारखे वाटत आहे.\nबाकी आहे असे उपक्रम आपल्याला आवडते. काही सूचना वर सदस्यांनी सांगितलेल्या आहेतच पण त्यामुळे उपक्रमावरचे प्रेम कमी होत नाही.\nथीम बदलताना आम्हाला सांगा. आमच्या प्रिय उपक्रमाचे आधीच स्क्रीन शॉट घेऊन ठेवतो.\n इतकी आनंददायक बातमी क्वचितच मिळते. उपक्रमाचा सदस्य असल्याने मला तर माझाच दुसरा नंबर आल्यासारखे वाटत आहे.\nएक उपक्रमी म्हणून स्वतःचे व इतर सगळ्या संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.\nमला हे स्थळ आहे तसेच आवडते.. मात्र काहि बाबी बदलल्यास हरकतही नाहि\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nअभिनंदन व अनेकानेक आभार\nमाझ्यासारख्या वाचकाला उपक्रम म्हणजे ज्ञानाचे भांडार मिळाल्यासारखेच झाले.\nमागील काही महीन्यांपासून उपक्रम हे माझ्यासाठी, अभ्यासाचे मुख्य स्त्रोत राहीले आहे.\nहे जसे आहे तसेच मला आवडते\nनिवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला. हे वाचक यांचे मत अगदी खरे आहे. दर्जेदार मजकूर हीच उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. म्हणूनच खरंतरं हे अभिनंदन जसे उपक्रमचालकांचे आहे तसेच इथे व्यासंगी लेखन करणार्‍या सदस्यांचे सुद्धा आहे.\nबाकी 'स्थितप्रज्ञ' मुखपृष्ठाच्या समस्येशी स��मत आहे. सदस्यांच्या विनंतीचा विचार करुन त्यावर उपाय करण्यास हरकत नसावी.\nदर्जेदार मजकूर हीच उपक्रमाची सर्वात मोठी जमेची बाजू आहे. म्हणूनच खरंतरं हे अभिनंदन जसे उपक्रमचालकांचे आहे तसेच इथे व्यासंगी लेखन करणार्‍या सदस्यांचे सुद्धा आहे.\nमाझे आवडते उपक्रमी लेखक व प्रतिसादक:\nधनंजय, प्रियाली, यनावाला, प्रकाश घाटपांडे, चित्रा, चंद्रशेखर, शरद, . ऊर्फ राधिका, वाचक्नवी, नितीन थत्ते, राजेश घासकडवी, यनावाला, प्रकाश घाटपांडे, अक्षय, बाबासाहेब जगताप, प्रभाकर नानावटी, प्रमोद सहस्रबुद्धे, भालचंद्र, विसुनाना, वसंत सुधाकर लिमये, कोलबेर, सन्जोप राव, विनायक, गौरी दाभोळकर, गुंडोपंत, नाइल, हैय्यो हय्ययो.\n(नावे आठवली तशी आणि तेवढी. भर घालता येईल.)\nतुम्हाला कुठले लेखक किंवा प्रतिसादक आवडतात बरे\nपारितोषिक मिळाले म्हणून संस्थळ आहे तसेच ठेवायचे असे शक्यतो होऊ नये ही प्रशासनाकडून अपेक्षा. उपक्रमाचा सुंदर वैचारिक गाभा सोडला तर इतर काही गोष्टींत बदल केल्यास ते निश्चितच स्वागतार्ह ठरतील असे वाटते. विशेषतः उपक्रमाचे बाह्य रंगरूप आणि टंकनप्रणाली यांत बदल झाल्यास उत्तम. दुसर्‍या एका धाग्यावर राज जैन यांनी केलेल्या सूचना या संदर्भात योग्य वाटतात.\nमाहितीचे आदानप्रदान मराठीतून करण्यासाठी निर्माण झालेले संकेतस्थळ नावारूपाला येत असल्याचे पाहून आनंद झाला.\nपारितोषिकाबद्दल उपक्रमचे अनेक अभिनंदन\n'निवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा 'बाह्यांगापेक्षा' महत्त्वाचा मानला.'\nया मताशी सहमत. उपक्रमाला मी माझ्या ज्ञानाच्या महत्त्वाच्या स्त्रोतांपैकी एक मानते. खरं तर येते वाचण्यासारखं एवढं असतं की 'बाह्यांग' कधी फारसे खटकलेच नाही. परंतु त्यात सुधारणा झालीच तर दुधात साखर\nचांगल्या प्रसंगी कान खेचण्याची प्रथा आहेच. उपक्रमावरील एक जुनी सदस्या या नात्याने मी उपक्रमपंतांचेच कान खेचते.\nवर लोकांनी उपक्रमामध्ये सुधारणा आणावी असे आवाहन केलेले आहे. अशी आवाहने आतापर्यंत खूप झाली. बर्‍याच सदस्यांनी उपक्रम साधेसुधे असावे त्यात खूप सुधारणांचा भरणा करून संकेतस्थळ हळू किंवा भडक करू नये असेच सांगितले परंतु काही बेसिक अडचणी सोडवणे शक्य आहे असे वाटते. उपक्रमपंत दर चर्चेत हजर होऊन अशा सुधारणा करण्याची आश्वासनेही देतात परंतु पुढे काहीच होत नाही.\nप्रत्येक माणसाला आपले खाजगी आयुष्य आहे आणि उपक्रमपंत कामांत गुंतलेले असतील हे खरेच. त्यांनी दर दिवशी किंवा दर आठवड्याला मुखपृष्ठ बदलावे, रंगसंगती बदलावी वगैरे अपेक्षा येथे कोणी ठेवत असेल असे वाटत नाही. परंतु आता दोन-तीन वर्षांनी जर त्यांना स्वतःला शक्य नसेल तर त्यांनी काही मोजक्या सदस्यांवर विश्वास टाकून त्यांच्या हाती थोडीफार सूत्रे देण्यास हरकत नसावी. अशा सुधारणा करून देण्यात रस असलेल्या सदस्यांची एखादी समिती स्थापन करता येईल आणि संकेतस्थळ अधिक आकर्षक करता येईल असे वाटते.\nकृपया, विचार व्हावा आणि इम्प्लिमेंटेशनही.\nनिवडकर्त्यांनी 'मजकूराचा दर्जा' हा महत्त्वाचा मानला हेच मला महत्वाचे वाटते. बाह्यांग रंगसंगती ही उपक्रमाच्या प्रकृतीस साजेशीच आहे. त्यात बदल केला नाही तरी चालेल परंतू सोयी सुविधांच्या दृष्टीने काही बदल झालेले नक्कीच आवडेल. (सगळ्यात महत्वाचे म्हणजे मुखपृष्ठ बदल.)\nइथे येणार्‍या मजकुरामधे उपक्रमाने राखलेले सातत्य आणि दर्जा हे मात्र वखाणण्याजोगेच आहे. सर्व उपक्रमींचे हार्दिक अभिनंदन.\nशैलेश वासुदेव पाठक [11 May 2010 रोजी 17:01 वा.]\nमहाराष्ट्र हे असे राज्य आहे\nजेथे खेड्यात दर १२ तासांत\nतर गावांत ३ तासांत\nलाईट आली लाईट आली.\nअभिनंदन , सर्व उपक्रमींचे आणि विशेष करुन व्यवस्थापकांचे ,एक उपक्रमी म्हणून स्वतःचे व इतर सगळ्या संबंधितांचे हार्दिक अभिनंदन.अशीच प्रगती होवो ही सदिच्छा.\nयेथे अनेकजण मुखपृष्ठा बद्दल लिहित आहेत. ते कसे असावे याची चर्चा व्हावी असे वाटते. जेणे करुन पंतांना थोडी तयार माहिती मिळेल. :)\nग्रीन गॉबलिन [12 May 2010 रोजी 10:09 वा.]\nउपक्रमाचे, उपक्रमींचे, मालकांचे, चालकांचे मन:पूर्वक अभिनंदन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/reserve-bank-finds-place-shimla-48607", "date_download": "2018-09-24T06:14:48Z", "digest": "sha1:6ASL6QIP6UAV3H77L3MTEHSMX74M56RU", "length": 12493, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "The Reserve Bank finds place in Shimla रिझर्व्ह बॅंकेला मिळेना शिमल्यात जागा | eSakal", "raw_content": "\nरिझर्व्ह बॅंकेला मिळेना शिमल्यात जागा\nसोमवार, 29 मे 2017\nजागा खरेदीचा विचार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध\nनवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे.\nजागा खरेदीचा वि���ार सोडून आता भाडेतत्त्वावरील जागेचा शोध\nनवी दिल्ली: शिमल्यातील मॉल रोडवर कार्यालय आणि निवासी संकुलासाठी वारंवार प्रयत्न करूनही जागा विकत न मिळाल्याने अखेर रिझर्व्ह बॅंकेने दुसऱ्या भागात भाडेतत्त्वावर जागा पाहण्यास सुरवात केली आहे.\nसध्या रिझर्व्ह बॅंकेचे उपविभागीय कार्यालय शिमल्यात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये विस्तारीकरण करण्याचा निर्णय बॅंकेने घेतला आहे. यासाठी कार्यालय आणि निवासी संकुल उभारण्याची योजना रिझर्व्ह बॅंकेने आखली होती. गेल्या वर्षी सप्टेंबरपासून रिझर्व्ह बॅंक यासाठी मॉल रोडवर जागा खरेदी करण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, अद्याप जागा मिळालेली नाही, त्यामुळे अखेर बॅंकेने छोटा शिमला भागात भाडेतत्त्वावर छोटी जागा घेण्याचा निर्णय घेतला आहे.\nरिझर्व्ह बॅंकेने सुरवातीला मॉल रोडवर रिज भागात चार किलोमीटर परिसरात 15 ते 20 हजार चौरस फूट जागा खरेदीसाठी निविदा काढली होती. याला प्रतिसाद न मिळाल्याने बॅंकेने या वर्षी फेब्रुवारीमध्ये भाडेतत्त्वावर छोटी जागा मिळविण्यासाठी निविदा काढली. या निविदेत छोटा शिमला परिसरात भाडेतत्त्वावर जागा हवी असल्याचे नमूद केले आहे. रिझर्व्ह बॅंकेचे मुख्यालय मुंबईत असून, बॅंकेची देशभरात 31 ठिकाणी कार्यालये आहेत.\nशिमला हे पर्यटन क्षेत्र आहे. यामुळे फार मोठी जागा भाडेतत्त्वावर उपलब्ध नाही. तसेच, एकाच व्यक्ती अथवा संस्थेच्या मालकीची मोठी जागा खरेदी करण्यासाठी उपलब्ध होणेही अवघड आहे. याचबरोबर येथे जागावापरावर अनेक निर्बंध आहेत.\n- मयांक सक्‍सेना, व्यवस्थापकीय संचालक, जेएलएल इंडिया (मालमत्ता सल्लागार कंपनी)\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nविसर्जनासाठी हिंगोलीत लाखो भाविक दाखल\nहिंगोली : हिंगोली येथील मोदकाचा तसेच नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनासाठी रविवारी (ता. 23)...\nनागपूर : विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर भर\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Debate-over-boot-thief-in-Osmanabad-marriage-cancelled/", "date_download": "2018-09-24T06:26:48Z", "digest": "sha1:N6OFQIDFN2OCF2H6WKHR2744MSEQZPNJ", "length": 5443, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उस्‍मानाबादमध्ये बूट चोरण्यावरून वाद; नवरीशिवाय परतलं वर्‍हाड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › उस्‍मानाबादमध्ये बूट चोरण्यावरून वाद; नवरीशिवाय परतलं वर्‍हाड\nउस्‍मानाबादमध्ये बूट चोरण्यावरून वाद; नवरीशिवाय परतलं वर्‍हाड\nकेज : दीपक नाईकवाडे\nतालुक्यातील कुंबेफळ येथे रविवारी दुपारी तुळजापुर येथील मुस्लिम समाजाच्या युवकाचा विवाह पार पडला. त्यानंतर नवरदेवाचे बुट लहान मुलांनी लपविल्याच्या कारणावरुन नवर्‍या मुलाने सासरच्या मंडळींना मारहाण केली. त्यामुळे झालेले लग्न वधुपित्याने मोडल्याने नव वधुला न घेताच वर्‍हाडास परत जावे लागले\nकुंबेफळ येथील मुस्लिम समाजाच्या मुलीचा विवाह तुळजापुर येथील मुलासोबत रविवारी होता. यावेळी लहान मुलांनी लग्नातील परंपरेनुसार लहान मुलांनी नवरदेवाचा बुट लपवून ठेवला. नवरदेवास आपला बुट लपविल्याचा राग आल्याने नवरदेवाने हा राग सासरा व मेव्हण्यावर काढत त्यांना मारहाण केली. नवरदेवाने वधुपित्यास मारहाण केल्यानंतर वधु मंडळी व वर मंडळींच्या दोन्ही गटात मारहाण झाली. यात नवरदेवासह इतर चारजण जखमी झाले. सदर घटनेनंतर वधु पित्याने झालेले लग्न मोडल्याने नवरदेवास नवरी न घेताच माघारी रिकाम्या हातान�� परत जावे लागले.\nनवरदेवाने पोलिस ठाण्यात घेतली धाव\nनवरदेवाने बुट लपविण्याच्या कारणावरून केलेल्या मारहाणीमुळे लग्न मंडपात दुपारी एक ते सायंकाळी पाच पर्यंत दोन्ही गटात वाद चालू होता. तर नवरदेवाने पोलिस ठाण्यात धाव घेतली होती, अशी माहिती कुंबेफळ येथील ग्रामस्थांनी दिली. या प्रकरणी युसूफ वडगाव पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्याशी संपर्क साधला असता, या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याचे त्यांनी सांगितले\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Hingoli-31-water-lake-for-animal/", "date_download": "2018-09-24T06:29:48Z", "digest": "sha1:5UOBOZN6D7C2YYZFROTYK26FZHDVWCVQ", "length": 6429, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ३१ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची मदार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ३१ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची मदार\n३१ पाणवठ्यांवर वन्यप्राण्यांची मदार\nजिल्ह्यात तापमान 43 अंशांवर पोहचल्याने जंगलातील वन तळे कोरडेठाक पडल्याने वनविभागाच्या वतीने मागील महिनाभरापासून तब्बल 31 हंगामी पाणपठ्यांच्या माध्यमातून वन्यप्राण्यांची तहान भागविली जात आहे, तर दुसरीकडे जिल्ह्यात असलेल्या प्रमुख तीन धरणांच्या काठावर शेकडो वन्यप्राण्यांचा मुक्काम वाढला आहे. वन विभागाच्या वतीने वन्य प्राण्यांची पाण्याअभावी हेळसांड होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.\nजिल्ह्यात मोठे वन क्षेत्र असल्याने प्राण्याची संख्याही मोठी आहे. मागील महिन्यात झालेल्या वन्यप्राणी गणनेत विविध प्रकारचे दीड हजार प्राणी जंगलात आढळून आले होते. वन्य प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचे वन विभागाच्या अहवालातून समोर आले आहे. वन्यप्राण्यांची साखळी कायम राहावी यासाठी, वन विभागाकडून विशेष प्रयत्न केले जातात. पाण्याअभावी वन्यप्राण्यांचा मृत्यू होऊ नये यासाठी बारमाही पाणीसाठे तयार करण्याबरोबरच हंगामी पाणी साठे उपलब्ध करून देण्यावर वन विभागाचा भर राहिला आहे. वन विभागाचे जिल्ह्यात चार परिक्षेत्र आहे. यामध्ये हिंगोली, सेनगाव, औंढा नागनाथ व वसमत वनपरिक्षेत्रांचा समावेश आहे. या वन परिक्षेत्रांमध्ये बारमाही पाणीसाठे व हंगामी पाणीसाठ्यासंदर्भात वन विभाग कायम सतर्क राहिला आहे. हिंगोली विभागात प्रमुख चार तलाव, 30 वनतळे, 12 मातीनाला बांध, 2 सिमेंट नाला बांध आहेत. सेनगाव वन परिक्षेत्रात 2 तलाव, 26 वन तळे, 16 मातीनाला बांध, औंढा नागनाथ वन परिक्षेत्रात दोन तलाव, 50 वनतळे, 35 मातीनाला बांध, 13 सिमेंट नाला बांध तर वसमत वन परिक्षेत्रात 34 वनतळे, 2 सिमेंट नाला बांध समाविष्ट आहे. हे बारमाही स्त्रोत असले तरी मागील पंधरवाड्यापासून तापमानात प्रचंड वाढ झाल्यामुळे नैसर्गिक जलस्त्रोत आटू लागले आहे. परिणामी वन्यप्राणी पाण्याच्या शोधात भटकंती करीत असल्याचे वन विभागाच्या निदर्शनास आल्यानंतर तब्बल 31 ठिकाणी हंगामी पाणवठे उभारून पाणवठ्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले \nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/mumbai-political-leaders-police-and-municipal-officers-participate-in-the-pub/", "date_download": "2018-09-24T05:49:29Z", "digest": "sha1:KWTPXMXKYJV76ZYFCML3RQGXOKWKZ2HG", "length": 6984, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › पबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\nकमला मिलमधील वन अबाव्ह पबसह अन्य पब व हॉटेलला बड्या राजकीय नेत्यांचा आशीर्वाद असल्याचे समजते. विशेष म्हणजे वन अबाव्ह पबमध्ये शिवसेनेसह भाजपाचे वरिष्ठ नेतेच नाही, तर पालिकेचे वरिष्ठ अधिकारी, वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे या पबवर कारवाई होणे अशक्य असल्याचे पालिकेच्या काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.\nकमला मिलसह अप्पर लोअर परेल भागातील रघुवंशी मिल व अन्य मिल कम्पाऊंडमधील पब व हॉटेलमध्ये अनेक राजकीय नेत्यांची भागीदारी असल्याचे बोलले जात आहे. वन अबाव्ह मध्ये शिवसेना व भाजपाच्या एका ज्येष्ठ नेत्यांसह वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मुलाची व एका प्रसिद्ध गायकाच्या मुलाची भागीदारी असल्याचे खात्रीलायकरित्या समजते. याला पालिकेच्या काही अधिकार्‍यांनीही दुजोरा दिला आहे. वन अबाव्ह या पबमध्ये शिवसेना व भाजपाचे मुंबईतील दोन नेते आठवड्यातून किमान दोन वेळा येतात, एवढेच नाही तर मध्यरात्री उशिरापर्यंत हे नेते पबमध्ये असतात, याला भाजपा व शिवसेनेच्या एका वरिष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे.\nविशेष म्हणजे येथील पब व हॉटेलचा हप्ता राजकीय पक्षांच्या स्थानिक पदाधिकार्‍यासह पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांना दर महिना सुमारे 2 ते 3 लाख रुपयांचा हप्ता जात असल्याचे समजते. अनेकदा पबमध्ये या नेत्यांच्या ओळखीने प्रवेश दिला जातो. राजकीय वरदहस्त असलेल्या या पबला आग लागल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी घटनास्थळी भेट देऊन, आम्ही पबमधील अनधिकृत बांधकामाच्या विरोधात असल्याचे दाखवून दिले. पण प्रत्यक्षात या पबमध्ये भागीदारी असलेल्या बड्या नेत्यांसह अधिकार्‍यांवर कारवाई होणार का याकडे मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.\nगच्चीवरील पबला आग;11 महिलांसह 14 ठार\nपबमध्ये राजकीय नेते, पोलीस व पालिका अधिकार्‍यांची भागीदारी\n'जेएनपीटी'त कोट्यवधींची सोने तस्‍करी\nअल कायदाची धमकी; मुंबईत हायअ‍ॅलर्ट\nकमला मिल दुर्घटना : मनसेच्या तक्रारीकडे लक्ष दिले असते तर...\n'...तर निष्‍काळजी अधिकार्‍यांवर गुन्‍हा दाखल करु'\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Gas-tanker-burns-Driver-death-in-Sinnar/", "date_download": "2018-09-24T05:53:50Z", "digest": "sha1:4EDKKP5UB62AUTE3LBOT6SUXHAZMK74O", "length": 12717, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गॅस टँकर पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › गॅस टँकर पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू\nगॅस टँकर पेटला; चालकाचा होरपळून मृत्यू\nसिन्‍नर /विंचूर दळवी : प्रतिनिधी\nसिन्‍नर - घोटी मार्गावर पांढुर्ली शिवारात कोळनाला पुलावर सोमवारी (दि.6) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा एलपीजी टँकर व लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला त्यात टँकरने पेट घेतला. दरम्यान, या घटनेत गॅस टँकरचालकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रवि यादव (32, रा. उत्तर प्रदेश) असे मृत चालकाचे नाव आहे.क्‍लीनर जितेंद्र यादव (25) याने प्रसंगावधान राखत टँकरमधून उडी मारल्याने त्याचा जीव वाचला. तब्बल सात तास अथक प्रयत्न करीत विविध ठिकाणच्या अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.\nमुंबई येथील दीपा रोडवेजचा औरंगाबादकडे जाणारा एलपीजी टँकर (क्र.एनएल 01, क्यू 5460) व सिन्‍नर बाजूकडून घोटीच्या दिशेने लोखंडी साहित्य घेऊन जाणारा कंटेनर (क्र. सीजी 07, एमबी 6513) यांच्यात पांढुर्ली (पान 1 वरून) शिवारातील कोळनाला पुलावर जोरदार धडक झाली. कंटेनरने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात टँकरला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात ज्वालाग्राही गॅसची गळती झाल्याने क्षणार्धात टँकरने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोळ आकाशात झेपावू लागले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील प्रवाशांनी हा प्रकार बघितल्यानंतर वाहने अपघातग्रस्त टँकरपासून काही अंतरावर उभी केली. मात्र, काही प्रवासी वाहने घटनेचे गांभीर्य अव्हेरून रस्त्याच्या कडेने ये-जा करीत होते.\nस्थानिक नागरिकांनी घटनेबाबत सिन्‍नर पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन बंबांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्याचदरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजूस वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. आरंभी अपघातातील दुसरे वाहन कोणते किंवा काही जीवितहानी झाली काय याबाबत कोणालाही काही सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्पष्ट झाले.\nदरम्यान, सकाळी अपघाताची माहिती वार्‍यासारखी पसरल्यानंतर महामार्गावर दोन्ही बाजूस नागरिकांनीदेखील मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यांना आवरताना पोलिसांच्यादेखील नाकीनव आले.तथापि, भगूर व सिन्‍नर नगर परिषदेसह नाशिक महानगरपालिका, सिन्‍नर एमआयडीसी, देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड आदींचे अग्निशमन बंब घटनास्थळी मदतकार्यास्तव दाखल झाले. माळेगावचे अग्निशमन अधिकारी प्रवीण घोलप, नाशिक मनपाचे अनिल जाधव, भगूर नपाचे परशुराम कुटे, सिन्‍नर नपाचे लाला वाल्मीकी, कॅन्टोन्मेंट बोर्डाचे राजेंद्रसिंह ठाकूर आदींच्या मार्गदर्शनाखाली टँकरला लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. पाच बंब सातत्याने प्रयत्नशील होते. पाचही बंबांतील पाणी संपल्यानंतर परिसरातील शेतकरी श्रीराम लक्ष्मण वाजे यांनी स्वमालकीच्या विहिरीतून आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पाणी घेण्याची परवानगी दिली. त्यामुळे मदतकार्यात येऊ पाहाणारा अडथळा दूर झाला.\nदरम्यान, तहसीलदार नितीन गवळी, मंडल अधिकारी संजय गाडे, तलाठी श्रीमती सी. डी. गांगुर्डे, एचपी कंपनीचे व्यवस्थापक अखिल पचोरी, सिन्‍नर प्लँटचे व्यवस्थापक एन. के. शुक्‍ला आदींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दुपारी साडेचारच्या सुमारास टँकरची आग बर्‍यापैकी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सायंकाळपर्यंत वाहतुकीसाठी मार्ग बंदच होता. शिवारातील कोळनाला पुलावर जोरदार धडक झाली. कंटेनरने ट्रॅक्टरला ओव्हरटेक करण्याच्या नादात टँकरला धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात ज्वालाग्राही गॅसची गळती झाल्याने क्षणार्धात टँकरने पेट घेतला. त्यामुळे आगीचे लोळ आकाशात झेपावू लागले आणि परिसरात एकच खळबळ उडाली. महामार्गावरील प्रवाशांनी हा प्रकार बघितल्यानंतर वाहने अपघातग्रस्त टँकरपासून काही अंतरावर उभी केली. मात्र, काही प्रवासी वाहने घटनेचे गांभीर्य अव्ह��रून रस्त्याच्या कडेने ये-जा करीत होते.\nस्थानिक नागरिकांनी घटनेबाबत सिन्‍नर पोलीस ठाण्यास माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक माधव पडिले, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्यासह पथक घटनास्थळी धावले. त्यांनी अग्निशमन बंबांना पाचारण करून आग आटोक्यात आणण्यासाठी कार्यवाही सुरू केली. त्याचदरम्यान रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. त्यामुळे घटनास्थळापासून दोन्ही बाजूस वाहनांच्या दोन किमीपर्यंत रांगा लागल्या होत्या. आरंभी अपघातातील दुसरे वाहन कोणते किंवा काही जीवितहानी झाली काय याबाबत कोणालाही काही सांगता येत नव्हते. त्यामुळे सर्वांचीच धाकधूक वाढली होती. चालकाचा होरपळून मृत्यू झाल्याचे सायंकाळी 6.30 च्या सुमारास स्पष्ट झाले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-Lingayat-religious-Elgar/", "date_download": "2018-09-24T05:57:39Z", "digest": "sha1:HTKDVWC3EK3AKOVW2KBMEHQRCZMR3W6Z", "length": 7156, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लिंगायत धर्मीयांचा एल्गार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › लिंगायत धर्मीयांचा एल्गार\nसोलापूर : पुढारी चमू\nसिद्धरामेश्‍वरांच्या वास्तव्याने पावन झालेल्या सोलापूरनगरीत आज स्वतंत्र लिंगायत धर्माच्या मागणीसाठी महामोर्चा काढण्यात आला. त्यामध्ये राज्यभरासह कर्नाटक, तेलंगणा येथून सुमारे दहा हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला. कर्नाटकात यश मिळाल्यानंतर आता आंदोनलनाची ही मशाल महाराष्ट्रात चेतवली असून आज सोलापुरात ती धगधगली आणि ‘भारतदेशा ..जय बसवेशा, वब्ब लिंगायत, कोटी लिंगायत..’ अशा घोषणांनी सोलापूरचे आसमंत दुमदुमून गेले.\nलिंगायत धर्माला संविधानिक मान्यता मिळावी, राष्ट्रीय स्तरावर या धर्माला अल्पसंख्याकाचा दर्जा मिळावा आणि 2021 मध्ये होणार्‍या राष्ट्रीय जनगणनेत लिंगायत धर्माच्या लोकसं���्येची परिपत्रकांमध्ये वेगळा कॉलम देऊन लिंगायत धर्माची स्वतंत्र जनगणना करावी, या प्रमुख मागण्यांसाठी सोलापुरात मोर्चा काढण्यात आला. सकाळी अकराच्या सुमारास म. बसवेश्‍वर सर्कल येथील बसवेश्‍वरांच्या अश्‍वारुढ पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात झाली. अग्रभागी बॅण्ड पथक, त्यापाठोपाठ पुरुष कार्यकर्त्यांची फौज, त्यानंतर महिला कार्यकर्त्यांची फलटन, तर मागोमाग मोर्चाचे नेतृत्व करणारे 103 वर्षांचे डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांची बग्गी, त्याबरोबर डॉ. बसवलिंग पट्टदेवरू महास्वामी, भालकी (बिदर) आणि प्रथम महिला जगद‍्गुरू डॉ. माते महादेवी (बेंगलोर) यांच्या बग्गी मोर्चात सहभागी झाल्या होत्या. भगवी टोपी त्यावर मी लिंगायत-धर्म लिंगायतचा संदेश, भगव्या पताका त्यावर बसवेश्‍वरांची छबी आणि लिंगायत धर्म, स्वतंत्र धर्मचा संदेश, ताशा ढोलचा ठेका आणि त्यावर नृत्य करत जल्लोष करणारे कार्यकर्ते आणि लिंगायत धर्माच्या जयजयकाराच्या घोषणा देत मोर्चाने सुरुवातीला मधला मारुतीकडे कूच केली.\nमाणिक चौक आजोबा गणपती मंदिर मार्गे विजापूर वेशीतील चौकामध्ये मोर्चा आला. तेथून सरळ तो पंचकट्टा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रशासकीय गेट समोर (होम मैदानाच्या जवळील) धडकला. मैदानावर बांधण्यात आलेल्या भव्य मंचावर मोर्चात सहभागी झालेले विविध धर्मपीठांचे महास्वामी, अ. भा. लिंगायत समन्वय समितीचे पदाधिकारी स्थानापन्न झाले आणि मोर्चाचे रुपांत सभेत झाले.\nसुरुवातीला एका युवतीने जाज्वल्य भाषणाची ज्योत पेटवली आणि तेथून स्वतंत्र धर्माच्या मागणीसाठी मंचावरून महास्वामींच्या तोफा धडाडल्या.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1851", "date_download": "2018-09-24T06:00:24Z", "digest": "sha1:BEWZHT7QH3WITAV4TUYZZCVP4M3BBAIH", "length": 8533, "nlines": 106, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोलीवर नेमकी कुठली वेळ दिसते? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मदतपुस्तिका /मायबोलीसंबंधी प्रश्नोत्तरे /मायबोलीवर नेमकी कुठली वेळ दिसते\nमायबोलीवर नेमकी कुठली वेळ दिसते\nनवीन मायबोलीमध्ये तुमच्या timezone प्रमाणे लेखनाची वेळ दिसण्याची व्यवस्था आहे. माझे सदस्यत्व मध्ये जाऊन संपादन करा. तिथे वैयक्तिक विभागात सर्वात शेवटी तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाला योग्य तो timezone निवडा. मायबोलीवरील सर्व लेखन तुम्हाला तुमच्या वेळेप्रमाणे दिसेल.\n‹ मायबोलीवर नियमितपणे वापरल्या जाणार्‍या एखाद्या विशिष्ट शब्दाचा अर्थ काय up मायबोलीवर वधूवर सूचक मंडळ (matrimony) कुठे आहे up मायबोलीवर वधूवर सूचक मंडळ (matrimony) कुठे आहे\n<<<तिथे वैयक्तिक विभागात सर्वात शेवटी तुम्ही रहात असलेल्या ठिकाणाला योग्य तो timezone नि<<<\nभारतासाठी, असलेल्या पर्यायापैकी, योग्य टाईमझोन कोणता\n\" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी\". --- स्टिफन कोव्हे.\nभारतासाठी, असलेल्या पर्यायापैकी, योग्य टाईमझोन कोणता\n\" वी आर नॉट ह्युमन बिईंग्ज ऑन स्पिरीच्युअल जर्नी, वी आर स्पिरीच्युअल बिईंग्ज ऑन ह्युमन जर्नी\". --- स्टिफन कोव्हे.\nमला समजल नाही timezone कसा\nमला समजल नाही timezone कसा निवडायचा\n'माझं सदस्यत्व' मध्ये, तुमची\n'माझं सदस्यत्व' मध्ये, तुमची माहिती भरताना, सर्वात खाली, तुमचा टाईमझोन निवडण्याची सोय आहे. तुमच्या ठिकाणाला सर्वात जवळचा पर्याय निवडा.\nमी नुक्ताच स भा स द झा लो.\nर वि न्द्र बे डे क र\nर वि न्द्र बे डे क र ,\nर वि न्द्र बे डे क र , नमस्कार.\nआपले मायबोलीवर स्वागत आहे. मायबोलीच्या विभागांची ओळख आपल्याला येथे सापडेल. मायबोलीसंबंधीत असलेल्या विविध प्रश्नांची सूची मदतपुस्तिका या दुव्यावर सापडेल. या दोन्ही गोष्टी एकवार वाचून घ्या. बहुतेक प्रश्नांची उत्तरे तिथे देण्याचा प्रयत्न केला आहे. अजून काही शंका असल्यास मदतपुस्तिकेमध्ये जरूर विचारा.\nमला मी लिहिलेले प्रतिसाद मला\nमला मी लिहिलेले प्रतिसाद मला परत का दिसत नाहीत\nतुम्ही ज्या धाग्यावर प्रतिसाद दिले आहेत, तिथे ते कायमचे असतात्/दिसतात.\nतुम्हाला \"माझ्यासाठी नवीन\" मधे दिसत नाही कारण जिथे तुम्ही प्रतिसाद दिलेत ते पा��� आता तुमच्यासाठी नवीन राहिले नाही म्हणून.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/623", "date_download": "2018-09-24T05:18:25Z", "digest": "sha1:5DVMP5RTKBKPP7FTY6Y7UUBMNID5Y2IU", "length": 12344, "nlines": 99, "source_domain": "mr.upakram.org", "title": "विलक्षण लक्ष्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nचित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांची क्षमा मागून. )\n***काही वर्षांपूर्वी दूरदर्शनवर एक मालिका प्रसृत होत असे. त्यातील प्रसंग एका हॉटेलात घडत. त्यात लक्ष्मीकांत बेर्डे ,मधु आपटे इ.च्या भूमिका होत्या.(शीर्षक आठवत नाही.) त्या मालिकेची पार्श्वभूमी या लेखनाला आहे.****\n.....एकदा हॉटेल गीताली मधे एकदम बाराजण आले.\n....\"अरे,तुमी इतके लोग म्हणजे क्रिकेट टीम हाय काय\n.....\"बरोबर ओळखलेत बाबाजी,मी कॅप्टन.हा बारावा खेळाडू.आम्हांला स्वतंत्र बारा खोल्या हव्यात.\"\n...\"अरे मधू, तू तिकडे काय बघतेते रजिश्टर देनी बाबा लोक्कर.\"\n.....\"बारा नाय. आमची कडे अकरा खोली खाली हायेत.\"\n...\"खाली नाहीत मालक, वर आहेत वर \n...\"लक्षा, तू मदी मदी बोलून माजा डोसका खाऊ नकोस.कॅप्टन,अकरा खोली आहेत.एके मदी कोणी दोगे रहा. म्हणजे जमून जाईन.\"\n...\"नको नको. प्रत्येकाला स्वतंत्र खोलीच हवी.आम्ही दुसर्‍या हॉटेलात जातो.\" कॅप्टनने बॅग उचलली.\n मी देतो ना प्रत्येकाला स्वतंत्र खोली.चला, क्रिकेटवीर. वर चला.मी घेतो तुमचे सामान.\"\nलक्ष्या त्या बाराजणांना घेऊन वर गेला.खोली क्र. १ ते ११ रिकाम्या होत्या.\nलक्ष्याने खोली नं.१ मधे कॅप्टन आणि बारावा खेळाडू या दोघांना बसवले.\n...\"पण आम्हाला स्वतंत्र खोल्या\n...\"देतो ना, देतो.जरा वेळ दोघे या खोलीत थांबा आणि कॅच कॅच ची प्रॅक्टिस करा.\"\nखोली नंबर १ मधे ते दोघेजण राहिले.(तात्पुरते.)\nलक्ष्याने तिसर्‍याला खोली नं.२ दिली.चौथ्या खेळाडूला खोली नं.३ दिली. पाचवा खोली नं.४ मधे राहिला.खेळाडू क्र.सहा पाच नंबरच्या खोलीत,सातवा खोली नं.६ मधे,आठवा खोली नं. सातमधे, असे करीत लक्ष्याने अकराव्या खेळाडूला खोली नं.दहा दिली. खोली क्र.११ अजून रिकामी होती.\n...लक्ष्या खोली नं. १ मधे गेला.तिथे कॅप्टन आणि बारावा खेळाडू यांची कॅच कॅच प्रॅक्टिस च��लू होती. लक्ष्या तिथून बाराव्या खेळाडूला घेऊन आला आणि त्याला खोली नं.११ दिली. या प्रमाणे लक्ष्याने बारा खेळाडूंतील प्रत्येकाला स्वतंत्र खोली दिली ,असे दिसते.\nहे कसे शक्य झाले या वर्णनात चूक नेमकी कोठे आहे\nदुसरी व्यक्ती कुठे आहे\nनंबर एक मध्ये दोघेजण - यात पहिली व्यक्ती म्हणजे क्याप्टन आणि क्याच घ्यायला बारावी व्यक्ती आहे.\nनंतर थेट तिसरी व्यक्ती दुसर्‍या खोलीत व तसेच पुढे चालू\nमराठी भाषा हा माझा प्राणवायु आहे.\nतो उल्लेख(दुसर्‍याचा) जाणीवपूर्वक टाळलाय की अनवधानाने\nअहो हेच उत्तर आहे वाटते एकदा अनवधानाने \"उत्तर व्यनिने\" असं नाही लिहिलं तर केलात ना घोटाळा \nकारण तर्कक्रीडा असे म्हटले नाही आणि वर्गीकरण विरंगुळा/स्फुट असे केले आहे. ;)\nआम्ही आपले यनावाला म्हटले की मेंदूला धार बिर काढून तयार होतो ना, त्यामुळे .....\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nवस्तुतः हे कोडे नव्हेच. उत्ताराचीही अपेक्षा नाही. अकराच खोल्या असताना ,बारा जणांना प्रत्येकी एक स्वतंत्र खोली दिली असे वर्णन आहे,त्यात चूक असलीच पाहिजे. काही जणाना पहिल्याच वाचनात ती चूक उमगेल. तर काही जणाना ३/४ वाचने करावी लागतील. \"अरेच्च्या असं कसं हं,हं असं आहे होय \" एवढे जरी काही जणांना वाटले तरी लिहिण्याचा हेतू साध्य झाला.\n...काहींनी व्यनि. ने उत्तरे पाठविली आहेत. त्या सर्वांनी नेमकी चूक कुठे ते ओळखले आहे.\nहे कोडे नव्हतेच... त्यामुळे व्य.नि. न पाठवता येथे चूक शोधणारेच बरोबर. ;)\nअशाच तर्‍हेने आपण लहान मुलांना हताना आकरा बोटे असल्याचे भासवतो.\nदहा... नउ..आठ..सात .. सहा असे एका हाताच्या बोटांना मोजून मग दुसर्या हाताची पाच बोटे त्यात मिळवतो आणि आकरा उत्तर काढतो. शाब्दिक चलाखी.\nमाझी गणितातील प्रगती त्याकाळी जी थांबली ती थांबलीच :(\nआमच्या नावातील ळ थेट वैदिक काळातील आहे; त्याचा उच्चार आजच्यासारखाच होता की नाही याचा निर्णय होत नाहिये :)\nहे लिखित कोडे असण्यापेक्षा मौखिक कोडे म्हणून जास्त प्रभावी आहे. यनावालांनी ठळक केलेले शब्द ठासून उच्चारले असता - 'दोघेजण' सांगून झाल्यावर 'तिसरा' हा शब्द ऐकताना योग्यच वाटतो. त्यामुळे कोडे ऐकणार्‍याचा गोंधळ उडतो.\nअशा प्रकारची आणखी कोडी आहेत -\nउदा. अमावस्येचा दिवस. आकाशात चंद्र नाही. त्या दिवशी रात्री यल्लम्माची जत्रा होती. त्यामुळे रस्त्यावर एकच गर्��ी उसळली होती. तितक्यात लाईट गेली. शिवाजी पुतळ्याकडून एक ट्रक हेड-लाईट न लावता भरधाव आला. रस्त्यावर दिवे लागलेले नसूनही ड्रायव्हरने शिताफीने ट्रक चालवला आणि बघता-बघता तो गर्दीतून कोणताही अपघात न करता पार झाला.... हे कसे शक्य झाले\nट्रक दिवसा आला असणार\nट्रक नक्कीच दिवसा आला असणार\nह्याला काय वाटतं आणि त्याला काय वाटेल याचा विचार करण्यात आपण तो क्षण जगत नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B2%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7/", "date_download": "2018-09-24T05:54:36Z", "digest": "sha1:BOPKPCC3D4VFYBL7RULSVLHOO56H75KH", "length": 7112, "nlines": 85, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome क्रीडा राज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी\nराज्यस्तरीय लगोरी स्पर्धेत पिंपरी चिंचवड पी. के. स्कूल विजयी\nशिर्डी येथे झालेल्या सब ज्युनियर व ज्युनियर राज्यस्तरीय लगोरी स्पर्ध्येत पिंपरी चिंचवडच्या लगोरी संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. शाळेचे संस्थापक जगन्नाथ काटे, मुख्याध्यापिका दीपाली जुगुळकर, साने अनिता, पर्यवेक्षक संगीता पराळे, सर्व शिक्षक , विद्यार्थी यांनी तसेच पिंपरी चिंचवडचे लगोरी सचिव राजू गोसावी, नंदू सर यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले.\nजुनियर या गटामध्ये पी के स्कूलचा संपूर्ण संघ सहभागी झाला होता व सब जुनियर या गटामध्ये सुद्धा पी के स्कूलचा संघ सहभागी झाला होता या दोन्ही सं���ानी द्वितीय क्रमांक मिळवून राज्यामध्ये पिंपरी चिंचवडचे नाव या खेळात उंचावले आहे. विजयी संघाकडून सौरभ डांगे, कश्‍यप जोशी, गौरव भालेकर, प्रज्वल वाघमारे, देवेश महाडिक, केतन सोनवणे, मधुर शिंदे या खेळाडूंनी उल्लेखनीय कामगिरी केली. या राज्यस्तरीय स्पर्धेत एकूण 20 जिल्हे सामील झाले होते. सर्व खेळाडूंना क्रीडा शिक्षक राहुल कोरे व सैनाजी शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.\nयुवराज दाखले यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन\nपिंपरी- चिंचवड महापालिकेला ‘अटलशास्त्र मार्केनॉमी’ पुरस्कार\n‘आझम स्पोर्ट्स अकॅडमी’ला सदू शिंदे सिनियर मेन्स क्रिकेट २०१८ स्पर्धेत जेते पद\nहिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांचे निधन\nमहापालिकेच्या आयोजित शालेय कबड्डी स्पर्धेत पराभूत संघाच्या शिक्षकाकडून विजयी खेळाडूंना मारहाण\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-electricity-precautionary-measures-9785", "date_download": "2018-09-24T06:42:43Z", "digest": "sha1:QYGSXV5VRHQMTQSC3RZFXIDCGAOVSJHE", "length": 18191, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, electricity precautionary measures | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान\nपावसाळ्यात वीजयंत्रणा, उपकरणांपासून सावधान\nगुरुवार, 28 जून 2018\nपाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्वीचबोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीजअपघात टाळण्यासाठी सदैव सावध राहावे.\nपाण्यामुळे ओली झालेली कोणतीही वस्तू ही वीजवाहक आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी असलेली वीजयंत्रणा किंवा घरगुती उपकरणे तसेच शेतीपंप, स्वीचबोर्ड, पत्र्याची घरे, जनावरांचे गोठे आदींपासून वीजअपघात टाळण्यासाठी सदैव सावध राहावे.\nपावसाला सुरवात झाली आहे; परंतु जाणते अजाणतेमुळे प्राणांतिक वीज अपघात होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात वीजयंत��रणेच्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक वस्तूंपासून सावध राहावे.\nपावसाचे प्रमाण वाढल्याने विहिरीतून किंवा नदीपात्रातून शेतीपंप बाहेर काढणे, स्वीचबोर्ड व वायर्स हाताळणे, घराबाहेरील पत्र्याच्या शेडमध्ये साध्या वायर्समधून वीजपुरवठा घेणे; तसेच मुसळधार पावसामुळे तुटलेल्या वीजतारा, खाली पडलेले वीजखांब आदींना हटविण्याचा प्रयत्न करणे, ओल्या लाकडी काठ्या किंवा लोखंडी वस्तूंच्या साह्याने वीजयंत्रणेच्या संपर्कात येणे अशा अनेक प्रकारांमुळे वीजअपघातांचा धोका वाढतो.\nपावसाळ्यात घरातील स्वीचबोर्ड किंवा विजेच्या उपकरणांचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची संपूर्णपणे खबरदारी घ्यावी.\nघरातील विशेषतः पत्र्याच्या शेडमध्ये आणि जनावरांच्या गोठ्यामध्ये असलेल्या वीजयंत्रणेचे आवश्यक अर्थिंग केल्याची खात्री करून घ्यावी.\nघरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तत्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अ‍ँटेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारे सर्व उपकरणे स्वीचबोर्डापासून बंद करावीत.\nटिनपत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात दक्ष राहून विजेपासून सुरक्षित राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात.\nविजेच्या खाबांना जनावरे बांधू नयेत. खांबास दुचाकी टेकवून ठेऊ नयेत. विद्युत खाबांना लोखंडी तार बांधून कपडे वाळत घालू नयेत.\nसार्वजनिक वीजयंत्रणेपासून दूर राहावे.अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फीडर पिलर, रोहित्राच्या लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेले विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते.\nमुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्याने झाडाच्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. मोठी झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये.\nग्रामीण भागात शेतात किंवा रस्त्याने जाताना विशेषतः पहाटे किंवा सायंक��ळी चांगल्या दर्जाच्या टॉर्चचा वापर करावा. शेतामधून किंवा रस्त्यामध्ये तुटून खाली पडलेल्या विजेची तार कुठल्याही परिस्थितीत हटविण्याचा किंवा तारेजवळ जाण्याचा प्रयत्न करू नये.\nवीजयंत्रणेपासून धोका निर्माण झाल्याची शक्यता वाटल्यास किंवा शंका आल्यास नागरिकांनी ताबडतोब महावितरणच्या नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा.\nवीज शेती अपघात पाऊस\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\nमेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यां��े सहा...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/maharastra/maratha-morcha-protest-aurangabad-todfod-50-crore-loss-maharashtra-band-maratha-reservation-latest-299734.html", "date_download": "2018-09-24T06:27:29Z", "digest": "sha1:5GHTWQ3VGRO36ZJ3DUHB6C4KISBQ25D2", "length": 2175, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - औरंगाबादमध्ये बंद कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड, 50 कोटींचं नुकसान–News18 Lokmat", "raw_content": "\nऔरंगाबादमध्ये बंद कंपन्यांमध्ये घुसून आंदोलकांनी केली तोडफोड, 50 कोटींचं नुकसान\nमराठा आरक्षणासाठी काल म्हणजे 09 ऑगस्ट 2018ला दुसऱ्यांदा महाराष्ट्र बंद ठेवण्यात आला होता.\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T06:08:30Z", "digest": "sha1:4XACRC26WJQ65K3EMS2EBVGNQFXZJOH2", "length": 6926, "nlines": 85, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "औरंगाबादमध्ये टेम्पोने रिक्षाला ठोकरले: ९ प्रवासी ठार | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या औरंगाबादमध्ये टेम्पोने रिक्षाला ठोकरले: ९ प्रवासी ठार\nऔरंगाबादमध्ये टेम्पोने रिक्षाला ठोकरले: ९ प्रवासी ठार\nनिर्भीडसत्ता – औरंगाबादमध्ये भरधाव वेगाने जाणाऱ्या टँकरने समोरून येणाऱ्या एका रिक्षाला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात अ‍ॅपे रिक्षातील ९ प्रवासी ठार झाले. हा अपघात शुक्रवारी संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पैठण रोडजवळच्या नक्षत्रवाडी जवळ घडला.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फारोळा येथून पाण्याचा टँकर भरधाव वेगाने औरंगाबादच्या दिशेने येत होता. नक्षत्रवाडी येथील हॉलीवुड ढाब्यापासून जवळच असलेल्या बंजारा हॉटेल समोरील वळणावर टँकरवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव टँकरने समोरून येणाऱ्या दुचाकीला अगोदर धडक दिली, त्यानंतर अ‍ॅपे रिक्षाला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की अ‍ॅपे रिक्षाचा पार चक्काचूर झाला.\nया अपघातात ९ प्रवासी ठार झाले. तर गंभीर जखमी झालेल्या चार जणांना उपचारासाठी घाटी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nशहरवासियांना बसणार ‘अच्छे दिन’च्या झळा – काँग्रेस शहराध्यक्ष सचिन साठे\nभाजपला सोडचिठ्ठी देण्याच्या निर्णयाबदद्ल नगरसेवक ओव्हाळ यांचा सत्कार\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्���ीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/en/category/maharashtra-news/nashik/", "date_download": "2018-09-24T05:30:28Z", "digest": "sha1:6YPUNT4EIDHB7ADSALMYJQCKG4IELLPJ", "length": 8446, "nlines": 191, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "Nashik | Maharashtra City News", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nसोनई हत्याकांड : सहा दोषींना फाशीची शिक्षा\nअहमदनगर जिल्ह्यातील सोनई येथील तिहेरी हत्याकांड प्रकरणी दोषी असलेल्या सहाजणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच २० हजार रूपयांचा दंडही…\nनंदूरबारमध्ये टेम्पो व अॅपे रिक्षाचा भीषण अपघात 7 जणांचा जागीच मृत्यू .\nमालेगाव-सटाणा रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातातसात जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी सकाळी नंदुरबार जिल्ह्यातही भीषण अपघाताची दुसरी घटना घडली. हे…\n‘वजन’ वाढल्याने नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांच्या इमर्जन्सी लँडिंग.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचे नाशकात पुन्हा एकदा इमर्जन्सी लॅंडींग केले. हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने इमर्जन्सी लॅंडिंग करावे लागल्याची…\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharashtracitynews.com/under-19-worldcup-team-india/", "date_download": "2018-09-24T05:32:00Z", "digest": "sha1:2Z6CUXQKDQPBLQBLVYDKHDDGZXBHHIMO", "length": 12364, "nlines": 226, "source_domain": "www.maharashtracitynews.com", "title": "ह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय | Top Latest Marathi News Online", "raw_content": "\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nKisan Long March: सरकारला चुका सुधारण्याची शेवटची संधी- शरद पवार\nKisan Long March Live: शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ-मंत्रिगटाच्या बैठकीत खलबतं सुरू\nKisan Long March: जाणून घ्या 166 किलोमीटरची पायपीट करून आलेल्या शेतकऱ्यांच्या 13 प्रमुख मागण्या\nमुंबईच्या वेशीवर किसान मोर्चा \nHome/आंतराष्ट्रीय/ह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nह्या टीमला 64 धावात गुंडाळलं, भारताचा मोठा विजय\nभारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स राखून जिंकला.\n0 121 एका मिनिटापेक्षा कमी\nपृथ्वी शॉच्या टीम इंडियाने एकोणीस वर्षाखालील विश्वचषकात आणखी एक मोठा विजय मिळवला. भारताने पापुआ न्यू गिनियाविरुद्धचा सामना तब्बल 10 विकेट्स राखून जिंकला. भारताचा हा दुसरा विजय आहे.\nआजच्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजांनी पापुआ न्यू गिनिया अर्थात पीएनजीला अवघ्या 64 धावांत गुंडाळलं.\nमग विजयासाठी सोपं लक्ष्य घेऊन उतरलेला भारताचा कर्णधार पृथ्वी शॉ आणि मनज्योत कालरा यांनी अवघ्या 8 षटकात 67 धावा केल्या.\nमहत्त्वाचं म्हणजे भारताला विजयासाठी 65 धावांची गरज असताना, एकट्या पृथ्वी शॉने 39 चेंडूत तब्बल नाबाद 57 धावा केल्या. यामध्ये त्याने तब्बल 12 चौकार ठोकले. मनज्योत 9 धावा करुन नाबाद राहिला.\nत्याआधी अंकुल रॉयच्या फिरकीसमोर पीएनजीच्या फलंदाजांनी लोटांगण घातलं. अंकुलने 6.5 षटकात 14 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. या कामगिरीसाठी अंकुलला सामनावीराचा किताब देण्यात आला.\nयाशिवाय भारताचा वेगवान तोफखाना सांभाळणाऱ्या शिवम मावीने 2 तर कमलेश नागरकोटीने 1 विकेट घेतली.\nसुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश- लोया यांच्या मृत्यू प्रकरणाची सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्याला द्या\nहज यात्रेवरील अनुदान बंद - केंद्र सरकारचा मोठा निर्णय\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n67 प्रवाशांना घेऊन जाणारं बांगलादेशी विमान नेपाळमध्ये कोसळलं\nबिल गेट्सना मागे टाकत ही व्यक्ती ठरली जगात सर्वात श्रीमंत\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\nमुंबई विमानतळ जगातील एक नंबर\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\nपुण्यात पेपर मिल- गोदामाला आग, दोन कामगारांचा मृत्यू\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n‘आधार’ जोडणीस बेमुदत वाढ, सरकारी योजनांसाठी ३१ मार्च हीच डेडलाइन\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\nहृदयविकारामुळे ‘रईस’ अभिनेता नरेंद्र झा यांचं निधन\nज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन\n19 /04 /2018 बुटीबोरी ग्रामपंचायत आता बुटीबोरी नगर परिषद .आ.\n18 /04/ 2018 विक्रमी वेळेत महाराष्ट्र हागणदारीमुक्त,\nकठुआ बलात्कार प्रकरण - पीडितेच्या कुटुंबियांना आणि\nतुमचा इमेल पत्ता लिहा\n11 गोदामांना भीषण आग लागली, भिवंडीत .\n‘अपनों का पता तो चला’, अमिताभ बच्चन यांचे भावनिक पोस्ट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-250125.html", "date_download": "2018-09-24T05:33:39Z", "digest": "sha1:I37F63L57CSBJMB33EC3Z64KK3CJMQQE", "length": 8325, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी . - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Politics News Radhakrushna Vikhe सरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी .\nसरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी .\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकच धोरण ठेवत या हंगामापासून ऊसाला किमान ३ हजार ५०० रुपये पहिली उचल देण्याची मागणी शेतकरी संघटनेच्या सुकाणू समितीने लावून धरली आहे. 'सहकार वाचवा, शेती वाचवा, घामाचा दाम द्या आणि शेतकरी वाचवा', या चार मुद्यावर ऊस उत्पादक शेतकरी चार डिसेंबरला ऊस दरासाठी लोणी येथील सहकार महर्षी विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती सुकाणू समितीचे डॉ. अजित नवले यांनी दिली. सुकाणू समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नगरमध्ये पत्रकार परिषद घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी राज्यभर उभारण्यात येणाऱ्या लढ्याची माहिती दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nडॉ. नवले यांनी आंदोलनाची भूमिका विषद करताना सरकार, कारखानदार आणि कारखानदारांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्यांवर जोरदार टिका केली. हे आंदोलन कुणा एका व्यक्ती किंवा कारखानदाराविरुद्ध नसून, राज्यभरातील शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असल्याचे त्यांनी सांगितले.\nते म्हणाले, 'कारखान्यानिहाय वेगवेगळी पहिली उचल देण्याचे धोरण तत्काळ रद्द झाले पाहिजे. त्यासाठी हे आंदोलन आहे. चार डिसेंबरला लोणी येथे सहकारमहर्षी डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून बेमुदत उपोषला सुरूवात होईल. सोलापूर, बीड, औरंगाबाद, नाशिक, पुणे व परभरी या जिल्ह्यांमध्ये त्याचवेळी शेतकरी महापडाव आंदोलन सुरू करतील. हे आंदोलन प्रेरणा देणाऱ्या जागेत सुरू होईल.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nसरकार व विरोधी पक्षनेते कारखानदारांचे प्रतिनिधी.\nकेंद्र सरकारच्या आधारभूत किंमतीसाठी मध्यस्थी करण्याचे अधिकारी राज्य सरकारला आहेत. ऊस दर नियंत्रण समिती देखील दर निश्चित करू शकते. असे असताना मुंबई येथील बैठकीत सरकार, ऊस दर नियंत्रण समिती व विरोधी पक्षनेते यांनी शेतकऱ्यांच्या मागणी विरोधात भूमिका घेतली आहे. हे आमच्या शेत��ऱ्यांचे दुर्दैव्य असल्याची प्रतिक्रिया डॉ. अजित नवले, बाळासाहेब पटारे व अजय बारस्कर यांनी यावेळी व्यक्त केली. भांडवलदारांना खुश करण्यासाठी सरकार साखरवरचे दराचे नियंत्रण हटवले जात नसल्याचा आरोप देखील डॉ. नवले यांनी यावेळी केला.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+08422+de.php", "date_download": "2018-09-24T05:14:18Z", "digest": "sha1:TBOQ7NOD26RUVTIVATJO4GRGLVBBQ2FO", "length": 3526, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 08422 / +498422 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Dollnstein\nआधी जोडलेला 08422 हा क्रमांक Dollnstein क्षेत्र कोड आहे व Dollnstein जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Dollnsteinमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dollnsteinमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +498422 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDollnsteinमधील एखाद्य��� व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +498422 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00498422 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 08422 / +498422 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kolhapur-celebrate-bendur-festival-10709", "date_download": "2018-09-24T06:43:48Z", "digest": "sha1:PQRBEJGIC4WTLWPVI4FL2TG6N2CLMP74", "length": 13773, "nlines": 146, "source_domain": "www.agrowon.com", "title": "| Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात देशी बेंदूर सण उत्साहात\nकोल्हापुरात देशी बेंदूर सण उत्साहात\nगुरुवार, 26 जुलै 2018\nकोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्रीयन देशी (महाराष्ट्र) बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत देशी बेंदूर साजरा केला जातो. बेंदरानिमित्त ठिकाठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक पानवठ्यांवर जनावरांची स्वच्छता करण्यासाठी सकाळपासून गर्दी दिसून आली.\nकोल्हापूर : जिल्ह्यात महाराष्ट्रीयन देशी (महाराष्ट्र) बेंदूर उत्साहात साजरा करण्यात आला. पश्‍चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत देशी बेंदूर साजरा केला जातो. बेंदरानिमित्त ठिकाठिकाणी मिरवणुका काढण्यात आल्या. अनेक पानवठ्यांवर जनावरांची स्वच्छता करण्यासाठी सकाळपासून गर्दी दिसून आली.\nबैलांना अंघोळ घातल्यानंतर शिंगे रंगवून आकर्षक रंगरंगोटी केल्यानंतर घरातील बैल, म्हैशीसह अन्य जनावरांना पोळ्यांचा नैवैद्य दाखवून जनावरांप्रती कृतज्ञना व्यक्त करण्यात आली. सायंकाळी विशेष करून जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात कर तोडण्याचे कार्यक्रम झाले. देशी बेंदरानिमित्त गडहिंग्लज येथे आज (गुरुवारी) सदृढ बैलजोडी स्पधेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत पहिल्या तीन बैलजोड्यांना अनुक्रमे २० हजार, १५ हजार व १० हजार रुपयांची बक्षिसे उत्तेजनार्थ येणाऱ्या बैलजोड्यांनाही अनेक बक्षिसे देण्यात येणार आहे. बिन दाती, दाती आणि बैलजोडी या गटांत स्पर्धा होतील. शिवाजी चौक मित्र मंडळाच्या वतीने या स्पर्धा होणार आहेत.\nपूर महाराष्ट्र maharashtra गडहिंग्लज स्पर्धा day\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\nमेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्���न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+06584+de.php", "date_download": "2018-09-24T05:15:02Z", "digest": "sha1:T22NGLAEAMHIM7I2FYLACMU5A3SRC2YO", "length": 3538, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 06584 / +496584 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Wellen Mosel\nआधी जोडलेला 06584 हा क्रमांक Wellen Mosel क्षेत्र कोड आहे व Wellen Mosel जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Wellen Moselमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Wellen Moselमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496584 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनWellen Moselमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496584 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496584 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 06584 / +496584 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispTalukaMainNews.aspx?str=hUi2FMxtBn8=", "date_download": "2018-09-24T05:19:47Z", "digest": "sha1:LGFAL5ITTGJZCKZG6K4YXJ5XXYS2YRNH", "length": 4904, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "धुळे", "raw_content": "रविवार, २३ सप्टेंबर, २०१८\n‘आयुष्मान भारत’ योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे\nधुळे : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ‘आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ देशाला समर्पित केली आहे. या योजनेचा देशभरातील सुमारे 50 कोटी नागरिकांना लाभ होणार आहे. धुळे जिल्ह्यात या योजनेची आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने प्रभावीपणे...\nशनिवार, २२ सप्टेंबर, २०१८\nसैन्य दलाच्या प्रदर्शनाचे धुळे येथे आयोजन - केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे\nधुळे : नागरिकांमध्ये असलेली देशभक्तीची भावना वृध्दींगत व्हावी, तरुणांना सैन्य दलातील नोकरीच्या संधींची माहिती व्हावी, नागरिकांना सैन्य दलाच्या जीवनाविषयी माहिती व्हावी म्हणून धुळे येथे राज्य राखीव पोलीस दलाच्या मैदानावर (नागपूर- सुरत महामार्गालगत, साक्री...\nरविवार, १६ सप्टेंबर, २०१८\nहिरे वैद्यकीय महाविद्यालयात लवकरच स्कॅनिंग व एमआरआयची सुविधा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nधुळे : सर्वसामान्य नागरिकाला उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय रुग्णालयात अत्याधुनिक सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयात सामाजिक संस्थांच्या सहकार्याने...\nबुधवार, १२ सप्टेंबर, २०१८\nधुळे जिल्ह्यातील अन्य गावांसाठी बाम्हणे गावाचा विकास अनुकरणीय : डॉ. सुभाष भामरे\nबाम्हणे येथे दोन कोटी रुपयांच्या विकास कामांचे झाले लोकार्पण धुळे : धुळे जिल्ह्यात विकास कामांमध्ये बाम्हणे गाव अग्रेसर आहे. या गावाने कमी कालावधीत प्रगतीकडे सुरू केलेली वाटचाल जिल्ह्यातील अन्य गावांसाठी अनुकरणीय आहे, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण...\nबुधवार, १२ सप्टेंबर, २०१८\nस्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘लोकराज्य’अत्यंत उपयुक्त : राहूल रेखावार\nधुळे : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित होणारा ‘लोकराज्य’ मासिकाचा प्रत्येक अंक माहितीपूर्ण आणि संदर्भयुक्त असतो. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘लोकराज्य’...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/jawans-hands-not-tied-during-ramzan-period-says-rajnath-singh-120184", "date_download": "2018-09-24T06:13:56Z", "digest": "sha1:AIP2GVUB7CKSJIJRSMHH765MEBOF37SX", "length": 12830, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Jawans hands not tied during Ramzan period says Rajnath Singh रमजानमध्ये जवानांचे हात बांधले नाहीत : राजनाथसिंह | eSakal", "raw_content": "\nरमजानमध्ये जवानांचे हात बांधले नाहीत : राजनाथसिंह\nमंगळवार, 29 मे 2018\n''पेट्रोलचे वाढलेले दर आटोक्यात आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत''.\n- राजनाथसिंह, केंद्रीय गृहमंत्री\nलखनौ : भारतीय लष्कराकडून सुरु असलेल्या दहशतवादविरोधी कारवाया रमजान महिन्यामध्ये थांबविण्याच्या सूचना केंद्र सरकारकडून देण्यात आल्या. मात्र, दहशतवाद्यांकडून अद्यापही कारावाया सुरुच आहेत. त्यावर आज (मंगळवार) केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी स्पष्ट केले, की ''जर दहशतवादी हल्ला झाला तर जवानांचे हात बांधले नाहीत'', अशा शब्दांत त्यांनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला.\nकेंद्र सरकारच्या चार वर्षांच्या कार्यकाळाबाबत माहिती देताना लखनौ येथे राजनाथसिंह बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. काही दिवसांपूर्वी रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर सीमारेषेवर सुरु असलेल्या दहशतवादी कारवाया थांबविण्याच्या सूचना केंद्र सरकारने भारतीय लष्कराला दिल्या होत्या. केंद्र सरकारच्या सूचनेनंतरही सीमारेषेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता.\nत्यानंतर आता यावर बोलताना राजनाथसिंह म्हणाले, ''केंद्र सरकारने दहशतवाद्यांविरोधात सुरु असलेले कारवाया थांबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, जर दहशतवादी हल्ला झाला तर जवानांचे हातही काय बांधले नाहीत'', असेही ते म्हणाले. तसेच ते पुढे म्हणाले, 2010-13 मध्ये 471 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर 2014-17 मध्ये 619 दहशतवाद्यांना ठार करण्यात भारतीय लष्करातील जवानांना यश आले.\nदरम्यान, पेट्रोल दरवाढीबाबत राजनाथसिंह म्हणाले, ''पेट्रोलचे वाढलेले दर आटोक्यात आणण्याचा केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर आणि डॉलरच्या किंमती वाढल्यामुळे पेट्रोलचे दर वाढले आहेत''.\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुट��ंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nधोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी\nनवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/mumbai-news/society/", "date_download": "2018-09-24T05:37:16Z", "digest": "sha1:UO7PU67O6J63GUL4GIZ5ZMYYBKQWLN43", "length": 17683, "nlines": 197, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": " Society News Mumbai, Mumbai Society News In Marathi, Mumbai Housing Society News – Divya Marathi", "raw_content": "\nसेन्सेक्स १,४९५ अंकांनी कोसळून सावरला; वित्तीय कंपन्यांच्या शेअर्सवर गंभीर परिणाम\nनवी दिल्ली- शेअर बाजार शुक्रवारी अक्षरश: हादरला. सकाळी बाजार सुरू झाल्यावर अर्ध्या तासात सेन्सेक्सने ३६८...\n​गणेशाेत्सव, नवरात्रात डीजे, डॉल्बी नाहीच; ध्वनी प्रदूषणामुळे बंदी उठवण्यास हायकोर्टाचा नकार\nमुंबई- ध्वनी प्रदूषणामुळे डीजे व डॉल्बीच्या वापरावर राज्य सरकारची बंदी उठवण्यास मु��बई हायकोर्टाने शुक्रवारी...\nअायएएसचे प्रशिक्षण, विद्यावेतन केले दुप्पट; राज्य सरकारचा निर्णय\nमुंबई- राज्यातील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्वप्रशिक्षण केंद्रातील उमेदवारांच्या विद्यावेतनात २ हजार...\nकाँग्रेसशी युतीला तयार; राष्ट्रवादीशी मात्र नाहीच; प्रकाश अांबेडकरांची भूमिका\nमुंबई- आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका 'एमआयएम'ला सोबत घेऊन लढवण्यात येतील, या भूमिकेवर अापण ठाम अाहाेत. या...\nजेट एअरवेजच्या विमानात ३० प्रवाशांच्या नाक-कानातून रक्त आले; ५ जण कर्णबधिर, डोकेदुखीच्या तक्रारी\nमुंबई / नवी दिल्ली- मुंबईहून जयपूरला जाणाऱ्या जेट एअरवेजच्या विमानात गुरुवारी खळबळजनक प्रकार घडला. सुमारे ३०...\nमराठवाड्यासह विदर्भात जोरदार पावसाचा अंदाज; नदी-नाल्यांच्या काठी राहणाऱ्यांना सतर्कतेचा इशारा\nमुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. यामुळेच विदर्भ, मराठवाडा, खान्देश आणि मध्य-...\nनालासोपारा स्फोटकप्रकरणी एटीएसवर राज्य सरकारचा दबाव; काँग्रेसचा आरोप\nमुंबई- मुंबईतील नालासोपारा येथील शस्त्रसाठाप्रकरणी महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकावर (एटीएस) फडणवीस सरकार दबाव आणत होते, असा आरोप करत त्यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी बुधवारी या आशयाचे ट्विट केले आहे. नालासोपारा येथून १० ऑगस्ट रोजी गोरक्षक दलाच्या पाच कार्यकर्त्यांना एटीएसने स्फोटकांसह...\nतब्बल ६४ हजार कोटी खर्चूनही सिंचनात वाढ नाही; चौकशी आयोग नेमण्याची काँग्रेसकडून मागणी\nमुंबई- गेल्या चार वर्षांत ६४ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च करूनही राज्याच्या सिंचन क्षमतेत काहीच वाढ झाली नाही. हा फडणवीस सरकारचा सिंचन घोटाळाच आहे, असा आरोप करत या प्रकरणाच्या चौकशीची मागणी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी केली आहे. केंद्र सरकारनेच नेमलेल्या १५व्या वित्त आयोगाने महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीबाबत नोंदवलेल्या निरीक्षणावर...\nमुलींच्या शिक्षणाचा संदेश घेऊन सहा हजार किमी स्केटिंग; उद्योजक राणा उप्पलपती यांचा अनोखा उपक्रम\nमुंबई- मुलींचे शिक्षण आणि त्यांच्या सुरक्षेविषयीचा संदेश घेऊन विशाखापट्टणममधील उद्योजक राणा उप्पलपती यांनी अनोखी मोहीम हाती घेतली आह��. हा संदेश देशभरात पोहोचवण्यासाठी त्यांनी ६ हजार किलोमीटर स्केटिंग करण्याचा निश्चय केला आहे. देशभरातील ग्रामीण भागातील सुमारे २५ हजार मुलींच्या शिक्षणासाठी निधी जमवण्याचा उप्पलपती यांचा उद्देश आहे. ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी...\nफक्त महाराष्ट्राचे नव्हे देशाचेच उत्पन्न घटतेय; मुख्यमंत्र्यांच्या तक्रारीनंतर अायाेगाची भाषा बदलली\nमुंबई- महाराष्ट्राचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी मात्र राज्य सरकारची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे सांगत सर्वांनाच अाश्चर्याचा धक्का दिला. इतकेच नव्हे, तर 'घसरता महसूल ही फक्त एकट्या महाराष्ट्राची समस्या नसून इतर राज्यांचीही समस्या अाहे....\nमराठवाडा, विदर्भ विकासासाठी २५ हजार काेटी विशेष निधी द्या : मुख्यमंत्री फडणवीस\nमुंबई- महाराष्ट्राच्या दाैऱ्यावर अालेल्या पंधराव्या वित्त अायाेगाचे अध्यक्ष एन.के. सिंग यांच्यासमाेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी राज्याच्या गरजा अाणि विकास क्षेत्रे याबाबत सादरीकरण केले. तसेच राज्याला केंद्राकडून नियमित मिळणाऱ्या निधीव्यतिरिक्ति मुंबईच्या विकासासाठी ५० हजार कोटी, तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या समतोल सामाजिक-आर्थिक विकासासाठी २५ हजार...\nवित्त अायाेगाचे घूमजाव : चार दिवसांपूर्वी आर्थिक स्थितीबाबत चिंता; अाता प्रशंसा\nमुंबई- राज्याचे घटते महसुली उत्पन्न आणि ढासळत्या मानव विकास निर्देशांकाबद्दल चार दिवसांपूर्वीच चिंता व्यक्त करणाऱ्या केंद्रीय वित्त आयोगाने बुधवारी घूमजाव करत महाराष्ट्राची आर्थिक स्थिती इतर राज्यांच्या तुलनेत चांगली असल्याचे 'प्रशस्तिपत्र' दिले. आकडेवारीच्या आधारे राज्याच्या आर्थिक स्थितीबाबत दिलेला अहवाल 'भ्रमात्मक'सुद्धा असू शकतो, असे सांगत त्यांनी...\nतूर्तास विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे बंदी कायमच; हायकाेर्टाने राखून ठेवला निर्णय\nमुंबई- डीजे आणि डाॅल्बी व्यावसायिकांवर पोलिसांद्वारे सुरू असलेल्या कारवाईविरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. त्यामुळे तूर्तास तरी विसर्जन मिरवणुकांमध्ये डीजे आणि डॉल्बीला बंदीच असेल. दरम्यान, ��ीजे आणि डॉल्बी साउंड सिस्टिम ध्वनिप्रदूषणाचा प्रमुख स्रोत असून उत्सवादरम्यान त्यांच्या वापराला परवानगी देणे योग्य नसल्याचे मत...\nदत्तूचे तीन आठवड्यांनी झाले कोरडे अभिनंदन\nमुंबई- आशियाई क्रीडा स्पर्धेत तळेगावरोही (ता. चांदवड) येथील भूमिपुत्र दत्तू भोकनळने रोइंगमध्ये २४ ऑगस्टला सांघिक सुवर्णपदक पटकावल्यानंतर जिल्ह्यात त्याचे जोरदार स्वागत झाले. परंतु, शासनाला त्याचे कौतुक करण्यासाठी तब्बल तीन आठवड्यांचा वेळ लागला. देवळा मतदारसंघाचे आमदार डॉ. राहुल आहेर हे दत्तूला घेऊन गेल्यानंतर देशासह महाराष्ट्राची शान वाढविल्याची जाणीव...\nराज्यात १६ हजार शाळांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी पाहिला मोदींवरील सिनेमा\nमुंबई- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बालजीवनावर आधारित 'चलो जीते है' चित्रपटाला महाराष्ट्रातून प्रचंड प्रतिसाद लाभला. नानाजी देशमुख प्रतिष्ठान आणि पार्थ नॉलेज नेटवर्क यांनी एकत्र येऊन शाळांमधून हा चित्रपट दाखवला. राज्यातील १६ हजार शाळांमध्ये १५ लाख विद्यार्थ्यांनी हा चित्रपट तर पाहिलाच जगभरातूनही जवळ-जवळ ६० हजार पेक्षा जास्त लोकांनी हा चित्रपट पाहिला अशी माहिती...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-AUTO-IFTM-attractive-hat-trick-offer-on-bajaj-bikes-5908880-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:13:53Z", "digest": "sha1:762GTEGSP37V7D4CJ3LFZTC3TSOFAILN", "length": 7544, "nlines": 154, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "attractive hat trick offer on bajaj bikes | बजाजची हॅटट्रिक ऑफर : बाईक्सवर 1 वर्षांचा इन्श्युअरन्स फ्री, 2 वर्ष फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षे Warranty", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबजाजची हॅटट्रिक ऑफर : बाईक्सवर 1 वर्षांचा इन्श्युअरन्स फ्री, 2 वर्ष फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षे Warranty\nबजाजच्या हॅटट्रिक ऑफरमध्ये 1 वर्षाचा फ्री इन्श्युरन्स, 2 वर्षांची फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षांची वॉरंटी असेल.\nनवी दिल्‍ली - आगामी काळात बाईक खरेदी करणाऱ्यांसाठी बजाजने एक खास भेट आणली आहे. बजाजने बाईक्स विक्रीसाठी हॅटट्रिक ऑफर काढली आहे. या ऑफरनुसार बजाज त्यांच्या बाइक्सवर तीन प्रकारच्या खास ऑफर्स देत आहे. यात फ्री इन्श्युरन्स, फ्री सर्व्हीस आणि वॉरंटीचा समावेश आहे. बजाजच्या हॅटट्रिक ऑफरमध्ये 1 वर्षाचा फ्री इन्श्युरन्स, 2 वर्षांची फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षांची वॉरंटी असेल.\nया ऑफरमध्ये बज���ज पल्‍सर 150 बाईकवर 1 वर्षाचे फ्री इंश्युरन्स, पल्सर 160, V, डिस्‍कव्हर आणि प्लॅटिना या मोटरसायकल्‍सचा समावेश आहे. सर्व बाईक्सवर ही ऑफर नाही. मात्र 2 वर्षे फ्री सर्व्हीस आणि 5 वर्षे वॉरंटी सर्व बाइक्सवर उपलब्ध असेल.\nबजाजची हॅटट्रिक ऑफर 1 जुलैपासून सुरू झाली आहे. म्हणजे तुम्ही जवळच्या शोरूममध्ये याचा लाभ घेऊ शकता. 31 जुलै 2018 पर्यंत ही ऑफर लागू असेल. बजाज याशिवाय कमी व्याजदर आणि कमी डाऊनपेमेंटची सुविधाही दिली जात आहे.\nपल्‍सर 150- 64,141 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)\nडिस्‍कव्हर- 51,174 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)\nप्‍लॅटिना- 47,155 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)\nV- 58,458 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)\nCT 100- 30,174 रुपयांपासून (एक्‍स शोरूम दिल्‍ली)\nअॅडव्हॉन्स आणि लक्झरी फीचर्ससह लवकरच लॉन्च होईल Maruti ची लिमिटेड एडिशन कार, मिळेल 26 KMPL चे मायलेज\nलवकरच लाँच होणार आहेत या 4 दमदार कार, टाटापासून फोर्डपर्यतचे मॉडेल उपलब्ध, किंमतही असेल कमी\nबाहेरुन जेवढी स्टायलिश आतून तेवढीच लग्जरी आहे ही 7 सीटर कार, पुढच्या महिन्यात येणार नवीन मॉडल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00421.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharashtraelections2014/article-139405.html", "date_download": "2018-09-24T05:32:29Z", "digest": "sha1:3OPUBLXIX7HZAGMWHHZ7OIIUI52UNWGX", "length": 13330, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चर्चा तर होणारच! @ जळगाव", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'टोल धोरणाचा आढावा घेणार'\nमी पंकजा गोपीनाथ मुंडे...\nनगरसेवक ते मुख्यमंत्री...देवेंद्र फडणवीस यांचा अल्पपरिचय\nअसं असेल छोटं मंत्रिमंडळ\nअसा रंगणार 'महा'शपथविधी सोहळा \nफडणवीसांची राज की बात\n'माझे बाबा सीएम झाले'\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केल�� खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://andya-shevatiekatach.blogspot.com/2011/02/blog-post_602.html", "date_download": "2018-09-24T05:13:03Z", "digest": "sha1:IUEHLR6MERGFL4AZ2U5ZRMJCRSLD556G", "length": 3398, "nlines": 77, "source_domain": "andya-shevatiekatach.blogspot.com", "title": "Shevati ekatach: प्रेमात पडल की ..............", "raw_content": "\nप्रेमात पडल की ..............\nप्रेमात पडल की ..............\nप्रेमात पडल की असच काहीस होत असत ....\nवेगळ्याच दुनीयेत मन जगत असत ....\nउंच — उंच पक्ष्या सारख उड़त असत,\nखोल — खोल समुद्रात पोहत असत .....\nइकडून — तीकडे नी तीकडून हीकडे,\nमन सतत फीरत असत .....\nप्रेमात असतो रुसवा — फुगवा,\nप्रेमात असतो प्रेमळ गारवा ....\nप्रेमाच्या हीन्दोल्यावर मन उसळी घेत असत,\nप्रेमळ आठवणीत मन सतत रमत असत ....\nडोळ्यातल्या आसवांना वीसरुण हसाव लागत,\nगुलाब — मोगर्या प्रमाणे फुलाव लागत ....\nमनात कीतीही दुःख तरी,\nओठांवर हसू घेउन वाव्राव लागत ....\nप्रेमात नसते जाती — धर्म,\nप्रेमात नसतो गरीब नी श्रीमंत .....\nप्रेम म्हणजे प्रेम असत,\nमनाच मनाशी जुलालेल एक नात असत .....\nमाझ्यासाठी तू नी तुझ्यासाठी मी,\nअसाच काहीस बोलत असत ...\nपण डोळ्यातून ते कळत असत .....\nप्रेमात पडल की ..............\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/article/marathi-home-remedies/health-tips-114081400017_1.html", "date_download": "2018-09-24T05:11:37Z", "digest": "sha1:CSURR6KDEYVJEHJMBL56K2ZP3E25746L", "length": 6190, "nlines": 93, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "कोथिंबीरही गुणकारी", "raw_content": "\nस्वयंपाकघरात कोथिंबिरीचा उपयोग होणार नाही असा एकही दिवस सापडणार नाही. अशा कोथिंबिरीचे औषधी गुणही बरेच आहेत.\nकोथिंबीर शरीराचा दाह शमवणारी तसेच तृष्णाशामक आहे. भूकवर्धक आणि अतिसाराला मारक अशी कोथिंबीर डोळ्यांसाठीही अतिशय गुणकारी आहे. जळजळ होत असल्यास कोथ��ंबिरीचा एक किंवा दोन थेंब ताजा रस डोळ्यांमध्ये टाकल्याने आराम मिळतो.\nओल्या कोथिंबिरीबरोबरच धणेही तेवढेच उपयोगी आहेत. धणे व सुंठ समप्रमाणात घेऊन काढा करून प्यायल्याने खोकला हळूहळू कमी होऊन नाहीसा होतो. अतिसारावरही धण्याचा काढा करून प्यायल्याने उपयोग होतो.\nगर्भवती स्त्रियांना उलट्यांचा अधिक त्रास होतो तेव्हा १0 ग्रॅम खडीसाखर आणि २.५ ग्रॅम धणे पावडर तांदळाच्या पेजमध्ये मिसळून दिल्यास उलट्या कमी होण्यास मदत होते.\nधणे मुखशुद्धीकारकही आहेत. पचनादी त्रास झाल्यास किंवा अजिर्णामुळे हैराण झाल्यास चहाच्या पावडरबरोबर धणे पूड वापरतात.\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nफसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र\nTry This : सामान्य हेल्थ टिप्स\nटिप्स: प्रेग्नेंसीमध्ये या गोष्टींकडे लक्ष्य ठेवा\nथंड आणि बहुपयोगी वाळ्याचे औषधी गुणधर्म…\nकांद्यांची पात खाणे आरोग्यासाठी उत्तम\nHealth Tips : गुणकारी भोपळा\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, पेट्रोल पंप बंद\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nचिडे : चव दक्षिणेची\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/marathi-current-news?amp=1", "date_download": "2018-09-24T05:42:14Z", "digest": "sha1:4K7ARO3W7XBTBMEQFZEKPNIKIXSILIJM", "length": 3944, "nlines": 82, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "आज काल | विचार | मंथन | Current Affairs in Marathi", "raw_content": "\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nगुरूवार, 6 सप्टेंबर 2018\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण\nपीएफ खात्यात असे अपडेट करा KYC\nवैद्यकीय क्षेत्रातील अतिव्यावसायिकता घातक - डॉ. रेखा डावर\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nब्रँडेड वस्तू वापरत असाल तर मित्र जातील दूर\nबुधवार, 29 ऑगस्ट 2018\nसॅटर्डे क्लबतर्फे राज्यस्तरीय ‘उद्योगकुंभ २०१८’ चे आयोजन\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nअभ्यास करुन बेरोजगारीवर बोलावे\nगुरूवार, 23 ऑगस्ट 2018\nबुधवार, 22 ऑगस्ट 2018\nविमानात लठ्ठपणा पडणार महागात\nया एकमेव शिवमंदिरात फडकविला जातो तिरंगा\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nअटलबिहारी वाजपेयी यांच्या जीवनातील अंक 4 ची खास भूमिका\nअटलजींचे खूप प्रेम होते आपल्या पपीवर, लिहिली होती कविता, बबली, लौली कुत्ते दो, कुत्ते नहीं खिलौने दो\nजेव्हा अटलजींची 'मौत से ठन गई'\nमंगळवार, 7 ऑगस्ट 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-grow-prices-price-coconut-stable-9947", "date_download": "2018-09-24T06:46:31Z", "digest": "sha1:7VD5M3QYMIJI33JIGFYMVTXYY3DA33Z6", "length": 15811, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Grow Prices The price of the coconut is stable | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर\nनागपूरात मुगाच्या दरात वाढ; मोसंबीचे दर स्थिर\nमंगळवार, 3 जुलै 2018\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.\nनागपूर ः कळमणा बाजार समितीत भुसारमालाचे दर कमी होत असल्याचे चित्र आहे; परंतु गेल्या आठवड्यापासून जेमतेम आवक असलेल्या मुगाच्या दरात मात्र वाढ नोंदविण्यात आली. गेल्या आठवड्यात ३९०० ते ४१०० रुपये क्‍विंटल असलेल्या मुगाचे दर ४००० ते ४३०० रुपये क्‍विंटलवर पोचले. मुगाची आवक ३ ते १९ क्‍विंटल अशी आहे.\nबाजारात तुरीची आवक ३५० क्‍विंटलची सरासरी आवक आहे. गेल्या आठवड्यात तूर ३४५० ते ३७३० रुपये क्‍विंटल होती. या आठवड्यात तुरीच्या दरात घसरण होत हे दर ३४०० ते ३७१५ रुपये क्‍विंटलवर आले. तुरीची आवकदेखील घटल्याचे सांगण्यात आले. आठवड्यात तुरीची आवक ३५० वरून २५० क्‍विंटलवर पोचली. ३००० ते ३२७४ रुपये क्‍विंटल हरभरा दर होते. या आठवड्यात हे दर ३००० ते ३३३५ रुपयांवर पोचले. हरभरा दरात किरकोळ वाढ नोंदवि���्यात आली. ९०० ते १००० क्‍विंटल अशी हरभऱ्याची आवक आहे.\nलुचई तांदूळ २२०० ते २५०० रुपयांवर गेल्या पंधरवड्यापासून स्थिर असून आवक २५ ते ३० क्‍विंटल इतकी अत्यल्प आहे. उडदाची ६ क्‍विंटलची आवक होत दर ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटल राहिले. बाजारात जवसाचीदेखील आवक होत असून ती ६ ते ८ क्‍विंटलच्या घरात आहे. जवसाचे व्यवहार ३८०० ते ४००० रुपये क्‍विंटलने झाले. सोयाबीनची बाजारातील नियमित आवक आहे. सोयाबीनची कधी १००, तर कधी ५०० क्‍विंटलची आवक नोंदविली जाते. ३००० ते ३३७५ रुपये क्‍विंटल असलेले सोयाबीन या आठवड्यात ३२०० ते ३४५२ रुपये क्‍विंटलवर पोचले.\nकळमणा बाजार समितीत मोसंबीची आवक नियमित आहे. मोसंबीच्या मोठ्या आकाराचे फळाचे दर ३००० ते ४००० रुपये क्‍विंटलवर स्थिर आहेत. मध्यम आकाराच्या फळाचे दर २४०० ते २८०० रुपये, तर लहान आकाराच्या फळांना १२०० ते १४०० रुपये क्‍विंटलचा दर होता. बाजारात डाळिंबाचे व्यवहार २००० ते ६००० रुपये क्‍विंटलने होत आहेत. डाळिंबाची आवक ५०० ते ५५० क्‍विंटलची आहे.\nबाजार समिती agriculture market committee तूर सोयाबीन मोसंबी sweet lime डाळ डाळिंब\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/lady-singham-ujjwala-gadekar-raids-on-bulle-5956071.html", "date_download": "2018-09-24T06:33:19Z", "digest": "sha1:DTOTLN3HDABUMQJWMAH6GAPKQLS7U3VP", "length": 10368, "nlines": 149, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Lady 'SINGHAM' Ujjwala Gadekar raids on bulle | 'लेडी सिंघम' उज्ज्वला गाडेकर यांनी बुलेटवर स्वार होत टाकले छापे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\n'लेडी सिंघम' उज्ज्वला गाडेकर यांनी बुलेटवर स्वार होत टाकले छापे\nप्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी बुलेटवर स्वार होत वाळूसाठ्यावर छापा टा��ला.\nनगर- प्रांताधिकारी तथा उपजिल्हाधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी मंगळवारी दुपारी बुलेटवर स्वार होत वाळूसाठ्यावर छापा टाकला. नगरजवळील नांदगाव शिंगवे, केके रंेज परिसरात सुमारे ५० ब्रासचा वाळूचा साठा आढळून आला. हा साठा महसूल अधिकाऱ्यांनी ताब्यात घेत कारवाई सुरू केली. प्रांताधिकाऱ्यांनी केलेल्या या कारवाईची चर्चा सुरू आहे.\nजिल्ह्यात वाळूतस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. अधिकाऱ्यांवर नजर ठेवत व नजराणा देत तस्करी करत होते. लिलावात भाग न घेता वाळूतस्कर चोरीच्या वाळूला पसंती देत मालामाल होत अाहेत. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी वाळूतस्कर आणि बेकायदा गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश महसूल यंत्रणेला दिले आहेत. नगरच्या प्रांताधिकारी गाडेकर यांनी मंगळवारी साडेबाराच्या सुमारास नांदगावात कारवाई केली. वाळूतस्करांचा 'वॉच' चुकवत गाडेकर यांनी कारवाई केल्याने मोठा साठा महसूलच्या हाती लागला. जवळच्याच नदीतून बेकायदा उत्खनन करून ही वाळू विक्रीसाठी आणल्याचे कारवाईत पुढे आले.\nजिल्हाधिकारी आणि प्रांताधिकाऱ्यांकडे या परिसरात होत असलेल्या वाळू वाहतुकीसंदर्भात ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र, वाळूतस्करांचा वॉच चुकवत कारवाई करणे अशक्य होते. त्यामुळे प्रांताधिकारी गाडेकर यांनी बुलेटवर स्वार होत नांदगाव शिंगवे गाठले. तेथून त्यांनी आपल्या पथकातील कर्मचारी अशोक मासाळ, अमोल येमूल, कामगार तलाठी भाऊसाहेब शिंदे, मंडलाधिकारी रावसाहेब आव्हाड, भाऊसाहेब बर्डे आदींना बोलावून घेतले. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी वाहनाद्वारे जाण्यासाठी अतिशय बिकट असलेल्या नांदगाव, सजलपूर व केके रंेज परिसरात बुलेटवर जात छापे टाकले. पन्नासहून अधिक ब्रासचे वाळू जप्त करण्यात आली. या लेडी सिंघमला बघून वाळूतस्करांची धावपळ उडाली. यापूर्वी संगमनेरमध्ये तत्कालीन प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी प्रियंका आंबेकर यांनी वाळूतस्करांवर कारवाईचे अस्र उपसत मोठ्या प्रमाणात तस्करांना लक्ष्य केले होते. त्यामुळे आंबेकर वाहनातून रस्त्याने जरी कोठे जात असल्याचे दिसले, तरी त्या मार्गावरील वाळूतस्कर वाहने लपवत तेथून पळ काढत असत. त्यांचीच री आेढत गाडेकर यांनी ही कारवाई केल्याने या लेडी सिंघमची जिल्ह्यातील वाळूतस्करांत चर्चा सुरू आहे.\nवाळूचोरांविरोधात कारवाई सुरूच राहणार\nजिल्हाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावरून बेकायदा वाळू आणि गौण खनिज उत्खनन करणाऱ्यांवर कारवाई सुरूच राहणार आहे. वाळूतस्करीवर कारवाईसाठी पथके लक्ष ठेवून आहेत. माहिती मिळताच अन्य ठिकाणी कारवाई केली जाईल.\n- उज्ज्वला गाडेकर, प्रांताधिकारी.\nबाप्पांच्या निरोपासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त\nभूजल कायद्याद्वारे हक्काचे पाणी हिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न : राधाकृष्ण विखे पाटील\nनिळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचाच; माजी मंत्री मधुकर पिचड यांचा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/article-130989.html", "date_download": "2018-09-24T05:54:47Z", "digest": "sha1:5NCWL3ETQTRBCIV7VRB2IQZ635Y2CX3U", "length": 1646, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - फिल्म रिव्ह्यु : 'अनवट'–News18 Lokmat", "raw_content": "\nफिल्म रिव्ह्यु : 'अनवट'\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/lower-parel-bridge-closed-rush-at-lower-parel-mumbai-latest-video-297063.html", "date_download": "2018-09-24T05:30:11Z", "digest": "sha1:IJXFNSOESYT2OT4Y7WWBRMJC5UBBL3UN", "length": 12367, "nlines": 120, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तोबा' गर्दी", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमद��रांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : लोअर परळ फ्लायओव्हर बंद, प्रवाशांची 'तोबा' गर्दी\nदक्षिण मुंबई भागातला लोअर परळ फ्लायओव्हर बंद केल्यामुळे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी झालीये.\n24 जुलै : दक्षिण मुंबई भागातला लोअर परळ फ्लायओव्हर बंद केल्यामुळे स्थानकाबाहेर प्रचंड गर्दी झालीये. कारण पादचाऱ्यांसाठीही पूल बंद करण्यात आलाय. त्यामुळे कमला मिलला जाणारे किंवा चिंचपोकळीच्या दिशेनं जाणारे, यांची मोठी गैरसोय झाली आहे. त्यामुळे चाकरमान्यांचा मोठा ताफाच या लोअर परळमध्ये जमा झाला आहे असं म्हटलं तर वावग वाटणार नाही. एवढी मोठी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसही मोठे प्रयत्न करत आहे. दरम्यान, कोणतीही अनुचित घटना इथे घडायला नको, एवढीच अपेक्षा आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\nशौचालयातून लवकर बाहेर आला नाही म्हणून वृद्धाची हत्या\n२२९८ झाडांची कत्तल करून मेट्रो ३ ची कारशेड आरेमध्येच होणार\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-break-rain-week-maharashtra-11208", "date_download": "2018-09-24T06:55:15Z", "digest": "sha1:KIREMTYQ47D3RBQ7TX43PFJ5BQQZTXFF", "length": 16223, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, break in rain for a week, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआठवडाभर पावसाचा खंड कायम\nआठवडाभर पावसाचा खंड कायम\nशनिवार, 11 ऑगस्ट 2018\nमॉन्सूनच्या आसाची नैसर्गिक स्थिती बदलून तो उत्तरेकडे म्हणजेच हिमालयाच्या पायथ्याकडे सरकला तर उत्तर भा��तात मुसळधार पाऊस पडतो, त्या वेळी मध्य भारतात पाऊस कमी असतो. हीच स्थिती गेल्या काही दिवसांपासून आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पाऊस कमी झाला आहे. मात्र पुढच्या आठवड्यापासून मध्य भारतात मॉन्सून पुन्हा सक्रीय होऊन पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.\n- के. एस. होसळीकर, ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ, हवामान विभाग\nपुणे : महाराष्ट्रात मॉन्सूनने चांगली सुरवात केल्यानंतर जुलैच्या अखेरच्या आठवड्यापासून राज्याच्या बहुतांश भागात पावसाने खंड दिला आहे. हा खंड आणखी आठवडभर राहण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे. तर ऑगस्ट महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापासून (ता. १६) पावसाला पोषक स्थिती तयार होणार असल्याने राज्यात पुन्हा पाऊस सुरू होणार असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले.\nगतवर्षीही जुलै-ऑगस्टमध्ये माॅन्सूनने जवळपास ५५ दिवसांचा ब्रेक घेतला होता. याचीच पुनरावृत्ती यंदा होत असल्याचे दिसून येत आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाला पावसातील या खंडाचा सर्वाधिक फटका बसणार आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांच्या सर्व आशा परतीच्या पावसावरच असून, आतापर्यंत सप्टेंबरमधील पावसानेच या भागाला तारले आहे.\nभारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (आयएमडी) गुरुवारी (ता. ९) प्रसिद्ध करण्यात आलेल्या साप्ताहिक अहवालानुसार, १५ ऑगस्टपर्यंत नैऋत्य माॅन्सून देशाच्या उत्तर भागात जास्त सक्रिय राहील. मॅान्सूनचा ट्रफ उत्तरेकडे असल्याने उत्तरेकडील राज्यांमध्ये पाऊस अधिक असेल. तर राज्यात मराठवाड्यात पावसाची उघडीप राहणार, उर्वरित भागात हलक्या सरी पडतील. १३ ऑगस्टपर्यंत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. माॅन्सूनचा आसही दक्षिणेकडे येऊन तिसऱ्या आठवड्यात (१६ ते २२ ऑगस्ट) महाराष्ट्रासह मध्य भारतात पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे.\nमहाराष्ट्रात हवेचा दाब वाढला असून, उत्तर महाराष्ट्रात हे दाब १००६ तर दक्षिणेकडे १००८ हेप्टपास्कल झाले अाहेत. वाऱ्यांची दिशा बदलण्यास सुरवात झाली आहे. सध्या राज्यात मॉन्सूनला जोर राहिलेला नाही. आठवडाभरात उत्तर भारतात पाऊस अधिक असेल, कोकणात काही ठिकाणी पाऊस पडणार असून, उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. तर त्यानंतर १६ ते १८ ऑगस्ट या कालावधीत राज्यात सर्वदूर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.\n-डॉ. रामचंद्र साबळ���, ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ\nमॉन्सून पाऊस महाराष्ट्र हवामान माॅन्सून विदर्भ कोकण रामचंद्र साबळे\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पा��्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1139/Maharashtra-Emergency-Medical-Services", "date_download": "2018-09-24T05:27:54Z", "digest": "sha1:YWPPATHBM2T5LMCRVLD4SGTOIAW52AHN", "length": 7547, "nlines": 132, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "महाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अ���िकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा\nएकूण दर्शक: ५०११६३५ आजचे दर्शक: १२३१\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/dharm/162", "date_download": "2018-09-24T05:14:00Z", "digest": "sha1:CCVOVV6UB5M5P4MOINPW7OFH4RL5J34Q", "length": 32619, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Dharam news in Marathi - Divya Bhaskar", "raw_content": "\nजूनियर जीवन मंत्रअध्यात्मज्योतिषपौराणिक रहस्य कथाआरोग्य/आयुर्वेदधर्मदिशा जीवनाचीतीर्थ दर्शन\nश्रीमदभागवत : जेव्हा काळ येत असतो तेव्हा काय करावे \nकल्पातील सहा मनुविषयी आपण विस्ताराने सांगावे, असे परीक्षितशुकदेवजींना म्हणतो. त्यावर शुकदेव ऋषी त्यांना सांगू लागतात. चित्रकूट पर्वतावर गजराज राहत असे. ते एकदा आपल्या कुटुंबासोबत जलपान करण्यासाठी पर्वतामधील एका जलाशयात उतरले होते. गजराज जलक्रीडा करत असताना त्यांना एका ग्रासने पकडले. गजराज पाण्यामध्ये असताना त्यांचा पाय एका मगरीने पकडला. गजराजाचा काळ आला होता आणि जेव्हा काळ येत असतो तेव्हा सर्वप्रथम आपला पायच पकडला जात असतो. आपल्या पायाची शक्ती क्षीण झाली की आपण सावध होणे गरजेचे...\nजाणून घ्या... जातीभेद निर्मूलनाविषयी स्वामी विवेकानंद काय म्हणतात \nभारत हे प्राचीन राष्ट्र आहे. अन्य देशातील लोकांना कपडे घालण्याचीही बुद्धी नसताना या देशात एक प्रगल्भ संस्कृती नांदत होती. परंतु काळाच्या ओघात येथील समाजात अनेक दोष शिरत गेले. धर्माच्या नावाखाली अधर्म आचरण्यात येऊ लागला. जात या नैसर्गिक व्यवस्थेचेही विकृतीकरण झाले. आपल्याच बांधवांना पशुहून हीन वागणूक देण्यात येऊ लागली. परिणामी भारतीय लोकांची अधोगती सुरु झाली. गेल्या दोनशे वर्षात जातीभेद निर्मूलनाच्या अनेक चळवळी उदयास आल्या. जाती नष्ट करण्याचे प्रयत्न झाले. परंतु जात ही व्यवस्था नष्ट...\nजाणून घ्या... वासनांवर विजय मिळविण्याचे मार्ग कोणते \nआठव्या स्कंधाला सुरुवात होत आहे. शुकदेवजी परीक्षिताला भागवत ज्ञानाची कथा सांगत आहेत. ही कथा सांगत असताना नारदमुनी आणि युधिष्ठिर यांचा संवाद अनेकवेळा आला आहे. सुतजी, शोनकादी ऋषी आले. हे भागवत ज्ञान शोनकादी ऋषी आपल्या शिष्यांन��� सांगत आहेत. एकाकडून दुसर्याला हे ज्ञान दिले जात आहे. वासनांवर विजय मिळविण्याचे कोणते मार्ग आहेत हे आपण विस्ताराने सांगावे, असे परीक्षित शुकदेव ऋषीला म्हणतो. त्यावर शुकदेवजी म्हणाले, वासना टाळण्यासाठी आपण चार प्रकारची कामे करायला हवी. पहिले काम असे की आपण...\nभगवान शिव यांना घाला भांगस्रान, दु:खे होतील छूमंतर\nभगवान शिव यांना भांग प्रिय आहे. शिवचरित्रामध्ये आपल्याला अशा अनेक वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. यामागेही काही संदेश आहे. विषपान, स्मशानवास, नागधारी किंवा भांग, धोतरा, बिल्वपत्र अशा कटू वस्तू प्रिय असणे यामागे विशेष योजना दिसते. शक्तीसंपन्न असण्याबरोबरच परोपकार, त्याग, संयम आदी द्वारा कडवट गोष्टींनाही गोड बनविण्याचा संदेश भगवान देतात.म्हणूनच सोमवारी भांग, धोतरा, रूई यासारख्या नशा आणणा-या किंवा विषारी वस्तू विशेष मंत्रांसह अर्पण करतात. असे केल्याने सारी दु:खे दूर होतात. भगवान शिव यांना...\nदि. 6 नोव्हेंबर रोजी निद्रेतून जागे होणार भगवान विष्णू\nकार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी म्हणजे देवप्रबोधिनी एकादशी. या दिवशी भगवान विष्णू आपल्या प्रगाढ निद्रेतून जागे होतात, असे धर्मग्रंथांमध्ये म्हटले आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. या पूजेला धर्मशास्त्रात विशेष महत्त्व आहे. यंदा देवप्रबोधिनी एकादशी 6 नोव्हेंबर रोजी आहे. या सणामागील कथा पुढीलप्रमाणे आहे...धर्म ग्रंथांनुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंनी दैत्य शंखासुराचा वध केला होता. शंखासूर हा खूप मोठा पराक्रमी राक्षस होता. त्यामुळे...\nजाणून घ्या... स्वामी विवेकानंदांच्या प्रभावी भाषणांमागील रहस्य\nस्वामी विवेकानंद हे एक बहुआयामी आणि चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व होते. ते बुद्धिमान होते. त्यांचे भाषेवर विलक्षण प्रभुत्व होते आणि ते उत्कट अंत:करणाचे होते. या सर्वात भर म्हणजे त्यांना एक साक्षेपी गुरू लाभलेले होते, ज्यांच्या सान्निध्यात त्यांना सत्याचा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे त्यांच्या शब्दांना सामर्थ्य प्राप्त झाले होते आणि त्यांच्यात अंतरंग दृष्टी विकसित झाली होती. शिकागो येथील सर्वधर्मपरिषदेतील त्यांच्या भाषणामुळे ते जगप्रसिद्ध झाले. त्यांच्या या प्रभावी भाषणामागील...\nश्रीमदभागवत :हिरण्यकश्यपूकडून108 वेळा नाराय�� जप\nपोपटाने नारायण नारायण म्हणून तपस्येमध्ये अडथळा आणल्यामुळे हिरण्यकश्यपू घरी येतो. घरी आपल्यावर कयाधू त्याला विचारते, आपण परत कसे आलात, झाली का तुमची तपश्चर्या तेव्हा तो सांगू लागला की तप करण्यासाठी बसताच एक पोपट झाडावर बसला आणि नारायण नारायण म्हणू लागला. कयाधू म्हणाली काय म्हणालात तेव्हा तो सांगू लागला की तप करण्यासाठी बसताच एक पोपट झाडावर बसला आणि नारायण नारायण म्हणू लागला. कयाधू म्हणाली काय म्हणालात हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण, नारायण हिरण्यकश्यपू म्हणाला, नारायण, नारायण त्यांच्या तोंडात चक्क नारायण नारायण पाहून तीला आश्चर्य वाटते. त्याला मात्र ती फिरकी घेत असल्याचे लक्षात येत नाही. कयाधू विचार करते की मी यांच्याकडून 108 वेळा नारायण जप...\nजाणून घ्या... सूर्य उपासनेचे महापर्व छठ पूजेविषयी (1 नोव्हेंबर)\nकार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला भगवान सूर्यनारायणाची पूजा केली जाते, यालाच छठ पूजा म्हणतात. या सणाला सूर्य षष्टी व्रत असेही म्हणतात. यंदा हा सण 1 नोव्हेंबर रोजी आहे.तसे पाहिले तर हा सण संपूर्ण भारतभर विविध रूपात साजरा केला जातो. परंतु बिहार आणि उत्तर प्रदेशात मात्र हा सण मोठ्या प्रमाणात साजरा होतो. लोक या सणाची मोठ्या आतूरतेने वाट पाहात असतात. हा सण म्हणजे सूर्य देवाच्या पूजा-आराधनेचा सण होय. सूर्य अर्थात प्रकाश, जीवन आणि उष्णतेचे प्रतिक. धर्म शास्त्रानुसार छठ पूजेमुळे सुख...\nजाणून घ्या... भाऊबीजेच्या सणामागील परंपरा आणि शास्त्र\nकार्तिक शुद्ध द्वितीयेला यमद्वितिया असेही म्हणतात. दिपावलीचा हा पाचवा दिवस. शरद ऋतुतील कार्तिक मासातील द्वितीया. द्वितीयेचा चंद्र आकर्षक व वर्धमानता दाखवणारा आहे. तेव्हा 'बिजेच्या कोरीप्रमाणे बंधूप्रेमाचे वर्धन होत राहो', ही त्यामागची भूमिका आहे. आपल्या मनातील द्वेष व असूया निघाल्यामुळे सर्वत्र बंधुभावनेची कल्पना जागृत होते; म्हणून त्याकरिता भाऊबीजेच्या सण. बंधू-भगिनींचा प्रेमसंवर्धनाचा हा दिवस आहे. या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक...\nदीपावलीनिमित्त ऐका संत तुलसीदासांची लता मंगेशकर यांच्या आवाजातील रचना\nदिवाळी हा सण भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. देशाच्या कानाकोप-यात, ग्रामीण, शहरी, वनवासी भागात साजरा होणारा हा स���. या सणाची सुरुवातच झाली ती प्रभू रामचंद्रांच्या अयोध्येतून. प्रभू श्रीराम आणि दिवाळी सणाचे अतुट नाते आहे. परकीयांच्या दास्यात देश असताना या देशाची अस्मिता टिकवून ठेवण्याचे महान कार्य केले संत तुलसीदास यांनी. संत तुलसीदासांनी प्रभू रामचंद्रांवर लिहिलेली ही रचना मनशांती तर देतेच शिवाय आपल्या मनात सात्विकतेचा भावही जागवते. पापमुक्ती देणारी ही रचना गायली आहे लता...\nजाणून घ्या... बलिप्रतिपदेमागील आख्यायिका आणि पाडव्याची परंपरा\nबलिप्रतिपदा हा दिवाळीचा पुढचा दिवस. कार्तिक शुद्ध प्रतिपदेपासून विक्रम संवताला सुरूवात होते. कार्तिक शुद्ध प्रतिपदेस बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात....\n या मंत्राचा जप करीत करा गायीची परिक्रमा\nहिंदू धर्मात गायीची पूजा केली जाते. पुण्य आणि सुखसमृद्धी देणारे धार्मिक कार्य म्हणून गोपूजेला मान्यता आहे. शास्त्रांनुसार गाय देवप्राणी आहे. गायीच्या शरीरातील प्रत्येक भागात अनेक देवी देवतांचा वास असतो. गायीची पूजा ही लक्ष्मी कृपा प्राप्त करण्यासाठीचा उपाय होय.म्हणूनच अनेक धर्मकार्यात गोमय अर्थात गायीचे सेण आणि गो मूत्राचा वापर केला जातो. दिवाळीच्या काळात लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी पुढील मंत्राचा जप करीत गो प्रदक्षिणा घालणे महत्त्वाचे मानले गेले आहे. यामुळे धनकामना पूर्ण...\nजाणून घ्या... लक्ष्मी पूजनाची परंपरा आणि त्यामागील शास्त्र\nदीपावलीत लक्ष्मी पूजनाचा दिवस हा विशेष महत्वाचा मानला जातो. यंदा बुधवार दि. २६ ऑक्टोबर रोजी लक्ष्मी पूजन आहे. सुख समृद्धीची देवता लक्ष्मी आहे. महालक्ष्मी प्रसन्न असल्याशिवाय सुबत्ता, धन-संपत्ती मिळणे शक्य नाही. लक्ष्मी पूजनाच्या दिवशी विधीपूर्वक लक्ष्मी पूजन करण्याची प्रथा प्रचलित आहे. आश्विन अमावास्येच्या दिवशी प्रदोषकाळी (संध्याकाळी) लक्ष्मीचे पूजन केले जाते. लक्ष्मी ही फार चंचल असते असा समज आहे. त्यामुळे, शक्यतोवर हिंदू शास्त्राप्रमाणे लक्ष्मीपूजन हे स्थिर लग्नावर करतात....\nदीपावली : धनत्रयोदशी या सणामागील आख्यायिका\nदीपावली हा एक सण नाही तर अनेक सणांचा समुच्चय आहे. आश्विन कृष्ण त्रयोदशी अर्थात धनत्रयोदशी हा दिवाळीतील एक प्रमुख दिवस. भारतातील प्रत्येक सणांमागे वैज्ञानिक दृष्टीकोन आहे; तसेच काही आख्यायिकाही आहेत. धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक आख्यायिका आहे. भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपला पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न करतात. लग्नानंतर चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची...\nजाणून घ्या... पहिला आकाशदिवा केंव्हा लावला गेला \nत्रेतायुगामध्ये आकाशदीपाची संकल्पना जन्माला आली, असे मानले जाते. रामराज्याभिषेकाच्या वेळी घरोघरी असे आकाशदीप टांगून आनंद व्यक्त केला गेला. श्रीरामाच्या चैतन्याने पुनित झालेल्या वायुमंडलाचेच जणू असे स्वागत केले गेले.याचाच अर्थ सुमारे १० हजार वर्षांपूर्वी आकाशदिवा पहिल्यांदा लावला गेला.आकाश कंदिलाचा मूळ शब्द आकाशदीप असा आहे. हल्ली तुपाच्या दिव्याच्या जागी विजेचा दिवा आल्याने त्याला आकाशकंदिल म्हटले जाते. दरवाजात टांगलेल्या आकाशदीपामुळे घराभोवती असलेल्या वायुमंडलाची...\nदीपावली : महालक्ष्मीला प्रसन्न करायचंय अशा रीतीने करा आरती\nदीपावलीच्या दिवशी महालक्ष्मी, भगवान श्रीगणेश, लेखणी, वही, कुबेर, दीप आणि तराजू यांची पूजा केल्यानंतर महालक्ष्मीची आरती करण्यात येते.आरतीसाठी एका थाळीत स्वस्तिक आदी मंगलचिन्ह तयार करून तांदूळ किंवा पुष्पाच्या आसनावर शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करा. एका वेगळ्या पात्रात कापूरही लावा. थाळीतल्या जलाने स्वत:ला शुद्ध करा. पुन्हा आसनावर उभे राहून घरातील लोकांसमवेत घंटानाद करीत पुढील आरती गात महालक्ष्मीची मंगल आरती करा.श्री महालक्ष्मीची आरतीओम जय लक्ष्मी माता, जय लक्ष्मी माता \nश्रीमदभागवत 3 : देवाच्या इच्छेप्रमाणे काम करणा-या जडभरताची गोष्ट\nभरताने मोहाचा साक्षात्कार झाल्यानंतर हरणीचाही देह त्यागला हे आपण पाहिले. त्यानंतर तो एका ब्राह्मणाच्या घरी जन्माला येतो. त्याला पूर्वीच्या जन्माची आठवण असते. आपण हरिणीच्या मोहात गुंतल्यामुळे आपण हरिण म्हणून जन्माला आलो ह��तो हे त्याच्या लक्षात होते. त्यामुळे भरतब्राह्मणाच्या घरी जन्मताना वैराग्य घेऊनच जन्माला आला. कोणत्याही मोहाला बळी पडायचे नाही, असे त्याने ठरवले होते. अगदी मणुष्याच्याही नाही. त्याच्या ब्राह्मण वडिलाने त्याला शिकवण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याने कोणत्याही...\nश्रीमदभागवत २ : जाणून घ्या... कुंती आणि गांधारीत काय फरक होता \nमहाभारत आपल्याला कसे राहायला हवे हे शिकवते, गीता काय करायला हवे हे शिकवते, रामायण जीवन जगण्यास शिकवते आणि भागवत मरणे शिकवते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. आपण संसाराचे सात दिवसांचे सात सूत्र पाहत आहोत. आता आपण मुलाचे सूत्र पाहणार आहोत. त्यानंतर संकल्प, सक्षमता, संवेदनशीलता आणि सर्मपणाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे पाहणार आहोत. आपण पाचवा स्कंध पाहत असताना या स्कंधाच्या शेवटी भरत आपला देहत्याग करतो. आपण जे काही करत आहोत ते सर्व चित्त ठिकाणावर ठेवून करायला हवे. मुलांना जन्माला...\nश्रीमदभागवत १ : भरत राजाही माया पूर्णपणे त्यागू शकला नाही\nश्रीमदभागवतातील काही दृष्टांत या मालिकेतून समजून घेवूयात. श्रीमदभागवतातील तत्त्वे ही चिरंतन असल्यामुळे ती आजही मार्गदर्शक आहेत...विविध गोष्टींमधून मायाचा जन्म होतो. साधारणत: माया म्हणजे जादू. परमात्मा आपल्या सृष्टीमध्ये अनेक माया घडवून आणतो. जादूगारासारखाच तो काम करतो. परमात्मा सर्वांत मोठा जादूगार आहे. तो ही सर्व माया आपल्यासोबत करीत असतो. राज्याचा त्याग केल्यानंतर भरताने आपला आश्रम गंडकी नदीच्या काठी थाटला. मात्र माया तो पूर्णपणे त्यागू शकला नाही.आश्रमात तो ईश्वराची आराधना करू...\nफक्त 4 ओळी : देतात कमालीची शक्ती आणि यश\nआजच्या माणसावर भौतिकवादाचा मोठाच प्रभाव आहे. भौतिकवाद म्हणजे सुख सुविधा, वैभवाची लालसा, अति महत्त्वाकांक्षा यांचा जीवनावर प्रभाव असणे. याचा प्रभाव इतका आहे की समाजातील प्रत्येकावर याची मोहिनी आहे. यामुळे जीवनातील भावात्मक अंग दुर्लक्षित होत आहे. धर्माच्या दृष्टीकोनातून सुखी आणि शांत जीवनासाठी भाव-भावना आणि भौतिकता यामध्ये योग्य ताळमेळ असणे आवश्यक असते.माणूस घरात, समाजात, आपल्या कार्यक्षेत्रात कुठेही असू दे, त्याने सुख सुविधांच्या मोहाने, स्वार्थाने किंवा अतिमहत्त्वाकांक्षेने...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%82_%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T05:17:25Z", "digest": "sha1:D464SXB42L7HTYXPMOROO22BROJGFH2B", "length": 5693, "nlines": 165, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अमू दर्या - विकिपीडिया", "raw_content": "\nअमु दर्याचे अंतराळातून घेतलेले प्रकाशचित्र, नोव्हेंबर इ.स. १९९४\nअफगाणिस्तान, ताजिकिस्तान, तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान\n२,४०० किमी (१,५०० मैल)\n६,००० मी (२०,००० फूट)\n१,४०० घन मी/से (४९,००० घन फूट/से)\nवख्श नदी, प्यांज नदी\nअमू दर्या ही मध्य आशियातील सर्वात अधिक लांबीची नदी आहे. फारसी भाषेत 'दर्या' या शब्दाचा अर्थ समुद्र असा होतो. अमू नदीचा उगम 'आमुल' नावाच्या ठिकाणी होतो असे मानले जाते. हे ठिकाण सध्या तुर्कमेनाबात म्हणून ओळखले जाते. तेथे वख्श आणि प्यांज नद्यांच्या संगमातून अमू दर्याचा प्रवाह सुरु होतो.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/arthvrutant-news/weekly-review-of-finance-industry-160600/", "date_download": "2018-09-24T05:55:04Z", "digest": "sha1:753W4O6RJQ6RIAKPNZ3GQK7JWIQPDTY7", "length": 11437, "nlines": 223, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अर्थ-उद्योग साप्ताहिकी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१३ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nअर्थ-उद्योग साप्ताहिकी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१३\nअर्थ-उद्योग साप्ताहिकी २९ जुलै ते ३ ऑगस्ट २०१३\nसध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा बार सुरुवातीच्या काही उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्यांच्या अपवाद करता जवळपास फुसकाच ठरला आहे.\nसध्याच्या तिमाही निकाल हंगामाचा बार सुरुवातीच्या काही उत्तम निकाल देणाऱ्या कंपन्यांच्या अपवाद करता जवळपास फुसकाच ठरला आहे. चालू आठवडय़ात आणखी काही महत्त्वाच्या कंपन्यांच्या निकालांवर गुंतवणूकदारांची नजर हवी. बरोबरीनेच प्रमुख कंपन्यांकडून होणाऱ्या लाभांशप्राप्तीचे वेळापत्रक..\n२९ जुलै अल्ट्राटेक सीमेंट वित्तीय निकाल\n२९ जुलै रिलायन्स कॅपिटल वित्तीय निकाल\n२९ जुलै सेसागोवा वित्त��य निकाल\n२९ जुलै जेपी असोसिएट्स वित्तीय निकाल\n२९ जुलै अलाहाबाद बँक वित्तीय निकाल\n३० जुलै एनटीपीसी वित्तीय निकाल\n३१ जुलै आयसीआयसीआय बँक वित्तीय निकाल\n३१ जुलै कर्नाटक बँक वित्तीय निकाल\n३१ जुलै एचसीएल टेक वित्तीय निकाल\n३१ जुलै भारती एअरटेल वित्तीय निकाल\n१ ऑगस्ट रिलायन्स कम्युनिकेशन्स वित्तीय निकाल\n१ ऑगस्ट पॉवरग्रिड कॉर्पोरेशन वित्तीय निकाल\n१ ऑगस्ट कॅनरा बँक वित्तीय निकाल\n२ ऑगस्ट पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन वित्तीय निकाल\n२ ऑगस्ट सुझलॉन वित्तीय निकाल\n३ ऑगस्ट ग्रासिम वित्तीय निकाल\n३ ऑगस्ट भेल वित्तीय निकाल\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lekhaa-news/the-story-behind-the-making-of-haldiram-brand-1737140/", "date_download": "2018-09-24T05:55:27Z", "digest": "sha1:U6N4HS4YZITZVNLLFHWP2XZR2NVR4DE3", "length": 19528, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "The story behind the making of Haldiram brand | ब्रॅण्डनामा : हल्दिराम | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n९४०-५०च्या दरम्यान आठवडय़ाला शंभर ते दोनशे किलो भुजियाचा बिकानेरकर फन्ना उडवत.\nहा जमाना ब्रॅण्डचा आहे. जागतिक ब्रॅण्ड्सपैकी काहींच्या जन्मकथा प्रेरणादायी आहेत, काहींच्या रंजक आहेत, तर काहींच्या अगदी अविश्वसनीय, पण खऱ्या. नामांकित ब्रॅण्ड्सच्या साम्राज्याची आणि त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण लोगोची कहाणी\nपरंपरा जपण्याच्या अनेक पद्धती आहेत. परंपरेच्या नावे आपली खासियत दडवून ठेवणं ही एक पद्धत आणि परंपरेवर नवतेचा साज चढवून ती जगभर नेणारी दुसरी पद्धत. यातील दुसरी पद्धत स्वीकारून देशविदेशात लोकप्रिय ठरलेला आणि सणासुदीच्या काळात हमखास देवाणघेवाण होणारा ब्रॅण्ड म्हणजे हल्दिराम मिठाई आणि फरसाणची उत्तम बांधणी करून दीर्घकाळासाठी हे पदार्थ ताजे ठेवत वैशिष्टय़पूर्ण ठरलेल्या या ब्रॅण्डची ही कहाणी..\nगंगाभीषण तथा हल्दिराम अगरवाल यांचा जन्म राजस्थानमधील बिकानेर येथे मारवाडी कुटुंबात झाला. फार लहान वयात ते आपल्या कुटुंबाच्याच व्यवसायात दाखल झाले. या कुटुंबाचा बिकानेरमधील भुजिया बाजार येथे भुजिया बनवण्याचा छोटासा व्यवसाय होता. गंगाभीषण पहिल्यापासूनच नवं काही करून पाहणाऱ्यांपैकी होते. त्यांच्या दुकानातील भुजिया अगदी पातळ तर असायच्याच शिवाय त्याला वैशिष्टय़पूर्ण नावाने विकायची कल्पकता गंगाभीषण यांच्याकडे होती. ही खमंग भुजिया ते ‘डुंगर सेव’ नावाने विकत. बिकानेरचे तत्कालीन महाराज डुंगरसिंग यांच्या नावामुळे आणि मुख्य म्हणजे उत्तम चवीमुळे भुजिया हातोहात खपत असे. १९४०-५०च्या दरम्यान आठवडय़ाला शंभर ते दोनशे किलो भुजियाचा बिकानेरकर फन्ना उडवत. हल्दिरामच्या या लोकप्रियतेमुळे सुरुवातीला दोन पैसे किलोने मिळणारी भुजिया २५ पैसे किलो ‘इतकी’ महागली. गंगाभीषण तथा हल्दिराम हे अतिशय काटकसरी आणि धोरणी होते. स्वत:च्या खर्चासाठी लागणारे दिवसाचे ५० पैसेदेखील ते गल्ल्यावरती रोकड सांभाळणाऱ्या व्यक्तीकडून मागून घेत. अशा व्यक्तींचे व्यवसायातील यश निश्चित असते.\nएका लग्नाच्या निमित्ताने कोलकात्याला जाण्याचा य���ग आल्यावर तिथल्या खवय्यांकडे पाहता हल्दिरामना मोठी बाजारपेठ दिसली. बिकानेरमध्ये वाढणाऱ्या व्यवसायाचा काही भाग त्यांनी कोलकात्याला नेला. पुढे शिवकिसन आणि मनोहरलाल हे कर्तबगार नातू हाताशी आल्यावर दिल्ली, नागपूर इथे हा व्यवसाय वाढत गेला. भुजियाच्या जोडीला मिठाई, फरसाण आले. दुधापासून बनवलेली उत्पादनं आली. हल्दिराम यांचं भाग्य हे की, त्यांच्या पुढच्या पिढय़ाही त्यांच्याइतक्याच मेहनती निघाल्या. दिल्ली हल्दिराम दुकान सुरू झालं आणि काही काळातच शीख दंगलीच्या जाळपोळीत दुकानाचं नुकसान झालं. पण ही मंडळी हरली नाहीत. नव्या उमेदीनं पुन्हा व्यवसाय सुरू केला. काही वेळा नव्या-जुन्या पिढीचा संघर्षही झाला. पण सगळ्यांचं लक्ष्य एकच होतं- व्यवसाय मोठा करणं.\nभारतातील गावोगावी मिठाई, नमकीन यांची स्वत:ची संस्कृती आहे. पण पॅकबंद नमकिन विकणारा हल्दिराम हा मोठा ब्रॅण्ड झाला. पदार्थाच्या चवीबरोबरच आकर्षक पॅकिंग, पदार्थ दीर्घकाळ टिकेल याची काळजी आणि गुणवत्ता यामुळे भारतातच नाही तर जगभरातल्या ५० देशांमध्ये हा ब्रॅण्ड पसरला. त्यात श्रीलंका, यूके, कॅनडा, यूएई, न्यूझीलंड, जपान, थायलंड इत्यादी देशांचा समावेश होतो. १९९७ मध्ये हल्दिरामने अमेरिका गाठली तेव्हा साधारणपणे बटाटय़ापासून तयार फरसाण, वेफर्स विकण्याकडे अधिक कल होता. पण अमेरिकेतील भारतीय स्टोअर्सनी हल्दिरामचे सर्व प्रकारचे नमकीन उपलब्ध करून दिल्यावर अमेरिकनांनी हल्दिरामच्या सगळ्याच उत्पादनांचे स्वागत केले.\nभारतीयांसाठीही हा अत्यंत महत्त्वाचा ब्रॅण्ड आहे. रक्षाबंधन, दिवाळी, भाऊबीज अशा उत्सवी दिवसांत हल्दिरामची विविध उत्पादनं हमखास विकली जातात. चवीइतकाच हल्दिरामच्या बांधणीचा यात मोठा वाटा आहे. भेटरूपात नमकीन, मिठाई देण्याची उत्तम सोय हा ब्रॅण्ड करतो. त्यामुळेच ब्रॅण्ड ट्रस्ट रिपोर्टनुसार २०१४ साली सर्वात विश्वसनीय भारतीय ब्रॅण्डच्या यादीत हा ब्रॅण्ड ५५वा क्रमांक पटकावतो.\nहल्दिरामची टॅगलाइन आहे ‘ऑलवेज इन गुड टेस्ट’ तसेच ‘टेस्ट ऑफ ट्रॅडिशन’. परंपरा आणि नवता यांची सांगड घालणारा ब्रॅण्ड यशस्वी होतोच. पारंपरिक पदार्थाची चव आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यामुळे हा ब्रॅण्ड लोकप्रिय आहे. सणासुदीलाच नाही तर रोजच्या चटकमटक खाऊसाठी हल्दिराम उत्पादनं दहा रुपयांपासून मिळतात. इतर स्���ानिक पदार्थाच्या तुलनेत हल्दिरामच्या किंमती महाग वाटल्या तरी आपण ती ‘ब्रॅण्ड प्राईस’विना खळखळ देतो.\nसाधारणपणे ८१ वर्ष जुना असा हा ब्रॅण्ड परंपरेची चव देतानाच शिस्तबद्ध दूरदर्शी धोरणातून साध्या गोष्टींचं किती छान ब्रॅण्डिंग करता येतं याचा आदर्शही देतो. हल्दिराम नमकीनचं पाकीट फोडून एखाद्या डाएट चिवडय़ाचा, फरसाणचा किंवा शेवेचा बोकाणा यापुढे जेव्हा भराल तेव्हा जाणवणारी खमंग चव फक्त त्या पदार्थाची नसेल तर ती असेल हल्दिरामच्या परंपरेची, विश्वासार्हतेची आणि दूरदर्शी प्रयत्नांची\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1158/Maha-Avayavdan", "date_download": "2018-09-24T06:14:39Z", "digest": "sha1:HT2COKOSSRN7VOPOUFXHNVIIBD6LA6NP", "length": 7618, "nlines": 144, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "महा अवयवदान -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्��� सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nएकूण दर्शक: ५०११९०६ आजचे दर्शक: १५०२\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/pakistan-gajanand-sharma-will-be-released-today-after-36-years-300389.html", "date_download": "2018-09-24T05:58:22Z", "digest": "sha1:SBIFDA2RVQF3PKGJRR6FI6VTGOPKZOP7", "length": 2259, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - 2 महिन्यांची शिक्षा 36 वर्षांचा तुरुंगवास, गजानंद शर्मांची पाकच्या जेलमधून लवकरच सुटका–News18 Lokmat", "raw_content": "\n2 महिन्यांची शिक्षा 36 वर्षांचा तुरुंगवास, गजानंद शर्मांची पाकच्या जेलमधून लवकरच सुटका\nशर्मा हे जयपूर येथील फतेह राम येथील टीबी नाहरगड येथील रहिवासी आहे. 1982 पासून शर्मा हे अचानक बेपत्ता झाले होते.\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/vikrant-saranjame-subodh-bhave-plane-serial-304399.html", "date_download": "2018-09-24T05:35:52Z", "digest": "sha1:FLAAHSNTVOLD5UGWIYMDGSUD7M7CIZER", "length": 2956, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - VIDEO : थेट चार्टर्ड विमानातून बोलतायत विक्रांत सरंजामे–News18 Lokmat", "raw_content": "\nVIDEO : थेट चार्टर्ड विमानातून बोलतायत विक्रांत सरंजामे\nतुला पाहते रे ही मालिका अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. अभिनेता सुबोध भावेच्या छोट्या पडद्यावर सरंजामेच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.. आपलंही एक प्रायव्हेट जेट असावं आणि शूटिंगसाठी त्या जेटने जाता यावं असं गंमतीने सुबोध म्हणाला. सुपरस्टार असूनही छोटा पडद्याने त्याला मोठं केलंय आणि सिनेमा नाटक आणि मालिका तीनही माध्यमात मी तितकाच रमतो असे सुबोध सांगतो. पाहूया सुबोध भावेची चार्टर्ड फ्लाईटमधील खास मुलाखत\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/videsh/prime-minister-narendra-modi-meets-british-prime-minister-theresa-may-at-downing-street-in-londonupdatenew-287572.html", "date_download": "2018-09-24T06:18:41Z", "digest": "sha1:PLUMQ65ZGJAD5BNFM6WW3S6PKHWGZZPF", "length": 2579, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - ब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट–News18 Lokmat", "raw_content": "\nब्रिटन सोलर अलायन्सचा सदस्य, पंतप्रधान मोदींनी घेतली थेरेसा मे यांची भेट\nराष्ट्रकूल परिषदेसाठी ब्रिटनमध्ये असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज 10 डाऊनिंग स्ट्रिट इथं ब्रिटनच्या पंतप्रधान थेरेसा मे यांची भेट घेतली.भारताच्या विनंतीवरून ब्रिटन भारत नेतृत्व करत असलेल्या आंतरराष्ट्रीय सोलर अलायन्सचा सदस्या झाला आहे.\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/pune/page-5/", "date_download": "2018-09-24T05:32:08Z", "digest": "sha1:H5U3PDHSQAT345VNOAK2KLFA7WOJAMRH", "length": 13216, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Pune News in Marathi: Pune Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-5", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nशनिवारवाड्यावरील खासगी कार्यक्रम बंदी पालिका प्रशासनाकडून मागे\nपुणे Jan 19, 2018 पुण्यातील शनिवार वाड्यावर खाजगी कार्यक्रमांना बंदी\nपुणे Jan 19, 2018 पुण्यात आयटी इंजिनिअरची पत्नी आणि मुलासोबत आत्महत्या\nबातम्या Jan 18, 2018 पुणे विद्यापीठातल्या 'स्मार्ट' सायकलीही भुरट्या कर्मचाऱ्यांनी चोरल्या \n'पीएमपी'वरून तुकाराम मुंढेंना हटवण्यासाठी भाजपचेच पदाधिकारी आक्रमक \nपीएमपीएमएल बसमुळे फाटली पँट; प्रवाशानं भरपाईसाठी केली तक्रार\nदौंड गोळीबारातील आरोपी SRPF जवान संजय शिंदेला सुपे इथून अटक\nपुण्यातील आयटी कर्मचाऱ्यांसाठी 'फाईट' कामगार संघटनेची स्थापना\nपीएमपीएमएलच्या 158 कामगारांना तुकाराम मुंडेंनी दाखवला घरचा रस्ता\nपुण्यात बिल्डर देवेंद्र शहांची गोळी घालून हत्या\nकोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी मिलिंद एकबोटेंना अटक होण्याची शक्यता\nबापटांच्या 'सरकार भविष्यवाणी' वक्तव्यावरून काकडेंची कुरघोडी \nपतंगाच्या मांज्यामुळे चिमुकल्याचा डोळा जायबंदी\nपिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारांचा धिंगाणा; वाहन तोडफोडीला पुन्हा सुरुवात\nपुणे पोल���स कर्मचाऱ्यांच्या घरांची दुरवस्था, तर अधिकाऱ्यासाठी लाखाचा बंगला\nउमर खालिद ,जिग्नेश मेवाणीवर तेढ निर्माण करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल\nविघ्नसंतोषी लोकांचा डाव उधळला - डीएसके\nभीमा कोरेगाव हिंसाचारप्रकरणी संभाजी भिडे, मिलिंद एकबोटे यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल\nदेशाच्या परराष्ट्र सचिवपदी पुण्याच्या विजय गोखले यांची नियुक्ती\nपुण्यात थर्टी फर्स्टसाठी तळीरामांना तब्बल 3 लाख 71 हजार परवाने वाटप\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-233093.html", "date_download": "2018-09-24T05:31:47Z", "digest": "sha1:Q7Z4ENU2UAPTRKL7SS4L3B6AVHTIVGMG", "length": 13155, "nlines": 122, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर दिमाखात लाँच", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा ���े काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nदीपिकाच्या पहिल्या हॉलिवूड सिनेमाचं ट्रेलर दिमाखात लाँच\n17 ऑक्टोबर: बिग बॉसच्या प्रीमियरला दीपिका पदुकोणच्या 'XXX : द रिटर्न ऑफ जेंडर केज'च्या ट्रेलरचं लाँच मोठं दिमाखात झालं. दीपिका या सिनेमात ऍक्शन करतेय. दीपिका या सिनेमात शिकार्‍याच्या भूमिकेत आहे. हॉलिवूड अभिनेता विन डिझल आणि दीपिकाचा रोमान्सही या सिनेमात पाहायला मिळेल. दीपिकाचा हा पहिला हॉलिवूड सिनेमा.\nट्रेलरमध्ये दीपिका विन डिझलच्या पोटात पिस्तुल रोखताना दिसतेय. शिकारी आणि प्रेयसी अशा दोन्ही व्यक्तिरेखा ती साकारतेय.\n'XXX: द रिटर्न ऑफ जेंडर केज' सिनेमात नीना डोबरेव आणि रुबी रोज यांच्याही भूमिका आहेत.नीना डोबरेवनं कॉमेडी टेक्निकल एक्सपर्ट उभी केलीय तर रुबी एका शूटरच्या भूमिकेत आहे. सिनेमाचा हिरो विन डिझल एनएसए एजंटची भूमिका करतोय. सिनेमाचं दिग्दर्शन डीजे करुसोनं केलंय. हा सिनेमा 20 जानेवारी 2017ला सगळीकडे रिलीज होईल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A5%80-9/", "date_download": "2018-09-24T05:30:59Z", "digest": "sha1:EWYCQGKGM3JDKFWUYJVZWX3LWI4Q7MIS", "length": 10613, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "केबीसी 9- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nही पहा 'केबीसी 9'ची पहिली करोडपती\nकौन बनेगा क���ोडपती सिझन 9च्या पहिल्या करोडपती बनल्यात अनामिका मुजुमदार. एक कोटी जिंकल्यानंतर त्या 7 कोटींच्या प्रश्नासाठी क्वालिफाइड झाल्या होत्या. पण उत्तर नीट माहीत नसल्यानं त्या तिथेच थांबल्या.\nबिग बींच्या जिंकलेल्या रकमेवर अभिषेकचा डोळा\n'केबीसी 9'मध्ये अभिषेक बच्चन हाॅट सिटवर\n'केबीसी 9'मध्ये 'खेळणार' महिला क्रिकेट टीम\nकाय आहेत 'कौन बनेगा करोडपती 9'ची वैशिष्ट्यं\nना ऐश्वर्या,ना माधुरी, 'केबीसी 9'चं सूत्रसंचालन करणार अमिताभ बच्चनच \nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2018-09-24T05:50:09Z", "digest": "sha1:RA4NHBEJ4BT4MJQMDGTSSWSRO334SPZE", "length": 11953, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नितीन गडकरी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'ला��्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nडेहराडून ते दिल्ली जैव इंधनावरच भारतातलं पहिलं उड्डाण यशस्वी\n'मंत्री म्हणून मला लाज वाटते पण...' नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत\nमुख्यमंत्र्यांच्या नागपुरात शहर बस सेवा बंद पडण्याच्या मार्गावर\nनितीन गडकरींच्या 'ड्रीम प्रोजेक्ट'ला नागपुरातच 'ब्रेक' \n'राफेल' डिल नव्हे घोटाळाच - प्रियंका चतुर्वेदी\nJalgaon Election 2018: उत्तर महाराष्ट्रात गिरीश महाजन भाजपचे 'किंग', खडसे पडद्याआड \n#��ुडन्यूज : मनमाड-इंदूर रेल्वेमार्गाने जोडणार, 325 किमी अंतर होणार कमी \n,आरटीओने दिलं मुख्यमंत्र्यांना ट्रॅक्टर चालवण्याचं लायसन्स\nआज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी\nगुरूपौर्णिमा विशेष : राजकीय नेत्यांचे 'राजकारणात'ले गुरू\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=p7ene4j0rV1BXAxqgP+uMg==", "date_download": "2018-09-24T06:05:01Z", "digest": "sha1:XWZMCGBPIOFVKC4IHR5QK6YDLOXSXYF3", "length": 9282, "nlines": 9, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी साधला अधिकाऱ्यांशी सुसंवाद बुधवार, ०६ डिसेंबर, २०१७", "raw_content": "सांगली : मला सांगा... तुमच्यापैकी किती जण दिवसातील काही वेळ स्वतःसाठी देतात, किती जण आपल्या पत्नीचे विचार शांतपणे ऐकून घेतात, किती जण सामाजिक कार्य करतात, किती जण घरी एकत्र जेवण घेतात, किती जण आपल्या मुला-बाळांना विश्वासात घेतात आणि विश्वास देतात... एकामागून प्रश्नांची सरबत्ती होत होती. प्रश्न विचारणारे ना कोणी अध्यात्मिक गुरू होते की ना मानसोपचार तज्ज्ञ. तर ते होते खुद्द सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री चंद्रकांत पाटील....\nस्थळ होतं शासकीय विश्रामगृह आणि निमित्त होतं सांगली जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंत्यांसमवेत आढावा बैठकीचं. बैठकीचे स्वरूप कुठल्याही पद्धतीने शासकीय नव्हते. स्वागतासाठी न पुष्पगुच्छ, ना पुस्तक.. केवळ मनापासून नमस्कार. मंत्रीमहोदयांनी आपल्या मार्गदर्शनाची सुरवातच मुळी आपण सर्व जण आज कुटुंब म्हणून एकत्र आलो आहोत, या वाक्याने केली. तुमच्या अडचणी, समस्या समजावून घ्यायला आलोय, चांगले काम करणाऱ्यांच्या पाठिशी नेहमी आहे, हा विश्वास द्यायला आलो आहे, हे सांगत त्यांनी अधिकाऱ्यांच्या मनाला सुखद धक्का दिला. यावेळी ��मदार सुधीर गाडगीळ, आमदार विलासराव जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती.\nआज कुठलेही दडपण न घेता, उपस्थित अधिकाऱ्यांनी आपल्या सूचना, तक्रारी, अडचणी मांडा, असा विश्वास त्यांनी दिला. हे सर्व प्रश्न विचारताना त्यांचे उत्तर सर्वांकडून एकच आले. मानसिक समाधान आणि समाजाप्रती असलेले उत्तरदायित्त्व. नेमका हाच धागा पकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दादा रूपानं अधिकाऱ्यांकडून असलेल्या अपेक्षा व्यक्त केल्या.\nकोणत्याही मोठ्या गोष्टीचा पाया, सुरुवात छोट्या बाबींनी होते. त्यातून आत्मिक समाधान मिळते. हे समाधान कामातून मिळवा. समाधानाच्या अंतर्लहरी चांगले काम करण्याच्या प्रेरणा देतात. नवी उमेद देतात. म्हणूनच समाजाप्रती असणाऱ्या आपल्या उत्तरदायित्त्वाचा विचार करा. प्रामाणिकपणे काम करा. आपल्या पत्नीप्रमाणे इतरांचेही विचार ऐकून घ्या. आपल्या शिक्षणाच्या अधिकाधिक चांगल्या वापराची झलक आपल्या दर्जेदार कामातून दिसू दे. नव्या नव्या चांगल्या संकल्पना मांडा, स्वीकारा आणि अंमलात आणा, मुलाबाळांना जसा विश्वास देता, तसा आपल्या सहकाऱ्यांना विश्वास द्या, हा मंत्र त्यांनी त्यांच्या कुटुंबाला दिला.\nचांगले काम करणाऱ्यांना बक्षीस देऊन प्रोत्साहन देणार आहे, असे स्पष्ट करताना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, मात्र, रस्ता दुरूस्ती, खड्डे दुरूस्तीबाबत गर्भवती महिला, ज्येष्ठ नागरिक, महाविद्यालयीन तरूणी, सामाजिक कार्यकर्ते आणि संबंधित सरपंच अशा 5 व्यक्तिंचे प्रमाणपत्र सादर करावे लागेल. अशा प्रत्येक जिल्ह्यातील 50 अधिकाऱ्यांना आपण स्वखर्चातून भेटवस्तू देणार असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.\nखड्डेमुक्तीसाठी मंत्रालयात वॉररूम सुरू केली आहे. आठ तासाच्या तीन पाळ्यांमध्ये काम सुरू आहे. या वॉररुमला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट देऊन समाधान व्यक्त केले आहे. तसेच, वेबिनारच्या माध्यमातून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लोकांशी संवाद साधला आहे, असे सांगून मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आतापर्यंत आपण सांगलीसह 30 जिल्ह्यांना भेट दिली आहे. गेल्या तीन वर्षात 2 हजार जणांना बढत्या दिल्या आहेत. मात्र, चुकीचे वागणाऱ्यांवर कडक कारवाई करत, 200 जणांना निलंबितही केले आहे. मात्र, आजची बैठक ही केवळ कर्मचाऱ्यांशी सुसंवाद साधण्यासाठी आहे, अस�� त्यांनी स्पष्ट केले.\nअधीक्षक अभियंता एस. एस. साळुंखे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पश्चिम विभाग आणि मिरज विभागाच्या कामांचा आढावा यावेळी घेतला. यावेळी कार्यकारी अभियंता पृथ्वीराज चव्हाण आणि डी. एस. जाधव, सर्व उपअभियंता, शाखा अभियंता व अन्य अधिकारी उपस्थित होते. यावेळी भाऊसाहेब साळुंखे, पूजा बारटक्के, अजयकुमार ठोंबरे, एस. व्ही. बारवेकर, एस. बी. सोलनकर, शिवानंद बोलीशेट्टी, हेमंत गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Edudisha/Identity-Chemistry-Engineering-and-Technologies/", "date_download": "2018-09-24T06:16:23Z", "digest": "sha1:F6ZSXIJQYEPIRGOTTBEVYQRZTFWZXDFC", "length": 13550, "nlines": 38, "source_domain": "pudhari.news", "title": " ओळख रसायनशास्त्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Edudisha › ओळख रसायनशास्त्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची\nओळख रसायनशास्त्र अभियांत्रिकी व तंत्रज्ञानाची\nआपण जेव्हा दहावी अथवा बारावी नंतरच्या शिक्षणाचा विचार करतो त्यावेळी निश्‍चितच निवडलेल्या विद्याशाखेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतरच्या संधीचा प्रामुख्याने विचार करतो. अशा संधी म्हणजे चांगली नोकरी, उच्च शिक्षण, संशोधन अथवा स्वयंरोजगार निर्मिती होय. या संधीबद्दलचा विचार करणे हे अगदीच योग्य आहे. त्यामुळे शिक्षण प्रवेश निश्‍चितीच्या काळामध्ये विद्यार्थी व पालक यांच्यामध्ये प्रचंड अशी संभ्रमावस्था निर्माण झालेली असते.\nशिक्षणाच्या सर्व विद्या शाखांना भविष्यात जाऊन वाव हा असतोच, परंतु त्या त्या शाखांमध्ये चांगले ज्ञान व प्रावीण्य मिळविलेले सर्व गुण कौशल्य संपन्‍न व सकारात्मक वृत्तीचे विद्यार्थीच आपले भवितव्य चांगल्या प्रकारे घडवू शकतात. ज्यावेळी आपण आपले पुढील शिक्षण क्षेत्र निवडत असतो, त्यावेळी निश्‍चितच आपल्या आवडीला अग्रक्रम द्यावा. परंतु यदाकदाचित ते क्षेत्र आपणास मिळू शकले नाही तर ज्या क्षेत्रात आपण प्रवेश करू त्या क्षेत्रामध्ये रस घेऊन, श्रद्धा ठेवून, गोडी निर्माण करणार्‍यांचे योग्य ते मार्गदर्शन घेऊन मिळालेल्या क्षेत्रामध्ये आपणास उत्तामोत्तम काम कसे करता येईल हे पाहणे योग्य ठरेल.\nशिक्षणाचा विचार करत असताना एक पर्याय आपल्यापुढे येतो तो म्हणजे विज्ञान व तंत्रशिक्षण की ज्याच्या माध्यमातून आपणास भविष्यातील संधी या संख्येने इतर क्षेत्रांच्या तुलनेत जास्त आढळतात. भारतासारख्या प्रगतीपथावरील देशात अजूनही अभियांत्रिकी क्षेत्रातील मूलभूत शाखा या तीनच मानल्या जातात त्या म्हणजे स्थापत्य, यंत्र व विद्युत अभियांत्रिकी होय. परंतु, नव्या काळानुसार व परिस्थितीनुसार त्यामध्ये बदल होऊ घातलेला आहे. इतर प्रगत राष्ट्राप्रमाणे आपल्याकडेही, रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान ही शिक्षणाची चौथी मूलभूत तंत्रशिक्षण शाखा म्हणून गणली जाऊ लागली आहे आणि खरोखरच ती काळाची गरज आहे. इथे आपण या चौथ्या मूलभूत अभियांत्रिकी विद्या शाखेविषयी तोंडओळख थोडक्यात करून घेऊ :\nरसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान (Chemical Engineering & Technology) ओळख मानवाच्या अनेकविध, सामान्य, अतिसामान्य व वैशिष्टपूर्ण गरजा भागविणार्‍या वस्तू तयार करणारे सर्व औद्योगिक कारखाने ज्या तांत्रिकी ज्ञानावरती आधारभूत आहेत ते ज्ञान देणारी विद्याशाखा म्हणजे रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान होय. अशा विद्याशाखेतून ज्ञान घेऊन बाहेर पडलेल्या मनुष्यबळाच्या जोरावर अनेक उद्योगधंद्यातून, मूलभूत कच्च्या मालापासून दर्जेदार, किफायतशीर, पर्यावरणपूर्वक अशी कित्येक गरजेची उत्पादने निर्माण करण्यासाठी मोलाची मदत करणारी ही विद्याशाखा होय.\nवेगवेगळ्या उद्योगातून निर्माण होणारी उत्पादने खालीलप्रमाणे -\n‘साखर, सिमेंट, पेपर, सौंदर्य प्रसाधने, रंग, इतर पूरक रसायने, इतर खनिजजन्य पदार्थ, पेट्रोलियम व त्यांचे उपपदार्थ, औषध, डेअरी, फूड प्रॉडक्ट, प्लास्टिक, फायबर, रबर इत्यादी.’ या क्षेत्रातील अद्यावत तांत्रिक ज्ञान घेतलेल्या अभियंत्यास रसायन अभियंता असे म्हणतात. हा अभियंता एक वैशिष्ट्यपूर्ण असा असतो की, जो इतर अभियंत्यांमधला रसायनशास्त्रज्ञ असतो तर रसायनशास्त्रज्ञासाठींचा तो अभियंता असतो. त्यामुळे रसायन अभियांत्रिकी व तंत्रज्ञान विद्याशाखा ही एक वैविध्यपूर्ण, वैशिष्ट्यपूर्ण व उज्ज्वल भविष्यदायिनी अशी विद्याशाखा म्हणून नावारुपाला येत आहे.रासायनिक अभियांत्रिकी व तंत्रज्ञान शाखेमध्ये रसायनशास्त्राचे ज्ञान आणि अभियांत्रिकी/तंत्रज्ञानातील तत्त्वे यांचा संयुक्‍त वापर होतो. त्यामुळे रासायनिक अभियांत्रिकी /तंत्रज्ञान हा शास्त्र आणि उत्पादकता यामधी�� महत्वपूर्ण दुवा आहे. या शाखेमध्ये व्यापक स्वरुपाच्या विविधतेचा समावेश होतो. जसे की उपकरणांची सरंरचना मोठ्या प्रमाणावरील रासायनिक उत्पादनासाठी प्रक्रिया विविध उत्पादनांच्या प्रक्रियेचे नियोजन व चाचणीचे कामकाज याबरोबरच प्रक्रिया, गुणवत्तामापन व संशोधन यांच्या कामकाजाचा व पर्यवेक्षणाचा समावेश रासायनिक अभियंत्याच्या कामकाजामध्ये होतो. त्यामुळे रासायनिक अभियंत्यांना संशोधन, नोकरी व व्यवसाय या क्षेत्रामध्ये उज्वल भवितव्य असून व्यापक स्वरुपात संधी उपलब्ध होतात.\nरासायनिक अभियंता बनण्याकरिता चार वर्षाची बी.ई. (B.E.Chemical) किंवा बी.टेक. (B.Tech.Chemical) ही पदवी प्राप्‍त करणे आवश्यक आहे. B.E./B.Tech.Chemical पदवी प्राप्‍त केल्यानंतर्रीन विविध उद्योगामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. त्याचा गोषवारा पुढे दिलेला आहे.रासायनिक अभियांत्रिकी/तंत्रज्ञान शाखेतील पदवीनंतर पदव्युत्तर पदवी M.E./M.Tech.Chemical करता येते. पदव्युत्तर पदवी (M.E./M.Tech.Chemical) प्राप्त केल्यानंतर विविध उद्योगामध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्रथम वर्गामध्ये प्राप्त केलेले उमेदवार विविध अभियांत्रिकी/तंत्रज्ञान महाविद्यालयचे, विद्यापीठे (अभियांत्रिकी/तंत्रज्ञानाचे शिक्षण देणारी) यामध्ये सहाय्यक प्राध्यापकपदी निवड होण्यास पात्र ठरतात. अध्यापनामध्ये स्वारस्य असणार्‍यांकरिता करीअरचा हा उत्तम मार्ग आहे.\nसंशोधनामध्ये स्वारस्य असणार्‍या पदव्युत्तर पदवी (M.E./M.Tech.Chemical) धारकांना पीएच.डी. संशोधनाकरिता मोठ्याप्रमाणामध्ये संधीची उपलब्धता आहे. (पूर्वार्ध)\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/fake-currency-racket-in-satara/", "date_download": "2018-09-24T06:21:40Z", "digest": "sha1:WETDMEZCBCBS3NWGJBNKLZF3ZFQYXR4A", "length": 18590, "nlines": 47, "source_domain": "pudhari.news", "title": " सातारा : ५७ लाखां���्या बनावट नोटा जप्‍त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : ५७ लाखांच्या बनावट नोटा जप्‍त\nसातारा : ५७ लाखांच्या बनावट नोटा जप्‍त\nदोनच दिवसांपूर्वी मिरज येथे बनावट नोटा सापडल्या असताना सातार्‍यात त्याचे कनेक्शन समोर आल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शुक्रवार पेठ, मोळाचा ओढा, मतकर कॉलनी येथून सहा जणांच्या टोळीचा पर्दाफाश करत तब्बल 57 लाख रुपयांच्या बनावट नोटांचे घबाड जप्‍त केले.\nअटक केलेले सर्व संशयित सातार्‍यातील युवक असून पोलिसांनी संगणक, कागद, प्रिंटर असे साहित्य जप्‍त केले आहे. दरम्यान, बनावट नोटांचे घबाड सापडल्याच्या घटनेने सातारा जिल्ह्यासह महाराष्ट्रात खळबळ उडाली असून बुधवारी दै.‘पुढारी’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बनावट नोटा छपाईचे काम सातार्‍यात होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nअनिकेत प्रमोद यादव (रा. नवीन एम.आय.डी.सी), अमोल अर्जुन शिंदे (रा. गडकर आळी), अमेय राजेंद्र बेलकर (रा. मोळाचा ओढा), राहुल अर्जुन पवार (रा. शाहूपुरी), गणेश भोंडवे (रा. मोळाचा ओढा), (सुनील देसू राठोड रा. मतकर कॉलनी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे.\nया घटनेची पार्श्‍वभूमी अशी, मंगळवारी दि. 12 रोजी गौस मोमीन (रा. मिरज) याला बनावट नोटा वितरीत करत असताना सांगली पोलिसांनी अटक केली. प्राथमिक चौकशी केल्यानंतर संबंधित बनावट नोटा शुभम खामकर रा. सातारा या युवकाने दिले असल्याची माहिती समोर आली. मिरज पोलिसांनी सांगली येथे या दोघांविरुध्द बनावट नोटाप्रकरणी गुन्हा दाखल केला. दरम्यान, बनावट नोटा प्रकरणात सातार्‍यातील युवकाचे नाव समोर आल्यानंतर सातारा पोलिस दल खडबडून जागे झाले. बुधवारी एलसीबीच्या पथकाने तत्काळ कारवाईचा फास आवळत शुभम खामकर याची माहिती घेण्यास सुरुवात केली. या माहितीमध्ये पोलिसांना धक्‍कादायक माहिती समोर आली. त्यानंतर काही संशयितांची उचलबांगडी करण्यात आली.\nपोलिस अधीक्षक संदीप पाटील पुढे म्हणाले, बुधवारी एलसीबी पोलिसांची गस्त सुरु असताना कोटेश्‍वर मंदिर परिसरात अनिकेत यादव व अमोल शिंदे हे दोघे बनावट नोटा चालवण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यानुसार एलसीबीच्या टीमने सापळा लावला. दुचाकीवर फिरत असलेल्या या दोघा��वर संशय आल्याने पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांनी दोघांकडे तपास केला असता अनिकेतकडे 500 रुपयांच्या 21 व अमोल याच्याकडे 2000 हजार रुपयांच्या 7 बनावट नोटा सापडल्या. दोघा संशयितांकडे अधिक चौकशी केल्यानंतर अमोलने संबंधित बनावट नोटा गणेश भोंडवे याने बाजारात खपवण्यासाठी दिल्या असल्याचे सांगितले.\nबनावट नोटाप्रकरणात सातार्‍यात साखळी वाढू लागल्यानंतर एलसीबी पोलिसांनी पथके तयार करुन साखळीमधील संशयितांची उचलाउचली करण्यास सुरुवात केली. गणेश याला मोळाचा ओढा येथून ताब्यात घेतले असता त्याच्या राहत्या घरात एका सॅकमध्ये 2000 हजार रुपयांच्या 1315 नोटा व अपूर्ण छपाई झालेल्या 498 नोटा सापडल्या. पोलिसांनी सर्व घटनास्थळाची पाहणी करुन त्याला बनावट नोटाबाबत माहिती विचारल्यानंतर गणेश याने सुनील राठोड, अमेय बेलकर व राहूल पवार या तिघांनी बनावट नोटा दिल्या असल्याचे सांगितले.\nएलसीबी पथकासमोर सुनील, राहुल व अमेय यांची नावे समोर आल्यानंतर त्या तिघांची माहिती घेवून शोध घेण्यास सुरुवात केली. तिन्ही संशयितांच्या घरावर व आजूबाजूला पोलिसांनी छापे टाकले असता 26 लाख 54 हजार 500 रुपयांच्या नोटा सापडल्या. याशिवाय 29 लाख 88 हजार रुपयांच्या अर्धवट तयार केलेल्या नोटा सापडल्या. या सर्व नोटा पाहिल्यानंतर पोलिसांनाही दरदरुन घाम फुटला.\nसर्व रक्‍कम एकत्र करुन त्याची मोजदाद करण्यास सुरुवात केली. सर्व नोटा मोजल्यानंतर या टोळीकडून एकूण 56 लाख 42 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्‍त केल्या. संशयितांची वाहने, मोबाईल असा 1 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमालही जप्‍त करण्यात आला आहेे. बुधवारी दिवसभरात एलसीबी पोलिसांनी ठिकठिकाणी हे छापासत्र राबवल्याने त्या त्या ठिकाणी बघ्यांची गर्दी झाली होती. बुधवारी दिवसभरातील या घडामोडींमुळे नवीन एमआयडीसी, गडकर आळी, मतकर कॉलनी, शाहूपुरी, मोळाचा ओढा या परिसरात खळबळ उडाली होती.\nबुधवारी रात्री उशीरापर्यंत सातारा एलसीबीची कारवाई पूर्ण झाल्यानंतर घटनास्थळांचा पंचनामा करण्यात आला. घटनास्थळाचे पंचनामे करत असताना पोलिसांनी नोटा छपाईसाठी वापरलेे जात असलेले संगणक, कागद, शाई असे साहित्यही जप्‍त केलेले आहे. बुधवारी रात्री संशयितांना अटक करुन गुरुवारी न्यायालयात हजर केल्यानंतर पोलिस कोठडीची मागणी केली असता संशयित चौघांना दि. 17 जूनपर्यं��� पोलिस कोठडी मिळाली आहे.\nजिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि पद्माकर घनवट, सपोनि विकास जाधव, गजानन कदम, पोलिस हवालदार सुरेंद्र पानसांडे, पृथ्वीराज घोरपडे, विजय जाधव, विजय शिर्के, उत्तम दबडे, दिपक मोरे, तानाजी माने, रामा गुरव, विजय कांबळे, मुबीन मुलाणी, शरद बेबले, रुपेश कारंडे, मारुती लाटणे, संतोष पवार, प्रवीण फडतरे, विक्रम पिसाळ, निलेश काटकर, विजय सावंत, संजय जाधव यांनी कारवाईत सहभाग घेतला.\nबाजारात किती नोटा वितरित झाल्या..\nसातार्‍यात तब्बल 57 लाखांच्या बनावट नोटा जप्‍त झाल्याने सातारा पोलिसांचे अभिनंदन होत आहे; मात्र आतापर्यंत चलनात किती बनावट नोटा वितरित करण्यात आल्या आहेत. सातारा, सांगलीप्रमाणे आणखी कोणत्या जिल्ह्यात नोटा वितरित झाल्या आहेत का झाल्या असतील तर त्या किती आहेत झाल्या असतील तर त्या किती आहेत याबाबत पोलिसांना विचारले असता अद्याप संशयितांकडे चौकशी, तपास सुरू असल्याने त्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, प्राथमिक माहितीनुसार संशयित 10 ते 15 रुपयांच्या माध्यमातून नोटांचे वितरण करणार होते. कारण, बनावट नोटांसाठी ए फोर कागद वापरला गेल्याने त्या नोटांवर शंका घेतली जाणार, हे स्पष्ट होते. त्यामुळे एकदम रक्‍कम न वापरता ती नोटांच्या बंडलांमध्ये 10 ते 15 हजार रुपये वापरून फसवणूक करणार असल्याचे समोर येत आहे.\nसातारच्या शुभम खामकरला मिरजेत अटक\nबनावट नोटा प्रकरणी साताराच्या शुभम संजय खामकर (रा. एमआयडीसी, सातारा) याला गुरुवारी मिरज महात्मा गांधी चौकी पोलिसांनी अटक केली. त्याने मिरजेतील गौस मोमीन याला पाचशे व दोन हजार रुपयांच्या 21 बनावट नोटा दिल्याचे मोमीन याने सांगितले होते. मोमीन याला पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा अटक केली होती. त्याच्याजवळ पाचशे व दोन हजार रुपयांच्या बनावट नोटा मिळाल्या होत्या.\nत्या नोटा खपविण्यासाठी खामकर याने गौस याला दिल्या होत्या असे त्याचे म्हणणे आहे. त्यानंतर पोलिसांनी सातारा येथे छापा टाकून खामकरला ताब्यात घेतले होते. त्याला आज अटक करण्यात आली. आज त्याला न्यायालयात हरज करण्यात आले. त्याला एक दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे.\nयापूर्वी गौस याला तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली होती. त्यामुळे गौस व खामकर या दोघांची पोलिस कोठडी शुक्रवारी संपणार आहे. त्यामुळे त्यांना शुक्रवारी मिरज न्यायालयात पुन्हा हजर करण्यात येणार आहे. दरम्यान पोलिसांनी त्या दोघांचीही आज कसून चौकशी केली.\nमिरजेत बनावट नोटा सापडल्यानंतर त्याचे सातारा कनेक्शन पुढे आल्याने तेथेही पोलिसांनी छापा टाकून बनावट नोटांचे मोठे रॅकेट उघडकीस आणले आहे. मात्र मिरजेत सापडलेल्या बनावट नोटांचे कनेक्शन हे सातारा पोलिसांनी उघड केलेल्या बनावट नोटांशी आहे, की नाही ते अद्याप स्पष्ट झालेली नाही. मात्र बनावट नोटा प्रक़रणी सातारा पोलिसांनी जप्त केलेले नोटा छपाईचे मशीन आम्ही तपासासाठी ताब्यात घेऊ असे मिरज महात्मा गांधी चौकी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक कांबळे यांनी सांगितले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kolhapur-district-flood-shock-crop-10832", "date_download": "2018-09-24T06:40:03Z", "digest": "sha1:PHJAJBJUV3RAONTWYB6GS3DJCPZEXDC4", "length": 14648, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Kolhapur district in Flood shock Crop | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका\nकोल्हापूर जिल्ह्यातील पिकांना पुराचा फटका\nसोमवार, 30 जुलै 2018\nकोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने विशेष करून नदीकाठानजीक असणाऱ्या नुकताच लागवड झालेला ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाल आहे,.\nकोल्हापूर : गेल्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील नदीकाठावरील सुमारे वीस हजार हेक्‍टर क्षेत्रावरील पिके पाण्याखाली गेली होती. पाणी चार ते पाच दिवस शिवारात राहिल्याने विशेष करून नदीकाठानजीक असणाऱ्या नुकताच लागवड झालेला ऊस, भात, सोयाबीनचे मोठे नुकसान झाल्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. अद्याप नेमके किती नुकसान झाल आहे,.\nयाचा आकडा सामोरा आला नसला तरी किमान पाच हजार हेक्‍टरवरील विविध पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. विशेष करून लहान उसाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने आता या शेतकऱ्यांना पुनर्लागवड करावे लागण्याची शक्‍यता आहे.\nजिल्ह्यात सव्वा लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊस, एक लाख हेक्‍टर क्षेत्रावर भात, तर साठ हजार हेक्‍टर क्षेत्रावर सोयाबीनचे पीक आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पुराचा मोठा फटका बसला आहे. एक ते दीड हजार हेक्‍टरवरील भातालाही याचा फटका बसल्याचा अंदाज आहे.\nगगनबावडा, राधानगरी, करवीर, पन्हाळा तालुक्‍यातील अनेक गावांना पुराचा फटका बसला. पंचगंगा, वारणा, दूधगंगा, भोगावती, हिरण्यकेशी आदी नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर तीन ते चार दिवस शिवारात थांबून राहिले. यामुळे कोवळ्या खरीप पिकांचे नुकसान जादा झाल्याची भीती आहे. धरणांतून पाणी सोडण्यात येत असल्याने पाणी ओसरण्याची गती धीमी राहिली. यामुळे अधिक नुकसान झाले.\nपूर ऊस नगर खरीप धरण\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/kulbhushan-jadhav-filed-case-court-40737", "date_download": "2018-09-24T06:07:17Z", "digest": "sha1:6XNW5Y7TI5QFVY4FY6OACHSVDJ6J3ING", "length": 12077, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kulbhushan Jadhav: filed a case in court कुलभूषण जाधव प्रकरणी न्यायालयात याचिका | eSakal", "raw_content": "\nकुलभूषण जाधव प्रकरणी न्यायालया��� याचिका\nमंगळवार, 18 एप्रिल 2017\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचे केंद्राला निर्देश द्या\nनवी दिल्ली: माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संपर्क साधण्यासंदर्भात केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका आज एका सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.\nआंतरराष्ट्रीय न्यायालयात जाण्याचे केंद्राला निर्देश द्या\nनवी दिल्ली: माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाशी संपर्क साधण्यासंदर्भात केंद्राला निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका आज एका सामाजिक कार्यकर्त्याने दिल्ली उच्च न्यायालयात सादर केली आहे. पाकिस्तानच्या ताब्यात असलेले माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानच्या न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.\nपरराष्ट्र मंत्रालय आणि गृहमंत्रालयास जाधव यांच्या सुटकेसाठी आंतरराष्ट्रीय न्यायालयाला संपर्क साधण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली आहे. पाकिस्तानने जाधव यांना बेकायदा ताब्यात ठेवले असून, त्यांना चुकीच्या आधारावर फाशीची शिक्षा सुनावली आहे. याचिकाकर्ते राहुल शर्मा यांनी म्हटले की, पाकिस्तानचे सैन्य जाधव यांना निष्पक्ष सुनावणीची संधी उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरली आहे. पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाने 10 एप्रिलला जाधव यांना सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेबाबत पुष्टी दिली होती. 46 वर्षीय जाधव यांना पाकिस्तानच्या सैनिक न्यायालयाने हेर असल्याचे दोषी ठरवून फाशीची शिक्षा सुनावली आहे.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nपुण्यात 'डीजे'चे नियम फाट्यावर; सर्रास दणदणाट\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील...\nAsia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत\nदुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाख���त प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nबारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त\nबारामती शहर : येथील गुन्हे शोध पथकाने संशयावरुन हटकलेल्या युवकाकडून तब्बल चार गावठी बनावटीची पिस्तुले व दहा जिवंत काडतूसे सापडली. चार पिस्तुले एकाच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/7.html", "date_download": "2018-09-24T06:19:30Z", "digest": "sha1:DK43NQO26XPJKT7W7CQWD4M267WKXP3O", "length": 4522, "nlines": 89, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "अहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन ७ डिसेंबर - अहमदनगरLive24", "raw_content": "\nअहमदनगर लाईव्ह न्यूज बुलेटीन ७ डिसेंबर\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nभाजपचे एजंट राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा.डॉ.अशोक विखे यांची मागणी.\nआमदार मोनिका राजळेंच्या अनुपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता.\nश्रीगोंद्यात चोरांच्या हल्ल्यात वृध्द महिला गंभीर जखमी.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर.\nइमामपूर घाटात दरोडेखोरांच्या टोळीकडून पोलिसांवर चाकू हल्ला.\nभरकटलेल्या राजकारणात व्यावसायिक पुढाऱ्यांची दिवाळी.\nसोशल मीडियामुळे कर्मचारी त्रस्त \nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाक���न अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Jerera+zw.php", "date_download": "2018-09-24T05:22:24Z", "digest": "sha1:KYDN7EXXW54ORT4ARI5EABFA3T7FMBYX", "length": 3515, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Jerera (झिंबाब्वे)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Jerera\nक्षेत्र कोड: 34 (+263 34)\nआधी जोडलेला 34 हा क्रमांक Jerera क्षेत्र कोड आहे व Jerera झिंबाब्वेमध्ये स्थित आहे. जर आपण झिंबाब्वेबाहेर असाल व आपल्याला Jereraमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. झिंबाब्वे देश कोड +263 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Jereraमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +263 34 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनJereraमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +263 34 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00263 34 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Jerera (झिंबाब्वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/things-to-keep-in-before-choosing-college/", "date_download": "2018-09-24T06:20:36Z", "digest": "sha1:DDNWEJ3XXXY6JEXYPU3SUE6MB3JTC7XG", "length": 8029, "nlines": 42, "source_domain": "pudhari.news", "title": " कॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी.... | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › कॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी....\nकॉलेज निवडण्यापूर्वी या गोष्टींची घ्या काळजी....\nमुंबई : पुढारी ऑनला��न\nशालेय जीवन संपताच आपण महाविद्यालयात प्रवेश घेण्याची नवनवीन स्वप्ने पाहत असतो. अनेक स्वप्ने आपण उराशी बाळगून विविध शैक्षणिक क्षेत्रांना भेट देत असतो. मग, त्‍यानुसार, आपण अनेकांचे मार्गदर्शन आणि सल्‍लेही घेतो. या आधुनिक जीवनात आपल्याला आवडत्या क्षेत्रांकडे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. वेगवेगळ्‍या क्षेत्रात अनेक संधीही असतात. त्‍यामुळे काही वेळा आपण संभ्रमात पडतो की, आपल्‍याला नेमके काय करायचे आहे, कोणत्‍या महाविद्‍यालयात, शैक्षणिक संस्‍थेत प्रवेश घ्यावा, यासाठी काही टीप्स.....\nकोणतेही महाविद्यालय निवडताना त्याचा दर्जा कसा आहे हे पाहणे योग्य ठरेल. त्यासाठी मागील विद्यार्थ्यांची चर्चा करा. त्यांचे काही अनुभव तुम्हाला महाविद्यालय निवडण्यासाठी मदत करतील. तसेच महाविद्यालयामधील शिक्षकवर्ग कसा आहे, याचीदेखील खात्री करून घ्या. तुम्हाला कोणत्या क्षेत्राकडे जायचे आहे, त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान त्या महाविद्यालयात दिले जाते का पाहा. या अशा सर्व पर्यायातून कॉलेज कसे निवडावे ते पाहा.\nमहाविद्यालय निवडताना ते घरापासून किती दूर आहे तसेच कोठे आहे महाविद्यालयाला जाण्यासाठी वाहतुकीची सोय काय व कशी आहे ते पाहा. शक्यतो तुम्हाला परीक्षेच्या कालवधीत कोणताही त्रास होणार नाही असे महाविद्याल निवडा. तुम्हाला कोणतीही शारिरीक त्रास उद्भवणार नाही याचीदेखील काळजी घ्या.\nप्रत्येक महाविद्यालय स्वतःची हटके ओळख ठेवण्यासाठी विविध संस्कृतीचा अवलंब करत असते. त्यांनी एक स्वतःची संस्कृती जपलेली असते. काही महाविद्यालयें अभ्यासाव्यतिरीक्त अनेक डे साजरे करण्यात बिझी असते. या सर्वाचा परिणाम आपल्या भविष्यावर होत असतो. त्यामुळे कोणत्या संस्कृतीचे कॉलेज निवडणे हे आपल्या हातात असते.\nशालेय जीवन संपताच आपली खेळखोर वृत्तीचला पूर्णविराम मिळण्याची वेळ आलेली असते. त्यामुळे आपला खरा विकास महाविद्यालयात होत असतो. शालेय जीवनातील बंधनामधुन मुक्त होऊन मुक्त जीवनाचा आनंद लुटण्याच्या दिवसांना सुरूवात होते. जगाकडे बघण्याचा दृष्टीकोण बदलतो. त्यामुळे आपल्या व्यक्तिमत्व विकासासाठी महाविद्यालय किती पुरक आहे ते जाणून घ्या. अभ्यासाव्यतिरीक्त कोणकोणत्या गोष्टींना प्राधान्य दिले जाते ते पाहा.\nसध्याच्या जगात शिक्षण म्हणजे एक बाजार असल्यासा��खे वाटते. काही अशा संस्था आहेत ज्या शिक्षणाच्या नावाखाली पैसे उफळण्यात तरबेज असतात. त्यामुळे कोणत्याही शिक्षणासाठी कोणत्याही संस्थेची निवड करण्याआधी ती अभ्यासात्मक आहे का की नुसताच तिथे पैसा बोलतो ते पाहा.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Arvind-chhatre-killed-in-accident/", "date_download": "2018-09-24T05:29:38Z", "digest": "sha1:RYC75ETLH776YN6XXR2PETUV56UOKRLN", "length": 4184, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nपुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर तांदूळवाडी (ता. वाळवा) येथे रविवारी रात्री झालेल्या दुहेरी अपघातात कारचालक अरविंद प्रभाकर छत्रे (वय 41, रा. कोल्हापूर) जागीच ठार झाले. छत्रे हे कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिस ठाण्यात सहायक फौजदार होते.\nया अपघातातील दुसर्‍या कारमधील तिघेजण जखमी झाले. निहाल आयुब पठाण (24), रोहित राजकुमार माने (24, दोघेही रा. किणी, ता. हातकणंगले), अमोल जाधव अशी त्यांची नावे आहेत.अपघाताची नोंद कुरळप पोलिसांत झाली. अरविंद छत्रे यांच्या पश्‍चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार आहे.\n‘पुढारी’वर वर्धापनदिनी शुभेच्छांचा वर्षाव\nइचलकरंजीतील जर्मन गँगला ‘मोका’\nपाटणकर व सुरेश कुलकर्णी यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस\nचेन्‍नईत ५० कोटीला गंडा; फरारी संशयिताला अटक\nपन्हाळा येथे तटबंदीस आग\nजुना राजवाडाचे सहायक फौजदार अपघातात ठार\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणु�� अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/President-Dr-Ramnath-Kovind/", "date_download": "2018-09-24T06:21:21Z", "digest": "sha1:CAGJQ3O4LABPDB6UF2Q6CLX4T2HK3E6O", "length": 6867, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › नोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना\nनोकर्‍या मागणारे नव्हे, देणारे बना\nमुंबई : खास प्रतिनिधी\nकेवळ नोकरी मिळत नाही म्हणून स्वयंरोजगार करतो, अशी मानसिकता न ठेवता आणि नोकरी मागणारे न होता, उद्योग-व्यवसायातील छोट्या-मोठ्या संधींचा लाभ घेत नोकर्‍या देणारे बना, असा मंत्र राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद यांनी रविवारी दिला.\nठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये आर्थिक जनतंत्र परिषदेचे (इकॉनॉमिक डेमॉक्रसी कॉन्क्लेव्ह) उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. दलित व्हेंचर, मुद्रा, स्टार्टअप आदी सरकारच्या योजनांचा लाभ घेतलेले ठाणे, पालघर आणि मुंबई उपनगर या जिल्ह्यांतील 200 यशस्वी उद्योजक या परिषदेत सहभागी झाले होते.\nउद्यमशीलतेला प्रोत्साहन देणे ही केवळ सरकारची जबाबदारी नाही, तर खासगी व्यवसायाला सन्मान मिळेल अशी संस्कृती आणि वातावरण निर्माण करण्याची जबाबदारी संस्था, उद्योग परिवार, खासगी बँका, स्वयंसेवी संस्था, माध्यमे यांचीही असून त्यांनी त्यासाठी हातभार लावावा, असे प्रतिपादन राष्ट्रपती कोविंद यांनी केले.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी बोलताना सक्षमीकरण हा शब्द उच्चारायला सोपा आहे, मात्र प्रत्यक्षात कृतीत आणण्यासाठी खूप प्रयत्नांची गरज आहे. परंतु, पंतप्रधानांनी त्याची सुरुवात केली असून वंचित आणि दुर्बल घटकांनादेखील आर्थिक अधिकार मिळतील, अशा योजना आणल्या आहेत.\nरामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये प्रशिक्षण घेण्यासाठी यापूर्वी अनेकवेळा आल्याचे सांगताना प्रशिक्षणार्थी म्हणून मी स्व. प्रमोद महाजन यांच्याकडून तसेच विनय सहस्रबुद्धे यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आहे. या संस्थेच्या आवारात आज मी राष्ट्रपती म्हणून आलो तरी येथील अनेक आठवणी जाग्या झाल्या, अशा शब्दांत राष्ट्रपतींनी आपल्या आठवणींना उजाळा दिला. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांच्या या विनम्र आणि साध्या सरळ निवेदनाने भारावलेल्या सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट केला. या कार्यक्रमासाठी राष्ट्रपतींच्या पत्नी सविता, राज्यपाल डॉ. सी. विद्यासागर राव, केंद्रीय अर्थराज्यमंत्री शिवप्रताप शुक्ला, दलित इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजचे (डिक्‍की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ‘नाबार्ड’चे अध्यक्ष हर्ष कुमार हे उपस्थित होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Kerala-floods-spices-hit/", "date_download": "2018-09-24T05:31:24Z", "digest": "sha1:SFIXASUZU4VWKSDYTZQ3FKAMTRSQSTV6", "length": 7778, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › केरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका\nकेरळच्या महापुराचा मसाल्यांना फटका\nनाशिक : रवींद्र आखाडे\nकेरळमध्ये आलेल्या पुराचा परिणाम मसाला उत्पादनावर झाला असून, देशभरात मसाल्याच्या पदार्थांचे भाव वाढले आहेत. प्रामुख्याने खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना सर्वाधिक फटका बसला आहे. मसाल्याच्या अनेक पदार्थांचे भाव किलोमागे 30 रुपयांपासून तब्बल 300 रुपयांपर्यंत वाढले आहेत. जवळपास सहा महिन्यांपर्यंत तरी बाजारपेठेत या वस्तूंचे भाव वाढलेलेच असतील, अशी माहिती व्यापार्‍यांनी दिली.\nमसाल्याच्या पदार्थांच्या उत्पादनामध्ये देशभरात केरळचा पहिला क्रमांक लागतो. मात्र, यंदा मुसळधार पावसामुळे केरळमध्ये आलेल्या महापुरामुळे या राज्याचे जवळपास 27 हजार कोटींचे नुकसान झाले. या आपत्तीमधून सावरण्यासाठी केरळ सरकार जिवाचे रान करताना दिसत आहे. मात्र, मसाल्याच्या पदार्थांची उत्पादनप्रक्रिया सुरळीत होण्यासाठी स��धारणत: सहा महिन्यांहून अधिक काळ लागणार आहे. त्यामुळे मसाल्यात वापरण्यात येणारे खोबरे, वेलदोडे, लवंग, दालचिनी, मिरे, नागकेशर, कपूरचिनी, जायपत्री, रामपत्री आदी वस्तूंचे भाव प्रचंड वाढले आहेत. केरळच्या पुरामुळे बाजारपेठेत या वस्तूंची आवकच बंद झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेत आजघडीला उपलब्ध असलेल्या मालावरच व्यापार्‍यांची भिस्त आहे. मालाची आवक कमी होत चालल्यामुळे व्यापार्‍यांनी मसाल्याच्या वस्तूंचे भाव वाढवले आहेत. मसाल्यातील खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंसाठी केरळ हीच एकमेव बाजारपेठ आहे, तर अन्य वस्तूंना आंध्र प्रदेश, गुजरात या राज्यांचा पर्याय आहे. त्यामुळे याआधी 200 रुपये किलो असलेले खोबरे आता 230 ते 240 रुपये, 1200 रुपये किलो असलेले वेलदोडे आता 1500 ते 1600 रुपये किलो, 550 रुपये किलो असलेली लवंग आता 600 ते 700 रुपये किलो, 1500 रुपये किलो असलेली कपूरचिनी आता 2000 ते 2200 रुपये किलो झाली आहे. अचानक झालेल्या या भाववाढीचा फटका सर्वसामान्य नागरिकांसह हॉटेल व्यावसायिकांनाही बसला आहे. बाजारपेठेतील ही परिस्थिती अजून सहा महिने तरी अशीच कायम राहणार आहे.\nनैसर्गिक आपत्तीचा फटका केरळवासीयांना बसला आहे. देशभरातून मदतीचा ओघ सुरू असला तरी केरळवासीयांनी आपले सर्वस्व गमावले आहे. अशा परिस्थितीत चार-दोन वस्तू मिळाल्या नाही म्हणून व्यापार्‍यांनी नाराज होण्याचे कारण नाही. मसाल्याच्या वस्तूंपैकी खोबरे आणि वेलदोडे या दोन वस्तूंना जास्त फटका बसला आहे. अन्य वस्तूंसाठी आंध्रसह दुसर्‍या बाजारपेठा आहेत. केरळ पुन्हा पूर्वपदावर यावे, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निदान अजून सहा महिने तरी केरळची बाजारपेठ सुरू होण्यासाठी लागतील.- प्रफुल्ल संचेती, अध्यक्ष, नाशिक धान्य किराणा व्यापारी संघटना\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Found-swine-flu-patients-in-pimpri/", "date_download": "2018-09-24T05:32:46Z", "digest": "sha1:RJNQ3NPKGA5NAIUBIHKPON4B37VOMZEO", "length": 4452, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले\nपिंपरीत स्वाईन फ्लुचे रुग्ण आढळले\nपिंपरी-चिंचवड शहरात काल, शनिवार, (दि. १८) स्वाईन फ्लुने एका ४३ वर्षीय महिलेचा मृत्यु झाला. तर आता पुन्हा सात नवीन पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. या वर्षी दोन रुग्णांचा मृत्यु झाला असून पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८ वर पोचली आहे.\nगेल्या आठवड्यापासून शहरात स्वाईन फ्ल्यूचे किमान दोन रुग्ण आढळत आहेत. तर, दोन दिवसात आठ रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. यंदाच्या वर्षी १८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे.\nसंशयित रुग्णांना टॅमी फ्लूच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. अद्यापपर्यंत ३ हजार, ७३२ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. शनिवारी (दि. १८) १२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आला आहे. तर रविवारी एकाच्या घशातील द्रव पाठविण्यात आला आहे. अद्यापपर्यंत एकूण ९२ जणांच्या घशातील द्रव तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९ रुग्ण विविध रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/crime-railway-accident-murder-suicide-issue-in-pune/", "date_download": "2018-09-24T06:16:00Z", "digest": "sha1:33V7JK5DY3Y427OCJCAQL3VEBDRPITZU", "length": 9432, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › रेल्वेच्या धडकेत म��िलेचा मृत्यू\nरेल्वेच्या धडकेत महिलेचा मृत्यू\nलोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू झाला. बुधवारी (दि.7) सकाळी सहाच्या सुमारास आकुर्डीतील पॉवर हाऊसजवळील लोहमार्गावर हा प्रकार उघडकीस आला.\nबुधवारी सकाळी आकुर्डीजवळ लोहमार्गावर एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती चिंचवड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन यशवंतराव चव्हाण रुग्णालयात शवविच्छेदनसाठी पाठवला. लोहमार्ग ओलांडताना रेल्वेच्या धडकेने तिचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तिच्याकडे कोणत्याही स्वरूपाची कागदपत्रे न मिळाल्याने ओळख पटू शकली नाही. वय अंदाजे 35 वर्षे, उंची पाच फूट दोन इंच, बांधा मजबूत, नाक सरळ, चेहरा उभट, केसांचा बॉबकट, असे वर्णन असून, अंगात पोपटी रंगाचा पंजाबी ड्रेस परिधान केला होता. या वर्णनाच्या महिलेबाबत माहिती असल्यास चिंचवड लोहमार्ग पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nघरफोडी करणारे सराईत निगडी पोलिसांच्या जाळ्यात\nपिंपरी : चिंचवड येथील कृष्णानगर येथे पोलिस रात्री गस्त घालत असताना संशय आल्याने पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्याकडून चार गुन्हे झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या तिघांकडून 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल निगडी पोलिसांनी जप्त केला आहे.\nरात्रीच्या गस्तीवर असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना कृष्णानगर येथील मेघमल्हार हौसिंग सोसायटीजवळ तीन संशयित इसम दिसून आले. त्यांच्याकडे पोलिसांनी चौकशी केली असता, पोलिसांचा संशय आल्याने त्यांना ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात नेण्यात आले. सचिन गोरखनाथ काळे (40, निगडी), संतोष लालाजी पवार (30, आझाद चौक, निगडी), हमीद अंतुम शिंदे (25, गांधीनगर, देहूरोड) ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये 2 लाख 97 हजार किमतीचे सोन्याचे दागिने, 4 हजार 770 रुपये किमतीचे मसाले, रोख रक्कम असा एकूण 3 लाख 1 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत\nमोरवाडीत कामगाराचा अपघातात मृत्यू\nपिंपरी : मोरवाडी चौकात एका कामगाराला अज्ञात वाहनाच्या धडकेत एका कामगाराचा मृत्यू झाला. काम संपवून दुचाकीवरून घरी निघालेल्या कामगाराचा धडकेमध्ये जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि.7) दुपारी चारच्या सुमारास मोरवाडी येथे ग्र���डसेपरेटरमध्ये घडली.\nसुनील नारायण जाधव (47, रा. बालाजीनगर, धनकवडी) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. जाधव हे देहूरोड सेंट्रल ऑर्डनन्स डेपोमध्ये कामाला होते. जाधव बुधवारी दुपारी दुचाकीवरून घरी जात होते. मोरवाडीतील ग्रेडसेपरेटरमध्ये त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nपिंपरी : खराळवाडीतील एका व्यक्तीने आजाराला कंटाळून आत्महत्या केली. आजारपण आणि बेरोजगार असल्याने आलेल्या नैराश्यातून एकाने राहत्या घरी पंख्याला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना खराळवाडीत बुधवारी (दि.7) सायंकाळी पाच वाजता उघडकीस आली. नारायण रामचंद्र ढमाले (48, रा. ए. जे. चेंबर्स, खराळवाडी) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. नारायण ढमाले गेल्या तीन वर्षांपासून बेरोजगार होते. त्यातच त्यांना आजाराने ग्रासल्याने आलेल्या नैराश्यातून बुधवारी घरात कोणी नसताना नॉयलॉनच्या दोरीने पंख्याला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. पिंपरी पोलिस अधिक तपास करत आहेत.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pimpari-chinchawad-robbery-issue-in-pine-vhalekarwadi/", "date_download": "2018-09-24T05:30:13Z", "digest": "sha1:45EHRQ4S6HKQZK372YF7REY564WXOK5S", "length": 3320, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास\nपिंपरीत धमकावून १४ तोळे दागिने लंपास\nतोंडाला रुमाल बांधून आलेल्या दोघांनी शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष यांच्या भावाला पिस्तूलाचा धाक दाखवून १४ तोळे वजनाचे दागिने चोरले. हा प्रकार शनिवारी दुपारी बारा वाजता वाल्हेकरवाडी येथील कारनिव्हल हॉटेलच्या पाठीमागे घडला.\nदिलीप वाल्हेकर यांच्या कार्य��लयात घुसून दोघांनी दागिने लंपास केले आहेत. दिलीप हे शिवसेनेचे पिंपरी-चिंचवडचे माजी शहराध्यक्ष भगवान वाल्हेकर यांचे बंधू आहेत. त्याचा स्वतःचा व्यवसाय आहे. मात्र भरदुपारी घडलेल्या प्रकारामुळे खळबळ माजली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Aniket-kothale-murder-Kothale-family-today-hunger-strike/", "date_download": "2018-09-24T05:32:51Z", "digest": "sha1:FRU3MN2SIM57AEBG2SDAYTN4M26VTZ7V", "length": 5183, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nकोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nबडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेसह साथीदारांकडून खून करण्यात आलेल्या अनिकेत कोथळेचे कुटुंबीय सोमवारपासून येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत. अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी, यासाठी हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे अनिकेतचा भाऊ आशिष कोथळे याने सांगितले.\nदि. 6 नोव्हेंबरला रात्री कामटे आणि त्याच्या साथीदारांनी चोरीच्या गुन्ह्यात अटक केलेल्या अनिकेतवर थर्ड डिग्रीचा वापर केला. त्यात त्याचा मृत्यू झाल्यानंतर आंबोलीतील कावळेसाद येथे दोनदा जाळून मृतदेहाची विल्हेवाट लावली होती. त्यानंतर सर्वपक्षीय कृती समिती, कोथळे कुटुंबीय यांनी केलेल्या आंदोलनाची दखल शासनाकडून घेण्यात आली. शासनाकडून त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाखांची मदत देण्यात आली आहे.\nहा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अनिकेतच्या पत्नीला शासकीय नोकरी द्यावी या मागण्यांसाठी कोथळे कुटुंबियांनी सोमवारपासून उपोषणाचा इशारा दिला होता.\n३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त\nजमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी\nजत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान\nयुवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nसांगली, कुपवाडमधील काही मुंबई पोलिसांच्या रडारवर\nकोथळे कुटुंबीयांचे आजपासून उपोषण\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-zip-president-shinde-bjp-login-issue/", "date_download": "2018-09-24T06:01:01Z", "digest": "sha1:W4UB7Z53SNX6JV32A7XZLDNKR3JSOKH2", "length": 8706, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › साखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी\nसाखरपुड्यातच वर्ष सरलं, लग्‍नाचा मुहूर्त कधी\nभाजपाच्या बिर्‍हाडात घुसून जिल्हा परिषद अध्यक्षपदी संजय शिंदे यांची निवड होऊन मार्च महिन्यात वर्ष सरत आले आहे. तरीही जि.प. अध्यक्ष शिंदे यांचा भाजपाच्या घरात अधिकृत गृहप्रवेश न झाल्याने साखरपुड्याच्या उत्साहातच वर्ष सरलं, पण लग्‍नाचा मुहूर्त लागणार तरी कधी, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. विकासात राजकारण नाही, अशी भूमिका जरी मामांनी घेतली असली, तरी विकासाच्या नावाने एकाही धन्याचा कुंकू न लावता अनेक घराचा संसार करण्याचा प्रकार होत असल्याची तिखट प्रतिक्रिया राजकीय क्षेत्रात उमटत आहे.\nमाहेरची ओढ अजूनही मामांना कायम असून एक पाय माहेरात, तर एक पाय सासरी असल्याचेही गमतीने म्हणण्यात येत आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख, सहकारमंत्री सुभाष देशमुख, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी वर्षभरापूर्वी जि.प. अध्यक्षांचा अधिकृत गृहप्रवेश होण्याचे संकेत दिले होते. याला नवरी मामानेही सहमती दर्शविली होती. नंतरच्या काळात मात्र सासरचा वचक सैल झाल्याने माहेरी चकरा मारण्याचा प्रकार सातत्याने वाढत असल्याचे दिसून येते. पंढरीच्या दारी शनिवारी ���योजित करण्यात आलेल्या माहेरच्या कार्यक्रमासाठी मामांनी सासरच्या घरातील दोन महत्त्वाचे कार्यक्रम सोडून माहेरच्या कार्यक्रमात आपल्या मूळ घरच्या कार्यक्रमास हजेरी लावली. माहेरची ओढ असणे स्वाभाविक आहे,\nमात्र दिल्या घरातील नियम व प्रथा सोडून रोजच माहेरची वाढणारी ओढ सासरच्या घराला धोकादायक ठरली आहे. त्यामुळे संसार दीड वर्षात टिकेल की नाही, असाही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे. आतापर्यंत साखरपुड्यातील वर्षभरात झालेल्या सर्व कार्यक्रमात माहेरच्या कार्यक्रमालाच जास्त उपस्थित असल्याचे दिसून आले आहे. जिल्हा परिषदेच्या सासरी असलेल्या आनंदी नणंदेला मात्र मुद्दामहून जाऊबाईंचा त्रास होत असल्याचेही दिसून येत आहे. त्यामुळे सासरी घरभेदीचे वातावरण दिसून येते. आनंदी नणंदेला आता घरातच कवडीचीही किंमत थोरल्या जाऊबाई देत नसल्याने नणंदेने आपल्या देवाभाऊकडे पुन्हा चकरा वाढल्या आहेत.\nमात्र गृहलक्ष्मी आपल्याच घरात कायम रहावी, यासाठी देवाभाऊंही नणंदेच्या तक्रारी या कानाने ऐकून, त्या कानाने बाहेर सोडून वेळ मारुन नेत असल्याचेही गंमतीने सांगण्यात येते. दीड वर्षानंतर पुन्हा जिल्हा परिषदेच्या सारीपाटाच्या संसारात पुन्हा कांही तरी गडबड होण्याची शक्यता असल्याने केवळ साखरपुड्यातच अर्धा संसार करण्याचाही डाव असल्याची शक्यता व्यक्‍त होत आहे.\nऐनवेळी लागलेल्या लग्‍नात भावकीचे नाते जोडलेल्या काँग्रेसच्या सिध्दाभाऊंचाही हात दीड वर्षानंतर पुन्हा सुटणार असल्याचीही चर्चा आहे. दीड वर्षानंतर पुन्हा पहिला घरोबा पूर्वपदावर येणार असल्याचे भाकित असल्याने तोपर्यंत असंच उघड्यावरच संसार चालणार असल्याचेही चर्चा होत आहे. त्यामुळे भाजपाच्या घराची चिंता वाढू लागली आहे. दीड वर्षाच्या काळात घर फुटण्यापेक्षा अधिकृत विवाहाचा बार फोडण्याचे धाडस आता भाजपाच्या घरातील कर्त्याला करावे लागणार आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री ��न आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/To-complete-the-Gharkul-Yojana-is-my-wari-says-Sunitatai-gadakh/", "date_download": "2018-09-24T05:43:00Z", "digest": "sha1:LHVXJ7DYWQU3ACYH5OLKVS3OEKP6FRTU", "length": 5377, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " घरकुल योजना पूर्ण करणे हिच माझी वारी : सुनीताताई गडाख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › घरकुल योजना पूर्ण करणे हिच माझी वारी : सुनीताताई गडाख\nघरकुल योजना पूर्ण करणे हिच माझी वारी : सुनीताताई गडाख\nनेवासा तालुक्यात अनेकांना राहायला घरच नाही. हाच मूलभूत प्रश्‍न डोळ्यांसमोर ठेवून वर्षभरात सर्वच गरजूंना पंतप्रधान आवास योजना व रमाई आवास योजनेअंतर्गत लाभ दिला जाईल. ही योजना पंढरीची आषाढी वारी समजूनच पूर्ण केली जाईल, असा दृढविश्वास पंचायत समितीच्या सभापती सुनीताताई गडाख यांनी व्यक्त केला.\nसोनई जिल्हा परिषद गटात मंजूर झालेल्या व काम सुरू असलेल्या घरकुलांबाबत यशवंतनगर (वंजारवाडी) येथे आयोजित आढावा बैठकीत सभापती गडाख बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सरपंच सुधामती दराडे होत्या. गटविकास अधिकारी सुधाकर मुंढे, अंबादास राऊत, नानासाहेब दराडे, महादेव दराडे, सुनंदा दराडे, सुनील वाघ, ऋषीकेश निमसे उपस्थित होते. तालुक्यात पंतप्रधान आवास योजनेतून 1 हजार 84, तर रमाई योजनेतून 675 घरकुलांना या वर्षी मंजुरी देण्यात आली. माजी आ. शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा तालुक्यात जास्तीत जास्त घरकुल मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहील, असे त्यांनी सांगितले.\nहे काम करताना कुणाही लाभार्थ्यांला चकरा न मारता वेळोवेळी निधी उपलब्ध केला जाईल, असेही गडाख यांनी सांगितले. गटविकास अधिकारी मुंढे, युवा कार्यकर्ते सुभाष राख यांची भाषणे झाली. सभापती व उपसभापतींनी यशवंतनगर येथे काम सुरू असलेल्या घरकुलांची पाहणी केली. 14 व्या वित्त आयोगातील सहा लाखांच्या बंदीस्त गटार कामांची पाहणी केली. प्रास्ताविक रमेश घोरपडे यांनी केले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : ला��बागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Take-more-crop-insurance-for-more-farmers-in-jalna/", "date_download": "2018-09-24T05:40:21Z", "digest": "sha1:AHU2H4HUF5YMBRH2GLFZO5QEYAKEOOVB", "length": 7646, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा घ्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा घ्या\nअधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा घ्या\nपीकविमा भरून घेण्यासाठीची मुदत 24 जुलैपर्यंत असून जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत बँका, जिल्हा मध्यवर्ती बँका व आपले सरकार केंद्रांनी शर्थीचे प्रयत्न करुन जिल्ह्यातील अधिकाधिक शेतकर्‍यांचा पीकविमा भरून घ्यावा. या कामी कृषी विभाग, सहकार विभाग तसेच मार्केट कमिटी समन्वय साधून शेतकर्‍यांचा पीकविमा भरून घेण्यास सहकार्य करण्याचे निर्देश पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी दिले.\nजिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पीकविमा, कर्जमाफी व बोंडअळी अनुदान वाटपासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री लोणीकर बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी पी.बी. खपले, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था एन.व्ही. आघाव, अग्रणी बँक व्यवस्थापक ईलमकर यांच्यासह जिल्ह्यातील विविध बँकांचे व्यवस्थापक उपस्थित होते.\nपालकमंत्री लोणीकर म्हणाले की, पीकविमा भरण्यासाठी कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. गतवर्षी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पुढाकारामुळे जालना जिल्ह्यातील शेतकर्‍यांचा पीकविमा ऑफलाइन भरून घेण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानगी मिळाली होती, परंतु यावर्षी शेतकर्‍यांचा पीकविमा हा ऑनलाइनच भरून घेण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 65 शाखांपैकी केवळ 13 शाखांमध्येच ऑनलाइन पद्धतीने पीकविमा भरून घेण्याची सोय उपलब्ध आहे. तसेच मध्यवर्ती बँकेकडे अत्यंत कमी मनुष्यबळ असल्याने मध्यवर्ती बँकेच्या उर्वरित शाखेमधील शेतकर्‍यांचा पीकविमा भरण्याचे काम जिल्ह्यातील इतर राष्ट्रीयीकृत बँकेने करण्याबरोबरच ग्रामीण भागात ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पीकविमा भरून घेण्याच्या सूचना देत ए��ही शेतकरी पीकविमा भरण्यापासून वंचित राहणार नाही. याची दक्षता घेण्याचे निर्देशही बँक अधिकार्‍यांना दिले.\n263 कोटींचे अनुदान मंजूर\nबोंडअळीच्या प्रादुर्भावाने जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले होते. या नुकसानापोटी जिल्ह्यासाठी 263 कोटी रुपयांचे अनुदान मंजूर झाले असून ही मदत तीन टप्प्यांत देण्यात येणार आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील 73 कोटी रुपयांच्या मदतीची रक्कम प्रशासनास प्राप्त झाली. ही रक्कम विविध बँकांमार्फत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करण्यात आली. दुसर्‍या टप्प्यातील 110 कोटी रुपयांची रक्कम जिल्हा प्रशासनास प्राप्त झालेली आहे. तालुकानिहाय तहसीलदारांना वितरित करण्यात आली आहे. लवकरच ही रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Ornaments-stolen-from-katyayani-temple-kolhapur/", "date_download": "2018-09-24T05:33:40Z", "digest": "sha1:UOH7EN5XOK3BQLQSMCT74ZRSEYDDUQ3P", "length": 5255, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कात्यायनी मंदिरात चोरी; देवीचे दागिने लंपास | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कात्यायनी मंदिरात चोरी; देवीचे दागिने लंपास\nकात्यायनी मंदिरात चोरी; देवीचे दागिने लंपास\nकळंबा येथील कात्यायणी मंदिरातील देवीचे दागिने चोरीला गेल्याची घटना बुधवारी पहाटेला उघडकीला आली. वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मंदिराचे लाकडी दरवाजे तोडून चोरट्यांनी सुमारे दीड लाख रूपये किंमतीचा चांदीचा मुकूट, पंचारतीसह अन्य ऐवज लंपास केला.\nकात्यायणी मंदिरात रामचंद्र गुरव पुजारी म्हणून काम करतात. आज (बुधवारी) पहाटे पुजेसाठी ते मंदिरात आले. यावेळी गाभार्‍यातील दरवाजा तोडण्यात आल्याचे निदर्शनास आले.\nदर्शन मंडपातील लोखंडी कपाट उचकटण्यात आले होते. कपाटातील ऐवज लंपास करण्यात आला होता. इतर दोन चांदीचे ताटे, पितळी भांडी व देणगीची काही रक्कम सुरक्षित आहे.\nश्‍वान पथकाला घटनास्थळी पाचारण करण्यात आले. श्‍वानाने मंदिरापासून मुख्य रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर परिसरात घुटमळले. मंदिर परिसरातील सहा सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. काही दिवसांपासून ही यंत्रणा बंद स्थितीत आहे.\nपोलिस उपअधीक्षक सुरज गुरव, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक तानाजी सावंत, करवीरचे पोलिस निरीक्षक सुनिल पाटील यांच्यासह शहर पोलिस ठाण्यातर्गंत गुन्हे प्रगटीकरण पथकातील पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली.\nसराईत टोळीचे हे कृत्य केले असावे, असा संशय सुरज गुरव यांनी व्यक्त केला. मंदिरातील चोरीच्या घटनेमुळे कात्यायणी पंचक्रोशीत भाविकात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kankavli-Nagar-Panchayat-Election-12-thousand-525-voters/", "date_download": "2018-09-24T05:30:22Z", "digest": "sha1:E6TW6HANDVOQZV5H4HS7LHTEVEWPZP6O", "length": 7160, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवली न.पं. निवडणूक : १२ हजार ५२५ मतदार निश्‍चित | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवली न.पं. निवडणूक : १२ हजार ५२५ मतदार निश्‍चित\nकणकवली न.पं. निवडणूक : १२ हजार ५२५ मतदार निश्‍चित\nकणकवली नगरपंचायतीच्या एप्रिलमध्ये होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 12 हजार 525 मतदार निश्‍चित करण्यात आले आहेत. यामध्ये प्रभाग 7 मध्ये सर्वाधिक 1079 तर प्रभाग 2 मध्ये सर्वात कमी 437 मतदार आहेत. यावर्षीच्या निवडणुकीसाठी 1331 एवढ्या वाढीव मतदारांची भर पडली आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या निवडणुकीवेळी 11 हजार 194 मतदार होते. 17 प्रभागांसाठी पाच केंद्रांवर मतदान होणार आहे.\nनगरपं��ायत निवडणुकीसाठी मतदारांची प्रभागनिहाय यादी नगरपंचायतीकडून जाहीर करण्यात आली आहे. या मतदार याद्यांवर 107 हरकती घेण्यात आल्या होत्या. त्यावर सुनावणी पूर्ण करून प्रांताधिकारी तथा नगरपंचायत निवडणूक निर्णय अधिकारी अंतिम मतदार यादी प्रसिध्द केली आहे. त्यानुसार प्रभाग क्र. 1 मध्ये 980, प्रभाग 2 मध्ये 437, प्रभाग 3 मध्ये 724, प्रभाग 4 मध्ये 582, प्रभाग 5 मध्ये 645, प्रभाग 6 मध्ये 754, प्रभाग 7 मध्ये 1079, प्रभाग 8 मध्ये 703, प्रभाग 9 मध्ये 821, प्रभाग 10 मध्ये 709, प्रभाग 11 मध्ये 674, प्रभाग 12 मध्ये 787, प्रभाग 13 मध्ये 818, प्रभाग 14 मध्ये 862, प्रभाग 15 मध्ये 583, प्रभाग 16 मध्ये 622, प्रभाग 17 मध्ये 745 असे मतदार आहेत. आता कोणत्याही क्षणी निवडणूक तारीख आणि आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर निवडणुकीची सर्व तयारी नगरपंचायत प्रशासनाने पूर्ण केली आहे.\nशहरातील रा.बा. उचले शाळा क्र. 1, श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र.2, सद‍्गुरू भालचंद्र विद्यालय शाळा क्र.3, जि.प. शाळा क्र. 4 आणि विद्यामंदिर हायस्कूल अशी पाच मतदान केंद्रे निश्‍चित झाली आहेत. प्रभाग 1 साठी शाळा क्र. 2 पहिलीचा वर्ग, प्रभाग 2 साठी शाळा क्र. 2 सहावीचा वर्ग, प्रभाग 3 साठी शाळा क्र. 2 पाचवीचा वर्ग, प्रभाग 4 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 12, प्रभाग 5 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 16, प्रभाग 6 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 28, प्रभाग 7 साठी शाळा क्र. 3 इमारत क्र. 1, प्रभाग 9 साठी शाळा क्र. 3 इमारत क्र. 3, प्रभाग 10 साठी शाळा क्र. 1 इमारतीचा उत्तर भाग, प्रभाग 11 साठी शाळा क्र. 1 इमारतीचा पश्‍चिम भाग, प्रभाग 12 साठी शाळा क्र. 4 अंगणवाडी इमारत, प्रभाग 14 साठी शाळा क्र. 4 शिक्षण विभाग कार्यालय, प्रभाग 15 साठी विद्यामंदिर हायस्कूल रूम क्र. 13, प्रभाग 16 साठी शाळा क्र. 5 अंगणवाडी इमारत, प्रभाग 17 साठी शाळा क्र. 5 दुसरीचा वर्ग अशी मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजन���चा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/politician-should-stay-away-from-marathi-literature-festival-says-laxmikant-deshmukh/", "date_download": "2018-09-24T05:33:27Z", "digest": "sha1:KQOS6ONIVPHBF2CX2XVBOK3MDALYDYC5", "length": 4509, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साहित्य संमेलनात नेत्यांचा हस्तक्षेप नको : देशमुख | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › साहित्य संमेलनात नेत्यांचा हस्तक्षेप नको : देशमुख\nसाहित्य संमेलनात नेत्यांचा हस्तक्षेप नको : देशमुख\nउस्मानाबाद : पुढारी ऑनलाईन\nसाहित्य संमेलनात राजकीय हस्तक्षेप नको, असे मत साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी व्यक्त केले आहे. उस्मानाबाद येथे एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे. गुजरातमध्ये बडोदे येथे होणाऱ्या ९१ व्या मराठी साहित्य संमेलनाचे देशमुख असणार आहेत.\nदेशमुख यांनी अनेक राजकीय विषयांवर थेट मत व्यक्त केले. राज्यातील फडणवीस सरकार बरोबरच केंद्र सरकावरही देशमुख यांनी टीका केली. दोन्ही सरकारकडून अभिव्यक्ती स्वातंत्र्याबाबत चुकीची धोरणे राबविली जात असल्याचे मत देशमुख यांनी व्यक्त केले.\nदेशाची राज्य घटनाच बदलण्याची भाषा सत्ताधारी पक्षातून होत असल्याच्या मुद्यावरही देशमुख यांनी थेट भाष्य केले. ते म्हणाले, 'देशाची घटना बदलण्याची मागणी चुकीचे आहे. मुळात घटना बदलणे कोणालाही शक्य नाही. घटना बदलाची भाषा करणे ही केवळ भडक वक्तव्य करून प्रसिद्धी मिळवण्याचे आहे. मुळात अशी वक्तव्ये करणाऱ्यांनाही हे माहिती आहे की, घटना बदला येणार नाही.'\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/2-Sharpshootters-arrested-by-the-city-police/", "date_download": "2018-09-24T05:38:02Z", "digest": "sha1:VRJQTDXS7Z5PJMQOJRRYXAOGLXMLGUQN", "length": 5334, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिवंडीत हत्येचा कट पोलिसांनी उधळला? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › भिवंडीत हत्येचा कट पोलिसांनी उधळला\nभिवंडीत हत्येचा कट पोलिसांनी उधळला\nभिवंडी शहरातील समदनगर परिसरातील एका बड्या राजकीय नेत्याची हत्या करण्याच्या उद्देशाने आलेल्या 2 शार्पशुटरांचा शहर पोलिसांनी फिल्मी स्टाईलने पाठलाग करून त्यांना गजाआड केले. ही घटना गुरुवारी पहाटे वाजा मोहल्ला येथील सुपर टॉवर समोर घडली. मोहमद साजिद निसार अन्सारी (30 रा. किडवाईनगर), दानिश मो. फारुख अन्सारी (20, रा. शांतीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.\nशहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शरद बरकडे, पोलीस उपनिरीक्षक अनिल पाटील यांचे पथक बुधवारी मध्यरात्री वाजा मोहल्ला परिसरात गस्त घालत असताना सुपर टॉवर समोर दोनजण मोटरसायकल उभी करून संशयास्पद हालचाली करत असल्याचे पोलिसांना दिसले. पथकाने या दोघांना हटकले असता दोघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सुमारे 20 मिनिटे दोघांचा पाठलाग करून नागरिक नुरुद्दीन मोमीन ऊर्फ कल्लन व जाकीर अली खान या दोघांच्या मदतीने त्यांच्या मुसक्या आवळल्या.\nया दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्या कमरेला खोचलेले 1 लाख 5 हजार रुपये किंमतीचे दोन विदेशी बनावटीचे पिस्तूल सापडले. या पिस्तुलांवर मेड इन यूएसए असे लिहिले आहे. त्यांच्याकडून 15 जिवंत काडतूसे, 2 मोबाईल, एक मोटरसायकल, असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुरुवारी दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 24 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या दोघांचा कोणत्या गँगशी संबंध आहे का याबाबत अधिक तपास एपीआय जिलानी शेख करीत आहेत.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A5%E0%A5%89%E0%A4%AE%E0%A4%B8_%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%B8", "date_download": "2018-09-24T06:26:49Z", "digest": "sha1:A3QZ6VFPKEWORBQQRWO653T576NJPMVB", "length": 7154, "nlines": 143, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "थॉमस रॉबर्ट माल्थस - विकिपीडिया", "raw_content": "\nथॉमस रॉबर्ट माल्थस (१७६६ - १८३४) हा इतिहास आणि राजकीय अर्थशास्त्राचा ब्रिटिश अभ्यासक होता. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा पुरवताना नैसर्गिक स्रोत धोक्यात येऊन, अन्नधान्याचा तुटवडा भासेल आणि त्यातून दुष्काळ, दंगेधोपे, युद्धे अशी अराजकसदृश परिस्थिती निर्माण होईल, असा इशारा त्याने लोकसंख्यावाढीचा सिद्धांत मांडताना दिला होता.[१]\nइ.स. १७९८ मधे त्याने आपले लोकसंख्या वाढीबद्दलचे, अतिशय प्रसिद्ध असे विचार, प्रथम मांडले होते. माल्थसच्या मताप्रमाणे कोणत्याही देशाची लोकसंख्या, नेहमी भूमितीय गुणोत्तराने वाढत जाते तर या लोकसंख्येची भूक भागू शकेल अश्या अन्नपदार्थांची त्या देशातील निर्मिती फक्त अंकगणितीय गुणोत्तरानेच वाढू शकते. सोप्या शब्दात सांगायचे तर लोकसंख्या वाढीचा वेग हा अन्नपदार्थ उत्पादनाच्या वेगापेक्षा, नेहमीच जास्त असतो. माल्थस पुढे म्हणतो की असे जरी असले तरी निसर्गाने असे काही अडथळे (दुष्काळ, रोगराई, युद्धे,पूर) या लोकसंख्यावाढीच्या मार्गात निर्माण केले आहेत की जर माणसाने या बाबतीत काहीच केले नाही(शक्य असल्यास) तर जगातली लोकसंख्या आपोआपच मर्यादित राहील. जर मानवजातीने हे अडथळे दूर करण्याचा मुद्दाम प्रयत्न केला तरच जगाची लोकसंख्यावाढ अनियंत्रितपणे मोठी होईल.\n↑ शेखर देशमुख (११ जुलै २०१२). \"लोकसंख्यावाढीची चिंता : रास्त की अनाठायी\" (मराठी मजकूर). दिव्य मराठी. २४ ऑगस्ट २०१४ रोजी पाहिले.\nइ.स. १७६६ मधील जन्म\nइ.स. १८३४ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ मार्च २०१८ रोजी १६:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/67215?page=4", "date_download": "2018-09-24T05:45:45Z", "digest": "sha1:PEV2ZDOWDG4NANH2XM7DQ2UBEOGTEIT4", "length": 45420, "nlines": 292, "source_domain": "www.maayboli.com", "title": "साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ���ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /साहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट\nसाहित्य आणि दृकश्राव्य माध्यम - पुस्तके आणि चित्रपट\n'रोमिओ ज्युलिएट' पासून 'ब्युटी अँड द बीस्ट' पर्यंत\n'गॉडफादर' पासून 'सेक्रेड गेम्स' पर्यंत,\n'सिंहासन' पासून 'गेम ऑफ थ्रोन्स' पर्यंत\n'लॉर्ड ऑफ द फ्लाईज' पासून 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' पर्यंत आणि\n'शायनिंग थ्रू' पासून 'राझी' पर्यंत\nह्या सगळ्या चित्रपटांना जोडणारा समान धागा कुठला असे विचारले तर पटकन लक्षात येते की हे सगळे चित्रपट लिखित स्वरूपातील साहित्यकृतीवर आधारलेले आहेत.\nआपण दरवर्षी शेकडो चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री बघतो पण दरवेळी त्या कलाकृतीचा मूळ ऊगम तिचा जन्मदाता आपल्याला अनभिज्ञ असतो.थोडा प्रयत्न केल्यास आपण साहित्यकृतीवर आधारित चित्रपट/नाटके/वेबसिरिज/डॉक्युंमेंट्री ची जंत्री ईथे बनवू शकतो. सगळ्यांना ह्या माहितीचा निश्चितच ऊपयोगी होईल.\nसाहित्य आणि सिनेमाचे भाषेचे बंधन नाही. साहित्य आणि चित्रपटाची जुजबी माहिती (उदा. साल, लेखक वगैरे) आणि दोहोंची लिंक जोडणारा एकतरी दुवा (ऊदा. विकी लिंक) प्रतिसादात दिल्यास अधिक माहिती मिळवू ईच्छिणार्‍याला सुरूवात करण्यास सोपे जाईल.\nडॉक्युमेंट्री आणि नाटकांसाठी यू-ट्यूब वा तत्सम विडिओज चालतील, पण घटना/भाषणे/गाणी/फॅनमेड विडिओज टाळल्यास बरे होईल.\nपण सगळ्यात महत्वाचे म्हणजे पुस्तक आणि चित्रपटाबद्दल तुमची मते, अभ्यास, संशोधन, माहिती प्रतिसादात नक्की लिहा.\nलिखित कलाकृती आधी आणि त्यावर बेतलेले चित्रपट/नाटक/ वेबसिरिज हे महत्व अधोरेखीत करण्यासाठी धागा चित्रपट सदरात न ऊघडता 'वाचू आनंदे' ह्या सदरात ऊघडला आहे.\nजुना (सध्या बंद पडलेला) धागा असल्यास त्या धाग्याची लिंक ईथे टाकून हा धागा पुढे चालवू शकतो.\nटीप - प्रतिसाद देतांना पुस्तकाचे/सिनेमाचे नाव बोल्ड टाईपमध्ये लिहाल्यास चाळतांना सोपे जाईल एखादे नाव सापडायला.\nधाग्यात गॉडफादरचे नाव आले आहे तर सुरूवात गॉडफादरनेच करतो.\n१९६९ साली आलेल्या मारिओ पुझोच्या 'द गॉडफादर' ह्या कादंबरीवरच बेतलेला पहिला सिनेमा 'द गॉडफादर' १९७२ साली आला आणि त्यानंतर ऊरलेले दोन भाग १९७४ आणि १९९० साली आले. 'लॉर्ड ऑफ द रिंग्ज' आणि नंतर 'हॅरी पॉटर पुस्तकांना' लोकाश्रय मिळण्याआधी बायबल खालोखाल सर्वात जास्तं वाचली/विकली गेलेली कादंबरी होती गॉडफादर (ऐकीव माहिती).\nईटलीतल्या सिसिली (जिथले योद्धे प्राचीन काळी शूरवीर म्हणून प्रसिद्धं होते) मधून सावकारापासून जीव वाचवून पळालेला एक लाजरा मुलगा अमेरिकेत येऊन सात घराण्यांनी व्यापलेल्या गुन्हेगारी जगताचा सगळ्यांना पुरून ऊरणारा अनभिशिक्त सम्राट कसा होतो त्याची आणि त्याच्या पुढच्या दोन पिढ्यांची कहानी म्हणजे 'गॉडफादर'\nपुस्तक आणि चित्रपट दोन्हीही आपापल्या क्षेत्रात यश आणि गुणवत्तेचे मापदंड आहेत. चित्रपटाने, पुझो बरोबरच कपोला (डिरेक्टर), ब्रँडो, डी नीरो आणि अल पचिनोला अनंत काळासाठी यशाच्या शिखरावर नेऊन ठेवले.\nमराठीतल्या सिंहासन आणि सामनासारखेच कधीही बघितले तरी आजिबात आऊटडेटेड न वाटणारे सिनेमे आहेत गॉडफादर. ह्या नंतर गुन्हेगारांना ग्लोरिफाय करणार्‍या सिनेमांची लाटच आली. रामूची 'सरकार' मालिकाही ह्यावरच बेतलेली आहे.\nहो वावे अनेकदा आवडलेले\nहो वावे अनेकदा आवडलेले चित्रपट हे एका अगदीच सामान्य साहित्यवस्तूवरही आधारलेले असू शकतात.\nमी बर्‍याच वाचल्यात त्यांच्या\nमी बर्‍याच वाचल्यात त्यांच्या. फार कमी नावे लक्षात आहेत.\nआता लायब्ररीत गेले की सगळ्या शोधून एकेक पान तरी वाचून काढेन म्हणजे मला आठवेल वाचलीये की नाही आणि कशावर आहे ते.\nअवो.. मी दिलेली लिंक टाका की,\nअवो.. मी दिलेली लिंक टाका की, या धाग्याची गरजच उरत नाही मग..\nधाग्याची गरजच उरत नाही मग.. >\nधाग्याची गरजच उरत नाही मग.. >> अहो धागा नाही उरला तर तुमची लिंक कशी उरेल शेखचिल्लीची गोष्ट वाचली/पाहिली आहे का लिहा पाहू इथे summary.\n> Submitted by नीधप on 31 August, 2018 - 22:08 > प्रतिसाद आवडला. थोडंफार याच अर्थाचं मी टंकून ठेवलेलं ते तसेच पेस्टतेय.\nनिकोल किडमन आणि शैलीन वूडले यांचा उल्लेख केल्यानंतर लियान मोरीआर्टीच्या Big Little Lies या पुस्तकावरून बनलेली त्याच नावाची मिनीसिरीज आठवणे साहजिक आहे.\nशब्द, पानांची मर्यादा नसल्यामुळे पुस्तकात पात्रं नीट-सविस्तर develop केलेली असतात, भरपूर घटना- त्याबद्दल वेगवेगळ्या पात्रांचा दृष्टिकोन अगदी डिटेलमधे लिहिलेला असतो. हे सगळं दोन तासांच्या चित्रपटात बसवणे जवळपास अशक्य असतं. वेळ, बजेटच्या मर्यादा येतात. काही घटना, पात्रं यांची काटछाट करावी लागते. आणि मग चित्रपट कितीही चांगला बनवला तरी पुस्तकाचे लॉयल फॅन समाधानी होऊ शकत नाहीत, ते तक्रार क��त राहतात. यावर एक चांगला उपाय म्हणजे मिनिसिरीज बनवणे. ७-८ तासांचा चित्रपट. यांचं शक्यतो बिन्ज करायचं. एनिवे तर\nनिकोल, शैलीन सोबत रिज वेदरस्पून, लॉरा डर्न, झोइ क्रवित्झ अशा सगळ्या सुंदर बायकांची गर्दी असलेली ही ७ भागांची मालिका जीन-मार्क वॅलीने दिग्दर्शित केली आहे.\nसमुद्रकिनार्यावरील एका श्रीमंत, सुशेगाद गावात जेन ही एकल पालक रहायला येते. मुलाच्या शाळेतील पहिल्याच दिवशी तिची ओळख मॅडलीन आणि सेलेस्ट यांच्याशी होते. एकेकाळी स्वतःदेखील एकल पालक असल्याने सहानुभुती वाटून मॅडी लगेच जेनला आपल्या पंखाखाली घेते. पहिल्याच दिवशी अशी काहीतरी घटना घडते की नोकरी न करणारी, अर्धवेळ नोकरी करणारी आणि अतिशय यशस्वी करीअर असणारी असे 'आई'चे वेगवेगळे गट तयार होतात आणि त्यांच्यात शीतयुद्धला सुरवात होते, ते वाढत जाते. प्रत्येकजण आपल्या भूत/वर्तमानकाळातले ओझे घेऊन वावरत आहे, प्रतिक्रिया देत आहे. हे इतके वाढत जाते की एक खून होतो. कोणाचा खून झाला, कोणी आणि का केला याचा फ्लॅशबॅक हे कथानक. बाहेरून चकाचक दिसणाऱ्या घरात, लग्नात, पालकांत दडलेले सांगाडे दाखवणारी हि मालिका नक्की पहा.\nमला परत एकदा पुस्तकापेक्षा सिरीज आवडली कारण:\n• भरपूर ऐमी नामांकन आणि विजेते आहेत या मालिकेला.\n• २०१९ मध्ये दुसरा सिझन येईल ज्यात मेरीला स्ट्रीप आहे.\nजिलियन फ्लीनचे मला सर्वात\nजिलियन फ्लीनचे मला सर्वात जास्त आवडलेले पुस्तक Sharp Objects आणि त्याच नावाची जीन-मार्क व्हॅलीने (तोचतो Big Little Lies वाला. याचे जुने काम बघायला हवे आणि पुढे कोणता प्रोजेक्ट घेतो त्यावर लक्ष ठेवायला हवे) दिग्दर्शीत केलेली ८ भागांची मिनीसिरीज.\n३३ वर्षांची अविवाहित कमील प्रिकर 'शिकागो डेली पोस्ट' मधे गुन्हेवार्ताहर म्हणून काम करतेय. तिच्या जन्मगावी गेल्या वर्षी एका ९ वर्षांच्या मुलीचा (ऍन) खून झाला होता आणि आता दुसरीएक १० वर्षांची मुलगी (नताली) हरवली आहे. याचे वार्तांकन करायला कमील घरी येते. पुढच्या १५ दिवसात काय घडते त्याबद्दलची ही गोष्ट.\nपुस्तक आणि सिरीज दोन्ही समप्रमाणात चांगले आहेत कारण:\n• लेखिका, दिग्दर्शक दोघे आपापल्या क्षेत्रात माहीर आहेत.\n• पुस्तक वाचले नसल्यास काही गोष्टी (खासकरून शेवट) समजण्यास अवघड वाटू शकतो असे सोमिवरच्या काही पोस्ट्स वाचून वाटले. पण दिग्दर्शकाने चमच्याने भरवणे केले नाही एवढेच त्याब���्दल म्हणता येईल.\n• मालिकेत जो काही बदल केला आहे व्यक्तिरेखेत, घटनांत, त्या कधी घडतात यात तो improvementच आहे.\n• संगीत थोर आहे.\n• सगळ्यांचा अभिनय झकास झालाय. खासकरून कमीलचे काम करणारी एमी अॅडम्स जबरदस्त. एमीला एमी मिळालेच पायजे खरंतर बक्षिसांच्याबाबतीत हे 'नेक्स्ट बिग लिटल लाईज'च असणार आहे\n• यात एक 'गर्ल पॉवर'बद्दलचा सिन आहे आणि दुसरा 'कन्सेन्ट म्हणजे काय' याबद्दलचा. त्यावर घमासान चर्चा होऊ शकते :-|\n• सगळ्यात शेवटी imdb वरच्या एकाचे शब्द उसने घेऊन हेच म्हणेन की हे बघून/वाचून झाल्यावर If you want to restore your faith in humanity then watch something else.\nसहज उत्सुकता म्हणून: BLL आणि SO वाचलेल/बघितलेल कोणीच नाहीय का माबोवर\n<< अपने पराए (उत्पल दत्त,\n<< अपने पराए (उत्पल दत्त, अमोल पालेकर, आशालता, भारती आचरेकर, शबाना, बहुतेक गिरीश कर्नाड सुद्धा) पाहिलाय. >>\nमाझ्या मते शबाना आजमी चा अभिनय या चित्रपटात सर्वोत्तम झाला आहे.\nचित्रपट समजून बघायच्या वयात\nचित्रपट समजून बघायच्या वयात पाहिलेला अत्यंत आवडता चित्रपट म्हणजे अल पचिनो चा \"सेंट ऑफ अ वुमन\". मूळ इटालियन कादंबरी आणि इटालियन चित्रपटावर बेतलेला हा चित्रपट बॉलीवूड मध्ये कॉपी झाला नाही त्याचे अतीव दु:ख\nमी तर स्टार कास्ट ही ठरवली होती. हिंदी त नसीरुद्दीन शाह अल पचिनो च्या भुमिकेत चपखल बसला असता. मराठीत नाना\nअप इन द एअरः\nअप इन द एअरः\nजॉर्ज क्लुनी आणि वेरा फार्मिगा यांच्या प्रमुख भुमिका असलेला हा सिनेमा याच नावाच्या वॅल्टर किमच्या कादंबरीवर आधारीत आहे. मला कादंबरी एव्हडी खास आवडली नाही, पण चित्रपट आवडतो.\nजॉर्ज क्लुनीने स्मगनेस आणि आत्मविश्वासू रायन बिंघमचे व्यक्तिमत्व सुंदर उभे केले आहे. त्याचबरोबर तो नुसता कोरडा, लोकांना नोकरीवरून काढायला घेतलेला भाडोत्री 'गुंड' न वाटता स्वतःचे काम करणारा, एकटा राहणारा, स्वतःच्या जीवनशैलीत गुरफटून गेलेला आणि ती जीवनशैली 'आवडणे' मान्य केलेला रायन बिंघम तुमच्या-आमच्या सारखा सामान्य माणूस वाटतो. वेरा फार्मिगा मला आवडते. ती स्कॉर्ससीच्या डिपार्टेडमध्ये आहे.\nअँमी, मी SO वाचलीय, छान आहे\nअँमी, मी SO वाचलीय, छान आहे पण मला गॉन गर्ल जास्त आवडते, BLL शोधते आता. ह्या पोस्टसाठी थँक्स\nमस्त ओळख अ‍ॅमी आणि टवणे.\nमस्त ओळख अ‍ॅमी आणि टवणे.\nअनुभवी क्लूनीपुढे नवख्या अ‍ॅना केंड्रिकचे आधी ऊत्साहात असलेले आणि नंतर डिप्रेशनमध्ये जाणारे पात्रही सही अ‍ॅडिशन होती.\nछान आहे पण मला गॉन गर्ल जास्त आवडते, >> मॅगी, गॉन गर्ल बद्दल लिहिणार का\nसिनेमातले रोझामंड पाईकचे विक्षिप्तं वागणे आठवून अजूनही तौबा तौबा काय बाई आहे असे म्हणावेसे वाटते.\nम्हणजे रोझामंड पाईक विदाऊट गॉन गर्लच्या रेफरंस ने आठवली तरी तसेच म्हणावेसे वाटते पण ते आपले प्रेमाने.\n'गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू' आणि त्या सिरीज बद्दल लिहितो वेळ मिळाला की, रूनी मारा आणि डॅनिअल क्रेग ला घेऊन हॉलिवुड वाले एकाच पुस्तकावर सिनेमा बनवून थांबले पण स्वीडीश आणि फ्रेंचांनी लार्सनच्या सगळ्या पुस्तकांवर सिनेमे आणि वेबसिर्रिज बनवले आहेत. दुर्दैवाने हे बघायला लार्सन जिवंत नाही.\nअ‍ॅमी यांची पुस्तके व\nअ‍ॅमी यांची पुस्तके व चित्रपटांची यादी पाहिल्यास मी यातले फारसे वाचलेले वा पाहिलेले नाही असे लक्षात येतय. या धाग्यामुळे बघू यातले काही वाचले जाते का ते.\n> छान आहे पण मला गॉन गर्ल\n> छान आहे पण मला गॉन गर्ल जास्त आवडते, > गॉन गर्लमुळेच मला जिलियन फ्लिन माहित झाली. आणि ते पुस्तक भन्नाटच आहे. पण मला शार्प ऑब्जेक्टस जास्त आवडले त्यानंतर गॉन गर्ल आणि मग डार्क प्लेसेस.\nबादवे Dark Places वरपण चित्रपट बनला आहे. चार्लीझ थेरन आहे त्यात. मी पाहिला नाही.\n> मॅगी, गॉन गर्ल बद्दल लिहिणार का > गॉन गर्ल पुस्तकाबद्दल मी https://www.maayboli.com/node/61384 इथे लिहिले होते. तेच कॉपी पेस्ट करते:\nनिक आणि एमी यांच्या लग्नाचा ५वा वाढदिवस आहे. नेहमीप्रमाणे न्याहरी करुन निक कामाला (बहिणीसोबत चालू केलेला बार) जातो. थोड्या वेळाने घरासमोर राहणार्याचा फोन येतो की तुमच्या घराचं दार सताड उघडं आहे. निक घरी येऊन पाहतो तर हॉलमधलं सामान विखुरलं आहे आणि एमी गायब झालीय. मग पोलीसतपास, खून/अपहरणची शक्यता, आसपासच्या भागात एमीचा शोध, मिडीया सर्कस इ. चालू होतं आणि सांगाडे कपाटातून बाहेर पडू लागतात. निकला बायको गायब झाल्याचं दुःख, काळजी वाटत नाही. तिचे मित्रमैत्रीण कोण, तिचं घरातलं रुटीन काय अशा साध्या प्रश्नांची उत्तरं त्याला देता येत नाहीत. एवढंच काय तिचा रक्तगटदेखील त्याला आठवत नसतो. अधिक तपासात नुकताच एमीचा जीवनविमा दुप्पट केल्याचं कळतं. आणि अर्थातच संशयाची सुई त्याच्याकडे वळते. पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी पुस्तक नक्की वाचा किंवा चित्रपट बघा.\n> सिनेमातले रोझामंड पाईकचे विक्षिप्तं वागणे आठवून अजूनही त���बा तौबा काय बाई आहे असे म्हणावेसे वाटते > आपल्यालातर फार आवडली. माझे यूजरनाव तिच्यावरूनच घेतले आहे\n> म्हणजे रोझामंड पाईक विदाऊट गॉन गर्लच्या रेफरंस ने आठवली तरी तसेच म्हणावेसे वाटते पण ते आपले प्रेमाने. Proud > २००५ सालीचा किएरा नाईटलेचा Pride and Prejudice बघितला आहे का त्यात आहे रोजमण्ड पाईक\nटवणे सर, वाचा वाचा आणि आवडली तर सांगा\nप्राईड अॅंड प्रेजुडिसचं मराठी\nप्राईड अॅंड प्रेजुडिसचं मराठी भाषांतर वाचायला घेतलं होतं ते महाबोअर होतं. पण टेक देऊन वाचून काढलं एकदा आणि कादंबरी आवडली. सिनेमाही बघितला तर आवडला.\nThe four women ( की little women) ही कादंबरी पण जेन ऑस्टिनचीच आहे का शांता शेळक्यांनी ' चौघीजणी' नावाने अनुवाद केला आहे. तीही छान आहे. चित्रपट त्याच नावाने आहे की नाही ते माहीत नाही. थोडा पाहिला आहे.\nयावरून आठवलं, मी प्राईड अँड\nयावरून आठवलं, मी प्राईड अँड प्रेज्युडिस पुस्तक कध्धीचं विकत घेऊन ठेवलंय; पण अजून वाचलं नाहीये.\nत्यावरची बीबीसीची सहा () भागांची मालिका आणि कॉलिन फर्थ-जेनिफर एहल ही जोडी आपली फेव्हरिट\nत्या तुलनेत किएरा नाईट्लेचा सिनेमा फारसा आवडला नाही; म्हणजे त्याचं कास्टिंग अजिबातच आवडलं नाही.\nबचपन की सुनहरी यादें क्याटेग्रीत यावरची दूरदर्शन मालिका 'तृष्णा', दर रविवारी सकाळी १०-११ असायची; आम्ही ९वी-१०वीत असताना त्या मालिकेसाठी रविवारी सकाळचा ८-१० क्लास आटोपून धावतपळत घर गाठायचो. तेव्हा त्यातले सगळे कलाकार आवडले होते. आता परत पाहताना कसं वाटेल माहिती नाही.\nLittle women वर अमोल पालेकरांची मालिका होती की.. कच्ची धूप\nआशुतोष गोवारीकर होता त्यात\n२००५ सालीचा किएरा नाईटलेचा\n२००५ सालीचा किएरा नाईटलेचा Pride and Prejudice बघितला आहे का त्यात आहे रोजमण्ड पाईक >> हो हो.. रोझामंड मोठी अ‍ॅक्ट्रेस नसतांना ती पॉरोच्या एका एपिसोडमध्ये दुय्यम भुमिकेत होती तेव्हापासून आवडतेच... टिपिकल ईंंग्लिश रोझ फेस यु नो\nफ्लिनला वाचकांची नस चांगली सापडली आहे.. पण मला फ्लिनची पुस्तकं तेवढी आवडत नाही... कारण तेच कॅरॅक्टर बिल्डिंगपेक्षा नाट्ट्यावर जास्त भर...त्यामुळे मला स्टेफानी मायर्सही आजिबात आवडत नाही. डार्क प्लेसेस सिनेमा थ्रेऑन (ती स्वतः असाच ऊच्चार करते) मुळे तरून गेला... अन्यथा काही खास नव्हता... फ्लिनचे फक्त गॉन गर्ल वाचले आहे.\nLittle women वर अमोल पालेकरांची मालिका होती की.. कच्ची धूप\nआशुतोष गोवारी���र होता त्यात>> अच्छा. हे माहिती नव्हतं.\nआहाहा कच्ची धूप.. दर रविवारी\nआहाहा कच्ची धूप.. दर रविवारी सकाळी ११ वाजता लागायची बहुतेक.\nसोमवारी शाळेत सगळ्या जणी कधी एकदा मधली सुट्टी होतेय आणि कालच्या एपिसोडबद्दल बोलतोय आपण या मोडमधे असायचो आम्ही.\nतेव्हा आशुतोष गोवारीकर क्रश वगैरे होता.\nनी, तू मा स मै\nनी, तू मा स मै\n>>देवदासची कल्पना ज्याच्यावरून उचलली (असे कुठेतरी वाचले होते) ते The Idiot पुस्तक वाचले आहे. अतिशय आवडले.\nदेवदास ही मुळात शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी आहे आणि चित्रपट त्यावर आहे. इंग्रजी पुस्तकावरून कसा बेतला असेल \n> अॅमीच्या पोस्टी आवडल्या. >\n> अॅमीच्या पोस्टी आवडल्या. > धन्यवाद ललिताप्रीति.\n'तृष्णा' मालिकेबद्दल काहीच माहित नाही. तेव्हा आम्ही फार लहान होतो. बहुतेक आमच्या घरी टीव्हीपण नसेल\n> The four women ( की little women) ही कादंबरी पण जेन ऑस्टिनचीच आहे का > नाही याची लेखिका Louisa May Alcott. मी पुस्तक वाचले नाही आणि सिनेमा/मालिका पाहिली नाही.\n> रोझामंड मोठी अॅक्ट्रेस नसतांना ती पॉरोच्या एका एपिसोडमध्ये दुय्यम भुमिकेत होती तेव्हापासून आवडतेच... टिपिकल ईंंग्लिश रोझ फेस यु नो Proud > पॉरो मालिका अजून बघायची आहे. ख्रिस्तीची सगळी पुस्तकं वाचून नाही झालीत (लाज वाटली पाहीजे :राग:)\n> फ्लिनला वाचकांची नस चांगली सापडली आहे.. पण मला फ्लिनची पुस्तकं तेवढी आवडत नाही... कारण तेच कॅरॅक्टर बिल्डिंगपेक्षा नाट्ट्यावर जास्त भर...त्यामुळे मला स्टेफानी मायर्सही आजिबात आवडत नाही. डार्क प्लेसेस सिनेमा थ्रेऑन (ती स्वतः असाच ऊच्चार करते) मुळे तरून गेला... अन्यथा काही खास नव्हता... फ्लिनचे फक्त गॉन गर्ल वाचले आहे. > हम्म\n> देवदास ही मुळात शरच्चंद्र चट्टोपाध्याय यांची बंगाली कादंबरी आहे आणि चित्रपट त्यावर आहे. इंग्रजी पुस्तकावरून कसा बेतला असेल > देवदास या कादंबरीची कल्पना/थीम दोस्तोएव्हस्कीच्या The Idiot पुस्तकवरून मिळालेली/उचललेली/बेतलेली आहे.\nहो आणि स्टेफानी मायर्स वाचतो\nहो आणि स्टेफानी मायर्स वाचतो ही चार चौघात सांगण्यासारखी गोष्ट नाही.. लोकांना आपलं पॅकेज कळतं. ती शिक्रेट मध्ये वाचावीत.. ट्रेन मध्ये वगैरे वाचणार असाल पुस्तकाला दुसरे एखादे कवर घालून घेऊन जावे.\nरॉबर्ट गलब्राइथ aka J.K. Rowlingने लिहिलेली Cormoran Strike या खाजगी गुप्तेहेरची आतापर्यंत ३ पुस्तक आली आहेत The Cuckoo’s Calling, The Silkworm आणि Career of Evil. चौथे आजच आले Lethal White नाव आहे.\nतर या तीन पुस्तकांवर बनलेली अनुक्रमे ३+२+२ असे एकेक तासचे भाग असलेली Strike किंवा C.B. Strike नावाची मालिका बघितली.\n२५० पानांच्या पुस्तकाला ८ तास दिले कि Sharp Objects बनते आणि ४५०च्या आसपास पानं असलेल्या पुस्तकाला ३/२ तासात कोंबल कि Strike बनते. पुस्तकं बर्यापैकी आवडली होती मला. मालिकामात्र गंडली आहे. नाही बघितली तरी चालेल.\n> हो आणि स्टेफानी मायर्स\n> हो आणि स्टेफानी मायर्स वाचतो ही चार चौघात सांगण्यासारखी गोष्ट नाही.. लोकांना आपलं पॅकेज कळतं. ती शिक्रेट मध्ये वाचावीत.. ट्रेन मध्ये वगैरे वाचणार असाल पुस्तकाला दुसरे एखादे कवर घालून घेऊन जावे. P > हा हा मला मजा आलेली ट्वायलाइट पुस्तकं वाचायला. त्याचे फॅनफिक Fifty Shades मात्र कव्हर घालून वाचावे\nरडायला लावणाऱ्या प्रेमकथा आवडत असतील तर जोजो मोएसने लिहिलेली Me before you वाचा.\nखळ्या पडणारा सॅम क्लॅफ्लीन किंवा सुबक ठेंगणी एमिलिया क्लार्क आवडत असेल तर त्याच नावाचा चित्रपट बघा. पण चित्रपटात बरेच काही हरवले आहे.\nइंग्लंडमधल्या एका छोट्याश्या खेड्यातील कॅफेमधे वेट्रेसचे काम करून घर चालवणारी २६ वर्षांची लुइजा क्लार्क. अचानक नोकरी जाते आणि पैशांची गरज असल्याने तिला एका राजपुत्राची paid companion बनावे लागते. काहीजण चांदीचा चमचा घेऊनच जन्माला येतात. सौंदर्य, मेंदू, पैसा, आयुष्य भरभरून जगायची जिगर असलेला हा एकेकाळचा उमदा तरुण एका तद्दन फालतू अपघातामुळे मानेपासून खाली पॅरालाईज झाला आहे. या दोघांमधले ह्ळुवार नाते आणि त्याचा दुखद शेवट....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/pressure-cookers/wonderchef+pressure-cookers-price-list.html", "date_download": "2018-09-24T05:56:01Z", "digest": "sha1:WTX3BUV5YIWQXQAD3VH5BPMYXQWTD4F4", "length": 13679, "nlines": 333, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स किंमत India मध्ये 24 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेट�� आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स Indiaकिंमत\nIndia 2018 ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स दर India मध्ये 24 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 2 एकूण ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन ओन्डरचे प्रेमसुरे कुकर इंदुकटीव बसे 5 ल आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Homeshop18 सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स\nकिंमत ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन ओन्डरचे प्रेमसुरे कुकर इंदुकटीव बसे 5 ल Rs. 4,499 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.3,450 येथे आपल्याला ओन्डरचे प्रेमसुरे कुकर इंदुकटीव बसे 3 ल उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nया स्टार होमी अँप्लिअन्सस\nशीर्ष 10ओन्डरचे प्रेमसुरे कूकर्स\nओन्डरचे प्रेमसुरे कुकर इंदुकटीव बसे 5 ल\n- कॅपॅसिटी 5 L\nओन्डरचे प्रेमसुरे कुकर इंदुकटीव बसे 3 ल\n- कॅपॅसिटी 3 L\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/356", "date_download": "2018-09-24T06:22:48Z", "digest": "sha1:QNNW4QH5ONFMLVGDQJP6POZITI2ZVRP3", "length": 19194, "nlines": 112, "source_domain": "mr.upakram.org", "title": "'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मा���वा.\n'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति\n'सु' म्हणजे काहीतरी चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे काहीतरी वाईट / प्रतिकूल. उदा. सुलभ वि. दुर्लभ, सुकाळ वि. दुष्काळ, सुष्ट वि. दुष्ट.\n'ख' म्हणजे आकाश. म्हणून 'खग' अर्थ आकाशमार्गे गमन करणारा म्हणजे पक्षी.\nयावरून सुख म्हणजे चांगले / अनुकूल आकाश (परिस्थिति); दु:ख म्हणजे वाईट / प्रतिकूल आकाश. हे अर्थ ज्या अर्थाने 'सुख' व 'दु:ख' हे शब्द वापरले जातात त्यांच्याशी मिळते जुळते आहेत.\nआपणास माझ्या या किंचित् संशोधनाबद्दल काय वाटते\nविसोबा खेचर [30 May 2007 रोजी 19:07 वा.]\nकोर्डेसाहेबांच्या चर्चाप्रस्तावाला आमचा सदर प्रतिसाद हा उपक्रमाच्या माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या धोरणात बसत नाही असे आम्हाला वाटते म्हणून आम्ही तो येथून काढून टाकत आहोत.\nआम्ही 'आभाळ' या गोष्टीविषयी भावनेच्या भरात काही गोष्टी लिहीत गेलो खरे, पण माहिती आणि विचारांच्या देवाणघेवाणीच्या धोरणात भावनेला शून्य किंमत असते ही गोष्ट आमच्या ल़क्षात आली नाही ही आमची चूकच झाली. सबब आमचा प्रतिसाद आम्ही येथून काढून टकत आहोत.\nआता हा प्रतिसाद आमच्या हक्काच्या अनुदिनीवर आम्ही टाकला आहे. इच्छुक वाचकांना तो http://tatya7.blogspot.com/2007/05/blog-post.html येथे वाचावयास मिळेल\nशरद् कोर्डे [31 May 2007 रोजी 05:08 वा.]\nआपल्या अगोदरच्या विस्तृत व आत्ताच्या मूळ प्रतिसादाचा दुवा देणार्‍या प्रतिसादाबद्दल धन्यवाद.\nशरदरावांचे धन्यवाद मानले पाहिजेत हा चर्चा प्रस्ताव मांडल्याबद्दल.\n\"आकाश\" ही कल्पना खरंच सुंदरपणे मांडली आहे तात्या तुम्ही.\nया मराठी इंग्रजी आकाशांबरोबरच अनेक हिंदी गाण्यातले कित्येक \"आसमान्\" आठवले.\n\"हमारी मुठ्ठीमें आकाश सारा\",\"आसमानोंमे उडने की आशा\" वैगेरे.\n'अभीभी पुराना तात्या जिंदा है', हेही नसे थोडके\nविसोबा खेचर [30 May 2007 रोजी 18:04 वा.]\n\"आकाश\" ही कल्पना खरंच सुंदरपणे मांडली आहे तात्या तुम्ही.\nतुझे अनेक आभार. वास्तविक ह्या विचारांच्या आणि माहितीच्या देवाणघेवाणीच्या संस्थळावर मी असं काही लिहिणार नव्हतो, पण राहवले नाही. सहज सुचत गेले आणि लिहीत गेलो. पण आपण अत्यंत चुकीच्या ठिकाणी लिहितो आहोत याचे भान लिहिताना राहिले नाही.\nहे संस्थळ माहिती आणि विचारांची देवाणघेवाण करणारे आहे. आणि आमच्याकडे तर कुठली माहितीही नाही आणि आमचे विचार देवाणघेवाण करण्याइतके प्रगल्भही नाहीत\nललित लेखन आणि विचारांची देवाणघेवाण\nशरदरावांचा मूळ विषय आणि तात्यांचा मुद्दाम 'काढून टाकलेला' सुंदर (त्यांच्यादृष्टीने भावनाप्रधान) प्रतिसाद - दोन्ही ललित लेखनात मोडतात हे खरे.\nपण त्यातही माहिती/विचार आहेतच. उपक्रमाच्या अधिकृत धोरणाला तात्यांचा इतका कठोर आक्षेप का असावा हे कळाले नाही.\nतर्कशास्त्र आणि कोडी असोत किंवा शोधयंत्रांचा शोध असो - तसे सारे ललित लेखनच ठरते.\n(यनावाला काय खुमासदार भाषा वापरतात युयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात युयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात\nकेवळ जडजड, रुक्ष पुस्तकी शब्द वापरून लिहिलेले लेखच उपक्रमावर द्यावेत असे कोठे लिहिले आहे आणि इथे दिलेली माहिती / लेख वाचून कोणी त्या क्षेत्रातला विद्वान थोडेच होणार आहे आणि इथे दिलेली माहिती / लेख वाचून कोणी त्या क्षेत्रातला विद्वान थोडेच होणार आहे उलट माहिती जास्त सोपी वाटावी - जवळची वाटावी म्हणून तिला ललित लेखनाचा वेष चढवणे आवश्यकच आहे असे मला वाटते. नाहीतर ती बोजड होईल आणि असे लेखन माझ्यासारखा सामान्य वाचक वाचणारही नाही.\nतात्यांचा शेअरबाजारावरील 'बाजारगप्पा' लेख हा या अर्थाने अत्यंत योग्य/ वाचनीय ठरतो. कोणी (बाळ) गाडगीळ असे लेखन (लोकप्रभेत) गाडगीळ असे लेखन (लोकप्रभेत -चुभूद्याघ्या) करत असल्याचे स्मरते. नाहीतर जिथे पाऊल टाकणे मला भितीदायक वाटते त्यावर 'तेजी, मंदी' - 'बुल्स्-बेअर्स्' यापलिकडे काही असते ते जाणून घेण्याची इच्छा कशी होईल\nतात्या आणि त्यांच्यासारख्या आक्षेपी आणि साक्षेपी लेखकांना एवढेच मागणे की उपक्रमाबद्दल आणि उपक्रमरावांबद्दल कसलाही आकस न बाळगता आपापल्या क्षेत्रातील माहिती ललित लेख स्वरूपात दिली तर फार कृपा होईल. (बांगडा, सुरमई, पापलेट, रावशा या खाद्यपदार्थांचे / पाकक्रियेचे साग्र'संगीत' वर्णन हीदेखील माहिती आहे. साधे क्रीम ऑफ ओनिअन सूप कसे बनवावे यावर इलस्ट्रेटेड वीकली मधला (खुशवंतसिंगांचा) डेमी पृष्ठ आकाराचा मोठा लेख वाचल्याचे स्मरते. तात्या हे आद्य मराठी खुशवंतसिंगच आहेत असे म्हणणे चूक ठरू नये.)\nपुन्हा,पुन्हा उपक्रमाचे 'ध्येय, उद्दिष्ट, धोरण आणि स्वरूप' हे चर्वितचर्वण कशाला\nविसोबा खेचर [31 May 2007 रोजी 07:24 वा.]\nशरदरावांचा मूळ विषय आणि तात्यांचा मुद्दाम 'काढून टाकलेला' सुंदर (त्यांच्यादृष्टीने भावनाप्रधान) प्रतिसाद - दोन्ही ललित लेखनात मोडतात हे खरे.\n आम्ही आमचा प्रतिसाद काढून टाकायला नको होता. पण काल बुधवार होता ना, त्यामुळे रात्री जरा गोंधळच झाला\nपण त्यातही माहिती/विचार आहेतच. उपक्रमाच्या अधिकृत धोरणाला तात्यांचा इतका कठोर आक्षेप का असावा हे कळाले नाही.\nअहो मालक कठोर आक्षेप एवढ्यासाठीच की माहिती आणि विचारांची देवाणघेवाण ललितलेखनातूनही होते असे आपल्यासारखेच आम्हालाही वाटते/वाटत आलेले आहे. पण आमच्या उपक्रमरावांना हे पटतच नाही तर काय करणार\n(यनावाला काय खुमासदार भाषा वापरतात\n अहो शेवटी तेसुद्धा आमच्या कोकणातलेच आहेत बरं का\nयुयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात\nयुयुत्सु (पूर्वाश्रमीचे सर्किट) किती जिवंत उदाहरणे देतात\nउलट माहिती जास्त सोपी वाटावी - जवळची वाटावी म्हणून तिला ललित लेखनाचा वेष चढवणे आवश्यकच आहे असे मला वाटते. नाहीतर ती बोजड होईल आणि असे लेखन माझ्यासारखा सामान्य वाचक वाचणारही नाही.\n अहो उपक्रम सुरू झाल्यापासनं आम्हीही हेच तर म्हणतोय\nतात्यांचा शेअरबाजारावरील 'बाजारगप्पा' लेख हा या अर्थाने अत्यंत योग्य/ वाचनीय ठरतो.\nनाहीतर जिथे पाऊल टाकणे मला भितीदायक वाटते त्यावर 'तेजी, मंदी' - 'बुल्स्-बेअर्स्' यापलिकडे काही असते ते जाणून घेण्याची इच्छा कशी होईल\nविसुनाना, आम्ही बाजारगप्पांतून शेअरबाजाराविषयी जास्तीत सोप्या प्रकारे माहिती पुरवण्याचा प्रयत्न यापुढेही नक्कीच करत राहू एवढे या क्षणी आम्ही आपल्याला सांगू इच्छितो.\nतात्या आणि त्यांच्यासारख्या आक्षेपी आणि साक्षेपी लेखकांना एवढेच मागणे की उपक्रमाबद्दल आणि उपक्रमरावांबद्दल कसलाही आकस न बाळगता आपापल्या क्षेत्रातील माहिती ललित लेख स्वरूपात दिली तर फार कृपा होईल.\nअहो मालक आकस नाही हो नाहीतर बाजारगप्पाचे लेखन आम्ही आजही सुरू ठेवले नसते.\nतात्या हे आद्य मराठी खुशवंतसिंगच आहेत असे म्हणणे चूक ठरू नये.)\nधन कमाविले कोट्यानुकोटी, संगे न ये रे लंगोटी\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [31 May 2007 रोजी 07:12 वा.]\nहेच म्हणतो मी ;)\nध्येय धोरणाबद्दल तुम्ही काही बोलु नका,तूम्ही फक्त लिहीत राहा.आम्ही अन गूंड्याभाऊ अधून मधून बोलत राहू.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nआपण दिलेल्या व्युत्पत्ती अनुसार 'सुख ','दु:ख' हे दोन्ही शब्द व्याकरण दृष्ट्या सिद्ध होतात. तसेच ते सार्थही आ��ेत. आकाश (परिस्थिती) इथे प्रश्नचिह्नाची आवश्यकता नाही.'आकाश'म्हणजे परिस्थिती यात संशय नाही.'परि' या उपसर्गाचा आजूबाजूला, सभोवती असा आहे. स्थित म्हणजे असलेले.यावरून परिस्थिती म्हणजे तुमच्या भोवतालच्या गोष्टी.म्हणजेच तुमचे आकाश. यावरून तुमची व्युत्पत्ती सिद्ध होते. मग ती सर्वमान्य असो वा नसो.तुम्ही चांगले लिहिले आहे.तुम्हाला चांगले सुचले आहे. मात्र अधिक विस्तार हवा होता.\n'सुख' व 'दु:ख' यांची व्युत्पत्ति\nहैयो हैयैयो [02 Mar 2008 रोजी 05:06 वा.]\nएका भाषाशास्त्र्याने म्हटले आहे, की 'ख' म्हणजेच आपले 'मन'\n(मन आभाळायेवढे.. अथांग, गहिरे.. इत्यादि इत्यादि.. आपल्याला माहिती आहेच्.. आम्ही काय सांगणार ज्योतिषशास्त्रात देखिल मनाचा अन् आकाशाचा काही संबंध असतो असे म्हणतात असे ऐकून आहे.)\n'सु' म्हणजे चांगले / अनुकूल. 'दु:' म्हणजे वाईट / प्रतिकूल.\n.'. सुख = मन आनंदी, प्रसन्न, छान असेल तेंव्हा सुख\n.'. दु:ख = मन आनंदी, प्रसन्न, छान नसेल तेंव्हा दु:ख\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-farmers-movement-tired-money-11127", "date_download": "2018-09-24T06:57:15Z", "digest": "sha1:AEL6KAYL2ECVESR7T7S6CZWJSBTQG3SJ", "length": 15162, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Farmers movement for tired money | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे ‘लपून बसा` आंदोलन\nथकीत रकमेसाठी शेतकऱ्यांचे ‘लपून बसा` आंदोलन\nबुधवार, 8 ऑगस्ट 2018\nचोपडा, जि. जळगाव : चोपडा साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.७) पोलिस ठाण्यात ‘लपून बसा` आंदोलन केले. पैसे न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला.\nचोपडा, जि. जळगाव : चोपडा साखर कारखान्याकडे असलेल्या थकीत रकमेसाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी (ता.७) पोलिस ठाण्यात ‘लपून बसा` आंदोलन केले. पैसे न मिळाल्यास स्वातंत्र्यदिनी सामूहिक आत्मदहनाचाही इशारा त्यांनी दिला.\nचोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याकडे २०१७-१८ या गाळप हंगामातील सुमारे चारशे शेतकऱ्यांचे चार कोटी रुपये घेणे आहेत. यासाठी शेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी दहाला शासकीय विश्रामगृहात बैठक घेतली. नेत्यांच्या संमतीने शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू असल्याचा रोष शेतकऱ्यांनी व्यक्त केला. ‘शेतकरी लपवा'' आंदोलनाचा निर्णय घेऊन शहर पोलिस ठाणे गाठले. आम्हाला लपण्यासाठी कोठडी द्यावी, आमच्याकडे कुणी पैसे मागायला येणार नाही, अशी मागणी त्यांनी केली.\nपोलिस उपअधीक्षक विजय चव्हाण आणि पोलिस निरीक्षक किसन नजनपाटील यांनी मध्यस्थी करून जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. या वेळी पंचायत समितीचे सभापती आत्माराम म्हाळके, प्रदीप पाटील यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. या वेळी शेतकरी कृती समितीचे एस. बी. पाटील, जगदीश पाटील, मुकुंद पाटील, गजानन पाटील, श्‍याम पाटील, संभाजी ब्रिगेडचे संजीव सोनवणे, प्रमोद बोरसे, भास्कर चौधरी, सुभाष पाटील, प्रकाश पाटील, रवींद्र पाटील, शशिकांत निकम, रणजित निकम, अजित पाटील, अविनाश पाटील, सोपान पाटील आदी उपस्थित होते.\nचोसाकाकडे सद्यःस्थितीत ७२ लाख रुपये जमा आहेत. उपलब्ध होतील तसे पैसे वाटप केले जाणार आहेत, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष अतुल ठाकरे यांनी दिली. कृती समितीचे सदस्य एस. बी. पाटील यांना नुकतेच दहा टन ३६३ किलोग्रॅम उसाचे पेमेंट अदा केले आहे. चोसाकाकडे १ कोटी ८२ लाख रुपये जमा झालेच नाहीत, असेही ते म्हणाले.\nसाखर पोलिस आंदोलन agitation गाळप हंगाम ठाणे पंचायत समिती प्रकाश पाटील\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-solapur-apmc-result-against-bjp-maharashtra-9966", "date_download": "2018-09-24T06:57:26Z", "digest": "sha1:SWSETUGINBODMLH6RHAOETPXXQG5N6BT", "length": 22080, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, Solapur APMC result against BJP , Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर बाजार समितीत सहकारमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा\nसोलापूर बाजार समितीत सहकारमंत्र्यांच्या पॅनेलचा धुव्वा\nबुधवार, 4 जुलै 2018\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या मंगळवारी (ता.3) झालेल्या मतमोजणीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारत पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या हातात चाव्या दिल्याचे दिसून आले. संचालक मंडळाच्या 18 जागांपैकी जवळपास 16 जागा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या, तर उर्वरित दोन जागा सहकारमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धरामेश्‍वर परिवर्तन पॅनेलला मिळाल्या आहेत.\nसोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीच्या मंगळवारी (ता.3) झालेल्या मतमोजणीत सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलला शेतकऱ्यांनी स्पष्टपणे नाकारत पुन्हा एकदा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या हातात चाव्या दिल्याचे दिसून आले. संचालक मंडळाच्या 18 जागांपैकी जवळपास 16 जागा कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेसप्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडीला मिळाल्या, तर उर्वरित दोन जागा सहकारमंत्री देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धरामेश्‍वर परिवर्तन पॅनेलला मिळाल्या आहेत.\nसोरेगाव येथील एसआरपी कॅम्पमध्ये मंगळवारी (ता.3) सकाळी आठ वाजेपासून निवडणुकीची ही मतमोजणी सुरू झाली. मतपत्रिकेवर शिक्‍क्‍याद्वारे मतदान झाल्याने मतमोजणीला वेळ गेला. सायंकाळी उशिरापर्यंत मतमोजणीचे निकाल पूर्ण झाले नव्हते; पण दुपारपर्यंत निवडणुकीचे कल हाती आले होते. पहिला निकाल हमाल-तोलार मतदारसंघातील शिवानंद पुजारी यांच्या विजयाने सुरू झाला.\nत्यानंतर हिरज गणातील लागला, या ठिकाणी कॉंग्रेस नेते, माजी आमदार दिलीप माने आणि सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलचे श्रीमंत बंडगर यांच्यात लढत झाली. त्यात श्री. माने यांनी 2251 मते मिळवली, तर त्यांचे प्रतिस्पर्धी श्री. बंडगर यांनी 930 मते घेतली. 1321 मते मिळवत श्री. माने या ठिकाणी विजयी झाले. त्यानंतर बाळेगणात श्री. माने यांच्या भगिनी विजया भोसले ���ांनीही 1512 मते मिळवत बाजी मारली. या ठिकाणी त्यांच्या विरोधात सहकारमंत्री देशमुख पॅनेलच्या मेनका राठोड यांनी 712 मते मिळवली.\nत्यानंतर दुपारी चार वाजेपर्यंत साधारण आठ निकाल हाती आले. त्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीनेच बाजी मारली. उत्तर सोलापुरातून पाकणी गणातून शिवसेना नेते प्रकाश वानकर हे 1993 मते घेत विजयी झाले. त्यांचे प्रतिस्पर्धी सुनील गुंड यांना 1274 मते मिळाली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख उभे असलेल्या कुंभारीत श्री. देशमुख यांनी एकतर्फी विजय मिळवला. श्री. देशमुख यांना 3023 मते मिळाली. त्यांच्या विरोधातील शिरीष पाटील यांना 779 मते मिळाली. होटगी आणि कंदलगाव या दोन्ही गणात मात्र सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या पॅनेलचे अनुक्रमे रामप्पा चिवडशेट्टी आणि अप्पू पाटील विजयी झाले. या दोन जागा वगळता मंत्री देशमुख यांना दारुण पराभवाला सामोरे जावे लागले.\nबाजार समितीच्या निवडणुकीत अगोदरपासूनच चुरस लागली होती. सहकारमंत्री देशमुख यांच्या विरोधात त्यांचे प्रतिस्पर्धी आणि बाजार समितीचे तत्कालीन सभापती, माजी आमदार दिलीप माने यांनी यासाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. त्यातच श्री. देशमुख यांनी श्री. माने यांच्यासह तत्कालीन संचालकांवर गैरव्यवहारप्रकरणी ऐन निवडणुकीच्या तोंडावर गुन्हे दाखल करून कोंडी करण्याचा प्रयत्न केला; पण श्री. माने यांनीही राजकीय मुत्सद्देगिरी दाखवत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेससह शिवसेनेच्या नेत्यांना एकत्र आणत पॅनेल उभा करून मंत्री देशमुख यांच्यासमोर आव्हान निर्माण केले; पण ते एवढ्यावरच थांबले नाहीत.\nभाजपचे नेते, पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनाही त्यांनी सोबत घेत पॅनेलमध्ये स्थान दिले. श्री. माने यांची ही मुत्सद्देगिरीच या आघाडीला विजयापर्यंत नेण्यास कारणीभूत ठरली. त्यातच बाजार समितीचे मतदानही पन्नास टक्‍क्‍यापर्यंत कमीच झाले, या सगळ्या पार्श्‍वभूमीवर सहकारमंत्री देशमुख यांचे एकखांबी नेतृत्व सामूहिक ताकदीपुढे निष्फळ ठरले; तसेच पहिल्यांदाच या निवडणुकीत शेतकऱ्यांना मताधिकार दिल्याने आणि भ्रष्टाचारी संचालकांवर गुन्हे दाखल झाल्याने शेतकरी आपल्या बाजूने राहतील, असा सहकारमंत्र्यांचा विश्‍वास या निवडणुकीत सपशेल खोटा ठरला.\nगणनिहाय विजयी उमेदवार याप्रमाणे ः कॉंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेन���प्रणित सिद्धेश्‍वर शेतकरी विकास आघाडी ः जितेंद्र साठे (कळमण), विजयुकमार देशमुख (कुंभारी), दिलीप माने (हिरज), इंदुमती अलगोंडा (मंद्रूप), प्रकाश चोरेकर (नान्नज), प्रकाश वानकर (पाकणी), बाळासाहेब शेळके (औराद), विजया भोसले (बाळे), नामदेव गवळी (मार्डी), राजकुमार वाघमारे (बोरामणी), अमर पाटील (कणबस), श्रीशैल नरोळे (मुस्ती), वसंत पाटील (भंडारकवठे), केदार उंबरजे (व्यापारी गण), बसवराज इटकळे (व्यापारी गण), शिवानंद पुजारी (हमाल-तोलार गण).\nसहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या नेतृत्वाखालील सिद्धेश्‍वर परिवर्तन पॅनेल ः रामप्पा चिवडशेट्टी (होटगी) आणि अप्पू पाटील (कंदलगाव)\nसोलापूर उत्पन्न बाजार समिती सुभाष देशमुख राष्ट्रवाद विकास आमदार शिवसेना विजयकुमार जितेंद्र व्यापार\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः क��वळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ganeshfestival2018-news/ganesh-utsav-2018-this-is-how-you-can-upload-ganapati-bappa-photo-on-loksatta-online-page-1749260/", "date_download": "2018-09-24T05:53:39Z", "digest": "sha1:TXLXWWL4K3F2GDUYYDTC5MUWK7DFNFPX", "length": 11255, "nlines": 206, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ganesh utsav 2018 this is how you can upload ganapati bappa photo on loksatta online page | ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nLoksatta.Com वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो\nLoksatta.Com वर असा अपलोड करा तुमच्या घरच्या बाप्पाचा फोटो\nLoksatta.Com वर तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला अपलोड करता येणार आहेत.\nLoksatta.Com च्या पेजवर तुमच्या घरच्या बाप्पाचे फोटो तुम्हाला अपलोड करता येणार आहेत. यासाठी खाली दि��ेली पद्धत फॉलो करा.\nतुम्ही काढलेल्या बाप्पाच्या फोटोची साइज ही दोन एमबीपेक्षा कमी असावी. JPG, JPEG आणि PNG या फॉरमॅटमधील फोटो अपलोड करा. अपलोड करत असलेल्या फोटोचे नाव इंग्रजीमध्ये सेव्ह केलेले असावे. हा फोटो पेजवर अपलोड केल्यानंतर त्या फोटोसोबत तुम्ही केलेली सजावट, त्याचे वैशिष्ट्य याबद्दची माहिती फॉर्ममधील ‘डिस्क्रिप्शन’ येथे भरा. त्याखाली तुमचं संपूर्ण नाव, पत्ता आणि ई-मेल आयडी लिहा.\nगणपतीचा फोटो अपलोड करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा\nही सर्व माहिती भरून झाल्यानंतर फॉर्ममध्ये खाली असलेल्या ‘कॅप्चा’वर क्लिक करुन नंतर ‘सबमिट’वर क्लिक करा. तुम्ही अपलोड केलेले बाप्पाचे फोटो तुम्हाला ‘लोकसत्ता ऑनलाइन’च्या पेजवर पाहता येतील. हे फोटो पाहण्यासाठी ‘सर्च’ ऑप्शनवर क्लिक करा. ‘सर्च’मध्ये तुमचा ई-मेल आयडी लिहून ‘सबमिट’ केल्यानंतर तुम्हाला बाप्पांचे फोटो पाहता येतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/BJP-Explore-Alternatives-of-Parrikar-in-Goa/", "date_download": "2018-09-24T05:14:08Z", "digest": "sha1:734JK4QUU63N63QY3IPLENU3VONOJAGC", "length": 4826, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " भाजपची गोव्यात पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › भाजपची गोव्यात पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी\nभाजपची गोव्यात पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी\nपणजी : पुढारी ऑनलाईन\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची सारखी बिघडणारी प्रकृती आणि त्याचा गोव्यातील प्रशासनावर होत असलेला परिणाम लक्षात घेत भाजपने पर्रीकरांच्या रिप्लेसमेंटची चाचपणी सुरु केल्याची सुत्रांची माहिती आहे. पर्रीकरांच्या पर्यायाची चाचपणी करण्यासाठी भाजपची एक टीम सोमवारी गोव्यात येण्याची शक्यता आहे. या टीममध्ये रामलाल आणि बी.एल. संतोष यांचा समावेश असल्याची माहितीही सुत्रांनी दिली आहे.\nमनोहर पर्रीकर उपचारासाठी तीन महिने अमेरिकेत होते. त्याचबरोबर त्यांना ऑगस्टमध्ये तपासणसाठी पुन्हा अमेरिकेला जावे लागले होते. तेथून परत आल्यावर काही दिवासात प्रकृती खालवल्याने मुंबईतील रुग्णालयात दाखल केले होते. ऑगस्टमध्ये ते तीन वेळा त्यांना अमेरिकेला जावे लागले होते. यामुळे गोव्यातील कारभार बाधित होत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.\nदरम्यान, खुद्द पर्रीकरांनीच अमित शहांना प्रकृतीमुळे गोव्याचे मुख्यमंत्रीपद साभाळण्यास असमर्थता दर्शवली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळेच केंद्रातील एक टीम पर्रीकरांनीच्या रिप्लेसमेंटची चाचपणी करण्यासाठी गोव्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-commodity-market-committee-election-sunday-solapurmahara-9794", "date_download": "2018-09-24T06:46:59Z", "digest": "sha1:AQT2BJQTREVZSKODDLQ7NOZZX55YRD3J", "length": 14767, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, commodity market committee election on sunday, solapur,mahara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान\nसोलापूर बाजार समिती निवडणुकीसाठी रविवारी मतदान\nशुक्रवार, 29 जून 2018\nसोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारी (ता. १) मतदान होणार आहे.\nया निवडणुकीसाठी २२५ मतदान केंद्रे निश्‍चित केली असून, त्यापैकी ५४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.\nसोलापूर : सोलापूर बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून, येत्या रविवारी (ता. १) मतदान होणार आहे.\nया निवडणुकीसाठी २२५ मतदान केंद्रे निश्‍चित केली असून, त्यापैकी ५४ मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या वतीने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे. त्यामुळे या केंद्रांवर व्हिडिओ शूटिंग करण्यात येणार आहे. संवेदनशील मतदान केंद्रांची संख्या आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.\nया निवडणुकीसाठी एकूण २२५ मतदान केंद्रे असली, तरी त्यापैकी २५ मतदान केंद्रे राखीव ठेवण्यात आली आहेत. मतदान साहित्याचे वाटप व मतदान साहित्य जमा करणे, मतमोजणी, मतपेट्या सुरक्षित ठेवणे ही सगळी प्रक्रिया सोरेगाव येथील एसआरपीएफ कॅम्पमध्ये होणार आहे. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहेत. १ जुलैला सकाळी आठ ते पाच या वेळेत मतदान आणि ३ जुलैला सकाळी मतमोजणीस सुरवात होणार आहे.\nनिकाल हाती येण्यास रात्रीचे आठ वाजण्याची शक्‍यता आहे. शेतकरी मतदारसंघातील १५ गणांची एकावेळी मतमोजणी केली जाणार आहे. एका गणासाठी दोन टेबल लावण्यात येणार आहेत.\nवाहनांची व्यवस्था ३७ बस, २० जीप\n��ोलापूर बाजार समिती निवडणूक\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ व��तावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/saathchal-wari-palkhi-timetable-2018-mechnical-engineer-rohit-borate-128364", "date_download": "2018-09-24T06:38:06Z", "digest": "sha1:MM2GU62JE4FLGHKY2GZ3FXJ47BTL3BQG", "length": 13470, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "#SaathChal Wari Palkhi Timetable 2018 mechnical Engineer Rohit Borate #SaathChal मेकॅनिकल इंजिनिअर जोपासतोय वारीचा वारसा | eSakal", "raw_content": "\n#SaathChal मेकॅनिकल इंजिनिअर जोपासतोय वारीचा वारसा\nगुरुवार, 5 जुलै 2018\nपिंपरी - ‘रामकृष्णहरी’ अशा शब्दांत डोक्‍यावर पांढरी टोपी, कपाळी बुक्का आणि गळ्यात तुळशी माळ घातलेल्या रोहितने स्वागत केले. बैठकीच्या खोलीत भिंतीवर विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे फोटो लावलेले होते. सोफ्यावर बसलेले आजी-आजोबा दोघेही माळकरी. मोशी येथील ७८ वर्षांच्या सोपान बोराटे यांचा नातू रोहित मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याच्या रूपाने बोराटे कुटुंबातील सातवी पिढी आषाढी वारीला जात आहे.\nगेली सलग दहा वर्षे वारीला जाणारा रोहित सध्या कीर्तनही शिकत\nपिंपरी - ‘रामकृष्णहरी’ अशा शब्दांत डोक्‍यावर पांढरी टोपी, कपाळी बुक्का आणि गळ्यात तुळशी माळ घातलेल्या रोहितने स्वागत केले. बैठकीच्या खोलीत भिंतीवर विठ्ठल आणि संत ज्ञानेश्‍वर महाराज यांचे फोटो लावलेले होते. सोफ्यावर बसलेले आजी-आजोबा दोघेही माळकरी. मोशी येथील ७८ वर्षांच्या सोपान बोराटे यांचा नातू रोहित मेकॅनिकल इंजिनिअर आहे. त्याच्या रूपाने बोराटे कुटुंबातील सातवी पिढी आषाढी वारीला जात आहे.\nगेली सलग दहा वर्षे वारीला जाणारा रोहित सध्या कीर्तनही शिकत\nते म्हणाले, ‘‘उच्च शिक्षण घेतले म्हणून घरातील विधायक परंपरा विसरून कसे चालेल. मला कळू लागलं तेव्हा आजोबा वारीला जायचे. त्यानंतर वडील आणि आता मी वारीत चालतो आहे. आई-वडिलांच्या सेवेविषयी संत ज्ञानेश्‍वर माऊली ज्ञानेश्‍वरीच्या अठराव्या अध्यायात म्हणतात, ‘सकल तीर्थांचियें धुरें जियें का मातापितरें तया सेवशी कीर शरीरें लोन किजे\nहाच विचार सांगितला आहे. मात्र, त्याचा आपल्याला विसर पडत आहे.’’\nसोपान बोराटे म्हणाले, ‘‘आम्ही मूळ शिखर शिंगणापूरचे. आमचे पणजोबा कामानिमित्त मोशीत आले आणि इथेच स्थायिक झाले. ते महादेवाची कावड घेऊन शिखर शिंगणापूरला जायचे. तेथून पंढरपूरला जायचे आणि पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत यायचे. तेव्हापासून आमच्या घराण्यात वारीची परंपरा सुरू झाली. मी पंचविसाव्या वर्षी पहिल्यांदा वारीला गेला होतो. ती परंपरा नातवाने चालू ठेवली आहे, हे आमचे भाग्य.’’\nचांगल्या कर्माचे फळ चांगलेच मिळते. त्यामुळे संत विचारांचे नेहमी आचरण करायला हवे. आई-वडील हेच दैवत मानून त्यांची सेवा करायला हवी. सर्व संतांनी हाच विचार आपल्याला दिला आहे. त्यांच्या प्रभावामुळेच माणूस वाईट विचारांपासून परावृत्त होतो.\n- रोहित बोराटे, मेकॅनिकल इंजिनिअर, मोशी\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nकोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/news/mim-corporator-sayad-matin-beating-case-bjp-corporators-arrested-301442.html", "date_download": "2018-09-24T05:31:15Z", "digest": "sha1:4CDRMSVSSAGB4NMFCIVDPUYODAYKGBWA", "length": 2050, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - एमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अटक–News18 Lokmat", "raw_content": "\nएमआयएमच्या नगरसेवकाला मारहाण प्रकरणी भाजपच्या नगरसेवकांना अटक\n17 ऑगस्टला औरंगाबाद महापालिकेत सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/maratha-reservation/all/page-8/", "date_download": "2018-09-24T05:44:43Z", "digest": "sha1:B7EG6SAWGKSQ6CCJTKYQ7DWA4QPLIX5V", "length": 12151, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Maratha Reservation- News18 Lokmat Official Website Page-8", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...\nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती.\nVIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून\nमराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घ��तलं पेटवून\nमराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी\nमराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार\nमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार\nआज आरक्षणाच्या चर्चेसाठी मुख्यमंत्र्यांनी बोलावली सर्वपक्षीय गटनेत्यांची बैठक\nVIDEO : सोलापूरात मराठा आंदोलन पेटलं, टायर जाळून केला चक्का जाम\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी\nमहाराष्ट्र Jul 27, 2018\nPHOTOS : एकीकडे दगडफेक,तोडफोड तर दुसरीकडे वर्दीतली आई \nराज ठाकरेंनी बोलू नये आणि राणेंचीही मध्यस्थी नको,मराठा कार्यकर्त्यांनी बजावले\nVIDEO : मराठा आंदोलन: तरुणांनी मुंडन करून केस पाठवले मुख्यमंत्र्यांना \nपेच येणार नाही, सरकार मराठा आरक्षण देऊ शकते-नारायण राणे\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/vitthal/", "date_download": "2018-09-24T06:17:46Z", "digest": "sha1:PUSWYC3KAA2HP2BUUQON56VGG4DT6C4A", "length": 11624, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Vitthal- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची त���न पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nPHOTOS: अटल बिहारी वाजपेयींचं विठ्ठल प्रेम पाहिलं का\nगणपतीच्या सजावटीत 'इकोफ्रेंडली' साहित्य वापरा - पंतप्रधानांचं मंडळांना आवाहन\nएकदा तरी 'आषाढी वारी' अनुभवावी : पंतप्रधानांचं 'मन की बात' मध्ये आवाहन\nVIDEO : ....आणि चर्चगेट स्टेशनमध्ये अवतरली पंढरी \nVIDEO : अन् मराठा मोर्चात अवत��ले 'मुख्यमंत्री'\nआषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन\nVIDEO : मुख्यमंत्र्यांनी वर्षा निवासस्थानावर सपत्नीक केली विठ्ठलाची पुजा\nआषाढी एकादशीला \"अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर...\"\nपंढरपूरातल्या महापूजा प्रकरणावर काय म्हणाले मुख्यमंत्री \nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या करणार विठ्ठलाची महापूजा, पण वर्षा बंगल्यावर\nBLOG : आषाढी वारी म्हणजे जन्माची शिदोरी\nPHOTO - या नेत्यांना करता आली नाही विठ्ठलाची महापूजा\n'मुख्यमंत्र्यांना जुमलेबाजी अंगाशी आली', सचिन सावंत यांचं ट्विट\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=phlPk71w/SjKipU+Sc8Exw==", "date_download": "2018-09-24T05:19:37Z", "digest": "sha1:HEUZGJFX6FGYAZOL6W2KORY6ZN2GT4AL", "length": 9292, "nlines": 14, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "‘संवाद वारी’ प्रदर्शन योग्य वेळी, अन् योग्य ठिकाणी ! - मुख्याध्यापक सुनिल निंबाळकर यांची प्रतिक्रिया बुधवार, ११ जुलै, २०१८", "raw_content": "जेजुरी : शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाच्या विविध योजना आहेत. पंढरपूरच्या वारीत राज्यातील शेतकरी, कष्टकरी जनता मोठ्या संख्येने सहभागी होते. या योजनांची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याची हीच योग्य वेळ व जागा आहे. या संवाद वारीतील प्रदर्शनाचा उपयोग या शेतकऱ्यांना नक्कीच होईल, हा नाविन्यपूर्ण उपक्रम नक्कीच उपयुक्त असल्याचे मत मुख्याध्यापक सुनिल निंबाळकर यांनी व्यक्त केले.\nजेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेच्या प्रांगणात माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने संवाद वारी उपक्रमांतर्गत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री. निंबाळकर बोलत होते.\nश्री.निंबाळकर म्हणाले, गेले अनेक वर्ष जेजुरीत वारीच्या नियोजनात मी असतो. आमच्या शाळेच्या प्रांगणात अनेक प्रख्यात दिंड्या सहभागी होतात. मात्र यावर्षी शासनाच्या वतीने लावण्यात आलेले प्रदर्शन नक्कीच उपयुक्त आहे. शेतकऱ्यांच���या कल्याणासाठी शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. या योजना खऱ्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास या निमित्ताने मदत होणार आहे.\n‘संवाद वारी’तील प्रदर्शन माजी सैनिकाच्या मोबाईलमध्ये कैद \nमाजी सैनिकांच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर होणार प्रसारण\nजेजुरी : जुन्नर तालुका माजी सैनिक संघटनेचे पदाधिकारी असलेले रामदास मेहेर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने जेजुरी येथे लावण्यात आलेले विविध योजनांच्या माहितीचे प्रदर्शन आपल्या मोबाईलमध्ये चित्रीकरण करून कैद केले. या प्रदर्शनाचे चित्रीकरण श्री. मेहेर माजी सैनिकांच्या व्हॉटस् ॲप ग्रुपवर प्रसारित करणार असून माजी सैनिक असलेल्या जवानांनी या माहितीच्या आधारे आता उत्तम शेती करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.\nआयुष्यभर देशाची सीमा सुरक्षित राखण्यासाठी झटलेल्या जुन्नर तालुक्यातील माजी सैनिकांची एक संघटना आहे. ही संघटना माजी सैनिकांच्या कल्याणासाठी कार्यरत आहे. या संघटनेच्या वतीने माजी सैनिकांसाठी विविध उपक्रम राबविले जातात. या संघटनेचे पदाधिकारी असलेल रामदार मेहेर यांनी संवाद वारीतील प्रदर्शन आपल्या मोबाईलच्या कॅमेरात चित्रीत केले.\nश्री.मेहेर म्हणाले, शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी संवाद वारीत लावण्यात आलेले प्रदर्शन अत्यंत उपयुक्त आहे. मी सैन्यदलातून निवृत्त झाल्यानंतर शेती करतो. मला 5 एकर शेती असून या शेतीत मी विविध प्रयोग करत असतो. या प्रदर्शनाच्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अनेक योजनांची माहिती मला मिळाली. माझ्या संघटनेतील इतर माजी सैनिक सहकाऱ्यांनीही उत्तम शेती करून आपली प्रगती साधावी यासाठी मी या योजनांची माहिती आमच्या संघटनेच्या व्हॉटस् अॅप ग्रुपवर प्रसारित करणार आहे. तसेच तो इतरांनाही पाठवणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nशासनाच्या योजनांचा लाभ घेऊया, सुखी होऊया \nजेजुरी : या प्रदर्शनात दाखविण्यात आलेल्या शेतीच्या अनेक योजनांचा लाभ मी घेतला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्येकाने घेऊया आणि त्या माध्यमातून सुखी होऊया असे सांगत संवाद वारी प्रदर्शन उपयुक्त असल्याची प्रतिक्रिया बुलडाणा जिल्ह्यातील सुभाष खारडे या शेतकऱ्याने दिली.\nजेजुरी येथील अहिल्यादेवी होळकर शाळेच्या प्रांगणात शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने संवाद वारी उपक्रमांतर्गत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. हे प्रदर्शन पाहिल्यानंतर श्री.खारडे बोलत होते.\nश्री. सुभाष खारडे म्हणाले, मी माझ्या शेतात ठिबक सिंचन, तुषार सिंचन, गाळ युक्त शिवार या शासनाच्या योजनांचा लाभ घेतला आहे. शासनाच्या अनेक योजना कल्याणकारी आहेत. या योजनांचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे. या माध्यमातून आपल्या कुटुंबाचा विकास केला पाहिजे, मुलांना शिकवले पाहिजे, सुखी झाले पाहिजे. शासनाच्या विविध योजनांची माहिती मला या प्रदर्शनाच्या माध्यमातून मिळाली आहे. याचा उपयोग मी करणार आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://educationbro.com/mr/universities/united-kingdom/", "date_download": "2018-09-24T06:24:53Z", "digest": "sha1:OZRBCCARZBDCW3YTFNMQQAXQJQQUZ7DU", "length": 7455, "nlines": 167, "source_domain": "educationbro.com", "title": "Universities in United Kingdom - EducationBro नियतकालिक रँकिंग", "raw_content": "\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1209\nविद्यार्थी (साधारण.) : 20000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1096\nविद्यार्थी (साधारण.) : 23000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1895\nविद्यार्थी (साधारण.) : 11000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1907\nविद्यार्थी (साधारण.) : 17000\nदेश : युनायटेड किंगडम\nसिटी : सेंट अँड्रूज\nराज्यप्राणी : यष्टीचीत आणि\nस्थापना केली : 1410\nविद्यार्थी (साधारण.) : 11000\nदेश : युनायटेड किंगडम\nराज्यप्राणी : म्हणजे काय समजून घेणं\nस्थापना केली : 1832\nविद्यार्थी (साधारण.) : 18000\nदेश : सोडले किंगडम\nस्थापना केली : 1909\nविद्यार्थी (साधारण.) : 16000\nदेश : युनायटेड किंगडम\nसिटी : दुसरा, इंग्लंड\nस्थापना केली : 1965\nविद्यार्थी (साधारण.) : 24000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1964\nविद्यार्थी (साधारण.) : 13000\nदेश : युनायटेड किंगडम\nराज्यप्राणी : युनिव्हर्सिटी कॉलेज\nस्थापना केली : 1826\nविद्यार्थी (साधारण.) : 36000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1891\nविद्यार्थी (साधारण.) : 15000\nदेश : युनायटेड किंगडम\nस्थापना केली : 1966\nविद्यार्थी (साधारण.) : 17000\nशिक्षण भावा अभ्यास परदेशात मॅगझिन आहे. आपण सर्व आवश्यक माहिती शोधण्यासाठी मदत करू परदेशात उच्च शिक्षण. आपण उपयुक्त टिपा आणि सल्ला भरपूर सापडतील, विद्यार्थी उपयुक्त मुलाखती एक प्रचंड संख्या, शिक्षक आणि विद्यापीठे. आमच्या बरोबर राहा आणि सर्व देश व त्यांची शिक्षण सुविधा शोधण्यासाठी.\n543 विद्यापीठे 17 देश 124 लेख 122.000 विद्यार्थी\nआता सुविधा लागू करा लवकरच\n2016 EducationBro - अभ्यास परदेश नियतकालिक. सर्व हक्क राखीव.\nगोपनीयता धोरण|साइट अटी & माहितीचे प्रकटीकरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/template/NamlServlet.jtp?macro=reply&node=4642529", "date_download": "2018-09-24T05:18:00Z", "digest": "sha1:5UGLKHWZLJPAUB2TL2UJFFHFCLYY2MFL", "length": 1895, "nlines": 27, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - Reply", "raw_content": "\nReply – देशील ना मज उधार माझे श्वास तू \nदेशील ना मज उधार माझे श्वास तू \nदेशील ना मज उधार माझे श्वास तू \nएकेक क्षण जगायची, बनलीस आस तू\nआधी काय असे केले येऊनि वसंत नि शिशिराने माझ्या जीवनात\nस्तब्ध झालो बघताच तुला , जीवनाचा बनलीस हव्यास तू\nतो तुझा केशसांभार सहस्त्र बाणांपरी थेट हृदयातच घुसला\nअडखळतो न सावरतो तोच , तुझा नेत्रकटाक्ष पडला\nते सुंदर मुखकमल , सिंहकटी पाहुनी\nअशीच एक रतीकन्या आपलीही असावी\nभाव मनात हळूच फुलला\nबहरला गंध नवा जीवनात अस्सा काही\nकि सर्वांगाने जणू टाकली कात\nचैतन्याचा जोम रोमरोमात संचारला\nमातीचा गंधही आता कुठे उमजू लागला\nजीव तुझ्यात तुला पाहताक्षणीच विलीन झाला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1109/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T05:12:25Z", "digest": "sha1:HC565KDNELIA4IWBBDAUOY5NBJ2GGUQA", "length": 22741, "nlines": 205, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "आरोग्य सेवा -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय पर��फेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nमहाराष्ट्राचा सार्वजनिक आरोग्य सेवा विभाग १८११ प्राथमिक आरोग्य केंद्रे, १०५८० उपकेंद्रे, आणि ३७ आश्रम शाळांद्वारे राज्यातील ग्रामीण जनतेला प्राथमिक आरोग्य सेवा पुरवीत आहे.\nया उपकेंद्रांमध्ये प्रसुतीपूर्व तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, माता आणि बाल आरोग्य सेवा, संशयीत क्षय, हिवताप, आणि कुष्ठरुग्णांची तपासणी, औषधोपचार आणि आरोग्य शिक्षण अशा आरोग्य सेवा पुरविल्या जातात. प्रत्येक उपकेंद्रात एक बहुविध आरोग्य सेवक (पुरुष), एक बहुविध आरोग्य सेवक (महिला) आणि एक अर्धवेळ महिला परिचर असते. याशिवाय काही उपकेंद्रांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत बहुविध आरोग्य सेवक (महिला) कार्यरत आहेत.\nउपकेंद्रांमध्ये दिल्या जाणाऱ्या सेवाशिवाय प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त सेवा पुरविल्या जातात. त्या पुढील प्रमाणे आहेत –\nबाह्य रुग्ण विभाग, ६ खाटांचा अंतररुग्ण विभाग, तातडीच्या सेवा, शस्त्रक्रिया व प्रयोगशाळेच्या सुविधा, विविध आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, कुटुंब कल्याण सेवा आणि उपकेंद्रातून संदर्भित निर्देशित करण्यात आलेल्या रुग्णांचे उपचार .\nप्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्गाची संख्या १५ असून स्वच्छता व रुग्णवाहिका सेवा करारपद्धतीने देण्यात येतात.\nमहाराष्ट्र जिल्हा परिषद नियम १९६१ मधील कलम १८३ व १८७ अन्वये खालील योजनांसाठी अनुदान देण्यात येते :-\nनवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम\nप्राथमिक आरोग्य केंद्रे व उपकेंद्रांची दुरुस्ती व देखभाल.\nप्राथमिक आरोग्य केंद्रांचे बळकटिकरण.\nप्रादेशिक असमतोल अंतर्गत - प्राथमिक आरोग्य केंद्रांची व उपकेंद्रांची स्थापना व बांधकाम.\nभारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे आरोग्य संस्था स्थापन करण्यासाठी लोक��ंख्येचे निकष\n१ उपकेंद्र ३००० ५०००\n२ प्राथमिक आरोग्य केंद्र २०००० ३००००\nद्वितीय स्तर आरोग्य सेवा\nजिल्हा रुग्णालये – विविध रुग्णालयांमध्ये पुरविल्या जाणाऱ्या तज्ञ सेवा\n१ सामान्य शल्यक्रिया ८ रोगनिदान शास्त्र\n२ सामान्य वैद्यक ९ मानसोपचार\n३ प्रसूतिशास्त्र १० त्वचा व गुप्त रोग\n४ बालरोग ११ छातीचे रोग\n५ अस्थिरोग १२ नेत्ररोग\n६ भूलशास्त्र १३ नाक कान घसा\n७ किरणोपायोजन शास्त्र १४ दंत आरोग्य\nसेवा आणि कार्य :\n१ अतिदक्षता विभाग : शासनाने अतिदक्षता विभागासाठी जिल्हा / सामान्य रुग्णालयामध्ये अतिरिक्त कर्मचारी वर्गासह ६ खाटांचा अतिदक्षता विभाग मंजूर केला आहे. या अतिदक्षता विभागांसाठी आवश्यक त्या उपकरणांची व्यवस्था केली आहे.\n२ विशेष नवजात दक्षता विभाग : जन्मतःच कमी वजनाच्या व योग्यवेळे पूर्वी जन्म झालेल्या बालकांची काळजी घेण्यासाठी प्रत्येक जिल्हा व महिला रुग्णालयात १० अतिरिक्त कर्मचारी व रेडियंट वॉर्मर्स आणि फोटोथेरपी युनिट इत्यादि आवश्यक उपकरणासह विशेष नवजात दक्षता विभाग स्थापन केला आहे.\n३ जळीत विभाग : भाजून होणारे मृत्यू कमी करण्यासाठी वेगळा जळीत विभाग मंजूर आहे. या विभागासाठी ३ कर्मचारी ( २ वर्ग २च्या परिचारिका व एक चतुर्थ श्रेणी सफाई कर्मचारी ) मंजूर आहेत. पुरुष व महिलांसाठी प्रत्येकी ५ खाटा आहेत.\n४ सि.टी. स्कॅन : विविध रोगांच्या निदानासाठी सि.टी. स्कॅन करणे आवश्यक असते. वाशीम व पुणे येथील जिल्हा रुग्णालय व मालेगाव सामान्य रुग्णालय सोडून सि.टी. स्कॅन सेवा सर्व जिल्हा रुग्णालयात उपलब्ध आहे.\n५. मानसोपचार सेवा : १.३.२००६च्या शासकीय निर्णयानुसार २३ जिल्हा रुग्णालयामध्ये १० खाटांचा मानसोपचार विभाग मंजूर आहे. याअंतर्गत २० पदे मंजूर आहेत.\n६ सोनोग्राफी सेवा : रोगांचे निदान योग्य रीतीने होण्यासाठी सर्व जिल्हा, महिला व सामान्य रुग्णालयामध्ये सोनोग्राफी सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.\n७ सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीच्या स्वरुपात उपलब्ध करून देण्यात येत आहे.\nराज्यात १०० खाटांची एकूण २८ उपजिल्हा रुग्णालये कार्यरत असून त्यापैकी २३ तीस खाटांची रुग्णालये १०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली असून भिवंडी येथे १०० खाटांचे १ नवीन उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात आले आहे. ५६ तीस खाटांची रुग्णालये ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये श्रेणीवर्धित करण्यात आली आहेत.\n१०० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा\n५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उपलब्ध असलेल्या तज्ञ सेवा\n१ सामान्य शल्यक्रिया १ रोगनिदान शास्त्र\n२ सामान्य वैद्यक २ मानसोपचार\n३ प्रसूतिशास्त्र ३ त्वचा व गुप्त रोग\n४ बालरोग ४ छातीचे रोग\n५ अस्थिरोग ५ नेत्ररोग\n६ भूलशास्त्र ६ नाक कान घसा\n७ किरणोपायोजन शास्त्र ७ दंत आरोग्य\nराज्यामध्ये ३० खाटांची ३८७ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. त्यापैकी ३६० ग्रामीण रुग्णालये कार्यरत आहेत. प्रादेशिक असमतोल योजनेखाली १४३ ग्रामीण रुग्णालये मंजूर आहेत. ग्रामीण रुग्णालयांत एक वैद्यकीय अधीक्षक, स्त्रीरोगतज्ञ / शल्यचिकित्सक, बालरोगतज्ञ / वैद्यकीय चिकित्सक व भूलतज्ञ यांच्या सारखे तज्ञ असतात. प्राथमिक आरोग्य केंद्राकडून संदर्भित झालेल्या रुग्णांवर रुग्णालयात उपचार केले जातात. या रुग्णालयांमध्ये क्ष-किरण, प्रयोगशाळा,व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध असतात. ग्रामीण रुग्णालयांत २५ कर्मचार्‍यांचा आकृतीबंध असून सुरक्षा, रुग्णवाहिका, आहार व स्वच्छता सेवा करार पद्धतीवर आहेत.\nट्रॉमा दक्षता विभाग :\nराष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या रुग्णालयातील ट्रॉमा दक्षता विभागासाठी शासनाने कर्मचारीवर्ग, उपकरणे व सुसज्ज रुग्णवाहिका पुरविण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत ६८ रुग्णालयांमध्ये (२३ जिल्हा रुग्णालये व ४५ उपजिल्हा व संदर्भ सेवा रुग्णालये ) ट्रॉमा दक्षता विभाग मंजूर करण्यात आला आहे. या ट्रॉमा दक्षता विभागांसाठी १५ कर्मचारी मंजूर आहेत.\nतृतीय स्तरीय दक्षता सेवा\nनाशिक - राज्यात काही वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अतिविशेष आरोग्य सेवा उपलब्ध आहेत. राज्य शासनाने नासिक येथे अतिविशेषोपचार रुग्णालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला असून ते दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे.\nया रुग्णालयात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nहृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया\nनेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .\nकर्करोग शास्त्र आणि रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया\nअमरावती अतिविशेषोपचार रुग्णालय दि २६ जून २००८ पासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यात या रुग्णालयात खा���ील सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.\nनेफ्रॉलॉजी व मूत्ररोग .\nबालरोग शल्यक्रिया कर्करोग शास्त्र आणी रसायनोपचार विभाग व कर्करोग शल्यक्रिया\nदुसऱ्या टप्प्यात खालील सेवा उपलब्ध करून देण्यात येतील –\nहृदयोपचार , कार्डियोव्हॅस्क्युलर आणि कार्डियोथोरॅकिक शल्य क्रिया\nएकूण दर्शक: ५०११५४४ आजचे दर्शक: ११४०\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/09/scio-pocket-molecular-sensor.html", "date_download": "2018-09-24T06:47:18Z", "digest": "sha1:E22JG3JKV3IJWFDKSKR3HR3F2YKQGWFD", "length": 4283, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: SCIO पॉकेट मॉलीक्यूलर सेन्सर", "raw_content": "\nशुक्रवार, 11 सितंबर 2015\nSCIO पॉकेट मॉलीक्यूलर सेन्सर\nकोणत्याही पदार्थाचे रासायनिक विश्लेषण करून त्यांचे गुणधर्म सांगणारे एक स्कॅनर एका इज्राईली कंपनीने बनवले आहे त्याचा वापर करून तुम्ही एखादी वस्तू विकत घेण्यापूर्वी त्या वस्तूबद्दल सखोल माहिती मिळवू शकता. हे स्कॅनर तुम्हाला हव्या त्या वस्तू समोर धरल्यास ते त्याबद्दल माहिती गोळा करून तुमच्या मोबाईल फोन मध्ये ती माहिती दाखवते . उदाहरणार्थ एखादे फळ पिकले आहे की कच्चे आहे. एखाद्या पेया मध्ये किती कॅलरी आहेत. एखाद्या औषधा मध्ये कोणकोणती रासायनिक द्रव्ये आहेत वगैरे. या स्कॅनर चा वापर दुधामधील भेसळ, तसेच कोणत्याही खाद्य पदार्थामधील भेसळ ओळखण्यासाठी निश्चित केला जावू शकतो.\nहे स्कॅनर कंपनीच्या वेब साईट वरून ऑर्डर करून मागवले जावू शकते. तूर्त याची किमत अदमासे 250 डॉलर्स म्हणजे 16 ते 17 हजार रुपये इतके आहे. हे यंत्र लोकप्रिय झाल्यास भविष्यामध्ये याची किमत कमी होईल.\nया स्कॅनर बद्दल अधिक माहिती तुम्हाला खालील वेब साईट वर मिळेल.\nया स्कॅनर बद्दल माहिती देण्यासाठी सदर कंपनीने एक व्हिडीओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/mahela-jaywardhane-praises-indian-cricket-system-and-ipl-43714", "date_download": "2018-09-24T06:18:10Z", "digest": "sha1:RX7A4RK3IGDWIKMJVZ2AMRIAT63LRLNO", "length": 13175, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Mahela Jaywardhane praises Indian Cricket system and IPL ...म्हणून भारताचे खेळाडू गुणवान आहेत : महेला जयवर्धने | eSakal", "raw_content": "\n...म्हणून भारताचे खेळाडू गुणवान आहेत : महेला जयवर्धने\nशनिवार, 6 मे 2017\n'आयपीएल'मध्ये तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडूंबरोबर एकाच ड्रेसिंग रूममध्ये राहण्याची संधी मिळते. त्यातून ते भरपूर शिकतात. शिवाय, अलीकडच्या काळात भारताने आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी दिलेल्या बहुतांश खेळाडूंनी 'आयपीएल'मध्ये चमकदार कामगिरी केली आहे.\n- महेला जयवर्धने, 'मुंबई इंडियन्स'चे प्रशिक्षक\nमुंबई : भारतातील देशांतर्गत क्रिकेटची व्यवस्था परिपूर्ण आणि दर्जेदार असल्यानेच येथून सातत्याने गुणवान खेळाडू गवसत आहेत, असे मत 'मुंबई इंडियन्स'चे प्रशिक्षक आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार महेला जयवर्धने यांनी व्यक्त केले. जयवर्धने यांच्या मार्गदर्शनाखाली 'आयपीएल 10'मध्ये खेळणाऱ्या 'मुंबई इंडियन्स'च्या संघातून यंदा नितिश राणा, हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या या तीन तरुण खेळाडूंनी चांगलीच छाप पाडली आहे.\nयाशिवाय 'दिल्ली डेअरडेव्हिल्स' संघाच्या रिषभ पंत, संजू सॅमसन यांनीही जगभरातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले आहे. 'आयपीएल'च्या यंदाच्या मोसमात परदेशी खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंच्याच दमदार कामगिरीचीही चर्चा आहे.\nमुंबई आणि दिल्लीमध्ये आज लढत होणार आहे. काल (शुक्रवार) माध्यमांशी संवाद साधताना जयवर्धने यांनी भारतीय क्रिकेटच्या व्यवस्थेविषयीही भाष्य केले. 'अगदी पहिली 'आयपीएल' पाहिली, तरीही तुमच्या लक्षात येईल, की किती गुणवान खेळाडू समोर येत आहेत. रवींद्र जडेजा आणि युसूफ पठाण हे दोघे 'राजस्थान रॉयल्स'कडून खेळले. या स्पर्धेत मिळणाऱ्या अनुभवामुळे भारतीय तरुण क्रिकेटपटूंची गुणवत्ता इतर देशांच्या तुलनेत खूपच सुधारत आहे. शिवाय, इतर देशांतील तरुण खेळाडूंना कमी वयातच असा अनुभव मिळत नाही. त्यामुळे भारतीय खेळाडूंची प्रगतीही वेगाने होत आहे,' असे जयवर्धने म्हणाले.\n'भारतामध्ये खेळताना कोणत्याही शहरात गेले, तरीही तिथे क्रिकेटच्या दर्जेदार सुविधा असल्याचे दिसते. याचा अर्थातच स्थानिक तरुणांना आणि क्रीडा संघटनांना फायदा होतो. गेल्या दहा वर्षांत ही स्थिती फारच सुधारली आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर दाखल होतानाच या खेळाडूंची पुरेशी तयारी झालेली असते,' असेही जयवर्धने म्हणाले.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nAsia Cup 2018 : शिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम फेरीत\nदुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी पाठलाग करत भारतीय संघाने सामना जिंकत अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश केला. रोहित शर्मा आणि शिखर धवन...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nबँड पार्टीवर काळाचा घाला; पाच जण ठार\nवाशिम : सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/", "date_download": "2018-09-24T05:49:56Z", "digest": "sha1:FGY5CJC7Z5ZX67C6IOZAEKSHY6DYKSBO", "length": 22837, "nlines": 207, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "भोवतालाचा कोलाज", "raw_content": "\nकुलदीप नय्यर काय करायचे की, वाघा-अटारी सीमेवर जायचे. दरवर्षी १४ किंवा १५ ऑगास्टला. आणि तिथे जाऊन मेणबत्त्या लावायचे. हे गेली पंधरा - सोळा वर्षे सुरू होते. यामागे उद्देश एकच - भारत आणि पाकिस्तान या दोन देशात शांतता प्रस्थापित व्हावी. किती छोटीशी कृती, पण किती उदात्त अर्थाचा संदेश आज कुलदीप ���य्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की. स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला. दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार आज कुलदीप नय्यर यांचं निधन झालं. आता यापुढे सीमेवर जाऊन मेणबत्त्या पेटवून शांततेचा संदेश कोण देईल की नाही, ते माहित नाही. पण १४ आणि १५ ऑगस्टला वाघा अटारी सीमा 'कुलदीप नय्यर' नावाच्या शांतीदूताची वाट पाहत राहील, एवढं नक्की. स्वातंत्र्यपूर्व भारतात जन्म. आता पाकिस्तानात असलेलं सियालकोट हे जन्मगाव. वयाच्या पंचविशी-तिशीत फाळणी झाली. त्यामुळे फाळणीच्या जखमा झाल्या, त्यावेळी ते जाणते होते. दोन्हीकडील लोकांचे अश्रू त्यांनी पाहिले होते. कदाचित म्हणूनच या दोन देशांनी शांततेत राहावे, यासाठी मरेपर्यंत त्यांचा जीव तुटत राहिला. दोन वर्षांपूर्वी अरुण शेवते सरांच्या ऋतुरंग दिवाळी अंकात फाळणीचा अनुभव कुलदीप नय्यर यांनी कथन केला आहे. वाचताना अंगावर काटा येतो. काय तो थरार कितीतरी ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार होता हा माण…\nगुरुदास कामत : विद्यार्थी नेता ते केंद्रीय मंत्री\nऑफिसमधून घरी येताना शेअर टॅक्सीने येत होतो. अंधेरीहून निघाल्यानंतर पुढे गोरेगावपर्यंत बोरीवलीकडे जाणाऱ्या मार्गावरील स्ट्रिट लाईट पोलवर बॅनर अडकवले होते. राजीव गांधींचा मोठा फोटो आणि खाली उजव्या कोपऱ्यात गुरुदास कामत यांचा छोटासा फोटो. टॅक्सीत असल्याने बॅनरवरील मजकूर नीट वाचता येत नव्हते. बॅनरवर काय लिहिले होते ते, कळत नव्हते. पण आजच गुरुदास कामत यांचं निधन झाल्याची बातमी करुन आलो होतो. त्यामुळे मनात अंदाज लावला, गुरुदास कामत यांना श्रद्धांजली अर्पण करणारे पोस्टर असतील. पण विचार आला, मग राजीव गांधी का पोस्टरवर स्थ��निक कुणीतरी कार्यकर्ते असायला हवे होते. पुढे एका ठिकाणी ट्राफिकमध्ये अडकलो, तेव्हा बॅनरवरील मजकूर वाचला. तर ते बॅनर राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त (20 ऑगस्ट) आदरांजली अर्पण करणारे होते. गुरुदास कामत यांनीच लावलेले. गुरुदास कामत हे राजीव गांधी यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते होते. असे म्हटले जाते की, गुरुदास कामत युवक काँग्रेसचे अध्यक्ष असताना राजीव गांधी मुंबईत दौऱ्यानिमित्त आले की, त्यांची गाडी चालवण्यापासून सर्व पाहत असत. (या पोस्टसोबत जोडलेला फोटो पाहू शकता. यातही युवक काँग्…\nढसाळ लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये सविता प्रशांत यांची ‘मसणवाटा’ डॉक्युमेंट्री पहिली होती. त्यानंतर आणखी माहितीसाठी शोधाशोध केली होती, त्यावेळी प्रशांत पवार यांचा दिव्य मराठीत प्रसिद्ध झालेला लेख वाचला. आमच्या गावाकडं (रोहा-रायगड) मसणजोगी समाज नाही, त्यामुळे ते भयंकर अन् विदारक जीणं कधी पाहिलं नव्हतं, त्याबद्दल माहिती नव्हती. त्यामुळे डॉक्युमेंट्री पाहिल्यावर आणि नंतर प्रशांत पवारांचा लेख वाचल्यानंतर अधिक अस्वस्थ वाटलं होतं.\n“आम्ही लोकांच्या मरणाची वाट पाहत असतो. कारण कुणीतरी मेला, तर आमच्या पोटाला अन्न मिळण्याची तजवीज होणार असते”, अशा आशयाचे संवाद त्या डॉक्युमेंट्रीमध्ये ऐकल्याचे आठवते.\nमसणजोगी हा भटक्या जमातींपैकी समाज. गावकुसाबाहेर पालावरचं त्यांचं जगणं. अंत्यविधीसाठी लाकडं पुरवण्यापासून सरण रचण्यापर्यंतची कामं हा समाज करतो. स्मशाणातच झोपडी बांधून, मसणवट्याची राखण करतो. मेलेल्या व्यक्तीचे कपडे, वस्तू हक्काने मागून ते वापरतात. त्यांना त्यात काहीही वावगं किंवा भितीदायक वाटत नाही. कारण तेच मसणजोगी समाजाचं जगणं बनलंय. एकंदरीत जिथे इतर माणसांचा मृत्यू होऊन शेवट होतो, तिथून मसणजोगी समाजातील लोक…\nवारी : काही आठवणी आणि काही प्रश्न\nमूळ नाव ज्ञानेश्वर, शाळेत दाखल करताना आजोबांनी ज्ञानदेव सांगितलं, लिहिणाऱ्याने नामदेव लिहिलं...असा माझ्या नावाचा प्रवास. पण ज्ञानेश्वर असो, ज्ञानदेव असो, वा नामदेव. तिन्ही नावं वारकरी संप्रदायाशी संबंधित आहेत. नाव ठेवण्यामागे अर्थात आजोबांचं वारकरी संप्रदायातील असणं कारणीभूत आहे. लहानपणापासून घरात - गावात - पंचक्रोशीत वारकरी संप्रदायाबद्दल प्रमाणिक श्रद्धा आहे. आधी केवळ देव-धर्म म्हणून वारकरी संप्रदायाबद्दल आदर होता, मात्र पुढे तुकोबा वाचल्यानंतर विचारानेही या परंपरेशी जोडला गेलो. तमाम संतांच्या जीवनातून बंधुभावाचीच शिकवण दिली गेलीय. आपण किती अंगीकारली हा पुढचा वादाचा मुद्दा. पण संतपरंपरा ही एकता आणि बंधुभावावर आधारलेली आहे, एवढे निश्चित.\nचौथीत असताना माझ्या हट्टामुळे आणि सहावीत असताना आजोबांनी स्वत:हून - अशा दोनवेळा आजोबांनी पंढरीची वारी घडवली. वारीशी संबंधित एक रंजक आठवण आहे. आजोबांचं बोट धरुन पंढरीच्या डेपोत एसटीतून उतरल्यावर घोषणा ऐकायला आली - \"यात्रेचा काळ आहे. चोरांचा सुळसुळाट आहे. आपापल्या बॅगांवर लक्ष ठेवा.\" घोषणा ऐकून आजोबा कुजबुजले, \"आम्हीही चोरीच करायला आलोय - …\nजात, धर्म इत्यादी भावनिक मुद्देच बहुतांशवेळा आपल्याकडील निवडणुकांच्या केंद्रस्थानी पाहायला मिळतात. विकास हा मुद्दा तोंडी लावण्यापुरता राहतो. जगण्याची तारांबळ असताना, आपल्याला जाती-धर्मात विभागले जाते आणि आपण विभागलो जातो - असे का होते हे एक न सुटणारे कोडे आहे. किंबहुना मानसिक संशोधनाचा हा विषय आहे. असो.\nआज 'आरोग्य' या विषयावर बोलू. किती किचकट शब्द वापरला ना - 'आरोग्य'. जात किंवा धर्मावर बोलू म्हटले असते, तर मांड्या सरसावून आणि बाह्य थोपटून पुढे आला असतात, तेही डोळ्याचे कान आणि कानाचे डोळे करुन. आपली गरज काय नि आपण करतो काय, हे न समजल्यामुळेच आपली ही हालअपेष्टा झालीय आणि यापुढे होणार आहे.\nज्यांना शक्य आहे, त्यांनी माझ्या या लेखाच्या शेवटच्या शब्दापर्यंत सोबत राहा. काहीतरी महत्त्वाचे माझे सांगणे आहे.\nदहा-एक दिवसांपूर्वी 'लॅन्सेट' या जगप्रसिद्ध मासिकात अरोग्यासंदर्भात एक यादी प्रसिद्ध झाली. खरंतर अशा कित्येक मासिकांमध्ये कित्येक विषयांवरील याद्या प्रसिद्ध होत असतात. पण लॅन्सेट या मासिकाचे आरोग्य क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. 1923 पासून हे मासिक केवळ आरोग्य क्ष…\nमोदी आणि त्यांचे कुत्रे\nराहुल गांधी यांनी कुत्र्यांकडून देशभक्तीचे धडे शिकायला हवेत, असे कर्नाटकातील बगलकोटमध्ये मोदी बोलतात आणि भाजपचे बगलबच्चे टाळ्या वाजवतात. वाह... काय ती देशाच्या पंतप्रधानाची भाषा आणि काय तो देशाच्या जनतेचा प्रतिसाद\nएकीकडे संस्कृतीचा ठेका घेतल्यासारखे टेंभा मिरवायचा आणि दुसरीकडे वैफल्यग्रस्तासारखे विकृत वागायचे, अशा दोन दगडावरील मोदींची सर्कस ज्या चमत्कार��करित्या वर्तमानात सुरु आहे, ते पाहता 2024 काय 2050 पर्यंत त्यांची सत्ता अबाधित राहील, यात शंका नाही. पण प्रश्न सत्तेचा नाही, प्रश्न आहे नैतिकतेचा, खऱ्या संस्कृतीचा आणि खरेपणाचा. दुर्दैवाने, नेमकी याच गोष्टींची मोदींच्या संस्कृतीत कमतरता दिसून येते.\nविकास वगैरे गोष्टी होत राहतात. कुठल्याही देशाची ओळख फक्त त्या देशाच्या जमिनीवरील चकाकी पाहून ठरत नसते, तर तिथलं समाजकारण, राजकारण, संस्कृती इत्यादी गोष्टींचा मिलाफ म्हणजे त्या देशाची ओळख असते. याच गोष्टींचा भुस्काट करुन विकासाच्या गोष्टी करणार असाल, तर त्या केवळ बाताच ठरतात.\nअर्थात, मोदी आणि कंपनीची देशभक्तीची व्याख्याच वेगळी आहे म्हणा. त्यामुळे प्रश्न खरेतर तिथेच निकालात न…\nकाही महिन्यांपूर्वीचा फोटो आहे हा. आता आणखी एक थर वर बांधला आहे. मी फार निवडक पुस्तकं खरेदी केली आहेत. कथा, लोककथा, प्रवासवर्णन, कादंबरी, कवितासंग्रह, वैचारिक लेखसंग्रह, आत्मचरित्र इ. पुस्तकांनी भरलेला असा हा माझा किताबखाना आहे.\nकुणाला नाटक पाहायला आवडतं, कुणाला सिनेमा, कुणाला मुशाफिरी, तर कुणाला आणखी काही. पोटा-पाण्याच्या धबाडग्यातून बाहेर पडून, आवडत्या गोष्टीत मन रमवण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न असतो. तसाच माझाही. मला पुस्तकं वाचायला आवडतात. खूप खूप आवडतात. इतकं इतकं वाचायला आवडतं, की मॅक्झिम गॉर्कीची भलीमोठी ‘आई’ कादंबरी एका बैठकीत संपवलीय.\nदहावीपर्यंत पाठ्यपुस्तकांपलिकडे ‘श्यामची आई’ वगळता फार काही वाचले नव्हते. तसेही गावी कथा-कादंबऱ्यांसारखी पुस्तके नसायची. आमच्या शाळेलाही लायब्ररी वगैरे नव्हती. आताही एका कपाटाची आहे. त्यामुळे अभ्यासापलिकडे वाचन व्हायचं नाही.\nअकरावीपासून पुढील शिक्षणासाठी मुंबईत आलो आणि अर्थात पावलं कॉलेजच्या लायब्ररीकडे वळली. म. ल. डहाणूकर कॉलेजला असतानाही फार अवांतर वाचन झालं नाही. एकतर पार्ट टाईम जॉब, त्यात इंग्रजीतून सर्व विषय आणि नाट्य मंडळात जाणारा वेळ. या साऱ्य…\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Grosskrotzenburg+de.php", "date_download": "2018-09-24T06:16:47Z", "digest": "sha1:URGKLRVAAC6WO55E2VO3QYXWTQ3W3T6Q", "length": 3566, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Grosskrotzenburg (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Grosskrotzenburg\nआधी जोडलेला 06186 हा क्रमांक Grosskrotzenburg क्षेत्र कोड आहे व Grosskrotzenburg जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Grosskrotzenburgमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Grosskrotzenburgमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +496186 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनGrosskrotzenburgमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +496186 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00496186 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Grosskrotzenburg (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://astro.lokmat.com/horoscopes/daily-horoscope/sagittarius/", "date_download": "2018-09-24T06:33:30Z", "digest": "sha1:ALOCSS4FP5M42JVRXCI42OMRJATRDKVQ", "length": 8784, "nlines": 167, "source_domain": "astro.lokmat.com", "title": "Sagittarius Daily Horoscope - Sagittarius Horoscope, Daily Horoscope, Ganesha Speaks", "raw_content": "\nलॉगइन नोंदणी करा पासवर्ड विसरलात\nस्वागत आहे स्वागत आहे\n2018 विनामूल्य कारकीर्द अहवाल\n2018 विनामूल्य व्यवसाय अहवाल\n2018 विनामूल्य वित्त अहवाल\n2018 वैयक्तिक जीवन आणि नातेसंबंध अहवाल\nसर्व वस्तू व सेवाभांडार उत्पादने\nमुख्य पान कुंडली दैनिक कुंडली धनु\nदैनिक धनु राशि फल\nआज मन उत्साहित राहील व हल्केपणा जाणवेल. कुटुंबीयांसह कौटुंबिक प्रश्नांवर चर्चा होईल त्यातून योग्यनिर्णय ध्याल. मित्रांशी संबंध वाढतील आणि प्रतिस्पर्ध्य��ंवर मात कराल. भाग्यवृद्धीचे योग आहेत. दुपारनंतर मात्र जास्त संवेदनशील बनाल. मानसिक तणाव राहील. प्रसाधनांवर स्त्री वर्गाचा खर्च होईल. घर, जमीन, वाहन इ. चा सौदा जपून करा. ज्ञानप्राप्तीच्या दृष्टिने विद्यार्थ्यांना चांगला काळ.\nदुसरा राशि निवडा मेष वृषभ मिथुन कर्क सिंह कन्या तूळ वृश्चिक धनु मकर कुंभ मीन\nतज्ज्ञ ज्योतिषांशी बोला आणि झटपट उपाय मिळवा\nविजय माल्या त्याच्या कायदेशीर गुंतागुंतीची अवस्था मधून बाहेर येऊ शकतात का\nश्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या जन्मदिवसाचे विशेष भाकीत: त्यांच्या पत्रिकेचे २०१९ साठीचे विश्लेषण.\nकंपनी चे शेअर क्रॅश नंतर फेसबुक आणि मार्क जुकरबर्ग यांचे भविष्य जाणून घ्या.\nशाहिद आणि मीरा कपूर यांच्या बेबी बॉयसाठी भविष्यात काय दिसते ते जाणून घ्या\nअधिक वाचा सदस्य व्हा\nआमच्याकडील सुप्रसिद्ध ज्योतिषांवर विश्वास ठेवा आणि जीवनातील कोणत्याही क्षेत्रातील प्रश्नासाठी सल्ला मिळवा.आपला कोणताही प्रश्न असला तरी त्यावर आमच्याकडे सल्ला आहेच. विचारा प्रश्न \nउत्तराची भाषा निवडा मराठी हिन्दी English प्रश्नाचे स्वरूप/क्षेत्र निवडा प्रश्न निवडा\nआपल्या प्रश्नाचे उत्तर ईमेलने २४ तासांत दिले जाईल.\nतुम्हाला कदाचित हे सुद्धा आवडेल\nविजय माल्या २०१८ ज्योतिष भविष्यवाणी: त्याच्या आयुष्यात काय आहे ते जाणून घ्या. त्याचे ...\nमुख्य म्हणजे येणारी लोकसभा निवडणूक कि जी २०१९ साली होणार आहे त्या पूर्वीचा हा त्यांच�...\nफेसबुक स्टॉक क्रॅशः फेसबुकच्या स्टॉक किंमतीमध्ये हे मोठ्या प्रमाणात कसे जायचे ते जा...\nशाहिद आणि मीरा कपूर हे एक बाळ मुलाने आशीर्वादित आहे. नवीन नवजात साठी भविष्यात काय दिस�...\nस्वतःच्या जन्मकुंडलीवर आधारित दैनिक, साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक भविष्य नियमितपणे जाणून घेत राहा. आमच्या\nकॉपीराईट © २०१७ पंडित व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Satara/mp-udayanraje-stand-on-ganesh-statue-immersion-and-dolbi-system/", "date_download": "2018-09-24T06:28:41Z", "digest": "sha1:PQNEKXLDS7GYDGCIPWK4HCDFQ54L2KIL", "length": 10789, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " सातार्‍यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video\nसातार्‍यात डॉल्बी वाजणारच; खासदार उदयनराजेंचे चॅलेंज video\nसातार्‍यातील मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन आमच्या मालकीच्या मंगळवार तळ्यात करण्याला माझी परवानगी असेल, तर जिल्हा प्रशासनाने हस्तक्षेप करायची गरज नाही. गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार. बघू कोण आडवं येतंय कोण आयजी ते नांगरे-पाटील अटक करणार म्हणाले होते. अहो, अटक-बिटक सोडून द्या. मी पळपुटा वाटलो का सातारकरांच्या सेवेसाठी काय वाट्टेल ते करू. गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार आणि सातार्‍यात डॉल्बी वाजणारच, असा पुनरुच्चार खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी करत जिल्हा प्रशासनाला चॅलेंज केले.\nसातार्‍यातील गणेश विसर्जनासंदर्भात नगरपालिकेत खा. उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली गणेश मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक झाली. यावेळी नगराध्यक्षा सौ. माधवी कदम, उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के, नगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर, नगरसेविका सौ. स्मिता घोडके, अ‍ॅड. बाळासाहेब बाबर, प्रकाश गवळी आदि प्रमुख उपस्थित होते. खा. उदयनराजे म्हणाले, अगोदरच करायला हवं होतं, अशी चर्चा काहीजण करत आहेत. पण चाळीस वर्षे तुमच्याकडे सत्‍ता होती त्या काळात तुम्ही केले असते तर सातार्‍याचा विकास झाला असता.\nखा. उदयनराजे म्हणाले, मंगळवार तळ्याला आम्ही कधीच विरोध केला नाही. मंगळवार तळे मालकीचे असल्यामुळे विसर्जनाचे हे कोण ठरवणार जलमंदिर तुमच्या मालकीचं नाही असं कुणी म्हटलं तर आम्ही काय नगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये झोपायचं जलमंदिर तुमच्या मालकीचं नाही असं कुणी म्हटलं तर आम्ही काय नगरपालिकेच्या ट्रान्सपोर्ट ऑफिसमध्ये झोपायचं केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार विसर्जनानंतर तळे स्वच्छ केले जाणार आहे. कुठल्याही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. आजपर्यंत मी काय पळपुटा वाटलो काय केंद्रीय प्रदूषण मंडळाच्या नियमानुसार विसर्जनानंतर तळे स्वच्छ केले जाणार आहे. कुठल्याही कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल होणार नाहीत. आजपर्यंत मी काय पळपुटा वाटलो काय पूर्वीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कोर्ट ऑफ कंटेंम्ट झाला तर माझ्यावर होईल. मंगळवार तळ्याला पोलिस बंदोबस्त ठेवलाय पण मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला नगरपालिका नव्हे तर जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. पोलिसांमुळे जर मुर्तीची विटंबना झाली आणि त���यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तर मी आहेच. यासंदर्भात पुणे महसूल आयुक्‍तांशीही चर्चा झाली. गोडोली तळे पावसाळ्यात तुंबल्याने ‘मी कुणीतरी आहे,’ असे दाखवणार्‍यांनी त्यामध्ये सांडपाणी सोडले. अशा पाण्यात गणेश विसर्जन करणार आहे का पूर्वीही माझ्यावर गुन्हे दाखल झाले आहेत. कोर्ट ऑफ कंटेंम्ट झाला तर माझ्यावर होईल. मंगळवार तळ्याला पोलिस बंदोबस्त ठेवलाय पण मंगळवार तळ्यातच विसर्जन होणार आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण झाल्यास त्याला नगरपालिका नव्हे तर जिल्हा प्रशासन जबाबदार असेल. पोलिसांमुळे जर मुर्तीची विटंबना झाली आणि त्यांनी मंडळांच्या कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला तर मी आहेच. यासंदर्भात पुणे महसूल आयुक्‍तांशीही चर्चा झाली. गोडोली तळे पावसाळ्यात तुंबल्याने ‘मी कुणीतरी आहे,’ असे दाखवणार्‍यांनी त्यामध्ये सांडपाणी सोडले. अशा पाण्यात गणेश विसर्जन करणार आहे का गणेश मंडळांच्या भावनांचा विचार करा. गोडोली तळ्यात विसर्जन व्यवस्था करता पण हे तळे जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि शेती पाण्यासाठी राखीव आहे. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम लागू होत नाहीत का गणेश मंडळांच्या भावनांचा विचार करा. गोडोली तळ्यात विसर्जन व्यवस्था करता पण हे तळे जनावरांना पाणी पिण्यासाठी आणि शेती पाण्यासाठी राखीव आहे. त्याला प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम लागू होत नाहीत का दोन्ही तळ्यांसाठी नियम वेगळे आहेत का दोन्ही तळ्यांसाठी नियम वेगळे आहेत का गणेश विसर्जन मंगळवार तळ्यातच होणार, असा पुनरुच्चार खा. उदयनराजे यांनी केला.\nखा. उदयनराजे म्हणाले, कुणी सांगितलं उरमोडी, कण्हेर धरणात विसर्जन करा. पोलिस म्हणतायत मूर्ती आमच्या ताब्यात द्या. असे केले तर रुढी, परंपरा मोडीत काढण्याचा हा प्रकार आहे. मंगळवार तळ्यात पूर्वीपासून गणेश विसर्जन केले जात होते. जिल्ह्यात पूर्वीही कलेक्टर झाले. जिल्ह्यात कितीतरी कारखाने आहेत पण त्यांच्याकडे प्रदूषण नियंत्रित करणारी यंत्रणा आहे खंडाळा, लोणंदमधील एमआयडीसीत टॉक्सिक वेस्ट मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळत आहे. या प्रदूषणाकडे दुर्लक्ष का केले जाते खंडाळा, लोणंदमधील एमआयडीसीत टॉक्सिक वेस्ट मोठ्या प्रमाणावर नदीत मिसळत आहे. या प्रदूषणाकडे दुर्लक्ष का केले जाते या प्रदूषणामुळे कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. इलेक्ट्रीक व्हेवचा आरोग्यावर परिणाम होत असल्याने मोबाईल टॉवर काढा. आवाजाची 75 डेसिबलची मर्यादा घालून दिली असली तरी त्यापेक्षा मोठा आवाज निर्माण करणारा ढोल ताशांचा आवाज आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी सोमवारी चर्चा करणार.\nनगरसेवक अ‍ॅड. डी. जी. बनकर म्हणाले, जिल्हा प्रशासनाने गणेश मंडळांना विश्‍वासात न घेता हिंदू धर्माच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न केला त्याचा निषेध करतो. डॉल्बीसाठी सभापतींची घरे सील करण्यापर्यंत प्रशासनाची मजल गेली. आमच्या कोटाचा फास बसला तर ‘आ’ सुध्दा करु देणार नाही. बेताल वक्‍तव्य करु नका. विचार करुन बोला, असा इशारा त्यांनी दिला.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले \nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/international/famous-ancient-collegium-city-rome/", "date_download": "2018-09-24T06:33:52Z", "digest": "sha1:5HDYRKUQPNZ6XZCGYZQ55UPZ7DXGVMNE", "length": 29542, "nlines": 488, "source_domain": "www.lokmat.com", "title": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८", "raw_content": "\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मा��िकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस���थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nरोम शहरातील प्रसिद्ध प्राचीन कोलेजियम\nप्राचीन कोलेजियम ही इटलीतील रोम शहरात वाळू आणि कॉंक्रीटपासून बांधलेली अॅम्फिथिएटर आहेत.\nयास फ्लावियन अॅम्फिथिएटर असेही म्हणतात.\nहे जगातील सर्वात जुने अॅम्फिथिएटर आहे. याचे बां���काम व्हेस्पासियनच्या साम्राज्याच्या काळात इ.स.72 मध्ये सुरु झाले. इ.स.80मध्ये टायटसच्या काळामध्ये त्याचे काम पूर्ण झाले.\n1953च्या रोमन हॉलिडे, 1954च्या डेमेत्रियस अॅंड द ग्लॅडिएटर्स या सिनेमांमध्ये हे अॅमम्फिथिएटर दाखवण्यात आले आहे.\n1957 च्या 20 मिलियन माईल्स चित्रपटाचेही येथे छायाचित्रण झाले आहे.अशा प्रकारे हे अॅम्फिथिएटर अनेक चित्रपटांमध्ये दाखवण्यात येते.\nआता पर्यटकांचे हे अत्यंत आवडते ठिकाण असून लाखो पर्यटक युरोप सहलीवर गेल्यावर या अॅम्फिथिएटरला भेट देतात.\n'जग घुमिया' - डासमुक्त आईसलँड\nपुतिन आणि जिनपिंग यांची अशीही मैत्री\nअसं आहे दुबईत बांधलेलं जगातील सर्वात उंच हॉटेल\nजपानला जेबी वादळाचा फटका, पाहा फोटो\nडायना याला म्हणत होती लकी चार्म\nया बँकेत रोबो करतात कर्मचाऱ्यांचे काम\nhajj yatra 2018: हज यात्रेला सुरुवात, अनेक भागांतून भाविक रवाना\nश्रावण स्पेशल - शिवलिंगासारखे दिसणारे शहर\nजगभरातील 'ही' घरं पाहाल तर नक्कीच चक्रावून जाल\nअभिषेक बच्चन लिओनेल मेस्सी जस्टिन बीबर\nदुबईच्या वाळवंटात फुललं ‘मिरॅकल गार्डन’, सौंदर्य पाहून तुम्हीही प्रेमात पडाल\nजगभरातील 'या' अजब एअरलाईन्सने एकदा तरी नक्की प्रवास करा\nया आहेत जगातील सर्वात मोठ्या नॉन स्टॉप फ्लाइट, अवघ्या काही तासांत कापतात हजारो किमी अंतर\nव्हिएतनाममधला गोल्डन ब्रिज पर्यटकांसाठी ठरतोय आकर्षण\n350 फुटांवरुन पाणी पडणारा ' मानवनिर्मित धबधबा'\nपरदेशातील या 7 धार्मिक स्थळांना आवर्जून भेट द्या\n नरेंद्र मोदींनी रवांडातील नागरिकांना दिल्या 200 गाई\nथायलंडचे चित्तथराराक मिशन 'करो या मरो' - पाहा, छायाचित्रातून...\nमिरची खाण्याची अशी स्पर्धा कधी पाहिली आहे का \nतमाम जगाला खुदकन हसवणाऱ्या 'स्माइली'च्या जन्माची गोष्ट\nThailand Cave Rescue थायलंडच्या गुहेत अडकलेल्या १३ पैकी सहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश\nJapan floods : जपानमध्ये भूस्खलन आणि महापूराचा हाहाकार, पाहा फोटो\nहे आहेत जगातील विस्मयकारक धबधबे\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे.\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुल��ंची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nगणेश चतुर्थी २०१८ गणेशोत्सव गणपती\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nमुंबई पुणे नाशिक कोल्हापूर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nरोहित शर्मा हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nप्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\nस्वप्निल जोशी सुबोध भावे\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Cicer-crop-disease/", "date_download": "2018-09-24T05:31:12Z", "digest": "sha1:TB6MHA7LJKWXEMTX3CTB4KJNISOQPIDX", "length": 8750, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " हरभरा पिकावर रोगराईचे थैमान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › हरभरा पिकावर रोगराईचे थैमान\nहरभरा पिकावर रोगराईचे थैमान\nदरवर्षी लाखो रुपयांचा मातीत जुगार खेळणार्‍या शेतकर्‍याला कधी नैसर्गिक संकट तर कधी शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे नेहमीच पराभवाचा सामना करावा लागतो. गेल्यावर्षी हरभरा पिकाने हातभार लावल्याने यंदा शेतकर्‍यांनी खूप अपेक्षेने व मोठा खर्च करून हरभरा पेरण्या केल्या मात्र पिक हाताशी येताच ‘मळकूज’ या रोगाने आक्रमण केल्याने शेतकर्‍यांच्या स्वप्नांवर यंदाही विरजण पडले आहे.\nगेल्या काही हंगामापासून शेतकर्‍यांचा ऊस, कांद्याबरोबरच हरभरा या रब्बी कडधान्याकडे कल वाढला आहे. मागच्या रब्बी हंगामात शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात हरभरा पिक घेतले होते. त्यावेळी निसर्गानेही चांगली साथ दिल्याने उत्पादनही प्रचंड झाले होते. याशिवाय सुमारे 6 ते 7 हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी भाव हाती सापडल्याने अडचणीतील शेतकर्‍याला हरभर्‍याने चांगलेच तारले होते. त्यामुळे यंदा अनेक शेतकर्‍यांनी हरभरा पिकाला प्राधान्य दिले.\nमुबलक पर्जन्यमान तसेच पोषक वातावरण असल्याने रब्बी हंगामात हरभर्‍याच्या पेरण्या लक्षवेधी झाल्या होत्या. जिल्ह्यात हरभर्‍याचे 83 हजार 795 हेक्टर सरासरी क्षेत्र असताना सुमारे 60 हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर शेतकर्‍यांनी हरभरा पेरण्या केल्या होत्या. प्रारंभी पोषक वातावरण असल्याने हरभर्‍याची चांगल्याप्रकारे उगवण झाली. गेल्यावर्षी प्रमाणेच यावर्षीही चांगले उत्पादन होईल, व उत्पन्नही वाढेल, असा अंदाज बांधून शेतकर्‍यांनी खते, औषधे, खुरपणी इत्यादीसाठी मोठा खर्च केला.\nपरंतु, शेतात हरभरा डौलात उभा असतानाच बुरशी व विषाणूंचा त्यावर प्रादुभाव दिसू लागता होता. मात्र अशाही परिस्थितीत शेतकर्‍यांनी वेळोवेळी फवारणी, मशागत करून पिकाचे संगोपन केले. परंतु, बुरशीतून भयावह असलेल्या मुळकूज रोगाने अल्पावधीतच हरभर्‍यावर थैमान घातल्याने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळाले. खरतरं, पिकांवरील बुरशीजन्य रोग हा नेहमीच शेतकर्‍यांसाठी डोकेदुखी असतो. जमिनीतून योग्य वेळी पाण्याचा निचरा न झाल्यास झाडाची मुळे कुजतात व सडतात, त्यामुळे मुळाव्दारे झाडाला अन्न पदार्थ व इतर पोषक घटके पोहचू शकत नाहीत. तसेच झाडाला ऑक्सिजन मिळत नाही, परिणामी, झाडाची वाढ खुंटते, झाड सुकते तसेच शेंडा आखडतो व बघता बघता हा मुळकूज पिकांना नेस्तनाबूत करतो.\nया प्रकारे जिल्ह्यातील राहुरी, श्रीरामपूर या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात हरभरा पिकांवर मुळकूजचा प्रादुर्भाव दिसून य��तो. या दोन तालुक्यात हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. तसेच काही प्रमाणात हाती येणार्‍या पिकांचे उत्पन्न या रोगामुळे प्रचंड प्रमाणात घटणार आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही फिटेतो की नाही याची शाश्‍वती राहिलेली नाही. दरम्यान, एकीकडे इतर पिकांच्या तुलनेत हरभर्‍याला चांगला भाव असल्याने शेतकर्‍याने या पिकांमधून खूप स्वप्न रंगवली होती. परंतु नैसर्गिक संकटामुळे पिके हातातून जावून शेतकर्‍यांचे कंबरडे मोडले आहेत. सरकारने हरभरा पिकांचे पंचनामे करून भरीव मदतीचा हात द्यावा, अशी मागणी होत आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/drugs-seized-at-Calangute-Nigerianas-arrested/", "date_download": "2018-09-24T05:56:14Z", "digest": "sha1:OHN5KYFLPZFYVANFKUJAWN2JQA6VCWOF", "length": 4287, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कळंगुट येथे दीड लाखाचा गांजा जप्त; नायजेरीयनास अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › कळंगुट येथे दीड लाखाचा गांजा जप्त; नायजेरीयनास अटक\nकळंगुट येथे दीड लाखाचा गांजा जप्त; नायजेरीयनास अटक\nअंमलीपदार्थ विरोधी पथकाने बुधवारी कळंगुटमध्ये केलेल्या कारवाईत व्हिक्टर इगवे(34) या नायजेरीयन नागरिकाला अटक करून त्याच्याकडून दीड लाख रुपयांचा गांजा जप्‍त केला.\nअंमलीपदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कळंगुट येथील हॉटेल पल्मरीनापासून ते हॉटेल सिम्बापर्यंतच्या रस्त्यावर दुपारी 2.45 ते संध्याकाळी पासून 5.45 वाजेपर्यंत ही कारवाई करण्यात आली. संशयित इगवे याच्याकडून 4.115 ग्रॅम एलएसडी व 105 ग्रॅम गांजा असा सुमारे दीड लाख रुपयांचा अंमलीपदार्थ जप्‍त करण्यात आला.\nसंशयिताकडून यावेळी तो वापरत असलेला मोबाईलही जप्‍त करण्यात आला. अंमलीपदार्थ विरोधी पथकाचे उपनिरीक्षक राहूल नाईक यांच्या मार्गदर्शनाखाल�� पथकाने ही कारवाई केली. संशयित इगवे याच्याविरोधात अंमलीपदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्याला सहा दिवसांच्या पोलिस कोठडीत पाठवण्यात आले असून त्याची कसून चौकशी केली जात असल्याचे पथकाच्या सूत्रांनी सांगितले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/POP-question-for-Ganesh-idols/", "date_download": "2018-09-24T05:29:55Z", "digest": "sha1:ZM7KMIJOXYBSRLCJV4JNUEHNLQNZDTKO", "length": 6506, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘पीओपी’ गणेशमूर्तींचा प्रश्‍न ऐरणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘पीओपी’ गणेशमूर्तींचा प्रश्‍न ऐरणीवर\n‘पीओपी’ गणेशमूर्तींचा प्रश्‍न ऐरणीवर\nआरवली : जाकीर शेकासन\nगणेशोत्सव दोन महिन्यांवर आला असताना गणेशोत्सवाचे मंडप, उत्सवातून होणारे प्रदूषण याचबरोबर प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तींबाबत गेली काही वर्षे सातत्याने ओरड होतेय. मात्र, या बाबतीत काही मुद्दे लक्षात घेतले पाहिजेत. शाडूच्या गणेशमूर्तींची संख्या कमी होत गेली, कारण शाडूची गणेशमूर्ती घडविणारे कारागिर आता घटलेत. शाडूची मूर्ती घडवायला खूप वेळ लागतो. गणेशमूर्तींची मागणी एवढी वाढल्याने त्यांचे उत्पादन वाढविणे आवश्यक होते. कारागीरच नसतील तर पीओपीच्या मूर्तींकडे वळण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिवाय शाडूच्या मूर्तीचे वजन अधिक असते. त्या तुलनेत पीओपीची मूर्ती हलकी असते.\nकिंमतीच्या बाबतीत विचार केला तर पीओपीची गणेशमूर्ती ही शाडूच्या मूर्तीच्या तुलनेत जवळपास निम्म्या किमतीत मिळते. या सर्व मुद्यांमुळे लोकांची पसंती आपोआपच पीओपीच्या गणेशमूर्तींना मिळू लागली. आज बनणार्‍या एकूण गणेशमूर्तींपैकी सुमारे 20 टक्के मूर्ती शाडूच्या असतात. गणेशमूर्तींना लागणारी ��ाडूची माती ही मुख्यतः गुजरातमधून येते. आता त्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे मूर्ती घडवायच्या असतील तर माती कुठून आणायची, हा मोठा प्रश्न मूर्तिकारांपुढे असेल. गोव्यात शाडूच्या गणेशमूर्तींसाठी सरकारकडून काही सवलती दिल्या जातात. महाराष्ट्र सरकारही अशी काही पावले उचलणार आहे का, असा सवाल उपस्थित होत आहे.\nमध्यंतरी कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती बनविण्याचा प्रयत्न झाला होता. पण, त्याला म्हणावे तसे यश आले नाही. पीओपी म्हणजेही एक प्रकारे मातीच आहे. त्याला ‘हिटिंग’ दिले की ती कडक होते. पीओपीच्या गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव हा पर्याय चांगला असू शकतो. समुद्रात किंवा तलावात पीओपीमुळे होणारे प्रदूषण यातून टाळता येऊ शकते. महाराष्ट्र शासनाने पीओपी मूर्तींवर बंदी घातल्यास कारागिरांच्य रोजगाराचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Hema-Malini-Blames-Population-for-Mumbai-Fire/", "date_download": "2018-09-24T06:25:01Z", "digest": "sha1:KG7NBA42NG5E2J2WYNR5EZEIDONWGFBY", "length": 6724, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’\n‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nकमला मिल दुर्घटना मुंबईतील वाढत्या लोकसंख्येमुळे घडल्याचे अभिनेत्री आणि खासदार हेमा मालिनी यांनी संसदेबाहेर पत्रकारांना सांगितले. या त्यांच्या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर अनेकांच्या टीकेला सामोरे जावे लागले. कमला मिल दुर्घटनेत १५ जणांना आपले प्राण गमवावे लागले तर २१ जण जखमी झाले आहेत.\n‘मुंबईत कमला मिलला लागलेल्या आगित ११ महिला आणि चार पुरुषांचा मृत��यू झाला. या दुर्घटनेत पोलिसांना दोष देणे चुकीचे आहे. ते त्यांचे काम चोखपणे पार पाडत आहेत. याला शहरातील वाढती लोकसंख्या कारणीभूत आहे. शहरातील वाढणारी लोकसंख्या वाढतच आहे आणि त्यामुळे नियंत्रण ठेवणे कठीण बनले आहे’, असे हेमा मालिनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच प्रत्येक शहराची लोकसंख्या किती असावी याच्या मर्यादा ठरवायला हव्यात. त्यापेक्षा जास्त लोकसंख्या होत असेल तर ती दुसऱ्या शहराकडे वळवली पाहिजे असेही त्या म्हणाल्या.\nत्यांच्या या वक्तव्याचा सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी समाचार घेतला. अनेकांनी हेमा मालिका यांनी थोडे जबाबदारीने बोलायला हवे. त्यांनी वाढत्या लोकसंख्येचा आणि आगीचा संबंध लावण्यापूर्वी त्यांनी आपत्कालिन सोयी सुविधा आहेत का त्यांचा वापर केला जातो का याची चौकशी करायला हवी, असे म्हटले आहे.\nखासदार हेमा मालिनी यांना यापूर्वी देखील अशा वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीकेचा भडिमार झाला आला होता. सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशात विधवा महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्याने अडचणीत आल्या होत्या.\n‘कमला मिल दुर्घटना वाढत्या लोकसंख्येमुळे’\nकमला मिल आग : पाच अधिकारी निलंबित\nकमला मिल आग : अनधिकृत बांधकामाने केला घात\nकमला मिल दुर्घटनेची CBI चौकशी करा: विखे-पाटील\n...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली\nकमला मिल दुर्घटना: राहुल गांधीचे मराठीतून ट्विट\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mojo-Pub-finally-filed-criminal-cases/", "date_download": "2018-09-24T05:32:56Z", "digest": "sha1:KE633IHBYGG2E3PPV6STG7PCGM52NV4Q", "length": 8134, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोजोसच्या मालकांवर गुन्हे दाखल; युग पाठकला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोजोसच्या मालकांवर गुन्हे दाखल; युग पाठकला अटक\nमोजोसच्या मालकांवर गुन्हे दाखल; युग पाठकला अटक\nकमला मिल कंपाऊंडमधील वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला लागलेल्या आगीप्रकरणी अग्निशमन दलाने अहवाल सादर केल्यानंतर ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यामध्ये मोजोस बिस्त्रोचे मालक युग पाठक आणि युग टुली यांची नावे नोंदविली आहेत. यातील युग पाठक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून तो पुण्याचे माजी पोलीस आयुक्त के. के. पाठक यांचा मुलगा आहे.\nलोअर परळच्या कमला मिल कंपाऊंडमधील ट्रेड हाऊस इमारतीत असलेल्या वन अबव्ह आणि मोजोस बिस्त्रो पबला 28 डिसेंबरच्या मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीमध्ये 14 जणांचा होरपळून आणि गुदमरुन मृत्यू झाला, तर 41 जण जखमी झाले. प्राथमिक तपासाअंती ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी आग लागण्यास जबाबदार ठरवत वन अबव्हचे क्रिपेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्यासह सी ग्रेड हॉस्पिटॅलिटी, तसेच एन्टरटेन्मेंट एलएलपी कंपनीचे मालक, व्यवस्थापक, संचालक व अन्य जणांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत तपास सुरू केला.\nपोलिसांकडून तपास सुरू असतानाच ही आग मोजोस बिस्त्रो पबमुळे लागल्याचा अहवाल अग्निशमन दलाने शुक्रवारी दिला. त्यानुसार कारवाई मोजोस बिस्त्रोचे मालक पाठक आणि टुली यांची नावे गुन्ह्यात नोंदविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. यातील पाठक याला अटक करत पोलिसांनी त्याच्यासह मोजोस बिस्त्रोच्या व्यवस्थापकांकडे कसून चौकशी सुरू केली आहे. मोजोस बिस्त्रोच्या कर्मचार्‍यांसह या पबमध्ये घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या ग्राहकांचे जाबाब पोलिसांकडून नोंदविण्यात येत आहेत.\nवन अबव्हचे मालक संघवी ब्रदर्स आणि मानकर यांच्यासह अन्य पदाधिकारी आणि जबाबदार व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर ते परदेशात पळून जाण्याच्या शक्यतेतून पोलिसांनी लुकआऊट नोटीस बजावली. शोधासाठी पाच पथके रवाना करत तिघांनाही पोलिसांसमोर हजर राहण्यासाठी समन्स बजावले.\nपालिकेने चौकशी करत कमला मिलचा मालक रमेश गोवानी, मोजोस बिस्रो पबचा संचालक युग पाठक, ड्युक थुली तसेच रघुवंशी मिलमधील पी-22 पबचा मालक शैलेंद्र सिंघ यांच्याविरुद्ध एमआरटीपी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याबाबत दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले.\nसंघवी बंधूंना आश्रय देऊन पळून जाण्यास मदत केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यामध्ये माझगाव परिसरात राहात असलेल्या काका राकेश संघवी, आदित्य संघवी आणि महेंद्रकुमार संघवी यांना भायखळा पोलिसांनी अटक केली. तर वन अबव्हचे व्यवस्थापक केवीन बावा आणि लिसबॉन लोपेज यांना ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी अटक केली.\nसंघवी ब्रदर्स, मानकरच्या ठावठिकाण्याची माहिती देणार्‍याला 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Action-will-be-taken-against-unauthorised-use-of-Basement/", "date_download": "2018-09-24T06:20:20Z", "digest": "sha1:XPHE4AHW3VONGG2RQFLNLCBRTQP3NFXA", "length": 6763, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तळघराचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर होणार कारवाई | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › तळघराचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर होणार कारवाई\nतळघराचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर होणार कारवाई\nतळघर आणि टेरेसचा अनधिकृत वापर करणार्‍यांवर आता महापालिका कारवाई करणार आहे. यासंदर्भात महापालिकेने अशा प्रकारे गैरवापर करणारे हॉटेलचालक, गोदाम, दुकाने थाटलेल्यांना अंतिम नोटिसा बजावल्या असून, यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाला सादर केला आहे. यामुळे येत्या काही दिवसांत संबंधितांवरील कारवाई अटळ मानली जात आहे. तळघराचा वापर मालमत्ताधारकांकडून विविध कारणांसाठी केला जात आहे. यामुळे हा वापरातील बदल टाळण्यासाठी ही कारवाई केली जाणार आहे. त्यात नाशिकरोडला 23 गोदामे, 11 हॉटेल, 41 दुकाने व चार इतर व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नाशिक पूर्व विभागात 23 गोदामे, पाच हॉटेल, 32 दुकाने व इतर दहा व्यवसायांची दुकाने आहेत. सिडको व सातपूर विभागात पाच गोदामे, एक हॉटेल, तीन दुकाने व इतर चार दुकाने आहेत. नाशिक पश्‍चिम विभागात 16 गोदामे, दोन हॉटेल, 46 दुकाने व सहा इतर वापर सुरू आहे.\nतसेच पंचवटी विभागात 39 गोदामे, सहा हॉटेल, 30 दुकाने आणि 24 तळघरांमध्ये इतर व्यवसाय थाटण्यात येऊन अनधिकृत वापर केला जात असल्याचे नगररचना विभागाने केलेल्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. स्थायी समितीचे माजी सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी यासंदर्भात नगररचना विभागाला सूचना केली होती. तसेच मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनीदेखील मागील महिन्यात शहरातील टेरेस व तळघरामंध्ये सुरू असलेल्या गैरवापराविषयी संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार नगररचना विभागाने सर्वेक्षण पूर्ण करून त्यासंदर्भातील अहवाल अतिक्रमण विभागाच्या हवाली केला आहे. आता यापुढील कारवाई अतिक्रमण निर्मूलन विभागाला करावयाची आहे.\nशहरातील मध्यवस्तीत तर अनेक ठिकाणी पार्किंगच्या जागी तळघरात कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच विविध प्रकारचे व्यवसाय थाटण्यात आले आहेत. नागरिकांना पार्किंग करण्यासाठी जागा नसताना काही बांधकाम व्यावसायिक आणि मालमत्ताधारकांनी मात्र पार्किंगच्या जागी पैसा कमविण्याचा धंदा सुरू केला आहे. अनेक प्रकरणांमध्ये तर बांधकाम व्यावसायिकांनी तळघरात तसेच पार्किंगच्या जागी गाळे निर्माण करून त्यांची विक्रीदेखील केली आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Tempo-burnt-in-tempo-in-wakad-pune/", "date_download": "2018-09-24T06:02:55Z", "digest": "sha1:FPYEX533W2M65CXKMGAASEZS4ZRO5S53", "length": 3642, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : रद्दी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : रद्दी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक\nपुणे : रद्दी घेऊन जाणारा टेम्पो जळून खाक\nवाकड : येथील वाकड येथील युरो स्कूलजवळ रद्दी घेऊन जाणाऱ्या टेम्पोला अचानक आग लागली.यामध्ये टेम्पो जळून खाक झाला आहे. मध्यरात्री एकच्या सुमारास ही घटना घडली.\nपोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार युरो स्कुलजवळ टेम्पोला आग लागली. रहाटणी आणि संत तुकारामनगर येथील अग्निशामक दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी टेम्पोतील रद्दी बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. तब्बल अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. मात्र तोपर्यंत टेम्पो जळून खाक झाला होता.\nआगीचे नेमके कारण समजू शकले नाही. मात्र शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. पुढील तपास वाकड पोलीस करीत आहेत.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Gram-Panchyat-election-in-Sangli/", "date_download": "2018-09-24T05:58:12Z", "digest": "sha1:TINCK2SGTR5XEFE4ARYSL6W2RJZAIDQ2", "length": 10538, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आटपाडीत सेना-भाजप, शिराळ्यात काँग्रेस, कवठेमहांकाळात राष्ट्रवादी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आटपाडीत सेना-भाजप, शिराळ्यात काँग्रेस, कवठेमहांकाळात राष्ट्रवादी\nआटपाडीत सेना-भाजप, शिराळ्यात काँग्रेस, कवठेमहांकाळात राष्ट्रवादी\nजिल्ह्यातील 71 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि 37 ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी सोमवारी मतमोजणी झाली. शिराळ्यात काँग्रेसने, आटपाडीत सेना- भाजपने तर कवठेमहांकाळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वाधिक ग्रामपंचायती जिंकत बाजी मारली. जत, पलूसमध्ये काँग्रेसला तर खानापूर तालुक्यात सेनेला सर्वाधिक ग्रामपंचायतींत सत्ता मिळाली.जिल्ह्यात 82 ग्रामपंचायतींपैकी 11 ठिकाणी निवडणूक बिनविरोध झाली होती. उर्वरित 71 ग्रामपंचायतींसाठी रविवारी चुरशीने 82 टक्के मतदान झाले होते. मतमोजणीसाठी सकाळीच कार्यकर्ते तालुक्यातील मतमोजणी केंद्रावर जमा झाले होते. निकाल जाहीर होतील तशी विजयी उमेदवारांच्याकडून गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतषबाजी होत होती.\nशिराळा तालुक्यात सर्वाधिक 25 ग्रामपंचायती��साठी निवडणूक झाली. त्यात काँग्रेसने सर्वाधिक म्हणजे 10 ग्रामपंचायतींमध्ये सत्ता मिळवली. तर राष्ट्रवादीला 8 ठिकाणी सत्ता मिळाली आहे. तालुक्यात काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस सत्यजीत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने बाजी मारली. माजी आमदार मानसिंग नाईक यांच्या गटानेही जोरदार लढत दिली. भाजप नेते आमदार शिवाजीराव नाईक गटाला सहा गावात यश मिळाले. मनसेला एका ठिकाणी सत्ता मिळाली.\nकवठेमहांकाळ तालुक्यात 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार सुमनताई पाटील, महांकाली कारखान्याच्या अध्यक्षा अनिता सगरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसने माजी मंत्री घोरपडे यांच्या गटाबरोबर आघाडी केली होती. त्यात राष्ट्रवादीला 6 ठिकाणी तर घोरपडे गटाला 4 ठिकाणी सत्ता मिळाली. काही गावात घोरपडे गट विरुद्ध राष्ट्रवादी अशीही लढत झाली. खासदार पाटील गटाने चार गावात बाजी मारली.\nआटपाडी तालुक्यात पंधरापैकी भाजप आणि शिवसेनेने प्रत्येकी सहा ग्रामपंचायतींवर झेंडा फडकविला. कँाग्रेसने दोन ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या.विभुतवाडीत भाजप-सेनेच्या संयुक्त आघाडीने सत्ता मिळविली. आटपाडीत नगरपरिषदेसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तरी सुद्धा सरपंच पदाच्या प्रतिष्ठेच्या लढतीत शिवसेने भाजप विरोधात दणदणीत मात करत सरपंचपद पटकाविले. सेनेच्या तानाजी पाटील गटाने करगणी, दिघंची आणि खरसुंडी या मोठ्या गावातील ग्रामपंचायतींवर सत्ता मिळवली. भाजपने निंबवडे,काळेवाडी,मापटेळा,भिंगेवाडी,बनपुरी, मासाळवाडी या ग्रामपंचायती ताब्यात घेतल्या. नेलकरंजी आणि मानेवाडी या ग्रामपंचायतींवर कँाग्रेसने सत्ता मिळविली.\nकडेगाव तालुक्यातील चिंचणी येथील ग्रामपंचायतीत काँग्रेसने एकहाती सत्ता मिळवीत बालेकिल्ला अबाधित राखला. 13 पैकी 12 जागांवर काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले; तर केवळ एका जागेवर भाजपला समाधान मानावे लागले. पलूस तालुक्यातील आमणापुर आणि विठ्ठलवाडी या दोन ठिकाणच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने यश मिळवत विरोधकांचा सुफडासाफ केला. राजकीय दृष्ट्या अत्यंत संवेदनशिल असलेल्या या दोन गावांंमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांत लढत झाली. त्यात काँग्रेसने बाजी मारली. खानापूर तालुक्यात चार ग्रामपंचायती निवडणुकीत आमदार अनिल बाबर यांच्या शिवसेना गटाला दोन तर काँग्���ेसला एक आणि स्थानिक टायगर ग्रूपला एक ठिकाणी सत्ता मिळाली.\nआमदार विलासराव जगताप यांना धक्‍का\nजत तालुक्यात चार ग्रामपंचायतींची निवडणूक झाली. त्यात काँग्रेसला तीन तर भाजपला एक ठिकाणी सत्ता मिळाली. भाजपचे आमदार विलासराव जगताप यांना या निवडणुकीत धक्‍का बसला. त्यांच्या कोंत्यावबोबलाद गावामध्ये त्यांच्या गटाची 40 वर्षांची सत्ता संपुष्टात आली. येथे काँग्रेसने थेट संरपचपदासह 6 जागा जिंकत सत्ता मिळविली. भाजपला 3 जागावर समाधान मानावे लागले. काँग्रेस नेते विक्रमसिंह सावंत यांच्या गटाने उमदीसह गुलगुजनाळ, कोंत्याव बोबलाद या गावात सत्ता मिळविली.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Fake-mobile-Gang-in-satara/", "date_download": "2018-09-24T05:33:54Z", "digest": "sha1:HMIW4IXQ5TFDAH7GZRZK6BWXK5BAVE7E", "length": 11795, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बनावट मोबाईल टोळीचा ‘बेलदार ब्रँड’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बनावट मोबाईल टोळीचा ‘बेलदार ब्रँड’\nबनावट मोबाईल टोळीचा ‘बेलदार ब्रँड’\nसातारा : विठ्ठल हेंद्रे\nसातारा पोलिसांनी बुधवारी बनावट मोबाईलचा पर्दाफाश केल्यानंतर या पाठीमागे उच्च शिक्षित टोळी कार्यरत असल्याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. बनावट मोबाईलची पाळेमुळे महाराष्ट्रासह इतर राज्यात असण्याची शक्यता असून त्यातून कोट्यवधी रुपयांची फसवणूक होत आहे. बनावट मोबाईल वरवर ओरिजनल वाटतो मात्र आतील बॉडी पूर्णपणे डुप्लीकेट बनवली गेली आहे. दरम्यान, बनावट मोबाईल बहाद्दरांनी मोबाईल फंक्शनमध्येच ‘बेलदार’ ब्रँड केला असल्याचे उघडकीस आले आहे.\nबनावट मोबाईलप्रकरणी सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषन विभाग व सायबर क्राईम विभागाने बुधवारी मोठी कारवाई केली. याप्रकरणी अटक केलेला कन्हैय्यालाल बेलदार हा युवक 24 वर्षाचा आहे. कैन्हैय्यालाल हा बारावीपर्यंत विज्ञान शाखेतून शिकला असून त्यानंतर त्याने पदवीचे शिक्षणही पूर्ण केले. धक्‍कादायक बाब म्हणजे तो सध्या पोलिस भरतीचा सरावही करत होता. घरची परिस्थिती हालाखीची असल्याने त्याला पैशांची गरज होती. यातच तो वाईट मित्रांच्या संगतीमध्ये आला. यातूनच एक मोबाईल विक्री केल्यानंतर त्यातून दोन ते तीन हजार रुपयांचे कमिशन मिळत असल्याने त्याने मित्र देत असलेले मोबाईल विक्री करण्याचा सपाटाच लावला.\nकैन्हय्यालाल बनावट मोबाईल विक्री करण्यासाठी सातारापर्यंत आला. पैशाची गरज असल्याचे खोटे नाटे सांगून बनावट मोबाईल विकलाही. तक्रारदाराने मात्र सातारा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सायबर क्राईम पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. गेले दोन महिने सातारा पोलिस या घटनेचा तपास करत असताना मोबाईल विक्री करणार्‍यापर्यंत पोहचले व त्याला अटक केली. पोलिसांनी संशयिताकडे प्राथमिक चौकशी केल्यानंतर मोबाईल बनावट प्रकरणाचा महाराष्ट्रातील हा मोठा प्रकार असल्याचे समोर आले.\nबनावट मोबाईल करणार्‍या टोळीने स्वत:च्या आडनावाचा ब्रँडही मोबाईलमध्ये समाविष्ट केला आहे. मोबाईल स्वीच ऑफ किंवा स्वीच ऑन केल्यानंतर लगेचच ‘बेलदार’ अशी इंग्रजीमध्ये अक्षरे येत आहेत. धक्‍कादायक बाब म्हणजे बनावट मोबाईल स्वीच ऑफ किंवा स्वीच ऑन केल्यानंतर सुरुवातीला कंपनीच्या नावाचा उल्‍लेख कधी होतो तर कधी होतही नसल्याची माहिती समोर आली आहे.\nमोबाईलचे आतील सर्किट खेळण्यातले..\nमोबाईल बनावट करणार्‍यांनी एकप्रकारे नवीन शोधच लावलेला आहे. अ‍ॅन्ड्राईड मोबाईल बिल्टअप असल्याने ते खोलले जात नाहीत, हे सर्वश्रुत आहे. याचाच या टोळीने गैरफायदा घेतला आहे. बनावट मोबाईलचा वरील सांगाडा हा हुबेहुब त्या त्या कंपनीच्या हँण्डसेट सारखाच दिसतो. मोबाईल विकत घेणारा फारतर कॅमेरा, व्हिडीओ व इतर फंक्शन पाहतो. कमी किंमतीला मोबाईल मिळत असल्याने तो मोबाईल विकत घेतो. असाच प्रकार सातारामध्ये झाल्यानंतर सायबर क्राईमच्या पोलिसांनी बनावट मोबाईल ऑपरेशन केल्यानंतर मोबाईलचे आतील सर्कि ट पाहून ते चक्रावून गेले. खेळण्यातला जसा मोबाईल असतो तसेच हुबेहुब आतील फंक्शन असल्याचे निघाले. बनावट मोबाईलची बॅटरी छोटी असून तिला छोट्या वायरने चालू राहण्यासाठी सर्कीटला जोडलेले आहेे. सर्वसामान्य दुक���नात असणार्‍या छोट्या बॅटरीच्या माध्यमातून मोबाईलची बॅटरी बनवण्यात आली आहे.\nटोळीकडे मोबाईलच्या बनावट पावत्या..\nसंशयितांकडे बहुतेक कंपन्यांचे बनावट मोबाईल असून मोबाईल पाहिल्यानंतर तो नवाकोरा असल्यासारखा असतो. एका एकाकडे किमान दोन ते तीन मोबाईल विक्रीसाठी असतात. मोबाईल पाहताच तो बनावट असेल असे भल्या भल्यांनाही वाटणार नाही. अगदीच शंका आली तर विक्री करणारा मोबाईलची पावती असल्याचेही दाखवतो. यामुळे मोबाईल बनावट असण्याची शंका पुढच्या व्यक्‍तीला येत नाही. धक्‍कादायक बाब म्हणजे या टोळीकडे मोबाईलच्या असणार्‍या पावत्याही बोगस, बनावट असल्याचे समोर आले आहे.\nडोकेबाजांची बनावट मोबाईल टोळी..\nबनावट मोबाईल टोळीमध्ये उच्च शिक्षित युवक असण्याची शक्यता आहे. मोबाईल तयार करण्याची ‘लॅब’ असण्याची शक्यता असून त्यासाठी लागणारे साहित्य हे बाजारपेठातून ठिकठिकाणाहून घेतले जात आहे. एक बनावट मोबाईल तयार करण्यासाठी या टोळीला अवघा तीन ते चार हजार रुपयांचा खर्च येत असल्याची माहिती आहे. बनावट मोबाईल विकताना मात्र तो आठ ते दहा हजार रुपयांपासून पुढे विकला जात आहेे. यामुळे एका मोबाईलमधून त्यांना दुप्पट, तिप्पट रक्‍कम मिळत आहे. अशाप्रकारे एका डोकेबाजाने आतापर्यंत 50 ते 100 हून अधिक बनावट मोबाईल विकल्याची शक्यता व्यक्‍त केली जात आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/waiving-farmers-loans-could-cost-2-gdp-arvind-subramanian-42024", "date_download": "2018-09-24T06:17:29Z", "digest": "sha1:NNTMV44ANOIOPNXI6XHU65KN4JVUZWQ3", "length": 12257, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Waiving farmers' loans could cost 2% of GDP: Arvind Subramanian कर्जमाफीमुळे जीडीपी घसरेल;आर्थिक संकट येईल: सुब्रह्मण्यम | eSakal", "raw_content": "\nकर्जमाफीमुळे जीडीपी घसरेल;आर्थिक संकट येईल: सुब्रह्मण्यम\nमंगळवार, 25 एप्रिल 2017\nएकीकडे कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी जंगजंग पछाडलेले असताना अर्थतज्ज्ञ मात्र याच्या प्रतिकूल मते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा विषय हा केंद्र सरकारपुढील आव्हान असणार आहे\nवॉशिंग्टन : सध्या देशभरामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे लोण उठले असले तरी कर्जमाफीमुळे देशाच्या जीडीपीवर प्रतिकूल परिणाम होऊन तो घटण्याची शक्‍यता असल्याचे देशाचे मुख्य वित्त सल्लागार अरविंद सुब्रह्मण्यम यांनी सांगितले. हरएक राज्याने कर्जमाफीची घोषणा केल्यास त्याचा थेट देशाच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होणार असल्याचेही सुब्रह्मण्यम यांनी सांगितले.\nवॉशिंग्टन येथे आयोजित एका कार्यक्रमात सुब्रह्मण्यम बोलत होते. नुकतेच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 36 हजार कोटींची कर्जमाफी जाहीर केली होती. यावर भाष्य करताना सुब्रह्मण्यम म्हणाले की, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीमुळे आगामी काळात दीर्घ आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. यामुळे दोन टक्‍क्‍यांपर्यंत विकासदर घटण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. एकीकडे कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधी पक्षांनी जंगजंग पछाडलेले असताना अर्थतज्ज्ञ मात्र याच्या प्रतिकूल मते व्यक्त करीत आहेत. त्यामुळे कर्जमाफीचा विषय हा केंद्र सरकारपुढील आव्हान असणार आहे.\nजीएसटीमुळे देश बाजारपेठ बनणार\nदरम्यान, वस्तू व सेवाकर (जीएसटी) हा देशाच्या विकासासाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे. जीएसटीमुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकारांमधील समन्वय आणखी वाढणार आहे. यामुळे देशात एक स्वतंत्र बाजारपेठ निर्माण होण्यास मदत होईल. यामध्ये कोणत्याही राज्याचा अडथळा राहणार नाही, असे सुब्रह्मण्यम यांनी यावेळी सांगितले.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍��ासावरच संघ मल्टिस्टेट...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-231223.html", "date_download": "2018-09-24T05:47:28Z", "digest": "sha1:N3VRDXLQ7BU3D4PHGZT5ADD32MZ3IB4F", "length": 10061, "nlines": 84, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती - सत्यजीत तांबे. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Politics News Satyjeet Tambe जयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती - सत्यजीत तांबे.\nजयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती - सत्यजीत तांबे.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शिक्षण घेवून ही तरुणांना नोकरी मिळत नसल्याने सध्या रोजगार निर्मीती हेच आपल्या सर्वांसमोरील मोठे आव्हान आहे. याबाबत सातत्याचे चर्चा होत असते. मात्र कोणतीही ठोस अशी कृती होत नाही. म्हणून यावर मात करण्यासाठी जयहिंद युवा मंचच्या वतीने अ.नगर येथे युवा उद्योजकता विकास केंद्र, युथ इन्क्युबेशन सेंटर ची स्थापना करण्यात आली असून या केंद्रामार्फत पुढील 5 वर्षात टप्प्या टप्प्याने 500 उद्योजक तयार करण्याचे उद्दिष्टे असून त्यामधून प्रत्यक्ष व अप्रतत्यक्ष 25 हजार रोजगार निर्मीती करण्याचे प्रयत्न करणार असल्याची माहिती जयहिंद युवा मंचचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनल��ड करा\nयुवकांसाठी रोजगार निर्मीतीबाबत माहिती देतांना ते पुढे म्हणाले कि, मागील पंचवीस वर्षात अहमदनगर जिल्ह्यात एकही मोठा उद्योग सुरु झाला नाही. त्यामुळे तरुणांना रोजगार मिळाला नाही. आहे त्या उद्योगांमध्ये अ‍ॅटोमायझेशन मुळे कामगार कपात होत आहे. सगळीकडे भरती बंद आहे. एकीकडे जिल्ह्यात नवीन उद्योग येत नाही तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात युवक व युवती विविध प्रकारचे व्यावसायीक शिक्षण घेवून बाहेर पडत आहे. इंजिनिअरींग, तंत्रनिकेतन, फार्मसी, पदवीधर बेरोजगार होत आहे.\nघरोघरी इंजिनिअर झाले आहेत. नोकर्‍या नसल्यामुळे युवकांमध्ये मोठी नैराशा निर्माण झाली आहे. यावर वेळेतच ठोस उपाय करण्यासाठी जयहिंद युवा मंचच्या वतीने युवक व युवतींसाठी उद्योजकता विकासाचे इन्क्युबेशन सेंटर अ.नगर येथे सुरु करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक देशांत हा रोजगार निर्मीतीचा उपक्रम आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ग्रामीण भागात प्रथमच अ.नगर शहरात हे केंद्र सुरु होणार आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nयामध्ये देशातील व राज्यातील विविध तज्ज्ञांचे मार्गदर्शन युवकांना मिळणार आहे. या इन्क्युबेशन सेंटर मधून 2023 पर्यंत टप्प्या टप्प्याने 500 युवा उद्योजक तयार होणार असून प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष 25 हजार रोजगार निर्मीती होणार आहे. यामध्ये तरुणांना वेळोवेळी मार्गदर्शन, कर्जव्यवस्था, अनुकुल व्यवसाय, मार्केटींग, उत्पादकता, जागा याबाबत मार्गदर्शन व पाठपुराव्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.\nतरी या युवक व युवतींना उद्योग व्यवसायाची आवड आहे त्यांनी सत्यजीत तांबे यांचे कार्यालय कालिकाप्राईड, चौथा मजला, लाल टाकी, अहमदनगर येथे दिंनाक 30 नोव्हेंबर पर्यंत विहीत नमुन्यात अर्ज करावे. त्यामधून छाननी करुन योग्य व पात्र युवक व युवतींची पहिली बॅच निवडली जाणार आहे. यानंतर पुढील काळात टप्प्या टप्प्याने 500 युवक उद्योजक या केंद्रामार्फत तयार केले जाणार आहे. तरी या उपक्रमाचा जास्तीत जास्त युवक व युवतींनी लाभ घेवून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन जयहिंद युवा मंचच्या वतीने करण्यात आले आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\n���्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nजयहिंदच्या प्रयत्नांतून 5 वर्षात 500 उद्योजकांसह 25 हजार रोजगार निर्मीती - सत्यजीत तांबे. Reviewed by Ahmednagar Live24 on Thursday, November 23, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/blogs-news/suitable-causes-of-defeats-in-england-1749252/", "date_download": "2018-09-24T06:21:12Z", "digest": "sha1:W3CY4BB5SP6MYGQQUBBA5ZLTHAQR2TYX", "length": 21089, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Suitable causes of defeats in England | BLOG : इंग्लंडमधील पराभवाची सोयीस्कर कारणे सुरू झाली | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nBLOG : इंग्लंडमधील पराभवाची सोयीस्कर कारणे सुरू झाली\nBLOG : इंग्लंडमधील पराभवाची सोयीस्कर कारणे सुरू झाली\nआमचा संघ कसा टॉप क्लास होता पण थोडक्यात पराजय कसा पदरात पडला असाच अजूनही सूर लावला जातोय.\nइंग्लंड मध्ये ४-१ असा पराभव झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाकडून जी सारवासारव सुरू झाली आहे तिने क्रिकेट शौकिनांची दिशाभूल करण्याचा उद्योग संपलेला दिसत नाही. आमचा संघ कसा टॉप क्लास होता पण थोडक्यात पराजय कसा पदरात पडला असाच अजूनही सूर लावला जातोय. वरवरची कारणे सांगून मूळ कारणांची चर्चा होणार नाही अशी एकंदर व्यूहरचना दिसते. व्यवस्थापन काय मुद्दे मांडत आहे आणि त्याचे वास्तव काय हे तपासून बघू.\n१) व्यवस्थापन म्हणते गोलंदाजांनी अद्वितीय गोलंदाजी केली पण फलंदाजांनी निराश केले.\nवास्तव: ही मालिका गोलंदाजांचीच होती. सर्व परिस्थिती गोलंदाजीला पोषक होती. अशा परिस्थितीत विकेट काढता आल्या नसत्या तर नवल होते. बरमिंघमला ८७/७ आणि साउथहॅम्पटनला ८६ /६ अशी इंग्लंडची अवस्था केली असताना दोन्ही वेळेस शेवटच्या तीन चार फलंदाजांनी २५० पर्यंत स्कोर नेला.याचा अर्थ गोलंदाज चांगले आहेत पण मॅच विनिंग नाहीत.भारतीय क्रिकेट मध्ये धोनी कर्णधार झाल्यापासून एक ट्रेंड सुरू झाला. मुलाखतीत, पत्रकार परिषदांत गोलनदाजांच्या विरूद्ध बोलायचे नाही. भारतात फलंदाजांचे वारेमाप कौतुक होते पण गोलंदाजांना काहीच श्रेय दिले जात नाही असा मतप्रवाह होता. त्यामुळे फलंदाजांवर प्रश्न विचारले तरी त्याला बगल देऊन गोलंदाजांवर आणि त्यांच्या कामगिरीचा गौरव करणे सुरू झाले. भारतात भारतीय फलंदाज आधी धावफलकावर ४०० -५०० धावा लावतात आणि मग गोलंदाज २० विकेट काढतात हे लक्षात घेतले पाहिजे.भारतीय खेळपट्ट्यांवर फलंदाज सामना सेट करून देतात तसा इंग्लंडमध्ये तो गोलंदाजांनीच सेट करुन दिला पाहिजे.शेवटचे तीन फलंदाज गोलंदाजीसाठी पूर्ण पोषक असलेल्या वातावरणात १५० धावा करतात तिथे सामन्याचा निकाल लागलेला असतो.\nतात्पर्य: भारतीय गोलंदाजी चांगली पण विजय खेचून आणणारी नाही.\n२)व्यवस्थापन म्हणते कोहली सारखा कॅप्टन सापडणार नाही.\nवास्तव:कोहली उदाहरण घालून देतो,सहकार्याना स्फूर्ती देतो,त्यांना सपोर्ट करतो,त्यांचे जाहीर कौतुक करतो. हे सर्व उत्तम नेतृत्व गुण आहेत.तो चांगला नेता आहे. पण तो चांगला कर्णधार आहे काकर्णधारातले गुण दिसतात क्षेत्ररक्षणाच्या वेळेस. संघ फलंदाजी करत असतो तेव्हा नाही. ८७ /७ आणि ८६/६ असा इंग्लडचा स्कोर असताना कर्णधार म्हणून कोहलीची वेगळी कल्पकता दिसली नाही. क्रिकेट मध्ये जर- तरला स्थान नसते.पण मार्क टेलर किंवा नासिर हुसेन सारख्या धूर्त आणि कल्पक कर्णधारांनी ह्या स्थितीत प्रतिस्पर्ध्याला डोके वर काढू दिले नसते. वीस वर्षाचा सॅम करन मोकाट सुटतो काय, बॅट फिरवतो काय आणि आपले खेळाडू बघत बसतात काय.सारेच अगम्य. फलंदाजाच्या मनात काय चालले आहे, कोणत्या वेगळ्याच फिल्ड पोजीशनवर क्षेत्ररक्षक लावून फलंदाजाला गोंधळात टाकता येईल वगैरे अनेक कल्पक युक्त्या वापरून कर्णधार आपला ठसा उमटवत असतो. कोहलीच्या बाबतीत जेव्हा जेव्हा असे कर्णधाराची परीक्षा बघणारे क्षण आले तेव्हा कोहलीने निराश केले.\nतात्पर्य : कोहलीने कर्णधार म्हणून बरेच शिकणे बाकी आहे.\n३) समालोचक म्हणतात हा इंग्लंडचा सर्वात कमकुवत संघ होता आणि त्याला हरवायलाच हवे होते.\nवास्तव: इंग्लंडला आफ्रिकेने,ऑस्ट्रेलियाने इंग्लंड मध्ये येऊन हरवणे वेगळे आहे. आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियात इंग्लंड सारख्या कंडिशन्स असतात तसेच त्यांची गोलंदाजी एकदा प्रतिस्पर्ध्याला खाली पाडल�� की चितपट करते. समालोचकांनी उगाच भारतीय संघाला संभाव्य विजेता म्हणून अगदी चौथ्या कसोटी पर्यंत घोषित केले होते आणि प्रेक्षकांना आशेला लावले होते. इंग्लंडला घरेलू परिस्थितीत मिळणाऱ्या छोट्या छोट्या फायद्यांचा विचार कोणी केला नाही.दिवसाच्या कोणत्या वेळेस चेंडू जास्त स्विंग होतो, प्रत्येक खेळपट्टीवर स्लीपच्या क्षेत्ररक्षकाने नेमके किती पुढे उभे राहावे,कोणत्या खेळपट्टीवर हुकचा फटका फाईनलेगला हातात जाईल का लॉंगलेगला ह्याच्या खडानखडा माहितीचा फायदा इंग्लंडला मिळणार होताच.मोक्याच्या क्षणी तो मिळालाच. मोईनची अश्विन पेक्षा चांगली गोलंदाजी,वोक्स आणि करन यांची फलनदाजी ही घरेलू फायद्याची उदाहरणे.\nतात्पर्य: भारतीय संघाला या इंग्लंड संघाला इंग्लंड मध्ये हरवणे अवघडच होते.\nज्या इंग्लिश विकेट्सवर चेंडू सोडण्यात फलनदाज विशेष पारंगत लागतो त्या विकेट्सवर भारताने खेळलेले पहिले तीन पैकी दोन फलंदाज टी २० चे सुद्धा स्पेशलिस्ट आहेत. इंग्लंडचे टी २०चे पहिले तीन फलनदाज जेसन रॉय,हेल्स आणि बटलर आहेत त्यातले दोघे कसोटी संघात नाहीत आणि तिसरा कसोटीत ६. नंबरला येतो. टी २०चे ओपनिंग चे फलनदाज घेऊन इंग्लंड मध्ये कसोटी जिंकायला निघालेल्या भारतीय संघाचे कौतुक वाटते.\nसंघनिवड हा तर विनोदी विषय झाला आहे. खेळपट्टीवर सर्वात जास्त टीकणाऱ्या पुजाराला पहिल्या सामन्यात डच्चू तर स्पिन आणि बाऊन्स चांगला मिळणाऱ्या जडेजाला फक्तं शेवटच्या सामन्यात संधी.सगळंच अनाकलनीय. आयपीएलचे धनाढ्य संघ मालक राष्ट्रीय संघ निवडीवर नजर ठेवून असतात का हा ही कळीचा विषय आहे. संघ निवड फक्त गुणवत्तेवर आधारित नाही हे सिद्ध होत चालले आहे.\nआता भारताने इंग्लंड मध्ये जाऊन इंग्लंडला कसे जेरीस आणले वगैरे चर्चा समालोचक,पत्रकार चालू करतील आणि ऑस्ट्रेलियात कशी भारताला संधी आहे वगैरे रेकॉर्ड चालू होईल.मग रवि शास्त्रीला संघाबद्दल अजून नवीन विशेषणे सुचतील,साक्षात्कार होतील.\nआफ्रिका,इंग्लड,ऑस्ट्रेलियात तीन कासोटीची मालिका खेळणेच योग्य. तीन एक्षा अधिक कसोटीनंतर होणारी मनाची दमछाक भारतीय खेळाडूंना झेपत नाही हे वारंवार सिद्ध होतय.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-fall-armyworm-may-threaten-food-security-maharashtra-11451", "date_download": "2018-09-24T06:47:11Z", "digest": "sha1:CKJYUIWM6BLKNDAZ4CJXWXNOOBSX4ZYI", "length": 16448, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, Fall Armyworm may threaten food security, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोका\nलष्करी अळीमुळे अन्नसुरक्षेला धोका\nरविवार, 19 ऑगस्ट 2018\nआशियातील मका आणि भात पिकांवर लष्करी अळीचा विनाशकारी प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. किडीमुळे ही पीके धोक्यात येऊ शकतात. त्यामुळे मका आणि भात पिकांचे उत्पादन घेऊन त्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात परिणाम हीईल.\n- कुन्धवी काडीरेसन, सहायक महासंचालक, आशिया, ‘एफएओ’\nयुरोपीयन संघ ः आफ्रिका खंडात कहर केल्यानंतर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आशिया खंडात मोठ्या प्रणात वाढत आहे. या आक्रमक किडीचा अन्नधान्य पिकांसह ८० प्रकारच्या वनस्पतींच्या प्रजातींवर जास्त प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे आशिया खंडातील लाखो अल्पभूधारक शेतकऱ्यांची अन्नसुरक्षा आणि जीवनमान धोक्यात आले आहे, असा इशारा अन्न व कृषी संघटनाने (एफएओ) दिला आहे.\nआफ्रिका खंडात लष्करी अळीने कहर केला होता. त्यानंतर आशिया खंडात ही अळी प्रथम भारतात अाढळली. तिचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता असून, अाग्नेय आशिया आणि दक्षिण चीन या भागात जास्त धोका निर्माण झाला आहे, असे ‘एफएओ’ने म्हटले आहे.\n‘एफएओ’च्या आशिया भागाच्या सहायक महासंचालक कुन्धवी काडीरेसन म्हणाल्या, की आशियात मका आणि भात पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता आहे. त्याचा परिणाम या उत्पादनावर अवलंबून असलेल्या अल्पभूधारक शेतकऱ्यांवर होणार आहे. ही कीड जगाच्या पूर्व भागातून हळूहळू पुढे सरकत आहे. आपल्याला त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आशिया खंडात ८० टक्के अल्पभूधारक शेतकरी शेती करतात. त्यांच्याकडे जमिनीचा आकार लहान आहे. हे शेतकरी स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी जवळपास २० हजार हेक्टरवर भात आणि मक्याचे पीक घेतात.\nचीन हा जगातील मका उत्पादकात दोन नंबरचा देश आहे. आशिया पॅसिफिक देशांमध्ये जागातील ९० टक्के भाताचे उत्पादन आणि उपभोग घेतला जातो. ‘एफएओ’ने आफ्रिकेत ज्या भागात लष्करी अळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत आणि कीड नियंत्रणासाठी मदत केली आहे. मका, भात, भाजीपाला, भुईमूग आणि कापूस यासह अनेक पिकांना फस्त करणाऱ्या कीड विरोधात लढा देण्यासाठी ‘एफएओ’ने ३० प्रकल्पांना मदत केली आहे.\nएका रात्रीत १०० किलोमीटरपर्यंत उडणारे लष्करी अळीचे पतंग वर्षभरात सर्व पीक फस्त करू शकतात. लष्करी अळी सर्वप्रथम जानेवारी २०१६ मध्ये नायजेरिया देशात आढळली. त्यानंतर दोन वर्षांच्या काळातच १० पूर्व देश वगळता अर्ध सहारा आफ्रिकेमध्ये लष्करी अळीचा प्रसार झाला. प्रादुर्भाव झालेल्या भागात ‘एफएओ’ कीडनियंत्रण आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाईसाठी मदत दिली आहे.\nसंघटना चीन भुईमूग कापूस नायजेरिया\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच���या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%88_%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%86%E0%A4%B0", "date_download": "2018-09-24T05:25:23Z", "digest": "sha1:5E6VNQH4CSWCFPLEEQPFW4F67IPQ32WI", "length": 7457, "nlines": 189, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पेई दा ला लोआर - विकिपीडिया", "raw_content": "पेई दा ला लोआर\nपेई दा ला लोआर\nपेई दा ला लोआरचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ३२,०८२ चौ. किमी (१२,३८७ चौ. मैल)\nघनता ११०.८ /चौ. किमी (२८७ /चौ. मैल)\nपेई दा ला लोआर (फ्रेंच: Pays de la Loire) हा पश्चिम फ्रान्समधील एक प्रदेश आहे. नाँत ह्या शहराचे राजकीय महत्त्व वाढवण्यासाठी विसाव्या शतकादरम्यान ह्या कृत्रिम प्रदेशाची निर्मिती करण्यात आली. अँजी व ले मां ही येथील इतर मोठी शहरे आहेत.\nपेई दा ला लोआर प्रदेश खालील पाच विभागांमध्ये विभागला गेला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nपेई दा ला लोआर\nअल्सास · अ‍ॅकितेन · इल-दा-फ्रान्स · ऑत-नोर्मंदी · ऑव्हेर्न्य · कॉर्स · नोर-पा-द-कॅले · पिकार्दी · पेई दा ला लोआर · पॉयतू-शाराँत · प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर · फ्रांश-कोंते · बास-नोर्मंदी · बूर्गान्य · ब्रत्तान्य · मिदी-पिरेने · रोन-आल्प · लांगूदोक-रूसियों · लिमुझे · लोरेन · शांपेन-अ‍ॅर्देन · साँत्र\nविदेशी प्रदेश: ग्वादेलोप · फ्रेंच गयाना · मार्टिनिक · रेयूनियों · मायोत\nअल्सास-शांपेन-अ‍ॅर्देन-लोरेन · न्यू अ‍ॅकितेन · इल-दा-फ्रान्स · ऑव्हेर्न्य-रोन-आल्प · कॉर्स · नोर-पा-द-कॅले-पिकार्दी · पेई दा ला लोआर · प्रोव्हाँस-आल्प-कोत देझ्युर · नोर्मंदी · बूर्गान्य-फ्रांश-कोंते · ब्रत्तान्य · लांगूदोक-रूसियों-मिदी-पिरेने · साँत्र\nपेई दा ला लोआर\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १७:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उ��लब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/elphinstone-stampede-vadapav-seller-mangesh-ahiwale-help-mayuresh-haldankar-family-who-died-in-stampede-1568075/", "date_download": "2018-09-24T06:16:37Z", "digest": "sha1:IJY4NZ7BPM3BLUCO5UUJAOLU4PZSHJJA", "length": 15011, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Elphinstone Stampede vadapav seller mangesh ahiwale help Mayuresh Haldankar family who died in Stampede | एक वडापाव मदतीसाठी!, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम\n, एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर वडापाव विक्रेत्याचा आगळावेगळा उपक्रम\nकुटुंबाचा एकमेव आधार तो होता.\nमंगेश अहिवळे हे गेल्या काही वर्षांपासून एल्फिन्स्टन परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात.\nअचानक आलेला पाऊस आणि एक अफवा यामुळे एल्फिन्स्टन रोड स्थानकात चेंगराचेंगरी घडली. यामध्ये २३ जणांचा बळी गेला, तर ३८ जण जखमी झाले. जे काही त्या दिवशी घडले ते खूपच वाईट होते. या दुर्घटनेत कोणी आई गमावली, तर कोणी बाबा, तर कोणी मुलगी. ऐन गर्दीच्या वेळी झालेल्या चेंगराचेंगरीत हळदणकर कुटुंबाने आपला २० वर्षांचा मुलगा गमावला. मयुरेशच्या घरची परिस्थिती हालाखीची आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबाची आर्थिक घडी व्यवस्थित बसवण्यासाठी मयुरेश धडपडत होता. कुटुंबाचा एकमेव आधार तो होता.\nया दुर्घटनेनंतर सरकारने मृत व्यक्तींच्या कुटुंबाला आर्थिक मदत घोषित केली. ही मदत त्या कुटुंबापर्यंत पोहोचेल न पोहोचेल ही दूरची गोष्ट. पण त्यांच्या कुटुंबाला आपल्यापरिने मदत करण्यसाठी एल्फिन्स्टन परिसरात राहणारे वडापाव विक्रेते मंगेश अहिवळे पुढे आले आहेत. वडापाव विकून त्यांना जे पैसे मिळतील त्याची रोख रक्कम हळदणकर कुटुंबाला ते मदत म्हणून देणार आहेत.\nवाचा : या फोटोला ‘अप्रतिम’ म्हणताय, त्याआधी सत्य तरी जाणून घ्या\nमंगेश अहिवळे हे गेल्या काही वर्षांपासून एल्फिन्स्टन परिसरात वडापाव विक्रीचा व्यवसाय करतात. या व्यवसायातून त्यांचे कुटुंब चालतं. वडापावचा व्यवसाय करताना ते समाजसेवा देखील करतात. याआधी त्यांनी दृष्काळग्रस्तांनादेखील मदत केली होती. मयुरेशच्या घरची परिस्थिती हालाखीची असल्याचं समजल्यावर मंगेश यांनी या कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं. यासाठी १४ ऑक्टोबर रोजी ते फक्त ५ रुपयांना वडापाव विकणार आहेत. सकाळी १० वाजल्यापासून रात्री ८ वाजेपर्यंत वडापावची विक्री करुन जी कमाई होईल ती सारी ते मयुरेशच्या वडिलांच्या स्वाधीन करणार आहेत.\n‘मी या समाजाचं काहीतरी देणं लागतो, त्यामुळे माझ्या कुटंबाचं पोट भरण्याबरोबरच मी समाजसेवेला देखील हातभार लावतो. समाजातील चांगल्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मी समाजसेवेला सुरूवात केली. उद्या माझा आदर्श इतर लोक घेतील आणि समाजसेवेचे हे व्रत सुरूच राहिल. मी जेव्हा हळदणकर कुटुंबाची भेट घेतली तेव्हा मयुरेश त्यांचा एकमेव आधार असल्याचं मला समजलं, त्यामुळे मी या कुटुंबाला मदत करण्याचं ठरवलं’ अशी प्रतिक्रिया मंगेश यांनी ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना दिली. एल्फिन्स्टन परिसरातील स्वामी समर्थ मठाजवळ त्यांची वडापावची गाडी आहे. तिथे हा उपक्रम राबवण्यात येईल. यासाठी सगळ्यांना सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केलं आहे.\nवाचा : लोकांच्या बेजबाबदार वागण्यापुढे पोलिसाने हात टेकले\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चाल���ा\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4640752.html", "date_download": "2018-09-24T05:40:32Z", "digest": "sha1:F3BSYMQU5SON33JBHJ7MOJ75RQN4EOHC", "length": 1470, "nlines": 37, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - वेड मनाला", "raw_content": "\nअवखळ हास्य ठसे मनाला\nलडिवाळ वागणे भिडे हृदयाला\nपत्येक आठवण तुझी अशी\nकरी घायाळ माझ्या जिवाला\nस्पर्श गोजिरा मादक असा\nपत्येक क्षणाला वाढते अधिरता\nवेड मनाला तुझ्या प्रितिचे\nअन्‌ आस मनी सहवासाची\nका लटका राग धरी मनाशी\nभाव तुझ्या अंतरिचे कळु दे जरा\nमनात तुझ्या भिती जगाची\nम्हणुन धरशी अबोला मजशी\nकर उधळण तु तुझ्या प्रितीची\nकवटाळुन घे मग आठवणी उराशी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2614", "date_download": "2018-09-24T06:13:07Z", "digest": "sha1:PFC7Q6LCEN3OKK6SUCEFT2DBBWQ3XHS6", "length": 42736, "nlines": 103, "source_domain": "mr.upakram.org", "title": "महागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमहागाई, मध्यवर्ती सरकार व कृषी मंत्रालय\nभारतात दोन प्रकारचे निर्देशांक, सरकार दर महिन्याला घोषित करत असते. त्यातल्या एकाला WPI (Wholesale Price Index) किंवा ठोक किंमतीचा निर्देशांक असे म्हटले जाते. या शिवाय CPI (Consumer Price Index) किंवा उपभोक्ता किंमतीचा निर्देशांक हा ही दर महिन्याला जाहीर केला जातो. यापैकी WPI हा निर्देशांक दर आठवड्याला भारत सरकारचे उद्योग मंत्रालय प्रसिद्ध करते. यात अन्नधान्यापासून ते कापूस, शेंगदाणे यासारखी कृषी उत्पादने, खनिजे, लोखंड, काचा, सुती व कृत्रिम वस्त्र धागे, कागद, कणीक, साखर, या सारखी उपभोक्ता उत्पादने व वीज दर, पेट्रोल, गॅस या सारखी उर्जा साधने या सर्वांची खिचडी असते. या सर्व गोष्टींचे या निर्देशांकामधे काय प्रमाण असते ते मंत्रालय त्या गोष्टीच्या एकूण उपभोगाप्रमाणे ठरवते. हा किंमतींची माहिती हे मंत्रालय फक्त चार महानगरांच्यातूनच मिळवते. प्रवास, बॅंकांचे दर, इंन्शुअरन्स आणि वैद्यकीय सेवांचे दर या निर्देशांकामधे नसतातच. या सगळ्यावरून हे स्पष्ट व्हावे की हा WPI आणि उपभोक्त्याला बाजारात ज्या किंमतीला तोंड द्यावे लागते त्याचा एकूण तसा काही फारसा संबंध असत नाही. बाजारात सर्वसाधारणपणे किंमतीची पातळी काय आहे एवढेच काय ते यावरून आपल्याला समजू शकते.\nबाजारात उपभोक्ता किंमती काय आहेत यासाठी भारत सरकारचे श्रम मंत्रालय, CPI-IW (Consumer Price Index for Industrial Workers), CPI-AL ( for agricultural labourers) आणि CPI-RL ( rural labourers) असे तीन उपभोक्ता निर्देशांक प्रसिद्ध करते. या तीन निर्देशांकात अशा उपभोक्ता किंमती विचारात घेतलेल्या असतात की ज्या त्या वर्गातील मजूरांच्या दृष्टीने महत्वाच्या असतात. आता हा निर्देशांक काढताना मूळ आधार म्हणून कोणते वर्ष घेतले जाते माहिती कोठून मिळवली जाते माहिती कोठून मिळवली जाते वगैरे गोष्टी श्रम मंत्रालयालाच माहीत असाव्यात. तसेच हे निर्देशांक दोन महिन्याच्या कालानंतर प्रसिद्ध होत असतात. या व्यतिरिक्त भारत सरकार Food Price Index व Fuel Price Index म्हणून आणखी दोन निर्देशांक आता प्रसिद्ध करू लागले आहे. या सर्व निर्देशांकाच्यातला कोणता निर्देशांक आपण संदर्भ म्हणून विचारात घ्यायचा हाच प्रश्न आहे.\nहे इतर निर्देशांक व WPI यांच्यात प्रचंड तफावत दिसते. WPI मागच्या सप्टेंबर महिन्यात -2% टक्के होता तो आता 10% आहे तर अन्नधान्य किंमती निर्देशांक याच कालात 11% पासून 17% परत वाढून आता 14 % आहे. या सगळ्या विवेचनावरून एक गोष्ट मला तरी अगदी स्पष्ट होते आहे. बाजारात सर्व वस्तूंच्या किंमती वाढत आहेत का कमी होत आहेत हे यापैकी कोणताच निर्देशांक स्पष्टपणे सांगू शकत नाही.त्यातल्या त्यात अन्नधान्य निर्देशांक आपल्याला थोडी फार कल्पना अन्नाबद्दल तरी देऊ शकतो आहे.\nमागच्या वर्षी जेंव्हा जगभर आर्थिक मंदीची लाट पसरली होती. व्यापार कमी झाला होता त्या वेळेसही हा अन्नधान्य निर्देशांक 10 टक्के होताच. याचा अर्थ असा होतो की त्या वेळेसही अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला 10% वाढतच होत्या. बाकी सर्व उत्पादनांच्या किंमती 2 % घटलेल्या असताना अन्नधान्यांच्या किंमती 10% कशा वाढू शकत होत्या या मागचे कारण तरी काय असावे बरे आणि या किंमती सरकारने वाढू कशा काय दिल्या आणि या किंमती सरकारने वाढू कशा काय दिल्या त्या रोखण्यासाठी प्रभावी पावले सरकार किंवा रिझर्व बॅंक यानी का उचलली नाहीत त्या रोखण्य��साठी प्रभावी पावले सरकार किंवा रिझर्व बॅंक यानी का उचलली नाहीत असा विचार मी करू लागलो व त्याचे अगदी सोपे उत्तर माझ्या समोर आले.\nअन्नधान्य किंमत निर्देशांक हा WPI या निर्देशांकाचा जरी एक भाग असला तरी प्रत्यक्षात या दोन्ही निर्देशांकात जी वाढ होते आहे त्याची कारणे व या कारणांना जर कोणी जबाबदार असलेच तर त्या संस्था किंवा व्यक्ती संपूर्णपणे भिन्न आहेत. त्यामुळेच या दोन्ही निर्देशांकांची गल्लत न करता त्याचा स्वतंत्रपणे विचार करण्याची आवश्यकता आहे असे मला वाटते. त्यामुळे प्रथम WPI मधल्या -2% ते 10% या वाढीचा विचार आपण करू.\nअर्थशास्त्रातला एक अगदी मूलभूत सिद्धांत वस्तूंच्या किंमतीबद्दल आहे. या सिद्धांताप्रमाणे वस्तूंच्या किंमती या मागणी व पुरवठा यांच्यातल्या तफावतीवर अवलंबून असतात. मागच्या वर्षी जेंव्हा सर्व जगभर आर्थिक मंदी आली होती तशीच ती भारतातही आली होती. आर्थिक वाढीचा वेग 5 तक्क्यांपर्यंत मंदावला होता. कृषी क्षेत्र सोडून बाकी सर्वच क्षेत्रांमधले उत्पादन घटल्याने बाजारातील एकूण मागणीच घटली होती. या घटलेल्या मागणीचा परिणाम म्हणून वस्तूंच्या किंमती खाली येण्यास सुरवात झाली व म्हणून WPI -2% पर्यंत घसरला. आर्थिक वाढीच्या मंदावलेल्या वेग परत पूर्ववत करण्यासाठी भारत सरकारने एक मोठा कार्यक्रम हातात घेतला. व्याज दर कमी करणे या सारख्या आर्थिक उपायांबरोबरच रस्ते, दळणवळण यासारख्या पायाभूत सोयी निर्मितीसाठी सरकारने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त कामे सुरू केली. या कामांमुळे अनेक कंपन्यांना कामे मिळाली व एकूणच अर्थव्यवस्थेवर याचा चांगला परिणाम 3,4 महिन्यांतच दिसून येऊ लागला व आर्थिक वाढीचा दर परत 7 टक्क्याच्या पुढे गेला. याचा परिणाम अर्थातच बाजारातील मागणी वाढण्यात झाला व वस्तूंच्या किंमती वाढू लागल्या. इतर वेळी सरकारने किंमती वाढू नयेत म्हणून व्याज दर वाढवणे, बाजारातील अतिरिक्त पैसे कमी करणे यासारखी पाऊले उचलली असती. परंतु सुरू झालेली आर्थिक वाढ परत मंदावण्याची शक्यता नजरेसमोर असल्याने सरकारला या बाबतीत एक प्रकारची असहाय्यता जाणवत असली पाहिजे. सरकारने हातात घेतलेल्या अतिरिक्त कामांमुळे त्याचा कर्जबाजारीपणा नकीच वाढला असणार. या कर्जावर साधारणपणे (इंग्लंड, स्पेन, ग्रीस या देशांनी केला तसा) खर्च कमी करणे हा उपाय आहे. परंतु भ��रताच्या बाबतीत एकूण कर्जबाजारीपणा नियंत्रणाच्या बाहेर गेलेला नसल्याने सरकारने काहीच पावले आतापर्यंत तरी उचलली नाहीत असे दिसते. सरकार कोणतेच कठोर उपाय करण्याच्या परिस्थितीत नसल्याने उपभोक्त्यांना वैयक्तिक पातळीवरच या महागाईचा सामना करावा लागेल असे दिसते.\nआता आपण वळूया कृषी उत्पादनांच्या किंमतींच्याकडे.\nप्रथम गेल्या 3,4 वर्षातल्या भारतातल्या अन्नधान्य उत्पादनाकडे एक नजर टाकली तर असे लक्षात येते की 2006-07 मधे अन्नधान्यांचे उत्पादन 21.7 कोटी टन होते. 2007-08 मधे ते 23 कोटी टन, 2008-09 मधे 23.4 कोटी टन होते. मागच्या वर्षी(2009-10) भारताच्या मोठ्या भागात तीव्र दुष्काळ पडला होता. तरी सुद्धा हे उत्पादन 21.8 कोटी होण्याचा सरकारने केलेला अंदाज आहे. याच वर्षी गव्हाचे उत्पादन 2008-09 च्या विक्रमी 806.8 लाख टनावरून वाढून 809.8 लाख टन होण्याचा अंदाज आहे.\n2006-07 मधे भारताने 62411 कोटी, 2007-08 मधे 79039 कोटी तर 2008-2009 मधे 85961 कोटी रुपयांची कृषी उत्पादने निर्यात केली. तर याच कालात 29637,29906,36736 कोटी रुपयाची कृषी उत्पादने आयात केली. हे सगळे आकडे मी अशासाठी दिले आहेत की मागच्या एक वर्षात भारतात कोणत्याही अन्नधान्याची काही मोठी तूट दिसते आहे असे मला तरी वाटले नाही. त्यामुळे पुरवठा योग्य असताना व मागणीत कोणतीही लक्षणीय वाढ झालेली नसताना अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला प्रथम 10%ने व नंतर 17%ने का वाढत राहिल्या या गौडबंगालाचे रहस्य तरी काय आहे\nभारत सरकारचे कृषी मंत्रालय म्हणते की त्यांचे ध्येय कृषी उत्पादकाच्या शेतमालाला रास्त भाव मिळवून देणे हे आहे. या पार्श्वभूमीवर, हे ध्येय गाठण्यासाठी हे मंत्रालय कृषी उत्पादनाच्या किंमती सतत वाढत्या राहतील अशी धोरणे आखते आहे असे आपण समजायचे का\nया वर्षीच्या मे महिन्यात कांद्याचे उत्पादन खूपच आले असताना व आंतर्राष्ट्रीय बाजारात कांद्याला चांगली किंमत असताना सरकारने अचानक निर्यात बंदी आणली. परिणामी असंख्य कांदा उत्पादकांना मोठा तोटा सहन करावा लागला. एप्रिल महिन्यात हीच परिस्थिती कापसाची झाली होती. कधी नव्हे तर आंतर्राष्ट्रीय कापसाच्या किंमती वर गेल्या होत्या. त्याच वेळेस भाव वाढू नयेत म्हणून सरकारने निर्यात बंदी आणली. सध्या साखर कारखान्यांच्याकडे प्रचंड प्रमाणात साखरेचे साठे झाले आहेत. कित्येक टन साखर पावसाच्या पाण्यात विरघळून जाते आहे. तरी खुल्��ा बाजारात साखर इतक्या कमी साखरेचे वितरण होते आहे की भाव खाली जाऊच शकत नाहीत. 2 वर्षापूर्वी आंतर्राष्ट्रीय बाजारपेठेतून अतिशय महाग किंमतीला सरकारने गहू आयात केला होता. त्या वेळेस कृषी मंत्र्यांच्यावर झालेली टीका वाचकांना आठवत असेल.\nमी कृषी तज्ञ नाही किंवा व्यापारीही नाही. मला या खरेदी विक्रीतले फारसे कळतही नाही. त्यामुळे कृषी मंत्रालय हे असले निर्णय का घेते यावर काहीही मल्लीनाथी करण्याची माझी पात्रता आहे असे मला वाटत नाही. तरीही कृषी उत्पादनांच्या किंमती का सतत वाढत्या ठेवल्या जात आहेत याची दोन कारणे मला दिसतात. ती बरोबर असतील किंवा चूकही असू शकतात. धान्यांपासून मद्यार्क बनवण्याच्या प्रक्रियेला कृषी मंत्रालयाने दाखवलेला हिरवा कंदिल हे याचे एक महत्वाचे कारण मला वाटते.हा मद्यार्क बनवणार्‍या कारखान्यांना महाराष्ट्र सरकार 5000 कोटी रुपये सबसिडी देणार आहे हे किती लोकांना माहिती आहे. अन्नधान्याची टंचाई निर्माण झाली तर लोकांना दारू द्यावी असा विचार याच्या मागे आहे की काय अशी सुद्धा शंका घेता येईल. आता हे मद्यार्क बनवणारे कोण आहेत हे मी सांगण्याची जरूरी आहे असे मला तरी वाटत नाही.\nशेतमाल किंवा कृषी उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे शेतकर्‍यांचा फायदा होत नाही हे एखादा लहान मुलगाही सांगू शकेल. प्रत्यक्षात शेतकर्‍यांना ज्या किंमती शेतमालाच्या मिळतात त्या दलाल व अडते ठरवतात. दर्शनी रित्या या मालाचा मार्केट यार्डात लिलाव केला जातो. परंतु हा लिलाव करताना अडते व खरेदीदार यांच्यात गुप्तपणे व्यवहार होतात. शेतकर्‍याला लिलावाची किंमत कळतच नाही. त्याला अडता सांगेल तीच किंमत मिळते. अन्नधान्यांच्या सतत वाढणार्‍या किंमतींनी छोटे शेतकरी सधन होत असण्याची शक्यता फार कमी वाटते.\nशेतमालाच्या सतत वाढणार्‍या किंमतींचा फायदा बडे शेतकरी व अडते यांनाच होत असला पाहिजे. मध्यवर्ती सरकार व राज्य सरकारातील राज्यकर्ते व ही सगळी मंडळी यांची काय नातीगोती आहेत हे मला तरी सांगणे शक्य नाही. एक गोष्ट नक्की या वाढत्या किंमतीमुळे बडे शेतकरी व अडते हे लोक नक्की गब्बर होत असले पाहिजेत. धान्यांपासून दारू बनवणार्‍यांना या वाढीव किंमतीची झळ सबसिडीमुळे बसणार नाही हे नक्की. मद्यार्क बनवण्यामुळे धान्यांची मागणी तर वाढणार. पुरेसा पुरवठा नसला तर किंमती या वाढणारच.\n(माझ्या ब्लॉगवरील नवीन ब्लॉगपोस्ट मधील महत्वाचा भाग येथे दिला आहे. ज्यांना संपूर्ण लेख वाचावयाचा असेल ते येथे वाचू शकतात.)\nमागच्या वर्षी जेंव्हा जगभर आर्थिक मंदीची लाट पसरली होती. व्यापार कमी झाला होता त्या वेळेसही हा अन्नधान्य निर्देशांक 10 टक्के होताच. याचा अर्थ असा होतो की त्या वेळेसही अन्नधान्याच्या किंमती दर महिन्याला 10% वाढतच होत्या.\n१० टक्के वाढ ही प्रतिवर्षी असेल प्रतिमाह नव्हे, कृपया खात्री करा.\nतरीही कृषी उत्पादनांच्या किंमती का सतत वाढत्या ठेवल्या जात आहेत याची दोन कारणे मला दिसतात.\nधान्यविक्रीतून अधिक फायदा मिळविण्यासाठी धान्यांच्या किंमती वाढत्या ठेवल्या जात आहेत हे एक कारण समजले. दुसरे कारण काय आहे\nधान्यांच्या किंमती मुद्दाम वाढविल्यामुळे दारू उत्पादनाला फायदा होईल असे काही आपण सूचित करत आहात का\nमद्यार्क बनवण्यामुळे धान्यांची मागणी तर वाढणार. पुरेसा पुरवठा नसला तर किंमती या वाढणारच.\nकिंमतीतील ही वाढ पॅसिव प्रकारची (मुद्दाम नसलेली) आहे. माझ्या वरील प्रश्नाचे ते उत्तर नाही असे वाटते. शिवाय मद्यनिर्मितीसाठी वापरल्या गेलेल्या धान्याचे प्रमाण कमी आहे.\nहा मद्यार्क बनवणार्‍या कारखान्यांना महाराष्ट्र सरकार 5000 कोटी रुपये सबसिडी देणार आहे हे किती लोकांना माहिती आहे.\nती सबसिडी नसून अबकारी करातील सवलत आहे.\nआता हे मद्यार्क बनवणारे कोण आहेत हे मी सांगण्याची जरूरी आहे असे मला तरी वाटत नाही.\nनिर्माण या संस्थेने बरीच माहिती जमविलेली आहे. बरेच कारखाने राजकारण्यांचे आहेत.\nसर्व निर्देशांक इयर टू इयरच असतात\nमद्यार्क बनवण्यासाठी धान्य वापरले गेले की त्याची मागणी वाढते. मागणी वाढली व पुरवठा कमी असला की किंमती वाढतात.\nअबकारी करातील सवलत ही एक प्रकारची सबसिडीच आहे.\nजर सवलत दिली नाही तर धान्यापासून दारू बनविण्यास कोणी तयार होणार नाही असे सरकारचे मत आहे. जर दारूच बनली नाही तर शून्य कर मिळेल. सवलत दिली तर थोडेतरी पैसे सरकारला मिळतील. म्हणजे येथे करदात्यांच्या पैशातून सबसिडी नाही.\nमद्यार्क बनवण्यासाठी धान्य वापरले गेले की त्याची मागणी वाढते. मागणी वाढली व पुरवठा कमी असला की किंमती वाढतात.\nएकूण धान्याच्या काही टक्केच धान्य दारूसाठी वापरले गेले आहे.\nदुख तो अपना साथी है...\nछान लिहिलंय तुम्ही. महागाई वाढण���याची कारणे कृत्रिम आहेत आणि त्यात कुणाचे हितसंबंध कसे गुंतले आहेत, हे सर्वसामान्यांच्या लक्षात येऊ लागले आहे. भाववाढीच्या कारणांत आणखी काही गोष्टींचा समावेश होऊ शकेल.\n१) अन्नधान्य खरेदी-विक्रीमधील अमाप फायदा लुटण्यासाठी अनेक बड्या कंपन्या या व्यवहारात उतरल्या आहेत.\n२) कमोडिटी एक्सचेंजवर होणार्‍या वायदे व्यवहारांमुळे आणि सट्ट्यामुळे बाजारात कृषिमालाच्या किंमतीत अनैसर्गिक वाढ होत आहे.\n३) व्यापारी करत असलेल्या साठेबाजीचा आवाका वास्तवात प्रचंड आहे, पण त्यातील फारच थोडी प्रकरणे उजेडात येत आहेत. हिमनगाचे टोक म्हणा ना.\n४) देशाचा कारभार जनतेने ज्यांच्या हातात सोपवला आहे त्या व्यक्ती विश्वसनीय नाहीत. त्यांची सर्वसामान्य जनतेशी नाळ तुटलेली आहे. त्यांना केवळ पैशांची भाषा समजते.\nआता 'राही मनवा दुख की चिंता क्यूं सताती है दुख तो अपना साथी है' ही तीव्र निराशा बहुतेक भारतीयांनी स्वीकारली आहे.\nइंटुक अर्थ पंडितांच्या मते\nप्रतीक देसाई [05 Jul 2010 रोजी 14:08 वा.]\n>>> बाजारात सर्व वस्तूंच्या किंमती वाढत आहेत का कमी होत आहेत हे यापैकी कोणताच निर्देशांक स्पष्टपणे सांगू शकत नाही. <<<\nज्या उद्योग मंत्रालयाद्वारे बाजारातील चढउताराचे निर्देशांक प्रसिद्ध केले जातात त्याना कारणमीमांसा देता येत नाही, थोडक्यात \"आज पश्चिम महाराष्ट्रात तापमान ३५ डिग्री सेल्शीयस होते तर विदर्भ ४५ ने होरपळून निघाला\" असे ज्यावेळी हवामानखात्यातर्फे बुलेटीन आकाशवाणीकडे पाठविले जाते तीत कारणमीमांसा नसते, तद्वतच उद्योग असो वा श्रम, या दोन्ही खात्यांना परिस्थितीवर \"टिपणी\" करण्याचा अधिकार नाही, जो \"अर्थ\" खात्याला असतो. पण लेखक श्री.चंद्रशेखर म्हणतात त्याप्रमाणे निर्देशांकाच्या हेलकाव्यात अनेक छुप्या बाबी असू शकतात ज्या मध्ये मध्यवर्ती सरकारातील कित्येक घटकांना मलिदा मिळत असतो. मद्यार्काला मिळू घातलेली एक्साईज मधील सवलत हा त्यातीलच एक लक्षणीय घटक आहे. (श्री.रिकामटेकडा म्हणतात त्याप्रमाणे ती सबसिडी नसून सवलत आहे ~~ अर्थ मंत्रालय ज्यावेळी एखाद्या बाबीसाठी \"सबसिडी\" जाहीर करते तेव्हा ती \"इररिव्होकेबल\" असते, मात्र सवलत किंवा \"कन्सेशन\" हे त्या त्या परिस्थितीपुरते असते, जे केव्हाही रद्दबातल केले जावू शकते. उदा. पूरग्रस्तासाठी मदतीबरोबर त्या भागातील विद्यार्थी वर्ग��ला खास \"सवलत\" त्या वर्षापुरती जाहीर केली जाते, पण ती \"सबसिडी\"च्या व्याख्येत येत नाही.)\n\"निर्देशांक\" ची भेडसावणारी छाया ही प्रामुख्याने भारतातील दोनच घटकांशी संबंधीत आहे, जिला आर्थिक व्याख्येत (अलिखीत स्वरूपात) \"इंडिया\" व \"भारत\" असे संबोधतात. आजची आर्थिक परिस्थिती खरोखरी अशीच आहे की, जी जनता \"इंडिया\"त राहते त्यांनाच फक्त निर्देशांकाच्या चढउतारात \"दिलचस्पी\" आहे कारण या समाजात येतात ते इंडियातील् मोठे उद्योगपती, वरच्या वर्गातील नोकरशहा, ब्रोकर्स, बँकर्स, सट्टेबाज आणि आयटीशी निगडीत इंटुक \"इंडिया\" त राहणारा हा वर्ग श्रीमंतीकडून अधिक श्रीमंतीकडे जात आहे तर ब\"भारता\"त राहणारा वर्ग ज्यात प्रामुख्याने शेतकरी आणि कामगार येतात ते गरीबीकडून गरीबीकडे वाटचाल करीत आहे, कारण \"निर्देशांका\"चा फटका बसतो तो याच घटकाला. एखादे वेळेस निर्देशांक सावरला असे ज्यावेळी अर्थ खाते म्हणते त्यावेळी त्याचा फार मर्यादित अर्थ अपेक्षीत आहे, म्हणजे बाजार कुटुंबाला लागणारा सर्व प्रकारच्या धान्याने ओसंडून वाहत आहे, मात्र त्यासाठी या शेतकर्‍याने आणि कामगाराने \"नारायणराव\" सोडला पाहिजे. खरा प्रश्न असा आहे की, खरंच या घटकाकडे असा मुबलक पैसा किंवा खरेदीची ताकत आली आहे का\nदिल्लीतील्, मुंबईतील अडते आणि दलाल यांच्या तालावर शेतकर्‍याने टँगो डान्स करावा असेच हे निर्देशांक सांगतात. अर्थ काय किंवा उद्योग/श्रम मंत्रालय काय, यांना फक्त् जीडीपीमधील् वाढीची चिंता असते कारण त्यांच्या आणि इंटुक अर्थ पंडितांच्या मते \"इंडिया\" ची तीच खरी प्रगती होय, असे हे दुष्टचक्र आहे.\nश्री. चंद्रशेखर आपले चितंन योग्य आहे.\nमाझे सध्याच्या परिस्थितीबाबत वेगळे मत आहे.\nमाणसाने व प्रत्येक समाजाने आधी पहिले आपले भले पाहीले पाहीजे.\nह्या मुलभूत तत्वावरच आपण ज्या अर्थव्यवस्थेबाबत विचार करीत आहात ते बेतलेले आहे.\n'भारत हा देश जागतिक महासत्ता व्हावा' ह्या विचाराने भारलेल्या विचारवंतांनी, तद्न्यांनी, राजकिय पक्षांनी म्हणूनच ह्या अर्थव्यवस्थेचा अवलंब करीत व त्या शास्त्राच्या मागे लागल्यामुळे नकळतपणे हि वृत्ती प्रत्येक भारतीयांमध्ये झिरपवली आहे.\nसध्याची अर्थव्यवस्था हि पाश्चिमात्य मंडळींनी त्यांच्या मुलभूत स्वभावाला गृहित धरून आकारलेली आहे.\nभारतीय जनांचा मुलभूत स्वभाव हा परोपकारीच आहे. त्यानूसार हि अर्थव्यवस्था व तिचे शास्त्र नाही.\n'सर्वायव्हल ऑफ द स्मार्टेस्ट' जगण्यासाठी हा नियम पाळावाच लागतो. हा ही एक नियम आहे. भारताला जागतिक महासत्ता होण्या आधी/साठी या जगाला ही काहीतरी नवा विचार (जो भारतीय असेल, नवा असेल) व त्यावर बेतलेले शास्त्र, त्यावर बेतलेले निर्देशांक द्यावे लागतील.\nवैश्य युग संपले. हे मी मानतो. आताचे युग शूद्र युग आहे.\nआता वैश्यानुसार विचार करीत (म्हणजे 'मालाची आवक कमी (केली) तर भाव जास्त (मिळणार)' ) निर्देशकांचे पालन सरकारद्वारे केले जावे अशी अपेक्षा चूकीची होणार.\nनव्या युगाचे नवे निर्देशांक, ते ज्यावर बेतलेले असणार ते वेगळे शास्त्र, ते ज्या विचारावार बेतलेले असणार ती तत्वे कोणती असणार ह्यावर यापूढे विचार केला जायला हवा. तर नक्किच. सरकारने महागाई, भाववाढ कशी रोकायची ह्यावर यापूढे विचार केला जायला हवा. तर नक्किच. सरकारने महागाई, भाववाढ कशी रोकायची ह्यांबाबतची वेगळी उत्तरे मिळू शकतील.\nहे सगळे समजले पाहीजे खरे एकदा. :-(\n>WPI मागच्या सप्टेंबर महिन्यात -2% टक्के होता तो आता 10% आहे\nहे आदल्या महीन्यात सांगीतलेल्या निर्देशांकाच्या तुलनेत असे असावे का\nबाकी माझा अनुभव देखील असाच काहीसा आहे की २००७-२००८ पासुन भाववाढ अन्नधान्याची जगभर झाली व मग काही कडाडलेले भाव परत तुलनेत खाली आले पण भारतातुन येणारे अन्नपदार्थ आता अजुन महागले आहेत, परदेशात रहाणार्‍या अजुन कोणाचा असा अनुभव आहे काय\nमागच्या सप्टेंबर महिन्यात WPI -2% होता याचा अर्थ सप्टेंबर 2008 मधे ज्या किंमती होत्या त्यापेक्षा सप्टेंबर 2009 मधल्या किंमती 2%नी कमी होत्या. आज हा निर्देशांक 10% आहे म्हणजे जून 2009 मधे ज्या किंमती होत्या त्यापेक्षा आजच्या किंमती 10%नी अधिक आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3181", "date_download": "2018-09-24T06:03:55Z", "digest": "sha1:F2GHYRHL3RFMSPXB3V5DBLSGTM562ONH", "length": 28298, "nlines": 136, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आसाराम बापू - एक कल्ट | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआसाराम बापू - एक कल्ट\nआसाराम बापू हे एक गंभीर प्रकरण आहे. ते आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात. एकंदरीतच त्यांच्या सत्संगातून, प्रवचनातून आध्या���्मिक खोली किंवा अध्यात्मावर अभ्यासपूर्ण विवेचन दिसत नाही. त्याच्या विरोधात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आलेल्या आहेत. आसाराम बापुंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का ते स्वत:ला आणि काही अंशी इतर त्यांना हिंदू धर्माचे रक्षक, प्रसारक मानतात. एकंदरीतच त्यांच्या सत्संगातून, प्रवचनातून आध्यात्मिक खोली किंवा अध्यात्मावर अभ्यासपूर्ण विवेचन दिसत नाही. त्याच्या विरोधात अनेक घटना गेल्या काही वर्षात समोर आलेल्या आहेत. आसाराम बापुंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का असल्यास जरुर कळवा मला त्यांना अनेक प्रश्न समक्ष भेटून विचारयचे आहेत.\nउपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का \n रिटे आणि यना. ;-) स्वारी रिटे, यना आणि इतर सर्वांनी हलकेच घ्या.\nअसो. उपक्रमावर आसारामबापूच कशाला इतर कोणा बाबा-बुवांचे अनुयायी नसावेत असे वाटते. कल्टवर दिलेला दुवा चांगला आहे. अजून विस्तारीत करता येईल. बाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.\nमराठी असे आमुची मायबोली तिला बैसवूं वैभवाच्या शिरी |\nश्री.महेंद्र यांनी प्रश्न विचारले आहेत त्यांची माझ्या समजुतीप्रमाणे उत्तरे:\n*प्रश्नः-आसाराम बापू हे आध्यात्मिक, व्यावहारिक, व्यावसायिक किंवा भोंदू किती \nउत्तरः--आध्यात्मिक अत्यल्पप्रमाणात; व्यावहारिक,व्यावसाईक मोठ्या प्रमाणात;\nप्रश्नः--आसाराम बापूंचा समुदाय हा कल्ट या प्रकारात मोडतो का \nउत्तरः--(तुम्ही दिलेला संदर्भ धागा वाचून) हो.\nप्रश्नः--उपक्रम सदस्यांपैकी कोणी त्याचे अनुयायी आहेत का \nश्री.महेंद्र यांनी संदर्भ दिलेला श्री.विजय कुलकर्णी यांचा लेख अभ्यासपूर्ण आणि वाचनीय आहे.\nचीड येत नाही का\nबाबासाहेब जगताप [10 Mar 2011 रोजी 10:43 वा.]\nबाबाबुवांच्या आणि बापूंच्या चर्चा उपक्रमींना आवडतात असे वाटते.\nमॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला\nमॅडम हा मनोरंजनाचा किंवा आवडीनिवडीचा विषय नव्हे. लाखो लोकांना नाडणारे हे महाभोंदू आणि त्यांचे कारनामे पाहून चीड येत नाही का तुम्हाला\n आसारामबापू किंवा इतर कोणी बुवाबाबा माझ्या कुटुंबातील लोकां��ा नाडत नाहीत किंवा माझे कुटुंबीय त्यांच्याकडे जात नाहीत. या लेखानुसार हे विश्वचि माझे घर असे म्हणणे म्हणजे 'तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे' असे आहे तेव्हा मला जगाच्या किंवा लाखो लोकांच्या चिंतेने चीड का बरे यावी असे म्हणणे म्हणजे 'तुमचे मानसिक संतुलन बिघडले आहे' असे आहे तेव्हा मला जगाच्या किंवा लाखो लोकांच्या चिंतेने चीड का बरे यावी तसेही ही काही उपक्रमावरली बाबा-बुवांची पहिली चर्चा नाही. अशा चर्चा दर महिन्या-दोन महिन्यांनी उपक्रमावर येत असतात.\nचीड येण्यालायक जगात काय कमी विषय आहेत - म्याडमसमोर झुकणारे एअर-इंड्याचे जुने मानचिन्ह पगडीधारी महा\"राजा\", राजा शब्द उच्चारला की आठवणारे ए. राजा, दिल्लीत त्या मुलीला गोळी घालून मारताना काही लोक तमाशा बघण्यात दंग होते, नेदरलँडसमोर आपली टीम ढेपाळते. बरे ते जाऊ द्या भरभक्कम टॅक्स देऊन आमच्या इथल्या रस्त्यांवर इतके खड्डे झाले आहेत की टायर पंक्चर होऊन फटका बसेल का ही रोज चिंता पडलेली आहे. चीड येतेच. आज कारमध्ये गॅस भरला ३.४५/ गॅ. च्या भावाने. निसर्ग तरी कसला बदमाश... जरा तापमान वर जात होतं तर आज पुन्हा स्नो होणार असं भाकित आहे. बरं स्नो होईल असेही नाही कारण हवामानखाते निसर्गापेक्षा लहरी असते म्हणे.\nआता सांगा किती आणि कुठे कुठे चिडत राहायचं चिडण्याचे दुष्परिणाम असतात ना चिडण्याचे दुष्परिणाम असतात ना विज्ञान चीडप्रतिबंधक लस काढेल ना तेव्हा मनमोकळे चिडेन हं मी सर्वांवर विज्ञान चीडप्रतिबंधक लस काढेल ना तेव्हा मनमोकळे चिडेन हं मी सर्वांवर ;-) तोपर्यंत चिडून, उगीच रक्तदाब वगैरे मागे लागेल आणि मग उर्वरित आयुष्य गोळ्या खात जगावे या भीतीत राहून कशाला जगायचे\nपुढला मुद्दा आवडनिवडीचा, मागे एकदा बापूंच्या चर्चेत रिटेने विचारले होते \"येणार का कोणी स्टींग ऑपरेशनसाठी माझ्याबरोबर\" एक पठ्ठा पुढे आला नाही उपक्रमावरला. तेव्हा या बाबाबुवांच्या चर्चा भरल्यापोटी, सुपारी-मुखवास चघळत करण्यासाठीच येतात इथे. जसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.\nबाबासाहेब जगताप [11 Mar 2011 रोजी 11:32 वा.]\nजसे दुपारच्या वेळात काही गृहिणी सास-बहु मालिका पाहून टिपे ढाळतात तसाच बुवा-बाबांच्या चर्चा हा उपक्रमींच्या टैमपासाचा विषय आहे.\nअतिशय झण��णीत अंजन घातलेत. सगळ्या उपक्रमाविषयीच आता मळभ दाटून येते आहे......\n काय भोंदूपण आहे त्यांच्यात मी त्यांची अनुयायी नाही.\nपण जरा शोध घेतला तर काही गोष्टी सापडल्या जसे - या संत विभूतींवर काही आरोप झाले पण ते खोटे होते हे सिद्ध झाले.\nतांत्रीक सुखरामने सांगितले की हा अघोरी आश्रम आहे. पण हा आरोप खोटा होता. आणि हा माणूस फालतू असून त्याने अनेकांवर असे वाटेल ते आरोप केले आहेत. एका जिल्हाधिकार्‍यांवरही त्याने बेसलेस आरोप केले होते. खोटे आरोप केले म्हणून हा माणूस आता गजाआड आहे.\nस्टिंग ऑपरेशन - स्टिंग ऑपरेशन करणार्‍या लोकांचे खरे स्वरूप उघड झाले आहे. त्यांनी सनसनसाठी बातम्यांसाठी हे केले होते हे ही कबूल केले आहे.\nभुखंड प्रकरण अजून न्यायप्रविष्ट आहे. पण कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत. सिद्ध होई पर्यंत त्यांना दोषी कसे मानता येईल\nबालमृत्यु - यातून सी आय डी ने त्यांना एप्रिल २०१० मध्येच दोषमुक्त केले आहे.\nही सर्व माहिती Asaram Bapu विकीपिडीयावर आहे.\nआसाराम बापूंचा आश्रम गोरगरीबांना अन्न वस्त्र निवारा आणि शिक्षण अशी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे असे त्यांच्या आश्रमातील काही लोकांशी बोलल्यावर जाणवले. शिवाय भारतीय औषधांवर तेथे काम सुरु आहे असेही समजले. आश्रमात पूर्वग्रह बाजूला ठेऊन एकदा भेट द्या. न पटल्यास परत जायची सक्ती थोडीच असते हवी असलेली माहिती फर्स्त हँड मिळेल.\nमाझा स्वतःचा कोणत्याही चेनलवर विश्वास उरलेला नाही. काहीही दाखवतात हे लोक.\nस्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते\nस्लीपर सेल ऍक्टिवेट झालेले बघणे मजेशीर असते.\nस्वतःला काहीही माहिती नसतांना कुणावरही आरोप करायला कसे जमते\nहा प्रश्न विचारू नये. ते सर्वांना जमतेच. दुसर्‍यावर स्वत:च्या भावना लादून तो असाच आहे किंवा ती अशीच आहे हे म्हणणे अगदी सोपे असते, त्यासाठी पुरावे लागत नाहीत. (याचा अर्थ मी बापूंची समर्थक आहे असा घेऊ नये, मला हे बापू काळे का गोरे, तेही माहिती नाही).\nकल्टबद्दल बोलण्यात विशेष अर्थ नाही. कल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.\nतेव्हा आसारामबापू कल्ट आहे, म्हणून जाऊ नका, असे म्हणण्यापेक्षा लोक तेथे का जातात - त्यांच्या नक्की कोणत्या गरजा या आश्रमांमध्ये भागतात ज्या बाहेर भागत नाहीत - ह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही - हे समजून घेणे महत��त्वाचे आहे. आसारामबापू ही व्यक्ती कशी आहे हे माहिती नाही. लोकांच्या डोक्यात, हृदयात कसलीतरी तृष्णा असते. त्या तृष्णेला शांत करायला काही ना काही लागते. कधीतरी तृष्णा एवढी मोठी असते की ती शांत करायला कसलीतरी व्यसनेच लागतात. तेव्हा असे अनेक बापू गेले तरी कोण ना कोणीतरी त्यांची जागा घ्यायला येणारच. हे एकेका बापूंच्या मागे लागण्यापेक्षा ही व्यसने कशी काबूत आणावीत हा प्रश्न असला पाहिजे. व्यसनांवर उपाय म्हणजे व्यसने बंद करायला लावणे, त्याचे साईड इफेक्टस झेलता यावे याची तयारी ठेवणे आणि काही चांगल्या कामात मन लावणे*. व्यसनी लोकांचा तिरस्कार करून हे काम यशस्वी होणार नाही. व्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत. जे लोक व्यसनी लोकांना या व्यसनांपासून मुक्ततेसाठी जास्तीचे पर्याय देणार नाहीत, सपोर्ट देणार नाहीत, त्यांचे या विरुद्ध बोलणे नुसतेच बोलणे ठरेल.\n*उपक्रमावर लिहीणे, मिपावर लिहीणे हेही माझ्यासाठी एक व्यसनच. ते कमी करण्याची इच्छा आहे\nकल्ट असणे हे आपण होऊन फारसे वाईट नसावे.\nह्या गरजा वाईटच असतील असेही म्हणण्याचे कारण नाही\nव्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.\nव्यसनी लोक व्यसने का करतात याचा खुलासा इथले काही लोक असा काहीसा करताना दिसतात की लोकांना बुद्धी नसते, किंवा असते ती लहानपणापासून भरवलेल्या देवाच्या कल्पनांनी भ्रष्ट झालेली असते, मंद झालेली असते. पण याहून वेगळी कारणे असू शकतात असे वाटते. लोकांना पर्याय नसतात असे वाटते. त्यांना अशा ठिकाणी असे सपोर्ट ग्रूप मिळत असावेत जे एरवी मिळत नसावेत.\nकाहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय\nसंस्थळांवर आल्यामुळे काही नुकसान (उदा. नोकरीधंद्याकडे दुर्लक्ष किंवा संस्थळांवर शक्य असलेली फसवणूक) होत नसेल तर त्याला व्यसन म्हणू नये असे मला वाटते.\nडार्क मॅटर यांनी काही काळापूर्वी उल्लेख केला होता क��� इतरांनी माती खाल्ली तरी आम्हाला आनंदच होतो. या आनंदप्राप्तीस क्रौर्य म्हणता येईल, त्यासाठी उपक्रमवर येणार्‍यांना स्वार्थी, लोभी, इ. दूषणे द्यायची तर द्यावी परंतु त्यालासुद्धा व्यसन म्हणू नये असेही मला वाटते.\nव्यसन या शब्दाच्या व्याख्येतच वाईटपणा अध्याहृत असतो असे वाटते.\nजरी बर्‍याचदा वाईटपणा अध्याहृत असला तरी समानशीले व्यसनेषु सख्यम् वगैरे आपण ऐकतोच. ते वाईट अर्थाने असते असे नाही. व्यसन याचा एक अर्थ Devoted attachment or intent application to. असाही आहे.\nकाहींना कोणत्याही आधाराची आवश्यकता नसते, त्यांच्यापेक्षा या लोकांना मंदबुद्धीचे ठरविले तर त्यात चूक ते काय\nव्यसन याचा एक अर्थ डिवोटेड अटॅचमेंट असा असला तर आहेच ना संकेतस्थळांवर येऊन लिहीण्याची ही खाज नसती तर कशाला प्रतिसाद दिला असता हा\nआणखी काही मुद्दे आणि प्रश्न\nv=GNoyfFCzLQo हे कशाचे लक्षण आहे \n२. आसाराम बापूचा मुलगा नारायण साई ने दुसरा स्वतंत्र आश्रम का सुरू केला \n३. बापूच्या मुलीचा काडीमोड का झाला \n५. त्यांच्या सुरतमधील आश्रमावर बुल्डोझर का फिरवण्यात आला \n६. पुण्याच्या केळगाव आळंदी येथील आश्रमातर्फे जमीन खरेदी करुन सोसायटी स्थापन करण्यासंदर्भात घेतलेली रु. ७०,००० प्रत्येकी, त्याचे गेल्या ८/१० वर्षात काय झाले. लोकांना त्याची जमिन किंवा पैसे काहीच परत मिळाले नाही. हा कसला प्रकार म्हणायचा \n७. आश्रमातील दोन वाघेला नामक मुलांचा संशयास्पद म्रुत्यू झाला, त्याच्या चौकशी संदर्भातील केस न्यायालयात असताना, ते न्यायालयात का हजर होत नाहीत\n८. आसाराम बापूंनी नार्को टेस्ट का नाकारली ज्याला कर नाही त्याला डर कशाला \n९. एकुणच हे बाबा बुवा काश्मिर सारख्या गंभीर आणि आंतरराष्ट्रीय प्रश्न सोडवण्यासाठी आपली अध्यात्म शक्ती का वापरत नाहीत लोकांच्या वैयक्तीक प्रश्नातच फक्त ते का लक्ष घालतात\n१०. पुण्यात (केळगाव, आळंदी ) झालेल्या त्याच्या \"सत्संगात\" आलेला पाऊस लगेच थांबला. तो ही आपणच थांबवला हे सांगायला ते विसरले नाहीत. ते जगद्नियंते आहेत का\n११. बापुच्या आश्रमाबाहेर कंडोमची पाकिटे कशी सापडतात\n१२. चमत्काराने निर्माण केलेल्या वस्तू या हातात मावण्या इतक्याच कश्या असतात\nजरा आपली सदसद विवेक बुद्धी जागी ठेवली. तर्क संगत विचार केला आणि आपली मते निसर्ग नियमांबरोबर ताडून पाहिली की मग हा साधू खरा की भोदू हे ओळखायला वेळ ���ागणार नाही.\nआसाराम बापूच्या आश्रमाच्या वेबसाईट चा वर उल्लेख झाला. ही वेबसाईट अमेरिकेतुन चालते. आपण त्याचे DNS record तपासू शकता. आणि त्यांच्या संस्थेचा उल्लेख Incorporation असा करण्यात आला आहे.\nआसाराम बापू .. अगाध लीला..\nविठ्ठल् विठ्ठल विठ्ठला.. हरि ॐ विठ्ठला...\nहे कधी 'त्या' भेसूर आवाजात ऐकलं आहे का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/buldhana-news-motala-bison-attack-peasant-injured-54502", "date_download": "2018-09-24T06:21:34Z", "digest": "sha1:A6LC7E3ADJO43LLX2SIUCM2QROSVAV7R", "length": 13520, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "buldhana news motala bison attack peasant injured रानडुकराच्या हल्ल्यात मोताळ्यात शेतमजूर गंभीर जखमी | eSakal", "raw_content": "\nरानडुकराच्या हल्ल्यात मोताळ्यात शेतमजूर गंभीर जखमी\nगुरुवार, 22 जून 2017\nमोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.\nमोताळा (बुलडाणा) : रानडुकराच्या हल्ल्यात शेतात काम करीत असलेला मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील शेलगाव बाजार शिवारात गुरुवारी (ता.२२) सकाळी ११:३० वाजेदरम्यान घडली. गंभीर जखमीस मलकापूर येथील रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.\nशेलगाव बाजार येथील अरुण भगवान तांदूळकर (४५) हे गुरुवारी गावातीलच गणेश खर्चे यांच्या शेतात काम करीत होते. दरम्यान अचानक रानडुकराने त्यांच्यावर हल्ला केला. यात त्यांच्या डाव्या पायाला जबर दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. अरुण तांदुळकर यांनी आरडा-ओरड केल्याने परिसरातील शेतकरी व शेतमजूरांनी घटनास्थळी धाव घेत रानडुकराच्या तावडीतून त्यांची सुटका केली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते संतोष तांदूळकर, भगवान झामरे, उत्कर्ष खर्चे आदींनी जखमीस तत्काळ उपचारासाठी मलकापूर येथील डॉ. कोलते यांच्या रुग्णालयात हलविले. घटनेची माहिती मिळताच वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. रानडुकराने भरदिवसा हा हल्ला केल्याने परिसरातील शेतकरी, शेतमजुर व नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करून गंभीर जखमी अरुण तांदुळकर यांना आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.\nवन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची गरज\nसध्या खरीप पेरणीची लगबग सुरु असल्याने शेतकऱ्यांसह मजूरांचा शेतशिवारात राबता आहे. तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वन्य प्राण्यांनी गावाकडे मोर्चा वळविल्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. मागील पंधरवड्यात मोताळा वन विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर एस.टी. बसच्या धडकेत रोही ठार झाला. तर, गेल्या आठवड्यात एक रोही मोताळा शहरातील जिजाऊ नगरात भटकंती करताना आढळला होता. रानडुकरांसह वन्यप्राणी शेतीपिकांची नासाडी करीत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, वन्यप्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजुर व नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वन विभागाने याकडे लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बद��� ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/pakistan-news/128", "date_download": "2018-09-24T06:35:55Z", "digest": "sha1:XQ2TZMASIXNVCKQZPANZ2PGOVHGQA2YV", "length": 32174, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Pakistan in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nतालिबान पाकिस्तानलाच नष्ट करणार\nइस्लामाबाद- तालिबानने पाकिस्तानच्या सैनिकांवर कराचीजवळील मेहरान नौसेना भागात हल्ला केल्यानंतर तालिबानने संपूर्ण पाकिस्तानच नष्ट करु अशी धमकी दिली आहे. तालिबानने म्हटले आहे की, आम्ही पाकिस्तान सरकार व सैनिकाविरुध्दची लढाई पुन्हा जोमाने करु. तसेच यापेक्षाही मोठे हल्ले करण्याची आमची योजना असून पाकिस्तानच्या अधिकाऱयांचे अमेरिकेबरोबरच संबंध संपत नाहीत तोपर्यंत हा लढा चालूच राहील.तहरीक-ए-तालिबान या संघटनेचा नेता मैलाना फकीर मोहम्मद याने द न्यूज या वर्तमानपत्रांशी बातचीत करताना ही...\nलंडन - अमेरिकेने स्वत: होऊन गळ्यात अडकवून घेतलेले पाकिस्तानचे लोढणे आता त्यांना भलतेच डोईजड झाले आहे. पाकिस्तानशी असलेले संबंध अमेरिकेने लगेच तोडून टाकणे आणि पाकला वा-यावर सोडणे धोकादायक ठरू शकते, असा इशारा अमेरिकेच्या वरिष्ठ लष्करी कमांडरने दिला आहे. पाकला वा:यावर सोडण्यामुळे आशियामध्ये १९९ सारखी स्थिती निर्माण होऊ शकते, असा इशाराही या अधिका:याने दिला आहे. पाकिस्तान - अमेरिकेतील संबंधात अतिशय तणाव निर्माण झाला आहे, हे मान्य करून अॅडमिरल माईक मुलन म्हणाले की, आम्ही जर काही वेगळे पाऊल...\nपाकिस्तानवर 300 दहशतवाद्यांचा हल्ला, 24 तासांत 70 जण ठार\nइस्लामाबाद - अफगाणिस्तानलगत सीमेवरून पाकिस्तानात घुसलेल्या सुमारे 300 शस्त्र सज्ज अतिरेक्यांविरुद्ध सैनिकांची जोरदार धूमश्चक्री सुरू आहे. यात 25 पाकिस्तानी सैनिक तसेच लष्करी अधिकार्यांनुसार 45 हून अधिक अतिरेकी मारले गेले आहेत. बुधवारी या अतिरेक्यांनी पाकिस्तानी चौकीवर जोरदार हल्ला केला होता. पाकिस्तानी सरकारनेही या कारवाईला पुष्टी दिली असून स्थानिक प्रशासकीय अधिकारी गुलाम मोहम्मद यांनी गुरुवारी सकाळी या कारवाईबाबत माहिती दिली.बुधवारी सकाळपासून ही कारवाई सुरू असल्याचे सांगत हे...\n'हार्पून' साठी पाकची फील्डिंग\n नवी दिल्ली, पाकिस्तानला अब्जावधी डॉलर्सच्या शस्त्रास्त्रांची विक्री करणा-या अमेरिकेने २00९ म���्ये पाकिस्तानला हार्पून क्षेपणास्त्र देण्यास नकार दिला होता. या क्षेपणास्त्राचा उपयोग पाक भारताविरुद्ध करेल या भीतीपोटी अमेरिकेने पाकला हार्पूनच्या 'रेंज'पासून लांब ठेवल्याचे मानले जात आहे. असे असले तरी अमेरिकेने पाकला एफ-१६ विमाने मोठ्या प्रमाणात दिली आहेत. गोपनीय दस्तऐवजांचा गौप्यस्फोट करणा-या 'विकिलीक्स' वेबसाइटने हा खुलासा केला आहे. दि. १८ मार्च २00९ रोजी पाकमधील अमेरिकेचे...\nपाक पत्रकारांना शस्त्र बाळगण्याची परवानगी\n पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री रेहमान मलिक यांनी बुधवारी दिली. शहजाद यांच्या हत्येमध्ये पाक गुप्तचर संस्था 'आयएसआयचा हात असल्याच्या शक्यतेचीही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. शहजाद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांना बोलत होते. परंतु हे प्रकरण वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे ते म्हणाले. शहजाद यांचे अपहरण आयएसआयने केल्याचा संशय...\nपाक पत्रकारांना शस्त्र बाळगण्याची परवानगी\n पत्रकार सय्यद सलीम शहजाद यांच्या हत्येच्या पाश्र्वभूमीवर पाक पत्रकारांना छोटे शस्त्र बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती गृहमंत्री रेहमान मलिक यांनी बुधवारी दिली. शहजाद यांच्या हत्येमध्ये पाक गुप्तचर संस्था 'आयएसआयचा हात असल्याच्या शक्यतेचीही चौकशी केली जाईल, असे ते म्हणाले. शहजाद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते पत्रकारांना बोलत होते. परंतु हे प्रकरण वैयक्तिक शत्रुत्वातून झाल्याचे ते म्हणाले. शहजाद यांचे अपहरण आयएसआयने केल्याचा संशय...\n'आपला एक शास्त्रज्ञ भारतीय तुरुंगात खितपत पडला असताना तुम्ही काय करताय'\nपाकिस्तान देशाच्या सुप्रीम कोर्टाने पाकिस्तान सरकारला चांगलेच फटकारले असून भारतात आपल्या देशातील एक शास्त्रज्ञ गेल्या वीस वर्षापासून खितपत पडला असून त्याच्या सुटकेसाठी तुम्ही काय केले असा प्रश्न करत सरकारला चांगलेच फटकारले.खलील चिश्ती असे भारतीय तुरुगांत असलेल्या ७८ वर्षीय शास्त्रज्ञाचे नाव असून तो गेली २० वर्ष अजमेर येथील तुरुगांत आहे. त्याच्यावर भारतीय व्यक्तीचा खून केल्याचा आरोप आहे. त्याला गेल्यावर्षीच जन्मठेपीची शिक्षा ठोठावली आहे. यासंदर्भात चिश्ती यांची मुलगी शोआ...\nस्वरक्षणासाठी पाकिस्तानातील पत्रकारही बाळगणार आता शस्त्रे\nपाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली. मंगळवारी आयएसआयने अपहरण केलेल्या सय्यद सलीम शहाजाद या पत्रकाराची हत्या करम्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले.लष्करातील सैनिकाप्रमाणेच सर्व पत्रकारांनाही आपले रक्षण करण्याचा हक्क असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असून शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात येत आहे. शहाजाद प्रकरणात आयएसआयच्या...\nस्वरक्षणासाठी पाकिस्तानातील पत्रकारही बाळगणार आता शस्त्रे\nपाकिस्तानमधील पत्रकारांना स्वसंरक्षणासाठी हलकी व दुय्यम दर्जाची शस्त्रे वापरण्याची परवानगी सरकारने बुधावरी दिली. मंगळवारी आयएसआयने अपहरण केलेल्या सय्यद सलीम शहाजाद या पत्रकाराची हत्या करम्यात आली. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतल्याचे पाकिस्तानचे अंतर्गत सुरक्षा मंत्री रहमान मलिक यांनी सांगितले.लष्करातील सैनिकाप्रमाणेच सर्व पत्रकारांनाही आपले रक्षण करण्याचा हक्क असून त्यामुळेच हा निर्णय घेतला असून शस्त्रे बाळगण्याची परवानगी देण्यात येत आहे. शहाजाद प्रकरणात आयएसआयच्या...\nपाकिस्तानवर २०० दहशतवाद्यांचा हल्ला; ७ जण ठार\nओसामा बिन लादेनच्या खातम्यानंतर पाकिस्तानसमोर दशहवाद्यांचे मोठे संकट उभे ठाकले आहे. दहशतवाद्यांनी एकप्रकारे पाकिस्तानसोबत युद्धच सुरु केले आहे. अफगाणिस्तानच्या उत्तर पश्चिमेकडून सीमेकडून २०० दहशतवाद्यांनी पाकिस्तानवर हल्ला केला. यात एका पोलिस अधिकाऱ्यासह ७ जण ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी सीमेकडुन घुसखोरी केली आणि सीमेवरच्या एका चौकीवर हल्ला केला. ही चौकी पुर्णपणे उध्वस्त झाली आहे. पाकिस्तानवर हल्ल्याचे सावट घोगावतच होते. गेल्याच आठवड्यात दहशतवाद्यांनी पाकिस्तानी नौदलाच्या...\nआयएसआय ने केली पाकिस्तानी पत्रकाराची हत्या\nइस्लामाबाद- पाकिस्तानी सैन्य आणि अल कायदा विरूध्द शोध पत्रकारिता करणारे 'एशिया टाइम्स' चे पाकिस्तान ब्युरो चीप सय्यद सलीम शहजाद यांची हत्या करण्यात आली असून आयएसआयनेच शहजाद यांची हत्या केल्याचा आरोप पाकिस्तानच्या मानवाध��कार संघटनेने केला आहे. हत्या करण्यापूर्वी त्यांना बेदम मारण्यात आली होती, त्यांच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्या असे शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे. रविवार पासून ते बेपत्ता होते. आयएसआय आणि अतिरेक्यांविरूध्दच्या त्यांच्या शोध पत्रकारितेवर आयएसआय नाराज होती व...\nपाकमध्ये घुसुन अमेरिकेची पुन्हा कारवाई, 5 दहशतवाद्यांना अटक\nओसामा बिन लादेनला संपविल्यानंतर अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या वायु सीमेचे उल्लंघन करुन दहशतवाद्यांवर हल्ले केले आहेत. नाटोच्या सैनिकांनी पाकिस्तानच्या वायु सीमेत घुसुन उत्तरी वजिरीस्तान भागात हल्ले केले. सुत्रांच्या माहितीनुसार, लादेनवर ज्या पद्धतीने हल्ला केला होता, त्याच पद्धतीचा हा हल्ला होता. नोटोच्या सैनिकांचे दोन हेलिकॉप्टर वजिरीस्तानच्या भागात घुसले. अल कायदाशी निकटचे संबंध असलेल्या हक्कानी नेटवर्कच्या ५ दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.लादेनचा खात्मा...\nपाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ फरारी घोषीत\nइस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांना रावळपिंडी न्यायालयाने आरोपी बनवीत फरारी घोषीत केले आहे. बेनझीर भुट्टो हत्याकांडप्रकरणी तपास पथकाला सहकार्य न केल्याने न्यायालयाकडून हा निर्णय सुनाविण्यात आला आहे.बेनझीर भुट्टो यांची २००७ मध्ये हत्या करण्यात आली होती. रावळपिंडी येथील दहशतवाद प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश राणा निसार अहमद यांनी तपास पथकाचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर हा निर्णय दिला. मुशर्रफ यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात येईल, मात्र त्यांना अटक...\nओसामा बिन लादेनला मारण्यात तालिबानच्या मोरक्याचाच हात\nदहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानमधील अबोटाबादमध्ये राहत असल्याची गुप्त माहिती तालिबानच्याच एका मोरक्याने अमेरिकेच्या सैनिकाला दिल्याचा दाट संशय आहे. लादेनचा अतिशय विश्वासू सहकारी समजला जाणारा व तालिबानचा सहसंस्थापक मुल्ला अब्दुल बरादर यानेच ही माहिती पुरवली असावी, असा संशय व्यक्त होत आहे. मुल्ला बरादर आणि अमेरिकन प्रशासन यांच्यात याबाबत एक समझौता झाला होता, अशी बातमी इंग्लंडमधील मिररच्या वेबसाइटवर झळकली आहे. त्यानुसार लादेनला ठार मारल्यानंतर किंवा जिवंत पकडल्यानंतर...\nअमेरिकेने केला होता तालिबा��शी लादेनच्या मृत्यूचा सौदा, मुल्ला बरादरने सांगितला ठावठिकाणा\nलंडन- तालिबानने लादेनच्या मृत्यूचा अमेरिकेशी सौदा केला होता. तालिबानचा सिनिअर कमांडर मुल्ला बरादरने लादेन राहत असलेल्या पाकिस्तान मधील एबटाबाद येथील घराचा पत्ता सांगितला आणि त्याच्या बदल्यात अमेरिकेने तालिबानचा प्रभाव असलेल्या भागातील आपले सैन्य काढून घेईल असे आश्वासन दिले होते असे ब्रिटनमधील एका वृत्तपत्रात म्हटले आहे. मुल्ला बरादर हा तालिबानचा संस्थापक मुल्ला उमरचा अत्यंत विश्वासू समजला जातो. आतापर्यंत लादेनचा शोध अमेरिकेने कुरियर आणि त्याचा विश्वासू अबु अहमद कुवेतीच्या...\nपाकिस्तानचा अणूकार्यक्रम पुर्ण गतीने सुरु, खान यांचा दावा\nपाकिस्तानचा अणूकार्यक्रम तीव्र गतीने सुरु असल्याची माहिती पाकिस्तानचे अणुशास्त्रज्ञ अब्दुल कादिर खान यांनी दिली आहे. पाकिस्तानच्या चवथी अणूभट्टी 2013पर्यंत कार्यरत होईल. तर पाकिस्तानची अण्वस्त्रे पुर्णपणे सुरक्षित असून दहशतवादी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, असा दावा खान यांनी केलाआहे. खान यांच्यावर दुसऱ्या देशांना अण्वस्त्र तंत्रज्ञान विकण्याचा आरोप होता. सरकारने त्यांना नजरकैदेतही ठेवले होते. गेल्या 10 वर्षांपासून ते अणू कार्यक्रमापासून दुर असले तरीही त्यांना त्याबद्दल पुर्ण...\nपाकिस्तानी नौदलात अल कायदाचे दहशतवादी, भारताला धोका वाढला\nपाकिस्तानला अल कायदापासून धोका आणखी वाढला आहे. पाकिस्तानच्या नौदलामध्ये अल कायदाचे दहशतवादी घुसले आहेत. नौदलाच्या अधिकाऱ्यांचे दहशतवाद्यांसोबत संबंध असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी भारतालाही धोका वाढला आहे. आतापर्यंत गुप्तचर संस्था आयएसआयचे दहशतवाद्यांसोबत लागेबांधे असल्याचे आरोप होत होते. आता पाकिस्तानच्या नौदलाच्या अधिकाऱ्यांचेही संबंध असल्याचे उघड झाले आहे. पाकिस्तानी नौदलाच्या मेहरान तळावर अल कायदाच्याच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची माहिती पुढे आली आहे. या...\nपाकिस्तानमधील अण्वस्त्रे आमचीच आहेत- तालिबान\nपाकिस्तान हे एकमेव असे मुस्लिम राष्ट्र आहे की ज्याच्याकडे आण्विक शस्त्रसाठा आहे त्यामुळे त्यांच्या आण्विक शस्त्रसाठयावर हल्ला करण्याचा आमची कुठलीही योजना नाही असे तालिबानने म्हटले आहे. पाकिस्तान मधील अण्वस्त्रे दहशतवादांच्या हाती पडतील ��शी भीती सगळया जगातून व्यक्त केली जात आहे. लादेनच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी तालिबान पाकिस्तानवर आणि त्यांच्या शस्त्रसाठ्यावर हल्ला करेल असे म्हटले जाते.'आण्विक शस्त्रक्षमता असलेले पाकिस्तान हे एकमेव मुस्लिम राष्ट्र आहे आणि आमची त्यावर हल्ला...\nइस्लामाबाद - सीआयएच्या एका न्यायवैद्यक पथकाने शनिवारी एबोटाबादेत कुख्यात आंतरराष्ट्रीय अतिरेकी ओसामा बीन लादेनच्या अतिरेकी कारवायांच्या ब्लूप्रिंटचा शोध घेण्यासाठी त्याच्या ठिकाणाची सखोल झाडाझडती घेतली.लादेन अनेक वर्षे लपून बसलेल्या तीन मजली हवेलीमध्ये तब्बल सहा तास कसून झडती घेण्यात आली.ही शोध मोहीम सुरू असताना कोणालाही या हवेलीच्या आसपास फिरकण्याची परवानगी देण्यात आली नव्हती.मिडियालाही दूरच ठेवण्यात आले. 'डॉन'ने दिलेल्या वृत्तानुसार,सीआयएचे हे पथक हेलिकॉप्टरने...\nपाकिस्तानात बॉम्बस्फोटात 8 ठार, विरोधकांना केले तालिबानने टार्गेट\nपाकिस्तान आज पुन्हा बॉम्बस्फोटाने हादरले. उत्तरेकडील बजौर या आदिवासी भागात तालिबानी दहशतवाद्यांनी स्फोट घडवून आणला. त्यात 8 जण ठार झाले. तालिबानविरोधी गटातील दोन आदिवासी नेत्यांचाही त्यात समावेश आहे. मलिक मिया जान आणि मलिक तहसिन खान अशी या दोघांची नावे आहेत. सकाळी पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली. बजौर भागातल्या पशट बाजारात स्फोट घडवण्यात आला. हा भाग तालिबानविरोधी मानला जातो. या दोन्ही नेत्यांनी तालिबानच्या विरोधात कारवाया केल्या होत्या. त्यामुळे हा भाग टार्गेट केल्याचे बोलले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-105292.html", "date_download": "2018-09-24T05:50:51Z", "digest": "sha1:LMEDYPIM3L2YGAQ5UABIEG2FALPKSOKM", "length": 13205, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सन्मान सचिनचा, सचिन तेंडुलकर जिमखाना !", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्��ा गजराने दुमदुमला तिकोनागड\nसन्मान सचिनचा, सचिन तेंडुलकर जिमखाना \n11 नोव्हेंबर : कांदिवलीतील एमसीए जिमखान्याला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचं नाव देण्यात आलंय. सचिन तेंडुलकरनं गेली चोवीस वर्ष क्रिकेटला दिलेल्या योगदानाचा गौरव करण्यासाठी मुंबई क्रिकेट असोसिएननं सचिनचा हा सन्मान केलाय.\nयावेळी सचिनने सर्वांचे आभार मानले. भाषणाची सुरूवात सचिनने मराठीत केली पण विंडीजचे खेळाडूही उपस्थिती असल्यामुळे सचिनने दिलगिरी व्यक्त करत इंग्रजीत कृतज्ञता व्यक्त केली. गेल्या 24 वर्षांच्या कारकिर्दीत सर्वांनी जे प्रेम दिले त्याबद्दल सचिनने सर्वांचे आभार मानले.\nकेंद्रीय कृषीमंत्री आणि एमसीएचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते सचिनला सन्मानचिन्ह देऊन त्याचा गौरव करण्यात आला. एमसीएचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला संपूर्ण भारतीय टीमनंही हजेरी लावली होती.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-collectors-committees-boll-worm-control-maharashtra-11380", "date_download": "2018-09-24T06:42:30Z", "digest": "sha1:22X234CWA2FYDDSWQTIFS2LGYKFTOW64", "length": 17049, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, collectors committees for boll worm control, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्य�� बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबोंड अळी नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समित्या\nबोंड अळी नियंत्रणासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या समित्या\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nपुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची शक्यता असल्यामुळे धास्तावलेल्या शासनाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर समित्या स्थापन केल्या आहेत. ‘‘जिल्हास्तरीय बोंड अळी नियंत्रण समितीचे अहवाल थेट कृषी आयुक्तांना पाठविले जातील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.\nपुणे : राज्यात कपाशीतील बोंड अळीचे संकट वाढण्याची शक्यता असल्यामुळे धास्तावलेल्या शासनाने आता जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर समित्या स्थापन केल्या आहेत. ‘‘जिल्हास्तरीय बोंड अळी नियंत्रण समितीचे अहवाल थेट कृषी आयुक्तांना पाठविले जातील,’’ अशी माहिती कृषी आयुक्तालयाच्या सूत्रांनी दिली.\n‘‘राज्यातील शेकडो गावांमध्ये बोंड अळीने आर्थिक नुकसानीची पातळी (ईटीएल) ओलांडली आहे. या गावांची संख्या सतत वाढताना दिसते आहे. त्यामुळे सप्टेंबरमध्ये बोंड अळीचे संकट अजून वाढू शकते. या परिस्थितीला हाताळण्यासाठी एकटा कृषी विभाग अपुरा पडेल. त्यामुळेच जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत,’’ असे सूत्रांनी स्पष्ट केले.\nराज्याचे कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह यांच्याकडून बोंड अळीचा सध्या रोज आढावा घेतला जात आहे. जिल्हास्तरीय नियंत्रण समित्यादेखील आता त्यांना अहवाल पाठवतील. त्यामुळे बोंड अळी नियंत्रणावरील कामकाजाला वेग मिळणार आहे.\n‘‘बोंड अळी जास्त दिसत असलेल्या जिल्ह्यांमध्ये दर पंधरवड्यात जिल्हाधिकाऱ्यांची समिती बैठक घेईल. इतर जिल्ह्यात किमान एक मासिक बैठक होईल. यामुळे जिल्हाधिकारी स्वतः आता पिकाची स्थिती, क्रॉपसॅपचा आढावा, कीडरोगाचा फैलाव, बोंड अळीच्या विरोधात शेतकऱ्यांमध्ये जागृती अभियान याविषयी आढावा घेतील,’’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.\nया समितीत कापूस बियाणे उत्पादक विक्री संघटनेचा तसेच कीटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचा एक प्रतिनिधी असेल. मात्र, आवश्यकता भासल्यास इतर संस्थेचा प्रतिनिधी, शास्त्रज्ञ किंवा तज्‍ज्ञाला या समितीत सामावून घेण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.\nजिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्याला (एसएओ) या समितीचे सदस्य सचिवपद देण्यात आले आहे. याशिवाय डीडीआर, केव्हीकेचे समन्वयक, कृषी विद्यापीठाचा शास्त्रज्ञ, केंद्रीय कृषी संशोधन संस्थेचा शास्त्रज्ञ, कृषी विकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, कृषी उद्योग विकास महामंडळाचा प्रतिनिधी, जिनिंग मिल्सचे प्रमुखदेखील या समितीत असतील.\nसरकारी समित्यांमध्ये बहुतेक वेळा शेतकऱ्यांना कमी स्थान दिले जाते. मात्र, जिल्हास्तरीय बोंड अळी नियंत्रण समितीत कापूस उत्पादकांच्या वतीने प्रत्येक जिल्ह्यातील तीन शेतकरी असतील, असे कृषी विभागाचे म्हणणे आहे.\nबोंड अळी कृषी आयुक्त कृषी विभाग मका कापूस कीटकनाशक कृषी विद्यापीठ कृषी उद्योग सरकार\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उप���ागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.com/26-february/", "date_download": "2018-09-24T05:48:26Z", "digest": "sha1:TWKHCJLGJFKIIFRVLMUE3JLMSKOBDZTM", "length": 6255, "nlines": 97, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२६ फेब्रुवारी - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\n२६ फेब्रुवारी – घटना\n१९०९: सिनेमाकलर या पहिल्या रंगीत चित्रपट प्रथम पॅलेस थिएटर, लंडन मध्ये प्रदर्शित झाला. १९२८: बाटून ख्रिश्चन बनलेल्या पिढीजात ख्रिश्चनांना परत हिंदु धर्मात घेण्याची सुरुवात झाली. १९७६: वि....\n२६ फेब्रुवारी – जन्म\n१८०२: जागतिक कीर्तीचे फ्रेन्च कादंबईकार, कवी आणि लेखक व्हिक्टर ह्यूगो यांचा जन्म. (मृत्यू: २२ मे १८८५) १८२९: अमेरिकन लेव्ही स्ट्रॉस कंपनीचे संस्थापक लेव्ही स्ट्रॉस यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९०२) १८६६: अमेरिकन...\n२६ फेब्रुवार�� – मृत्यू\n१८७७: कोशकार व शिक्षणतज्ञ मेजर थॉमस कॅन्डी यांचे निधन. (जन्म: १३ डिसेंबर १८०४) १८८६: गुजराथी लेखक व समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट...\n१ फेब्रुवारी – जागतिक बुरखा/हिजाब दिन\n२ फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन\n४ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन\n१२ फेब्रुवारी – जागतिक महिला आरोग्य दिन\n१३ फेब्रुवारी – जागतिक रेडीओ दिन\n१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे\n१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती\n२० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन\n२१ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन / जागतिक स्वयंसेवी संस्था दिन\n२८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+6274+ua.php", "date_download": "2018-09-24T05:39:29Z", "digest": "sha1:FUVS2J2F7E6LCJ5GKGSCXGHBCHOLZCX2", "length": 3533, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 6274 / +3806274 (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Bakhmut\nआधी जोडलेला 6274 हा क्रमांक Bakhmut क्षेत्र कोड आहे व Bakhmut युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Bakhmutमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Bakhmutमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 6274 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. ��ात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBakhmutमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 6274 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 6274 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 6274 / +3806274 (युक्रेन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/dhebewadi-news-mahind-dam-full-127821", "date_download": "2018-09-24T06:13:43Z", "digest": "sha1:PKUV6BKAZJFBEJGJPZHXBI7OD6Y6YVBI", "length": 13789, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Dhebewadi news mahind dam full महिंद धरणाच्या सांडव्यावरून पाणी | eSakal", "raw_content": "\nमहिंद धरणाच्या सांडव्यावरून पाणी\nमंगळवार, 3 जुलै 2018\nढेबेवाडी -परिसरात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयातील आवक टिकून राहिल्याने आज महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या काही वर्षांपासून सांडव्याकडील भितींच्या पडझडीने धरणातील सुमारे ३० टक्के पाणी वाया जात होते. मात्र, अलीकडेच सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम पूर्ण झाल्याने ही गळती थांबली आहे. उन्हाळ्यातील टंचाई काळात नदीकाठच्या गावांना चांगला फायदा होणार आहे.\nढेबेवाडी -परिसरात सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी मध्यंतरी झालेल्या दमदार पावसामुळे जलाशयातील आवक टिकून राहिल्याने आज महिंद धरण पूर्ण क्षमतेने भरले. गेल्या काही वर्षांपासून सांडव्याकडील भितींच्या पडझडीने धरणातील सुमारे ३० टक्के पाणी वाया जात होते. मात्र, अलीकडेच सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम पूर्ण झाल्याने ही गळती थांबली आहे. उन्हाळ्यातील टंचाई काळात नदीकाठच्या गावांना चांगला फायदा होणार आहे.\nवांग नदीवरील महिंद धरणाची घळभरणी २००० मध्ये पूर्ण झाली. बनपुरीपर्यंत धरणाचे लाभक्षेत्र असले तरी त्यापुढीलही अनेक गावांनाही धरणातील पाण्याचा उपयोग होतो. ठिकठिकाणी कोल्हापूर पद्धतीचे बंधारे बांधून पाणी अडविण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा होणाऱ्या या धरणाचे पाणलोट क्षेत्र ३५.९८ चौरस किलोमीटर, तर बुडीत क्षेत्र ३७.३४ हेक्‍टर आहे. नदीकाठचे ३६२ क्षेत्र ओलिताखाली आले आहे. ४८४ मीटरच्या मातीच्या धरणाला १०४ मीटरचा मुक्तपतन पद्धतीचा सांडवा असून अलीकडे त्याची दुरवस्था झाल्याने धरण फुटण्याची भीती होती.\nपावसाळा तोंडावर असताना पाटबंधारे विभागाने सांडव्याच्या जॅकेटिंगचे काम हाती घेतले. अधीक्षक अभियंता विजय घोगरेंच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन कार्यकारी अभियंता संजय बोडके, सहायक कार्यकारी अभियंता उत्तमराव दाभाडे यांनी ठेकेदार महेश पाटील यांच्या माध्यमातून ते यशस्वीपणे पूर्णही केले. या बांधकामानंतर आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून पाणी वाहू लागले आहे.\nमहिंद धरणात बांधकामापासून साचलेला गाळ हा नेहमीच चर्चेचा विषय आहे. आमदार शंभूराज देसाई, आमदार नरेंद्र पाटील, ज्येष्ठ नेते हिंदूराव पाटील यांनी सातत्याने आवाज उठविल्यानंतर तब्बल १८ वर्षांनंतर गाळ उपसण्यास मुहूर्त मिळाला. एक मे रोजी या कामास प्रारंभही झाला. मात्र, शेतकऱ्यांकडून गाळ नेण्यास प्रतिसाद मिळाला नाही. ७० हजार घनमीटर गाळापैकी गेल्या दोन महिन्यांत अत्यल्प गाळाचाच उपसा झाला असून आता पुन्हा हा गाळ पाण्याखाली गेला आहे.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nबुलडाणा : विसर्जनासाठी गेले चार युवक पाण्यात बुडाले\nबुलडाणा : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे तलाव किंवा धरण नसल्याने येथील गणेश विसर्जन करण्यासाठी बाळ गणेश मंडळाचे चार युवक पाण्यात बुडाले. यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्���िंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Nutan-Islampur-tehsil-buildings-opening-Prolong/", "date_download": "2018-09-24T05:31:38Z", "digest": "sha1:5IY4OVGR5TDH2FRMTDVKT7Y64J4TXCIZ", "length": 5886, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " इस्लामपूरच्या नूतन तहसील इमारतीचेे उद्घाटन लांबणीवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › इस्लामपूरच्या नूतन तहसील इमारतीचेे उद्घाटन लांबणीवर\nइस्लामपूरच्या नूतन तहसील इमारतीचेे उद्घाटन लांबणीवर\nयेथील तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा आचारसंहितेमुळे पुढे ढकलण्यात आला आहे. मे अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते या इमारतीचे उद्घाटन होणार होते. आता पलूस, कडेगाव विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक संपल्यानंतर हा उद्घाटन सोहळा होणार आहे.\nयेथील तहसील कार्यालयाची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी चार मजली भव्य नवीन इमारत बांधण्यात आली आहे. आमदार जयंत पाटील ग्रामविकासमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नामुळे या इमारतीला निधी मंजूर झाला होता. तत्कालीन महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्याहस्ते नूतन इमारतीचा भूमिपूजन समारंभ झाला होता.\nया इमारतीचे बांधकाम आता पूर्ण झाले आहे. फर्निचर व किरकोळ कामे बाकी आहेत. आता ना. सदाभाऊ खोत व नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी या इमारतीच्या उद्घाटनाचे निमित्त साधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इस्लामपुरात आणून कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्याचे नियोजन केले होते. याचवेळी मुख्यमंत्र्यांच्याहस्ते वाघवाडी येथे मंजूर झालेल्या क्रांतिसिंह नाना पाटील कृषी महाविद्यालयाचे व इस्लामपूर शहराच्या 24/7 पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन व सहकार न्यायालयाचे उद्घाटनही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार\n20 मे दरम्यान या कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र तत्पूर्वी पलूस, कडेगाव मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या निवडणुकीची आचारसंहिता जिल्हाभर लागू झाल्याने हा उद्घाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर पावसाळ्यापूर्वी हा उद्घाटनाचा कार्यक्रम व भाजपच��� मेळावा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/CitizenCharter.aspx", "date_download": "2018-09-24T05:31:52Z", "digest": "sha1:NLN5H3SVTA2NBPFSWSIWXKKMV7KXF4TO", "length": 8894, "nlines": 144, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nया दिनांकापासून दिनांक पर्यंत\n१ नागरिकांची सनद हिवताप व हत्तीरोग व जलजन्य रोग पुणे १ PHD ४५१ २९-०८-२०१८\n२ नागरिकांची सनद आणि माहिती अधिकार IEC १८६५ १०-०५-२०१८\n३ नागरिकांची सनद - सहसंचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) पुणे DHS २४६ २२-०८-२०१७\n४ सार्वजनिक आरोग्य विभागाची सुधारित व अद्यावत नागरिकांची सनद PHD १७५८ २९-०३-२०१७\n५ नागरिकांची सनद - सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग ) पुणे -1 PHD ४४९ १०-०८-२०१७\n६ नागरिकांची सनद - सहसंचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्य रोग ) पुणे DHS ४४५ ३०-०१-२०१७\n७ नागरिकांची सनद PHD ३५६ २२-०१-२०१७\n८ सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय (खुद्द) मधील कार्य व कर्तव्य यांचा तपशील PHD ६०६ १८-०४-२०१६\nएकूण दर्शक: ५०११६५३ आजचे दर्शक: १२४९\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/Downloads.aspx", "date_download": "2018-09-24T05:26:20Z", "digest": "sha1:36IBTCPBP4OTG7TQNG7ARSBFDD5OVTFE", "length": 9418, "nlines": 147, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्य���ीय अधिकार्‍यांचे आदेश\nविभाग Select फॉर्म्स इतर एचआयव्हीएस\nया दिनांकापासून दिनांक पर्यंत\n१ नेञ चिकित्‍सा अधिकारी गट क २०१६ अंतिम निवड यादी समुपदेशन 31 जुलै २०१८ इतर २६५ ३०-०७-२०१८\n४ MMU ऑगस्ट 2018 च्या पुढील टूर प्लॅन इतर ६४७ २६-०७-२०१८\n५ गट - ड सरळसेवा पदभरती - २०१६ अंतिम निवड यादी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय नांदेड कार्यालय इतर ४११ ०२-०७-२०१८\n६ गट - ड सरळसेवा पदभरती - २०१६ अंतिम निवड यादी जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद कार्यालय इतर ६२१ ०२-०७-२०१८\n७ उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ अंतर्गत गट-क संवर्ग पदभरती - २०१६ - लेखीपरीक्षा उत्तरतालिकेबाबत परीक्षर्थिंना सूचना इतर ११४ २९-०६-२०१८\n९ जीएनएम प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ इतर ६५८ ०४-०७-२०१८\n१० एएनएम प्रवेश प्रक्रिया २०१८-१९ इतर ६१७ ०४-०७-२०१८\nएकूण दर्शक: ५०११६२३ आजचे दर्शक: १२१९\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00449.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-705.html", "date_download": "2018-09-24T05:19:58Z", "digest": "sha1:V3YP75NH5F2SPRZGWTYM43PX4G4AJAQT", "length": 5830, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी जागा अधिग्रहीत करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मनपाला पत्र - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar City Ahmednagar News उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी जागा अधिग्रहीत करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मनपाला पत्र\nउड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी जागा अधिग्रहीत करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मनपाला पत्र\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील सक्कर चौक ते चांदणी चौक दरम्यान नियोजित उड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी महानगरपालिकेने जागा अधिग्रहीत करण्याची कार्यवाही करावी असे पत्र राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने महानगरपालिकेला दिले आहे. नगर शहरातील सक्कर चौक ते स्टेट बॅंक चौक असा तीन किमी लांबीचा उड्डाणपूल मंजूर झालेला असून त्याचे अंदाजपत्रक २७९ कोटी रुपयांचे आहे.\nचारपदरी असलेल्या या उड्डाणपुलाचा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २२२ मध्ये समावेश करण्यात आलेला आहे. उड्डाणपुलासाठी या अगोदरच सक्कर चौक ते स्टेटबॅंक चौक या दरम्यानची जागा अधिगृहीत करण्यात आलेली आहे. मात्र सक्कर चौक व चांदणी चौकात करण्यात येणाऱ्या रॅम्पची जागा अजून अधिग्रहीत करण्यात ��लेली नाही.\nमहानगरपालिका हद्दीत हा उड्डाणपूल असल्याने हि जागा अधिग्रहीत करण्याची महापालिकेची जबाबदारी आहे. या जागेचे भूसंपादन कधी करणार अशी विचारणा मनपाकडे करण्यात आली आहे. या संदर्भात महासभेची मंजूरी घ्यावी लागेल.\nमनपा महासभेच्या मंजुरीनंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत हा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला जाणार आहे. त्यानंतर भूसंपादन प्रक्रिया राबविण्यात येईल. या भूसंपादन खर्चासाठी राज्य शासनाचा ७० टक्के तर मनपाचा ३० टक्के निधीचा वाटा असणार आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nउड्डाणपुलाच्या रॅम्पसाठी जागा अधिग्रहीत करा राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे मनपाला पत्र Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, July 07, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokarogya-news/salt-not-good-for-health-1748093/lite/", "date_download": "2018-09-24T05:54:35Z", "digest": "sha1:GCJWF46RA4OSZAT7T4I63YWQWIOJZVKB", "length": 11635, "nlines": 126, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Salt not good for health | मीठ जरा जपूनच.. | Loksatta", "raw_content": "\nरोजच्या जेवणामधील चिमूटभर मिठाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही.\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n|| डॉ. स्नेहा राजे, आहारतज्ज्ञ\nरोजच्या जेवणामधील चिमूटभर मिठाचे महत्त्व वेगळे सांगण्याची गरज नाही. अनेक लोककथांमधून मिठाचे स्वयंपाकघरातील स्थान अधोरेखित करण्यात आले आहे. अर्थात मिठाचा वापर केवळ चवीपुरता होत नाही तर शरीराच्या क्रिया योग्य प्रकारे होण्यासाठीही मीठ आवश्यक आहे. निरोगी व्यक्तीला दिवसातून साधारण दोन ग्रॅम मीठ पुरेसे ठरते. मात्र चवीला चांगले लागते म्हणून मिठाचा अतिरेक केला किंवा साठवणीच्या पदार्थाचे आहारातील प्रमाण वाढले की त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतो.\nमीठ हा क्षार घटक आहे आणि आपल्या दैनंदिन आहारातील त्याचे महत्त्व अनन���यसाधारण आहे. मिठाचा उपयोग जसा अन्नामध्ये रुची निर्माण करण्यासाठी होतो तसा शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठीदेखील मीठ महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळेच उलटय़ा, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले असता रुग्णाला मीठ-साखरेचे पाणी प्यायला दिले जाते. मिठामुळे शरीरातील ओलाव्याचे प्रमाण कायम राखण्यास मदत होते. दात आणि हाडांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी आहारात मिठाचे प्रमाण योग्य असणे अत्यावश्यक आहे. ते कमी झाले असता दात किडतात. हाडेदेखील ठिसूळ होतात. त्यामुळेच अनेक दंतमंजनांत मीठ असल्याचा उल्लेख जाहिरातींमध्ये आवर्जून केला जातो.\nघरगुती औषधोपचारांमध्ये मिठाचे महत्त्व भरपूर आहे. सर्दी-खोकला, पडसे, कान दुखणे, कफ आणि श्वसनाचे विकार यावर उपाय करण्यासाठी मीठ अत्यंत गुणकारी आहे. हळद आणि मीठ टाकून पाण्याच्या गुळण्या केल्यास बसलेला घसा मोकळा होण्यासाठी उपयोग होतो. हळद, मिठाचे पाणी नाकपुडय़ांना बोटाने लावल्यास चोंदलेले नाक मोकळे होते. पित्ताचा त्रास होत असेल मात्र उलटी होत नसेल तर अशा वेळी मिठाचे पाणी प्यायल्याने लगेच उलटी होऊन पित्त बाहेर पडून जाते. मिठाचे पाणी प्यायल्यास पोट साफ होण्यासही मदत होते. तोंडात मिठाचा खडा धरून ठेवल्यास त्याचा उपयोग खोकल्याची उबळ कमी होण्यास होतो. कोमट तेलात मीठ मिसळून छातीला लावले असता कफ आणि श्वसनाच्या विकारांचा त्रास कमी होतो. मिठाचे असे अनेक उपयोग असले तरी आहारातील मिठाचा अतिरेक शरीरासाठी हानीकारक ठरतो.\nरक्तदाबाचा त्रास असल्यास आहारातील मिठाचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात. विशेषत: प्रत्येक गोष्टीत वरून अधिकचे मीठ घालून खाण्याची सवय असल्यास ती बंद करण्याला सल्ला तज्ज्ञ देतात. सर्वसाधारण निरोगी व्यक्तीच्या शरीरासाठी दिवसाला दोन ग्रॅम मीठ खाणे पुरेसे उपयुक्त असल्याचे डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांकडून सांगण्यात येते. कावीळ, मधुमेह या आजारांमध्ये मिठाचे सेवन शक्यतो कमी प्रमाणात करणे फायदेशीर असते. विशेषत: बाजारात चकचकीत पाकिटात मिळणाऱ्या प्रक्रिया करून विक्रीसाठी ठेवलेल्या मिठापेक्षा खडे मीठ म्हणजेच रॉक सॉल्ट आहारात घेण्याचा सल्लाही डॉक्टर देतात. सर्वसाधारणपणे रॉक सॉल्ट म्हणजे खडे मीठ, रिफाइण्ड मीठ, सैंधव अशा अनेक प्रकारांतील मीठ बाजारात उपलब्ध असते. ��पल्या आरोग्यविषयक गरजा विचारात घेऊन तसेच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य त्या प्रकारच्या मिठाचा आहारात समावेश करणे योग्य ठरेल.\n(शब्दांकन – भक्ती बिसुरे)\nखाज येतेय.. चट्टे उठलेत\nबालआरोग्य : संतुलित आहार\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/NCP-attack-BJP-Final-thoughts-in-Shevgaon/", "date_download": "2018-09-24T05:33:17Z", "digest": "sha1:3FBB7WOAOMTAA4HMVQ3CBKKDNNO4H5VO", "length": 8942, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राष्ट्रवादीला झटका, भाजपाचा विचार पक्का! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › राष्ट्रवादीला झटका, भाजपाचा विचार पक्का\nराष्ट्रवादीला झटका, भाजपाचा विचार पक्का\nशेवगाव : रमेश चौधरी\nसत्तेचे समीकरण जुळविण्यास राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी अडसर ठरत असल्याचे नगरपरिषद सत्तातंराने अधोरेखित झाले आहे. याने कार्यकर्त्यांचा उत्साह कमी होत चालला आहे. मात्र, आजची सत्ता उद्या बदलू शकते, त्यामुळे भाजपानेही हवेत राहू नये असा सबुरीचा सल्ला दिला जात आहे.\nगेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यात राष्ट्रवादीची हुकूमत आहे. पंचायत समिती, बाजारसमिती, खरेदी-विक्री संघाबरोबर ग्रामपंचायती, सहकारी सोसायटी अशा संस्थेवर वर्षानुवर्ष राष्ट्रवादी सत्ता करीत आहे. स्थानिक सत्तेसाठी गावागावात याच पक्षाचे दोन गट समोरासमोर येत असल्याने त्याचे रुपातंर गटबाजीत झाले. भविष्याच्या राजकारणासाठी ही गटबाजी संपुष्टात यावी म्हणून प्रयत्न करण्यापेक्षा त्याला प्रोत्साहन मिळत गेल्याने ‘तू श्रेष्ठ की मी श्रेष्ठ’ अशी स्पर्धा निर्माण झाली. पक्ष नेतृत्वासमोर आपलीच चलती असावी म्हणून गावात वादविवाद होऊ लागले.\nपक्षात एकनिष्ठतेचा अभाव निर्माण झाला. मतलबासाठी जवळ गेलेले विश्वासू झाले. ठराविक व्यक्तींनाच वर्षानुवर्षे झुकते माप मिळत राहिल्याने एकनिष्ठ कार्यकर्ते बाजूला सारले गेले. यापैकी काहींनी पक्ष सोडला तर काहींनी राजकारणालाच रामराम केला. दुखावलेली मने शरीराने राष्ट्रवादीकडे तर मनाने ��िरोधात गेली. गावात घुलेंना मताधिक्य मिळाल्यास एका गटाची प्रतिष्ठा वाढू नये म्हणून दुसरा गट आपोआप विरोधी सहकार्य करू लागला. या बेगडी प्रेमाचा परिणाम विधानसभा निवडणुकीत दिसून आला.\nगावागावांत दिसणार्‍या गटबाजीची झळ तालुक्याचे मुख्यालय असणार्‍या नगरपरिषदेत पोहचली. त्यातून हे सत्तातंर झाले. राष्ट्रवादीच्याच एका गटाने भाजपाला पडद्याआड सहकार्य केल्याने चाळीस वर्षांचा इतिहास कोलमडला. पूर्वी गटातटात विभागलेल्या भाजपाला तोंडी लावण्यात माहीर असलेल्या राष्ट्रवादी नेतृत्वाला नगरसेवकांनी टाकलेला डावपेच पाहण्याची वेळ आली. ऐन लोकसभा विधानसभा निवडणूक पूर्व हालचालीवर नगरपरिषदेवर आलेली भाजपाची सत्ता राष्ट्रवादीच्या जिव्हारी लागली. जिरवाजिरवीच्या राजकारणात एकमेकांना जिरविणार्‍यांचीच जिरली गेल्याने पश्चतापाची वेळ आली आहे.\nराष्ट्रवादी जिल्हाध्यक्षासह काही जिल्हास्तरीय पदाची जबाबदारी या तालुक्यावर असताना जिल्हाध्यक्ष वगळता हे पदाधिकारी पदापुरतेच उरले आहेत. पक्षबांधणी अथवा सत्तेसाठी यांचे योगदान दुर्मिळ झाल्याने ही कार्यशैली कार्यकर्त्यांना निरुत्साही ठरत आहे. ‘होमपिच’वर अचानक झालेल्या सत्ताबदलाची आता आपआपल्या सोईनुसार व्यर्थ गणिते मांडली जाऊन कार्यकर्ते समाधान शोधित आहेत.सत्तेच आलेल्या भाजपानेही हवेत राहू नये. राजकारणात कोणी कोणाचा मित्र नसतो आणि दुश्मनही नसतो. त्यामुळे आजची सत्ता उद्या बदलते. नगरपरिषदेवर आलेली सत्ता भाजपात उत्साह वाढविणारी असली तरी नगराध्यक्षा व उपनगराध्यक्षासह नगरसेवकांना जनतेच्या अपेक्षेप्रमाणे कारभार करण्याचे मोठे अग्निदिव्य पार पाडावे लागणार आहे. अन्यथा ‘पहिले पाढे पंचावन्न’चा कित्ता गिरवल्यास हे अळवावरचे पाणी वाहून जाण्यास वेळ लागणार नाही.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमध���ल मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/E-Mobile-Veterinary-hospital-release-at-Nesari-Gadhinglaj/", "date_download": "2018-09-24T06:28:17Z", "digest": "sha1:M65YM3B5GD57J4S75XS7LYJKVF4HUD6N", "length": 6030, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांना गरीब ठेवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › शेतकर्‍यांना गरीब ठेवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न\nशेतकर्‍यांना गरीब ठेवण्याचा काँग्रेस-राष्ट्रवादीकडून प्रयत्न\nकाँग्रेस, राष्ट्रवादी हे दोघेही शेतकरीविरोधी असून, शेतकर्‍यांना गरीबच ठेवण्याचा प्रयत्न आजवर त्यांनी केला आहे. यामुळेच देशातील गरीब शेतकरी आजही गरीबच राहिला आहे, असा आरोप कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष आमदार पाशा पटेल यांनी केला. नेसरी (ता. गडहिंग्लज) येथे ई-मोबाईल पशुचिकित्सालयाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.\nआ. पटेल म्हणाले, इथेनॉलचा शोध 1931 साली लागला होता. त्यानंतर देशात काँगे्रसची राजवट असतानाही उसापासून तयार होणारे इथेनॉल वापरात आणावे, असे त्यांना कधी वाटले नाही. भाजपच्या अटलबिहारी वाजपेयी यांनी 2002 साली यासाठी पुढाकार घेतला. आता मोदींच्या काळात याचा वापरही सुरू झाला आहे. त्यावेळेपासून इथेनॉल वापरात आणले असते, तर शेतकरी गरीब न राहता नक्‍कीच श्रीमंत झाला असता. मात्र, काँग्रेसला देशातील शेतकरी गरीबच ठेवायचा होता, जो त्यांच्या ताटाखालचा मांजर बनेल व वर्षानुवर्षे त्यांनाच मतदान करेल.\nशेतकर्‍यांना 100 टक्के उत्पादन खर्च व भाव देण्यासाठी कृषिमूल्य आयोगामार्फत पंतप्रधान मोदी यांनी विशेष प्रयत्न सुरू केले असून, याचे परिणाम लवकरच दिसून येतील.देशातील शेतकर्‍यांना चांगले दिवस नक्‍की येतील, असेही ते म्हणाले.\nजनावरेही काँगे्रस खात नाहीत...\nभाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांनी, आपण जनावरांसमोर काँग्रेस गवत टाकले, तर जनावरे त्याच्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. जनावरांनीही काँग्रेसला टाळले आहे, मग तुम्ही कशाला स्वीकारता असा सवाल केला. याचवेळी त्यांनी डॉ. नंदा बाभुळकर यांच्यावर अप्रत्यक्ष टीका करताना, डिजिटल फलक चंदगड मतदारसंघात अन् नेत्या नागपुरात, अशा स्थितीतील नेता नको. तुमच्या शेजारी राहणारा, समस्या सोडविणारा नेता निवडा, असेही ते म्हणाले.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघा���चा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/galaxy/", "date_download": "2018-09-24T05:29:49Z", "digest": "sha1:4T4PZFWXJIFPPHCCBMDIDTGJ7XQX3HLG", "length": 8022, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › आकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले\nआकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले\nतारामंडळातील (आकाशगंगा) तारे व पिंड यांचा वेग शास्त्रज्ञ न्यूटन यांचा गुरुत्वाकर्षण सिद्धान्त व आईन्स्टाईनच्या सिद्धान्तानुसार कमी असणे आवश्यक आहे. त्यानंतर अनेक शास्त्रज्ञांनी हा वेग जास्त असल्याचे निरीक्षण केले; मात्र सिद्धान्त मांडू शकले नाहीत. गोंदिया येथील आद्यौगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य रवींद्र मुंडासे यांनी गणिती प्रारूपाच्या आधारे संशोधन करून आकाशगंगेतील तारे, पिंडाच्या गतीचे कोडे उलगडले असल्याचा दावा गुरुवारी (दि. 7) कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत केला.\nमुंडासे म्हणाले, आकाशगंगेत अतिदूर अंतरावर असलेले तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे अवकाश संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या निरीक्षणास आले. सर्वप्रथम जान हेन्‍रीक उर्ट यांनी 1932 रोजी याबाबत निरीक्षण केले. त्यानंतर 1970 पर्यंत हेरॉस बॅबकॉक, लुईस वोल्डर, वेरा रुबीन या शास्त्रज्ञांनी संशोधन करून तार्‍यांच्या अचूक गतीचे मापन करून निरीक्षण केले. यात सर्व तारे जास्त वेगाने फिरत असल्याचे सिद्ध झाले. तार्‍यांच्या वेगाचे स्पष्टीकरण देता आलेले नाही. सद्यःस्थितीत कृष्णद्रव्यामुळे (डार्क मॅटर) हे तारे जास्त वेगाने फिरत असल्याची भावना शास्त्रज्ञांमध्ये आहे. यासाठी जगभरातील प्रयोगशाळांत प्रयोग सुरू असून कृष्णद्रव्याचे अस्तित्व शोधण्यात अपयश आले आहे.\nगुरुत्वाकर्षणाचा नवीन सिद्धान्त मांडला असल्याचे सांगून प्राचार्य मुंडासे म्हणाले, या सिद्धान्तामुळे आकाशगंगेतील तार्‍या��चा अधिक वेग सिद्ध करण्यात आला आहे. दीर्घकालीन तार्‍यांचा वेग आणि प्रत्यक्ष निरीक्षणानुसार आढळून येणार्‍या तार्‍यांचा वेग समान असून त्यात तफावत आहे. भौतिकशास्त्रातील हे मूलभूत स्वरूपाचे संशोधन असून जटिल प्रश्‍नांचा उलगडा झाला आहे. सिद्धान्तानुसार कृष्णद्रव्य नाही व गुरुत्वाकर्षण वेगळ्या पद्धतीने काम करत असल्याचे निरीक्षण केले आहे. आकाशगंगेतील केंद्राच्या जवळील व अतिदूर तार्‍यांचा वेगाची सिद्धान्तानुसार गणना करता येते. तसेच संपूर्ण आकाशगंगेचे वस्तुमान, रचनेची गणना करता येऊ शकते, असे प्राचार्य मुंडासे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला कोल्हापूर आयटीआयचे माजी उपप्राचार्य एस. जे. कुलकर्णी, चंद्रशेखर खाडे, सचिन ऐनापुरे, विलास सुतार आदी उपस्थित होते.\nखारफुटी वनस्पतींचे जतन होतेय खार्‍या पाण्याशिवाय\nशिरोळचे कॉन्स्टेबल भुजिंगा कांबळे निलंबित\n‘त्या’ डॉक्टरांची बँक खाती सील; कागदपत्रे ताब्यात\nआकाशगंगेतील गतीचे कोडे उलगडले\nलबाड लांडगं ढ्वाँग करतंय, गोकुळ वाचवायचं स्वाँग करतंय\nगोकुळमध्ये महाडिक कुटुंबीयांचे २४ टँकर : सतेज पाटील\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/her-Funeral-front-of-her-in-laws-house/", "date_download": "2018-09-24T05:28:05Z", "digest": "sha1:5FC74L53R33PZXTAZUUT4DA4IWRMG6QU", "length": 4807, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार\nसासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार\nसासरच्या जाचाला कंटाळून विवाहित महिलेने विषारी औषध घेऊन आत्महत्या केली. अमृता दत्तात्रय कुरडे (22, रा. बावडा) असे दुर्दैवी विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी सासरच्या 5 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nदरम्यान, मृत अमृताच्या पार्थिवावर माहेरकडील संतप्त झालेल्या नातेवाईकांनी बावडा येथे शुक्रवारी दुपारी 11.30 वाजणेच्या सुमारास सासरच्या घराशेजारी मोकळ्या प्रांगणात अंत्यसंस्कार केले. या प्रकरणी मुलीचे वडील पांडुरंग दामू राऊत (वय-60 वर्षे, रा. सावतामाळीनगर, इंदापूर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.\nत्यावरून पोलिसांनी सचिन दत्तात्रय कुरडे (नवरा), दत्तात्रय राघू कुरडे (सासरा), जाईबाई दत्तात्रय कुरडे (सासू), राहुल दत्तात्रय कुरडे (दीर), अश्विनी दत्तात्रय कुरडे (नणंद) ( रा.सर्व बावडा, ता.इंदापूर) या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.\nसासरच्या दारातच ‘तिचे’ अंत्यसंस्कार\n‘राज्यातील प्रत्येक पोलिसाला मिळणार 600 फुटांचे घर’\nबँकांचे काम मराठीत करा : मनसे\nपोलिस शब्दाला पर्यायी शब्द शोधायला हवा\nस्वस्त धान्याचा काळाबाजार सुरूच\nस्पष्टता येईपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेस निधी नाही : आयुक्त\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/DMS-HDLN-the-power-stations-of-maharashtra-5863682-PHO.html", "date_download": "2018-09-24T06:08:43Z", "digest": "sha1:GYKF3LDMCCEECKEIGGR4PYUJ6OPG4JC6", "length": 14087, "nlines": 195, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The power stations of Maharashtra | महाराष्ट्राची शक्तिस्थळे: पुणे आयटी पार्क; सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमहाराष्ट्राची शक्तिस्थळे: पुणे आयटी पार्क; सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक\nबंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित ‘आयटी डेस्टिनेशन’ आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनं\nपुणे आयटी पार्क: सॉफ्टवेअर निर्यातीत देशात दुसरा क्रमांक\nबंगळूरू, हैद्राबादप्रमाणेच पुणे हे भारतातले प्रस्थापित ‘आयटी डेस्टिन��शन’ आहे. सॉफ्टवेअर निर्यातीमध्ये पुण्याने बंगळुरूनंतर देशात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. पुणे शहर आणि त्यातही हिंजवडी, खराडी, मगरपट्टा सिटी, ताथवडे या परिसरात आयटी उद्योग एकवटलेला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क ऑफ इंडियाचे संचालक संजयकुमार गुप्ता यांनी सांगितले, ‘महाराष्ट्रातल्या लहानमोठ्या आयटी कंपन्यांची संख्या सातशेच्या घरात आहे. यातल्या चारशेंहून अधिक कंपन्या फक्त पुणे परिसरातच आहेत. सॉफ्टवेअर एक्स्पोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे या संघटनेचे सचिव विद्याधर पुरंदरे म्हणालेे, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या त्यांच्या संशोधन आणि विकास प्रकल्पांसाठी पुण्यात येत आहेत. जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात पुण्याने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे.\n- ३ लाख कुशल तंत्रज्ञांना आयटी क्षेत्रात थेट रोजगार मिळाला आहे\n- १० लाख लोक आयटी उद्योगावर अप्रत्यक्षपणे अवलंबून आहेत.\n-आयटी आणि संलग्न क्षेत्रातील कंपन्यांच्या वाढत्या कारभारामुळे पुण्यातील गृहप्रकल्प उद्योग, हॉटेल उद्योग, शैक्षणिक संस्था आदींचीही भरभराट गेल्या दोन दशकात झाली आहे. परिणामी सर्वाधिक वार्षिक पगार देणाऱ्या शहरांच्या यादीतही पुणे देशात सध्या दुसऱ्या क्रमांकावर आहे.\nपुढील स्‍लाइडवर जाणून घ्‍या, महाराष्ट्रातील इतर शक्‍तीस्‍थळांविषयी...\nपुढील स्‍लाइडवर वाचा, औरंगाबाद डीएमआयसीविषयी...\n- येत्या चार वर्षांत ११ हजार कोटींची कामे\nदेशातील १४ राज्यांतून जाणाऱ्या दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर अर्थात डीएमआयसीमध्ये प्रत्यक्ष कामाच्या बाबतीत संपूर्ण देशात औरंगाबादच्या शेंद्रा -बिडकीन डीएमआयसीने आघाडी घेतली आहे.तीन वर्षांत शेेंद्रा डीएमआयसीमधील पायाभूत सुविधांची ७० टक्के कामे पूर्ण झाली असून ती डिसेंबर २०१८ मध्ये पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. तर बिडकीन डीएमआयसी मधील कामे १८ टक्के पूर्ण झाली आहेत. दक्षिण कोरियातील ह्युसंग वस्त्रोद्योग कंपनीने डीएमआयसी शेंद्रा अर्थात ऑरिक सिटीत पहिला अँकर प्रोजेक्ट सुरू केला असून ३ हजार ४०० कोटींची गुंतवणूक केली आहे. यात किमान १२०० लोकांना रोजगार मिळणार आहे. कंपनीच्या उभारणीचे काम सरू झाले असून मे २०१९ मध्ये प्रत्यक्ष उत्पादन सुरू होत आहे.\n- ३ लाख रोजगार निर्मिती\n-एकूण ११००० कोटी रुपयांच्या\n- काम करणाऱ्या कंपन्या\n* राज्य शासनाची इंडस्ट्रियल टाऊनशिप लिमिटेड\n* मंुबईची शापुरजी पालनजी\nपुढील स्लाईडवर पहा,सिन्नर एम.आय. डी . सी विषयी\nऔद्योगिक चतुष्कोणात पाचव्या कोनाची भर\nराजेंद्र देशपांडे | सिन्नर\nमुंबई, पुणे, औरंगाबाद व नाशिक हा राज्याचा औद्योगिक चुतष्कोन म्हटला जातो. गेल्या पाव शतकापासून सिन्नरचे औद्योगिकीकरण सुरू झाले. मुसळगाव व माळेगाव वसाहतीत पाचशेहून अधिक कारखान्यांतून सुमारे २५ हजारांना प्रत्यक्ष तर हजारोंना अप्रत्यक्ष रोजगार मिळाल्याने राज्याच्या औद्योिगक नकाशावर उद्यमनगरी म्हणून सिन्नरचे नाव झळकू लागले. राज्यातील पहिला ‘सेझ’ मुसळगाव व गुळवंच येथे साकारला. कोळसा वाहतुकीसाठी नाशिकरोड एकलहरेपासून रेल्वे मार्गाचे काम ८० टक्के पूर्ण झाले आहे. सध्या ते थंडावले असले तरी पूर्ण होताच सिन्नरचा औद्योगिक विकास अधिक झपाट्याने होणार आहे. शेती उत्पादनातही अग्रेसर असलेले सिन्नर भाजीपाला व विशेषत: कांदा उत्पादनाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रसिध्द आहे.\nपहिले विशेष आर्थिक क्षेत्र\nनाशिकरोडचे रेल्वेस्थानक अवघ्या १८ किलोमीटरवर आहे. तालुक्याच्या पूर्व भागात जिरायती शेतजमीन उपलब्ध असल्याने राज्याच्या औद्योिगक विकासात\nभर घालण्यासाठी सज्ज आहे.\n-सिन्नरच्या सरहद्दीवरच साकारले आहे.\n- २५००० प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध\n- १,००,००० लाखांहून जास्त अप्रत्यक्ष रोजगार\n- ५०० वर कारखाने\n- १८० किमी अंतर\n- आैरंगाबाद, पुणे, मुंबईपासून समान अंतरावर\nहिंदीदिनी शुभ वार्ता : संभाषणासह वेबवर हिंदी भाषेच्या वापरात वेगाने वाढ\nबाप्पांच्या स्वागतासाठी बनवा स्पेशल पनीर मोदक, वाचा रेसिपी...\nकायदा आणि प्रशासनाच्या समन्वयातून चाैकशी करून समाजात सलोख्याचा उद्देश: अॅड. शिशिर हिरे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3035", "date_download": "2018-09-24T06:19:17Z", "digest": "sha1:WJZIRO4D2S7HRVJMKKJIBPMKHC4X7J4F", "length": 33916, "nlines": 90, "source_domain": "mr.upakram.org", "title": "आठवणी : भारत जोडो यात्रेच्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआठवणी : भारत जोडो यात्रेच्या\nआज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन तसेच आज बाबा आमटेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या 'भारत जोडो' यात्रेला २५ वर्षे पूर्ण झाली. २५ वर्षापूर्वी नागपुरातील तीन तरुण ह्या यात्रेत सामील झाले होते, ते आजही तरुण आहेत आणि २५ वर्षानंतरही नक्कीच तरुण असतील त्याला कारण म्हणजे त्यांना मिळालेला बाबांचा सहवास. श्री चंद्रकांत रागीट, श्री प्रकाश ढोबळे व श्री संजय सोनटक्के. त्यापैकी चंद्रकांत रागीट व प्रकाश ढोबळे ह्यांच्या आठवणींना दिलेला हा उजाळा.\nप्रश्न : बाबांची आणि तुमची ओळख कधीपासूनची यात्रेविषयी कसं कळलं यात्रेला जाण्यापाठीमागचा काय विचार होता\nप्रकाश : बाबा म्हणजे खूप मोठा माणूस माझी व त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. मी व माझा मित्र गंमत म्हणून सायकलने आनंदवन बघायला गेलो होतो. पण त्यावेळेस बाबांची भेट झाली नव्हती. भारत जोडो यात्रा ठरल्यानंतर बाबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती व ह्या यात्रेत तरुणांना सामील होण्याचे आवाहन केले होते. ही बातमी मी पेपरमध्ये वाचली. मला सायकल चालवण्याची प्रचंड आवड. मी यात्रेत जाण्यास पात्र होतो. बस माझी व त्यांची प्रत्यक्ष ओळख नव्हती. त्यांच्याबद्दल खूप वाचलं, ऐकलं होतं. मी व माझा मित्र गंमत म्हणून सायकलने आनंदवन बघायला गेलो होतो. पण त्यावेळेस बाबांची भेट झाली नव्हती. भारत जोडो यात्रा ठरल्यानंतर बाबांनी एक पत्रकार परिषद घेतली होती व ह्या यात्रेत तरुणांना सामील होण्याचे आवाहन केले होते. ही बातमी मी पेपरमध्ये वाचली. मला सायकल चालवण्याची प्रचंड आवड. मी यात्रेत जाण्यास पात्र होतो. बस ठरलं रीतसर अर्ज केला. निवड प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर एकटाच सायकलने आनंदवनात गेलो. तेव्हा बाबांशी प्रत्यक्ष भेट, ओळख झाली. बाबांनी यात्रेविषयी संपूर्ण माहिती दिली. तिथेच अतुल शर्माशी ओळख झाली जो ह्या यात्रेचा समन्वयक होता. यात्रेला जाण्यापाठीमागचा विचार फार काही उदात्त किंवा फार मोठं सामाजिक कार्य करायला चाललो आहोत असा काही नव्हता. खूप सायकल चालवायला मिळणार व बाबांसारख्या व्यक्ती बरोबर फिरायला मिळणार ह्या गोष्टीचं आकर्षण व आनंद होता.\nचंद्रकांत : मी पण बाबांबद्दल वाचलं, ऐकलं होतं. परिचय मात्र नव्हता. यात्रेबद्दलची माहिती नव्हती. यात्रेला जाण्याचा पाठचा पुढचा काहीही विचारही नव्हता. माझा एक मित्र डॉ अशोक बेलखोंडे ह्या यात्रेत सहभाग�� होणार होता. मला कन्याकुमारीच आकर्षण होतं. त्याला सोडायला कन्याकुमारीला जावं व कन्याकुमारी बघावं ह्या हेतूने मी रजा घेऊन गेलो. त्यावेळेला मी औरंगाबादला गरवारे पॉलिएस्टर मध्ये नोकरी करत होतो. तिथे गेल्यावर नॅशनल युथ प्रोजेक्ट, दिल्ली चे संचालक एस एन सुब्बारावांच शिबीर, तिथलं वातावरण, तो माहौल बघून मलाही यात्रेत सामील व्हायची इच्छा झाली. मी यदुनाथ थत्ते काकांना तसं सांगितलं. त्यांनी बाबांना भेटायला सांगितलं. बाबांनी माझी चौकशी केली. नोकरीचं काय करशील विचारल्यावर, मी क्षणात उत्तर दिलं, सोडून देईन विचारल्यावर, मी क्षणात उत्तर दिलं, सोडून देईन त्यांनी यदुनाथ काकांना भेटायला सांगितलं. मी त्यांना व कर्नल रेग्यांनाही भेटलो. कर्नल रेगे मुख्य समन्वयक होते. त्यांनी माझी तीव्र इच्छा बघून हो म्हटलं. मी तडक तिथूनच नोकरीचा राजीनामा पाठवून दिला. काही काम करायचं असेल तर देशाचं पर्यटन केलं पाहिजे असं विवेकानंदांच्या व गांधीजींच्या चरित्रात वाचलं होतं. ह्या यात्रेच्या निमीत्त्याने आपला देश बघण्याची, समजून घेण्याची संधी मला मिळणार होती.\nप्रश्न : शारीरिक, मानसिक व इतर तयारी कशी केली\nप्रकाश : सायकल चालवण्याचा सराव होताच त्यामुळे शारीरिक तयारी वेगळी अशी खूप काही करावी लागली नाही. आणि मानसिक तयारी करायची गरज नव्हती कारण ती जन्मत:च होती असं वाटतं. आमचं कन्याकुमारीला आठ दिवसांच शिबीर घेतलं होतं सुब्बारावकाकांनी. त्या शिबिरात यात्रेला जाणाऱ्या सायकलस्वारांबरोबरच देशभरातले इतरही युवक होते. त्यात सगळ्या प्रकारचा सराव करून घेण्यात आला होता.\nचंद्रकांत : मलाही सायकल चालवण्याचा सराव होता. तसेच व्यायामही करत असे त्यामुळे शारीरिक तयारी करावी लागली नाही. तिथला माहौल पाहून मानसिक आपोआपच झाली. तिथे अजून एक तरुण आला होता त्याचे नाव सुभाष कंदले. तो आपली स्वतःची सायकल घेऊन आला होता. त्याची निवड झाली नव्हती तरीसुद्धा तो यात्रेच्या पाठोपाठ एकटाच जाणार होता. समजा मला जर का नाही म्हटले असते तर, त्याने आणि मी डबलसीट जाण्याची तयारी केली होती. पण सुदैवाने तशी वेळ आली नाही.\nप्रश्न : घरच्यांची प्रतिक्रिया काय होती \nप्रकाश : माझं नुकतंच शिक्षण संपलं होतं. छोटी-मोठी नोकरी करत होतो. माझ्यावर घरची जबाबदारी नव्हती. घरातलं वातावरण म्हणाल तर फार काही सामाजिक कार्याबद्दलची जागृती, आवड किंवा जाणीव असणार असं काही नव्हतं. घरातल्या लोकांनी विरोधही केला नाही किंवा प्रोत्साहितही केलं नाही. बाबांबरोबर जातोय ना\nचंद्रकांत : आमचं खाऊन-पिऊन सुखी एकत्र कुटुंब. माझ्यावर घरची जबाबदारी नव्हती.मला माझा पूर्ण वेळ विद्यार्थी परिषदेच काम करण्याचा विचार होता, तो मी वडिलांना बोलून दाखवला होता. शिक्षणासाठी घेतलेलं कर्ज फेड, आधी आपल्या करिता एक भाकर कमव आणि मग त्यातली अर्धी दुसऱ्याला दे, असा सल्ला त्यावेळेला त्यांनी दिला होता. मी माझं शिक्षण संपवून नोकरीला लागलो होतो. मी राजीनामा कन्याकुमारीहूनच पाठवला होता. आज नोकरी गेली तरी परत आल्यावर दुसरी नोकरी मिळेल, ही खात्री होती. २५ वर्षापूर्वी आजच्या सारखी टेलिफोनची सोय नव्हती. मी त्यांना पत्राने कळवले होते. ते पत्र त्यांना महिन्याभराने मिळाले. मी परत आल्यावर थोडा ओरडा ऐकावा लागला. पण फार असं काही महाभारत घरात घडलं नाही.\nप्रश्न : एकंदरीत यात्रेच्या दरम्यान व्यवस्था कशी काय होती\nप्रकाश : अतुल शर्मा व कर्नल रेगे, हे दोघे ह्या यात्रेचे समन्वयक होते. ते दोघंजण दोन वर्षापूर्वीपासून ह्यावर काम करत होते. त्यांनी संपूर्ण आखणी केली. एकंदरीत अंतर, जाण्याचा मार्ग, विश्रांतीचे थांबे, हवामान, जेवणाची सोय, कार्यक्रम कुठे-कुठे घ्यायचे ह्याची व्यवस्थित आखणी केली होती. पूर्वतयारी अगदी उत्तम केली होती. पण ऐनवेळी काही समस्या उद्भवतातच ना अगदी अपवादात्मक, काही ठिकाणी गैरसोय झाली. सुब्बारावकाकांनीही घेतलेल्या शिबिराचाही खूप फायदा झाला. २०-२० चे ग्रुप केले होते. दोन दोनच्या फाइलमध्ये सायकल चालवावी लागे. प्रत्येक ग्रुपचा एक लीडर नेमलेला असायचा. ग्रुप लीडर बदलत असे. एखादा ग्रुप थकला तर पुढे-पाठीमागे व्हायचा पण मुक्कामाच्या ठिकाणी मात्र परत सगळे एकत्र असायचो. कामाची विभागणी चोख होती. सामानाची चढ-उतार करणे, काही दुरुस्ती करणे अशी काही कामे प्रत्येक ग्रुपला करावी लागे.\nप्रश्न : मुलींचा सहभाग कसा होता \nचंद्रकांत : मुलींचा सहभाग खूप चांगला होता. एकूण सतरा मुली होत्या त्यापैकी काही सायकल चालवायच्या तर काही लुनावर. चार-पाच मुली सामाजिक कार्यकर्त्या होत्या. कोटेश्वरी नावाची मुलगी होती तिला सायकल चालवता येत नव्हती. ती यात्रेच्या दरम्यान सायकल चालवायला शिकली. मुला-मुलींमध्ये खेळी��ेळीचे वातावरण होते. आमच्या बरोबर नफिसा व विद्याव्रत हे लग्न करून आलेलं जोडपं होतं. यात्रेच्या दरम्यान दोघा-तिघांची आपआपसात लग्नही जमली.\nप्रश्न : वेगवेगळ्या प्रांतातून अनोळखी एकशे सतराजण तुम्ही एकत्र होता. आपआपसात कधी मतभेद झाले का\nप्रकाश : हो, झाले थोडेफार, पण तेवढ्या पुरतेच. चहाच्या कपातील वादळं म्हणावीत तशी फारसे गंभीर नाही. आज आम्ही बऱ्याच जणांशी संपर्कात आहोत, चांगले मित्र आहोत. रीजनल स्पिरिट थोड्याफार प्रमाणात होतं. महाराष्ट्रातील तरुणांची संख्या जवळपास निम्मी होती. सगळे एकमेकांशी हिंदीतच बोलायचो. एक-दोघं तमिळनाडूचे होते त्यांना तामीळ शिवाय इतर भाषा येत नव्हती त्यामुळे ते कोणाशी बोलायचेच नाही, मतभेदाचा प्रश्नच नव्हता. एक कर्नाटकातला तरुण होत, पद्मनाभन. त्याची तर खूपच गंमत फारसे गंभीर नाही. आज आम्ही बऱ्याच जणांशी संपर्कात आहोत, चांगले मित्र आहोत. रीजनल स्पिरिट थोड्याफार प्रमाणात होतं. महाराष्ट्रातील तरुणांची संख्या जवळपास निम्मी होती. सगळे एकमेकांशी हिंदीतच बोलायचो. एक-दोघं तमिळनाडूचे होते त्यांना तामीळ शिवाय इतर भाषा येत नव्हती त्यामुळे ते कोणाशी बोलायचेच नाही, मतभेदाचा प्रश्नच नव्हता. एक कर्नाटकातला तरुण होत, पद्मनाभन. त्याची तर खूपच गंमत तो पैलवान होता. त्याला जोडो म्हणजे ज्युडो वाटलं. बाबा बेल्ट बांधायचे. त्याला ते काहीतरी ज्युडो-कराटे वाटलं. ते शंभर तरुण, त्या सायकली बघून हे भलतंच काहीतरी आहे, हे त्याच्या लक्षात आलं. चंद्रकांतसारखंच, तिथला माहौल बघून तो भारावून गेला आणि यात्रेत सामील झाला.\nप्रश्न : सगळ्या प्रांतात तुमचं चांगलं स्वागत झालं. तुमच्या लक्षात राहिलेलं स्वागत कुठलं\nचंद्रकांत : सगळ्याच प्रांतात खूप उत्स्फूर्त स्वागत झालं. लहान गावां पेक्षा मोठ्या शहरांमध्ये जंगी स्वागत झालं. दक्षिणेत तमिळनाडूमध्ये, महाराष्ट्रात उमरगा सारख्या छोट्या गावात छान स्वागत झालं. गुजरात-मध्यप्रदेश सीमेवरच्या आदिवासींनी खूप जल्लोषात स्वागत केलं. त्यांनी तर जत्राच भरवली होती. त्यांनी पारंपरिक वेशभूषेत लोकनृत्य केलं, आम्ही पण त्यांच्याबरोबर नाचलो. पंजाबात जायला आम्हाला परवानगी नव्हती. ऑपरेशन ब्लु स्तरामुळे तिथे कडक बंदोबस्त होता. रात्री बाबांनी सगळ्या तरुणांना एकत्र बोलावलं. बाबांचा निर्णय ठाम होता. ते म्हण���ले की मी या यात्रेला निघालो ते कफन घेऊनच. मी जाणारच तुम्हाला काय करायचे ते तुम्ही ठरवा. त्यांनी ज्या तऱ्हेने, ज्या शब्दात भाषण केलं ते ऐकून प्रत्येक तरुण भारावूनच गेला आणि त्यांच्याबरोबर सगळ्यांनीच जायचं ठरवलं. आम्ही अमृतसरमध्येही गेलो. शीख बांधवांनी जोरदार स्वागत केलं. आम्ही एक रात्र दुर्गायनी टेंपलमध्ये राहिलो.\nप्रश्न : आठवणीतील चांगले वाईट प्रसंग कोणते\nचंद्रकांत : मी आयुष्यात पहिल्यांदा अंगावर शहारे आणणार भाषण ऐकलं ते कुसुमाग्रजांच, वि वा शिरवाडकरांच. आजही ते भाषण आठवलं की अंगावर शहारे येतात. गुजरातमधील हरीवल्लभभाई पारीखांच काम बघून मी भारावून गेलो. लोकअदालतची मूळ कल्पना त्यांचीच. आपआपसातील भांडणे न्यायनिवाडा करून लगेच सोडवल्या जायची आणि निर्णय सगळ्यांना मान्य असायचा. असा एक न्यायनिवाडा आम्हाला बघता आला. एक प्रसंग वाईट पण परिणाम चांगला, असा होता. आम्ही दक्षिणेत सतत १०८ किमी प्रवास केला. रस्त्यात आम्हाला दिवसभर खायला-प्यायला काही मिळाले नाही. पेट्रोलिंगची गाडी पुढे निघून गेलेली. मुक्कामाच्या ठिकाणी पोचलो तर कळलं की जेवायला अजून किमान एक तास. भुकेने जीव कासावीस झालेला. आमचं तरुण उसळतं रक्त, चिडलो. अशी कुठे व्यवस्था असते का... वेगैरे बरीच आरडा-ओरडी केली. बाबा म्हणाले, 'फक्त एक दिवस तुम्हाला खायला मिळाले नाहीतर तुम्ही एवढे चिडलात. आपल्या देशात असे कितीतरी लोकं आहेत, दोन-दोन दिवस मजुरी करतात पण दोन-दोन दिवस अन्नाच पोटात कण जात नाही. भूक काय असते ते तुम्हाला कळलं का' बाबा ज्या तऱ्हेने समजावून सांगायचे ना त्याला तोड नाही. पुण्याची मनीषा लोढा बाबांच भाषण ऐकून ढसढसा रडायलाच लागली. त्यादिवशी काहीजण तर जेवलेच नाही. दुसरा एक वाईट प्रसंग म्हणजे पोटाच्या दुखण्यामुळे रामानंद शेट्टीचा झालेला मृत्यू.\nप्रश्न : आज मागे वळून पाहताना ह्या यात्रेविषयी काय वाटतं \nचंद्रकांत : व्यक्तिगत पातळीवर आम्हाला खूपच फायदा झाला. यदुनाथ काकांनी तर ह्या यात्रेला 'चाकावरचे विद्यापीठ' म्हटलंय. आमच्यात आत्मविश्वास, धडाडी निर्माण झाली. कोणत्याही संकटांना सामोरं जाण्याची हिंमत आली. समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. मोठं-मोठाल्या व्यक्तींना भेटता आलं, त्याचं काम जवळून पाहता आलं. आम्ही ह्या यात्रेतून प्रेरणा घेऊन अनेक सायकल यात्रांच आयोजन यशस्वि���ीत्या केलं. आमच्यापैकी बरेचजण आज पूर्णवेळ सामाजिक कार्य करत आहे. दिल्लीत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना भेटायला फक्त आमटे परिवार गेला होता, त्यांच्या बरोबर एकही सायकलस्वार नव्हता. त्यावेळेला ती गोष्ट आम्हा सर्वांनाच खटकली होती. पण आमच्यापैकी कुणाला ननेण्यामागे नक्कीच तसंच काही कारण असावं असं आज वाटतंय. बाबांचे गावात कार्यक्रम चालू असताना आम्ही गावात फेरफटका मारायचो. त्यावेळेला काही ठिकाणी गावकरी म्हणायचे क्या बाबा चोर लोगोंके साथ बैठा है और भारत जोडो की बात करता है. ते कार्यक्रम स्थानिक लोकांनी आयोजित केलेले असायचे. बाबांना माहिती नसायचं त्यांच्याबरोबर कोण बसलंय. किंवा काश्मीरमध्ये बाबांच भाषण सुरू असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात होत्या. आज, आता असं वाटतं, हे टाळता येऊ शकत होतं.\nप्रश्न : आज भारत जोडो यात्रेची गरज आहे का अशी यात्रा काढायची झाल्यास त्याचं नेतृत्व कोणाकडे असावं अशी यात्रा काढायची झाल्यास त्याचं नेतृत्व कोणाकडे असावं आजचा तरुण त्याला प्रतिसाद देईल का\nचंद्रकांत : हो, आजही अश्या यात्रेची गरज आहे. कुणाला वेगळा विदर्भ हवाय कुणाला वेगळा तेलंगणा. दहशतवाद, नक्षलवाद ह्या समस्या आहेतच. आजही एकात्मतेची भावना नाही. आजच्या तरुणांसमोर खरंच पूर्वीसारखे , जयप्रकाश नारायण, विनोबा भावे, गुरुजी, बाळासाहेब देवरस .. अशी अनेक नावे घेता येतील, असे राष्ट्रीय पातळीवरचे आदर्श नेते नाहीत. प्रांतीय पातळीवर असे बरेच काम करणारे लोकं आहेत. अगदी निराशाजनक परिस्थिती नाही. पण आता वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे आयडल (आदर्श) आहेत -ए पी जे अब्दुल कलाम, सचिन तेंडुलकर, किरण बेदी, नारायण मूर्ती, विजय भटकर, अंबानी, प्रकाश आमटे, अभय बंग, अमिताभ बच्चन, ए र रेहमान.....वैगेरे. माझ्या डोळ्यासमोर तसे बरेच आहेत पण तीन त्या तोडीचे, त्या ताकदीचे आदर्श नेत्यांची नावे चटकन मनात येतात की ज्यांच्या आवाहनाला तरुण नक्की प्रतिसाद देतील, ते म्हणजे नानाजी देशमुख, सुब्बारावजी व आणि तिसरे मोहनजी भागवत. नानाजी देशमुख आज आपल्यात नाही व सुब्बारावकाकांच वय झालं. 'समरसता' हा बाळासाहेब देवरसांचा शब्द दुर्दैवाने आज त्यांना अपेक्षित असलेली समरसता कुठेही आढळत नाही. मोहनजी भागवतांनी अशी एखादी सायकलवर 'समरसता यात्रा' काढली तर आजचा तरुण वर्ग नक्��ी प्रतिसाद देईल अशी मला शंभर टक्के खात्री आहे.\nउत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.\nउत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.\nअसेच. श्री. चंद्रकांत रागीट 'मातृभू अंतर्गत संस्कार' ह्या किंवा अशाच काहीशा नावाच्या मासिकाचे अध्वर्यू आहेत असे वाटते.\nउत्कृष्ट लेख. अतिशय आवडला.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nदिल्लीत तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी ह्यांना भेटायला फक्त आमटे परिवार गेला होता, त्यांच्या बरोबर एकही सायकलस्वार नव्हता. त्यावेळेला ती गोष्ट आम्हा सर्वांनाच खटकली होती. पण आमच्यापैकी कुणाला ननेण्यामागे नक्कीच तसंच काही कारण असावं असं आज वाटतंय.\nअशोक जैन यांनी भारत जोडो यात्रेविषयी एक रोचक अनुभव नोंदविलेला आहे.\nअशोक जैन यांनी भारत जोडो यात्रेविषयी एक रोचक अनुभव नोंदविलेला आहे.\nकाय आहे बरे तो अनुभव\nमलाही ते वाक्य वाचल्यावर 'तो' रोचक अनुभव आठवला. :)\nपंचवीस वर्षानंतरही आवर्जून आठवणी काढण्याएवढी भारत जोडो यात्रा ग्रेट होती, असे काही वाटत नाही. बाबांचे त्याआधीचे कार्य मात्र खरंच थोर आहे.\nतरीही, एकंदर लेख चांगला आहे. ट्रेकिंगच्या आठवणी असतात, तसा काहीसा वाटला.\nचांगली माहिती आणि मुलाखत.\nबिपिन कार्यकर्ते [24 Dec 2010 रोजी 15:08 वा.]\nखूपच छान लेख आणि माहिती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/defamation-case-withdraw-against-ncp-spokesperson-nawab-malik/", "date_download": "2018-09-24T05:35:04Z", "digest": "sha1:TH42DAZEMDTGMBKCWS7I4JXJEUVEP5CK", "length": 6659, "nlines": 36, "source_domain": "pudhari.news", "title": " नवाब मलिकांच्या विरोधातील खटला मागे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नवाब मलिकांच्या विरोधातील खटला मागे\nनवाब मलिकांच्या विरोधातील खटला मागे\nपत्रकार परिषदेत पालकमंत्री गिरीश बापट भ्रष्टाचारी असल्याचा आरोप केल्या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेला अब्रुनुकसानीचा खटला शुक्रवारी एकमताने मागे घेण्यात आला.\nप्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. ए. सय्यद यांच्या न्यायालयासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. न्यायालयाने हा खटला मागे घेतला.\nअन्न आणि नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी यांनी पुणे न्यायालयात मलिक यांच्याविरुद्ध अब्रुनुकसानीचा फौजदारी खटला दाखल केला होता. ‘नवाब मलिक यांनी १९ नोव्हेंबर २०१५ रोजी मुंबई येथे पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी बापट यां��ी तूरडाळीचे निर्बंध शिथिल करून डाळ विकण्यास परवानगी देऊन दोन हजार कोटींचा घोटाळा केला. बापट हे भ्रष्टाचारी असल्याने त्यांना त्वरित मंत्रिपदावरून हटवावे,’ असे आरोप केले होते. हे वृत्त विविध वृत्तवाहिन्या आणि पुण्यातील दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाले. त्यामुळे आपली बदनामी झाल्याचे बापट यांनी न्यायालयातील जबाबात म्हटले होते.\nमाल जप्त केला; त्याची किंमत ५४० कोटी रुपये होती. त्यामध्ये तूरडाळ १४० कोटींची होती. बाँडवर जी डाळ पुन्हा बाजारात आणली तिची किंमत ४३ कोटी होती. त्यात कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नसल्याचे बापट यांनी तेव्हा सांगितले होते. तसेच मलिक यांना मागील निवडणुकीतील पराभव पचवता आलेला नसल्याने हा आरोप केल्याचेही बापट यांनी म्हटले होते.\nकलम ५०० नुसार गुन्हा\nबापट यांनी न्यायालयात दाखल केलेल्या कागदपत्रांवरुन मलिक यांनी तक्रारदार यांची बदनामी करणारे वक्तव्य केले असून हा प्रकार भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ५०० नुसार गुन्हा आहे. या प्रकरणी मलिक यांना समन्सही बजावण्यात आले होते. बापट यांच्या वतीने ॲड. एस. के. जैन आणि अॅड. अमोल डांगे यांनी ही याचिका दाखल केली होती. शुक्रवारी ( १४ सप्टेंबर) सकाळी बापट आणि मलिक हे खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी खटला मागे घेण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आणि खटला मागे घेतला.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/74-percent-polling-himachal-pradesh-assembly-polls/amp/", "date_download": "2018-09-24T06:32:26Z", "digest": "sha1:JTFKZUGJQDSWJY7DOIRYTE2GJ6ZNOVTB", "length": 1801, "nlines": 31, "source_domain": "www.lokmat.com", "title": "74 percent polling in Himachal Pradesh assembly polls | हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के मतदान | Lokmat.com", "raw_content": "\nहिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत 74 टक्के ���तदान\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\n'विजयी विश्व तिरंगा प्यारा' - हटके क्लीक\n12 वर्षांतून एकदा उमलतं हे फूल, मोदींनी केला उल्लेख\nIndependence day : प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशा अभिमानास्पद गोष्टी\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B8%E0%A5%8C%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-09-24T05:28:00Z", "digest": "sha1:JZMYFYWBURHBMAVOC2QLHVNII2C7Y52W", "length": 3338, "nlines": 69, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "सौर वस्तुमान", "raw_content": "\nसौर वस्तुमान (चिन्ह: M☉) (इंग्रजी: solar mass - सोलर मास) हे खगोलशास्त्रातील वस्तुमानाचे एक एकक आहे. याचा उपयोग तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, दीर्घिका यांचे वस्तुमान दर्शवण्यासाठी केला जातो. एक सौर वस्तुमान म्हणजे सूर्याचे वस्तुमान होय:\nM☉ = १.९८८५५ ± ०.०००२५ × १०३० किलोग्रॅम[१]\n१ सौर वस्तुमान हे पृथ्वीच्या वस्तुमानाच्या ३,३२,९४६ पट किंवा गुरूच्या वस्तुमानाच्या १०४८ पट असते. एखाद्या ताऱ्याचे वस्तुमान सूर्याच्या २० पट असेल तर त्याचे वस्तुमान २०M☉ आहे असे म्हटले जाते.\n↑ \"२०१४ ॲस्ट्रॉनॉमिकल कॉन्स्टंट्स (2014 Astronomical Constants)\" (इंग्रजी मजकूर).\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/scam-naik-mahamandal-repeated-loans-same-person/", "date_download": "2018-09-24T06:31:59Z", "digest": "sha1:NY7LCR3Q4VFBZCIYIJEE7J3F73CSLQS7", "length": 29572, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Scam In Naik Mahamandal; Repeated Loans To The Same Person | नाईक महामंडळातही घोटाळे; एकाच व्यक्तीला वारंवार कर्जे | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्त��ौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nनाईक महामंडळातही घोटाळे; एकाच व्यक्तीला वारंवार कर्जे\nमहाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्र��� दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत.\nमुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत वसंतराव नाईक यांच्या नावाने असलेल्या वसंतराव नाईक विमुक्त जाती, भटक्या जमाती विकास महामंडळात कर्जवाटपासह विविध प्रकारणांमध्ये गेल्या पाच वर्षांत कोट्यवधी रुपयांचे घोटाळे लोकमतच्या हाती आली आहेत. या प्रकरणी महामंडळाचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड वादाच्या भोवºयात सापडण्याची शक्यता आहे.\nविमुक्त जाती, भटक्या जमातीतील व्यक्तींना व्यवसाय, उद्योगांसाठी पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देण्याची महामंडळाची योजना आहे. हे कर्ज ज्या व्यक्तींच्या नावे उचलण्यात आले त्यांना ते न मिळता गारमेंट कंपन्या, इलेक्ट्रिकल साहित्याचे विक्रेते अशांच्या खात्यात लाखोच्या रकमा जमा झाल्याचेही प्रकार घडले आहेत.\nहे महामंडळ वर्षानुवर्षे सामाजिक न्याय विभागाच्या अखत्यारित होते. तथापि, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी मंत्रालयाची स्थापना नव्याने केली आणि हे महामंडळ नवीन मंत्रालयाशी जोडण्यात आल्यानंतर २०१२ ते २०१७ या काळात झालेली भ्रष्टाचाराची एकेक गंभीर प्रकरणे समोर येत आहेत. सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलिप कांबळे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रमेश बनसोड यांना निलंबित करण्याची घोषणा विधिमंडळात केली होती. तरीही ते वर्षभर निलंबित झाले नाहीत इतका त्यांना वरदहस्त होता. शेवटी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हस्तक्षेप करीत त्यांना निलंबित केले.\n३ जुलै ते ११ जुलै २०१७ या केवळ नऊ दिवसांत करण्यात आलेले चार कोटी रुपयांचे कर्जवाटप आणि महामंडळात झालेली नोकरभरतीही चौकशीच्या रडारवर येण्याची शक्यता आहे. भ्रष्टाचाराला विरोध करणाºया अधिकाºयांना रक्त निघेपर्यंत मारहाण केली जात असल्याचे धक्कादायक प्रकारदेखील महामंडळात घडले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपनामा पेपर्सची चौकशी करणारा मल्टी एजन्सी ग्रुप करणार पॅराडाइज पेपर्सची चौकशी\nपॅराडाइज पेपर्स : निधीच्या हेराफेरीप्रकरणी सेबीची कंपन्यांवर नजर\nवडगाव पान ग्रामपंचायतीत अडीच लाख��ंचा अपहार\nठेका अभियंता निलंबित, वसुली करीत असल्याचा ठपका\nसौदीत ११ राजपुत्र, अनेक आजी-माजी मंत्र्यांना अटक, भ्रष्टाचारविरोधी मोहीम\n2022 पर्यंत भारत भ्रष्टाचार आणि दहशतवादमुक्त असेल - निती आयोग\n22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या 'राजाला भक्तिमय निरोप'\nविषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात\nGanesh Visarjan 2018 : राज्यभरात लाडक्या गणरायाला थाटात निरोप\nGanesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर\nGanesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीन��� केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3037", "date_download": "2018-09-24T05:14:18Z", "digest": "sha1:BETPBL5DGJIHTHHGHBXJ6ZHQERHSD7ZB", "length": 23305, "nlines": 101, "source_domain": "mr.upakram.org", "title": "अलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nअलेक्झांडर आणि पुरु युद्ध - १\nइतिहासकार हा स्वतः डोळ्यांनी पाहिलेल्या घटनांच्या नोंदी करत असतो किंवा इतरांनी लिहिलेल्या नोंदी वापरून इतिहास लिहून ठेवत असतो. हा इतिहास नमूद करताना तो नि:पक्षपाती असतो का या प्रश्नाचे उत्तर बहुधा नकारार्थी यावे. महाभारतातील कौटुंबिक कलहाला जय नावाचा इतिहास समजले तरी तेथेही व्यासांनी पदोपदी जेत्या पक्षाला वरचढ स्थान दिलेले आहे. पुढे जनमेजयाच्या समोर वैशंपायनांनी कथा सांगितल्याने राजाला संतोष देण्यासाठी त्यात बरेच फेरफार केले असावेत अशी शंका अनेक तज्ज्ञांना येतेच. महाभारत युद्धाप्रमाणेच भारतीय भूमीवर जी पौराणिक-ऐतिहासिक महत्त्वाची युद्धे लढली गेली त्यात दाशराज्ञ युद्ध, मगध-कलिंगचे युद्ध, पानिपतावरील युद्धे अशा अनेक युद्धांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे एक महत्त्वाचे आणि ऐतिहासिक युद्ध अलेक्झांडर आणि पुरु यांच्यात लढले गेले. या युद्धामुळे अलेक्झांडरच्या ज्ञात जग जिंकत पुढे सरकण्याच्या इच्छेला खीळ बसली. भारताची भूमी ग्रीकांच्या आक्रमणापासून वाचली. या युद्धात नेमके काय झाले हे जाणून घेण्याची इच्छा मला अनेक दिवस होती.\nअलेक्झांडरच्या लहान आयुष्यातही इतका विस्तृत इतिहास भरलेला आहे की तो लिहित लिहित भारतापर्यंत पोहोचेस्तोवर अनेक लेखकांचा उत्साह गळून जातो असे वाटते. सोईस्कर रित्या याला पाश्चात्यांचा भारतीय दुस्वास असेही म्हणता येईल.\nया चित्रात अलेक्झांडर पुरुवर स्वारी करताना दिसतो तर दुसर्‍या चित्रात विजयाची देवता नाइके अलेक्झांडरचा गौरव करताना दिसते. या दोन्ही नाण्यांवर कोणतीही अधिक माहिती किंवा लेखन नाही. यावरून हे नाणे अलेक्झांडरने पाडले की त्याच्या क्षत्रपाने याबद्दल साशंकता आहे.\nकारण काहीही असो, ज्या अनेक लेखकांचे संदर्भ मी वाचले ते अक्षरशः दोन ते तीन पानांत अलेक्झांडरची भारतीय स्वारी पूर्ण करतात. मागे ऑलिवर स्टोन निर्मित अलेक्झांडर या चित्रपटातही हे असेच झाल्याचे लक्षात आले. तसाही हा चित्रपट इतिहासापेक्षा अलेक्झांडरच्या लैंगिकतेमुळे अधिक गाजला असला तरी चित्रपटात युद्धांचे चित्रण अतिशय सुरेख आहे. भारतीय युद्धाच्या चित्रणातही विशेषतः अलेक्झांडर पुरुच्या हत्तीवर स्वतः चाल करून जातो तो प्रसंग चित्तवेधक आहे. परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यात अनेक त्रुटी आहेत. या प्रसंगात अलेक्झांडर हा कुशल सेनापती असला आणि सैन्याचे नेतृत्व करत असला तरी त्याने पुरुच्या हत्तीवर चाल करून जाण्याचे धाडस दाखवले असेल का असा प्रश्न मनात आला होता. कालांतराने मला ब्रिटिश म्युझियममधील अलेक्झांडरचे नाणे दिसले आणि त्यावर चित्रित हा प्रसंगही दिसला. तरीही विश्वास ठेवण्यास काहीतरी कमी पडते आहे असे वाटले म्हणून अलेक्झांडरचा सर्वात विश्वासार्ह इतिहास, एरियनचा \"ऍनाबेसिस ऑफ अलेक्झांडर\" चाळला.\nलढाईकडे वळण्यापूर्वी एरियन आणि त्याच्या ग्रंथा विषयी थोडे.\nएरियनचा जन्म सन ८६ ते १६० दरम्यानचा. म्हणजेच अलेक्झांडर नंतर सुमारे चारशे-साडेचारशे वर्षांनंतरचा. अलेक्झांडरच्या कर्तृत्वामुळे प्रेरित होऊन त्याने स्वारीचा वृत्तांत लिहिला तरी त्यात राजाची स्तुती करणे असा हेतू दिसत नाही. अनेक संदर्भ वापरून, आपली टिप्पणी देऊन तो इतिहास समोर आणतो. त्याच्या लेखनात व्यक्तीपूजा (हिरो-वरशिप) केलेली दिसत नाही आणि तरीही अलेक्झांडरला \"द ग्रेट\" बनवण्यात या इसमाचा मोठा हात असल्याचे मानले जाते . अलेक्झांडरच्या काळात न जन्मता, प्रत्यक्ष इतिहासाचा साक्षीदार नसतानाही त्याने लिहिलेला इतिहास हा अलेक्झांडरविषयीचा सर्वात मोठा विश्वासार्ह स्रोत मानला जातो. हा इतिहास लिहिण्यासाठी एरियनने जे संदर्भ चाळले त्यात टोलेमीने लिहिलेला अलेक्झांडरच्या स्वारीचा वृत्त���ंत, ऍरिस्टोब्युलसने लिहिलेला इतिहास हे दोन अतिशय महत्त्वाचे संदर्भ आणि याशिवाय कॅलिस्थेनिसने लिहिलेला इतिहास, नीअर्कसचा इतिहास आणि अशा अनेक संदर्भांचा समावेश आहे. मेगॅस्थेनिसने लिहिलेला इंडिका हा ग्रंथ, फिलिपच्या मंत्र्याकडील नोंदी आणि अलेक्झांडरच्या पत्रांचा तो संदर्भ म्हणून वापर करतो.\nटोलेमीच्या संदर्भांवर त्याचा सर्वात अधिक विश्वास आणि याचे कारण देताना एरियन म्हणतो की टोलेमी हा लहानपणापासून अलेक्झांडर सोबत वाढलेला, त्याच्या सोबत राहिलेला, स्वारीवर गेलेला आणि याहूनही महत्त्वाचे असे की टोलेमी पुढे स्वतः सम्राट झाला. अशा परिस्थितीत त्याने काही खोटे लिहून ठेवणे म्हणजे स्वतःच्या नावाला बट्टा लावून घेण्यासारखे आहे. टोलेमीने अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर इतिहास लिहिला. तो लिहिण्याची त्याच्यावर जबरदस्ती नव्हती किंवा जे घडले त्यापेक्षा वेगळे लिहून त्याला त्यातून काही बक्षीस किंवा उत्पन्न मिळणार नव्हते. अशाच कारणांसाठी ऍरिस्टोब्युलसही एरियनला विश्वासार्ह वाटतो.\nअर्थातच, एरियनच्या अभ्यासातील त्रुटी दाखवणारे निबंध आहेत परंतु अलेक्झांडरच्या इतिहासाचा सबळ स्रोत म्हणून आजही एरियनकडेच पाहावे लागते. त्याचे लेखन आज इतक्या कालावधीनंतर शाबूत असणे ही सर्वात महत्त्वाची बाब.\nदुसर्‍या भागात युद्धाचे त्रोटक वर्णन केले आहे. या युद्धातील एरियनने दिलेले मनुष्यबळ किंवा मनुष्यहानी यांच्या आकड्यांविषयी अनेकांना शंका वाटते. किंबहुना, एरियनला स्वतःलाही शंका वाटते म्हणून तो टोलेमीवर विश्वास प्रकट करतो. मीही केवळ एरियनचे संदर्भ वाचून आकडे दिले आहेत. ते योग्य आहेत असा दावा नाही.\nटोलेमी - हा अलेक्झांडरचा लहानपणीपासूनचा मित्र. टोलेमी हा अलेक्झांडरचा अनौरस सावत्र भाऊ असावा असा अंदाज बांधला जातो. अलेक्झांडरच्या सर्व स्वार्‍यांत त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याच्या राज्याचे जे ४ मोठे भाग झाले त्यात टोलेमीने इजिप्तचे राज्य हस्तंगत केले. टोलेमीने अलेक्झांडरच्या स्वार्‍यांचा विस्तृत इतिहास लिहून ठेवला.\nऍरिस्टोब्युलस - अलेक्झांडरचा मित्र आणि विश्वासू. सैन्यात स्थापत्यशास्त्री किंवा अभियंता असे त्याचे पद होते. त्याने अलेक्झांडरला अनेक स्वार्‍यांत सोबत केली आणि इतिहासही लिहू�� ठेवला.\nनीअर्कस - अलेक्झांडरचा सेनापती. भारतीय युद्धात त्याचा समावेश होता. भारताबद्दल त्याने लिहून ठेवलेल्या नोंदींचा एरियनने आपल्या इंडिका या ग्रंथात उपयोग केला.\nमेगॅस्थेनिस - चंद्रगुप्ताच्या दरबारातील सेल्युकस निकेटरचा राजदूत. त्यानेही भारतावर इंडिका हा ग्रंथ लिहिला होता.\nकॅलिस्थेनिस - हा ऍरिस्टॉटलचा नातू. त्याने अलेक्झांडरवर लिहिलेला इतिहास हा इतिहास कमी आणि भाटगिरी अधिक प्रकारचा आहे. मात्र अलेक्झांडरने पर्शियन रीतीरिवाजांचा स्वीकार केल्यावर कॅलिस्थेनिसची भाषा बदलते. बहुधा यावरूनच त्याचे आणि अलेक्झांडरचे संबंध बिघडले आणि त्याला राज्यद्रोहाच्या आरोपांखाली तुरुंगात टाकण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू झाला.\nऑलिवर स्टोनच्या चित्रपटात वर्णन केलेला प्रसंग असा दिसतो.\nचित्र क्र. १ विकीपिडीयावरून घेतलेले असून चित्र क्र. २ allmovietrivia.info येथून घेतले आहे.\nबिपिन कार्यकर्ते [25 Dec 2010 रोजी 23:50 वा.]\nभारतिय मनाला मोहवणारा सनातन विषय. वाचायला उत्सुक आहे.\nअनेक दिवसांनंतर आणि अनेक बाष्कळ चर्चांनंतर प्रियालीताईंची माहितीपूर्ण लेखमाला वाचायला मिळणार याचा फार आनंद झाला.\nपुढील भाग वाचण्यास उत्सुक आहे.\nफारच छान. पहिला भागच अतिशय माहितीपूर्ण, संदर्भासह व घटना आणि व्यक्ती यांना धरून केलेला, असल्याने अतिशय रोचक वाटला. पुढच्या भागाच्या अपेक्षेत.\nसुंदर आणि माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.\nएक रिक्वेस्ट - पुरू बद्दल देखील थोडी माहिती मिळाली असती तर बरे झाले असते, माझे इतिहास ज्ञान एवढे चांगले नाही म्हणून रिक्वेस्ट.\nपुरुची माहिती दुसर्‍या भागात आहे तेवढीच एरियन देतो. त्यातील काही टिप्पणी माझी आहे परंतु यापेक्षा जास्त माहिती अलेक्झांडरच्या स्वारी वृत्तांतात नाही. त्यासाठी इतर लेखक (प्लुटार्क किंवा ऍरिस्टोब्युलस) चाळावे लागतील.\nहो ते वाचनात आले दुसऱ्या भागात, धन्यवाद.\nदोन्ही लेखांची क्वालीटी अप्रतिम.\nइतिहास नावडता विषय आहे त्यामुळे सविस्तर प्रतिसाद देत नाही.\nत्याकाळच्या भाषांतरकारांचे कौतुक् वाटते. अलेक्झांडर रशियन भाषेत बोलला असणार व पुरुला संस्कृत वजा पंजाबी येत असणार असे गृहीत धरले तर त्यांचा एकमेकांशी झालेला संवाद त्यांना कसा कळला असेल\nभाषांतरकार घाटावरचा असेल तर तो योग्य शब्दनिवडीबद्दल अडून बसला असता असेही वाटून गेले.\nइतिहास तुमच��� नावडता विषय आहे हे कळले पण अलेक्झांडर रशियन भाषेत बोलला असणार हे वाचून क्लीन बोल्ड झालो. अहो अलेक्झांडर मॅसेडोनियन होता.\nबघा मी म्हणालो नव्हतो\n--अहो अलेक्झांडर मॅसेडोनियन होता.--\nबघा मी म्हणालो नव्हतो, इतिसाहात मला गति नाही म्हणून, इतिसाहात मला गति नाही म्हणून तो मॅसेडोनियन असेल आणि नसेलही. तो भारतेतर भाषेत बोलत होता हे नक्की.\nइतिसाहात मला गति नाही म्हणून\nआपले म्हणणे पुराव्यानिशी सिद्ध करणारे मला नेहमीच आवडतात. :-) आता बिरुटेसर हे कधी सिद्ध करतात ते पाहण्यास उतावीळ आहे. ;-)\nउतावीळ आणि कॉ बॉ \nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [27 Dec 2010 रोजी 16:14 वा.]\nप्रतिसाद किंवा लेखनात हिरोडोट्स,टॉलेमी, प्लिनी, जस्टिन, डायमेकस, प्लुटार्क, डायोडोर्स, डायोनिसीयस,\nअशी नावे आली म्हणजे एखाद्याला इतिहासलेखनाची खूप गती आहे, असे काही सिद्ध होत नसावे, असे वाटते. आम्ही आत्ता आत्ता तर इतिहास चाळू लागलो आहोत. :)\nआम्ही आत्ता आत्ता तर इतिहास चाळू लागलो आहोत. :)\nते लक्षात आलेच. :-) चला बरे झाले. निदान त्यामुळे मराठी भाषेची परवड संपून तिला बरे दिवस येतील असे वाटते.\nचला उपक्रमावर माहितीपुर्ण आणि चांगले लेख सुरु झाले. भाग १ - म्हणजे सुरुवात म्हणून सुंदरच - भाग एक - तोंडओळख :)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/tag/pimpri/", "date_download": "2018-09-24T05:42:31Z", "digest": "sha1:3EUTWX3G5SXXQYTKQOSGB5WDPJAFYPN3", "length": 11882, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Pimpri | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nभारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षक पदी स��तोष जोगदंड यांची निवड\nनिर्भीडसत्ता न्यूज – भारिप बहुजन महासंघ प्रणित सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या अहमदनगर जिल्हा निरीक्षक पदी सम्यक विदयार्थी आंदोलन पिंपरी – चिंचवड शहर अध्यक्ष संतोष जोगदंड यांची निवड...\tRead more\nझोडपट्ट्यांमधील महिलांसाठी कल्याणकारी उपक्रम; विद्यार्थ्यांचा बौध्दीक विकासावरही भर\nमहापालिकेच्या महिला बालविकास समितीचा पुढाकार; महिलांना चादर, कंबल, दरी पंजा आणि बेडशीटचे होणार वितरण निर्भीडसत्ता न्यूज – महिला व बालकल्याण समितीअंतर्गत वेगवेगळ्या कल्याणकारी योजना रा...\tRead more\nकष्टक-यांच्या मजूर अड्‌ड्यासाठी शिवसेना, कामगार नेते इरफान सय्यद रस्त्यावर\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहराची औद्योगिक, कामगारनगरी अशी ओळख आहे. शहराचा नावलौकिक वाढविण्यात असंघटित, बाधकाम कामगांराचे मोठे योगदान आहे. आशिया खंडात श्रीमंत महापालिका असे बि...\tRead more\nकेरळ पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहर भाजप, राष्ट्रवादी, सेना, मनसे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ६ लाख रुपयांची आर्थिक मदत\nनिर्भीडसत्ता न्यूज – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी चिंचवडमधून १ कोटी ६ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मध...\tRead more\nभाजपच्या चार नगरसेवकांचे पद रद्द होण्याची दाट शक्यता\nनिर्भीडसत्ता न्यूज – महानगरपालिका निवडणूकीनंतर जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या नगरसेवक पद रद्द करा, असे आदेश सर्वेाच्च न्यायालयाने नुकतेच दिले. त्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास राज...\tRead more\nअखेर सोमवारपासून जयहिंद शाळेत विध्यार्थाचा प्रवेश; निर्भीडसत्ताच्या बातमीचा दणका\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरीतील जय हिंद शाळेने ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला आहे अशी बातमी नि...\tRead more\nदाखला काढून नेण्यासाठी पिंपरीतील जय हिंद शाळेच्या मुख्याध्यापिकेचा विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरीतील जय हिंद शाळेने ज्युनियर केजीतील एका विद्यार्थ्याला नापास करून त्याचा शाळेचा दाखला काढून नेण्यासाठी विद्यार्थ्याच्या पालकांवर दबाव वाढवला आहे. त्यामुळे वि...\tRead more\n“पाणी अडवा अन�� नगरसेवकांची जिरवा”, महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत प्रशासनावर नगरसेवक तुषार कामठे यांचा संताप (व्हिडीओ)\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन पवना धरणात मुबलक पाणी असतानाही नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा करत नाही शहरात “पाणी अडवा अन् नगरसेवकांची जिरवा” हे धोरण राबवते आहे. पा...\tRead more\nअशोक बापुना मंत्रीपदी संधी द्या; जावलीतील कार्यकर्त्यांचे नेत्यांना साकडे\nसातारा | जावली निर्भीडसत्ता न्यूज – सातारा जिल्ह्यात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविलेल्या आरपीआय सतारा जिल्हाध्यक्ष अशोक (बापू) गायकवाड यांना मंत्रीपदी संधी द्या, त्यांच्या माध्यमात...\tRead more\nस्पाइन रस्ताबाधितांना मिळाला भूखंड\nनिर्भीडसत्ता न्यूज – स्पाइन रस्त्यामुळे बाधित झालेल्या झालेल्या 78 नागरिकांना पहिल्या टप्यात भूंखड मिळाला आहे. त्यांना प्राधिकरणाने मंजूर केलेल्या पेठ क्रमांक 11 मध्ये 1250 स्क्वेअर फ...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/Know-about-Escalator/", "date_download": "2018-09-24T06:05:37Z", "digest": "sha1:YUHKSZRA7FZO5WNUEHPZTORDNJETJJCZ", "length": 4046, "nlines": 31, "source_domain": "pudhari.news", "title": " सरकता जिना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › सरकता जिना\nएस्कलेटर म्हणजेच सरकता जिना आधुनिक काळातील एक महत्त्वाचा शोध आहे. शॉपिंग मॉल, मल्टीप्लेक्स, रेल्वे स्थानके, विमानतळ, उपहारगृहे इत्यादी ठिकाणी तुम्हाला सरकते जिने दिसतील. लोकांना एका मजल्यावरून दुसर्‍या मजल्यावर झटपट वेगाने जाण्यासाठी एस्कलेटर्स उपयुक्‍त ठरतात. मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वहन करण्याची क्षमता असलेल्या तसेच उद्वाहनापेक्षा कमी खर्चिक व सुरक्षित अशा या सरकत्या जिन्याच्या निर्माणाचे श्रेय जेस्से रेनो या अमेरिकन संशोधकाला दिले जाते.\n15 मार्च 1892 रोजी त्याने या शोधाचे पेटंट घेतले. त्याचा सरकता जिना चक्‍क वाफेवर चालणारा होता. त्याचा हा जिना न्यूयॉर्क शहरातील कोनी बेटावर बसवण्यात आला. व्यावसायिक वापरासाठीचा पहिला सरकता जिना चार्लस सीबर्गर या संशोधकाने ओटिस कंपनीच्या सहकार्याने बनविला. 1900 सालच्या पॅरिस येथील शोधांच्या प्रदर्शनात या शोधाला पहिला क्रमांक मिळाला. खालू�� वर जाणारे, वरून खाली येणारे, चक्राकार एस्कलेटर्स आधुनिक जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनले आहेत.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/marathi-news-marathi-websites-sports-news-cricket-news-ashish-nehra-77010", "date_download": "2018-09-24T06:09:16Z", "digest": "sha1:GH4P7QRJMLMOYN5W5AT3SMJBXAFMUZUM", "length": 15733, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news marathi websites sports news cricket news Ashish Nehra आशिष नेहराने जाहीर केली निवृत्ती; 1 नोव्हेंबरला खेळणार शेवटचा सामना | eSakal", "raw_content": "\nआशिष नेहराने जाहीर केली निवृत्ती; 1 नोव्हेंबरला खेळणार शेवटचा सामना\nगुरुवार, 12 ऑक्टोबर 2017\nहैदराबाद : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आज (गुरुवार) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ट्‌वेंटी-20 सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल.\nहैदराबादमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, \"घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.'' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे नेहराने स्पष्ट केले आहे.\nहैदराबाद : भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने आज (गुरुवार) सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. येत्या 1 नोव्हेंबर रोजी दिल्लीत न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या ट्‌वेंटी-20 सामना हा नेहराचा शेवटचा सामना असेल.\nहैदराबादमध्ये आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत नेहरा म्हणाला, \"घरच्या मैदानावर निवृत्त होण्यासारखी दुसरी मोठी संधी मिळू शकत नाही निवृत्तीसंदर्भात मी संघ व्यवस्थापन आणि निवड समितीशी चर्चा केली होती.'' निवृत्तीनंतर 'आयपीएल'मध्येही खेळणार नसल्याचे नेहराने स्प��्ट केले आहे.\nऑस्ट्रेलियाविरुद्ध सध्या सुरू असलेल्या ट्‌वेंटी-20 मालिकेसाठी नेहराला संघात स्थान दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. आगामी विश्‍वकरंडक स्पर्धेच्या दृष्टीने तयारी करणाऱ्या भारतीय संघात 38 वर्षीय नेहराला स्थान कसे काय, असा प्रश्‍न अनेक तज्ज्ञांनी उपस्थित केला होता. 1999 मध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदार्पण केलेल्या नेहराला सर्वाधिक यश मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्येच मिळाले. पदार्पणानंतर चार वर्षांनी दक्षिण आफ्रिकेत झालेल्या विश्‍वकरंडक स्पर्धेतील भारताच्या अंतिम फेरीपर्यंतच्या वाटचालीमध्ये नेहराचा वाटा मोठा होता. याच स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध त्याने 23 धावांत सहा गडी बाद केले होते.\nजवागल श्रीनाथ आणि वेंकटेश प्रसाद यांच्या निवृत्तीनंतर झहीर खान आणि नेहरा यांनी भारतीय वेगवान गोलंदाजीची धुरा समर्थपणे सांभाळली होती. मात्र तंदुरुस्तीच्या समस्येशी सतत झगडावे लागल्याने नेहरा जवळपास चार वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर राहिला होता. त्यानंतर ट्‌वेंटी-20 क्रिकेटमध्ये त्याने चमकदार कामगिरी करून पुन्हा एकदा निवड समितीचे लक्ष वेधून घेतले होते. 2011 च्या विजयी विश्‍वकरंडक मोहिमेमध्ये नेहरा चमकला होता. बोटाला झालेल्या फ्रॅक्‍चरमुळे तो अंतिम सामना खेळू शकला नव्हता. त्यानंतर नेहरा एकदिवसीय क्रिकेट खेळलेला नाही.\n'आयपीएल'मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जकडून दोन मोसमांत चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेत स्थान देण्यात आले. त्यानंतर मायदेशात झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्‍वकरंडक स्पर्धेतही त्याचा समावेश होता. या वर्षी इंग्लंडविरुद्धच्या ट्‌वेंटी-20 मालिकेनंतर नेहरा आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळलेला नाही.\nकसोटी : 17 सामन्यांत 44 विकेट्‌स\nवन-डे : 120 सामन्यांत 157 विकेट्‌स\nट्‌वेंटी-20 : 26 सामन्यांत 34 विकेट्‌स\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nरयत ���िक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nराफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश\nनवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/09/blog-post.html", "date_download": "2018-09-24T06:13:01Z", "digest": "sha1:TYMPRZHHWBCTLQYTOW7AUXN3ZRZJSBDL", "length": 5942, "nlines": 31, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: ‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न", "raw_content": "\n‘तू तिथे असावे’ संगीत अनावरण सोहळा संपन्न\nसंघर्ष माणसाला त्याच्या स्वप्नांपर्यंत, ध्येयापर्यंत नेऊ शकतो....संघर्ष करणारी माणसंच नेहमी यशस्वी होतात. या आशयाचा संदेश देणाऱ्या 'तू तिथे असावे' या आगामी प्रेरणादायी मराठी चित्रपटाचा म्युझिक आणि ट्रेलर लाँण्च सोहळा नुकताच मुंबईत मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या चित्रपटाच्या ट्रेलर सोबतच सिनेमातील गाणी प्रेक्षकांना नक्कीच रोमांचित करणारी आहेत.\nगणेश पाटील 'तू तिथे असावे' या चित्रपटाचे निर्माते आहेत. आकाश कांडुरवार, शरद अनिल शर्मा, प्रशांतजी ढोमणे, संदेश बुरबुरे, सुरभी बुजाडे हे सह-निर्माते आहेत. भूषण प्रधान, पल्लवी पाटील, विजय पाटकर, समीर धर्माधिकारी, अरूण नलावडे, मोहन जोशी, जयवंत वाडकर, श्रीकांत वट्टमवार,अभिलाषा पाटील, विशाखा घुबे, मास्टर तेजस पाटील या कलाकारांच्या भूमिका 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत.\nवेगवेगळ्या पठड्यातील सहा गाणी 'तू तिथे असावे' या चित्रपटात आहेत. दिनेश अर्जुना हे या चित्रपटाचे संगीतकार आहेत तर गीतकार मंदार चोळकर, डॉ. श्रीकृष्ण राऊत, पार्वस जाधव, दौर सैफ हे आहेत. या गीतांना आदर्श शिंदे, वैशाली माडे, स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे, जसराज जोशी, नेहा राजपाल, धनश्री बुरबुरे, गणेश पाटील यांचा सुमधूर आवाज लाभला आहे.\nचित्रपटाची कथा आणि पटकथा आशिष विरकर यांनी लिहिली आहे. संवाद आशिष विरकर आणि दिपक अंगेवार यांचे आहेत. छायांकन बाशालाल सय्यद यांचे असून संकलन मन्सूर आझमी यांचे आहे. कलादिग्दर्शन महेंद्र राऊत आणि गजानन फुलारी यांचे आहे. ध्वनी अनुप देव यांचे आहे. नृत्यदिग्दर्शन जीत सींग यांनी केले आहे. वेशभुषा कैलाश ब्राम्हणकर तर रंगभूषा अभय मोहिते यांची आहे. पोस्ट प्रोडक्शनची जबबदारी विक्रांत स्टुडिओनी सांभाळली आहे. रोहितोष सरदारे कार्यकारी निर्माते आहेत.\n'जी कुमार पाटील एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत 'तू तिथे असावे' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Mumbai-Milk-in-ration-shops-in-Mumbai-issue/", "date_download": "2018-09-24T05:34:12Z", "digest": "sha1:HEBUU2CLIS4GWCYDWUVFLGA725ZFJBVE", "length": 5025, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबई, ठाण्यात रेशन दुकानांत मिळणार दूध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबई, ठाण्यात रेशन दुकानांत मिळणार दूध\nमुंबई, ठाण्यात रेशन दुकानांत मिळणार दूध\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nठाणे व मुंबईमधील शिधावाटप दुकानदारांचे उत्पन्न वाढविण्यासाठी त्यांना या दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. राज्यातील शिधावाटप दुकानांमधून सध्या गहू आणि तांदूळ विक्री केली जात होते. कमिशनमधून मिळणार्‍या उत्पन्नातून कर्मचार्‍यांचे पगार, दुकानांचे भाडे, वीजबिल देणे दिवसेंदिवस अशक्य होऊ लागल्यामुळे त्यांनी शासनाकडे मागणी केल्यानंतर चणाडाळ, भाजीपाला, रवा, शेंगदाणे इत्यादी खुल्या बाजारातील वस्तूंची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली होती.\nमुंबई व ठाण्यातील जनतेला या सर्व वस्तू आपल्या परिसरात सहजासहजी उपलब्ध होतात. त्यामुळे शासनाच्या या आदेशाचा या दोन प्रमुख शहरातील शिधावाटप दुकानदारांना विशेष लाभ होत नव���हता. या शहरातील दुकानदारांची मागणी तसेच महानंदा दुग्ध संस्थेलाही ग्राहक मिळावेत, या हेतूने मुंबई व ठाण्यातील शिधावाटप दुकानांमध्ये महानंदचे दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्रीसाठी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. महानंद दुग्धशाळेच्या अधिकृत वितरकांमार्फत रास्तभाव दुकानांपर्यंत हे पदार्थ वितरीत केले जाणार आहेत. हा व्यवहार दुग्धशाळा व संबंधित रास्तभाव दुकानदारांमध्ये राहील, असेही अन्न व नागरी पुरवठा विभागाने स्पष्ट केले आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00455.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/fasting-recipe/fasting-recipe-112021700015_1.html", "date_download": "2018-09-24T06:23:14Z", "digest": "sha1:OQXVXPGV76VVF3F2IPKGPBTL4EFBOSKE", "length": 8756, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "पनीर टिक्का (उपवासाचा) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसाहित्य : मेरीनेट साठी 1 चमचा तेल, 1/2 कप पुदिना चटणी, 1/2 कप दही, 1/4 चमचे काळेमिरे पूड, आलं, हिरव्या मिरचीचे पेस्ट, जिरं पूड, 1 चमचा लिंबाचा रस, मीठ, 250 ग्रॅम पनीराचे तुकडे, 2 अर्धवट शिजलेले बटाटे, रताळू व शकरकंद.\nकृती : सर्व प्रथम पनीरामध्ये सर्व साहित्य एकत्र करून मेरीनेट करावे. नॉनस्टिक तव्यावर पनीर दोन्ही बाजूने परतून घ्यावे. त्यानंतर बटाटे, रताळू व शकरकंद भाजून घ्यावे. टूथपिकमध्ये लावून सर्व्ह करावे.\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T05:44:37Z", "digest": "sha1:2PZ6RHB4LV5XRC2AEHAC3QG2H2EJRULW", "length": 5631, "nlines": 83, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते ���िविध मंडळांची आरती\nHome मनोरंजन सनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nसनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nबॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या बायोपिकचा ट्रेलर आज रिलीज झाला. अवघ्या काही तासातच सनीच्या बायोपिकच्या ट्रेलरला १६ लाखाहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनीच्या आयुष्याची कहाणी ‘करनजीत कौर : द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिओनी’ वेब सिरीजच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.वेब सिरीजमधून तिच्या खऱ्या आयुष्य उलगडणार आहे. प्रेक्षकांमध्ये सनीच्या बायोपिकची उत्सुकता आहे.\nरुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहार वाटप; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा उपक्रम\nहडपसर परिसरातील मदरशातून सहा मुले बेपत्ता\nज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन\nसुफी मैफलीत पुणेकरांनी अनुभवला ‘अल्ला हुँ ‘ ते ‘ तीर्थ विठ्ठल ‘ चा गान प्रवास\nअक्षय कुमारच्या नव्या सिनेमाचा ‘केसरी’ चा पोस्टर लाँच\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-companies-not-deliver-urea-11594", "date_download": "2018-09-24T06:44:15Z", "digest": "sha1:MEL6VAWAVBB3MSHFW7FASXHALEV2FEJN", "length": 17080, "nlines": 150, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi, companies not to deliver urea | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयुरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार\nयुरिया पोच करण्यास खत कंपन्यांचा नकार\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nजळगाव : जिल्ह्यात युरियाची पोच (वाहतूक खर्च) करण्यासाठी दोन खत कंपन्या नकार देत आहेत. परिणामी, विक्रेते (होलसेलर) हा खर्च उचलतात. मग आपले मार्जीन (नफा) कमी व्हायला नको म्हणून ग्रामीण भागात जादा दर आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपन्यांना मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ताकीद दिली, तरीही या कंपन्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nजळगाव : जिल्ह्यात युरियाची पोच (वाहतूक खर्च) करण्यासाठी दोन खत कंपन्या नकार देत आहेत. परिणामी, विक्रेते (होलसेलर) हा खर्च उचलतात. मग आपले मार्जीन (नफा) कमी व्हायला नको म्हणून ग्रामीण भागात जादा दर आकारले जात असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित कंपन्यांना मध्यंतरी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने ताकीद दिली, तरीही या कंपन्या आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करीत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.\nयुरिया खताबाबत या दोन आघाडीच्या कंपन्या रेल्वे मालधक्‍क्‍यापासून ते विक्रेत्यापर्यंत हे खत पोचविण्यासाठी वाहतूक भाडे विक्रेत्यांना खर्च करायला लावतात. हा वाहतूक खर्च कंपन्यांना किलोमीटरच्या निकषानुसार अनुदान म्हणून मिळतो, परंतु हा खर्च मिळायला वरिष्ठ पातळीवरून (खते विभाग) मिळायला विलंब होतो. त्यासाठी बिले व इतर सर्व किचकट प्रक्रिया पार पाडायच्या असतात, म्हणून या कंपन्या विक्रेत्यांनाच सुरवातीला हा खर्च करायच्या सूचना देतात. चाळीसगाव, अमळनेर, जामनेर, रावेर, बोदवड, मुक्ताईनगरपर्यंत युरियाची एक गोणी जळगावच्या मालधक्‍क्‍यावरून नेण्यासाठी जवळपास १५ रुपये भाडे विक्रेत्यांना द्यावे लागते. मग हे भाडे विक्रेते शेतकऱ्यांकडून जादा दर आकारून वसूल करतात. यात शेतकऱ्यांची लूट होत आहे. हा प्रकार कृषी विभागाच्या लक्षात आल्यानंतर संबंधित कंपन्यांना पत्र देऊन विचारणा केली, परंतु अजूनही संबंधित कंपन्यांनी आपल्या कार्यपद्धतीमध्ये सुधारणा केलेली नाही.\nविक्रेत्यांना युरियाच्या एक गोणीमागे आठ ते १० रुपये नफा मिळतो. त्यावर संबंधित खत कंपन्या आणखी इतर विद्राव्य, सूक्ष्मअन्नद्रव्ये विक्रीचे टार्गेट खते विक्रेत्यांना देतात. ते विकले तर नफा अधिक, असा फंडा या कंपन्यांनी सुरू केला आहे. मग खत विक्रेते युरिया विक्री करताना संबंधित विद्राव्य व सूक्ष्मअन्नद्रव्ये (खते) शेतकऱ्यांना देतात. या प्रकाराला कृषी विभागाने लिकींग म्हणून बंदी केलेली असली तरी हा प्रकार जिल्ह्यात सर्रास सुरू आहे, असे सांगण्यात आले.\nदोन खत कंपन्या खतांचा वाहतूक खर्च त्यांना अनुदान म्हणून मिळूनही\nआपले होलसेलर, विक्रेत्यांना हा खर्च करायला लावतात. त्यांना आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी पत्र देणार आहे.\n- मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव\nयुरिया urea खत fertiliser जिल्हा परिषद कृषी विभाग agriculture department विभाग sections रेल्वे चाळीस��ाव मुक्ता खत विक्रेते fertiliser vendors विकास\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalgaon/government-retains-even-if-shiv-sena-gets-out-power-guardian-minister-chandrakant-patils-googly/amp/", "date_download": "2018-09-24T06:34:09Z", "digest": "sha1:EH5GNW2GUD74IX6NUMT36YR3RXTLVSIX", "length": 8243, "nlines": 40, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Government retains even if Shiv Sena gets out of power: Guardian Minister Chandrakant Patil's googly | शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुगली | Lokmat.com", "raw_content": "\nशिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची गुगली\nशिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही. आणि केला तरीही सरकार टिकेल, असा विश्वास\nजळगाव - शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा विचार करणार नाही. आणि केला तरीही सरकार टिकेल, असा विश्वास पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी गुरूवार दि.९ रोजी दुपारी नियोजन भवन येथे पाणी आरक्षण व टंचाई बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. बैठक आटोपल्यावर पत्रकारांनी पालकमंत्र्यांना गाठून राज्यातील सेना-भाजपातील मतभेदांमुळे सेना सत्तेतून बाहेर पडण्याच्या विचारात असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शरद पवार यांची भेट घेऊन चर्चा केल्याचे पवार यांनीच उघड केले आहे, असे विचारले असता पालकमंत्री पाटील म्हणाले की, शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही.\nसत्तेतून बाहेर पडल्यास राज्य अस्थिर होईल, तसेच त्यांचा पक्षही अस्थिर होईल, याची त्यांना चांगलीच जाणीव आहे. आणि शरद पवार यांची ठाकरे यांनी भेट घेतली यात विशेष काही नाही. पवार हे जगन्मित्र आहेत. आम्हाला देखील त्यांनी कर्जमाफीबाबत वेळोवेळी मार्गदर्शन केले. मी त्यासंदर्भात दोन वेळा त्यांची भेट घेऊन चर्चा केली. या भेटीचा जर राजकीय अर्थ काढला तर काय करणार आणि पवार -ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. उलट ते इतक्या दिवसांनी का भेटले आणि पवार -ठाकरे यांचे जुने संबंध आहेत. उलट ते इतक्या दिवसांनी का भेटले आधी का भेटले नाहीत आधी का भेटले नाहीत असा प्रश्न मला पडला. त्यामुळे ते भेटले असतील, विचारपूस केली असेल. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल. यावर ‘कसे काय टिकेल असा प्रश्न मला पडला. त्यामुळे ते भेटले असतील, विचारपूस केली असेल. त्यातून राजकीय अर्थ काढणे चुकीचे आहे. तरीही शिवसेना सत्तेतून बाहेर पडली तरी सरकार टिकेल. यावर ‘कसे काय टिकेल’ असे विचारले असता ‘तुम्ही आहात ना सोबत’ असे सांगत त्यांनी प्रश्न टोलविला.\nडीपीडीच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांना भेटणार सकाळी सर्व आमदार, खासदारांची बैठक झाली. त्यात काय चर्चा झाली अशी विचारणा केली असता पालकमंत्री म्हणाले की, खासदार, आमदारांना नियम समजावून सांगण्याचे काम मी यशस्वीपणे केले. डीपीडीसच्या निधीतून १३ कोटी ५० लाखांचा निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग होणार आहे. त्याबाबतचा शासन निर्णय जुनाच आहे. मात्र त्यास वेळोवेळी स्थगिती मिळत गेल्याने हा १३.५ कोटींचा निधी आमदारांना देता येणे शक्य झाले होते. मात्र यंदा या शासन निर्णयाला स्थगिती न दिल्याने हा १३.५ कोटीचा निधी जि.प.कडे वर्ग करावा लागणार आहे. त्याबाबत चर्चा झाली. अखेर १३ नोव्हेंबर रोजी मुंबईत कालवा सल्लागार समितीच्या बैठकीनंतर सर्व आमदार खासदारांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या शासन निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करण्याचे ठरल्याचे त्यांनी सांगितले.\nलोकसभा निवडणुकीत जालन्यात दानवेंना चितपट करणारच; बच्चू कडूंनी दंड थोपटले\nहर्षवर्धन जाधव यांच्या ‘शिवस्वराज्य’पक्षासमोर कायदेशीर पेच\nमुख्यमंत्र्यांकडून पंचांग पाहूनच मंत्रिमंडळाचा विस्तार : गुलाबराव पाटील\nशिवसेना विचारते ‘आवाज कोणाचा...\nजामनेर बाजार समिती सभापतीपदी संजय देशमुख\nअरुण अडसड यांना भाजपाची उमेदवारी\nदेशाचे खरे भाग्यविधाता आहेत पंडित नेहरू\nबारामतीत निर्भया पथकातील महिला पोलिसाला मारहाण, मुलींच्या सुरक्षिततेसाठी निर्माण केलेले पथकच असुरक्षित\nनागपुरात गणेश विसर्जनाला चोख पोलीस बंदोबस्त\nसिरोंचाला जादा बसेसची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pimpri-chinchwad/marital-suicide-tension-husband-law-suicide-sant-tukaram-nagar/", "date_download": "2018-09-24T06:34:56Z", "digest": "sha1:V4LUI4I443QYOTVPDXTMAHXB4GPM7UR2", "length": 28931, "nlines": 396, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Marital Suicide, Tension Of Husband-In-Law, Suicide In Sant Tukaram Nagar | सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, संत तुकारामनगर येथील घटना | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील प���िल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीए���चा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nसासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, संत तुकारामनगर येथील घटना\nसंत तुकारामनगर येथे विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.\nपिंपरी : संत तुकारामनगर येथे विवाहितेने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. संगीता राजेश सिंग (वय ३०) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. सासरच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्या केली असल्याची माहिती पुढे आली आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संत तुकारामनगर येथील साई मंदिराच्या पाठीमागे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून विवाहितेने आत्महत्या केली. संगीताचे वडील राम नरेश प्रसाद (वय ५८) यांनी सासरच्या छळामुळे संगीताने आत्महत्या केली असावी, असा संशय व्यक्त केला आहे. तिचा सासरी छळ होत होता, असा आरोपही केला आहे.\nसिंग दांपत्य मूळचे बिहार येथील असून, ते गेल्या काही वर्षांपासून संत तुकारामनगर येथे वास्तव्यास आहे. संगीता आणि राजेश यांचा विवाह दहा वर्षांपूर्वी झाला आहे. तीन वर्षांची मुलगी आरोही आणि दोन वर्षांचा मुलगा अंश अशी दोन मुले त्यांना आहेत. सध्या पिंपरी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.\nविवाहानंतर संगीताचा पती तिला माहेरहून मोटार खरेदीसाठी पैसे आणावेत, अशी मागणी करीत असे. पैसे आणत नाही म्हणून तिला अनेकदा मारहाणसुद्धा करण्यात आली. तिचा शारीरिक, मानसिक छळ केला जात होता.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nपिंपरीतील संत तुकारामनगरात विवाहितेची चौथ्या मजल्यावरून उडी मारुन आत्महत्या\nपरीक्षेत कमी गुण मिळाले म्हणून 11 वर्षीय विद्यार्थिनीची गळफास घेऊन आत्महत्या\nब्लू व्हेल गेममुळे त्यांनी गमावला एकुलता एक मुलगा\nसातारा : मुलीने प्रेमविवाह केला म्हणून आईवडिलांनी रेल्वेखाली उडी घेऊन केली आत्महत्या\nमुंबई - व्हॉट्सअॅप ग्रुपवर झालेल्या अपमानानंतर ट्रान्सजेंडरचा आत्महत्येचा प्रयत्न\nविद्यार्थ्यांच्या चिडवण्याला कंटाळून तरुणीची शाळेच्या इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nपिंपरी -चिंचवड अधिक बातम्या\nदेहूगाव येथे गणपती विसर्जन करताना बुडालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू\nपुढच्या वर्षी लवकर या... उद्योग नगरीत गणरायाला निरोप\nपिंपरीत कलावंतांचा गणरायाला भावपूर्ण निरोप\nगणेश मिरवणुकीची तयारी : दीडशे अधिकारी, २२०० पोलीस तैनात\nखंडणीसाठी विमानाने आले... पोलिसांच्या मोटारीतून कोठडीत गेले\nतृतीयपंथीयांना आरतीचा मान, घारजाई माता फळभाजी मंडई संघटनेचा पुढाकार\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jokes-sms/whats-app-message-117121200006_1.html", "date_download": "2018-09-24T05:26:00Z", "digest": "sha1:CA43FQAV2ZIAN2TN7443Q7JVIYXI4RHA", "length": 6720, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आता कपाटात काय शोधतेस......??? | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआता कपाटात काय शोधतेस......\nनवरा रागाने:- तू नेहमी सगळ माझ माझ करत असतेस....\nकधीही आपलं म्हणून बोलत नाहीस....\nआता कपाटात काय शोधतेस......\nबायको :- आपला परकर.....\nमहिला लाजत उत्तरली \"आठवा\"\nबायकोला नावं ठेवणे हा गंभीर गुन्हा आहे \nसाठीचीच स्त्री आता सर्वात तरुण असते\nना आशावादी ना निराशावादी\nतो रिमोट आणा इकडे मग....\nयावर अधिक वाचा :\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...\n'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फ��गली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:\nजान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी\nजान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/akola/bjp-ward-members-brother-make-frod-constructed-toilets/", "date_download": "2018-09-24T06:32:24Z", "digest": "sha1:DKTJSD2RVTIEOJ3DZMZ5ZVR2VL7ZSJN7", "length": 32381, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Bjp Ward-Member'S Brother Make Frod To Constructed Toilets! | भाजप नगरसेविकेच्या दिराने केला शौचालय बांधकामात घोळ! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगाव���ध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nभाजप नगरसेविकेच्या दिराने केला शौचालय बांधकामात घोळ\nअकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्‍या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे.\nठळक मुद्देकारवाईच्या धास्तीने चूक कबूललोकप्रतिनिधी, पदाधिकार्‍यांची दिशाभूल\nअकोला : हातामध्ये सत्ता आल्यानंतर काहीही करता येते, अशा आविर्भावात वावरणार्‍या भाजप नगरसेवकांच्या नातेवाइकांनी मनपा प्रशासनाच्या नाकीनऊ आणले आहेत. पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामात घोळ केल्याचे धक्कादायक प्रकरण उजेडात आले आहे. याप्रकरणी महापालिका कारवाई करण्याच्या तयारीत असतानाच भीतीपोटी अमोल नामक दिराने चूक कबूल केली. असे असले तरी लोकप्रतिनिधी व पदाधिकार्‍यांच्या माध्यमातून प्रशासनावर दबावतंत्राचा वापर केला जात असल्याची माहिती आहे. एकूण प्रकार पाहता प्रशासन निष्पक्षपणे कारवाई करणार का, यावरच संभ्रम निर्माण झाला आहे.\nज्या नागरिकांच्या घरी वैयक्तिक शौचालय नसेल, त्यांचा शोध घेऊन त्यांना शौचालय उभारून देण्याचे राज्य शासनाचे महापालिकेला निर्देश आहेत. या कामाची जबाबदारी प्रशासनाने क्षेत्रीय अधिकारी व आरोग्य निरीक्षकांवर सोपवली आहे. मार्च महिन्यात मनपाची सत्तासूत्रे स्वीकारणारे भाजपातील काही नगरसेवक व त्यांच्या नातेवाइकांनी स्वत:च कंत्राटदार होणे पसंत केले. यापूर्वी ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून राजकारण करणार्‍या काही नगरसेवकांनी मनपाच्या आवारात पाऊल ठेवताच मनमानी कारभाराला सुरुवात केल्याचे दिसून येते. यामध्ये पूर्व झोनमधील भाजपच्या एका प्रतिष्ठित नगरसेविकेच्या दिराने कहरच केला. मित्राच्या नावाने असलेल्या बँक खात्याचा वापर करीत ‘अमोल’ नामक दिराने कंत्राटदाराची भूमिका पार पाडत प्रभागात वैयक्तिक शौचालयांची उभारणी केली. हातामध्ये सत्ता असली म्हणजे ‘सब कुछ हो सकता है’च्या आविर्भावात मनपात वावरणार्‍या या दिराने प्रभागातील नागरिकांची दिशाभूल करीत एक-दोन नव्हे, तर चक्क २२ शौचालयांचे बांधकाम कागदोपत्री दाखवून ३ लाख ३0 हजार रुपये लाटण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराची प्रशासनाला कुणकुण लागल्यानंतर कारवाई व बदनामीच्या भीतीपोटी नगरसेविकेच्या नातेवाइकांनी ‘अमोल’ला चूक क बूल करण्यास भाग पाडले. प्रकरण निस्तरण्याचे सर्व उपाय केल्यानंतर आता मात्र संबंधित दिराने उचल खाल्ली असून, प्रशासनावर लोकप्रतिनिधी, पदाधिकारी तसेच नगरसेवकांमार्फत दबावतंत्राचा वापर सुरू केल्याची माहिती आहे.\n..तर यांच्यावरही करावी लागेल कारवाई\nकागदोपत्री शौचालय दाखवून मनपाची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनपा प्रशासनाने कारवाईचे हत्यार उपसल्यास भाजप नगरसेविकेच्या दिरासोबतच पूर्व झोनचे क्षेत्रीय अधिकारी, प्रभागात नियुक्त केलेला आरोग्य निरीक्षक, पात्र ठरलेले लाभार्थी व कंत्राटदारावर गंडांतर येईल. त्यामुळे महापालिका आयुक्त अजय लहाने कारवाई करणार की चौकशी करून अहवाल गुलदस्त्यात ठेवणार, याबद्दल अकोलेकरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nस्वच्छ भारत अभियाननगर पालिका\n‘स्थायी’च्या आढावा बैठकीत प्रशासनाचा फ्लॉप शो\nशौचालये उभारणीसाठी ग्रामसेवकांवर अन्यायकारक सक्ती\nनाशकात सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई, २१ अनधिकृत बांधकामे हटवली\nकरारनामा होण्याआधीच नगर महापालिकेच्या १०७ कोटीच्या अमृत योजनेचे काम सुरू\nपालिकेची मनमानी वसुली तातडीने थांबवा\nनाशिकमध्ये रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा, शहर बंदला संमिश्र प्रतिसाद\nचारित्र्यसंपन्न आई निर्माण करण्याचे ध्येय\nकपाशीवर ड्रोनद्वारे कीटकनाशक फवारणी\nमहावितरण अभियंता व कर्मचाऱ्यांना मारहाण, आरोपीला सहा महिने सक्त मजुरी\nकौलखेड येथे १०१ जोडप्यांच्या हस्ते गणरायाची महाआरती\nसोन्याचे आमिष देऊन लुटमार करणारी टोळी कारागृहात\nअकोला महापालिकेतील रिक्त पदांचा अनुशेष दूर होणार का\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/sport/james-anderson-breaks-imraan-khan-record-against-indian-cricket-team-299964.html", "date_download": "2018-09-24T05:29:19Z", "digest": "sha1:ARNSNJXACWTJN4RO6NXNEHUFGS62CBRG", "length": 1809, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - पंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का–News18 Lokmat", "raw_content": "\nपंतप्रधान पदाची शपथ घेण्याआधीच इमरान खानला बसला धक्का\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%90%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95/all/page-2/", "date_download": "2018-09-24T05:45:22Z", "digest": "sha1:WO5SA4OM6LOGUVOTHWTZUI7TKGDFH65N", "length": 12289, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐतिहासिक- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज\nमध्यप्रदेशातल्या ऐतिहासिक ग्वाल्हेर शहरात असलेल्या प्राचिन कृष्णमंदिरातल्या मूर्तींना 100 कोटी रूपयांचे दागिने असून ते फक्त जन्माष्टमीलाच घातले जातात.\nबहुमत मिळवून मोदींनी केलं काय, तर नोटबंदी - राज ठाकरेंची टीका\nएशियाटिकच्या तिसऱ्या डॉ. टिकेकर फेलोशिपची घोषणा, अभ्यासकांना सुवर्णसंधी\nVIDEO : काय म्हणाला भारताला सातवे सुवर्णपदक मिळवून देणारा तेजिंदरपाल सिंग\nAsian Games 2018: गोळाफेकमध्ये 'सिंग इज किंग', तेजिंदरपाल सिंगने पटकावले सुवर्णपदक\n...तर दीपिकाच्या आजी-माजी बाॅयफ्रेंड्समध्ये पाहायला मिळाली असती टशन\nVIDEO : मराठा आंदोलनात घोषणाऐवजी मंगलाष्टक,जोडप्याचं शुभमंगल सावधान \nबाॅलिवूडचं 'तख्त' उलटवायला येतोय रणवीर सिंग\nतुकाराम मुंढेंच्या 'या' निर्णयामुळे पहिल्यांदाच नाशिकमध्ये गणेशोत्सवात विघ्न\nBus Accident : पोलादपूर दुर्घटनेतील मृतांची नावं\nबसमधून फेकला गेलो म्हणून वाचलो,बचावलेल्या प्राध्यापकाने सांगितलं नेमकं काय घडलं\n'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी\nनवी शंभराची नोट आरबीआयला पडली 100 कोटींना \nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/fitness-funda/", "date_download": "2018-09-24T05:46:24Z", "digest": "sha1:RYAFYKW6UEU4HM3JKVS6I4ORQDD3NMR3", "length": 11715, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fitness Funda- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्य���जवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nFitness Funda: टीआरएक्स बँडच्या एक्सरसाइजचे फायदे तुम्हाला माहित आहेत का\nटीआरएक्स बँडचं नाव आपण ऐकून आहोत. पण या बँडवरच्या व्यायामाचे अनेक फायदे आहेत. याचा मुख्य फायदा स्नायूंना होतो. टीआरएक्स बँडच्या नियमित व्यायामाने चेस्टसोबतच कमरेचाही उत्तम व्यायाम होतो. पण हा व्यायाम प्रकार करण्याची एक पद्धत आहे. त्यामुळे कोणतीही नवीन गोष्ट पहिल्यांदा करताना तज्ज्ञांचा सल्ला घेमंच योग्य राहील.\nअंगदुखीवर रामबाण उपाय म्हणजे घरी करता येणारे हे व्यायाम\nजिममध्ये असे करा शोल्डर एक्सरसाईझ\nVIDEO : जाणून घ्या व्यायामाची अशी पद्धत ज्याने दुखापत होणारच नाही\nबिपाशा सांगतेय तिचा फिटनेस फंडा\nकाय आहे सोनाली कुलकर्णीचा फिटनेस फंडा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/poetry/", "date_download": "2018-09-24T05:29:05Z", "digest": "sha1:2CLQPYVVNJOFGG26WWPWPNBMUZPSWAQH", "length": 10505, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Poetry- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांन�� लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nनलेश पाटील यांच्या कवितांचा कार्यक्रम - हिरवं भान\nसातवीत असताना दीपिकाने लिहिली होती 'ही' पहिली कविता\nनामदेव ढसाळांना अखेरचा निरोप\nनामदेव ढसाळ यांचा जीवनप्रवास\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/subodh-bhave/videos/", "date_download": "2018-09-24T05:31:39Z", "digest": "sha1:ERTQGG33JAFMLAB3JP3FMVCU7KPDD7FV", "length": 10904, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Subodh Bhave- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उ���े, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : थेट चार्टर्ड विमानातून बोलतायत विक्रांत सरंजामे\nतुला पाहते रे ही मालिका अल्पावधीत लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलीय. अभिनेता सुबोध भावेच्या छोट्या पडद्यावर सरंजामेच्या भूमिकेला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळतेय.. आपलंही एक प्रायव्हेट जेट असावं आणि शूटिंगसाठी त्या जेटने जाता यावं असं गंमतीने सुबोध म्हणाला. सुपरस्टार असूनही छोटा पडद्याने त्याला मोठं केलंय आणि सिनेमा नाटक आणि मालिका तीनही माध्यमात मी तितकाच रमतो असे सुबोध सांगतो. पाहूया सुबोध भावेची चार्टर्ड फ्लाईटमधील खास मुलाखत\n‘टॉक टाइम’मध्ये सुबोध भावे\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://meta.wikimedia.org/wiki/Global_user_pages/mr", "date_download": "2018-09-24T05:56:01Z", "digest": "sha1:Z22I7P7XVAE2Y6LRBANVNBXC4SIE77X2", "length": 6658, "nlines": 104, "source_domain": "meta.wikimedia.org", "title": "वैश्विक सदस्य पाने - Meta", "raw_content": "\nवैश्विक सदस्य पाने ही मेटावरील ती सदस्य पाने आहेत, ज्यांची व्याख्या ही सर्व विकिमीडिया विकिंवर लागू होते. यात तीन पानांचा अंतर्भाव आहे:\nआपले मेटावरील सदस्यपान हे सर्व विकिंवर दर्शविल्या जाईल जेथे आपले स्थानिक सदस्यपान नाही.\nआपल्या global.css मध्ये स्टाईल्स आहेत. जेंव्हा आपण सनोंद प्रवेश कराल तेंव्हा त्या सर्व विकिंवर आयात होतील.\nआपल्या global.js मध्ये स्क्रिप्टस् आहेत. जेंव्हा आपण सनोंद प्रवेश कराल तेंव्हा त्या सर्व विकिंवर आयात होतील.\nहे प्रारुप वापरण्यासाठी आपणाकडे वैश्विक खाते असणे आवश्यक आहे. वैश्विक पाने ही तेंव्हाच विकिंवर मिळतील जेथे आपले स्थानिक खाते आहे व ते विलग केल्या गेले नाही (see आपल्या वैश्विक खात्याशी संलग्न खात्यांची यादी बघा). याचा प्राथमिक अर्थ असा आहे कि, आपले वैश्विक सदस्य पान हे त्या विकिवर दिसणार नाही ज्यास आपण भेट दिली नाही.\n२ स्थानिक पाने हटविणे\n५ हे ही पाहा\nआपले वैश्विक सदस्य पान हे त्या विकिवर दर्शविले जाणार नाही जेथे आपले पूर्वीच एक सदस्यपान आहे;आपण आपली स्थानिक पाने वगळण्याची विनंती करु शकता.\nआपल्या वैश्विक सदस्य पानात असा आशय नको जो,ज्या प्रकल्पावर ते दर्शविल्या जाईल, तेथे अयोग्य ठरविल्या जावयास नको (हे Help:User page अधिक माहितीसाठी बघा).\nWikitech-l: वैश्विक सदस्य पान, जे सर्व विकिंवर तैनात केल्या जाईल\nSynchbot (विकिमिडिया विकिंवर पाने संकालन(synchronise) करण्यासाठी किंवा वगळण्यासाठी वापरण्यात येणारा सांगकाम्या)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2014/09/", "date_download": "2018-09-24T05:15:02Z", "digest": "sha1:QMVIHR45H7EL7WO5VDCOBU3BDWXFYF6C", "length": 6252, "nlines": 131, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "भोवतालाचा कोलाज", "raw_content": "\nहिरवागार निसर्ग ज्याला भुरळ घाल�� नाही असा माणूस सापडणं थोडं कठीणच. त्यातही जर गावाकडची हिरवळ तर प्रचंड आकर्षित करते. ऐन पावसाळ्यात गावाकडे गेलो की हिरव्या-हिरव्या माळरानावर फेरफटका मारणं, नद्यांच्या मंजुळ खळखळाटात उड्या मारणं, हिरवी चादर पांघरलेल्या डोगरांच्या चढणी चढणं किंवा कड्यांवरुन अगदी शिवरायांच्या मावळ्यांसारखं चढाई करणं हे ठरलेलंच. गेल्या सहा वर्षांपासून शिक्षणासाठी मुंबईत आल्याने गावाकडे जाणं तसं कमीच झालंय. पण गावाकडची ओढ काही कमी झाली नाहीय. आजही जेव्हा मिळेल तेव्हा गावाकडे पळणं सुरुच असतं. त्यात पावसाळ्यात तर सुट्टी आणि तीही मुंबईत हे गणीत कधीच नसतं. मुंबईतला पवसाळाही नकली वाटतो. असो. परवा गावी गेलो होतो. काही विशेष काम वगैरे नव्हतं. पण सुट्टी आहे म्हणून गाव गाठला. ऐन पावसाळ्यात गावाला जायला मिळतंय यापेक्षा वेगळा आनंद काय गावाकडची ओढच अशी आहे की इकडे मुंबईत काम करत असताना कुणीतरी आपल्याला जबरदस्तीने इथे डांबून ठेवलं आहे असं वाटू लागतं. त्यांमुळे सुट्टी मिळताच गावकडे पळायचं असं ठरलेलंच. असो. तर परवा गावी गेलो असताना सहजच एका संध्याकाळी गावाबाहेरच्या माळरानावर फेरफटका …\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://x.3209822.n2.nabble.com/-td5140339.html", "date_download": "2018-09-24T05:13:42Z", "digest": "sha1:BUUAI7QUZFZ5QLNDCVEAFM6BQAP6WBI5", "length": 13674, "nlines": 205, "source_domain": "x.3209822.n2.nabble.com", "title": "नेटभेट फोरम - आपली ओळख", "raw_content": "\nनेटभेट फोरम वर आपले सहर्ष स्वागत आहे.\nनविन सदस्यांनी कृपया येथे आपली ओळख व माहिती द्यावी. नेटभेट फोरम मधील इतर सदस्यांना आणि वाचकांना आपली ओळख होण्यास मदत होईल. (आणि मैत्रीची सुरुवातही होईल. :-))\nमाझे नाव सलिल चौधरी. माझे वय २७ वर्षे आहे. मी ICFAI युनीव्हर्सीटी मधुन मॅनेजमेंटची पदवी घेतली आहे आणि सध्या महाराष्ट्रातील मुंबई मध्ये एका खाजगी कंपनीमध्ये ऑपरेशन्स मॅनेजर म्हणुन काम करत आहे. मी फावल्या वेळात कंप्युटर, इंटरनेट, उद्योजकता, सृजनशीलता आणि नाविन्याचा आविष्कार या माझ्या आवडत्या विषयांवर ब्लॉग लिखाण करतो.\nमी मझा ब्लॉग येथे सबस्क्राइब केला होता आ���ि मला मेसेज आला होता की 48 तासात तुम्हाला कॉंटॅक्ट केले जाईल. पण अजुन काही कॉंटॅक्ट झाला नाहीए. सलिल सर प्लीज़ तेवढ कालवा. आणी हो तुमचा हा मराठी फळा एक नंबर आहे. फारच छान...\nजय जिजाऊ, जय शिवराय.. मित्रांनो, मी ब्लोग लिहितो पण माझा ब्लोग जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोहचेल याच शोधात मी इथ आलोय.. मी यात नवीन आहे... कृपया मला मार्गदर्शन करावे... आताच मी नेटभेटला सबस्क्रायब झालो.. आणि ४ दिवस रोजच ब्लोगकट्ट्यावरही सहभागी पण माझा ब्लोग काय ब्लोग कट्ट्यावर दिसत नाही. त्यांनी ४८ तासात व्हेरीफिकेशन करू असा रिप्लाय आला पण..., yet I am not member of Blogkatta and Netbhet... कृपया सहकार्य करावे. - गणेश\nनमस्कार ती चैताली कदम माझा ब्लोग आपल्या येथे सभासद करून घ्यावा अशी इच्छा माझ्या ब्लोग चे नाव मनोकल्प व ब्लोग पत्ता manokalp.blogspot.com असा आहे तरी आपण मला सभासद कारल अशी आशा व विनंती माझा इमेल पत्ता chaitalimkadam@gmail.com\nतुमचा ब्लोग वाचला, खूप छान लिहिता तुम्ही, मी तुमचा ब्लोग माझ्या Facebook ब्लोगला लिंक केला आहे, आता तुमच्या प्रत्येक नवीन ब्लोग कि add माझ्या ५००० मित्रांकडे पोहोचेल कि ज्यामुळे ते तुमच्या ब्लोगवर येऊन तो वाचू शकतील. keep writing .\nनमस्कार ती चैताली कदम माझा ब्लोग आपल्या येथे सभासद करून घ्यावा अशी इच्छा माझ्या ब्लोग चे नाव मनोकल्प व ब्लोग पत्ता manokalp.blogspot.com असा आहे तरी आपण मला सभासद कारल अशी आशा\nनेट भेट फोरम वरती अकाउंट कसे तयार करावे तरी मला मदत करा\nभारतातील एका संशोधन संस्थेचा ग्रंथपाल या नात्याने मी निवृत्त झालो. मराठी वाचकांमध्ये विज्ञानातील शोधांची/चर्चांची सोप्या भाषेत ओळख करून देण्यात मला रस आहे. असे काही लेख माझ्या 'भावलेले विज्ञान' (http://muraritapaswi.blogspot.in/) या ब्लॉगवर वाचायला मिळतील. यातील बरेचसे वर्तमानपत्र/मासिकात प्रकाशितही झाले आहेत. विज्ञान प्रसारासाठी यावरील लेख खुशाल ना लाभ तत्वावर पुनर्मुद्रित करा, दुसर्‍यांबरोबर शेअर करा किंवा दुसर्‍या कुठल्याही स्वरूपात प्रकाशित करा. जमलं तर पोच द्या. लेखावर आपली मतं मांडा, इतरांना या ब्लॉग बद्दल माहिती द्या.\nमाझ्या ब्लॉगचे नाव मित्रहो. गेली वर्षभर मी काही ना काही लिहीतोय पण ते फक्त माझ्या ड्रॉपबॉक्स पुरतेच मर्यीदीत होते. तेंव्हा विचार आला हा लेखन प्रपंच साऱ्यांसाठी उघडावा त्यातूनच ही मित्रहोची संकल्पना डोक्यात आली. मित्रहो हा विनोदी लेखांचा संग्रह, सध्या यातले लेख मी एकटाच लिहीतोय. आपण वाचा टिका, करा शेअर करा. आणि खरोखरीच आवडल्यास लाइक करा.\n मला वाटत मी कोणीही असल्याने फारसा फरक पडनार नाही. मी पण साऱ्यांसारखा या माहीतीच्या जगात हरवलेली एक प्राणी.\nमी पल्लवी वडस्कर राहणार पुणे , मला कविता करण्याचा छंद आहे .मी माझा ब्लोग सुद्धा बनवला आहे . मी माझ्या कविता तसे म्हटले तर मनातले लिहण्याचा प्रयत्न केला.\nमाझ्या ब्लोग चे नाव मनातील चांदणे\nआणि लिंक खालील प्रमाणे\nमी दर्शना पुणेकर (माने ) वाचनाची आणि लिखानची प्रचंड आवड असल्याकारन हा फळा अगदी मुक्त वसपीठ असल्यासारखा वाटलं.\nमी सध्या विप्रो कंपनीय मध्ये टेकनिकल कन्सल्टन्ट म्हणून काम करते. वाचन म्हणाल तर कामातून जेव्हाही वेळ मिळतो मराठी ब्लॉग्स वाचते. लिखानवरती कंमेंट करते . लेखकांना अभिप्राय कळवण्यात तर आजकल चालू केले आहे जी आनांदायक गोष्ट वाटते. दुधात केशर आता नेटभेट वरती उद्योगाबद्दल जे लेख येतात ते वाचून तर फार स्फूर्ती मिळते.\nआणि आज इथे फळ्यावर स्वतःची ओळख देताना आनंद होतोय.\nमाझे नाव सुनील सुदाम पांगे. मी मालवण मध्ये राहतो व तिथेच एका 3 स्टार हॉटेल मध्ये अकाउंट्स मॅनेजर आहे. मला कविता करायचा खूप छंद. माझे चार चारोळी संग्रह प्रकाशित आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/esha-gupta-home-remedies-43384", "date_download": "2018-09-24T06:39:38Z", "digest": "sha1:RJLQCEPKEW7W6BWG53SHGABHBH62IH6A", "length": 12123, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Esha gupta home remedies ईशाचा आज्जीबाईचा बटवा | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 4 मे 2017\nआपल्याला साधी सर्दी झाली, ताप आला की आपण लगेच डॉक्‍टरांकडे जातो. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचा भडिमार आपल्या शरीरावर करतो. पण \"जन्नत-2'फेम ईशा गुप्ता मात्र डॉक्‍टरांकडे अजिबातच जात नाही.\nतिचा तिच्या आजीबाईच्या बटव्यावर खूपच विश्‍वास आहे. ती लहानपणापासूनच तिच्या आजी आणि आईचे घरगुती उपाय करते आणि ती इतरांनाही तसंच करण्याचा सल्ला देते. सर्दी, खोकला वा पोटाचा आजार असो. तिच्याकडे सगळ्यांवर रामबाण उपाय असतो. ती म्हणते अगदी शेवटाचा पर्याय म्हणून डॉक्‍टरांकडे जावं, असं मला वाटतं. लहानपणापासून तिच्या आई-वडिलांनीही घरगुतीच उपाय केले असल्याने तिलाही त्याची सवय लागली आणि आपोआप ज्ञान मिळत गेलं.\nआपल्याला साधी सर्दी झाली, ताप आला की आपण लगेच डॉक्‍टरांकडे जातो. त्यांनी दिलेल्या गोळ्यांचा भ��िमार आपल्या शरीरावर करतो. पण \"जन्नत-2'फेम ईशा गुप्ता मात्र डॉक्‍टरांकडे अजिबातच जात नाही.\nतिचा तिच्या आजीबाईच्या बटव्यावर खूपच विश्‍वास आहे. ती लहानपणापासूनच तिच्या आजी आणि आईचे घरगुती उपाय करते आणि ती इतरांनाही तसंच करण्याचा सल्ला देते. सर्दी, खोकला वा पोटाचा आजार असो. तिच्याकडे सगळ्यांवर रामबाण उपाय असतो. ती म्हणते अगदी शेवटाचा पर्याय म्हणून डॉक्‍टरांकडे जावं, असं मला वाटतं. लहानपणापासून तिच्या आई-वडिलांनीही घरगुतीच उपाय केले असल्याने तिलाही त्याची सवय लागली आणि आपोआप ज्ञान मिळत गेलं.\nतिच्या घरातच निसर्गोपचार आणि योग यांचं पालन केलं जातं. मध्यंतरी तिचा मॅनेजर अचानक आजारी पडला. ईशा लगेच घरच्या वैद्याकडे गेली व तिनं काही घरगुती औषधी त्याला दिली आणि तो लगेचच बरा झाला.\nईशा म्हणते, \"माझ्या बाबांना नेहमीच नॅचरोपॅथी आणि होमिओपॅथीवर विश्‍वास होता म्हणून मीही त्याच गोष्टीना फॉलो करते. मी अगदीच गरज भासली, तर गोळ्या-औषधं घेते. कारण- मला विश्‍वास आहे की निसर्ग माझी काळजी घ्यायला समर्थ आहे.'\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा\nअगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय...\nचित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन\nमुंबई- चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज (ता. 23) निधन झाले. धिरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना किडनीच्या...\nबर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' प्रस्तुत\nबर्लिन टॉकीजच्या विद्यमाने पहिल्यांदाच बर्लिनमध्ये 'फिटे अंधाराचे जाळे' या श्रीधर फडके प्रस्तुत, लोकप्रिय कार्यक्रमाचे 16 सप्टेंबरला सादरीकरण झाले....\n'भौतिक' जीवन होणार सुकर (डॉ. संजय ढोले)\nमानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभ��यान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2017/01/servo-motor-arduino-uno-in-marathi.html", "date_download": "2018-09-24T06:47:27Z", "digest": "sha1:XCIEFUHCXZKKCGYWH3WB4ITKZVJVBO3W", "length": 6811, "nlines": 58, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: Servo motor Arduino Uno in Marathi", "raw_content": "\nमंगलवार, 10 जनवरी 2017\nया प्रयोगामध्ये आपण एक सर्व्हो मोटर वापरू. रोबोट्स बनवण्यासाठी याचा वापर केला जातो. वरील चित्रात दिसत असलेली मोटर ही Tower Pro SG 90. आहे. ही छोटीशी मायक्रो सर्व्हो मोटर दोनशे रुपयापर्यंत मिळते.\nखालील चित्रात याचे कनेक्टर पिन दिसत आहे.\nयाच्या पिनला तीन वायरी असतात. नारंगी, लाल आणि तपकिरी ( ऑरेंज, रेड आणि ब्राऊन ) तीन वायरी आहेत. यामध्ये रेड आणि ब्राऊन ला पॉवर सप्लाय 5 V चा द्यावा. रेडला पॉजिटिव 5 V अणि ब्राऊनला ग्राउंड. आणि ऑरेंज वायर सिग्नल ची आहे.\nही वायर तुम्ही आरडूइनोच्या डिजिटल पिनापैकी PWM लिहिलेल्या कोणत्याही एका पिनला जोडू शकता.\nत्यानंतर मोटारीच्या शाफ्ट ला जोडण्यासाठी तीन वेगवेगळ्या आकाराचे आर्म्स यासोबत मिळतात, त्या[ पैकी एक आर्म जोडलेला वरील चित्रात दिसतो.\nसर्व्होच्या पिनला आरडूइनोच्या बोर्डशी जोडण्यासाठी तीन छोट्या वायारींचा उपयोग करा. यासाठी तुम्ही कुठल्याही रंगाच्या वायरी वापरू शकता.\nयानंतर आपण आरडूइनो साठी वापरला जाणारा प्रोग्राम पाहू. हा प्रोग्राम तुम्ही खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. Servo.ino या नावाचा हा प्रोग्राम डाउनलोड करून आरडूइनोच्या एडिटर मध्ये उघडा.\nया प्रोग्राम मधील कोड खालील प्रमाणे आहे.\nया ओळीमध्ये आपण Servo.h या नावाची लायब्ररी किंवा हेडर फाईल आपल्या प्रोग्राम मध्ये वापरू.\nयेथे आपण myservo या नांवाचे एक Servo ऑब्जेक्ट बनवले.\nया ठिकाणी आपण या सर्व्होला नऊ नंबरच्या पोर्टशी जोडतो.\nया ठिकाणी आपण या सर्व्होला 180 डिग्री ने फिरवतो. हा सर्व्हो 0 ते 180 डिग्री पर्यंत फिरवता येतो. आणि प्रत्येक वेळी आपण1000 मिली सेकंदाचा म्हणजे एक मिनिटाचा अवकाश घेतो.\nतर समजण्यास सोपा असा हा प्रोग्राम आहे. या व्यतिरिक्त आपण सर्व्होच्या शाफ्टच��या फिरण्याचा वेग ही नियंत्रित करू शकतो.\nहा प्रोग्राम डाउनलोड करून त्याला आरडूइनोच्या IDE मध्ये उघडा. त्यातील मेनू खालील प्रमाणे दिसतील.\nया मधील पहिले आईकॉन हे Verify चे आहे. त्यावर क्लिक करा. Verification पूर्ण झाल्यावर खाली त्याचा एक मेसेज दिसेल. त्यानंतर दुसरे आईकॉन हे अपलोड चे आहे त्यावर क्लिक करा. यावेळी तुमचा आरडूइनो चा बोर्ड कॉम्प्युटरशी जोडलेला असावा. तर हा प्रोग्राम बोर्डवर अपलोड होईल. त्यानंतर लगेचच तुम्हाला सर्व्हो चा शाफ्ट फिरत असलेला दिसू लागेल.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/not-be-exported-living-beings-127380", "date_download": "2018-09-24T06:05:44Z", "digest": "sha1:FOQ6JWNY67OBUASMAOIMVMXIT5V2POKO", "length": 14366, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "Not to be exported for living beings जिवंत प्राण्यांची कत्तलीसाठी निर्यात नाही ; निर्णय मागे घेण्याची सरकारवर नामुष्की | eSakal", "raw_content": "\nजिवंत प्राण्यांची कत्तलीसाठी निर्यात नाही ; निर्णय मागे घेण्याची सरकारवर नामुष्की\nरविवार, 1 जुलै 2018\nअनेक जैन मुनी, साध्वी, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी तसेच प्राणिप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी यांनी शुक्रवारी संध्याकाळपासून उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निवासस्थानी धरणे धरले. सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर चक्रे फिरली व अधिसूचना रद्द होईल, असे ट्विट शेलार यांनी केले.\nमुंबई : परदेशात कत्तलीसाठी जिवंत शेळ्या व मेंढ्यांची नागपूरहून विमानाने वाहतूक करण्याच्या निर्णयास जैन व हिंदू धार्मिक संघटनांनी तसेच प्राणिमित्र संघटनांनी एकजुटीने कडाडून विरोध केल्यामुळे सरकारला हा निर्णय मागे घ्यावा लागला; मात्र या निर्णयामुळे धनगर समाजातून सरकारविरोधात नाराजीचे सूर उमटत आहेत.\nही निर्यातीची अधिसूचना रद्द होईल, असे ट्‌विट मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी केले, तर भविष्यातही जिवंत पशूंची कत्तलीसाठी निर्��ात होणार नाही, असे आश्‍वासन वनखात्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्याचे श्री वर्धमान परिवारचे अतुल शहा यांनी \"सकाळ'ला सांगितले.\nशनिवारी प्रथमच विमानाने सौदी अरेबियाला जिवंत पशूंची कत्तलीसाठी निर्यात होणार होती. नागपूरला दुपारी यासाठी विशेष समारंभ आयोजित केला होता व त्यास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हजर राहतील, असे जाहीर करण्यात आले होते; मात्र याविरोधात नागपूर, सुरत, अहमदाबादसह देशातील अनेक शहरांमध्ये गेले तीन दिवस जैन व हिंदू धार्मिक संघटनांतर्फे तसेच प्राणिमित्रांतर्फे लहानमोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यात आली.\nअनेक जैन मुनी, साध्वी, हिंदू संघटनांचे प्रतिनिधी तसेच प्राणिप्रेमी संघटनांचे प्रतिनिधी यांनी शुक्रवारी संध्याकाळपासून उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या निवासस्थानी धरणे धरले. सरकारला हा निर्णय मागे घ्यायला लावावा, अशी मागणी त्यांनी केली. त्यानंतर चक्रे फिरली व अधिसूचना रद्द होईल, असे ट्विट शेलार यांनी केले.\nसरकारच्या नियमांनुसार जिवंत प्राण्यांची निर्यात केवळ संशोधन व पैदास या कारणांसाठीच होऊ शकते. तसेच जिवंत प्राण्यांना विमानाने नेण्यासंदर्भात नियमच नाहीत. गेल्या 70 वर्षांत जिवंत प्राण्यांची कत्तलीसाठी निर्यात झाली नाही. जिवंत पशू हे शेतीसाठी अत्यावश्‍यक आहेत, असे म्हणणे या संघटनांनी मुनगंटीवार यांच्यासमोर मांडले. यापुढेही कत्तलीसाठी जिवंत पशूंची निर्यात होणार नाही, यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, असे या निर्यातविरोधात उच्च न्यायालयात याचिका करणाऱ्या शहा यांनी सांगितले.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nपुण्यात 'डीजे'चे नियम फाट्यावर; सर्रास दणदणाट\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/tag/wrestling/", "date_download": "2018-09-24T06:18:53Z", "digest": "sha1:WDTEUWVV7LUIAX6FGZ4JFIEPGTTN3CZK", "length": 8247, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "wrestling | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nAsian Games 2018 Blog : साक्षी, विनेशकडून सोनेरी कामगिरीची...\nAsian Games 2018 Blog : सुशील कुमार प्रतिस्पर्ध्यांना धोबीपछाड...\nबेशिस्तपणा, नखऱ्यांमुळे फोगट भगिनींना राष्ट्रीय शिबिरातून हाकलले...\nकुस्तीच्या मैदानात कोसळलेल्या निलेश कंदूरकरचा अखेर मृत्यू...\nखून का बदला खून से लुंगा; ‘द ग्रेट खली’ची...\n‘द ग्रेट खली’ गंभीर जखमी; अतिदक्षता विभागात उपचार सुरू...\nराज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतसंदीप काळे विजेता...\nघरच्या आखाडय़ातच नरसिंगची कसोटी.....\nव्यावसायिक कुस्तीत आशियाई देशांचा सहभाग...\nकनिष्ठ जागतिक कुस्ती स्पध्रेसाठी भारत सज्ज...\nकुस्तीगीर मालामाल होतील, पण..\nअभिजित कटकेचा पंधरा सेकंदात विजय...\nआबा अटकुळेची विजयी सलामी...\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Girish-Karnad-Was-On-The-Hit-List-Of-Gauri-Lankesh-Murder-Suspects/", "date_download": "2018-09-24T05:31:46Z", "digest": "sha1:JOXLFFHLTIO2YJDDT4VIVJE726CCR2MC", "length": 5698, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › गौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर\nगौरी लंकेशनंतर गिरीश कर्नाड होते हिटलिस्टवर\nबेंगळुरू : पुढारी ऑनलाईन\nजेष्‍ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येनंतर ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ज्येष्ठ नाटककार आणि साहित्यिक गिरीश कर्नाड हे गौरी लंकेश यांच्या मारेकऱ्यांच्या हिटलिस्‍टवर होते. पोलिस तपासात ही धक्‍कादायक माहिती समोर आली आहे.\nगौरी लंकेश हत्याप्रकरणी कर्नाटक पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) सुजितकुमार ऊर्फ प्रवीण, के. टी. नवीन, अमोल काळे उर्फ भाईसाहेब, अमित डेगवेकर ऊर्फ प्रदीफ, मनोहर इडावे आणि परशुराम वाघमारे या सहा संशयीत आरोपींना अटक केली आहे. एसआयटीने आरोपींकडून एक डायरी जप्त केली आहे. यात सांकेतिक भाषांचा वापर असून गिरीश कर्नाड, बी टी ललिता नाईक यांच्यासह चार जणांची नावे या डायरीत असल्याचे समोर आले आहे. द्वारकानाथ यांनी प्रभू राम अस्तित्वात नाही, असे विधान केल्याने हिंदुत्ववादी संघटनांनी त्यांच्यावर टीका केली होती. ‘डायरीत नावं असलेली सर्व मंडळी ही गौरी लंकेश यांचे समर्थक होते किंवा लंकेश यांच्या विचारांशी सहमत होते. त्या सर्वांनी वेळोवेळी हिंदुत्ववादाविरोधात भूमिका घेतली होती’, याकडे सूत्रांनी लक्ष वेधले. सांकेतिक भाषेची उकल केली जात असून, यानंतर नेमकी माहिती समजू शकेल’, असे एसआयटीमधील ��ूत्रांनी सांगितले.\nदरम्‍यान, लंकेश यांच्या हत्‍येप्रकरणी अटक करण्यात आलेल्‍या सहा जणांपैकी परशूराम वाघमारे यानेच गौरी लंकेश यांच्यावर गोळ्या झाडल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. सीसीटीव्ही फूटेजमध्ये दिसणारी व्यक्ती ही वाघमारेसारखी दिसणारी आहे. परशूराम वाघमारे हा कट्टर हिंदुत्ववादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती समारे आली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Nashik-vivek-dhande-first-obc/", "date_download": "2018-09-24T06:11:39Z", "digest": "sha1:PS5CLTOPHXFUYGLXUQIWGVBXM4KCT7AP", "length": 5507, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘एमपीएससी’त नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › ‘एमपीएससी’त नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला\n‘एमपीएससी’त नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला\nएमपीएससीने घेतलेल्या राज्य उत्पादन शुल्क निरीक्षकपदाच्या मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परीक्षेत नाशिक जिल्ह्यातील नामपूर येथील विवेक पंडितराव धांडे या विद्यार्थ्यांने राज्यात ओबीसी गटात प्रथम, तर सर्वसाधारण गटात दुसरा क्रमांक पटकाविला. विवेक धांडे याने नामपूर येथे उन्नती शिक्षण संस्थेत प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. त्यानंंतर नाशिकला मॅकेनिकल इंजिनिअरिंगची पदविका आणि पदवी शिक्षण पूर्ण केलेे. गत दोन वर्षांपासून राज्य सनदी सेवेच्या परीक्षेची तयारी धांडे याने केलेली होती. त्याला दुसर्‍या प्रयत्नात सनदी सेवेच्या मुख्य परीक्षेत यश मिळाले. नायब तहसीलदारपदाची परीक्षाही धांडे याने उत्तीर्ण केलेली आहे.\nएमपीएससीत नाशिकचा विवेक धांडे ओबीसींत पहिला\nमात्र, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या निरीक्षकपदाची मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्याने, धांडे याने मुलाखतीच्य�� तयारीला सुरवात केली आहे. मुलाने मिळविलेल्या यशाबद्दल विवेक यांचे वडील शिक्षक पंडितराव धांडे यांनी मनस्वी आनंद व्यक्त केला. यावेळी ते म्हणाले, विवेका हा लहानपणापासूनच खूप मेहनती आणि हुशार आहे. मॅकेनिकची पदवी पूर्ण केल्यानंतर त्याने एमपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरु केली होती. पहिल्या प्रयत्नात यश मिळाले नसले तरी त्याने दुसर्‍या प्रयत्नात मात्र घवघवीत यश मिळविले. विवेकचा भाऊ अक्षय यानेही सीएआयडब्लू पूर्ण करून राजकोट येथे इंडियन ऑईल कंपनीत उच्चपदावर संधी मिळविलेली आहे, असे धांडे यांनी यावेळी सांगितले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Ten-thousand-students-sang-the-patriotic-songs-in-nashik/", "date_download": "2018-09-24T05:27:16Z", "digest": "sha1:D4SMWQ5LQ74DZRIQ7R25XBA7X62VMSB7", "length": 3544, "nlines": 30, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › दहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)\nदहा हजार विद्यार्थ्यांनी गायली राष्ट्रभक्तीपर गीते(व्हिडिओ)\nपंचवटी : देवानंद बैरागी\nप्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या झेप सांस्कृतिक, कला व क्रीडा मंडळाच्या वतीने समूह गाण या राष्ट्रभक्तीपर गीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये २५ शाळांमधील जवळपास १० हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेत समूह गाण केले. विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उंचा रहे हमारा, उठा राष्ट्रवीर हो सज्ज व्हा उठा चला सशस्त्र व्हा उठा चला, या भारतात बंधुभाव नित्य वसू दे, हम युवाओंका का नारा हे भारत हमको प्यारा आदी गाणी गाण्यात आली. राष्ट्रगीत गाऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-NMAH-JAL-LCL-infog-marath-reservation-agitation-in-yawal-5923538-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:20:44Z", "digest": "sha1:AB2GMYR4S6DLBVVICNNTUF6TICAVEPQG", "length": 12205, "nlines": 155, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Marath Reservation Agitation In Yawal | CM राजीनामा द्या.. देवेंद्र फडणवीसविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; यावलमधून मागणी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nCM राजीनामा द्या.. देवेंद्र फडणवीसविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; यावलमधून मागणी\nसकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद येथील गोदावरी पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणास मंगळवारी‍ श्रद्धां\nयावल- सकल मराठा समाजाच्या वतीने औरंगाबाद येथील गोदावरी पात्रात जलसमाधी घेतलेल्या काकासाहेब शिंदे या तरुणास मंगळवारी‍ श्रद्धांजली वाहण्यात आली. नंतर तहसील कार्यालयावर मोर्चा काढत मुख्यमंत्र्यांच्या मराठा समाजाविरुद्ध असलेल्या दुटप्पी व आकसाची वृत्तीचा निषेध करण्यात आला. तसेच मुख्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा व त्यांच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करण्यात आली. दुपारी दोन वाजेला काढण्यात आलेल्या मोर्चात शेकडोच्या संख्येत मराठा समाजबांधव सहभागी झाले होते व घोषणाबाजीने संपूर्ण शहर दणणाले होते.\nमराठा समाजाच्या आरक्षणाबाबत राज्यात विविध आंदोलन सुरू आहेत या आंदोलनाचा एक भाग असलेल्या जलसमाधी आंदोलनादरम्यान औरंगाबाद येथे मराठा क्रांती मोर्चा सहभागी असलेल्या कायगाव येथील गोदावरीच्या पुलावरून काकासाहेब दत्तात्रय शिंदे या तरुणाने 23 जुलै रोजी दुपारी तीन वाजता गोदावरी नदीच्या पात्रात उडी मारून जलसमाधी घेतली. मराठा क्रांती मोर्चातर्फे समन्वयकांनी प्रशासनास जलसमाधी आंदोलनाचे निवेदन दिले होते व जलसमाधी घेणार असल्याचा इशा���ा देण्यात आला होता. मात्र प्रशासनाने त्या निवेदनाची कोणतीही दखल घेतली नसल्याने प्रशासनानेच मराठा युवकाचा खून केला, असा आरोपी मत संपूर्ण मराठा समाजाचे आहे.\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाच्या आंदोलनाची संपूर्ण कल्पना आहे. तरीही मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या मागण्याकडे हेतू पुरस्कर दुर्लक्ष करून समाजाच्या भावना भडकावल्या आहेत. गेल्या वर्षात मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने राज्यात 58 मोर्चे काढले त्यात कुठेही गालबोट लागले नाही मात्र या शांततेच्या मोर्चाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीच दखल घेतली नाही म्हणूनच समाज विविध आंदोलन करणे भाग पडत आहे. राज्याचे मुख्यमंत्री समाजाच्या मागण्या द्वेषभावना तून व जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत सदर घटनेमुळे महाराष्ट्रातील मराठा समाजात प्रचंड संतापाची लाट निर्माण झालेली असून या काकासाहेब शिंदे या युवकाचा मृत्यू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार आहेत, तेव्हा यावल तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने प्रशासनाकडे मागणीचे निवेदन देण्यात आले त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर भादवि कलम 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला पाहिजे, फडणवीस यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण द्यावे, काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना सरकारने आर्थिक मदत करावी व प्रशासनाने दखल न घेतल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात यावी व अधिकाऱ्यांना निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली आहे.\nयावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष विजय पाटील किनगावकर, यावलचे उपनगराध्यक्ष प्रा. मुकेश येवले, नगरसेवक अतुल पाटील, देवकांत पाटील, संतोष पाटील, बापू जासूद, संजय भोईटे,नरेंद्र पाटील, दिलीप राजोरे, अरूण पाटील, संदिप वायकोळे, उज्वल पाटील, गणेश महाजन, प्रकाश पवार, गणेश येवले,अतुल भोसले, मयुर पाटील,प्रा. संजय कदम, दिपक पाटील, दत्तात्रय पाटील, सुनिल गावडे, वसंतराव भोसले सह मोठ्या संख्येत समाज बांधव सहभागी होती पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी व प्रभारी नायब तहसिलदार आर. बी. माळी यांना निवेदन देण्यात आले.\nपुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... यावल येथील मराठा आंदोलनाचे फोटो..\n​राज्यस्तरीय आट्या-पाट्या स्पर्धेमध्ये जळगावच्या संघास दुहेरी अजिंक्यपद\nया��ल-भुसावळ रस्त्या बनला मृत्यूचा सापळा..खड्ड्यामुळे दोन दिवसांत चार अपघात, चार गंभीर जखमी\nपाळधीजवळ शाळेत गेलेल्या विद्यार्थ्यांना घेण्यासाठी निघालेल्या वाहनाला अपघात; चालकासह तिघे ठार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+6264+ua.php", "date_download": "2018-09-24T05:14:57Z", "digest": "sha1:VLCL35YRH6MSB2MCJZHRCEELXCCMO4GE", "length": 3551, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 6264 / +3806264 (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Kramatorsk\nआधी जोडलेला 6264 हा क्रमांक Kramatorsk क्षेत्र कोड आहे व Kramatorsk युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Kramatorskमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kramatorskमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 6264 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKramatorskमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 6264 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 6264 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 6264 / +3806264 (युक्रेन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/how-would-it-be-if-vinay-sitapati-wrote-book-on-atul-bihari-vajpayee-1733701/", "date_download": "2018-09-24T05:54:39Z", "digest": "sha1:PJWMDZP4FUFUN26ETAI2XGUDKENANGXG", "length": 24250, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "how would it be If Vinay Sitapati wrote book on Atul Bihari Vajpayee | वाजपेयींची घडण.. | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘ड���जे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nवाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला.\nमाजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयीच्या या पुस्तकानंतर लेखक विनय सितापती हे सध्या नरेंद्र मोदी-पूर्व भाजपविषयी पुस्तक लिहीत आहेत.\nपी. व्ही. नरसिंह राव यांच्याविषयी ‘हाफ लायन’ हे पुस्तक लिहून, राव यांच्या भारतकेंद्री विचारांचा नेमका वेध घेणारे लेखक विनय सीतापती यांनी अटलबिहारी वाजपेयी यांच्यावरही तितकेच अभ्यासूपणे आणि तितक्याच संवेदनशीलतेने पुस्तक लिहिले तर ते कसे असेल याचा वानवळा देणारे हे टिपण. एका आगामी पुस्तकाची चाहूल देणारे..\nअटलबिहारी वाजपेयी यांच्याविषयी लिहिल्या गेलेल्या आदरांजलीपर लेखांनी त्यांच्या महत्तेचे पैलू उलगडून दाखवले. कुणी त्यांच्या वक्तृत्वावर, कुणी त्यांच्या नेतृत्वशैलीवर, तर कुणी त्यांच्या सत्त्वशील समन्वयवादी व्यक्तिमत्त्वावर भर दिला. आपण वाजपेयींचे साजिरेपण पाहात असताना त्याची कारणे शोधावीशी वाटतात आणि वाजपेयींच्या व्यक्तिमत्त्वाला आकार देणाऱ्या तीन घटकांपर्यंत आपण येतो : लालकृष्ण अडवाणी, राजकुमारी कौल आणि भारतीय संसद\nवाजपेयी आणि अडवाणी यांचा एकमेकांशी खऱ्या अर्थाने किंवा सखोल परिचय १९५७ मध्ये झाला. दीनदयाळ उपाध्याय यांनी सहजगत्या वाजपेयींचे वक्तृत्वगुण हेरले होते, तसेच अडवाणींचे संघटनकौशल्यही दीनदयाळजींनी हेरले आणि तोवर राजस्थानात ‘राष्ट्रनिर्माणा’चे कार्य करणाऱ्या अडवाणींना दिल्लीत बोलावून, जनसंघाचे नवे खासदार अटलबिहारी वाजपेयी यांचे सचिव म्हणून जबाबदारी सोपविली. अडवाणींची निष्ठा अशी की, नेतृत्वाचा हा क्रम – ही उतरंड – त्यांनी नेहमीच इतिहासदत्त मानून कधीही अतिक्रम केला नाही. वाजपेयींनी अडवाणींच्या कारकीर्दीला सुरुवातीच्या काळात हात दिला. सन १९७३ मध्ये अडवाणीच जनसंघाचे अध्यक्ष व्हावेत यासाठी वाजपेयींनी ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहांचे आणि त्यामागील धोरणांचेही दडपण झुगारले. अडवाणींचा उत्कर्षकाळ तेथून सुरू झाला. जनसंघाच्या आणि पुढे भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदावर पुढली २५ वर्षे वाजपेयी आणि अडवाणी यांचाच प्रभाव राहिला, तोही एकमेकांच्या साथीने\nअडवाणींनी १९९५ मध्ये जणू एक परतफेड केली. तोवर वाजपेयींचे पक्षातील स्थान हे परिघावर गेलेले होते. नावालाच आदर पण अधिकार काहीच नाहीत, असे. वाजपेयींचे पाप काय, तर जनता पार्टीनंतरच्या काळात भाजपची उभारणी करताना त्यांनी सर्वधर्मसमभावी, समाजवादी वारसा कायम ठेवला होता; त्यापायी अयोध्या चळवळीतील पक्षाच्या सहभागाला विरोधही केला होता. संघाला १९९६ मधील निवडणुकीत पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून अडवाणीच हवे होते. पण १९९५ च्या नोव्हेंबरात, मुंबईतील महाअधिवेशनात अडवाणींनीच भावी पंतप्रधान म्हणून वाजपेयींच्या नावाची घोषणा केली. तेव्हा त्या व्यासपीठाला आश्चर्याचा झटका बसला; तर संघाच्या शीर्षस्थांमध्ये नापसंतीची आठी उमटली. त्यानंतर वाजपेयींना जणू एक अढळपद मिळाले – १९९६, १९९८ आणि १९९९ या तीनही संधींच्या वेळी पंतप्रधानपद वाजपेयींकडेच आले आणि अडवाणी दुसऱ्या स्थानावर राहिले.\nवाजपेयींचे व्यक्तित्व फुलवणारा, त्याला आकार देणारा दुसरा घटक म्हणजे- राजकुमारी कौल त्यांच्याशी वाजपेयींची पहिली भेट १९४१ साली झाली. दोघेही ग्वाल्हेरच्याच महाविद्यालयात शिकत होते. दोघांत एकमेकांविषयी कोमल प्रेमभावनाही होती असा कयास ठीक असला, तरी त्या दृष्टीने पुढे काहीही झाले नाही एवढे नक्की. त्यांची पुन्हा भेट झाली ती १९५७ साली, ती निराळ्या शहरात आणि निराळ्या परिस्थितीत. वाजपेयी आता खासदार होते. संसदेचे तरुण, आश्वासक सदस्य. तर कौल आता विवाहित होत्या. त्यांचे पती तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक होते, वाढत्या मुलाबाळांसह सुखी संसार होता. राजकुमारी कौल, त्यांचे पती आणि मुले यांच्या या सुखी कुटुंबाचे वाजपेयी हे जणू आणखी एक घटकच झाले.\nकौल दाम्पत्याची भेट होण्यापूर्वीचे वाजपेयी हे ओतप्रोत हिंदू राष्ट्रवादी होते : इंग्रजी आणि पाश्चात्त्य जीवनशैलीविषयी मनात किंतू असलेले, सुखवस्तू नसलेल्या मध्यमवर्गातील पुरुषांसारखे. हा काहीसा कर्मठपणा कमी झाला तो राजकुमारींमुळे. त्या नेहरूवादी, आधुनिक-भारतीय उदारमतवाद जोपासणाऱ्या होत्या. विद्यापीठीय वर्तुळांत त्यांचा वावर होता. पुढे बाबरी मशिदीबद्दलही राजकुमारी कौल आणि वाजपेयी यांचा एकदा दीर्घ संवाद घडला होता, हे या कुटुंबाशी चांगला परिचय असलेल्या एका अन्य भाजप नेत्याने सांगितले. आणखी एका भाजप नेत्याचे म्हणणे असे की, ‘वाजपेयींचा नूर ठीक नसेल, त्यांना काही पटत नसेल, तर रुजुवात घालण्याचे काम श्रीमती कौल सहज करीत. जणू वाजपेयींचे त्यांच्याविना चालत नसे.’ हे मात्र खरेच की, हिंदू राष्ट्रवादाच्या चौकटीतील जो उदारमतवाद वाजपेयींनी नेहमीच जोपासला, त्याबद्दल भारताने राजकुमारी कौल यांचे आभार मानण्यास हरकत नाही.\nअवघ्या ३४ वर्षांचे वाजपेयी १९५७ मध्ये लोकसभेचे सदस्य झाले, तेव्हा संसदेतील त्यांच्या पक्षाचे (जनसंघ) नेतेपदही त्यांच्याचकडे सोपविण्यात आले होते. जनसंघ व पुढे भाजपचे हे संसदीय पक्षनेतेपद त्यांनी १९५७ पासून २००४ पर्यंत सांभाळले; मग ते लोकसभेत असोत वा राज्यसभेत. लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद १९९१ ते १९९३ या काळात त्यांना नाकारले गेले, तेव्हा ‘स्वरयंत्रात खंजिराचे पाते खुपसल्यासारखे मला भासते आहे’ अशी तगमग विश्वासू सहकाऱ्यांपुढे त्यांनी मुखर केली होती. अन्य कुणाही श्रोतृवर्गाची नसेल, इतकी काळजी त्यांना संसदेत आणि तेथील सदस्यांमध्ये आपले विचार किती ऐकले जातात याविषयी होती. संसदेचे मध्यवर्ती सभागृह हाच जणू आपला देश, अशी वाजपेयींची सार्थ धारणा होती.\nपक्षनेतृत्व आणि संसदपटुत्व यांचा समतोल सांभाळू लागल्यानंतरही वाजपेयींना अस्वस्थ करणारे काही प्रसंग घडत. अशावेळी त्यांच्या वैचारिक गतिशीलतेचा एक क्रम ठरलेला असे : कोणत्याही अस्वस्थकारी घटनेवर, विचारावर वा प्रस्तावावर त्यांची पहिली प्रतिक्रिया ‘उदारमतवादी’ म्हणावी, अशीच दिसून येई. परंतु पक्षांतर्गत घडामोड फारच हाताबाहेर जाणारी आहे असे दिसू लागले, की उजव्या वैचारिकतेचा आधार घेऊन ते परिस्थिती ताळ्यावर आणत. अयोध्येच्या चळवळीत विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघ यांनीही उतरण्यास १९८४ साली वाजपेयींचा विरोध होता. ‘संसदेत साधू वगैरे नकोत आपल्याला’ असे ते एका मित्रास म्हणाले होते. पण हीच चळवळ संघ परिवाराच्या सहभागाने वाढल्यामुळे भाजपचे भाग्य निवडणुकीत उजळणार आणि संसदेत आपल्यासारख्याचे महत्त्व कमी केले जाणार, हे उमगल्यानंतरचे वाजपेयी निराळे होते. बाबरी उद्ध्वस्तीकरणाच्या पूर्वसंध्येला लखनऊ येथील सभेत, अयोध्येतील वादग्रस्त जागेवरचे ‘नुकीले पत्थर’ त्यांना दिसू लागले होते आणि ‘जमीन को समतल करना पडम्ेगा’ हेही त्यांनी स्वीकारले होते.\nवाजपेयी हे एक सहिष्णु- समन्वयवादी, दिलदार आणि काव्यशास्त्रविनोदाची ��ाण असणारे नेते म्हणून नेहमीच स्मरणात राहतील. भारताविषयी नेहरूंच्या उदारमतवादी संकल्पनेचा समतोल येथील हिंदू राष्ट्रवादाशी राखणारा नेता, म्हणूनही वाजपेयींचीच आठवण येईल. ते हा समतोल राखू शकले, कारण त्यांच्या व्यक्तिमत्त्वात तो जणू अंगभूतपणे भिनला होता, रुजला होता.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-1368-crores-insurance-business-pomegranate-growers-9853", "date_download": "2018-09-24T06:41:10Z", "digest": "sha1:QFFH4AZNMBQLGE2AXWEUAZUJBVH4TWNC", "length": 14184, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, 13.68 crores in the insurance business of pomegranate growers | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nडाळिंब उत्पादकां��्या विमा खात्यात १३.६८ कोटी\nडाळिंब उत्पादकांच्या विमा खात्यात १३.६८ कोटी\nशनिवार, 30 जून 2018\n``विम्याची रक्कम आपल्या खात्यावर जमा झाल्याची संबंधित शेतकऱ्यांनी खात्री करून घ्यावी. खरीप २०१८ हंगामात जास्तीत जास्त डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे.``\n-संजीव पडवळ, जिल्हा कृषी अधिकारी\nमालेगाव (सकाळ वृत्तसेवा) : नाशिक जिल्ह्यातील दोन हजार ४८३ शेतकऱ्यांनी २०१७ मधील खरीप हंगामात फळपीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. यातील दोन हजार ३७६ डाळिंब उत्पादकांना या विम्याचा फायदा मिळाला आहे. त्यांच्या खात्यावर १३ कोटी ६८ लाख रुपये जमा झाले आहेत. अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना ही मदत मिळणार असून, खरीप हंगामासाठी फायदेशीर ठरेल.\nशासनाने जिल्ह्यात मंडलनिहाय हवामान केंद्रे उभारली आहेत. स्कायमेंट कंपनीच्या सहाय्याने ही केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्यावरील उपलब्ध होणाऱ्या माहितीनुसार शेतकऱ्यांना विमा दिला जातो. २०१७ मध्ये फळपीक विमा योजनेत जिल्ह्यातील दोन हजार ३१४ कर्जदार व १६९ बिगरकर्जदार अशा एकूण दोन हजार ४८३ शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभाग नोंदविला. शेतकऱ्यांनी एक कोटी ५७ लाख २९ हजार ३२५ रुपये विम्याचा हप्ता भरला. यातील दोन हजार ३७६ शेतकऱ्यांना पीकविमा योजनेचा लाभ मिळाला.\nशेतकऱ्यांना पीकविम्यापोटी १३ कोटी ६७ लाख ८० हजार १० रुपये मिळाले आहेत. इफको टोकिओ कंपनीने डीबीटी पद्धतीने संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा केली आहे. तापमानात चढ-उतार, बेमोसमी पाऊस, गारपीट अशा नैसर्गिक आपत्तींत हवामानावर आधारित योजनेचा लाभ मिळतो.\nखरीप २०१८ 2018 डाळ डाळिंब सकाळ नाशिक nashik हवामान ऊस गारपीट\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या ��ुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Kudal-break-the-tree-thieves-arrested/", "date_download": "2018-09-24T05:29:41Z", "digest": "sha1:CJUPXN3YTA4DU3XCAFCYN57LBCJH25W2", "length": 7892, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " वृक्षतोड करणारे तिघे चोरटे जेरबंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › वृक्षतोड करणारे तिघे चोरटे जेरबंद\nवृक्षतोड करणारे तिघे चोरटे जेरबंद\nमाणगांव खोर्‍यातील मोरे जंगलातून सागवान झाडाचे ओंढके वाहतूक करताना मोरे - धनगरवाडा येथील धोंडू सिंधु झोरे व सिंधु बाबू झोरे या पिता-पुत्राला काळोख्या रात्री पाठलाग करत वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील तिसरा संशयित प्रकाश लक्ष्मण कालवणकर फरार झाला. झोरे पिता-पुत्रांना रविवारी वेंगुलेर्र् न्यायालयात हजर केले असता, त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तिसरा संशयित प्रकाश कालवणकर याला सोमवारी अटक करून झोरे पिता-पुत्रासह कुडाळ न्यायालयात हजर केले असता तिनही आरोपींना 1 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडीची शिक्षा सुनावली. या कारवाईमुळे लाकुड व्यावसायिकात खळबळ उडाली आहे.\nमोरे गावातील जंगलात साग वृक्षाची मोठ्या प्रमाणात तोड झाल्याचे कुडाळचे वनक्षेत्रपाल पी.जी. कोकीतकर यांच्या निदर्शनास आले होते. या चोरट्यांना जेरबंद करण्यासाठी त्यांनी गेले काही महिने सापळा रचला होता. दरम्यान शनिवार 16 डिसेंबर रोजी रात्री काही चोरटे या जंगलात वृक्ष तोड करत असल्याची माहिती कोकितकर यांना मिळताच त्यांनी वनपाल नारायण तावडे, वनरंक्षक सुनील भंडारे, संतोष यादव व दोन वनमजूरांचे पथक मोरे जंगलात पाठविले.\nशनिवारी रात्री 11 च्या सुमारास संशयित झोरे पिता-पुत्र व प्रकाश कालवणकर हे तोडलेल्या सागवान ओंडक्यांची वाहतूक करताना या पथकास दिसून आले. वनकर्मचार्‍यांना पाहून त्यांनी पळण्यास सुरुवात केली. मात्र वनकर्मचार्‍यांनी अंधार्‍या रात्री बॅटरीच्या प्रकाशात पाठलाग करत झोरे पिता-पुत्राला ताब्यात घेतले व त्यांच्या कडील हत्यारे ताब्यात घेत जाब-जबाब घेतले. मात्र प्रकाश कालवणकर हा अंधाराचा फायदा घेत पळून गेला. कारवाईनंतर मध्यरात्री कोकितकर यांनी घटनास्थळी खासगी गाडीने धाव घेत दोन्ही संशयितांना वनविभागाच्या आंबेरी तळावर आणले.\nदरम्यान फरार प्रकाश कालवणकरला सोमवारी अटक केली. या तिनही संशयितांना सोमवारी कुडाळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 1 जाने��ारी 2018 पर्यंत न्यायालयीन कस्टडी सुनावली. वनक्षेत्रपाल पी.जी. कोकितकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नारायण तावडे, वनरक्षक सुनील भंडारी, संतोष यादव, प्रियांका पाटील, गुरूनाथ देवळी, सावळा कांबळे, सूर्यकांत सावंत, वनमजूर लक्ष्मण आगलावे, रामचंद्र तेली यांनी केली.\nगुजरात विजयाचा रत्नागिरीत जल्‍लोष\nरत्नागिरीतील वृद्धाची ऑनलाईन फसवणूक\nतडीपारीचा आदेश आयुक्‍तांकडून रद्द\nनारायण राणेच एकाकी : विश्‍वनाथ पाटील\nआजाराला कंटाळून विवाहितेची आत्महत्या\n‘माणूस’ म्हणून जगण्यासाठी समाजाचा संघर्ष\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/moter-cycle-rally-wagade-kankavali/", "date_download": "2018-09-24T05:55:53Z", "digest": "sha1:L44MMTUW2WYXXIQFNTVGFDYO6VATHE4F", "length": 4798, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कणकवलीत साई भक्त जागृतीसाठी मोटारसायकल रॅली | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › कणकवलीत साई भक्त जागृतीसाठी मोटारसायकल रॅली\nकणकवलीत साई भक्त जागृतीसाठी मोटारसायकल रॅली\nकणकवली ः शहर वार्ताहर\nवागदे येथे 2 फेबु्रवारीपासून ‘सबका मालिक एक है’ हे महानाटय होत आहे. या महानाट्यास अवघे चार दिवस शिल्लक राहिले असून या पार्श्‍वभूमीवर साई भक्तांमध्ये व नागरिकांमध्ये जनजागृती तसेच वातावरण निर्मितीसाठी शहरातून भव्य गाडीला भगवे झेंडे लावून मोटार सायकल रॅली काढण्यात आली. ही रॅली कणकवली साई कार्यालय ते बाजारपेठमार्गे पटकीदेवी येथून तेलीआळी मार्गे वागदे महानाट्याच्या ठिकाणापर्यंत काढण्यात आली. सुमारे 200 हून अधिक मोटारसायकल स्वार या रॅलीत सहभागी झाले होते.\n‘सबका मालिक एक है’ हे या महानाट्याची उत्कंठा साई भक्तांबरोबरच जिल्हावासीयांना लागून राहिली आहे. या नाट्यामुळे कणकवली- वागदे मध्ये प्रतिसाई शिर्डीच अवतरणार ���हे. साईबाबांचे जीवनचरित्र प्रत्यक्ष रंगमंचावर पाहण्यासाठी सर्वचजण उत्सुक झाले आहेत. या रॅलीला लाभलेला युवक व युवतींच्या उत्स्फूर्त प्रतिसादातूनच दिसून येत आहे. या रॅलीमध्ये युवकांसोबतच युवती तसेच महिलांनीही सहभाग घेतला होता. मालवणचे उपनगराध्यक्ष राजन वराडकर, कणकवली उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर, नगरसेवक रुपेश नार्वेकर, प्रसाद अंधारी, दिवाकर मुरकर, समृद्धी पारकर, शीतल पारकर, नीलम पालव आदी कणकवली व वागदे ग्रामस्थ उपस्थित होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Governor-C-Vidyasagar-Rao/", "date_download": "2018-09-24T06:15:21Z", "digest": "sha1:7KJNQKOY45TZY42IJ4FFSZ62JBMW334V", "length": 4705, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मातृभाषा मृत्युभाषा बनू नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करा : राज्यपाल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मातृभाषा मृत्युभाषा बनू नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करा : राज्यपाल\nमातृभाषा मृत्युभाषा बनू नये, यासाठी एकत्रित प्रयत्न करा : राज्यपाल\nमातृभाषा मृत्यूभाषा बनू नये, यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी केले. मराठी भाषा गौरव दिन मंगळवारी साजरा होत आहे. त्याच्या पूर्वसंध्येला राज्यपालांनी मराठी लेखक, कवी आणि प्रकाशकांची अनौपचारिक बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मराठी भाषा, शिक्षण तसे क्रीडा मंत्री विनोद तावडे यावेळी उपस्थित होते.\nराज्यपाल म्हणाले, मराठी ही सर्वात जुन्या आणि समृद्ध भाषांपैकी एक भाषा आहे. मराठीच्या 60 बोलीभाषा आहेत. महाराष्ट्रातील संत आणि समाजसुधारकांनी मराठी भाषा आणि संस्कृतीला आकार दिलाआहे. मातृभाषेत शिक्षण घेणार्‍या मुलांना विषयाचे आकलन अधिक चांगले आणि वेगाने होते, हे विज्ञानाने सिद्ध केल्याचे ते म्हणाले. महाराष्ट्रात जागत��क मराठी परिषद आयोजित करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी बोलताना त्यांनी केले.\nमधु मंगेश कर्णिक, डॉ. विजया वाड, डॉ. महेश केळुसकर, किशोर कदम, दिलीप करंबेळकर, रामदास भटकळ, मोनिका गजेंद्रकडकर, चांगदेव काळे, बाबा भांड, प्रेमानंद गज्वी, डॉ. शिरीष देशपांडे, अरुणा ढेरे आणि इतर यावेळी उपस्थित होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/manmad-heavy-rain-due-to-onion-crop-destroy/", "date_download": "2018-09-24T05:31:57Z", "digest": "sha1:UAH7L2ZWDWAQJCGITS67MIXSVAWE34RP", "length": 5131, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › मनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान\nमनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान\n‘ओखी’ वादळाचा परिणाम मनमाड शहर परिसरातही जाणवला आहे. मंगळवारी (दि.5) सकाळी आणि सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शहरातील जनजीवन विस्कळीत झाले तर हवेत गारठा मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना हुडहुडी भरली होती.\nअवकाळी पावसाचा फटका रब्बी पिकांना बसला आहे. त्याचबरोबर खरीप हंगामातील तयार खळ्यात-मळ्यात उघड्यावर असलेला कांदा तसेच चारा भिजून खराब झाला आहे तर वेचणीला आलेला कापूसही भिजल्याने हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. पाऊस आणि दाट धुक्यामुळे रस्त्यावरील काहीही दिसत नव्हते. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काहींनी तर धाब्यावर वाहने उभी करून धुके कमी होण्याची वाट पाहिली. दोन दिवसांपासून मनमाड शहर परिसरात ढगाळ वातावरण होते. मात्र, मंगळवारी (दि. 5) सायंकाळी तर चक्क पावसानेच हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले.\n‘ओखी’मुळे अवकाळी पाऊस; पिकांना फटका\nनरबळी देणार्‍या दोघ��� मुलांसह ११ जणांना जन्मठेप\nनिवड होऊनही फौजदार प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत\nमनमाडला कापूस, चारा भिजला; कांदा पिकाचेही नुकसान\nनाशिकः नरबळी प्रकरणी ११ जणांना जन्मठेप\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/vikram-babar-speech-in-sangli-vita/", "date_download": "2018-09-24T05:50:40Z", "digest": "sha1:KLPJK26RUOVMXCBVLTM3GEUMMBNXSU7Z", "length": 6597, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने?(व्हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने\nविटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने\nविटा : विजय लाळे\n\"काम बंदीची नोटीस देऊनही रिलायन्स जिओ कंपनीने न जुमानता ५ किलो मीटर खड्डे खोदले, त्यामुळे नगरपालिकेचा आणि सभागृहाचा अवमान झाला. त्‍यामुळे संबंधित कंपनीवर कारवाई करावी अशी उपसूचना आम्ही मांडली होती. ती सूचना फेटाळण्यात आली. यावरून विटा पालिकेचा कारभार कोणत्या दिशेने चालला आहे याचा सत्ताधाऱ्यांनी खुलासा करावा\" अशी मागणी शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांचे चिरंजीव अमोल बाबर आणि अमर शितोळे यांनी केली आहे.\nबुधवारी विटा पालिकेची सर्वसाधारण साधारण सभा झाली. याबाबत पत्रकार परिषदेत माहिती देताना बाबर आणि शितोळे बोलत होते. बाबर म्‍हणाले, ‘‘या सभेत एकूण ३५ विषय होते. यात विषय क्रमांक ८ मध्ये पालिकेच्या इमारतीच्या उत्तरेकडील बाजू भाडेतत्वावर देणे, विषय क्रमांक १७ आणि २० मध्ये दलित वस्ती अंतर्गत कामे घेणे आणि १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून कामे करणे असे विषय होते. यांत आम्हाला ४ उपसूचना मांडायच्या होत्या. मात्र, सत्ताधारी काँग्रेसच्या नगराध्यक्षांनी विरोधी नगरसेवकांना या उपसूचना देखील मांडू दिल्या नाहीत. विशेष म्हणजे याबाबत नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यां��ी केवळ मला वाटते म्हणून मी उपसूचना मांडू देणार नाही अशी आडमुठी घेतली. मुळात कोणत्या कायद्याद्वारे आणि कोणत्या आधिकारांत आम्हाला उपसूचना मांडू दिल्या गेल्या नाहीत ते सत्ताधाऱ्यांनी खुलासा करावा.’’\n‘‘विटा पालिकेत आम्हा विरोधकांचे सोडून द्या, सत्ताधारी नगर सेवकांनासुद्धा किंमत दिली जात नाही. असा आरोप केला. तसेच दलित वस्ती सुधार मधून शहरातील आंबेडकरनगरातील खुल्या आरक्षित जागेत बौद्ध विहार आणि बगीचा करावा अशी मागणीही बाबर आणि शितोळे यांनी यावेळी केली.\nलाय डिटेक्टर, ब्रेन मॅपिंगद्वारे गुन्ह्यांचा तपास\nसागरेश्‍वर अभयारण्याला भीषण आग\nशिराळ्यात लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ अटक\nखूनप्रकरणी फरारी संशयितास अटक\nनव वर्षात पोलिस प्रशासनात झीरो पेंडन्सी\nबंद कारंजा नागरिकांनी पाडून टाकला\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Drinking-police-beat-the-Home-Guard/", "date_download": "2018-09-24T05:53:02Z", "digest": "sha1:DRFW3M36BQA35EEJSCAMMPGMXZFZI2ER", "length": 5804, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मद्यपि पोलिसाची होमगार्डला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › मद्यपि पोलिसाची होमगार्डला मारहाण\nमद्यपि पोलिसाची होमगार्डला मारहाण\nउंब्रज ता. कराड येथील पोलिस ठाण्यातील एका कर्मचार्‍याने रात्र गस्तीच्या बंदोबस्तात असलेल्या होमगार्डला दारूच्या नशेत शिवीगाळ व मारहाण केली. सदरची घटना रविवार दि.25 फेब्रुवारी रोजी रात्री 11 वा.च्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी फिर्याद घेण्यास पोलिस टाळाटाळ करीत आहेत. दरम्यान सदर घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, मद्यपि पोलिस कर्मचार्‍यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.\nयाबाबत अधिक माहिती अशी की, उंब्रज येथील युवक सुरज खडके हा गेले पाच वर्षांपासून होमगार्ड म्हणून काम करीत आहे. रविवारी रात्री ते अन्य होमगार्डासमवेत बाजारपेठेतील चौकात रात्रगस्तीसाठी हजर होते. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास उंब्रज पोलिस ठाण्याचे कर्मचारी आण्णाराव बाबुराव मारेकर हे मद्यधुंद अवस्थेत तेथे गेले व खडके यांच्यावर शिव्यांचा भडीमार सुरू केला.\nशिवाय त्यांच्या अंगावर धावून जावून काठीने मारहाण केली. यामध्ये खडके यांच्या हाताला दुखापत झाली आहे. येथे उपस्थित हवालदार भुजबळ व भादुले यांनी मारेकर यांना समजवण्याचा प्रयत्न केला.\nदरम्यान खडके यांनी उंब्रज पोलिस ठाण्यात धाव घेतल्यानंतर त्यांना उपचारासाठी पाठविण्यात आले.\nसोमवारी सकाळी खडके व अन्य होमगार्ड उंब्रज पोलिस ठाण्यात हवालदार मारेकर याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी आले मात्र तक्रार घेण्यात टाळाटाळ करण्यात आली. रविवारी रात्री शिवाजी चौकात घडलेला हा प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून मारेकर यांच्या कृत्याची उलटसुलट चर्चा सुरू आहे. दोन महिन्यापूर्वी पाल येथे हवालदार मारेकर यांनी शहापूर येथील एकास दारूच्या नशेत दुचाकी लावण्याच्या किरकोळ कारणावरून मारहाण केली होती.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://x.2286687.n4.nabble.com/-td4642254.html", "date_download": "2018-09-24T05:33:34Z", "digest": "sha1:IRM3WVZWRM2T3VGBIL7JKJBUNOEFQPWO", "length": 1710, "nlines": 37, "source_domain": "x.2286687.n4.nabble.com", "title": "ई-साहित्य - पानिपत ते एकच काय", "raw_content": "\nपानिपत ते एकच काय\nपानिपत ते एकच काय\nप्रलयलोटला सागर उठला खणाणल्या समशेरी\nबसले होते स्वकिय काही म्लेंच मुघलांच्या पायी\nलेकीबाळी त्या घरी घालती\nहिंदु अस्मिता का विसरुनी\nपरि दक्खनी आम्ही मराठे\nसर्वस्व ही राख करावे\nपानिपत ते एकच काय\nअशा आहुत्या लक्ष करु\nहरलो जरी हि रणांगणी जेत्याला जिंकुणी मरु\nश्रीमंत पेशवे सदाशिवराभाऊ सर्व शहीद सरदार आणी लाखभर ज्ञातअज्ञात हुतात्म्यांस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/marathi-cinema-news?amp=1", "date_download": "2018-09-24T05:34:31Z", "digest": "sha1:ZDZKWAOOERIFFNIBYSJJICY4POY3ZV2Z", "length": 4852, "nlines": 89, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "Marathi Movies News | Marathi Cinema News | Marathi Cinema Masala | मराठी चित्रपट | मराठी नाटक | नवीन मराठी चित्रपट", "raw_content": "\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nसोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम\nगुरूवार, 20 सप्टेंबर 2018\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nगुरूवार, 20 सप्टेंबर 2018\nदिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nपुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nअबलख सिनेमात पुन्हा झळकणार प्रार्थना आणि अनिकेतची जोडी\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nगणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम 'नाजूका'\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nजोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट'चा टीझर पोस्टर लाँच\nअगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित\nशुक्रवार, 14 सप्टेंबर 2018\nनृत्य व अभिनयाची सांगड घालणारा कलाकार\nबुधवार, 12 सप्टेंबर 2018\n'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन\nमंगळवार, 11 सप्टेंबर 2018\n'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर\nसोमवार, 10 सप्टेंबर 2018\nगुरूवार, 6 सप्टेंबर 2018\n...अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\n'माझा अगडबम'चे दमदार शीर्षकगीत लॉच\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\n'सविता दामोदर परांजपे' मोठा प्रतिसाद\nबुधवार, 5 सप्टेंबर 2018\n'बोगदा' चित्रपटातील संयमी सुहास ताई\nसुबोध - श्रुतीचे रॉमेंटीक सॉंग लाँच\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\n'बॉईज’ चा डबल दंगा दाखवतोय ‘बॉईज २’ चा टीझर\nशनिवार, 1 सप्टेंबर 2018\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowon-kadvanchijalna-9417", "date_download": "2018-09-24T06:53:50Z", "digest": "sha1:KEOFCOYYW7ZBYM3KW2ZDGJFYQQYPHRY6", "length": 25866, "nlines": 203, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon, kadvanchi,jalna | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दी\nबायोगॅस स्लरीतून मातीची समृध्दी\nमंगळवार, 19 जून 2018\nजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील बायोगॅस प्रकल्पातील स्लरीचा वापर त्यांच्याच द्राक्ष शेतीत वर्षभरात ठराविक अंतराने करण्याचा प्रकल्प मागील अठरा महिने राबविण्यात आला. ही स्लरी अत्यंत परिणामकारक म्हणून सिद्ध झाली आहे. एकूण व्यवस्थापन व सेंद्रिय घटकांची जोड यातून द्राक्षाचे एकरी उत्पादन वाढलेच, शिवाय मातीचा पीएच कमी होऊन सेंद्रिय कर्ब, विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित झाले. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली.\nजालना जिल्ह्यातील कडवंची येथील अठरा शेतकऱ्यांकडील बायोगॅस प्रकल्पातील स्लरीचा वापर त्यांच्याच द्राक्ष शेतीत वर्षभरात ठराविक अंतराने करण्याचा प्रकल्प मागील अठरा महिने राबविण्यात आला. ही स्लरी अत्यंत परिणामकारक म्हणून सिद्ध झाली आहे. एकूण व्यवस्थापन व सेंद्रिय घटकांची जोड यातून द्राक्षाचे एकरी उत्पादन वाढलेच, शिवाय मातीचा पीएच कमी होऊन सेंद्रिय कर्ब, विविध अन्नद्रव्यांचे प्रमाण संतुलित झाले. जमिनीची सुपीकता वाढण्यास मदत झाली.\nजालना जिल्ह्यातील कडवंची गावाने द्राक्षपीक, शेततळ्यांचं गाव म्हणून नावलौकीक मिळवला आहे. त्याचबरोबर जलसंधारणात भरीव काम केलेल्या या गावाने पाण्याचा ताळेबंद मांडण्याचीही कामगिरी केली आहे. अशा या प्रयोगशील गावात नेहमीच दिशादर्शक प्रयोग सुरू असतात. त्यातीलच अलीकडे राबविलेला महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे जैवइंधन अर्थात बायोगॅस स्लरी प्रकल्प.\nद्राक्ष पिकात बायोगॅस स्लरीच्या वापराचा जमिनीतील सेंद्रिय कर्ब व उत्पादकतेवर होणारा परिणाम\nराष्ट्रीय ग्रामीण विकास संस्था आणि पंचायतराज, हैदराबाद, तेलंगणा\n(अधिकारी समावेश- डॉ. डब्ल्यू. आर. रेड्डी, महासंचालक, डॉ. ज्ञानमुद्रा, प्राध्यापक)\nशासकीय ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र, जालना- प्रत्यक्ष प्रकल्प अंमलबजावणी\nएल. ए. शिंदे- व्याख्याते व प्रकल्प संशोधक\nमार्गदर्शन- डॉ. हरिहर कौसडीकर\nप्रकल्प कालावधी- आॅगस्ट २०१६ ते मार्च २०१८\nसहभागी शेतकरी- १८ (प्रत्येकी सहा शेतकऱ्यांचा एक याप्रमाणे तीन गट)\nराष्ट्रीय बायोगॅस आणि खत व्यवस्थापन कार्यक्रम या योजनेतून मौजे कडवंची येथे २००७-०८ नंतर शेतकऱ्यांकडे अनुदानावर बायोगॅस सय��त्रे उभारण्याची मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात आली. औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्‍यातील यसगाव दिघी येथील बद्री साहेबराव दिवटे यांनी त्यासाठी मदत केली. असे प्रकल्प उभारण्याचा त्यांचा व्यवसाय आहे.\nकडवंची- आजचे बायोगॅस प्लॅंट- सुमारे २००\nस्लरी देण्याची पूर्वीची पद्धत\nकडवंची गाव शिवारात सुमारे ५१० हेक्‍टर क्षेत्रावर द्राक्ष लागवड आहे. इथले शेतकरी पूर्वी द्राक्षाला पारंपरिक पद्धतीने म्हणजे शेणापासून स्लरी तयार करून द्यायचे. ती अनेक वेळा कुजत नसल्यामुळे त्यात लाभदायक जीवाणू, अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असायचे.\nबायोगॅस प्रकल्पातून बाहेर पडणारी स्लरी मोठ्या हौदात साठवण्यात येते. ट्रॅक्टर ट्रॉलीचा वापर करून एक हजार लिटर क्षमतेच्या प्लॅस्टिक ड्रमद्वारे ती झाडांना दिली जाते. यात ट्रॅक्टरचा शाप्ट, सक्शन पंप यांचा वापर होतो. या पद्धतीत सुमारे दीड तासात एक एकरभर स्लरी देणे शक्य होते. यासाठी एक ते दोन व्यक्ती पुरेशा ठरतात. पूर्वी याच कामाला मोठा वेळ व चार मनुष्यांची गरज भासायची.\nशेतकऱ्यांच्या बागेत चार रांगा निवडल्या. पैकी दोन रांगांत स्लरीचा वापर व दोन रांगांत वापर नाही.\nऑक्‍टोबर छाटणीनंतर दर तीन महिन्यांनी २५ किलो प्रति झाड याप्रमाणे स्लरीचा वापर.\nपिकाचे उत्पादन मोजण्यासाठी स्लरी दिलेल्या आणि न दिलेल्या द्राक्षाच्या प्रत्येकी दोन\nरांगांतील २० झाडांवरील द्राक्षाचे सरासरी वजन घेतले.\nप्रकल्पाच्या १८ महिन्यांच्या कालावधीत चार वेळा माती नमुन्यांचे शासकीय माती परीक्षण प्रयोगशाळा, औरंगाबाद येथून परीक्षण.\nघटक स्लरीचा वापर होण्यापूर्वी जमिनीचा सामू (पीएच) ८.०१ होता. स्लरी वापरानंतर तो ७. ५२ (ऑक्‍टोबर २०१७ पर्यंत) झाला. स्लरी व वापरलेल्या बागेत तो ८.०४ होता. विद्युत वाहकता (ईसी) स्लरी वापरापूर्वी ०.३२ ds/m होती. ती ०.१३ ds/m झाली. सेंद्रिय कर्ब ०.६५ टक्क्यावरून ०.८१ टक्के झाला. स्लरी न वापरलेल्या बागेत तो ०.५४ टक्के राहिला. द्राक्ष उत्पादकता (हेक्टरी) ३१. ७९ टनांवरून ३९. ९२ टन\nअन्नद्रव्यांचे प्रमाण (किलो प्रति हेक्टर)\nस्फुरदाचे ६०. ९८ वरून १०३. २४, पोटॅशचे ५४७.४८ वरून १७०९. ५७ वर गेले. स्लरीतील उपलब्ध एक टक्के पोटॅश आणि सूक्ष्म जिवाणूंच्या जमिनीतील प्रक्रियेमुळे पोटॅशमध्ये वाढ झाल्याचे आढळले.\nसूक्ष्म अन्नद्रव्यांचे (पी��ीएम प्रमाण सांगायचे तर तांबे (कॉपर) १.३६ वरून ३.२७, लोह ०.५९ वरून ०.९९\nजस्त १.३३ वरून २.०६ तर मॅंगेनीज ०.२५ वरून ७.०८\nसेंद्रिय पदार्थाचे हवाविरहीत अवस्थेत विघटन झालेल्या स्लरीमध्ये सूक्ष्म मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त अाढळले.\nजमिनीचा पीएच कमी झाला. त्यामुळे पिकाला लागणारी अन्नद्रव्ये मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाली.\nस्लरी न वापरलेल्या रांगेतील विद्युत वाहकता पूर्वीएवढीच राहिली. स्लरी वापरल्याने अनेक सेंद्रिय संयुगांची जमिनीतील क्षारांसोबत रासायनिक प्रक्रिया होऊन मुक्त क्षाराच्या प्रमाणात घट झाली. परिणामी विद्युत वाहकतेत घट झाली.\nसेंद्रिय कर्बाचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले. सेंद्रिय कर्ब- नत्र (सी-एन रेशो) १२- १ असा संतुलित ठेवण्याचा प्रयत्न.\nजमीन भुसभुसीत झाली. मुळांना खेळती हवा मिळून पांढऱ्या मुळ्यांच्या संख्येत वाढ झाली.\nऊस, सूर्यफूल, डाळिंब यानंतर कडवंचीत द्राक्षबागा ठळकपणे दिसतात. बायोगॅसमुळे इंधन खर्च वाचलाच. शिवाय स्लरी वापराने जमीन भुसभुशीत व कसदार होऊ लागली. आहे. अन्नद्रव्यांची उपलब्धता वाढण्यासह उत्पादनही वाढण्यास मदत झाली.\nस्लरीच्या वापराने जमिनीचा व द्राक्षाचा दर्जा सुधारला. रासायनिक खते वापरण्याचे प्रमाणही निम्म्यावर आले.\nबायोगॅसचा दहा वर्षांपासून वापर सुरू आहे. स्लरीमुळे जमिनीची सुपीकता टिकवण्याबरोबर\nउत्पादन वाढण्यास मदत होत आहे.\nस्लरीच्या वापराने लाभदायक सूक्ष्मजीवांची संख्या वाढली आहे. माती जिवंत झाली आहे. शेती शाश्वत करण्याकडे कडवंचीतील शेतकऱ्यांची वाटचाल सुरू झाली आहे.\n-एल. ए. शिंदे- ९४२३७१२७८१\nबायोगॅस biogas गॅस gas द्राक्ष शेती इंधन शीर्षक विकास हैदराबाद खत fertiliser औरंगाबाद aurangabad गंगा व्यवसाय profession ऊस\nकाही शेतकऱ्यांनी स्लरी खड्ड्यातही साठवून ठेवली आहे.\nकैलास व संजय क्षीरसागर यांच्या बागेत स्लरी देण्याचे सुरू असलेले काम.\n-स्लरीच्या वापरामुळे द्राक्षांचा दर्जा असा सुधारला होता.\n-बायोगॅस संयंत्र नसल्यास पारंपरिक पद्धतीने स्लरी वापराचे प्रात्यक्षिक.\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.com/28-february/", "date_download": "2018-09-24T05:36:59Z", "digest": "sha1:F44MEGBCPF7VNUOG57O2CLO4LUKZLCG4", "length": 6336, "nlines": 97, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२८ फेब्रुवारी - राष्ट्रीय विज्ञान दिन - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\n२८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन\n२८ फेब्रुवारी – घटना\n१८४९: अमेरिकेच्या पूर्व आणि पश्चिम किनार्‍यांमध्ये नियमित जहाजसेवा सुरू झाली. न्यूयॉर्कहुन निघालेले एस. एस. कॅलिफोर्निया हे जहाज ४ महिने व २१ दिवसांनी सॅनफ्रान्सिस्कोला पोहोचले. १९२२:...\n२८ फेब्रुवारी – जन्म\n१८७३: सायमन कमिशन या आयोगाचे अध्यक्ष सर जॉन सायमन यांचा जन्म. (मृत्यू: ११ जानेवारी १९५४) १८९७: मराठी ग्रंथकार डॉ. शंकर दामोदर पेंडसे यांचा जन्म. (मृत्यू: २३ ऑगस्ट १९७४) १९०१: रसायनशास्त्रज्ञ...\n२८ फेब्रुवारी – मृत्यू\n१९२६: स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १८७४ - नाशिक) १९३६: पं. जवाहरलाल नेहरू यांच्या पत्‍नी कमला नेहरू यांचे निधन. (जन्म:...\n१ फेब्रुवारी – जागतिक बुरखा/हिजाब दिन\n२ फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन\n४ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन\n१२ फेब्रुवारी – जागतिक महिला आरोग्य दिन\n१३ फेब्रुवारी – जागतिक रेडीओ दिन\n१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे\n१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती\n२० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन\n२१ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन / जागतिक स्वयंसेवी संस्था दिन\n२८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळव���ण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/kumbh-rashi-bhavishya-aquarius-today-horoscope-in-marathi-04092018-122665833-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:14:20Z", "digest": "sha1:DSLADP73UBVWQAPF4HLCG7GC65FICCRQ", "length": 9248, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "कुंभ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Kumbh Rashi Bhavishya | Today Aquarius Horoscope in Marathi - 4 Sep 2018 | कुंभ राशिफळ, 4 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकुंभ राशिफळ, 4 Sep 2018: आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत आणि कोणत्या गोष्टींमध्ये राहावे सांभाळून\nToday Aquarius Horoscope (11 ऑगस्ट 2018, कुंभ राशिफळ | Aajche Kark Rashifal): जाणून घ्या, कशी राहील लव्ह-लाइफ आणि आज काय चांगले घडू शकते तुमच्यासोबत\nकुंभ राशी, 4 Sep 2018 (Aajche Kumbh Rashi Bhavishya): कुंभ राशी असल्यामुळे तुमची सर्वात खास गोष्टी म्हणजे तुम्ही अनेक तास ध्यान केंद्रित करू शकता. आज तुम्ही तुमच्या या गोष्टीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करावा. तुमच्या राशीसाठी चंद्र सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. चंद्राची शुभ स्थिती तुम्हाला शत्रूवर विजय मिळवून देऊ शकते. दिव्य मराठीच्या पेजवर जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील, काय सांगतात ग्रह-तारे.\nपॉझिटिव्ह - लोकांची मदत कराल. तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्यांची जाणीव होईल आणि तुम्ही त्यांना चांगल्याप्रकारे निभवाल. जवळील लोकांची सहानुभूती ठेवा. लोक तुमच्याकडून आनंदी असेल. काही महत्त्वपूर्ण प्रकरणांमध्ये तुम्हाला गंभीरतेने विचार करावा लागेल. ऑफिसमध्ये आपल्या कामात सोबतच्या लोकांपूढेही निघू शकतात. नशिबानं पुर्ण झालेले काम तुम्हाला आनंद देऊ शकेल. सफलतेचा पुरस्कारही तुम्हाला मिळू शकतो. तुम्हाला अनोळखी व्यक्तीकडून सहयोग मिळेल. दुसऱ्यांची मदत करा. दुसऱ्यांशी गोड बोला.\nनिगेटिव्ह - काही लोक गुपीत पद्धतीने तुम्हाला विरोध करु शकतात. अशास्थितीमध्ये तुम्हाला सावधान राहावे लागेल. दुसऱ्यांना कमी लेखण्याचा तुम्ही प्रयत्न करत असाल तर, स्वत:चे नुकसान होऊ शकते. कोणत्या प्रकारच्या राजनीतीमध्ये तुम्ही गोंधळू शकता. याने तुमचा वेळही खराब होऊ शकतो. थकवा आणि तणाव परिस्थितींमध्ये अडकून राहण्यापासून स्वत:ला वाचवा. ऑफिसमध्ये कठिन स्थितीही बनू शकते. तुम्ही कोणताही महत्वपूर्ण निर्णय घेण्यापुर्वी त्याच्याव���षयी विचार करा.\nकाय कराल - आपली बहिण, मावशी किंवा कोणत्याही मैत्रिणीला मिठाई खाऊ घाला.\nलव्ह - तुमची लव्ह लाईफ सामान्य असेल. दिवसही आनंदी असेल. पार्टनरही तुमच्या भावनेची किंमत करेल.\nकरिअर - कार्यक्षेत्रामध्ये सहयोग तर मिळणार नाही, पण स्वत:च्या हिम्मतीवर महत्वपूर्ण काम तुम्ही कराल. शेयर मार्केटमध्ये फायदा होण्याचे योग बनत आहे. विद्यार्थ्यांना अधिक मेहनत करावी लागेल.\nहेल्थ - अधिक मेहनतीने परेशान होऊ शकतात. डोकेदुखीही होऊ शकते.\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील सोमवार\nअनंत चतुर्दशी : बॅडलक दूर करण्यासाठी आज करा या 5 पैकी कोणताही 1 उपाय\nआजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील रविवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B9%E0%A4%B8%E0%A5%80", "date_download": "2018-09-24T06:13:41Z", "digest": "sha1:7OAZOP7RKQGYVEAY55TDZMBR7TLCCBCA", "length": 8747, "nlines": 135, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मायकेल हसी - विकिपीडिया", "raw_content": "\nपूर्ण नाव मायकेल Edward Killeen हसी\nजन्म २७ मे, १९७५ (1975-05-27) (वय: ४३)\nउंची ५ फु ११ इं (१.८ मी)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने medium\nक.सा. पदार्पण (३९३) ३ नोव्हेंबर २००५: वि वेस्ट ईंडीझ\nशेवटचा क.सा. २२ मे २००८: वि वेस्ट ईंडीझ\nआं.ए.सा. पदार्पण (१५०) १ फेब्रुवारी २००४: वि भारत\nएकदिवसीय शर्ट क्र. ४८\n१९९४ – Western ऑस्ट्रेलिया\n२००८ चेन्नई सुपर किंग्स (IPL)\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लि.अ.\nसामने २३ ८५ २०३ २७७\nधावा २,२४५ २,११३ १७,७४८ ८,६८७\nफलंदाजीची सरासरी ७४.८३ ५५.६० ५४.४४ ४४.०९\nशतके/अर्धशतके ८/९ २/१२ ४७/७८ ११/६२\nसर्वोच्च धावसंख्या १८२ १०९* ३३१* १२३\nचेंडू ३० १९२ १,४७० ७३८\nबळी - २ २० २०\nगोलंदाजीची सरासरी - ८३.५० ३९.७५ ३८.०५\nएका डावात ५ बळी - – - -\nएका सामन्यात १० बळी - n/a - n/a\nसर्वोत्तम गोलंदाजी - १/२२ ३/३४ ३/५२\nझेल/यष्टीचीत २१/– ४९/– २२२/– १४१/–\n२७ मे, इ.स. २००८\nदुवा: Cricinfo (इंग्लिश मजकूर)\nऑस्ट्रेलिया क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\n१४ पाँटिंग(ना.) •५७ हड्डिन •३३ वॅट्सन •२३ क्लार्क •४८ मायकेल हसी •२९ डेव्हिड हसी •७ व्हाइट •३६ पेन •४९ स्मिथ •४१ हेस्टिंग्स •२५ जॉन्सन •४३ हॉरित्झ •५८ ली •३२ ट���ट •४ बॉलिंजर •प्रशिक्षक: टिम नील्सन\nऑस्ट्रेलिया संघ - क्रिकेट विश्वचषक, २००७ (विजेता संघ)\n8 क्लार्क • 11 मॅकग्रा • 14 पाँटिंग (क) • 17 हॉग • 18 गिलख्रिस्ट • 23 मा. क्लार्क • 25 जॉन्सन • 28 हेडन • 31 हॉज • 32 वॉट्सन • 33 टेट • 48 हसी • 57 हॅडिन • 58 ली • 59 ब्रॅकेन • 63 सिमन्ड्स • प्रशिक्षक: बुकॅनन\nचेन्नई सुपर किंग्स संघ - २०१० २०-२० चँपियन्स लीग (विजेता संघ)\nमुरली विजय • सुरेश रैना • मॅथ्यू हेडन • सुब्रमण्यम बद्रीनाथ • मायकेल हसी • अनिरूध्द श्रीकांत • अल्बी मॉर्केल • महेंद्रसिंग धोणी (क) • मुथिया मुरलीधरन • आर अश्विन • डग बोलींजर • शादाब जकाती • लक्ष्मीपती बालाजी • थिलन तुषारा • जोगिंदर शर्मा •प्रशिक्षक: स्टीफन फ्लेमिंग\nसाचा:देश माहिती चेन्नई सुपर किंग्स\nइ.स. १९७५ मधील जन्म\nइ.स. १९७५ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n२७ मे रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nचेन्नई सुपर किंग्स माजी खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nऑस्ट्रेलियाचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी १२:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-304.html", "date_download": "2018-09-24T05:37:37Z", "digest": "sha1:S6ZDVBABCT6E7GVB3TY2XMX4IOT6ZQVH", "length": 5844, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बलात्कार करून तरुणीची निर्घृण हत्या; कोपरगाव येथील घटना. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nबलात्कार करून तरुणीची निर्घृण हत्या; कोपरगाव येथील घटना.\nदैनिक दिव्य मराठी :- कोपरगाव तालुक्यातील दहिगांव बोलका येथील ३० वर्षीय तरुणीसोबत प्रेमसबंध निर्माण करून तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिची दगडाने ठेचून हत्या केला. ही घटना शुकवारी मध्यरात्री घडली. दरम्यान, आरोपीचा मृतदेह संवत्सर रेल्वे पुलाखाली आढळला. ही हत्या की आत्महत्या याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याने या प्रकरणाचे गूढ अधिक वाढले आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nदशरथवाडी संवत्सर गोदावरी डावा कालव्यावरील पुलाखाली शुक्रवारी ३० वर्षीय युवतीचा मृतदेह आढळला. मृत युवतीच्या आईने दिलेल���या फिर्यादीत म्हटले आहे की, आरोपी संदीप कांबळे याचे मुलीबरोबर प्रेमसंबंध होते. त्याने तिच्यावर अत्याचार करून तिला ठार मारले. व त्यानंतर स्वत: रेल्वे रुळावर जाऊन आत्महत्या केली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nफिर्यादीवरुन कोपरगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, रेल्वे गँगमन मोहम्मद मक्सुद आलम याने दिलेल्या खबरीवरुन संदीप कांबळे याचा मृतदेह संवत्सर रेल्वे पुलाखाली आढळला. त्याच्या डोक्यास मागील बाजूस मार लागून मोठी जखम होती.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/antararastriya-duradhvani-kramanka+Malesiya.php", "date_download": "2018-09-24T05:15:04Z", "digest": "sha1:PI64EHUXAXOQV7K7S742GFAYMDSK23NB", "length": 10229, "nlines": 21, "source_domain": "www.desakoda.info", "title": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मलेशिया", "raw_content": "आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मलेशिया\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मलेशिया\nदेशाचे नाव वा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक प्रविष्ट करा:\nयेथून अँगोलाअँग्विलाअँटिगा आणि बार्बुडाअझरबैजानअफगाणिस्तानअमेरिकन सामोआअमेरिकेची संयुक्त संस्थाने (अमेरिका)अरूबाअल्जीरियाअसेन्शन द्वीपआंदोराआइसलँडआयर्लंडआर्जेन्टिनाआर्मेनियाआल्बेनियाइंडोनेशियाइक्वेटोरीयल गिनीइक्वेडोरइजिप्तइटलीइथियोपियाइराकइराणइरिट्रियाइस्रायलउझबेकिस्तानउत्तर कोरियाउत्तर मेरियाना द्वीपसमूहउरुग्वेएल साल्व्हाडोरएस्टोनियाऑस्ट्रियाऑस्ट्रेलियाओमानकंबोडियाकझाकस्तानकतारकाँगोचे प्रजासत्ताककाँगोचे लोकशाही प्र���ासत्ताककामेरूनकिरिबाटीकिर्गिझस्तानकुवेतकूक द्वीपसमूहकॅनडाकेनियाकेप व्हर्देकेमन द्वीपसमूहकोकोस द्वीपसमूहकोत द'ईवोआरकोमोरोसकोलंबियाकोसोव्होकोस्टा रिकाक्युबाक्रोएशियागयानागांबियागिनीगिनी-बिसाउगॅबनग्रीनलँडग्रीसग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रग्रेनेडाग्वातेमालाग्वादेलोपघानाचागोस द्वीपसमूहचाडचिलीचीनचेक प्रजासत्ताकजपानजमैकाजर्मनीजिबूतीजिब्राल्टरजॉर्जियाजॉर्डनझांबियाझिंबाब्वेटांझानियाटोंगाटोकेलाउटोगोट्युनिसियाडेन्मार्कडॉमिनिकन प्रजासत्ताकडॉमिनिकाताजिकिस्तानतुर्कमेनिस्तानतुर्कस्तानतुवालूतैवान (चीनचे प्रजासत्ताक) त्रिनिदाद व टोबॅगोथायलंडदक्षिण आफ्रिकादक्षिण कोरियादक्षिण सुदाननामिबियानायजरनायजेरियानिकाराग्वानेदरलँड्सनेदरलँड्स अँटिल्सनेपाळनॉरफोक द्वीपनॉर्वेनौरून्युएन्यू कॅलिडोनियान्यू झीलंडपनामापलाउपाकिस्तानपापुआ न्यू गिनीपिटकेर्न द्वीपसमूहपूर्व तिमोरपॅलेस्टाईनपेराग्वेपेरूपोर्तुगालपोलंडफिजीफिनलंडफिलिपाईन्सफेरो द्वीपसमूहफॉकलंड द्वीपसमूहफ्रान्सफ्रेंच गयानाफ्रेंच पॉलिनेशियाबर्किना फासोबर्म्युडाबल्गेरियाबहरैनबहामासबांगलादेशबार्बाडोसबुरुंडीबेनिनबेलारूसबेलिझबेल्जियमबॉस्निया आणि हर्झगोव्हिनाबोत्स्वानाबोलिव्हियाब्राझीलब्रुनेईभारतभूतानमंगोलियामकाओमध्य आफ्रिकेचे प्रजासत्ताकमलावीमलेशियामाँटेनिग्रोमादागास्करमायक्रोनेशियामार्टिनिकमार्शल द्वीपसमूहमालदीवमालीमाल्टामॅसिडोनियामेक्सिकोमॉरिटानियामॉरिशसमोझांबिकमोनॅकोमोरोक्कोमोल्दोव्हाम्यानमार (ब्रह्मदेश)यमनचे प्रजासत्ताकयुक्रेनयुगांडारशियारेयूनियोंरोमेनियार्‍वान्डालक्झेंबर्गलाओसलात्व्हियालायबेरियालिथुएनियालिश्टनस्टाइनलीबियालेबेनॉनलेसोथोवालिस व फ्युतुना द्वीपसमूहव्हानुआतूव्हियेतनामव्हॅटिकन सिटीव्हेनेझुएलाश्रीलंकासंयुक्त अरब अमिरातीसर्बियासाओ टोमे व प्रिन्सिपसान मारिनोसामो‌आसायप्रससिंगापूरसिंट मार्टेनसियेरा लिओनसीरियासुदानसुरिनामसेंट किट्स आणि नेव्हिससेंट पियेर व मिकेलोसेंट लुसियासेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्ससेंट हेलेनासेनेगालसेशेल्ससॉलोमन द्वीपसमूहसोमालियासौदी अरेबियास्पेनस्लोव्हाकियास्लोव्हे���ियास्वाझीलँडस्वित्झर्लंडस्वीडनहंगेरीहाँग काँगहैतीहोन्डुरास\nयेथे राष्ट्रीय क्षेत्र कोडमधील सुरुवातीचे शून्य वगळणे आवश्यक आहे. अशा प्रकारे, क्रमांक 08765.123456 देश कोडसह 0060.8765.123456 बनतो.\nआम्ही आपल्यासाठी चांगली यात्रा आणि/किंवा यशस्वी व्यवसाय करार इच्छितो\nवापराकरिता सूचना: आंतरराष्ट्रीय टेलिफोन कॉल्ससाठी आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक देशात अंतर्गत कॉल करत असताना शहरासाठीच्या स्थानिक क्षेत्र कोडसारखेच असतात. अर्थातच, याचा अर्थ असा नाही की परदेशात करायच्या फोन कॉल्ससाठी स्थानिक क्षेत्र कोड वगळता येतात. आंतरराष्ट्रीय कॉल्ससाठी, एखाद्याला जो सामान्यतः 00 ने सुरू होतो असा आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक डायल करून सुरुवात करावी लागते, नंतर राष्ट्रीय क्षेत्र कोड, तथापि, सामान्यतः सुरुवातीचे शून्य वगळून, आणि शेवटी, नेहमीप्रमाणे तुम्हाला बोलायचे आहे त्या व्यक्तीचा क्रमांक. म्हणून, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड वा अन्य देशातून येणाऱ्या कॉल्ससाठी मलेशिया या देशात अंतर्गत कॉल करण्यासाठी वापरायचा क्रमांक 08765.123456 0060.8765.123456 असा होईल.\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक मलेशिया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+604+ca.php", "date_download": "2018-09-24T05:41:52Z", "digest": "sha1:V2GAO222HDG3QVWBSCIGYYA4LAPTDLTY", "length": 3591, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 604 / +1604 (कॅनडा)", "raw_content": "क्षेत्र कोड 604 / +1604\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nक्षेत्र कोड 604 / +1604\nक्षेत्र कोड: 604 (+1 604)\nआधी जोडलेला 604 हा क्रमांक British Columbia (Vancouver) क्षेत्र कोड आहे व British Columbia (Vancouver) कॅनडामध्ये स्थित आहे. जर आपण कॅनडाबाहेर असाल व आपल्याला British Columbia (Vancouver)मधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. कॅनडा देश कोड +1 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला British Columbia (Vancouver)मधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +1 604 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात के���ा जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनBritish Columbia (Vancouver)मधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +1 604 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 001 604 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 604 / +1604 (कॅनडा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-shastra/vastu-shastra-right-place-for-money-plant-116061000017_2.html", "date_download": "2018-09-24T05:27:08Z", "digest": "sha1:KK5HACW66Z2LDQWHRICUY5CLOERLONIL", "length": 14041, "nlines": 153, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान\nया दिशेचे दैवत गणपती आणि प्रतिनिधी शुक्र असल्यामुळे मनी प्लांट आग्नेय अर्थात दक्षिण-पूर्वीकडे लावणे योग्य आहे.\nगणपती अमंगळाचा नाश करणारे आणि शुक्र सुख-समृद्धी देणारे. याव्यतिरिक्त शुक्र ग्रहाला वेळाचे कारण मानले आहेत. म्हणून मनी प्लांट आग्नेय दिशेत लावावे.\nगुरूवारी करू नये हे काम...\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)\nअशा घरात राहते पैशांची चणचण आणि आजारपण\nस्वप्नात जर ह्या 5 वस्तू दिसतील तर नक्कीच श्रीमंत व्हाल\nघरातील सुख- शांतीसाठी काही सोपे वास्तू टिप्स\nयावर अधिक वाचा :\nसावध व्हा.... मनी प्लांटने होऊ शकतं आर्थिक नुकसान\nVastu Article घरासाठी वास्तू टिप्स\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अ���ेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\nओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश \nअस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\nकौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी ��नुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/dr-shinde-absent-ratnagiri-government-hospital-34936", "date_download": "2018-09-24T06:03:41Z", "digest": "sha1:ZBB54DDBGNNANFHVE3ES2EQ4U7EUYCCX", "length": 11620, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "dr. shinde absent in ratnagiri government hospital रत्नागिरीमधील सेवेत डॉ. शिंदे दोन वर्षे गैरहजर | eSakal", "raw_content": "\nरत्नागिरीमधील सेवेत डॉ. शिंदे दोन वर्षे गैरहजर\nमंगळवार, 14 मार्च 2017\nरत्नागिरी - येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात शासकीय सेवेत सतत गैरहजर राहून एका वैद्यकीय अधिकाऱ्याने दौंड (जि. पुणे) येथे वेगळेच प्रताप केल्याचे पुढे आले आहे. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे याला गर्भलिंग चाचणी केल्याप्रकरणी पुण्यात अटक झाली आहे. कारवाईबाबत जिल्हा रुग्णालय प्रशासनाला माहिती मिळाली असून, संबंधित डॉक्‍टरची शासकीय सेवा रद्द करावी, असा अहवाल शासनाला दिल्याची माहिती जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या सूत्रांनी दिली.\nम्हैसाळ (जि. सांगली) येथील भ्रूणहत्याकांड उघडकीस आल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली. त्या पाठोपाठ दौंड (जि. पुणे) येथे आणखी एक प्रकार उघड झाला. डॉ. मधुकर चंद्रकांत शिंदे, औतारी, आटोळे यांना बिरोबाची वाडी येथे तीन महिलांचे सोनोग्राफीद्वारे गर्भलिंग निदान करताना ताब्यात घेतले होते. पुढील तपासासाठी त्यांना अटक करून न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे. डॉ. शिंदे याच्यावर झालेल्या या कारवाईनंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाने त्याच्याबाबतचा सर्व अहवाल शासनाला सादर केला आहे. डॉ. शिंदे या प्रकरणातील सूत्रधार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.\nडॉ. मधुकर शिंदे रत्नागिरीत शासकीय सेवेत आहे; मात्र गेली दोन वर्षे तो येथे गैरहजर आहे. 2015मध्ये जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत हजर झाला; मात्र त्यानंतर तो सतत गैरहजर राहू लागला. रुग्णालयाने त्याला हजर होण्याबाबत वारंवार नोटिसा पाठवल्या; परंतु त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nपंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा...\nपुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप\nपुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/maharashtra/214-disappearance-ballroom-dump-women-and-child-development-department/", "date_download": "2018-09-24T06:32:05Z", "digest": "sha1:MBVONYOSVJHDGC6CPHNB3SJIRATE2UT5", "length": 27013, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "214 Disappearance Of Ballroom, Dump Of Women And Child Development Department | २१४ बालगृहांची मान्यता रद्द, महिला व बालविकास विभागाचा द��का | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\n२१४ बालगृहांची मान्यता रद्द, महिला व बालविकास विभागाचा दणका\nमुंबई : बोगस आढळलेल्या क व ड श्रेणीतील तब्बल २१४ बालगृहांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी घेतला.\nमुंबई : बोगस आढळलेल्या क व ड श्रेणीतील तब्बल २१४ बालगृहांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय महिला व बालविकास विभागाने शुक्रवारी घेतला. तेथील बालकांना अ आणि ब श्रेणीच्या बालगृहांमध्ये सामावून घेण्यात येणार आहे. या संस्थांना नवीन बालगृहासाठी अर्जही करता येणार नाही.\nमूलभूत सुविधा नसताना, बोगस मुलांचे प्रवेश दाखवून बालगृहे चालविली जात असल्याची बाब समोर आल्याने तपासणीसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समिती नेमली होती. ही बालगृहे अनाथ व निराधार मुलांसाठी चालविली जातात. आता महिला व बालविकास विभागाने असा निर्णय घेतला आहे की, यापुढे अ आणि ब श्रेणीची बालगृहेच अनुदानास पात्र असतील. ब श्रेणीच्या बालगृहांना सुधारण्यास एक संधी दिली जाईल. सहा महिन्यांच्या आत त्यांनी अ श्रेणी मिळवावी, असे बजावले आहे. २०१७-१८ या वर्षासाठी वितरित केलेले ७० टक्के सहायक अनुदान अ श्रेणीच्या ४७६ आणि ब श्रेणीच्या २७३ बालगृहांना देण्यात येणार आहे. ही बालगृहे बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता.\n>बालगृहे बंद करण्याचा सपाटाच सरकारने लावला आहे. सर्वांना एकच फुटपट्टी लावणे योग्य नाही. प्रवेशाचे जाचक निकष लावून कोंडी केली जात आहे. - शिवाजी जोशी,\nबालविकास संस्थाचालक व कर्मचारी संघटना\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n22 तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या 'राजाला भक्तिम��� निरोप'\nविषबाधा विदर्भात, उपाययोजना मराठवाड्यात\nGanesh Visarjan 2018 : राज्यभरात लाडक्या गणरायाला थाटात निरोप\nGanesh Visarjan 2018 : मानाच्या गणपतींचे विसर्जन संपन्न ,पावणे आठ तास चालली मिरवणूक\nMaharashtra News: राज्यातील टॉप 10 बातम्या - 23 सप्टेंबर\nGanesh Visarjan 2018 : .....आणि कारमधून आले गणपती बाप्पा\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-24T05:45:31Z", "digest": "sha1:X5KXZADEYIMLDQZPRXGZF6TAILBSHTHM", "length": 15524, "nlines": 167, "source_domain": "discoverpune.com", "title": "अपघातानंतर संतप्त जमावाने एक तास रोखून धरला बारामती रस्ता - DiscoverPune", "raw_content": "\nअपघातानंतर संतप्त जमावाने एक तास रोखून धरला बारामती रस्ता\nउंडवडी : आपल्या गाडीखाली दोन शाळकरी मुली चिरडल्यानंतर शिवसेनेचा बारामती शहरप्रमुख पप्पू माने हा घटनास्थळावरुन पळून गेला. जोपर्यंत आपघातग्रस्त गाडीतील सर्व व्यक्ती हजर करत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलिसांची गाडी सोडणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तब्बल एक तास बारामती – मोरगाव रस्ता बंद असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.\nघटनास्थळावर बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांना समाजावून सांगून जमाव पांगवला. आणि रस्ताही मोकळा करून संबंधित कार्यकर्त्याला घेऊन पोलिस निघून गेले.\nदरम्यान, पप्पू माने याने आपल्या कार्यकर्त्याला फोन करून घटनास्थळी गाडी आणण्यासाठी पाठवले होते. संबंधित कार्यकर्ता घटनास्थळाजवळ येताच संतप्त जमावाला कळल्याने त्या कार्यकर्त्याला पकडून बेदम मारहाण केली. घटनास्थळावर पोलिस आल्यानंतर संशयित कार चालकास पोलिसानी ताब्यात घेऊन गाडीत घातले.\nमात्र तीव्र जमावाने पोलिसांची गाडी तब्बल दीड तास अडवली. तसेच बारामती मोरगाव रस्ता रोखून धरला.यामध्ये संतप्त महिलांचाही समावेश आहे. पोलिसांच्या गाडीला काही ग्रामस्थांनी वेढा घातला. घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर उपस्थित झाले. पोलिसांचे संख्या बळ कमी पडल्याने पोलिसांचा नाईलाज झाला.\nबारामती – मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागज हद्दीत लष्करवस्ती नजिक पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्य�� झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. आज सकाळी अंजनगाव ( ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणेहून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने समीक्षा मनोज विटकर (वय 12) व विद्या ज्ञानेश्वर पवार ( वय 13) (दोघीही रा. कऱ्हावागज ता. बारामती) या जागेवर मृत्युमुखीं पडल्या. या घटनेनंतर चालक फरारी झाला असून संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली आहे. या घटनेने बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे.\n‘ई सकाळ’वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करा: शहीद जवानाच्या वडीलांची\nभावनादेशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती\nसुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले\nसिंधुदुर्गच्या रुग्णांचा आधारवड कोलमडला\nएपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nसणच बंद करण्याचे आदेश काढा – ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर\nअपघातानंतर संतप्त जमावाने एक तास रोखून धरला बारामती रस्ता\nउंडवडी : आपल्या गाडीखाली दोन शाळकरी मुली चिरडल्यानंतर शिवसेनेचा बारामती शहरप्रमुख पप्पू माने हा घटनास्थळावरुन पळून गेला. जोपर्यंत आपघातग्रस्त गाडीतील सर्व व्यक्ती हजर करत नाहीत तोपर्यंत आम्ही पोलिसांची गाडी सोडणार नाही. असा पवित्रा ग्रामस्थांनी घेत तब्बल एक तास बारामती – मोरगाव रस्ता बंद असून दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. या ठिकाणी तणावाचे वातावरण होते.\nघटनास्थळावर बारामती विभागाचे अप्पर पोलिस अधीक्षक संदीप पखाले दाखल झाले. त्यांनी संतप्त ग्रामस्थांना समाजावून सांगून जमाव पांगवला. आणि रस्ताही मोकळा करून संबंधित कार्यकर्त्याला घेऊन पोलिस निघून गेले.\nदरम्यान, पप्पू माने याने आपल्या कार्यकर्त्याला फोन करून घटनास्थळी गाडी आणण्यासाठी पाठवले होते. संबंधित कार्यकर्ता घटनास्थळाजवळ येताच संतप्त जमावाला कळल्याने त्या कार्यकर्त्याला पकडून बेदम मारहाण केली. घटनास्थळावर पोलिस आल्यानंतर संशयित कार चालकास पोलिसानी ताब्यात घेऊन गाडीत घातले.\nमात्र तीव्र जमावाने पोलिसांची गाडी तब्बल दीड तास अडवली. तसेच बारामती मोरगाव रस्ता रोखून धरला.यामध्ये संतप्त महिलांचाही समावेश आहे. पोलिसांच्या गाडीला काही ग्रामस्थांनी वेढा घातला. घटन��स्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी बापू बांगर उपस्थित झाले. पोलिसांचे संख्या बळ कमी पडल्याने पोलिसांचा नाईलाज झाला.\nबारामती – मोरगाव रस्त्यावरील कऱ्हावागज हद्दीत लष्करवस्ती नजिक पजेरो गाडीने जोरदार धडक दिल्याने दोन शाळकरी मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी साडेसात वाजण्याच्या दरम्यान घडली. आज सकाळी अंजनगाव ( ता. बारामती) येथील सोमेश्वर विद्यालयात या मुली निघाल्या होत्या. पुणेहून भरधाव वेगाने आलेल्या पजेरो गाडीने समोरून धडक दिल्याने समीक्षा मनोज विटकर (वय 12) व विद्या ज्ञानेश्वर पवार ( वय 13) (दोघीही रा. कऱ्हावागज ता. बारामती) या जागेवर मृत्युमुखीं पडल्या. या घटनेनंतर चालक फरारी झाला असून संतप्त जमावाने गाडी पेटवून दिली आहे. या घटनेने बारामती तालुक्यावर शोककळा पसरली आहे.\n‘ई सकाळ’वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करा: शहीद जवानाच्या वडीलांची\nभावनादेशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती\nसुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले\nसिंधुदुर्गच्या रुग्णांचा आधारवड कोलमडला\nएपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nसणच बंद करण्याचे आदेश काढा – ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर\nबारामती रस्ता पोलिस खून महिला women चालक\nबारामती, घटना, Incidents, रस्ता, तण, weed, विभाग, Sections, पोलिस, फोन, खून, महिला, women, सकाळ, चालक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/gujarat-news/2", "date_download": "2018-09-24T05:36:17Z", "digest": "sha1:Z26AOSNK37ZTONP7ZJERVVGAHRH2OEXK", "length": 33425, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Gujarat in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nरेप करून हातात ठेवले 10 रुपये: म्हणाला, बेटा कुणाला सांगू नकोस; 52 वर्षांच्या घरमालकाला अटक\nसुरत - शहरातील चलथाण परिसरात शुक्रवारी एका 52 वर्षीय घरमालकाने आपल्या भाडेकरुंच्या अवघ्या 9 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला. चिमुकली रडताना घरी पोहोचली तेव्हा आईने विचारले. त्याचवेळी तिने आपल्यावर घडलेला अत्याचार सांगितला. आरोपीने या मुलीला 10 रुपये आणि चॉकलेटचे अमीष देऊन गॅरेजमध्ये बोलावले. यानंतर गुंगीचे औषध देऊन तिच्यावर बलात्कार केला. वेदनेने किंचाळून ती शुद्धीवर तेव्हा नराधमाने तिच्या हातात 10 रुपये आणि चॉकलेट ठेवला. तसेच कुणालाही सांगू नकोस असे म्हटले. या घटनेव��� संतप्त...\nVideo: मद्यधुंद अवस्थेत सापाला मांडीवर बसवले, फना पकडला; मग घडले असे काही...\nअहमदाबाद - गुजरातच्या नवसारी जिल्ह्यातून आलेला हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये एक व्यक्ती जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक कोब्राला मांडीवर घेऊन बसला. एवढेच नव्हे, तर वारंवार त्याचा फना पकडून खेळत होता. या दरम्यान सापाने त्याच्या हाताचा 3-4 वेळा चावा घेतला. त्याला रस्तयावरून जाणाऱ्या आणि व्हिडिओ बनवणाऱ्यांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याची परिस्थिती अजुनही चिंताजनक आहे. रस्त्यावर फिरतानाच पकडला कोब्रा नवसारी जिल्ह्यात एका रस्त्यावरून जाताना...\nVideo:ढकलत ढकलत चोरून नेत होता मौल्यवान हिरा, हा आहे जगातील सर्वात चिमुरडा चोर\nसूरत - हिऱ्याच्या कोणत्याही कारखान्यामधून चोरी करणे ही सोपी गोष्ट नाही. फक्त CCTV कॅमरेच नव्हे तर याठिकाणी इतर सुरक्षा व्यवस्थाही एवढी चोख असते की, कोणाला हिरा लपवूनही बाहेर नेता येत नाही. पण या लहानग्या चोराने सर्वांनाच धक्का दिला. याला पाहिल्यानंतर हा जगातील सर्वात लहान चोर असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. गुजरातच्या सूरत आणि मुंबईमध्ये हिऱ्याचा मोठा व्यापार आहे. दोन्ही ठिकाणी अगदी लहान लहान घरांमध्येही हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम होते. पावसामध्ये विविध किडे, माश्या मोठ्या...\nपडदा लावून बाळाला दूध पाजत होती महिला, मागे सुरू होता वेगळाच कार्यक्रम; पाहा Video\nसुरत - गुजरातच्या कतारगाम परिसरात 6 महिलांनी मिळून एका गार्मेंट शॉपवर दरोडा टाकला. या महिलांनी दुकानातून 70 हजार रुपयांचा माल पळवला. त्यांच्या चोरी करण्याची पद्धत अशी होती, की कुणालाही संशय आला नाही. त्यांनी हा दरोडा अतिशय योजनाबद्धरित्या टाकला. प्लॅनिंगनुसार, त्या महिलांपैकी एकीने चक्क बाळाला दूध पाजण्याचे सोंग धरले होते. उर्वरीत महिलांनी साडीचा पडदा बनवला. प्रत्यक्षात त्या दूध पाजण्याचे नाटक आणि पडदा लावण्याचे सोंग करून आपले कारस्थान लपवत होत्या. ज्यावेळी एक महिला समोर बाळाला दूध...\nदिवसा प्रॅक्टिस, रात्री 'नटवरलाल' बनायचा Doctor; 5 वर्षांत चोरल्या 251 कार, टोळीचा भांडाफोड\nअहमदाबाद - गुजरातमध्ये एक डॉक्टर आणि त्याच्या कार चोरी करणाऱ्या टोळीला भांडाफोड झाला आहे. दिवसा रुग्णांचे चेक-अप करणारा हा डॉक्टर आपल्या टोळीसह रात्री कार चो���ायचा. कारचे लॉक तोडण्यात एक्सपर्ट असलेल्या या डॉक्टरने आपला भाऊ आणि इतर लोकांसह आतापर्यंत 251 कार चोरल्या आहेत. गुजरात पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पोलिस अधिकारी जेएन चावडा यांनी सांगितले, अहमदाबादच्या बावला परिसरात प्रॅक्टिस करणारा डॉक्टर हरेश मनिया या टोळीचा म्होरक्या आहे. गेल्या 5 वर्षांपासून ते कार चोरून विकण्याचा कारभार करत...\nमहंतांचे दर्शन होताच शेवटची इच्छा पूर्ण, आशीर्वाद घेताच भक्ताने सोडले प्राण\nगोध्रा (गुजरात) - महंत स्वामींचे दर्शन आणि आशीर्वाद घेतल्यानंतर काही मिनिटातच एका भक्ताने आपला जीव सोडला. सोमवारी भक्त नार सिंह गोहिल (88) मुलगा तरुणसोबत महंत स्वामींचा आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. त्यांची इच्छा होती की, महंत स्वामींनी त्यांच्या मोक्ष प्राप्तीसाठी देवाकडे प्रार्थना करावी. संयोगाने सोमवारी असे घडलेही. गोध्राच्या रामनगर स्थित स्वामीनारायण मंदिरात 7 दिवसांचा महोत्सव चालू आहे. येथे महंत स्वामी उपस्थित आहेत. महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी सकाळी ही घटना घडली. खूप जगलो, आता...\nएकट्या-दुकट्या पुरुषांना गाठून ही विकृत गँग करायची रेप; अनैसर्गिक अत्याचार केल्यावर हत्या\nसुरत - 3 जणांवर अनैसर्गिक अत्याचार आणि 3 जणांच्या हत्येप्रकरणी एका सायको टोळीला अटक करण्यात आली आहे. या विकृतांनी आणखी एका व्यक्तीची हत्या आणि एका चिमुरड्यावर अनैसर्गिक अत्याचार करून हत्या केल्याचे कबूल केले आहे. क्राइम ब्रांचने दावा केला आहे की, मुख्य आरोपी रिक्षाचालक अजय जाधव याला पुरुषांचे जास्त आकर्षण आहे. यामुळेच तो आपल्या साथीदारांसोबत मिळून अपहरण करायचा आणि अत्याचार करून मर्डर करायचा. सोमवारी दोन्ही आरोपींना पोलिसांनी कोर्टात हजर केले, येथून त्यांची 4 दिवसांच्या कोठडीत रवानगी...\n​जमावाच्या हिंसाचाराचा आणखी एक बळी; मोबाइल चोर समजून ठेचले, एकाचा मृत्यू\nदाहोद- संशयावरून मारहाण करून एखाद्याचा जीव घेण्याच्या प्रकारांची सर्वोच्च न्यायालयाने गंभीर घेतल्यानंतरही हे प्रकार थांबलेले नाहीत. गुजरातमध्ये दाहोद जिल्ह्यातील काली माहुडी गावात मोबाइल चोर समजून जमावाने केलेल्या अशा मारहाणीत एका युवकाचा मृत्यू झाला. शनिवारी रात्री हा प्रकार घडला. दुसरा संशयित गंभीर जखमी आहे. गुन्हेगारीचे आरोप असलेल्या दोघांची नुकतीच तुरुंगातून सुटका झाली ��ोती.\nबडोद्यात पाणीपुरीवर बंदी : चव वाढण्यासाठी पाण्यात मिसळतात टॉयलेट क्लिनर आणि अॅसिड\nअहमदाबाद : गुजरात राज्यात लवकरच पाणीपुरीवर बंदी आणली जाणार आहे. बडोद्यापासून त्याचा प्रारंभ झाला आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानानी म्हणाले, राज्यभरात टप्प्याटप्याने पाणीपुरीवर बंदी आणली जाईल. शहरात पावसाळी साथरोग पसरू नये म्हणून बडोद्यात विक्रीवर बंदी आणली आहे. पाणीपुरी खाल्ल्याने कावीळ आणि अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या आहेत. पाण्यात आम्लयुक्त घातक रसायनांची भेसळ करताना अनेक पाणीपुरी विक्रेत्यांना पकडण्यात आले आहे. पाणीपुरी विक्रेता पाण्यामध्ये मिसळत होता टॉयलेट...\n11 वर्षीय मुलीच्या डोळ्यांदेखत आईची हत्या, मुलीने आरोपीच्या पत्नीला सांगितल्यावर नराधमाने तिचीही बलात्कार करून केली हत्या\nसुरत - जिल्ह्यातील पांडेसरा परिसरात 8 एप्रिल रोजी आई, तर 6 एप्रिल रोजी झालेल्या मुलीच्या हत्या व बलात्कारप्रकरणी गुरुवारी क्राइम ब्रांचने चार्जशीट दाखल केली. आरोपीने चिमुरडीचा मर्डर केला कारण तिने मुख्य आरोपी हरसहायची पत्नी आणि त्याच्या भावजयीला सांगितले होते की, तिच्या आईची हत्या हरसहायने केली आहे. हत्येचे गुपित जाहीर होऊ नये म्हणून त्याने 11 वर्षीय मुलीचीही हत्या केली. या नराधमाने हत्येआधी चिमुरडीवर बलात्कारही केला. 11 वर्षीय मुलीच्या हत्येप्रकरणी 546 पानांची चार्जशीट - हरसहाय...\nपावसाळी साथरोग रोखण्यासाठी... गुजरातेत पाणीपुरीवर बंदी\nगांधीनगर - गुजरात राज्यात लवकरच पाणीपुरीवर बंदी आणली जाणार आहे. बडोद्यापासून त्याचा प्रारंभ झाला आहे. गुजरातचे आरोग्यमंत्री कुमार कानानी म्हणाले, राज्यभरात टप्प्याटप्याने पाणीपुरीवर बंदी आणली जाईल. शहरात पावसाळी साथरोग पसरू नये म्हणून बडोद्यात विक्रीवर बंदी आणली आहे. बडोदा मनपा व आरोग्य खात्याने ५० वर ठिकाणी छापे घालून १७०० किलो पाणीपुरी व ३२०० लिटर पाणी जप्त करून नष्ट केले. तसेच आलू-चणे व तेलही जप्त करण्यात आले आहे. पाणीपुरी खाल्ल्याने कावीळ आणि अन्नातून विषबाधेच्या घटना घडल्या...\nहार्दिक पटेलला कोर्टाने सुनावली 2 वर्षांची शिक्षा, आमदाराचे कार्यालय तोडफोड प्रकरणी निर्णय\nमेहसाणा - तरुण पाटीदार नेते हार्दीक पटेल यांना विसनगर कोर्टाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. दंगल प्रकरणीच्या खट��्यात हार्दीक पटेल यांना दोषी ठरवत त्यांना ही शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याचबरोबर 50 हजारांचा दंडही ठोठावण्यात आला आहे. आरक्षणाची मागणी करताना 2015 मध्ये केलेल्या पाटीदार आंदोलनादरम्यान मेहसाणा विसनगर येथे दंगल उसळली होती. यादरम्यान भाजपचे आमदार ऋषिकेष पटेल यांच्या कार्यालयाची तोडफोडही करण्यात आली होती. दंगल भडकावल्याचा आरोप हार्दिक पटेल यांच्यावर लावण्यात आला होता....\nसासूने सुनेला Kidney दान करून ठेवला आदर्श; म्हणाल्या, मी आपल्या मुलीलाच वाचवले\nसुरत - गुजरातच्या एका सासूने आपल्या सुनेला किडनी दान करून तिचे जीव वाचवत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. कापड व्यापारी नंदकिशोर यांच्या पत्नी आशा यांच्या दोन्ही किडनी फेल झाल्या होत्या. लाख उपाय करूनही डोनर मिळाला नाही. पती-पत्नीने सर्वच अपेक्षा सोडून मृत्यूसमोर गुडघे टेकले होते. त्याचवेळी नंदकिशोर यांची 65 वर्षीय आई शांती देवी यांनी आपल्या सुनेला वाचवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी आपले अंगदान करून सुनेचा जीव वाचवला. यानंतरही त्या म्हणतात, की मी आपल्या सुनेला नाही, तर आपल्या मुलीलाच...\nगुजरातमध्ये पुराचा कहर दाखवणारा Video, 29 हून अधिक जण ठार, पुढचे 2-3 दिवस अलर्ट\nनवी दिल्ली/अहमदाबाद - जोरदार पावसाने गुजरातच्या सौराष्ट्रमध्ये कहर केला आहे. हवामान विभागाने आगामी 2-3 दिवसांपर्यंत जोरदार पावसाचा अलर्ट दिला आहे. दुसरीकडे बुधवारी विदर्भ, मध्य प्रदेशातही जोरदार पावसाची शक्यता आहे. दुसरीकडे गोवा, किनारी कर्नाटक, केरळ, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, असाम येथेही चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. देशात मान्सूनने पुन्हा जोर पकडला आहे. मान्सून गुजरात, मध्य भारत आणि दक्षिणेतील राज्यांत सक्रिय आहे. हवामान विभागाचे संचालक के जी रमेश यांच्या मते मंगळवारी...\nगुजरात विधानसभेतील विरोधीपक्ष नेत्यांनी हाताने पकडला साप, फेसबूकवर पोस्ट केला Video\nगांधीनगर - गुजरात काँग्रेसचे वरिष्ठ नेते परेश धनानी यांनी विषारी सापासोबतचा एक व्हिडिओ आपल्या फेसबूक अकाउंटवर पोस्ट केला आहे. हा साप एक रसेल वायपर असून तो त्यांच्या गांधीनगर येथील शासकीय निवासस्थानी सापडला होता. हा साप त्यांनी आपल्याच हाताने पकडला आणि बाहेरही काढले. त्यांच्या घरात मंगळवारी ही घटना घडली. परेश यांनी हा व्हिडिओ आपल्या फेसबूक आणि ट्विटर या दोन्ही सोशल मीडिया अकाउंटवर अपलोड केला आहे. परेश धनानी गुजरात विधानसभेत विरोधी पक्षाचे नेते आहेत. हा व्हिडिओ धनानी यांच्या एका...\nबलात्कार पीडितेची ओळख लपवण्यासाठी 7 महिला कॉन्स्टेबलही चेहरा झाकून पोहचल्या कोर्टात\nअहमदाबाद - गुजरातमध्ये एका सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेची ओळख लपवण्यासाठी पोलिसांनी एख अनोखा प्रयोग केला. मंगळवारी कोर्टात पीडितेचा जबाब नोंदवला जाणार होता. त्यासाठी क्राइम ब्रँच एसपी पन्ना मोमाया यांनी पीडितेबरोबर तिच्यासारखेच कपडे परिधान करून इतर 7 महिलांनाही कोर्टात पाठवले. महिला कॉन्सटेबलनेही महिलेप्रमाणए चेहरा रुमालाने झाकलेला होता. एसपी मोमाया म्हणाले की, सुप्रीम कोर्टाचे दिशानिर्देश आणि महिलांच्या सन्मानाचे रक्षण करण्यासाठी असा प्रयोग प्रथमच करण्यात आला आहे....\nPolitics: काँग्रेस आमदाराने सकाळी दिला राजीनामा, संध्याकाळी बनले भाजप सरकारचे मंत्री\nअहमदाबाद - मंगळवारी गुजरातेत वेगवान राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. विजय रूपाणी सरकारमध्ये कुंवरजी बावलिया यांच्या रूपाने एक नवे कॅबिनेट मंत्री आले आहेत. राज्यपाल ओ. पी. कोहली यांनी राजभवनात संध्याकाळी 4 वाजता त्यांना शपथ दिली. राजकोट जिल्ह्यातील जसदण विधानसभा (सौराष्ट्र) मधून काँग्रेसचे आमदार कुंवरजी बावलिया यांनी मंगळवारी सकाळीच विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. - वास्तविक, कोळी समाजाचे दिग्गज नेते बावलिया पक्षावर नाराज होते. यापूर्वी राजकोटमधून आणखी एक नेते आणि माजी...\nOMG सरकार, कोर्टाने नव्हे या गावात देवानेच पत्राद्वारे दिली दोन मजली घरांची परवानगी\nवाव (सूरत) - आंतरराष्ट्रीय सीमेला लागून असलेले गुजरातमधील 10 हजार लोकसंख्येचे ढीमा नावाचे गाव आहे. या गावात एकही दुमजली घर नाही. पण अनेक पिढ्यांनंतर आता या गावात दुमजली घर बांधले जाणार आहे. दोन मजली घर बनवण्यासाठी सरकारने किंवा कोर्टाने नव्हे तर प्रत्यक्षात देवानेच मंजुरी दिली आहे. या गावातील लोक असे मानतात की, कोणीही देवापेक्षा मोठे नसेल तर, त्यांची घरे मंदिरापेक्षा मोठी कशी असू शकतात. याच मान्यतेमुळे गावातील देव धरणीधर (श्रीकृष्ण) च्या 31 फूट ऊंच मंदिरापेक्षा छोटे म्हणजे एक मजली घरच लोक...\n रागात बापाने भोसकले, चिमुरडीची किडनी-आतडे आले बाहेर\nगांधीनगर - गुजरातमध्ये हादरा देणारी अशी अ���्यंत निर्घृण घटना समोर आली आहे. येथे मुलाच्या हव्यासापोटी बापाच्या रुपातील एका राक्षसाने चार दिवसांच्या चिमुरड्या मुलीची चाकूने भोसकून हत्या केली. या चिमुरडीला धारदार चाकूने मारल्याने अक्षरशः तिची किडनी आणि आतडे बाहेर आले होते. विशेष म्हणजे मुलाच्या हव्यासापोटी या व्यक्तीने पाच मुलींना जन्म दिला. सहाव्याही वेळी मुलगीच झाल्याने त्याने या चिमुरडीवर असा राग काढला. या नराधमाचे नाव आहे विष्णू राठोड. गुजरातच्या गांधीनगरमधील मोती मसांग गावात...\nगुजरातबद्दल भाजपचे चिंतन: लाल कृष्ण अडवाणी, परेश रावलसह 13 जणांचे तिकीट कापणार\nगांधीनगर - भारतीय जनता पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. गुजरात विधानसभेत काठावर विजय मिळाल्यानंतर पक्षाध्यक्ष अमित शहांनी येथे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पक्षाच्या दोन दिवसीय चिंतन बैठकीचा आज (सोमवार) समारोप होत आहे. या बैठकीत आगामी निवडणुकीची रणनीती ठरवली जाणार आहे. त्यासोबतच 2014 पासून आतापर्यंत चांगले प्रदर्शन न केलेल्या खासदारांना पर्याय शोधणे आणि असंतुष्टांची नाराजी दूर करणे यासंबंधी चिंतन आणि चर्चा होणार आहे. खासदार लाल कृष्ण अडवाणी आणि परेश रावल यांचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-2422.html", "date_download": "2018-09-24T05:12:45Z", "digest": "sha1:47FCEXKTZMQCV3HNVMZ6PN3VEUDH2W2R", "length": 5145, "nlines": 74, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "लहान मुले पळविणारे समजून कापड विक्रेत्यांना मारहाण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar News Crime News लहान मुले पळविणारे समजून कापड विक्रेत्यांना मारहाण.\nलहान मुले पळविणारे समजून कापड विक्रेत्यांना मारहाण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील जेऊर येथे गुरुवार, दि. २१ जून रोजी गावात कपडे विकण्यासाठी आलेल्या तरुणांना लहान मुलांना पळविणारे समजून मारहाण करण्याचा प्रकार घडला.\nयाबाबतची माहिती अशी की, जेऊर मधील कोकणवाडी परिसरात काही तरुण हातोहात कपडे विकण्यासाठी आले होते. त्यावेळी तेथे दोन वर्षाचे बालक खेळत होते. त्याला पकडण्यासाठी कपडे विकणारे तरुण फिरत असल्याचा संशय नागरिकांना आला.\nया वेळी या कपडे विकणाऱ्या तरुणांना पकडून मारहाण करण्यात आली. सदर घटनेची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांना समजताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. ��ीन तरुणांना ताब्यात घऊन त्यांची अधिक चौकशी केली असता, ते झेंडीगेट (नगर) येथे वास्तव्यास असून, ते कपडे विकण्याचा व्यवसाय करत असल्याचे निदर्शनास आले.\nमुलांना पळविणे हा प्रकार केवळ अफवा असल्याचे सहा. पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांनी या वेळी सांगितले.सर्वत्रच मुलांना पळविणाऱ्यांची टोळी आल्याची अफवा सोशल मीडियातून पसरत आहे. याबाबत पोलिसांकडून आवाहन करूनदेखील जेऊरमध्ये कपडे विकणाऱ्या तरुणांना मारहाण करण्यात आली.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%AD%E0%A4%BE_%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-09-24T05:17:37Z", "digest": "sha1:CF5NDR3HEBF5BQFZLXQVYNUX6BDC7D2D", "length": 6057, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शोभा डे - विकिपीडिया", "raw_content": "\nशोभा डे :(७ जानेवारी, इ.स. १९४८ - ) या भारतीय लेखक आणि स्तंभलेखक आहेत. पेज थ्री कल्चर अशी ओळख असलेल्या संपन्न भारतीयांच्या सांस्कृतिक- सामाजिक जीवनाशीच त्या आयुष्यभर प्रामुख्याने निगडित राहिल्याने त्यांच्या लेखनातूनही याच जीवनाचे चित्रण आढळते.\nमूळ नाव शोभा राजाध्यक्ष असलेल्या डे यांनी मुंबईच्या सेंट झेवियर्स महाविद्यालयातून त्यांनी मानसशास्त्रात पदवी घेतली. तरूण वयात मॉडेल म्हणून मोठे नाव कमावल्यानंतर त्यांनी १९७० मध्ये पत्रकारिता सुरु केली.पती दिलीप डे आणि सहा मुलांसह त्या कफ परेड, मुंबई येथे राहतात.\nस्टारडस्ट, सोसायटी आणि सेलेब्रिटी या संपन्न वाचकांवर्गाच्या मासिकांचे संपादन त्यांनी केले. उद्योग मनोरंजन आणि संपन्न भारतीयांच्या जीवनावर त्यांनी प्रामुख्याने लिहीले. १९८० पासून त्या विविध भारतीय नियतकालिकांतून सातत्याने स्तंभलेखनही करीत आहेत. थेट, मामिर्क आणि पारदर्शी लेखन हे त्यांच्या स्तंभांचे वैशिष्ट्य मानले जाते. अनेक पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. त्यात स्टारी नाईटस, सिस्टर्स, सिलेक्टिव्ह मेमरीज, सर्व्हायविंग मेन, स्पीडपोस्ट, स्पाउस - द ट्रूथ अबाऊट मॅरेज आणि सुपरस्टार इंडिया- फ्रॉम इनक्रेडिबल टू अनस्टॉपेबल या पुस्तकांचा समावेश आहे.\nइ.स. १९४८ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१७ रोजी ०९:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-2432.html", "date_download": "2018-09-24T05:12:39Z", "digest": "sha1:EQDOEFJY7AP5LZI5IPKJTOS37EHCSG4G", "length": 4032, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला, चालक जागीच ठार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Shirdi शिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला, चालक जागीच ठार.\nशिर्डी बाह्यवळण रस्त्यावर कंटेनर उलटला, चालक जागीच ठार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राहाता तालुक्यातील केलवड गावात शिर्डी बाह्यवळण रस्त्यावरुन शनिवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास कंटेनर उलटून अपघात झाला. या अपघातामध्ये राजस्थानचे सुंदरसिंग दवान सिंग (वय -५१) या चालकाचा जागीच मृत्यू झाला.\nमालवाहतूक कंटेनर कोल्हापुरवरुन मनमाडच्या दिशेने जात होता. दरम्यान केलवड गावातील चौफुल्यापासुन जात असताना अचानकपणे कंटनेर पलटी झाला.\nशेजारील प्रभाकर गमे यांच्या ऊसातील शेतात पलटी झाला. अपघातात जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच राहाता पोलिस त्या ठिकाणी हजर झाले. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00468.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-there-no-expected-rainfall-196-congregations-marathwada-9981", "date_download": "2018-09-24T06:56:27Z", "digest": "sha1:RPAGGI3R63R675QFOPWTQMZWSRTZCD56", "length": 15483, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, There is no expected rainfall in 196 congregations in Marathwada | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठ��� सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात १९६ मंडळांत अपेक्षित पाऊस नाही\nमराठवाड्यात १९६ मंडळांत अपेक्षित पाऊस नाही\nबुधवार, 4 जुलै 2018\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील २२५ मंडळात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी तब्बल १९६ मंडळांत आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडला नसल्याचे चित्र २ जुलैपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील मंडळांमध्ये पावसाचा टक्‍का व ओढ जास्त आहे. शिवाय नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील काही भागातही पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद : मराठवाड्यातील २२५ मंडळात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला असला तरी तब्बल १९६ मंडळांत आजपर्यंत अपेक्षित पाऊस पडला नसल्याचे चित्र २ जुलैपर्यंतच्या पावसाच्या आकडेवारीवरून समोर आले आहे. औरंगाबाद, जालना जिल्ह्यांतील मंडळांमध्ये पावसाचा टक्‍का व ओढ जास्त आहे. शिवाय नांदेड, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यांतील काही भागातही पावसाचे प्रमाण कमीच असल्याचे चित्र आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ६५ मंडळांपैकी तब्बल ४७ मंडळांत अपेक्षित पाऊस नाहीच. त्यापैकी १९ मंडळात तर अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ ३० ते ४० टक्‍केच पाऊस झाला आहे. जालना जिल्ह्यातील स्थिती यापेक्षाही बिकट आहे. जालन्यातील ४९ पैकी तब्बल ४३ मंडळांत अपेक्षित पाऊस पडलाच नाही. जाफ्राबाद तालुक्‍यात पावसाची स्थिती अत्यंत बिकट असून तालुक्‍यातील कुंभारझरी, वरूड आणि माहोरा या मंडळांत अपेक्षित पावसाच्या तुलनते ३० टक्‍केही पाऊस नाही. जाफराबाद मंडळात ४९ टक्‍के पाऊस दिसत असला तरी त्याच्या बरसण्यात सातत्य नाही. भोकरदन तालुक्‍यातील सिपोरा बाजार मंडळात केवळ २७ टक्‍के तर धावड मंडळात २८ टक्‍के पाऊस झाला.\nजालना जिल्ह्यातील मंठा, घनसावंगी, अंबड, परतूर तालुक्‍यांतील बहुतांश मंडळात अपेक्षित पाऊस पडलाच नाही. बीड जिल्ह्यातील ६३ पैकी ३८ मंडळात अपेक्षित पाऊस पडलाच नाही. धर्मापुरी मंडळात ३२ टक्‍के, अमळनेर मंडळात २४ टक्‍के, पेंडगाव मंडळात ४५ टक्‍के, म्हळसजवळा मंडळात ४३ टक्‍के तर राजूरी व नाळवंडी मंडळात अपेक्षित पावसाच्या तुलनेत केवळ १८ टक्‍केच पाऊस पडला आहे. धारूर, शिरूर कासार, गेवराई आदी तालुक्‍यांसह आष्टीमधील निम्म्या ता��ुक्‍यात अपेक्षित पाऊस नाही.\nऔरंगाबाद aurangabad ऊस पाऊस उस्मानाबाद usmanabad बीड beed शिरूर आष्टी\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\nमेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ���रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-24T05:30:24Z", "digest": "sha1:VPJQGZJLVSWOF4C64SU5T2ZSDKUYE7ZJ", "length": 12289, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कृष्ण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का ���ुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : पंकज उधास म्हणतायत, गणपती बाप्पा मोरया\nगझलगायक पंकज उधास यांचं पहिलंच गणपतीवरचं नवीन गाणं रिलीज झालंय. श्री सिद्धिविनायक गणपती मंदिरावर हे गाणं आधारित असून ‘जय गणेश’ हे भक्तीगीत सीडी स्वरूपात देण्यात आलं आहे.\nVIDEO : चेतन भगतच्या नव्या पुस्तकाचा फिल्म स्टाईल प्रोमो पाहिलात का\n#bhimakoregaon : हायकोर्टानं पोलिसांना फटकारलं, माओवाद्यांची माहिती दिलीच कशी\nकॅन्सरवर मात करत इरफान खान करणार 'या' बायोपिकमध्ये काम\nगोविंदा आला रे...मुंबई, ठाण्यात आज दहीहंडीची धूम, पण खेळताना काळजी घ्या\nग्वाल्हेरच्या राधा-कृष्णाला 100 कोटींच्या दागिन्यांचा साज\nVIDEO : बीडच्या कारागृहात साजरा झाला कृष्ण जन्म सोहळा\nठाण्यातल्या दिडशे वर्षांच्या कृष्ण मंदिरात दरोडा; 50 लाखाचे दागिने लंपास\nकाँग्रेसची नावे मतदार याद्यांमधून गायब करण्यासाठी आरएसएसची फौज कामाला- अशोक चव्हाण\nAsian Games 2018: स्वपना बर्मनचा 'सुवर्ण'भेद, भारतासाठी पटकावले अकरावे गोल्ड \nAsian Games 2018:अरपिंदर सिंहची 'सुवर्ण'झेप,भारताच्या खात्यात दहावे 'गोल्ड'\nअटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात\nआषाढी एकादशीनिमित्त बिग बींनी केलं पांडुरंगाला अभिवादन\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ambedkar/all/page-3/", "date_download": "2018-09-24T05:51:32Z", "digest": "sha1:B2DQQZLFWAL3HU35KDBXLNAHVKDPQUUT", "length": 11948, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ambedkar- News18 Lokmat Official Website Page-3", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआज देशभरात 127व्या जयंतीनिमित्त महामानवाला अभिवादन\nहा दिवस 'समता दिन' आणि 'ज्ञान दिन' म्हणूनही साजरा केला जातो.\nअसं आहे नवी दिल्लीतील आंबेडकर स्मारक\nडॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकाचं पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण\n'देशाला गौरव वाटेल असं आंबेडकरांचं स्मारक बनतंय'\nइंदू मिल येथील बाबासाहेबांचं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण होईल -मुख्यमंत्री\n'भीम'अॅप वापरणाऱ्यांसाठी खूष खबर, उद्यापासून 'कॅशबॅक'ची खैरात\nपंढरपूरच्या जयभीम तरुण मंडळानं घेतली, 141 विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी\nउत्तर प्रदेशात आंबेडकरांच्या भगव्या पुतळ्याला बसपा कार्यकर्त्यांनी लावला निळा रंग\n'बंदची जबाबदारी शासन आणि सुप्रीम कोर्टाची'\nभाजपने बाबासाहेबांना ओढूनताणून रामभक्त ठरवण्याचा प्रयत्न करू नये - प्रकाश आंबेडकर\n2019 आधी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना भाजप रामभक्त म्हणेल-प्रकाश आंबेडकर\n'संयुक्त राष्ट्र संघाच्या कार्यालयात आंबेडकर जयंती साजरी होणार'\n'पुढच्या अधिवेशनाच्या आत भिडेंना अटक करा'\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/girgaon/news/", "date_download": "2018-09-24T06:05:52Z", "digest": "sha1:COS7XFHL5SCGZIIBN4DGXN2M5I6MZYS6", "length": 10228, "nlines": 113, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Girgaon- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगणेशोत्सव बिनधास्त साजरा करा, राज ठाकरेंचं गिरगावकरांना आवाहन\nमी गिरगावातल्या गणेश मंडळांना बिनधास्त गणेशोत्सव साजरा करा असं सांगितलंय.\nदिलेल्या शब्दाला जागले राज ठाकरे, गिरगावकरांच्या मदतीला धावले\nगिरगावमध्ये इमारतीचा भाग कोसळला, जीवितहानी नाही\n'गिरगाव चौपाटी' आता होणार 'स्वराज्य भूमी'\nगणेश भक्तांवर विषारी माशांचा हल्ला, गिरगाव चौपटीवरील घटना\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sow-seeds-seed-processing-chavan-9749", "date_download": "2018-09-24T06:41:37Z", "digest": "sha1:57GHMQXH24BX7HZ6XZ5BOEWH4R4DIZ5N", "length": 16397, "nlines": 147, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Sow the seeds by seed processing : chavan | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nबीजप्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करा : डॉ. प्रवीण चव्हाण\nबीजप्रक्रिया करूनच बियाण्यांची पेरणी करा : डॉ. प्रवीण चव्हाण\nबुधवार, 27 जून 2018\nउस्मानाबादः शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. दहिफळ (ता. कळंब) येथे `अॅग्रोवन` आणि `स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि.` यांच्या संयुक्त विद्यमाने `सोयाबीन व ऊस पीक व्यवस्थापन` या विषयावर ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाचे बुधवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड, महाधनचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर पंडित, पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nउस्मानाबादः शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी करताना बिजप्रक्रिया करूनच पेरणी करावी, असे आवाहन कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. डॉ. प्रवीण चव्हाण यांनी केले. दहिफळ (ता. कळंब) येथे `अॅग्रोवन` आणि `स्मार्टकेम टेक्‍नॉलॉजीज लि.` यांच्या संयुक्त विद्यमाने `सोयाबीन व ऊस पीक व्यवस्थापन` या विषयावर ॲग्रोवन संवाद कार्यक्रमाचे बुधवारी (ता. २०) आयोजन करण्यात आले होते. या वेळी मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. नॅचरल शुगरचे संचालक पांडुरंग आवाड, महाधनचे प्रतिनिधी ज्ञानेश्‍वर पंडित, पोपटराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.\nडॉ. चव्हाण म्हणाले, सोयाबीनची उगवण क्षमता वाढावी, पिकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढावी, यासाठी बियाण्यांवर प्रक्रिया करण्याची गरज असते. यातून हेक्‍टरी उत्पादन वाढीस मदत होते. शिवाय असे पीक कीडरोगास लवकर बळी पडत नाहीत. त्यासाठी बीजप्रक्रिया ही अत्यावशक आहे. या वेळी सोयाबीन व्यवस्थापनावरही त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. उसाच्या दोन ओळींतील अंतर पाच ते सात फूट ठेऊन लागवडीचा ख��्च कमी करावा. तसेच यातून उत्पादन वाढही चांगली मिळते. त्यामुळे ऊस उत्पादकांनी अशा लहान गोष्टीचे तंतोतंप पालन करावे. कमी खर्चात जास्तीचे उत्पादन मिळविण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन नॅचरल शुगरचे संचालक तथा कृषिभूषण पांडुरंग आवाड यांनी केले.\nखत, तण व्यवस्थापन करून ठिबकद्वारेच उसाला पाणी देणे गरजेचे असल्याचेही आवाड या वेळी म्हणाले. वसंत भातलवंडे, दत्तात्रेय कुटे, गंगाधर ढवळे, गोरख कागदे, भास्कर मते, पंढरीनाथ काळे, आश्रुबा भातलवंडे, नारायण काळे, नारायण भातलवंडे आदी शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमासाठी बालाजी भातलवंडे, लक्ष्मण कास्ते, रोहित थोरवे, यांनी पुढाकार घेतला. ॲग्रोवनचे प्रतिनिधी बालाजी थोडसरे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले.\nउस्मानाबाद सोयाबीन अॅग्रोवन agrowon agrowon वन forest ऊस विषय topics बळी खत fertiliser तण गंगा पुढाकार\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरव���...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-67167.html", "date_download": "2018-09-24T05:32:24Z", "digest": "sha1:Z4FUW74UWBNT7F6655KWTID6KXOEJ7T7", "length": 14765, "nlines": 171, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गर्जा महाराष्ट्र - यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगर्जा महाराष्ट्र - यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक\nगर्जा महाराष्ट्र - यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ,नाशिक\nमहाराष्ट्राच्या विकासात ज्या संस्थांचा महत्वाचा सहभाग आहे त्या संस्थांचा परिचय आपण या कार्यक्रमाअंतर्गत करून घेत असतो. नाशिकच्या यशवंत चव्हाण मुक्त विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेबद्दल सांगणार हा खास कार्यक्रम...गर्जा महाराष्ट्र\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/athour-mapia-news/information-about-arno-peters-1241060/", "date_download": "2018-09-24T05:55:45Z", "digest": "sha1:PFBMWH5RN6FHGAK4RIJPOBUN2U3N4B3R", "length": 22762, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘सम न्यायी’ भूगोलाचा इतिहासकार! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण��याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n‘सम न्यायी’ भूगोलाचा इतिहासकार\n‘सम न्यायी’ भूगोलाचा इतिहासकार\nजिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू\nजिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच नकाशाशास्त्राला, म्हणजेच भूगोलाला नवे वळण देणाऱ्या एका विख्यात इतिहासकाराची जन्मशताब्दी २२ मे २०१६ या दिवशी साजरी व्हावी हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे या इतिहासकाराला ‘नकाशात लुडबूड करण्याचं काय काम या इतिहासकाराला ‘नकाशात लुडबूड करण्याचं काय काम’ अशी टीकाही सहन करावी लागली होती. तरीही, सातत्यानं पाठपुरावा करून आणि मुद्दा स्पष्ट करत राहून त्यानं या नकाशाला मान्यता मिळवली. आज त्याचं कार्य जर्मनीतली एक संस्था पुढे नेते आहे..\nजिओस्पेशिअल इन्फर्मेशन रेग्युलेशन अ‍ॅक्टच्या नव्या कायद्याच्या संदर्भात सध्या देशात उलट-सुलट चर्चा सुरू असतानाच नकाशाशास्त्राला, म्हणजेच भूगोलाला नवे वळण देणाऱ्या एका विख्यात इतिहासकाराची जन्मशताब्दी २२ मे २०१६ या दिवशी साजरी व्हावी हा एक विलक्षण योगायोग म्हटला पाहिजे\nया इतिहासकाराचे नाव आहे अर्नो पीटर्स त्याची ऐतिहासिक महत्त्वाची कामगिरी म्हणजे त्याने जगासमोर मांडलेला जगाचा नवा नकाशा. पीटर्स वर्ल्ड मॅप या नावाने ओळखला जाणारा हा नकाशा ‘समान न्याय’ या तत्त्वावर आधारित आहे. या तत्त्वनिष्ठ इतिहासकाराचे प्रतिपादन उल्लेखनीय आहे. जगभरातले सर्व प्रचलित नकाशे १६व्या शतकातील नकाशे-कार (काटरेग्राफर) गेरार्ड्स मर्केटर यांच्या मांडणीवर आधारित आहेत; परंतु ही मांडणी सदोष असल्याचे अर्नो पीटर्ससारख्या अनेकांचे म्हणणे आहे. या मंडळींच्या तर्कशुद्ध मांडणीनुसार गोलाकार पृथ्वीची सपाट पृष्ठभागाच्या भिंतीवर लावलेल्या नकाशातील आकृती ही दिसणाऱ्या पृथ्वीची नव्हे तर असणाऱ्या जगाची असायला हवी. उदाहरणार्थ आफ्रिका खंड उत्तर अमेरिकेपेक्षा मोठा आहे, पण प्रचलित नकाशात उत्तर अमेरिका नेहमीच्या आफ्रिकेपेक्षा मोठी दाखविली जाते. ही भ्रामकता केवळ अफ्रिकेपुरतीच नाही. प्रत्यक्ष दशलक्ष चौरस मैलांचा हिशेब केला तर उत्तर गोलार्धापेक्षा (१८.९ दशलक्ष चौरस मैल) दक्षिण गोलार्ध (३८.६ द.चौ.मै.) दुपटीपेक्षा मोठा आहे. पण प्रस्थापित मर्केटर नकशा-प्रणालीत उत्तर गोलार्ध खूप मोठा दाखविला जातो. ‘जसे भासते तसेच दाखवायचे’ या सूत्रावर आधारित या नकाशा-प्रणालीने अनेक विकृती निर्माण केल्या आहेत.\nइतिहासकार अर्नो पीटर्सने प्रस्थापित प्रणालीतल्या या विसंगती हेरून त्यावर नेमके बोट ठेवले. विलासराव साळुंख्यांमुळे प्रचलित झालेल्या ‘समन्यायी पाणीवाटप’ या शब्दावलीचाच आधार घ्यायचा तर पीटर्सचे सूत्र होते ते समन्यायी क्षेत्रवाटपाचे. गोलाकार पृथ्वीच्या वाकलेल्या वा वळसेदार पृष्ठभागावर येणारी आकृती ही नेहमीच दिसायला विस्तृत दिसते. उदाहरणार्थ ग्रीनलंडसारखा देश चौरस मैलांच्या गणितात लहान असूनही दिसायला मोठा दिसतो. ग्रीनलंडचे क्षेत्रफळ अवघे २.१ दशलक्ष चौरस कि.मी. आहे आणि चीनचे ९.५ द.चौ.कि.मी.; पण मर्केटर नकाशात ग्रीनलंड हा चीनपेक्षा दुप्पट मोठा दिसतो. तीच गोष्ट स्कँडिनेव्हिया आणि भारताच्या बाबतीत आहे. भारताचे क्षेत्रफळ आहे ३.३ द.चौ.कि.मी. तर स्कँडिनेव्हियाचे १.१ द.चौ.कि.मी. पण दिसताना स्कँडिनेव्हिया मोठा दिसतो.\nअर्नो पीटर्सने हा दृष्टिभ्रम दूर करण्याचा चंग बांधून इक्वल अ‍ॅक्सिस इक्वल-एरिया या सूत्रानुसार देशांचे आकारमान आणि क्षेत्रफळ जसे आहे तसे दाखविणारी नवी नकाशा-प्रणाली तयार केली. १९७४ मध्ये पीटर्सने एक पत्रकार-परिषद घेऊन ही नकाशा-प्रणाली सर्वाधिक वस्तुनिष्ठ असल्याचे ठामपणे सांगून मोठीच खळबळ उडवून दिली.\nपीटर्सच्या आधी १८५५ मध्ये रेव्हरंड जेम्स गाल यानेही याचप्रकारे ‘आहे तसेच दिसावे’ हे सूत्र घेऊन एका नकाशाचे प्रकाशन केले होते. परिणामी पीटर्सच्या विरोधात भूमिका घेणाऱ्या काहींनी त्याच्यावर प्रतिभा-चौर्याचा आरोपही केला. पीटर्सला रेव्ह. गालच्या कामाची कल्पना नव्हती. ती कल्पना आल्यावर त्याने आपल्या सिद्धान्ताचे सिद्धान्ताऐवजी केवळ एक नवी नकाशा-प्रणाली या पद्धतीने नामकरण केले. काहींनी या इतिहासाच्या अभ्यासकाने भूगोलात कशासाठी लुडबुड करावी\nअर्थात, हे काहीही असले तरी पीटर्सचा नकाशा जगप्रसिद्ध झाला. संयुक्त राष्ट्रसंघाने तो प्रकाशित केला. शाळा, महाविद्यालय�� आणि कॉर्पोरेट जगतानेही तो स्वीकारला. कारण त्यामागे असलेले समान न्यायाचे सूत्र कोणालाही नाकारता येणारे नव्हते.\nया सर्व कथानकात महत्त्वाचे आहे ते म्हणजे स्वत: जर्मन असूनही अर्नो पीटर्सने ‘युरोप-केंद्रित’ मानसिकतेतून झालेले इतिहासाचे व भूगोलाचे विकृतीकरण अन्याय्य असल्याचे स्पष्टपणे मांडले व प्रस्थापितांना जबरदस्त आव्हान दिले. ही नकाशा प्रणाली लवकरच लोकप्रिय झाली. सुमारे आठ कोटी नकाशे हातोहात खपले. या प्रतिसादाने भारावून जाऊन पीटर्सने नंतर एक पीटर्स वर्ल्ड अ‍ॅटलासही प्रकाशित केला.\nजागतिक अकादमिक जन-चर्चा (ऊ्र२ू४१२ी) युरोप केंद्रिततेच्या अवस्थेतून बाहेर आणायला हवी असे पीटर्सचे ठाम मत होते. यासाठीच त्याने ‘सिन्क्रीनोप्टिक वर्ल्ड हिस्टरी’ हा प्रकल्प हाती घेतला. त्यात त्याने तक्त्यांचा वापर करून एकाच कालखंडात विविध भू-प्रदेशात काय काय चालले होते ते कोणत्याही एका प्रदेशाला झुकते माप न देता मांडले. आफ्रिका, अशिया आणि द. अमेरिकेच्या तुलनेत युरोपला आवश्यकतेपेक्षा जास्त महत्त्व मिळू नये ही त्याची ठाम, आग्रही भूमिका होती.\nअशा या ध्येयवेडय़ा, तत्त्वनिष्ठ आणि मूलभूत प्रमेयाशी बांधिलकी ठेवून संशोधनाला वाहून घेणाऱ्या इतिहासकाराचे व्यक्तिगत आयुष्यही वैशिष्टय़पूर्ण होते. त्याची ध्येयनिष्ठा इतकी प्रखर होती की हाती घेतलेल्या कामात अडथळा नको म्हणून त्याने अनेक मानाच्या जागांवरील नियुक्ती नाकारली. वयाच्या सोळाव्या वर्षीच पोलिओग्रस्त होऊनही त्याने आयुष्यभर काठी घेऊन चालणे नाकारले, वयाच्या सत्तरीत प्रवेश केल्यावरही तो रोज पोहत असे आणि आपल्याच लहान मुलीने एकदा ओळखले नाही म्हणून आयुष्यभर त्याने चष्मा लावला नाही. तीन वेळा लग्न करणाऱ्या आणि सात अपत्यांना जन्म देणाऱ्या या इतिहासकाराने वयाच्या ८६व्या वर्षी २ डिसेंबर २००२ ला जगाचा निरोप घेतला. जिथे त्याने अखेरचा श्वास घेतला त्या ब्रेमेन (जर्मनी) गावात आज, त्याच्या अधिपत्याखाली एके काळी काम करणारी ‘इन्स्टिटय़ूट ऑफ युनिवर्सल हिस्टरी’ अजूनही त्याचे कार्य नेटाने पुढे नेत आहे.\nलेखक भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असून लेखातील मते वैयक्तिक आहेत. ईमेल : vinays57@gmail.com\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदा���ीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://andya-shevatiekatach.blogspot.com/2011/02/blog-post_9269.html", "date_download": "2018-09-24T05:20:03Z", "digest": "sha1:SA552MMYDU2HC3MUZSQHVIVF77LXLVNY", "length": 3146, "nlines": 71, "source_domain": "andya-shevatiekatach.blogspot.com", "title": "Shevati ekatach: आयुष्य", "raw_content": "\nजगण्यासाठी रोज कामाच्या ओझ्याखाली मराव लागतं\nसुखाचा मोती मिळवायला दु:खाच्या सागरात बुडावं लागतं\nइथे वेदनांना घेउन जळावं लागत\nपोटाच्या आगीसाठी वणवण पळावं लागतं\nइथे काळोखात बुडाव लागतं\nपरस्परांच्या बुद्धीप्रकाशाने इच्छित स्थळ शोधाव लागतं\nआप्तांची रखरखता पुसण्यासाठी मुक्तपणे कोसळाव लागतं\nकष्टांच्या खाच खळग्यातुन वाहत सुखसागराला मिळाव लागतं\nपण ...आयुष्य हे असेच का \nमला वाटते .. आयुष्य म्हणजे तान्हुल्याचे हास्य\nजिथे स्वत:ही मुक्त कंठाने हसता येत.\nआपण अनुभवताना दुसर्‍यालाही सुख देता येतं.\nप्रेमात पडल की ..............\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/node/74682", "date_download": "2018-09-24T06:04:22Z", "digest": "sha1:TZQT3YIQSH2VHFXLZPELR57MZJRUMBTQ", "length": 22219, "nlines": 214, "source_domain": "www.esakal.com", "title": "agrowon news agriculture gram vikas शेती, ग्रामविकासासाठी झटतेय तांदलवाडी | eSakal", "raw_content": "\nशेती, ग्रामविकासासाठी झटतेय तांदलवाडी\nगुरुवार, 28 सप्टेंबर 2017\nतांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे.\nतांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) गावातील शेतकऱ्यांनी केळीवरील करपा रोगाच्या उच्चाटनासाठी सामूहिक पद्धतीने एकात्मिक पीक व्यवस्थापन सुरू केले. त्यात सातत्यही ठेवले. गावातील युवकांनी एकत्र येत कृषी विज्ञान मंडळाची स्थापना केली. केळी उत्पादनासोबत दुग्ध व्यवसायाने तांदलवाडीला विकासाची दिशा दाखविली आहे.\nतांदलवाडी (ता. रावेर, जि. जळगाव) हे गाव रावेर शहरापासून सुमारे २५ किलोमीटरवर आहे. तापी नदीकाठावर हे गाव वसले असून, सुमारे पाच हजार एवढी लोकसंख्या आहे. १९७६ मध्ये हतनूर धरणामुळे या गावाचे पुनर्वसन झाले. काळी कसदार जमीन, चहूबाजूला केळी व कपाशीची लागवड दिसते. हे गाव नव्याने वसले असेल तरी यासोबत काही अडचणीदेखील आल्या. पावसाळ्यात अडचणी येऊ नयेत म्हणून प्रमुख १२ शेतरस्त्यांपैकी ९ रस्त्यांचे खडीकरण झाले आहे. ट्रक थेट शेतात जाईल असे रस्ते आहेत.\nकेळी, कपाशीतून आली समृद्धी\nगावाचे क्षेत्र ७०० हेक्‍टर असून, ४०० हेक्‍टरवर केळी लागवड असते. उर्वरित क्षेत्रात तूर, कपाशी लागवड असते. शेती शंभर टक्के ठिबक सिंचनाखाली आहे. मागील दहा वर्षांपासून गावाने बीटी कपाशीऐवजी देशी सुधारित कापूस जातींच्या लागवडीवर भर दिला आहे.\nगावातील सुमारे ३०० केळी उत्पादक २०१३ पासून करपा निर्मूलनासाठी एकाचवेळी एकात्मिक पद्धतीने उपाययोजना करीत आहेत. या सामूहिक प्रयत्नांतूनच सर्वज्ञ कृषी विज्ञान मंडळाची स्थापना झाली. मंडळातर्फे शेतकऱ्यांना योग्य दरात खते उपलब्ध करून दिली जातात. पीक व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन केले जाते.\nवारकरी परंपरा आणि निसर्गसंपदा\nगावात अनेक वर्षांपासून ऑगस्ट महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह होतो. रोज पहाट�� काकडा आरती, दुपारी प्रवचन, सायंकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन असे कार्यक्रम होतात. गावातील वृद्ध, महिला वर्गाचा त्यात हिरिरीने सहभाग असतो. आठ दिवस कीर्तनाचे कार्यक्रम होतात.\nगावकऱ्यांनी एक हजार वृक्षांची लागवड करून त्यांचे संवर्धनही केले आहे. स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार असतो. कचऱ्याचे ढीग करणे, रस्त्यावर कचरा फेकणे असा प्रकार होत नाहीत. कुऱ्हाडबंदी, चराईबंदीदेखील केली आहे. गावात दारूबंदीचा ठराव झाला असून, त्याची माहिती उत्पादन शुल्क कार्यालय, जिल्हाधिकारी यांना देण्यात आली आहे.\nगावातील रस्त्यांचे डांबरीकरण झाले आहे. आमदार व खासदार निधीतून अंतर्गत रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण झाले. गावातील स्मशानभूमीची दुरुस्ती करून तेथे ग्रामस्थांनी वृक्षारोपण केले आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत २०१३ मध्ये गावात पाणी पुरवठा योजना झाली आहे.\nदत्त मंदिरासाठी ग्रामस्थांनी पाच लाख रुपये वर्गणी गोळा करून पत्र्याचे दणकट शेड उभारले. तीर्थ क्षेत्र विकास कार्यक्रमाद्वारे मंदिरात सभामंडप व संरक्षण भिंतीचे काम झाले. दत्त मंदिराच्या व्यवस्थापनामध्ये वसंत महाजन, वैभव महाजन, अमोल महाजन, वसंत पाटील यांचा सहभाग असतो. गावात व्यंकटेश श्रीराम मंदिरामध्ये लोकसहभागातून दहा लाख रुपये खर्चून सभामंडप उभारला. या मंदिराच्या कामासाठी एम. टी. चौधरी, काशिनाथ पाटील, एकनाथ पाटील, सुरेश पाटील, सुरेश रमेश पाटील, मोहन पाटील यांचा सहभाग असतो. मंदिरांमध्ये धार्मिक कार्यक्रमांसाठी ग्रामस्थ एकत्र येतात. यावेळी गावाच्या विकासाबाबत चर्चा केली जाते.\nगावात लग्नकार्य व इतर कार्यासाठी भांड्यांची व्यवस्था ग्रामपंचायतीने केली आहे. ग्रामनिधीतील १५ टक्के रकमेतून भांडी खरेदी केली जाते. गावातील दहा व्यक्तींना मिनी चक्कीचे वितरण झाले आहे. गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा १५ टक्के ग्रामनिधीतून २०० विद्यार्थांना स्कूल बॅगचे वितरण करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे आयुर्वेदिक दवाखाना गावात सुरू झाला आहे.\nगावामध्ये १९८५ पासून अमर सहकारी दूध उत्पादक संस्था आहे. या संस्थेमध्ये दूध संकलन होते. विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने गावच्या वेशीवरच वजन काटा सुरू केला आहे.याचा फायदा केळी उत्पादक आणि व्यापाऱ्यांना होतो.\nसमृद्ध गाव अशी ओळख\nतांद���वाडीत प्रवेश करताच आपण शहरात आलोय, असे वाटते. गावात टुमदार बंगलेही आहेत. हे दृश्‍य गाव समृद्धीची जाणीव करून देते. माजी आमदार राजाराम गणू महाजन हे याच गावचे. तेदेखील शेती करतात. जि.प.चे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजनदेखील याच गावचे. बाजार समिती आणि तालुक्‍याच्या इतर सहकारी संस्थांवर या गावातील व्यक्ती सातत्याने प्रतिनिधित्व करीत आहेत.\nदर गुरुवारी गावात आठवडा बाजार भरतो. महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत भाजीपाला विक्रीसाठी २०१४ मध्ये गावात बाजार ओटे बांधण्यात आले. रावेर तालुक्‍यातील सुनोदा, सिंगत, आंदलवाडी, मांगलवाडी आदी गावातील ग्रामस्थ, शेतकरी या बाजारात येतात. बाजारात महिला व पुरुष स्वच्छतागृह, कचरा संकलनाची स्वतंत्र व्यवस्था आहे. मासे, मटण विक्रीसाठी वेगळी व्यवस्था आहे. पणन मंडळाच्या अधिकाऱ्यांनी या कामाचे कौतुक केले आहे. या बाजार ओट्यांच्या जागेला चौदाव्या वित्त आयोगातून संरक्षण भिंत बांधण्यात येत आहे.\nमंदिरांमधील कार्यक्रम किंवा ग्रामपंचायतीच्या बैठकीत शेती विकासावर चर्चा केली जाते. ग्राम विकास तसेच रस्तेविकासासाठी ग्रामस्थांचा पुढाकार असतो.\n- किरण पांडुरंग चौधरी, सदस्य, ग्रामपंचायत\nशेती, ग्रामविकास हे विषय महत्त्वाचे मानून सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायतीचे सदस्य काम करतो. यामुळे गावाला विकासाची दिशा मिळाली आहे.\n- नारायण राजाराम पाटील, सदस्य, ग्रामपंचायत\nगावाचे पुनर्वसन झाल्यानंतर शेती आणि ग्रामविकास साधण्याचा सातत्याने प्रयत्न झाले. ग्रामविकासाच्या योजना एकत्रीतपणे राबवून सर्वंकष विकासावर भर आहे.\n- श्रीकांत वसंत महाजन, सरपंच, तांदलवाडी, ९९७५६२७२५७.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शत���ब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/board-education-officer-jyotsna-shinde-119350", "date_download": "2018-09-24T06:24:55Z", "digest": "sha1:SZPURLWYN24X4QTBMAFUSZWIIALA7WAN", "length": 10786, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Board of Education officer jyotsna shinde शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी ज्योत्स्ना शिंदे | eSakal", "raw_content": "\nशिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी ज्योत्स्ना शिंदे\nशनिवार, 26 मे 2018\nपिंपरी - महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.\nपिंपरी - महापालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारीपदी पुण्यातील प्राथमिक शिक्षण विभागातील शालेय पोषण आहार कक्षाच्या सहायक संचालक ज्योत्स्ना शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली. शिक्षण अधिकारी बी. एस. आवारी यांची बदली झाल्याने रिक्त झालेल्या जागेवर ही नियुक्ती आहे. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश काढले.\nआवारी यांना राज्य सरकारने पाच महिन्यांपूर्वी पदावनत केले होते. राज्य सरकारच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने ४ डिसेंबर २०१७ मध्ये आवारी यांची पदोन्नती रद्द केली होती. त्यांना पुण्यातील राज्य प्राथमिक शिक्षण संचालनालयात उपशिक्षणाधिकारी (गट ब) या पदावर नियुक्त केले होते.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/patharud-kharda-road-accident-one-death/", "date_download": "2018-09-24T05:28:33Z", "digest": "sha1:TNBXFPBPT6IYXGGHSMKFPHTHSLT3HGKC", "length": 3328, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार\nअज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार\nतालुक्यातील पाथरूड ते खर्डा जाणाऱ्या रोडवर शुक्रवार दि. ९ रोजी अज्ञात वाहनाच्या धडकेत एक जण ठार झाल्याची घटना घडली. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.\nदादा माणिक आवाळे (वय ४५, रा. पारगाव, ता. वाशी) हा पाथरूड खर्डा रोडवरून चालत जात होत��. तो या रोडवरील वीट भट्टीजवळ जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी अनिल उद्धव आवाळे यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणाचा भूम पोलिस ठाण्याचे सपोनि संतोष जोंधळे पुढील तपास करत आहेत.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/page/1/", "date_download": "2018-09-24T06:32:09Z", "digest": "sha1:U47Y6U4CSQM4BCU7PC3FFSQKZOGQCOZM", "length": 29839, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Thane News | Latest Thane News in Marathi | Thane Local News Updates | ताज्या बातम्या ठाणे | ठाणे समाचार | Thane Newspaper | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, ��े घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधी��� विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समुदायाचे मोठे योगदान, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nव्यक्ती जन्मापासून नव्हे तर आपल्या कार्यामुळे मोठा होतो. त्याचा गुण महाराजांमध्ये आहे आणि म्हणूनच जागतिक स्तरावर त्यांना किर्ती ... Read More\nDevendra Fadnavis Jain Temple देवेंद्र फडणवीस जैन मंदीर\nघनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nराज्याच्या नगरविकास खात्याने स्वच्छ महाराष्ट्र मिशनअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनाच्या काटेकोर अंमलबजावणीसह राज्य हागणदारीमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. ... Read More\nthane news ठाणे बातम्या\nदरोडा टाकणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक महामार्गावर दरोडा टाकून वाहनचालकास लुटणाºया आठ जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखा युनिट-१ ने कर्नाटकातील गुलबर्गा येथून अटक केली. तसेच ही टोळी जनावरे चोरी करून त्यांची विक्री करत असल्याचेही उघडकीस आले आहे. ... Read More\nCrime News thane गुन्हेगारी ठाणे\nआज २८ हजार बाप्पांना निरोप, विसर्जनावर ड्रोनची नजर\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमागील १० दिवसांपासून घरोघरी विराजमान होऊन पाहुणचार घेणाऱ्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ समीप आली आहे. ... Read More\nGanesh Chaturthi 2018 news गणेश चतुर्थी २०१८ बातम्या\nढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगणेशोत्सवात वाजंत्री करून चार पैसे मिळतील, या आशेने राज्यभरातील शेतमजुरी, मोलमजुरी करणारे मुंबई, ठाणे उपनगरांत दाखल होतात. ... Read More\nGanesh Chaturthi 2018 news गणेश चतुर्थी २०१८ बातम्या\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. ... Read More\nकायदा धाब्यावर बसवणे विकृतीच\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसध्या समाजात हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत असून त्याची जी वेगवेगळी कारणे आहेत, त्यामध्ये ध्वनिप्रदूषण हेही महत्त्वाचे कारण असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी केली. ... Read More\nGanesh Chaturthi 2018 news गणेश चतुर्थी २०१८ बातम्या\nउल्हासनगरात भाजपा गॅसवर : ‘साई’च्या फुटीर गटाला सेनेची महापौरपदाची आॅफर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसाई पक्षाच्या फुटीर गटाला शिवसेनेने महापौरपदासह स्थायी समिती सभापतीपदाची आॅफर दिल्याने भाजपाच्या गोटात अस्वस्थता आहे. ... Read More\nulhasnagar news उल्हासनगर बातम्या\nओवेसी - प्रकाश आंबेडकर एकत्र येऊनही फायदा नाही - आठवले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nआरपीआयचा ६१वा वर्धापन दिन ठाण्यातील ढोकाळी मैदानावर घेणार आहेत. त्यासाठी या मैदानाची पहाणी करण्यासाठ�� आठवले शनिवारी स्वत: ठाण्यात आले. त्याप्रसंगी येथील शासकीय विश्रामगृहात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आंबेडकरांबरोबर दलित नाही आणि मुस्लिम ... Read More\nटाऊनहॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी मांडल्या सूचना, जिल्हाधिकाऱ्यांनी दिला सकारात्मक प्रतिसाद, बैठक संपन्न\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nटाऊन हॉलच्या त्रुटी दूर करण्यासाठी कलाकारांनी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्यासोबत झालेल्या बैठकीत मांडल्या सूचना मांडल्या. ... Read More\nthane culture collector ठाणे सांस्कृतिक जिल्हाधिकारी\nआशिया चषक बिग बॉस 12 भारत विरुद्ध पाकिस्तान गणेशोत्सव इंधन दरवाढ जेट एअरवेज इम्रान खान जम्मू-काश्मीर राफेल डील तिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नी��ा किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/day-sleep-not-good-for-health-1746513/", "date_download": "2018-09-24T06:29:54Z", "digest": "sha1:43V252FOFXBQ45BXU2IESYD2B66HYT6Q", "length": 12091, "nlines": 204, "source_domain": "www.loksatta.com", "title": "day sleep not good for health | दिवसा झोपण्याने स्मृतिभ्रंशाचा धोका | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nदिवसा झोपण्याने स्मृतिभ्रंशाचा धोका\nदिवसा झोपण्याने स्मृतिभ्रंशाचा धोका\nस्लीप या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले\nज्या लोकांना दिवसा झोपाळल्यासारखे जास्त प्रमाणात वाटते, त्यांना स्मृतिभ्रंश होण्याची शक्यता इतरांच्या तीन पट अधिक असते, असे एका दीर्घकालीन अभ्यासात दिसून आले आहे.\nस्लीप या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून ज्या प्रौढांमध्ये दिवसाचा झोपाळूपणा अधिक असतो, त्यांच्यात इतरांपेक्षा स्मृतिभ्रंशाचा धोका जास्त असतो याचे कारण म्हणजे त्यांच्या मेंदूत बीटा अमायलॉइड हे प्रथिन साठत जाते व तो अल्झायमर म्हणजे स्मृतिभ्रंश होण्याची मोठी खूण मानली जाते. अमेरिकेतील जॉन हॉपकिन्स विद्यापीठातील संशोधकांनी म्हटल्यानुसार अल्झायमर टाळण्यासाठी रात्रीची पुरेशी व चांगली झोप असणे आवश्यक असते.\nविस्कळीत झोपेने अल्झायमर होत असल्याने झोपेवर उपचार करणे गरजेचे आहे, असे हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे प्राध्यापक अ‍ॅडम स्पिरा यांनी सांगितले. १९५८ पासूनची हजारो लोकांची संकलित माहिती यात वापरण्यात आली. यात १९९१ ते २००० या काळात रुग्णांच्या परीक्षा घेण्यात येऊन प्���श्नावलीही देण्यात आल्या.\n२००५ पासून काही रुग्णांच्या मेंदूतील बिटा अमायलॉइडचे थर तपासण्यासाठी पीटसर्ब संयुग बी या किरणोत्सारी संयुगाचा वापर करण्यात आला. १२३ जणांमध्ये १६ वर्षांनी पुन्हा तपासणी करण्यात आली असता. ज्यांच्यात दिवसा झोप अधिक होती, त्यांच्यात बिटा अमायलॉइडचे प्रमाण वाढलेले दिसले. वय, लिंग, शिक्षण, बॉडी मास इंडेक्स हे सगळे घटक दिवसाच्या झोपाळूपणावर परिणाम करीत असतात. दिवसा झोपण्याने हे प्रथिन का वाढते हे समजू शकलेले नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय', केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.orientpublication.com/2018/07/blog-post_23.html", "date_download": "2018-09-24T05:43:05Z", "digest": "sha1:O4KI2NQGOS6Z3CEUAXABUKGU6KLVSIKF", "length": 6578, "nlines": 32, "source_domain": "www.orientpublication.com", "title": "ORIENT PUBLICATION: १९ ऑक्टोबरला पटरी बॉईज चित्रपटगृहात", "raw_content": "\n१९ ऑक्टोबरला पटरी बॉईज चित्रपटगृहात\nमुंबई ... सात बेटांची पसरलेली मायावी नगरी. हिने प्रत्येकाला आपल्यात सामावून घेतलं आहे\nया नगरीची खासियत म्हणजे एका बाजूला गगनचुंबी इमारती तर दुसरीकडे अजगरासारखी पसरलेली इथली झोपडपट्टी \nमुंबईतील सर्वात मोठी झोपडपट्टी अर्थात धारावी.. अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. याझोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक अगदी सामान्य माणसापासून, नगरसेवकापासून ते थेट मंत्र्यांपर्यंत साऱ्यांचाच रस या झोपडपट्टीत आहे. याझोपडपट्टीत राहतात अनेक जातीधर्माचे लोक त्यातूनच हाणामारी, मारामारी, वाद होत असतात. हे वाद इथलेच लोकलभाई अर्थात झोपडपट्टीदादा सोडवतात. अगदी लहान वयात इथल्या मुलांना याची सवय लागते. त्यातून गुंडगिरी, भाईगिरी जन्माला येते. अशाच एका झोपडपट्टीतील सात बालगुन्हेगारांची कथा उलगडून दाखवणारा‘पटरी बॉईज’ हा मराठी चित्रपट १९ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. ‘श्रीरंगलेखा एन्टरटेन्मेंट’ प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती वेंकटवर्धन नरसिंहन आएंगर, श्रीधर आएंगर, अश्विन भराडे यांनी केली असून दिग्दर्शन अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी केले आहे.\nपाकिटमारी, छोट्या हाणामाऱ्या करणाऱ्या या सातजणांना एका चोरीच्या दरम्यान एक गोष्ट सापडते. ही गोष्ट मिळवण्यासाठी या सात जणांमध्ये झालेला संघर्ष आणि या सात जणांकडून ही गोष्ट मिळवण्यासाठी इतरांनी केलेली धडपड यावर हा चित्रपट बेतला आहे. अरुण नलावडे, गणेश यादव, मिलिंद गवळी, संजय खापरे, भूषण घाडी, मौसमी तोंडवळकर, डॉ.राजेश आहिर, संदीप जुवाटकर, नितीन बोधारे, मीरा जोशी, विकास खैरे, मिथुन चव्हाण, जयेश चव्हाण, सुधीर घाणेकर, परी लता, सानिया पाटील, श्रद्धा धामणकर या कलाकारांच्या ‘पटरी बॉईज’ चित्रपटात भूमिका आहेत.\nचित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद अजित साबळे आणि मनोज येरूणकर यांनी लिहिले आहेत. छायांकन अयुब शेख तर संकलन अनिल थोरात यांचे आहे. दीपक आगनेवर, राज सागर यांनी लिहिलेल्या गीतांना आदर्श शिंदे, रितू पाठक, शाहिद माल्या यांनी स्वरबद्ध केली आहेत. अमोल–परेश, शेज म्युजिक यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. कलादिग्दर्शन मयूर निकम तर नृत्यदिग्दर्शन संतोष आंब्रे यांचे आहे. वेशभूषा तेजश्री मोरे तर रंगभूषा उदयराज तांगडी यांची आहे.\n१९ ऑक्टोबरला ‘पटरी बॉईज’ चित्रपटगृहात येत आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Youthworld/deepika-and-priyanka-dance-on-merathi-title-song/", "date_download": "2018-09-24T05:23:29Z", "digest": "sha1:HNRLLE43DR6X2XJE4OIGZUARHLTQJG24", "length": 4240, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘माझ्या नवऱ्याची बायको' या साँगवर थिरकल्या मस्तानी आणि काशीबाई(Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Youthworld › ‘माझ्या नवऱ्याची बायको' या साँगवर थिरकल्या मस्तानी आणि काशीबाई(Video)\n‘माझ्या नवऱ्याची बायको' या साँगवर थिरकल्या मस्तानी आणि काशीबाई(Video)\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nसध्याच्या घडीला नेटकरी सोशल मीडियावर काय करतील याचा काही थांगपत्ता लागणार नाही. कोणाच्या डोक्यात काय चाललंय हे कळंण भलतच झाल आहे. सध्या बॉलिवूडच्या गाण्यांना इंग्रजी किंवा मराठी टच देण्याचा ट्रेंड व्हायरल होत आहे. असाच एक प्रियांका आणि दीपिकाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.\n'माझ्या नवऱ्याची बायको' हे ऐकताच नजरेसमोर येते ती राधिका, शनाया. या दोघींनी साकारलेली पात्रांची भुमिका 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील मस्तानी आणि काशीबाई यांच्या भुमिकेला जोड देत गमंतीशीर व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत आहे.\n'मनोज शिंगस्टे एडिटींग' नावाच्या युट्यूब चॅनलवर या मालिकेच्या टायटल साँगचा वापर करुन एक मजेशीर व्हिडिओ नेटकऱ्यांनी तयार केला आहे. याला 'बाजीराव मस्तानी' चित्रपटातील 'पिंगा' गाणे जोडले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+692+cn.php", "date_download": "2018-09-24T05:44:44Z", "digest": "sha1:DZ6Y6JBMXXHYBUSF2QJ45G526MAGMD5W", "length": 3432, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 692 / +86692 (चीन)", "raw_content": "क्षेत्र कोड 692 / +86692\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट���रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nक्षेत्र कोड 692 / +86692\nशहर/नगर वा प्रदेश: Dehong\nआधी जोडलेला 692 हा क्रमांक Dehong क्षेत्र कोड आहे व Dehong चीनमध्ये स्थित आहे. जर आपण चीनबाहेर असाल व आपल्याला Dehongमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. चीन देश कोड +86 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Dehongमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +86 692 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनDehongमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +86 692 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0086 692 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 692 / +86692 (चीन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/coverstory-news/knowledge-and-brain-1176974/", "date_download": "2018-09-24T05:55:31Z", "digest": "sha1:QATR5YEM6XBSWBJEQJOOZBBHJ4LSRZLY", "length": 35971, "nlines": 291, "source_domain": "www.loksatta.com", "title": "विद्या आणि बुद्धी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nआजच्या काळात विद्येला म्हणजेच शिक्षणाला अतोनात महत्त्व आहे आणि अर्थातच ते मिळवण्यासाठी बुद्धीला..\nआजच्या काळात विद्येला म्हणजेच शिक्षणाला अतोनात महत्त्व आहे आणि अर्थातच ते मिळवण्यासाठी बुद्धीला.. ज्योतिषशास्त्रानुसार या दोन्ही गोष्टींसाठी कोणकोणते ग्रह कारक असतात\nपंचमस्थानास प्रेम, संततीबरोबर विद्या व बुद्धीचे स्थान म्हणून मानले जाते. नवग्रहामध्ये संतती व विद्या या दोन्हीचा कारक गुरू मानला जातो व बुद्धीचा कारक ग्रह बुध मानला जातो; परंतु खऱ्या अर्���ाने पंचमस्थानाचा कारक ग्रह गुरू समजावा. बुद्धिकारक बुध हा वायू किंवा पृथ्वी राशीत असेल तर बुद्धी उत्तम असते. म्हणजे हा बुध वृषभ, मिथुन, कन्या, मकर व कुंभ राशीचा असावा.\nगुरू, बुध, शनी हे ग्रह बलवान राशीला म्हणजे गुरू सिंह, धनू, कर्क राशीमध्ये असावा. शनी तुला, मकर, कुंभ राशीमध्ये असावा. हर्षल मीन, कुंभ राशीमध्ये. नेपच्यून मिथुन, सिंह, कर्क, धनू राशीमध्ये असावा. बुध हा ग्रह सिंह राशीमध्ये किंवा कन्या व मिथुन राशीमध्ये रवीबरोबर असेल किंवा मिथुन कन्या राशीमध्ये राहूबरोबर असेल, बुद्धी अतिशय कुशाग्र असते व स्मरणशक्ती चांगली व आकलनशक्तीकोणत्याही विषयामध्ये चांगली असते.\nपंचमेश म्हणजे पंचमस्थानाचे स्वामी रवी, बुध, गुरू, शुक्र असतील व ते ग्रह स्वगृही किंवा मित्रगृही असतील व ३, ४, ५, ९, १२ या स्थानी किंवा पंचमेशावर बुध, मंगळ, गुरू, शुक्र, हर्षल यांचे शुभयोग होत असतील, तर असे लोक बुद्धिमान असतात. पंचमस्थानाचा स्वामी शनी मंगळाच्या म्हणजे १०, ११, १, ८ राशीला असेल व तो पापस्थानामध्ये ६, ८, १२ स्थानी असेल व गुरू बलहीन किंवा बुध बलहीन असेल तर शिक्षण पूर्ण होत नाही.\nकुंडलीमध्ये पंचमस्थानी मंगळ, शनी, राहू, केतू अगर वक्री नेपच्यून असेल, तर शिक्षण पूर्ण होत नाही. पंचमस्थानी बलहीन चंद्र, रवी असलेले मुले-मुली अभ्यासामध्ये हुशार होत नसतात. पंचमस्थानमधील रवी, मेष, सिंह, धनू या अग्निराशीमध्ये नसेल, तर बुद्धी मंद ठेवील; परंतु चंद्र पंचमस्थानामध्ये असेल तर हे लोक आपल्या संसारामध्ये छान गर्क असतात.\nगुरू हा ग्रह विद्य्ोचाच कारक आहे व तो पंचमस्थानाचाही कारक ग्रह आहे व तो जर पंचमस्थानी असेल, तर हे लोक अतिशय बुद्धिमान असतात. ते शिक्षणामध्ये शिष्यवृत्ती, पारितोषिक मिळवू शकतील; परंतु गुरूचे हे परिणाम अग्नी व जलराशीमध्ये म्हणजे १, ४, ५, ८, ९, १२ या राशींमध्ये दिसून येतील. इतर राशींमध्ये गुरू असेल तर अशा मुली-मुलांची बुद्धी असूनही शिक्षणामध्ये अडचणी येतील. परीक्षा पास होणार नाहीत किंवा परीक्षा देता येणार नाही किंवा कौटुंबिक परिस्थितीमुळे शिक्षण मिळणार नाही.\nकुंडलीमधील बुध-हर्षलचे कोणतेही शुभयोग हे बुद्धिमत्तादर्शक असल्याने लेखक, नाटककार, पत्रकार वगरे लोकांच्या कुंडलीत हा योग प्रामुख्याने आढळतो. बौद्धिक क्षेत्रामध्ये हा योग जसा जास्त बोलका आढळतो तसा इतर क्षेत्रामध��ल व्यक्ती काही नावीन्यपूर्ण कार्य करतात. आपल्या बुद्धितत्त्वाने उद्योगधंद्यामध्ये यश मिळवतात. ज्योतिषी, मानसशास्त्रज्ञ, विचारवंत वगरे लोकांनाही हा योग गणित, संख्याशास्त्र, अकौन्टन्सी, ग्रंथ प्रकाशन, वृत्तपत्र संस्था, छापखाने, जाहिराती संस्था वगरे क्षेत्रांत व्यक्तीला पुढे आणणारा आहे. कुंडलीमधील १, ५, ९ किंवा ३, ७, ११ स्थानांमधून होणारे शुभ योग तसेच मिथुन, कन्या, तूळ, कुंभ राशींतून होणारे शुभ योग बौद्धिकदृष्टय़ा ‘उच्च’ प्रतीचे असतात. बुध-हर्षल शुभ योगात असूनसुद्धा अति चिंतन करीत बसणे, तंद्रीत असणे, स्वभावात लहरीपणा, हट्टीपणा असणे असे दुर्गुणही आढळतात.\nरवी व बुध हे एकमेकांपासून २८ अंशांपेक्षा जास्त दूर नसतात. त्यामुळे यांच्यात युतियोग व समक्रांती योग हेच दोन महत्त्वाचे योग होतात. रवी-बुध युतीमध्ये बुद्धाचा अस्त होतो. रवी-बुध युती अस्त सर्वसाधारण व्यक्ती विद्याव्यासंगी, काही बौद्धिक छंद असणारी, लेखन-वाचनाची आवड असणारी असते अथवा व्यक्ती बोलण्यातही मोठय़ा तरबेज असतात.\nबुध-गुरू युती ही दोन शुभ ग्रहांची युती असल्याने ज्या स्थानात अशी युती होते अथवा हे दोन ज्या स्थानांचे अधिपती असतात, त्या स्थानांच्या दृष्टीने काही महत्त्वाची शुभ फले अनुभवास येतात. अशी व्यक्ती अत्यंत हुशार, बुद्धिमान, सर्व गोष्टींत स्वत:च्या अक्कलहुशारीने प्रावीण्य मिळविणाऱ्या असतात. बौद्धिक क्षेत्रात नावलौकिक कमावतात. गुणवान, उदारनीतितज्ज्ञ वगरे गुणधर्म या योगात उत्तम आढळतात. आनंदी वृत्ती असून अशा व्यक्ती मोठय़ा दिलदार मनाच्या असतात. कोणत्याही स्थिर स्वरूपाच्या व्यवसायात पुढे येतात. उत्तम डॉक्टर, वकील, नोकरी करणारे, तंत्रज्ञ होतात. अशा व्यक्तींना ठरावीक साच्याचे व शांत तऱ्हेचे जीवन आवडते. अशा तऱ्हेचे उद्योग-व्यवसायच ते निवडतात. बुध-गुरू युती असणाऱ्या व्यक्ती त्यांच्या आवडीच्या विषयापुरत्याच तज्ज्ञ आढळतात. कित्येक वेळा एकांगी वृत्ती आढळते. बुध-गुरू युतीत बुधाची आकलनशक्ती जास्त उत्तेजित होत असल्याने असे लोक कोणत्याही विषयाचे उत्तम प्रकारे ज्ञान करून घेऊ शकतात, परंतु या युतीमध्ये बौद्धिक हटवादीपणा, अहंकार आढळतो. स्वत:ला फार विद्वान समजतात.\nमंगळ-बुध युतीमध्ये उत्तम लेखक, इंजिनीअर होऊ शकतात. उत्तम टीकाकार होतात. टीका करणे या योगांचा स्थायिभाव आहे. समयसूचकता, धूर्तपणा हे बुधाचे गुण जसे प्रामुख्याने आढळतात तसाच व्यवहारीपणा यांच्या वृत्तीतच मुरलेला असतो. बुध-मंगळ योग हा इंजिनीयिरग यांत्रिकी वगरे गोष्टींत उत्तम असतो. बुध-मंगळाच्या शुभ योगातही व्यक्ती स्वार्थ असल्याशिवाय विशेष काही कोणाचे भले करणार नाही.\nबुध-नेपच्यून युती हा योग संशोधनात, कलेत किंवा कोणत्याही बौद्धिक व मानसिक क्षेत्रांत जगावेगळी झेप घेणारा असतो. कधी काव्य अगदी उत्स्फूर्त अचानक सुचते, कधी संशोधनाची अचानक कल्पना चाटून जाते, कधी निर्णय घेण्याची अचानक आतून संवेदना होते. त्यामुळे या योगात तुम्हाला उत्कृष्ट लेखक, संशोधक, काव्यरसिक, कवी, नृत्यकार, वाद्यवादक अशा तऱ्हेने अनेक लोक सापडतील. काही लोकांना दैवी देणगीचा फायदा होत असल्याने हा योग असणारे ज्योतिषीसुद्धा काही वेळा आश्चर्यचकित तंतोतंत भविष्य वर्तवितात. सूचक स्वप्ने पडणे, पुढील गोष्टींचे अंदाज येणे, तर कधी वाचासिद्धीसारखी यांची वाणी खरी ठरणे. कधी दुसऱ्याच्या मनाचा अचूक अंदाजही घेता येतो. मानसिक शक्तीची सुप्त देणगी अशा लोकांना असल्याने कोणत्याही क्षेत्रात यश मिळविण्यास हा योग मोठा साहाय्यभूत ठरतो. बुध-नेपच्यून शुभ योग कोणत्याही गूढ शास्त्रास मोठा पोषक असतो, ज्योतिष, अध्यात्म, मानसशास्त्र, तर्कशास्त्र, चिंतन वगरे गोष्टींना उच्च स्थान देणारा योग आहे.\nमंगळ-बुध शुभ योग किंवा मंगळ-बुधाच्या दृष्टियोग असेल तर परीक्षेत खात्रीपूर्वक यश येते. त्याचबरोबर मंगळखेरीज उच्च गणितशास्त्रास किंवा त्या विषयाचे ज्ञान घेण्यास शनीची जोड असावी लागते. स्टॅटिस्टिक विषय व चार्टर्ड अकौंटन्टचे गणित अथवा या शास्त्रातील उच्च परीक्षेच्या बाबतीत मंगळ-बुध व शनी असावे लागतात. गणितशास्त्रातील उच्च प्रमेये, अर्थशास्त्रातील भांडवल मजूर, मजुरी उत्पादन मागणी, पुरवठा वगरेचा कारक शनी आहे. उत्तम अर्थशास्त्रज्ञ होण्यास शनी अनुकूल आहे.\nकोणत्याही विषयाचे संशोधन हा धर्म हर्षलचा आहे. तृतीय स्थानही खूप महत्त्वाचे आहे.\nसध्या प्रत्येक व्यवसायामध्ये अकाऊन्टन्सी जरुरी असते, पण कोणत्या व्यवसायामध्ये हे काम केले म्हणजे भाग्योदय चांगला होईल; हे प्रत्येक मनुष्याने आपआपल्या जन्मकुंडलीवरून ठरवावे. जन्मकुंडलीमध्ये शनी बलिष्ठ शनी असेल तर बँका, रिझव्‍‌र्ह बँका, सरकारी कचेऱ्या यांत नोकरी यशकारक होईल.\nबुध बलिष्ठ असेल तर सर्वसाधारण व्यापारी दुकाने, अडते, दलालाची दुकाने, किराणा व स्टेशनरीचे व्यापार, देवघेवीचे व्यवहार यात नोकरी करावी.\nगुरू बलिष्ठ असेल तर विश्वविद्यालय, शिक्षण संस्था व सार्वजनिक फंड, वगरेमध्ये भाग्योदय होईल.\nशुक्र बलवान असेल तर सोने, चांदी, रत्ने, उंची कपडे, गिरण्या करमणुकीची स्थळे यात नोकरीधंदा फायदेशीर होतो.\nहर्षल बलिष्ठ असेल तर लोखंड, पोलादाचे कारखाने, लष्करी खाते यामध्ये जावे.\nअग्नी राशीत बरेच ग्रह असतील तर ज्यामध्ये कष्ट व बुद्धी यांची जरुरी असून जी कामे, हस्तकौशल्य व मेहनत यांनी होणारी असून ज्यामध्ये बुद्धीचे व यंत्राचे साहाय्य घ्यावे लागते. अशा स्थितीमध्ये शास्त्राचा अभ्यास, मेकॅनिकची कामे करणे फायदेशीर होईल.\nवायू राशीमधील बरेच ग्रह असतील तर ते लेखन, व्यवसाय, शास्त्रीय विषयांचे व्यवसाय व सर्व प्रकारची बुद्धिमत्तेची कामे दर्शवितात या राशीत बरेच ग्रह असतील तर मनुष्य लेखक. कारकून, ग्रंथकर्ता, शिक्षक, वकील, ड्राफ्टसमन, नकाशा काढणारा अगर इंजिनीयर होतो.\nजल राशीत बरेच ग्रह असतील तर प्रवाही पदार्थाचे व्यवसायामध्ये यश. पेट्रोल, रॉकेल स्पिरीट, सर्व तऱ्हेचे खाणीतील प्रवाही पदार्थ वगरे व्यवसायामध्ये उत्तम यश, नावा बनवणे, गोदीतील कामे, दर्यावर्दीपणाची कामे व त्या खात्यातील नोकरी, व्यापारी जहाजावरील नोकरी वगरे व्यवसाय, नट सिनेमातील, सिनेमा व्यवसाय वगरेंना जलराशीच अनुकूल असते.\nपृथ्वी राशीत बरेच ग्रह असतील तर इमारती कामामध्ये नोकरी, इंजिनीअिरग खाते, खाणीतील कामे व दुसरी कोणतीही अंगमेहनतीची अगर मजुरीची कामे वगरे किरकोळ व्यवसायाचे कामी येतात. मकर राशीचा कल सरकारी नोकरीकडे असतो. सत्ता चालविणे हा मकर राशीचा धर्म आहे. वृषभ राशी शेतकी व बँकिंग, कन्या राशीचा कल सरकारी नोकरीकडे असतो.\nकुंडलीतील चतुर्थस्थानावरून उच्च शिक्षणाचे तर पंचमस्थानावरून उदरनिर्वाह, परिचारिका शिक्षणाचे भाकीत वर्तवतात.\nगुरू हा उच्च ग्रह शिक्षणासाठी अत्यंत पूरक व उपकारक असून बुध ग्रह व्यावहारिक शिक्षणास चालना देतो. हर्षल हा संशोधन शिक्षणाचा कारक ग्रह समजला राशीत. आपला शैक्षणिक प्रभाव विशेषत्वाने दाखवतो.\nमिथुन, कन्या राशीचा बुध चतुर्थस्थानात असता भद्रयोग करतो व त्यामुळे ती व्यक्ती शिक्षणक्षेत्रात मूलभूत ��्वरूपाची भरीव कामगिरी करू शकते. लग्नस्थान, चतुर्थ व पंचमस्थानातील रवी उत्तम शैक्षणिक यश मिळवून देतो.\nपंचम स्थानामध्ये शुभ ग्रहाची राशी असेल किंवा या स्थानावर शुभ ग्रहाची दृष्टी असेल. शुभ ग्रहाची युती असेल तर अशी ग्रहस्थिती मनुष्याला निश्चितपणे बुद्धिमान बनवते.\nपंचमस्थानाचा स्वामी स्वत:च्या उच्च राशीत असेल, किंवा शुभ ग्रहांच्या दरम्यान असेल तरी ती व्यक्ती अत्यंत बुद्धिमान असते.\nगुरु केंद्र किंवा त्रिकोणस्थानात असताही व्यक्ती बुद्धिमान असते.\nबुध पंचमस्थानात असेल तसेच पंचमेशही प्रबळ होऊन केंद्रात स्थानापन्न झालेला असेल.\nपंचमेशाचा शुभ ग्रहांशी युती किंवा दृष्टी संबंध असेल तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते. पंचमेशाचा उच्च राशीत असेल तरीही व्यक्ती बुद्धिमान बनते. पंचमेश केंद्र स्थानात असून शुभ ग्रहांनी युक्त असेल आणि बुध व गुरू केंद्र त्रिकोणात प्रबळ होऊन विराजमान झालेले असतील, तर त्यामुळे त्या व्यक्तींची बौद्धिक क्षमता सुधारते.\nपंचमेश व गुरू शुभ षष्ट अंशात असेल, तसेच पंचमेश व बुध व गुरूपकी एक ग्रह गोपुरांशामध्ये विराजमान झालेला असेल तर त्यामुळे अशी व्यक्ती बुद्धिमान बनते.\nकुंडलीमध्ये चंद्र, बुध व गुरू हे ग्रह प्रबळ असून. त्यांचे शुभ ग्रहांशी युती दृष्टी संबंध असतील तर ती व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते.\nद्वितीय स्थान, द्वितीयेश व गुरू केंद्र त्रिकोणात विराजमान होऊन प्रबळ बनलेली व्यक्ती निश्चितपणे बुद्धिमान बनते.\nशनी, राहू व केतू या तीनपकी एखादा ग्रह गुरुयुक्त असून त्यावर शुक्राची दृष्टी असेल तर अशी व्यक्ती सामान्य गरीब कुटुंबात जन्माला येऊनही केवळ अफाट बुद्धिमत्तेच्या बळावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करते व देदीप्यमान यश मिळवते.\nशिक्षणात अडथळे आणणारे कुंडलीतील ग्रहमान- पंचमस्थानाचा स्वामी सहाव्या, आठव्या किंवा बाराव्या स्थानात विराजमान झालेला असेल तर शिक्षणात अडथळे येतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nदि. २७ मे ते २ जून २०१६\nदि. २० ते २६ मे २०१६\nआजचे राशीभविष्य, शनिवार, ०३ फेब्रुवारी २०१८\nदि. ११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट २०१७\nअद्ययावत ज्ञान वाढवून लष्करी सामर्थ्य वाढवा-राष्ट्रपती\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/earthquake-measuring-5-5-on-the-richter-scale-hits-parts-of-assam-tremors-also-felt-in-parts-of-west-bengal-1749037/lite/", "date_download": "2018-09-24T05:56:55Z", "digest": "sha1:REZQYUOIUMLG6DYJADZN6SCGIR4F4HZV", "length": 10076, "nlines": 123, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Earthquake measuring 5.5 on the Richter scale hits parts of Assam Tremors also felt in parts of West Bengal | भूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का | Loksatta", "raw_content": "\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\nभूकंपाने ईशान्य भारत हादरला, बिहार आणि बंगाललाही धक्का\n25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते.\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nबिहार आणि पश्चिम बंगालसह ईशान्येकडील राज्यांना बुधवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. बिहारच्या किशनगंज, पूर्णिया आणि कटिहार परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, नागालँड आणि आसामला देखील भूकंपाचा धक्का बसला. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास धक्के जाणवल्याची माहिती आहे. शेजारी��� देश बांगलादेशमधील रंगपूर येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. रिश्टर स्केलवर 5.5 इतकी या भूकंपाची तीव्रता होती. 25 ते 30 सेकंदांपर्यंत भूकंपाचे धक्के जाणवत होते. भूकंपानंतर अनेक ठिकाणी खळबळ उडाली होती, भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांनी घराच्या बाहेर पळ काढला होता. सुदैवाने भूकंपामुळे कोणतंही नुकसान झाल्याची अद्याप माहिती नाही.\nयापूर्वी आज पहाटेच जम्मू-काश्मीर आणि हरियाणाच्या अनेक भागांना भूकंपाचा धक्का बसला. जम्मू-काश्मीरमध्ये सकाळी ५ वाजून १५ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ४.६ इतकी या भूकंपाची तीव्रता होती. तर, हरियाणाच्या झज्जरमध्ये सकाळी ५ वाजून ४३ मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. ३.१ रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती.\nयाशिवाय, १० सप्टेंबर रोजीही दिल्ली-एनसीआरला भूकंपाचे सौम्य धक्के बसले होते. सोमवारी सकाळी ६ वाजून २८ मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर ३.६ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. उत्तर प्रदेशच्या मेरठमधील खारखुदा येथे भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याशिवाय रविवारीही(९ सप्टेंबर) सायंकाळी ४.३७ वाजता दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागात भूकंपाचे धक्के जाणवले होते. हरियाणातील झज्जर येथे भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर या भूकंपाचे केंद्र होते. भूपृष्ठापासून १० किलोमीटर खोलीवर भूकंपाचे केंद्र असल्याने त्याचा फारसा प्रभाव जाणवला नाही. रिश्टर स्केलवर ३.८ इतकी या भूंकपाची तीव्रता होती. तसंच ६ सप्टेंबर रोजीही हिमाचल प्रदेशमधील चंबा जिल्ह्यात आणि जम्मू-काश्मीरमधील काही भागात कमी तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले होते. . ३.२ रिश्टर स्केलचा हा धक्का होता.\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nविमान अचानक १० हजार फूट खाली का आणलं एअर इंडियाच्या वैमानिकाची चौकशी सुरू\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त��वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/asia-cup-2018-1751154/", "date_download": "2018-09-24T06:25:45Z", "digest": "sha1:BUWMWLWYUNZEBHBYU6MWZBOQYCPDXP7I", "length": 11980, "nlines": 207, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Asia Cup 2018 | आशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nआशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात\nआशियाई रणधुमाळीला आजपासून सुरुवात\nबांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना\nआशिया चषकाचा अनावरण सोहळा शुक्रवारी पार पडला. यावेळी सहाही देशांचे कर्णधार उपस्थित होते.\nबांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना\nभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.\nगेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.\nदुसरीकडे श्रीलंकेला गेल्या दोन वर्षांत भारताकडून तिन्ही प्रकारात सपशेल शरणागती पत्करावी लागली. अनुभवी अष्टपैलू अँजेलो मॅथ्यूज, उपुल थरंगा, थिसारा परेरा आणि लसिथ मलिंगावर श्रीलंकेची भिस्त आहे. त्याशिवाय युवा खेळाडू अकिला धनंजया, दसून शनाका आणि कसुन रजिथा यांच्याकडे ही सर्वाच्या नजरा आहेत. कामगिरीतील सातत्य राखण्यात श्रीलंकेला मागील काही मालिकांपासून अपयश येत आहे. यावर त्यांना लवकरच योग्य तोडगा काढावा लागेल.\nसामन्याची वेळ : सायं. ५ वा.\nथेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १ आणि ३.\nताज्या बातम��यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय', केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/bollywood-gossips-marathi/honey-singh-new-record-with-song-dil-chori-sada-ho-gaya-117123000004_1.html", "date_download": "2018-09-24T05:24:57Z", "digest": "sha1:MSPXS377K2KAOWHJ2MU75YLTHKEW6V37", "length": 8061, "nlines": 111, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "हनी सिंगचे नवे गाणे,रिलीज होताच गाण्याचा नवा रेकॉर्ड | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nहनी सिंगचे नवे गाणे,रिलीज होताच गाण्याचा नवा रेकॉर्ड\nरॅपर हनी सिंगने आपल्या धमाकेदार गाण्याने पुन्हा एकदा सर्वांना भूरळ पाडली आहे. त्याचे 'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याने युट्यूबवर हंगामा केला आहे. सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमात हनी सिंहने हे गाणे गायले आहे.\nआतापर्यंत २ कोटीहून जास्तवेळा हे गाणे पाहिले गेले आहे. हंस राज हंसचे हिट गाणे 'दिल चोरी साडा हो गया' या गाण्याचे हे रिमेक आहे. रिलीज होताच या गाण्याने नवा र���कॉर्ड केला आहे. २४ तासाच्या आत सर्वाधिक वेळा पाहिले जाण्याचा रेकॉर्ड या गाण्याने केला आहे. 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमातील हे आयटम सॉंग हनी सिंहने गायले आहे.\nआतापर्यंत 20 कोटींहून अधिक जणांनी ‘धीरे धीरे’ चा व्हिडीओ पाहिला\nअभिनेत्री स्नेहा उलाल पुन्हा एकदा बॉलीवूड डेब्यू\nबिग बी यांना पुन्हा एकदा झाली दुखापत\nअनुष्का आणि विराट यांचे ट्विट यंदाच्या वर्षीचं ‘गोल्डन ट्विट’\n'पद्मावती'चे भविष्य ठरवण्यासाठी इतिहासतज्ज्ञांची समिती\nयावर अधिक वाचा :\nहनी सिंग नवा रेकॉर्ड\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...\n'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेबलावरील संवाद:\nजान्हवीला लागली चित्रपटांची लॉटरी\nजान्हवी कपूरला करण जोहरने लॉन्च केल्यानंतर तिच्यासोबत आणखी 2 चित्रपट करणार असल्याची ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/Virat-Kohli-needs-to-be-matured-as-a-captain-says-Gavaskar/", "date_download": "2018-09-24T05:43:02Z", "digest": "sha1:Z33P2VOYQBYLYAUF4CBH56MJ5JTXRQUZ", "length": 3714, "nlines": 32, "source_domain": "pudhari.news", "title": " विराट कोहलीला परिपक्‍व होण्याची गरज : गावसकर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › विराट कोहलीला परिपक्‍व होण्याची गरज : गावसकर\nविराट कोहलीला परिपक्‍व होण्याची गरज : गावसकर\nइंग्लंडमधील दारुण पराभवानंतर माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वावर टीका करताना, कोहलीला व्यूहरचनेच्या बाबतीत बरेच शिकायची आवश्यकता आहे. सर्वप्रथम त्याने क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदल शिकावे आणि परिपक्‍व कर्णधार व्हावे, असा सल्ला गावसकर यांनी दिला आहे.\n“दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौर्‍यांनी हे सिद्ध केले की, कोहलीला अजून बरेच शिकायचे आहे. योग्य क्षेत्ररक्षण रचना आणि गोलंदाजीतील बदलांची समयसूचकता यामुळे सामन्याचा निकाल बदलू शकतो. याच गुणाचा कोहलीमध्ये अभाव जाणवला. त्याने कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारून आता दोन वर्षे झाली आहेत,” असे गावसकर यांनी सांगितले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/ben-stokes-back-englands-team-127288", "date_download": "2018-09-24T06:23:08Z", "digest": "sha1:OUPPYHWJOHV4YEGCECBEXUEHASMUGMSD", "length": 10787, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Ben Stokes back in England's team बेन स्टोक्सचे इंग्लंडच्या एकदिवसीय संघात पुनरागमन | eSakal", "raw_content": "\nबेन स्टोक्सचे इंग्लंडच्या एकदिवसीय संघात पुनरागमन\nशनिवार, 30 जून 2018\n''जर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याला 8 जुलैला होणाऱ्या भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही संधी दिली जाईल''\nलंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्सला तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. डाव्या पायाच्या स्नायूला झालेल्या दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला त्याला मुकावे लागले होते. मात्र 5 जुलैला होणाऱ्या काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर विरुद्ध डरहॅम या सामन्यात स्टोक्स डरहॅम जेट्सकडून खेळणार आहे.\n''जर त्याने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध केली तर त्याला 8 जुलैला होणाऱ्या भारताविरुद्धच्या शेवटच्या सामन्यातही संधी दिली जाईल'' असे इंग्लंड क्रिकेट महासंघाने स्पष्ट केले.\nतसेच ख्रिस वोक्सबाबत बोलताना इंग्लंड क्रिकेट महासंघाने सांगितले, ''जर त्याने तंदुरुस्त असल्याचे सिद्ध केले तर त्यालाही एकदिवसीय मालिकेत खेळवण्यात येईल.''\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nAsia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज\nदुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n..तर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियातही ढेपाळतील : पॉंटिंग\nसिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला, तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग आतापासूनच फुंकण्यात आले आहे. यात पहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-should-be-honored-honorary-dignity-49255", "date_download": "2018-09-24T06:10:23Z", "digest": "sha1:TJGKO33PDWL7XKWWKJD3FDQPL44XGUWT", "length": 14842, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news Should be honored with honorary dignity? संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करावे का? | eSakal", "raw_content": "\nसंमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करावे का\nगुरुवार, 1 जून 2017\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करता येईल का, यासंदर्भात घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महामंडळात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवारी (ता. 3) नागपुरात यावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर सर्व घटक संस्थांमध्ये ही चर्चा घडवून निवडणूक प्रक्र���येवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे.\nनागपूर - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करता येईल का, यासंदर्भात घटनादुरुस्ती समितीच्या बैठकीच्या निमित्ताने महामंडळात विचार प्रक्रिया सुरू झाली आहे. येत्या शनिवारी (ता. 3) नागपुरात यावर प्राथमिक चर्चा होईल. त्यानंतर सर्व घटक संस्थांमध्ये ही चर्चा घडवून निवडणूक प्रक्रियेवर तोडगा काढण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता आहे.\nअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने व्यवहार, संमेलन व संमेलनाध्यक्ष निवडणूक आदींच्या बाबतीत काही घटनात्मक बदल करण्याचा प्रस्ताव आणला होता. यावर विचार होऊन योग्य बदलासाठी घटनादुरुस्ती समितीची स्थापना करण्यात आली. मराठवाड्याचे कौतिकराव ठाले पाटील यांच्या नेतृत्वात या समितीने विविध विषयांचा विचार केला. येत्या शनिवारी या विषयांवर चर्चा होणार आहे. यात संमेलनाध्यक्षपदाची निवड प्रक्रिया हा सर्वांत महत्त्वाचा मुद्दा असेल.\nमराठी साहित्य संमेलन म्हटले की खर्च आणि अध्यक्षपदाची निवडणूक या दोनच गोष्टींची चर्चा होते. त्यावरून दरवर्षी वादही होतात.\nकुरघोडीच्या बातम्या माध्यमांमध्ये येतात. साहित्य क्षेत्रातील राजकारण या माध्यमातून सर्वसामान्यांपुढे येते. शिवाय निवडणूक प्रक्रिया कितीही पारदर्शी करायचा प्रयत्न झाला तरीही त्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे टीका होताना दिसतेच. त्यामुळे संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करण्यात आले तर प्रक्रियेचा प्रश्‍नच उरणार नाही, असा विचार पुढे आला.\nशिवाय संमेलनाध्यक्ष सन्मानानेच निवडावा, अशी मागणी अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. घटनादुरुस्ती समिती नेमका याच विषयाचा विचार करत आहे. अखिल भारतातील घटक संस्थांनी या प्रस्तावाला मान्यता दिली, तर कदाचित संमेलनाध्यक्षपदाची निवडणूकच भविष्यात होणार नाही, असाही प्रयत्न सुरू आहे. मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद सन्मानाने बहाल करण्यात येते. शिवाय घटक संस्थांच्या संमेलनांचे अध्यक्षही सन्मानानेच निवडण्यात येतात. याचा आदर्श महामंडळाने ठेवावा, अशी सूचना गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य वर्तुळातून येत आहे. अनेकांनी भाषणांमधूनही अपेक्षा व्यक्त केली; पण महामंडळाच्या पातळीवर यंदा प्रथमच त्यावर ठोस पाऊल उचलण्यात आले आहे.\nसाहित्य संमेलन ���ध्यक्षपदाच्या निवडणुकीसंदर्भात विचार सुरू आहे. संमेलनाध्यक्षपद सन्मानाने बहाल करावे का, असाही विचार पुढे आला आहे. घटनादुरुस्ती समिती या प्रस्तावावर चर्चा करणार आहे.\n- कौतिकराव ठाले-पाटील, घटनादुरुस्ती समिती, साहित्य महामंडळ\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-73677.html", "date_download": "2018-09-24T05:28:29Z", "digest": "sha1:DVNUBNEHWDNXY7G5JJXZOMRLORW5EAQB", "length": 14986, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "झुंज दुष्काळाशी !", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद र���ेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीज���-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nराज्य आज 1972 च्या दुष्काळापेक्षा तीव्र दुष्काळाला सामोरं जातं आहे. राज्यात दुष्काळाची परिस्थिती दिवसेंदिवस भीषणरूप धारण करत आहे. मराठवाड्यातील बहुतांश जिल्हे कोरडी ठाक पडली आहे. पाण्यासाठी लोकांना वणवण भटकावे लागतं आहे. मात्र लोकप्रतिनिधी शाही लग्नात पैशांची उधळपट्टी करण्यात मग्न आहे. या दुष्काळात भरडणारा तरूण काय विचार करतो त्यांच्या स्वप्नांचा कसा चुराडा होतो याचे भीषण वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे या विशेष कार्यक्रमात....झुंज दुष्काळाशी \nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-248983.html", "date_download": "2018-09-24T05:31:49Z", "digest": "sha1:EBRKOEXI5S3Y5ZQ46AZ3OWHCXBUYP3WD", "length": 15495, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप उमेदवारांनी शपथ घेतली, पण कुणी नाही एेकली !", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही ��ाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजप उमेदवारांनी शपथ घेतली, पण कुणी नाही एेकली \nभाजप उमेदवारांनी शपथ घेतली, पण कुणी नाही एेकली \nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nVIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून \nVIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकणमध्ये आंदोलकांवर नजर ठेवतोय हा ड्रोन कॅमेरा\nVIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील\nमहाराष्ट्र July 30, 2018\nचाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू\nचाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या\nपुण्यात पुरूषांनी मारल्या वडाला फेऱ्या\nपुण्यात कर्वे पुतळा परिसरातून शोभायात्रा\nमारवाड अश्वांची अशीही घोडदौड\nगर्भलिंग निदानाचा फिरता धंदा ; कोण आहे सूत्रधार \nवयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी मोरेंची कहाणी\nमहाराष्ट्र March 8, 2017\nकाळीपिवळी चालवणाऱ्या 'ड्रायव्हर बाई'ची थक्क करणारी कहाणी\nपत्नीच्या साड्या खरेदीवर शरद पवार म्हणतात...\nपिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापसूनच महापौरपदासाठी छुपा प्रचार\nभाजपमध्ये गुंडाराज, खुनाचा गुन्हा असलेला विठ्ठल शेलारचा 'पंचनामा'\nपारधी समाजातल्या राजश्री काळे भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात\n'पुणे तिथे काय..,'पाट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत \nनिवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला \nपुण्यातल्या नेताजीनगरनं टाकलाय निवडणुकीवर बहिष्कार\nअशी असते राजकीय पक्षाची वाॅर रूम \nएक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला\nराज ठाकरे वि.संभाजी राजे\nपुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7/all/page-2/", "date_download": "2018-09-24T05:52:49Z", "digest": "sha1:NDJ7SCJN36PDDISO7T4O4QAIAKEUXLIB", "length": 12534, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दुध- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्य��� गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nरात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले\nया मृत कुटुंबाचं किरकोळ किरानाचं दुकान आहे. रात्री 11:45 ला दुकान बंद करून ते त्यांच्या वर���्या खोलीत झोपण्यासाठी गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी शेजारी दुध घेण्यासाठी आले पण दुकान बंद होतं. त्यामुळे...\nप्लास्टिक बंदीवरून यू टर्न, आता छोट्या दुकानदारांना पिशव्या वापरण्याची परवानगी\n'या' माधुरीच्या बछड्याने केला बाटलीने दुध पिण्याचा हट्ट\n...नाहीतर मंत्रालयासमोर फुकट दूध वाटणार,अजित नवलेंचा इशारा\nब्लॉग स्पेस May 4, 2018\nदुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना खुलं पत्र - त्या दूधाचं कर्ज तुम्हाला फेडावंच लागेल\n7 दिवसानंतर दूधाला भाव मिळाला नाही तर आंदोलन चिघळणार, अजित नवलेंचा सरकारला इशारा\nनोकरी करण्यापेक्षा गाय पाळणं चांगलं- बिप्लव देवांचा अजून एक अजब तर्क\n'लुटता कशाला आता फुकटच न्या', दूध उत्पादकांनी उपसले आंदोलनाचे हत्यार\nमहाराष्ट्र Mar 29, 2018\nदुग्धविकास मंत्र्यांना दूध उत्पादकांनीच सुनावलं;जानकरांनी घेतला काढता पाय\nसरकार करणार 'दूध का दूध और पानी का पानी' आता भेसळ करणाऱ्यांना तीन वर्षांची होणार शिक्षा\nमहाराष्ट्र Nov 1, 2017\nगोकुळने केली गायीच्या दूध दरात 2 रूपयांनी कपात; शेतकरी नाराज\nब्लॉग स्पेस Aug 14, 2017\nसंपाच्या दुसऱ्या दिवशी बळीराजाचा उद्रेक\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://andya-shevatiekatach.blogspot.com/2011/02/aayushya.html", "date_download": "2018-09-24T06:02:48Z", "digest": "sha1:GON33AUSVFE4JTCF7OLSYUTHYZARC4RU", "length": 3788, "nlines": 109, "source_domain": "andya-shevatiekatach.blogspot.com", "title": "Shevati ekatach: Aayushya................", "raw_content": "\nआठवणींचे फ़ोटो असतात .\nआणखी एक कॉपी काढायला\nमात्र शिल्लक नसतात .\nटॉम अँड जेरी पाहिल पाहिजे .\nआपल्याच सुरात रमलं पाहिजे ,\nगीतेचा रस्ता योग्यच आहे .\nरामायण मालिका नैतिक थोर\nएन्जॉय करता आली पाहिजे.\nएक गजरा विकत घ्या\nनुसतं थॅंक्स तरी म्हणा\nप्रेमात पडल की ..............\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC-%E0%A4%91%E0%A4%AB-%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-24T06:13:49Z", "digest": "sha1:2MQSSPDAL6LZT57EL5DF3YBDV3GLO3CT", "length": 8200, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी\nरोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी\nरोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊन यांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. या शिबिराचा 320 वारक-यांनी लाभ घेतला. प्रथम उपचार करून औषधांचे वाटप करण्यात आले.\nनिगडी, येथे झालेल्या शिबिराचे महापालिकेचे सभागृह नेते एकनाथ पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनचे अध्यक्ष रो. सदाशिव काळे, सचिव रो. महादेव शेंडकर, प्रकल्प अधिकारी रो. संतोष भालेकर, प्रसिद्धीप्रमुख रो. रविंद्र भावे, वैद्यकीय प्रकल्प अधिकारी रो. गीता जोशी, माजी अध्यक्षा रो. वर्षा पांगारे, रो. बाळकृष्ण उ-हे, रो. आनंद सुर्यवंशी, रो. जसबिंदर सिंग, रो. कमल जसबिंदर, रो. भाऊसाहेब पांगारे, रो. पंकज अभंग, सुरेखा अभंग, रो. सुवर्णा काळे, रो. उषा उ-हे, रो. शितल अर्जुनवाडकर, रो. अॅनेट प्रेक्षा अर्जुनवाडकर, रो. अनिल नेवाळे आदी उपस्थित होते.\nसंत तुकाराम महाराजांची पालखी सायंकाळी उद्योगनगरीत दाखल झाली. सकाळपासूनच वारकरी शहरात येत होते. सोहळ्यातील सहभागी झालेल्या वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. डॉ. डी.वाय.पाटील रुग्णालयाचे डॉ. बळीराम गाढवे, डॉ. सैफी राणा, डॉ. अक्षय त्यागी यांनी रुग्णांची तपासणी केली. या शिबिराचा 320 भाविकांनी लाभ घेतला. या शिबिरासाठी पिंपरीतील, महेशनगर येथील संजय मेडिकलने औषधांचा पुरवठा केला.\nसंत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे पिंपरी-चिंचवडमध्ये स्वागत (व्हिडिओ)\nरुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहार वाटप; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा उपक्रम\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nआय एम ई डी आंतरमहाविद्यालयीन ‘सी-गुगली स्पर्धा २०१८’ ला चांगला प्रतिसाद\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/rahul-gandhi-criticizes-bjp-117074", "date_download": "2018-09-24T06:19:29Z", "digest": "sha1:XKXKFLKEQJDJFUFDJQFQPKIYOV7AXUIV", "length": 12389, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Rahul Gandhi Criticizes BJP भाजपकडून देशाची चेष्टा : राहुल गांधी | eSakal", "raw_content": "\nभाजपकडून देशाची चेष्टा : राहुल गांधी\nगुरुवार, 17 मे 2018\nदेशातील सर्व यंत्रणांना घाबरवले जात आहे. न्यायाधीशही भीतीच्या छायेखाली आहेत. काही लोक या भीतीचा फायदा उठवत आहेत. तसेच कर्नाटकात देशाच्या संविधानावर घाला घालण्यात आला आहे.\nनवी दिल्ली : भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी तथ्यहीन आग्रह करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. तरीदेखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. असा प्रकार आपल्या देशाची चेष्टा करणारा आहे, असे टीकास्त्र काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी सोडले.\nदेशातील सर्व यंत्रणांना घाबरवले जात आहे. न्यायाधीशही भीतीच्या छायेखाली आहेत. काही लोक या भीतीचा फायदा उठवत आहेत. तसेच कर्नाटकात देशाच्या संविधानावर घाला घालण्यात आला आहे. त्यामुळे आता आपल्या सर्वांना एकत्र येऊन याला विरोध करायला हवा, असे राहुल गांधींनी सांगितले.\nछत्तीसगड येथे जनस्वराज संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना राहुल गांधी बोलत होते. देशातील कोट्यवधी शेतकरी कर्जमाफी मागत आहेत. मात्र, अर्थमंत्री अरूण जेटली सांगतात, की आमच्याकडे याबाबत ��ोणतेही धोरण नाही. एका बाजूला हत्याप्रकरणातील आरोपी देशाच्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख आहे. तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाचे चार न्यायाधीश सांगतात, की आम्ही काम करू शकत नाही. इतकेच नाहीतर माध्यमंही भीतीमुळे काम करत नाही.\nतसेच ते पुढे म्हणाले, सामान्य जनता न्यायासाठी सर्वोच्च न्यायालयात जाते. 70 वर्षांनंतर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश जनतेसमोर येऊन आवाज दाबला जात आहे. आम्ही आमचे काम करू शकत नाही. देश आज पराभवाचा शोक व्यक्त करत आहे. भाजपकडून कर्नाटकमध्ये सरकार स्थापनेसाठी तथ्यहीन आग्रह करण्यात येत आहे. भाजपकडे बहुमतासाठी लागणारे पुरेसे संख्याबळ नाही. तरीदेखील सरकार स्थापनेसाठी प्रयत्न केले जात आहेत. असा प्रकार आपल्या देशाची चेष्टा करणारा आहे.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nपुण्यात 'डीजे'चे नियम फाट्यावर; सर्रास दणदणाट\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील...\nराफेल खरेदी व्यवहाराची संसदीय समितीमार्फत चौकशी करा- अखिलेश\nनवी दिल्ली: राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणावरुन देशातील राजकीय वातवरण तापले आहे. फ्रान्सचे माजी अध्यक्ष फ्रान्स्वा ओलाँद यांच्या राफेल...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nपुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊज��� सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispTalukaMainNews.aspx?str=Ibu9UycSSfM=", "date_download": "2018-09-24T05:18:57Z", "digest": "sha1:DLAA6EPAYF4L4JNBF4FGBRZF2PEWWBC7", "length": 4830, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "गडचिरोली", "raw_content": "रविवार, २३ सप्टेंबर, २०१८\nआयुष्यमान भारत योजनेच्या माध्यमातून गरिबांच्या सेवेची संधी - पालकमंत्री आत्राम\nयोजनेच्या लाभासाठी नोंदणी करुन गोल्डन कार्ड प्राप्त करण्याचे आवाहन गडचिरोली : आपल्या प्राप्तीपेक्षा अचानक उद्भवलेल्या आजारावर खर्च संभवतो. गरीब व्यक्तीला आजारावर उपचार करणे शक्य होत नाही. याची जाणीव ठेवून भारत सरकारने देशात प्रधानमंत्री महत्वाकांक्षी...\nसोमवार, १७ सप्टेंबर, २०१८\nलोकराज्य वाचक अभियानांतर्गत संपादक व पत्रकारांचा मेळावा\nगडचिरोली : लोकराज्य वाचक अभियान 2018 अंतर्गत आज येथे जिल्हा माहिती कायार्लय स्थानिक वृत्तपत्राच्या संपादक आणि प्रतिनिधींचा एक मेळावा घेण्यात आला. यातून लोकराज्यसाठी 17 वर्गणीदार करण्यात आले. जिल्हात या महिन्यात लोकराज्य या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या...\nशुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८\nराज्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतिबिंब लोकराज्य मध्ये - जिल्हाधिकारी शेखर सिंह\nगडचिरोली : राज्याच्या शैक्षणिक प्रगतीचे प्रतिबिंब लोकराज्यच्या सप्टेंबरच्या विशेषांकात उमटले आहे. त्यामुळे हा अंक विद्यार्थ्यांना तसेच कौशल्य विकासाव्दारे करिअर घडविणाऱ्या सर्वांना उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले. आज...\nबुधवार, १५ ऑगस्ट, २०१८\nशासनाच्या योजना जनतेपर्यंत नेण्यासाठी युवा माहिती दूत सहाय्यक ठरेल - पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव\nगडचिरोली : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या युवा माहिती दूत उपक्रमातून शासनाच्या योजना लोकांपर्यंत परिणामकारकरित्या पोहचतील याची मला खात्री आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. युवा माहिती दूत उपक्रमाच्या लोगोचे अनावरण...\nबुधवार, १५ ऑगस्ट, २०१८\nआम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी कटीबद्ध होऊ- पालकमंत्री आत्राम\nगडचिरोली : साऱ्यांच्या सहकार्याने गडचिरोली जिल्ह्याचा विकास गतिमान झालेला आहे. येणाऱ्या काळात देखील \" आम आदमी \" केंद्रस्थानी मानून विकास गंग��� पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न करुया व आम आदमी नजरेसमोर ठेवून प्रत्येकानी जिल्ह्याच्या विकासासाठी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T05:59:16Z", "digest": "sha1:E2NJ2NJKYQTUDXNSJNUUOOGDSUMMCNND", "length": 11062, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "श्री सिद्धीविनायक मंदिर घोटाळ्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती; चौकशीचे आदेश | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome कोल्हापूर-सांगली-सातारा श्री सिद्धीविनायक मंदिर घोटाळ्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती; चौकशीचे आदेश\nश्री सिद्धीविनायक मंदिर घोटाळ्याप्रकरणी केलेल्या तक्रारीत तथ्य असल्याची शासनाची स्वीकृती; चौकशीचे आदेश\nश्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीने मुंबई येथे 20 फेब्रुवारी 2018 या दिवशी पत्रकार परिषद घेऊन प्रभादेवी (मुंबई) येथील श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांकडून भाविकांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाचा कशा प्रकारे अपहार झाला, हे पुराव्यांसह उघड केले होते. या अपहाराच्या संदर्भात हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी 13 नोव्हेंबर 2017 या दिवशी श्री सिद्धीविनायक मंदिर न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी केलेल्या दौर्‍याच्या खर्चाच्या अनुषंगाने विधी आणि न्याय विभागाकडे तक्रार दाखल केली होती. याची दखल घेत सदर शासकीय विभ���गाने न्यासाच्या विश्‍वस्तांना विमानप्रवास अनुज्ञेय नसतांना देखील त्यांनी तिरुपती देवस्थानची पहाणी करण्यासाठी विमान प्रवास केला. यासमवेतच विश्‍वस्त श्री. प्रवीण नाईक हे रुग्णालय भेट दौर्‍यासाठी मिरज येथे गेले असतांना प्रवासाचे देयक म्हणून त्यांनी पेडणे (गोवा) येथे भरलेल्या पेट्रोलचे देयक सादर केले, असे निरीक्षण नोंदवत याची विस्तृत चौकशी करावी आणि चौकशीनिहाय अहवाल सादर करण्यासाठी या विभागातील सहसचिव दर्जाच्या अधिकार्‍याची नियुक्ती करण्यात यावी, असे आदेश दिले आहेत.\nही माहिती श्री सिद्धीविनायक मंदिर ट्रस्ट भ्रष्टाचारविरोधी कृती समितीचे सदस्य, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अध्यक्ष अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर आणि हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी दिली.\nशासनाने सिद्धीविनायक मंदिरातील घोटाळ्याप्रकरणी चौकशीचा आदेश दिला, याबद्दल अधिवक्ता इचलकरंजीकर यांनी समाधान व्यक्त केले; मात्र तुळजापूर येथील श्री भवानी मंदिर, तसेच कोल्हापूर श्री महालक्ष्मी मंदिर येथील शासकीय समित्यांमधील घोटाळ्यांप्रकरणी संथ गतीने चालू असलेल्या चौकशीप्रमाणे श्री सिद्धीविनायक मंदिरातील घोटाळ्याची चौकशी प्रलंबित राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त केली.सिद्धीविनायक न्यासाच्या माजी विश्‍वस्तांनी जलयुक्त शिवार आणि वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याच्या देणग्यांसंदर्भातील विनाअनुमती अभ्यास दौर्‍याच्या नावाखाली कशाप्रकारे नियमबाह्य खर्च केला, यांसह अन्य अनेक बाबी उघडकीस आणल्या होत्या.\nतरी या माजी विश्‍वस्तांनी केलेल्या सर्व नियमबाह्य खर्चाची चौकशी करून संबंधितांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करावेत आणि निश्‍चित समयमर्यादेत चौकशी पूर्ण करावी, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने केली आहे.\nसंभाजी भिडेंवर महापुरुषांच्या बदनामीचा गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी\nपुण्यात आरपीआय(आठवले)गटाच्या शहराध्यक्ष पदी अशोक कांबळे यांची निवड\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प���रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Pune/maharashtra-pradesh-youth-congress-Regional-President-elections-satyajeet-tambe-wins/", "date_download": "2018-09-24T06:08:16Z", "digest": "sha1:LUOJLO42O6UJAM27ZDHGDOYULH4RTHS4", "length": 5995, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी सत्यजित तांबे यांची निवड\nमहाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या निवडणुकीमध्ये सत्यजीत तांबे सर्वाधिक मते मिळवून प्रदेशाध्यक्षपदी निवडून आले आहेत. आमदार अमित झनक हे दुसऱ्या क्रमांकाची मते घेत उपाध्यक्ष निवडून आले. त्याचबरोबर कुणाल राऊत हे देखील उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीच्या माध्यमातून ६० युवकांची प्रदेश कार्यकारणी देखील तयार झाली आहे.\nसत्यजीत तांबे यांच्या निवडीने युवक कॉंग्रेसमध्ये चैतन्याचे वातावरण पसरले आहे. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांचे ते भाचे आहेत. महाराष्ट्र प्रदेश युवक कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्षापदासाठी झालेल्या निवडणुकीत सत्यजित तांबे यांना ७० हजार १८९ मते मिळाली. तर उपाध्यपदी निवडून आलेले आमदार झनक यांना ३२ हजार ९९९ मते तर कुणाल राऊत यांना ७ हजार ७४४ मते मिळाली. सत्यजीत तांबे हे ३७ हजार १९० मताधिक्याने निवडून आले.\nनवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी दोन वेळा अहमदनगर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले आहे. अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून त्यांनी २०१४ ला काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढविली होती. गेल्या पंधरा वर्षांपासून ते एनएसयुआय व युवक काँग्रेसच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी संघटनबांधणी केली आहे.\nतांबे यांनी या अगोदर दोन वेळा युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष पद भूषविले आहे. नागरी विकास, अंतरराष्ट्रीय राजकारण आणि युवक सशक्तीकरण या विषयावर त्यांचा विशेष अभ्यास आहे. सत्यजित तांबे यांच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन विद्यमान भाजपा सरकार विरोधात संघर्ष करू शकणारा आश्वासक चेहरा युवक काँग्रेसला मिळाल्याचे बोलले जाते आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-nanded-parbhani-and-hingoli-18-lakh-proposal-crop-insurance-10885", "date_download": "2018-09-24T06:50:38Z", "digest": "sha1:FFGBLDIWKFZCFGLNDE5IJD3Z6HA72R2W", "length": 18887, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Nanded, Parbhani and Hingoli in 18 lakh proposal crop insurance | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनांदेड, परभणी, हिंगोलीतून पीकविम्याचे १८ लाख प्रस्ताव\nनांदेड, परभणी, हिंगोलीतून पीकविम्याचे १८ लाख प्रस्ताव\nबुधवार, 1 ऑगस्ट 2018\nनांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा खरीप हंगामात मंगळवारी (ता. ३१) सकाळी सहा वाजेपर्यंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १८ लाख ७७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले. यासंदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार २५० ने संख्या जास्त आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यात विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग कमी आहे.\nनांदेड ः पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत यंदा खरीप हंगामात मंगळवारी (ता. ३१) सकाळी सहा वाजेपर्यंत नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १८ लाख ७७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी आॅनलाइन पीकविमा प्रस्ताव सादर केले. यासंदर्भात कृषी विभागाच्या सूत्रांनी माहिती दिली. नांदेड जिल्ह्यात गतवर्षीच्या तुलनेत यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार २५० ने संख्या जास्त आहे. परभणी, हिंगोली जिल्ह्यात विमा योजनेतील शेतकऱ्यांचा सहभाग कमी आहे.\nपंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत यंदा सोमवार (ता. ३०) प���्यंत जनसुविधा केंद्र आणि बॅंकांमध्ये केवळ आॅनलाइन प्रस्ताव स्वीकारण्यात आले. स्वयंघोषणा पीक पेरापत्रक स्वीकारल्यामुळे एक समस्या मार्गी लागली; परंतु आॅनलाइन सातबारा, होल्डिंग प्रमाणपत्र मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे येरझारा माराव्या लागल्या. जनसुविधा केंद्र सर्व्हर तसेच पीकविमा वेब पोर्टलची गती सुरवातीच्या काळात चांगली होती; परंतु वेब पोर्टलची गती धीमी झाल्यामुळे वैयक्तिकरित्या विमा अर्ज भरता न आल्यामुळे जनसुविधा केंद्रावर गर्दी झाली.;परंतु तेथे सर्व्हर डाउनमुळे वेळ लागला.\nनांदेड जिल्ह्यात यंदा मंगळवारी सकाळपर्यंत एकूण ११ लाख २१ हजार ३५७ शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज भरले आहेत. गतवर्षी ९ लाख ६६ हजार १०७ शेतकऱ्यांनी पीकविमा भरला होता. यंदा गतवर्षीच्या तुलनेत यंदा पीकविमा भरणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या १ लाख ५५ हजार २५० ने जास्त आहे. सध्या नांदेड जिल्ह्याचा बीडनंतर राज्यात दुसरा क्रमांक आहे. परभणी जिल्ह्यात मंगळवारपर्यंत ५ लाख २० हजार ३४१ शेतकऱ्यांनी विमा अर्ज भरले.\nगतवर्षी ६ लाख ९७ हजार ७१७ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव दाखल केले होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदा परभणी जिल्ह्यात विमा प्रस्तावांची संख्या १ लाख ७७ हजार ३७६ ने कमी आहे. हिंगोली जिल्ह्यातील २ लाख ३६ हजार १२४ शेतकऱ्यांनी पीकविमा प्रस्ताव सादर केले. गतवर्षी २ लाख ५३ हजार २०६ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरले होते. गतवर्षीच्या तुलनेत सध्या विमा अर्ज भरलेल्या शेतकऱ्यांची संख्या १७ हजार ८२ ने कमी आहे. या तीन जिल्ह्यांत एकूण १८ लाख ७७ हजार ८२२ शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव भरले आहेत. गतवर्षी १९ लाख १७ हजार ३० शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी झाले होते.\nआॅनलाइन सातबारा, होल्डिंग प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे तलाठ्याकडे गर्दी झाल्याने चकरा माराव्या लागल्या. त्यानंतर ई-सेवा केंद्रावर सर्व्हर चालत नसल्याने खूप वेळ लागला. चार ते पाच दिवस येरझाऱ्या मारून सोयाबीनचा विमा अर्ज भरला. अजून बरेच शेतकरी विमा भरायचे राहिले आहेत. त्यांच्यासाठी मुदतवाढ देणे आवश्यक आहे.\n- ज्ञानेश्वर माटे, अर्धापूर, जि. नांदेड\nगतवर्षी आमच्या भागात नुकसान होऊनही परतावा न मिळाल्यामुळे यंदा विमा भरणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण कमी आहे. जनसुविधा केंद्रावर सर्व्हरच्या समस्येमुळे पीकविमा भरण्य��साठी तीन दिवस लागले.\n- बालासाहेब हिंगे, मजलापूर, जि. परभणी.\nजुलैच्या सुरवातीलाच सोयाबीन, कपाशीचे विमा अर्ज भरले. त्यामुळे अडचणी आल्या नाहीत.\n- सुभाष डुकरे, विरेगाव, जि. हिंगोली\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\nमेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात स��डेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-solapur-apmc-election-maharashtra-9986", "date_download": "2018-09-24T06:48:26Z", "digest": "sha1:JEHQALLWOEQSSWYATCW7ISLMMZEMSTLS", "length": 19440, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, solapur APMC election, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nथेट मतदान एेतिहासिकच; पण सरकारविरोधी रोष मतपेटीत परावर्तित\nथेट मतदान एेतिहासिकच; पण सरकारविरोधी रोष मतपेटीत परावर्तित\nबुधवार, 4 जुलै 2018\nसोलापूर ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार देऊन भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला; पण शेतकऱ्यांना मताधिकार देऊन पहिल्यांदाच घेतलेल्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्याच जिल्ह्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे; पण फसलेली कर्जमाफी, पीककर्जातील अडथळे, ऊसदर, दूधदर यांसारख्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यात चालढकल करणाऱ्या सरकारला इंगा दाखवताना शेतकऱ्यांनीही सरकारला (नियम, अटीसह) अशंतः कौल दिल्याचे यावरून दिसून आले.\nसोलापूर ः राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताचा अधिकार देऊन भाजप सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला; पण शेतकऱ्यांना मताधिकार देऊन पहिल्यांदाच घेतलेल्या सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीत राज्याचे सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख यांना त्यांच्याच जिल्ह्यात दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे; पण फसलेली कर्जमाफी, पीककर्जातील अडथळे, ऊसदर, दूधदर यांसारख्या प्रश्‍नाची सोडवणूक करण्यात चालढकल करणाऱ्या सरकारला इंगा दाखवताना शेतकऱ्यांनीही सरकारला (नियम, अटीसह) अशंतः कौल दिल्याचे यावरून दिसून आले.\nमहाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवरती असलेली सोलापूर बाजार समिती राज्यातील पहिल्या पाच बाजार समित्यातील मोठी उलाढाल असणारी बाजार समिती गणली जाते. दक्षिण आणि उत्तर भारतातील काही शहरांना सोलापुरातून थेट भाजीपाला पुरवठा होतो, साहजिकच, बाजार समितीच्या उलाढालीचे या \"आकड्यां''नीच बाजार समितीवरील सत्तास्थानासाठी सर्वच राजकीय नेत्यांमध्ये स्पर्धा दिसून येते.\nअलीकडच्या काही वर्षांत तर ती अधिकच वाढल्याचे दिसून येते. बाजार समितीच्या संचालक मंडळाची मुदत दीड वर्षापूर्वी संपली; पण शेतकऱ्यांना मताधिकार देऊन त्याच्या अंमलबजावणीच्या प्रक्रियेसाठी सहकारमंत्री देशमुख यांनी गेल्या दीड वर्षात सातत्याने मुदतवाढ देऊन निवडणूक पुढे ढकलली. स्वतः मंत्री देशमुख यांनी या निर्णयाची अंमलबजावणी पहिल्यांदा आपल्याच जिल्ह्यातील बाजार समितीत करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानुसार ही निवडणूक झाली; पण शेतकऱ्यांनी सरकारच्या कामगिरीवर नाराजी असल्याचे मतदानादिवशीच दाखवून दिले.\nएकूण मतदानापैकी निम्म्याच शेतकऱ्यांनी मतदान केले आणि मतपेटीतूनही ही नाराजी उघड झाली. सहकारमंत्री देशमुख यांच्या पॅनेलला किरकोळ जागावर समाधान मानावे लागले. अर्थात, देशमुख विरुद्ध कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेनेची झालेली एकी आणि त्यांच्याच पक्षाचे पालकमंत्री विजयकुमार देशमुखांची विरोधकांना मिळालेली साथ, हे काही मुद्दे त्यासाठी कारणीभूत ठरलेच; पण बाजार समितीचे तत्कालीन सभापती आणि त्यांचे पारंपरिक विरोधक दिलीप माने यांच्यासह संचालक मंडळावर ऐन निवडणुकीच्या तोंडावर गैरव्यवहाराचे गुन्हे दाखल केले, याची सहानुभूती देशमुखांना मिळण्याऐवजी विरोधकांनाच मिळाली, हे आणखी एक वास्तव असले, तरी एकूण भाजप सरकारच्या कामाबाबत शेतकऱ्यांत निरुत्साह असल्याचे दिसून आले. कर्जमाफी जाहीर करून आज वर्षाचा कालावधी उलटला; पण अद्यापही नियम, अटी, निकष यांच्या जाचातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी सुटलेली नाही.\nत्याशिवाय खरीप हंगामातील पीककर्जवाटपात एक ना अनेक अडथळे सुरूच आहेत. ऊसदर, दूधदराच्या प्रश्‍नावर सातत्याने शेतकऱ्यांकडून आग्रह आणि आंदोलने झडत आहेत, पण सरकार त्यावर अद्यापही चालढकलच करत आहे. या सगळ्या मुद्‌द्‌यावरून शेतकऱ्यांनी सरकारला कोंडीत पकडण्याची ही संधी दवडली नाही. शेतकऱ्यांना मताचा अधिकार देऊन पाठ थोपटणाऱ्या सरकारला शेतकऱ्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी हा इशारा दिला असल्याचे यावरून दिसून येते.\nसोलापूर भाजप सरकार बाजार समिती सुभाष देशमुख कर्जमाफी पीककर्ज महाराष्ट्र आंध्र प्रदेश कर्नाटक स्पर्धा निवडणूक राष्ट्रवाद विजयकुमार गैरव्यवहार खरीप\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...साता��ा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/bank-guarantee-close-medical-masters-education-118027", "date_download": "2018-09-24T06:27:25Z", "digest": "sha1:MGSQVVXUATHZPPAHXZ5PHNC6PDLUY3I6", "length": 12005, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "bank guarantee close for Medical masters education वैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी बॅंक गॅरंटी बंद | eSakal", "raw_content": "\nवैद्यकीय पदव्युत्तर शिक्षणासाठी बॅंक गॅरंटी बंद\nसोमवार, 21 मे 2018\nनाशिक - राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशा वेळी विद्यार्थ्यांकडून पुढील वर्षाच्या शुल्कापोटी बॅंक गॅरंटीची मागणी केली जाते. तसेच, अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर संबंधित महाविद्यालयास एक वर्ष वैद्यकीय सेवा देण्यासाठी बंधपत्र मागण्यात येते. सरकारने ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला असून, यापूर्वी घेतलेली बॅंक गॅरंटी अन्‌ बंधपत्र बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट केले आहे.\nविद्यार्थ्यांकडून बॅंक गॅरंटी अथवा बंधपत्राची मागण�� केल्यास कारवाई करण्यात येईल, असा इशाराही सरकारने दिला आहे. आरोग्य विज्ञान व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासंबंधी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्ष आणि शुल्क नियामक प्राधिकरण व प्रवेश नियामक प्राधिकरण या संस्था कार्यरत आहेत. कक्षातर्फे प्रवेश देऊन प्रवेशांना प्रवेश नियामक प्राधिकरण मान्यता देते. शुल्काची निश्‍चिती प्राधिकरणाद्वारे होते.\nअशाही परिस्थितीत बॅंक गॅरंटी आणि बंधपत्राची मागणी करण्यात येत असल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. त्यासंबंधाने वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाने स्पष्टीकरण जारी केले आहे.\nमहाराष्ट्र विनाअनुदानित खासगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनिमयन) अधिनियम 2015 च्या कलम 14 (5) मध्ये खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांनी विद्यार्थी शिकत असलेल्या शैक्षणिक वर्षाचे शुल्क वसूल करणे आवश्‍यक असल्याचे नमूद केले आहे. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षाचे शुल्क आधीच वसूल करणे अथवा त्यासाठी बॅंक गॅरंटीची विद्यार्थ्यांकडून मागणी करणे तरतुदीचे उल्लंघन करणारे आहे.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-andolan-115450", "date_download": "2018-09-24T06:13:16Z", "digest": "sha1:OCUMN73XKZLU6RGPC4HQE55EKKWOXDFL", "length": 12052, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news andolan संपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची निदर्शने | eSakal", "raw_content": "\nसंपूर्ण कर्जमुक्तीच्या मागणीसाठी स्वाभीमानी शेतकरी संघटनेची निदर्शने\nगुरुवार, 10 मे 2018\nनाशिकः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह उत्पादन खर्चावर आधारीत दिड पट हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.\nनाशिकः शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती देण्यासह उत्पादन खर्चावर आधारीत दिड पट हमीभाव द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.\nशेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी. शेतकऱ्यांना त्यांच्या शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारीत किमान दीडपट किफायतशीर हमीभाव मिळण्याचा आधिकार मिळावा ही अखिल भारतीय किसान संर्घष समितीतील सहभागी देशातील 193 शेतकरी संघटनाची मागणी आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी लोकसभेत,खासदार के.के.रागेश हे राज्यसभेत त्यासाठीचे ठराव मांडणार आहेत. त्यासाठी देशभर फिरुन जागोजागी मेळावे घेउन पुढे आलेल्या या मागणीसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत लोकसभा व राज्य सभेच्या सभापतीना पत्र देउन मागणी केली जाणार आहे.\nदेशात गेल्या दहा बारा वर्षात मोठ्या प्रमाणावर शेतकरी आत्महत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आत्महत्येतून बाहेर काढण्यासाठी संपूर्ण कर्जमुक्ती हाच सक्षम पर्याय आहे. कृषी व्यवस्थेचे प्रश्‍न सोडविण्यासाठी शासनाने संपूर्ण कर्जमुक्ती करावी अशी मागणी करीत,लोकसभा व राज्य सभेच्या अध्यक्षांकडे मागणी करणारे पत्र संघटनेतर्फे देण्यात आले. शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गोविंद पगार, सुधाकर मोगल, नाना बच्छाव, साहेबराव मोरे आदीच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nमाजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन\nचंद्रपूर : माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शांताराम पोटदुखे यांचं आज वृद्धापकाळानं निधन. ते 86 वर्षांचे होते. मागील 10...\nविसर्जन मिरवणुकीत गिरीश महाजन-तुकाराम मुंडे यांनी धरला ठेका\nनाशिक : गणपती विसर्जन मिरवणुकीत पालकमंत्री गिरीश महाजन आणि महापालिका आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आज (रविवार) ठेका धरला. विसर्जन मिरवणूक सकाळी...\nधोकादायक संघटनांमध्ये भाकप (माओवादी) चौथी\nनवी दिल्ली : नक्षलवाद्यांशी संबंध असल्यावरून देशात झालेल्या धरपकडीनंतर वाद सुरू असतानाच भारतातील भारतीय कम्युनिस्ट पक्ष (माओवादी) ही जगातील चौथ्या...\nहिंदुत्वाचं काँग्रेसी जुगाड... (श्रीराम पवार)\nभारतीय जनता पक्षाच्या हिंदुत्ववादी राजकारणाला शह देण्यासाठी \"आम्हीही हिंदूच' हे दाखवून देण्याचा आटापिटा काँग्रेसनं चालवला आहे. त्याचं ताजं उदाहरण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/business/liferepublic-pune-township-hinjewadi-housing-project-301575.html", "date_download": "2018-09-24T06:25:53Z", "digest": "sha1:BPVUOUCTXEYZPUCB6WDVA6MWY2FGT4KS", "length": 17358, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याच�� प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \n���ेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव\nलाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये कोलते-पाटील घेउन आले आहे आपल्यासाठी एक नवी सोनेरीसंधी 'ओरो ऍव्हेन्यू' - येथे १, २ बीएचके ₹३०.२० लाखं पासून पुढं उपलब्ध आहे.\nजगण्याच्या दृष्टीनं सर्वात योग्य असणारी देशातील पहिली तीन शहरं महाराष्ट्रातील आहेत. आणि त्यातही \"पुण्यानं \"अव्वल क्रमांक पटकावला आहे. पुण्याचं आय. टी हब म्हणजे हिंजेवाडी, महाराष्ट्राची शान. मुंबई आणि पिंपरी-चिंचवड पासून अगदी जवळ, दळवळणाची सर्व साधनं उपलब्ध असल्याने हिंजेवाडी सर्वांच्या आकर्षणाचं केंद्र झालंय. हिंजेवाडीच्या या वैभवात आणखी भर पडलीय ती बांधकाम क्षेत्रात विख्यात असलेल्या कोलते-पाटील ग्रुप्सच्या 'लाईफ रिपब्लिक’ प्रकल्पाची. ऑफिसेस, शाळा, हॉटेल्स, हॉस्पिटल्स, असं तुम्हाला पाहिजे असलेलं सर्व काही अगदी जवळ आहे. इथे जागतिक दर्जाचं बांधकाम, डोळ्याला सुखावणारी हिरवळ आणि प्रत्येक गोष्ट अगदी कलात्मक आणि विचारपूर्वक केलेली. तुम्ही राहायला आलात की तुमच्या आयुष्याची नवीन सुरवात होईल कारण गजबजाटापासून दूर तरीही सर्वच ठिकाणांपासून जवळ असलेलं 'लाईफ रिपब्लिक' हे तुमचं आयुष्य समृद्ध नक्की करेल.\nलाईफ रिपब्लिक टाउनशिप हि एकूण १५१. २ हेक्टर म्हणजे (३७३ एकर) मध्ये विस्तारलेली आहे. इथे जीवनाश्यक गोष्टी अगदी जवळ उपलब्ध आहेत, कला आणि संस्कृतीचा उत्तम मेळ आहे, चोही बाजूस पसरलेली हिरवळ,यामुळे लाईफ रिपब्लिक हे सोयीस्कर जीवन शैलीचं एक उत्तम उदाहरण आहे. येथे २००० पेक्षा जास्त परिवार राहत आहेत,सर्व स्तरीय सुरक्षा, दुतर्फा झाडे असलेला रूंद मोठं प्रवेशद्वार,जागतिक दर्जाची शाळा,अग्निशामक दल तसेच १५० फूट रुंद अंतर्गत रोड हे सर्व तुम्हाला लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये उपलब्ध आहे.\nआंतरराष्ट्रीय शाळा, हॉस्पिटल्स , मॉल्स, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, क्रिकेट स्टेडियम हे सगळंकाही अगदी जवळ, पुणे-मुंबई ला जोडणारा हायवे तसेच आगामी विकासा मध्ये हिंजेवाडी ते शिवाजी नगर ला जोडणारी पुणे मेट्रो, म्हाळुंगे ते हिंजेवाडी आय टी पार्क ला जोडणारा पूल, ११० मीटर चा रुंद रिंग रोड याची भर पडणार आहे. लाईफ रिपब्लिक टाउनशिप मध्ये कोलते-पाटील घेउन आले आहे आपल्यासाठी एक नवी सोनेरीसंधी 'ओरो ऍव्हेन्यू' - येथे १, २ बीएचके ₹३०.२० लाखं पासून पुढं उपलब्ध आहे.\nउत्तुंग टॉवर्स आणि आजुबाजूला भरपूर मोकळी जागा, नेत्रदीपक हिरवळ, घरांची उत्तम रचना जेणे करून हवा सर्वत्र खेळती राहील. या हिरवाईमुळं इथली तुमची सकाळ आनंददायक आणि प्रसन्न होईल, भव्य रोड, देखणे टॉवर्स, सुनियोजित सुख -सुविधा यामुळे इथला काना-कोपरा सजला आहे व तसेच सर्वस्तरीय सुरक्षेची पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे, तर मग वाट कसली बघताय लवकरच तुम्ही तुमचे सोनेरी क्षण अनुभवायला या\nनक्कीच हे आश्चर्य नाही पण,\nघर घेण्यासाठी लाईफ रिपब्लिक हि एक आदर्श टाउनशिप आहे\n'लाईफ रिपब्लिक'विषयी अधिक जाणून घेण्यासाठी इथे 'क्लिक' करा\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\n#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव\nमुंबई शेअर बाजार कोसळला, तब्बल 1000 अंकांची घसरण \nएअर इंडियात 49 टक्के तर सिंगल ब्रँडेड कंपन्यांमध्येही थेट FDI ला मंजुरी\nनिम्न मध्यवर्गीयांसाठी खुशखबर, 3 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होणार \n2000 हजारांच्या नोटेची छपाई आरबीआयकडून बंद होणार \nउत्पादन क्षेत्रात तेजी आल्यानेच आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांवर - अरुण जेटली\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/quotes/videos/", "date_download": "2018-09-24T05:32:36Z", "digest": "sha1:E6UYRTRT53YALQC6GPZSOVP4XWQYSYJT", "length": 11702, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Quotes- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींन��\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा प��कांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : आयुष्य पुन्हा जगायला शिकवतील हे 'Life Quotes'\nआनंदी राहण्याचा प्रत्येकालाच अधिकार आहे. पण धकाधकीच्या जीवनात आपण आनंदी राहणंच बहुधा विसरून गेलोय. आनंदात जगायचं कसं याचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत. अनेकांनी सांगितलेत. पण ते प्रत्यक्षात आणणं कठीण आहे. हे लाईफ कोट्स वाचलेत तर ते इतकेही कठीण नाहीत, हे समजेल.\nVIDEO : 'बेटी बचाओ,बेटी भगाओ' मनसेचं आंदोलन\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : आंदोलनाला हिंसक वळण, बुलढाणा-नागपूर एसटी बस फोडली\nमुख्यमंत्री जेव्हा गातात,\"सून रहा है ना तू\"\n\"कोकणी माणूस सरकारसाठी खूप साधा आहे\"\n'मागच्या दसऱ्याला गडावर दगडफेक झाली\"\n\"वेडा झालेला विकास परवडणार नाही\"\n\"राणेंच्या प्रवेशाची चर्चा झाली नाही\"\n\"...म्हणून भाजप कार्यकारिणीला गेलो नाही\"\n\"पगार काय कार्डने मिळतो का\n\" सत्तेत गेल्यानंतर 'जन की बात' विसरले\"\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=DlMBgH98pDlEg2QK0CA7mQ==", "date_download": "2018-09-24T06:01:13Z", "digest": "sha1:ONOGR6IJCWPT2R3KD7UJNQ4ZQKQOR64E", "length": 6914, "nlines": 17, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणुकीची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार, ०७ जुलै, २०१८", "raw_content": "ठाणे : परवडणारी आणि सहज उपलब्ध असणारी वैद्यकीय सेवा ही आवश्यक बाब असून वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक वाढणे गरजेचे आहे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.\nप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील आयुष्यमान भारत योजनेमुळे देशातील 50 कोटी जनतेला उपचारांवरील खर्चातून मोठा दिलासा मिळणार असून ���िलायन्स सारख्या हॉस्पिटल्सने देखील सर्वसामान्य जनतेला उत्तम आणि आधुनिक सेवा देऊन या \"मोदी केअर\" मध्ये योगदान द्यावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज कोपरखैरणे येथील रिलायन्स हॉस्पिटलचे उद्घाटन झाले, त्यावेळी ते बोलत होते.\nयाप्रसंगी या हॉस्पिटलच्या अध्यक्ष टीना अंबानी, अनिल अंबानी, डॉ.रामनारायणन, तुषार मोतीवाला त्याचप्रमाणे खासदार राजन विचारे, आमदार आशिष शेलार, संदीप नाईक, महापौर जयवंत सुतार आदी उपस्थित होते.\nसरकार उच्च दर्जाच्या व परवडणाऱ्या सार्वजनिक आरोग्याच्या पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये निदान केंद्रे आणि सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाल्याने विविध रोगांविषयी माहिती होऊन त्यावरील उपचारही उपलब्ध होत आहेत. आज आपल्या देशात विशेषतः मुंबईत वैद्यकीय उपचारांसाठी इतर देशांतून रुग्ण येण्याचे प्रमाण वाढले आहे, लोकांना मग ते श्रीमंत असो वा गरीब चांगली आरोग्य सेवा मिळालीच पाहिजे, असेही ते म्हणाले.\nरिलायन्सच्या या उपक्रमात राज्यात अगदी छोट्या शहरांतही येणाऱ्या काळात 19 कॅन्सर वरील उपचार केंद्रे सुरू करण्यात येणार आहे याबद्‌दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. कॅन्सरचे वाढते प्रमाण पहाता याची मोठी आवश्यकता आहे आणि या समुहाची ही मोठी झेप ठरेल, असेही ते म्हणाले. उत्तरप्रदेशनंतर महाराष्ट्रात कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.\nप्रारंभी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते फीत कापून व शिला पूजन करून उद्घाटन करण्यात आले. हॉस्पिटलच्या संचालिका आणि विभागप्रमुख मनीषा बोबडे यांनी सर्वांचे स्वागत केले.\nयावेळी बोलताना टीना अंबानी यांनी राज्यातील आरोग्य क्षेत्रात बदल घडवून आणण्यासाठी आणि एकूणच आरोग्य सेवेची घडी सुरळीत राहावी म्हणून मुख्यमंत्री करीत असलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली. हे रुग्णालय केवळ नवी मुंबई किंवा मुंबईतील लोकांसाठी नसून देशातील जनतेसाठी आहे असे त्या म्हणाल्या. वैद्यकीय सेवा देताना मानवता आणि जीव वाचविणे हे आमच्या समोरचे पहिले उद्दिष्ट आहे असे त्या म्हणाल्या.\n• आंतरराष्ट्रीय दर्जाचे सुसज्ज\n• संसर्ग होऊ नये म्हणून सुसज्ज रुम\n• 36 स्पेशल विभाग\n• 125 तज्ज्ञ डॉक���टर आणि 225 बेडस्\n• 4 आंतरराष्ट्रीय गुणवत्तेचे ऑपरेशन थिएटर\n• रेडिएशन टेक्नोलॉजिसह अत्याधुनिक सुविधा\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/14-companies-cheated-fake-company-karjat-police-station-crime/", "date_download": "2018-09-24T06:33:00Z", "digest": "sha1:HHJUG47FJMK46QG7YROMPJXCZWGNDKGT", "length": 29684, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "14 Companies Cheated By Fake Company, Karjat Police Station Crime | बनावट कंपनीद्वारे १४ जणांची फसवणूक, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असू�� त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nबनावट कंपनीद्वारे १४ जणांची फसवणूक, कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा\nतालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेची पैसे दुप्पट करणारी कंपनी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.\nकर्जत : तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेची पैसे दुप्पट करणारी कंपनी असल्याचे भासवून लोकांची फसवणूक केल्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. कर्जत येथे सेमिनार घेऊन १४ लोकांकडून तब्बल १ कोटी १९ लाख ५६ हजारांची रक्कम घेऊन बोगस कंपनीच्या संचालकांनी पोबारा केला आहे. रायगड पोलिसांच्या आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाने या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करीत तपास सुरू केला आहे.\nजिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने कर्जत तालुक्यात येऊन साऊथ आफ्रिकेच्या बोगस कंपनीच्या आर्थिक घोटाळ्याचा पर्दापाश केला आहे. त्याबद्दल कर्जत पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलमांसह माहिती तंत्रज्ञान अधिनियमांचा आधार घेऊन फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.\nपोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पुणे येथील तीन तरुणांनी साऊथ आफ्रिकेत कंपनी असल्याचे भासवून त्या कंपनीची बनावट वेबसाइट तयार केली. पुण्याच्या गोकुळनगर भागातील सोनू सोपान वाडकर आणि हवेली मांजरी येथील महेश तुकाराम झगडे या दोघांनी प्रिन्स अग्रवाल या सॉफ्टवेअर इंजिनियर तरु णाला हाताशी धरले. तिघांनी www.parcypto.org ही वेबसाइट तयार करून घेतली. ही वेबसाइट साऊथ आफ्रिकेत असलेल्या कंपनीची असून, ती कंपनी एक वर्षात पैसे दुप्पट करते, असे सांगून त्या तिघांनी कर्जत येथील राज कॉटेज हॉटेलमध्ये गुंडगे भागातील अभय भीमा पवार (३२) यांच्याशी कंपनीबाबत ९ सप्टेंबर २०१६ रोजी प्रथम चर्चा केली. त्यानंतर आपल्या बनावट असलेल्या परदेशी कंपनीचे नाव वापरून अनेकांना आकर्षित केले. त्या कंपनीचे एक सेमिनार देखील कर्जतमध्ये पार पडले होते.\nपैसे दुप्पट होणार म्हणून त्या १४ लोकांनी १ कोटी १९ लाख ५६ हजार एवढी रक्कम साऊथ आफ्रिकेत कार्यालय असलेल्या कंपनीत गुंतवली. हा सर्व व्यवहार त्या तिघांनी जानेवारी २०१७ पर्यंत करताना सर्वांकडून चेकद्वारे रक्कम स्वीकारली होती. मात्र सप्टेंबर महिना आला तरी आपल्या खात्यात कंपनीने डबल झालेले पैसे जमा केले नाहीत म्हणून कर्जत गुंडगे येथील तरु ण अभय भीमा पवार हा कंपनीच्या त्या तिघा संचालकांना फोन करू लागला. त्यांचे कोणाचेही फोन लागत नसल्याने शेवटी पवार याने कर्जत पोलीस ठाणे गाठले. ८ नोव्हेंबर रोजी आर्थिक फसवणूक झालेली तक्र ार जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेने दाखल करून तपास सुरू केला आहे, आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ए. ए. जगदाळे तपास करत आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समुदायाचे मोठे योगदान, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nघनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच\nदरोडा टाकणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक\nआज २८ हजार बाप्पांना निरोप, विसर्जनावर ड्रोनची नजर\nढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/Meerut-ticket-dated-3013-gets-railways-fine-court-awards-compensation-for-ejecting-ticket-holder/", "date_download": "2018-09-24T06:03:47Z", "digest": "sha1:PDRONILPG6LLE4FWTHCWIZWTADVKIIGH", "length": 7135, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " एक हजार वर्षे पुढचं तिकिट देणार्‍या रेल्‍वे���ाचं लावला दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › एक हजार वर्षे पुढचं तिकिट देणार्‍या रेल्‍वेलाचं लावला दंड\nहजार वर्ष पुढचं तिकिट देणार्‍या रेल्‍वेलाच दंड\nमेरठ (उत्‍तर प्रदेश): पुढारी ऑनलाईन\nएखाद्‍या प्रवाशाने तिकिट घेतले नाही किंवा चुकीच्या स्‍टेशनचे तिकिट घेतले तर त्‍या प्रवाशावर रेल्‍वेकडून लगेच कारवाई केली जाते. त्‍यात गैर काहीच नाही. मात्र, जर रेल्‍वेनेच चुकीचे तिकिट दिले तेही एक हजार वर्षे पुढच्या तारखेचे तर कोणाला विचारायचे त्‍यात काहीच चुक नसलेल्‍या प्रवाशालाच गाडीतून उतरावे लागले तर कोणाला जबाबदार धरायचे त्‍यात काहीच चुक नसलेल्‍या प्रवाशालाच गाडीतून उतरावे लागले तर कोणाला जबाबदार धरायचे असाच एक अजब प्रकार २०१३ मध्ये घडला होता. या प्रकाराबाबत संबंधीत प्रवाशाने न्यायालयात दाद मागितल्‍यानंतर न्यायालयाने नाहक त्रास झालेल्‍या प्रवाशाला नुकसानभरपाई देण्याचे आदेश रेल्‍वे प्रशासनाला दिले आहे.\nत्‍याचं झालं असं, उत्‍तर प्रदेशमधील मेरठ येथील विष्‍णू कांत शुक्‍ला हे सेवानिवृत्‍त प्राध्यापक आहेत. ते १९ नोव्हेंबर २०१३ रोजी हिमगिरे एक्‍सप्रेसने सहारनपूर येथून जौनपूर या मार्गावर रेल्‍वेने प्रवास करत होते. या प्रवासादरम्‍यान तिकिट चेकरने शुक्‍ला यांचे तिकिट तपासण्यासाठी मागीतले, शुक्‍ला यांनी ते दिले. त्‍यावेळी तिकिट चेकरने तिकिट पाहिले असता त्‍या तिकिटावर २०१३ ऐवजी ३०१३ ची तारीख असल्‍याचे निदर्शनास आले. मात्र, ही चूक रेल्‍वेची असताना टिकिट चेकरने ७३ वर्षांच्या शुक्‍ला यांना दोषी धरत रेल्‍वेतून मुरादाबाद स्‍टेशनवर उतरविले.\nया प्रकारामुळे शुक्‍ला यांना खूप त्रास सहन करावा लागला. शुक्‍ला यांनी एका वृत्‍त संस्‍थेला याविषयी सांगताना ते म्‍हणाले, ‘‘यावेळी रेल्‍वेत सर्व प्रवाशांसमोर मला अपमानित करण्यात आले. मला ८०० रूपये दंड भरण्यास सांगण्यात आला. तसेच मला मुरादाबाद स्‍टेशनवर जबरदस्‍तीने उतरविले. हा प्रवास माझ्‍यासाठी महत्‍वाचा होता कारण माझ्‍या मित्राची बायको मरण पावल्‍याने मी त्‍याच्या घरी चाललो होतो. मात्र, या प्रकारामुळे मला मित्राच्या घरी जाता आले नाही.’’\nयानंतर शुक्‍ला यांनी सहारनपूरमध्ये परतल्‍यानंतर रेल्‍वे विरूध्द ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल केली. मात्र, शुक्‍ला यांना न्याय मिळ��यला पाच वर्षांचा अवधी जावा लागला. पाच वर्षांनंतर न्यायालयाने शुक्‍ला यांच्या बाजूने निर्णय दिला. ज्‍यामध्ये रेल्‍वेला १० हजार रूपयांचा दंड आणि त्‍यात ३ हजार रूपयांची अतिरिक्‍त भरपाई शुक्‍ला यांना देण्याचे आदेश दिले.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/category/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-24T06:04:37Z", "digest": "sha1:X4RWC7XHR3RM5PJOCX5WJELI3YITQB3M", "length": 11137, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "संपादकीय | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nरिता मदनलाल शेटिया, पुणे. जीवनात गुरुचे स्थान सर्वात महत्वाचे आहे. जन्मापासून आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक गोष्टींपासून, व्यक्तिपासून काही ना काही तरी शिकतच असतो. आणि म्हणूनच तर आ...\tRead more\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\nनिर्भीडसत्ता न्यूज – ( प्रशांत साळुंखे ) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर दत्ता साने यांनी लागलीच सत्ताधारी भाजपा��र तोफ डागायला सुरवात केली आहे. त्यामुळे भाजपने...\tRead more\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \nनिर्भीडसत्ता – वाढत्या नागरिकरणाबरोबर पिंपरी-चिंचवडमध्ये कच-याचे ढीग आणि घनकचरा व्यवस्थापन हा चिंतेचा विषय आहे. कचरा विलगीकरण, बकेट वाटप, शु्न्य कचरा, प्रभागनिहाय कचरा, डेपोतील कचरा कॅ...\tRead more\nमहावीर जयंती; जैन धर्म आणि महावीर\nमहावीर जिनका नाम है कुण्डलपुर जिनका धाम है कुण्डलपुर जिनका धाम है अहिंसा जिनका नारा है अहिंसा जिनका नारा है ऐसे त्रिशला नंदन को लाख प्रणाम… रिता शेटिया धर्म हा शब्द दृ या धातूपासून बनलेला आहे, त्याचा अर्थ “धारण करणे...\tRead more\nअवैध धंदे रोखण्याची जबाबदारी महसूल प्रशासनाचीही\nसंपादकीय | मेढा – जावळी प्रशांत साळुंखे गुंडगिरी रोखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईचे पाऊल उचलले आहे. गुंडगिरी करणारे तसेच समाजस्वास्थ्य बिघडविणाऱ्यांचे तडिपारचे प्रस्ताव तयार...\tRead more\nआग लागू द्या अन्‌ माणसं होरपळू द्या\nमुंबईतील कमला मीलमधील अग्नीतांडवानंतर लागलेली आग राजकारणात आणखी धुमसत आहे. त्याच्या निखारामुळे राज्यातील सगळ्या शहरांना जाग आली असून बेकायदा हॉटेल्स, पब आणि हुक्का पार्लरकडे प्रशासनाने लक्ष...\tRead more\nपिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीची तयारी सर्वच राजकीय पक्षांकडून करण्यात येत आहे. त्यातल्या त्यात भाजपकडून यासाठी विविध रणनीती आखण्याचे काम सुरू झाले आहे. महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्...\tRead more\n‘बाहुबली’ला राष्ट्रीय पुरस्कार, अमिताभ आणि कंगनाला सर्वोत्कृष्ट अभिनयासाठी पुरस्कार\nPosted By: Nirbhidon: March 28, 2016 In: आरोग्य, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nभारतीय चित्रपटसृष्टीत सर्वाधिक कमाई आणि लोकप्रियतेचे नवे मापदंड रचणारा ‘बाहुबली द-बिगिनिंग‘ हा चित्रपट ६३व्या राष्ट्रीय पुरस्काराचा मानकरी ठरला. नवी दिल्लीत सोमवारी राष्ट्रीय पुरस्कारांची घो...\tRead more\n‘मेक इन’ मार्गातील मर्यादा\nPosted By: Nirbhidon: March 28, 2016 In: आरोग्य, इतर, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nशेती उत्पादनात सलग घट, अन्य आघाडय़ांवरही कमीच वाढ, अशात महसूल आणि रोजगारवाढ कशी करणार हा अर्थसंकल्पापुढील प्रश्न आहे. धान्ये, डाळी, तेलबिया यांच्या उत्पन्नाचा दर मंदावतोच आहे. औद्योगिक उत्पाद...\tRead more\nतुकाराम बीज सोहळ्���ानिमित्त देहूत लाखो भाविक\nPosted By: Adminon: March 25, 2016 In: आरोग्य, इतर, ताज्या बातम्या, पिंपरी-चिंचवड, मनोरंजन, महाराष्ट्र, संपादकीय\nदेहूगाव : वैष्णवांचे दैवत असलेल्या जगद्‌गुरू श्री संत तुकाराम महाराजांच्या सदेह वैकुंठगमण सोहळा पाहण्यासाठी राज्याच्या काना- कोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी जगद्‌गुरूंना आज दुपारी बारा वाजत...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.namdevanjana.com/2017/02/", "date_download": "2018-09-24T06:27:18Z", "digest": "sha1:4VJ4EU3QZ34BFRKURBJMOVF6VV5FS6U7", "length": 8890, "nlines": 149, "source_domain": "www.namdevanjana.com", "title": "भोवतालाचा कोलाज", "raw_content": "\nयेड्याचा पाटील ठाण्याचा अध्यक्ष \nपुण्यात आज राम कदम कलागौरव पुरस्कारावेळी शरद पवार यांची सुधीर गाडगीळांनी मुलाखत घेतली. यावेळी गाडगीळांनी पवारांना खऱ्या अर्थाने बोलतं केलंय. या मुलाखतीत पवारसाहेबांनी एक भन्नाट किस्सा सांगितला. तो खास तुमच्यासाठी लिहून काढलाय.\nकवीवर्य पी. सावळाराम यांच्याशी संबंधित हा किस्सा आहे. शरद पवार, गदिमा आणि वसंतराव नाईकांमधील हा संवाद अफलातून आहे. खालील संपूर्ण संवाद शरद पवारांनी जसा सांगितलाय, तसा लिहून काढलाय. त्यामुळे पवारसाहेब सांगतायेत, हे ध्यानात ठेवून वाचा....\n\"मी विधानसभेत नुकताच आमदार म्हणून निवडून गेलो होतो. 1968-69 ची गोष्ट आहे. वसंतराव नाईक मुख्यमंत्री होते. आणि मी काँग्रेस पक्षाचा सेक्रेटरी होतो. तर काहीतरी कामासाठी मी मुख्यमंत्र्यांच्या घरी गेलो. तिथे माडगूळकर बसले होते. त्यांनी नाईकसाहेबांना सांगितलं की, दोन दिवसांनी ठाण्याला नगराध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि तिथे आमचा एक दोस्त आहे. त्याला अध्यक्ष करायचंय. आणि काही करुन करायचंय. नाईकांनी माझ्याकडे बघितलं आणि म्हणाले, यांच्या दोस्ताला निवडून आणायचं काम तू घ्यायचं.\"\nमी विचारलं, \"कोण दोस्त\nविरोधी बाकांवर असतानाही सत्ताधारी आणि त्यातही देशाचे पंतप्रधानच शरद पवार यांच्यासमोर लोटांगणं घालतात म्हणून अनेकांच्या जीवाची घालमेल सुरु होतीच. त्यात भरीस भर साहेबांना 'पद्मविभूषण' मिळल्याने आधीच्या घालमेलीचं अस्वस्थेत रुपांतर झालं. तेही विकृत अस्वस्थेत. आणि त्यातूनच हे फोटो आणि विनोदी कॅप्शन सूचू लागलेत.\nमुळात या विषयावर लिहिण्याची इच्छा नव्हती. पवार साहेबांना 'पद्मविभूषण' जाहीर झाल्यानंतर लिहायला हवं, असं वाटलं होतं. पण नाही लिहिलं. अगदी शुभेच्छा देणारी पोस्टही नाही टाकली. म्हटलं शुभेच्छा, अभिनंदन वगैरे मनातून आहेतच. पण गेले काही दिवस व्हाॅट्सअॅप असो किंवा फेसबुक, सगळीकडे असे फोटो फिरतायेत. म्हणून राहावलं नाही.\nपवार साहेबांना 'पद्मविभूषण' म्हणजे देश संकटाच्या खाईत लोटला गेला, अशी बोंबाबोंब सुरु झाली. काहीही ठोस काम नसताना त्या सैफ अली खानला 'पद्म' मिळालेला पवारग्रस्तांना चालतो. पण ५० वर्षांच्या राजकीय कारकीर्दीनंतर पवारांचा 'पद्म'ने गौरव केला गेला, तर जळफळाट होतो. कमालै \n१९६७ ला पवारसाहेब पहिल्यांदा आमदार झाले. आज २०१७ सुरुय. ५० वर्षांची यशस्वी…\nवाचतो, फिरतो, अनेक माणसांना भेटतो. त्यामुळे व्यक्त व्हावं वाटतं. मग कुठे व्यक्त व्हायचं तर ब्लॉग मला हक्काचं व्यासपीठ वाटतं. म्हणून इथे लिहित असतो. अर्थात, इथे माझी मतं असतात, माझं विश्लेषण असतं, तुम्ही सहमत असायलाच हवं, असे काही नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/kavi-kumar-azad-famously-known-as-dr-hansraaj-hathi-died-due-to-heart-attack-295155.html", "date_download": "2018-09-24T05:28:42Z", "digest": "sha1:V2NSW44P5UFZ3GC3QHUUQGHWQRHK4ERB", "length": 13189, "nlines": 121, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "खळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nखळखळून हसवणारे 'डॉ. हंसराज हाथी' यांचं आकस्मित निधन\n'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे कवी कुमाप आझाद म्हणजे सगळ्यांचे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचं निधन झालं आहे.\nमुंबई, 09 जुलै : 'तारक मेहता का उलटा चष्मा' या हिंदी मालिकेतून सगळ्यांना हसवणारे कवी कुमार आझाद म्हणजे सगळ्यांचे लाडके डॉ. हंसराज हाथी यांचं निधन झालं आहे. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं आकस्मित निधन झालं आहे. मीरारोडच्या वोकार्ड या खाजगी रुग्णालयात त्यांचं निधन झाले.\nसगळ्यांना खळखळून हसवणारे हंसराज गेल्या तीन दिवसांपासून आजारी होते. काल रात्री ते कोमामध्ये होते. त्यांच्यावर वोकार्ड रुग्णालयात उपचार सुरू होते. आणि आज त्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. आपल्या वेगळ्या अभिनय शैलीने त्यांनी लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांना हसवलं. 'तारक मेहता का उलटा चष्मा' या मालिकेतून त्यांनी सगळ्यांच्या मनात घरं केलं होतं. त्यांच्या या अकाली जाण्यामुळे संपूर्ण सिनेजगतात शोककळा पसरली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-237631.html", "date_download": "2018-09-24T05:28:10Z", "digest": "sha1:S3SJQLA2GUSFBNIYWBKFYQJ6BZTIR5DX", "length": 16176, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "'मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू'", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थ��ांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू'\n'मदत आणि बचावकार्य युद्धपातळीवर सुरू'\nअंगाचा थरकाप उडवणारा ट्रकचा अपघात सीसीटीव्हीत कैद\nVIDEO : काश्मीरमध्ये अतिरेक्यांची पोलिसांनाच दहशत, ३ पोलिसांची हत्या\nBigg Boss : माजी विजेती शिल्पा शिंदे काय म्हणाली अनुप जलोटांच्या नात्याबद्दल\nतेलंगणातलं 'सैराट' : त्या जोडप्याचा पोस्ट वेडिंग व्हिडिओ झाला व्हायरल\nVIDEO : डॉलरच्या तुलनेत 81 पैशांनी घसरला रूपया, जाणून घ्या काय आहे कारण\nVIDEO : पेट्रोल फुकट मिळत असल्यानं झळ नाही म्हणणाऱ्या आठवलेंनी मागितली माफी\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nVIDEO : तेलंगणा बस अपघात, गाडीला कापून गावकऱ्यांनी वाचवले प्रवाशांचे प्राण\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\nVIDEO : भद्रावतीच्या बसस्टॅण्ड जवळ वाघाचं दर्शन, वन विभागाचा शोध सुरू\nVIDEO : समलैंगिक संबंध म्हणजे पाप, मृत्यूनंतर दुर्गती - 'सनातन'ची प्रतिक्रिया\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nVIDEO : Teachers Day - आयुष्याला दिशा देणाऱ्या थोर शिक्षकांचे 6 विचार\nVIDEO : फक्त हात लावूनच दाखवा, पुण्याच्या तरूणीचं राम कदम यांना खुलं आव्हान\nVIDEO : मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातला आरोपी उपाध्याय लढवणार लोकसभा निवडणूक\nराम कदम यांच्या या वक्तव्यामुळं झाला वाद : पहा हा VIDEO\nVIDEO : मुंबई, ठाण्यात 36 गोविंदा जखमी, दहीहंडीचा उत्साह शिगेला\nVIDEO : 'नो गुंडे, ओन्ली मुंडे', नाशिककर उतरले रस्त्यावर\nवाहतूक पोलिसांच्या कारवाईविरोधात वाशीमध्ये रिक्षा चालकांचा संप - VIDEO\nVIDEO : नवीन महाराष्ट्र सदनात आमचाच बळी गेला - भुजबळ\nVIDEO : जगात पहिल्यांदाच झाला असा अपघात, कोट्यवधींच्या गाड्या समुद्रात बुडाल्या\nबैलगाडी शर्यतीत आला पहिला, अतिउत्साहात गाडीतून गेला तोल, आणि...\nVIDEO : Asian Games 2018 सुवर्णपदक अटलजींना समर्पित : नीरज चोपडा\nVIDEO : 'आधी खूप भीती वाटली,पण हिंमत केली'\nVIDEO : देवदुतासारखे धावून आले पोलीस, आगीच्या वणव्यातून वर ओढून काढलं महिलेला\nVIDEO : श्रीनगरमध्ये फडकले पाकिस्तान आणि ISIS चे झेंडे\nVIDEO : श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि संतप्त तरूण आमने-सामने\nपरळ अग्नितांडव- आग शमली, पण इमारती�� स्मशान शांतता पाहा हा VIDEO\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/program/article-73571.html", "date_download": "2018-09-24T06:04:40Z", "digest": "sha1:G747JWO7L5NCAKEECGVV3EKLA4N4CRFN", "length": 15445, "nlines": 169, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "न सांगितलेल्या गुजगोष्टी", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती स���ंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nव्हॅलेन्टाईन्स डे...म्हणजे प्रेम व्यक्त करणं...प्रेमाचं सेलिब्रेशन करणं...याच निमित्ताने पुण्यात एक आगळं वेगळं सेलिब्रेशन होतं आहे 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' नाटकाचा शंभरावा प्रयोग...हे नाटक म्हणजे एक वेगळा पट आपल्यापुढे उलगडून दाखवतो... या नाटकातील चार कलाकार वीसहून अधिक वेगवेगळ्या भूमिका साकारतात आणि अक्षरश: एक वेगळा पट उलगडला जातो...प्रत्येक स्त्री-पुरूषच्या संदर्भात हा विषय जिव्हाळ्याचा, महत्वाचा आहे...पण या विषयाची खिल्ली उडवून विकृतीकरणाकडे लोटला जातो किंवा यावर अबोल राहणेच पसंत केलं जातं...अशा या विषयाला वाचा फोडली आहे 'योनीच्या मनीच्या गुजगोष्टी' या नाटकाने...यावरच हा विशेष कार्यक्रम...न सांगितलेल्या गुजगोष्टी...\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nनितीशकुमार यांची विशेष मुलाखत\nकार्यक्रम June 3, 2013\nIBN लोकमतची इम्पॅकटफुल 5 वर्ष\nराज ठाकरेंच्या हस्ते 1000 कर्णबधिरांना श्रवणयंत्र वाटप\nआशा भोसलेंचा हृदयनाथ पुरस्कारानं गौरव\nयुवराजचा कँन्सर लढा पुस्तकरुपात\nबालहक्क आयोगाला अध्यक्षच नाही \nसभेत गडकरींना आली भोवळ\nमलाही संघर्ष करायचा नाही -राज ठाकरे\n'राज-अजितदादांचं भांडण पाहून वाईट वाटतं'\nजनतेच्या पैशांवर नेत्यांच्या शाही लग्नाचा थाट -निखिल वागळे\nस्त्री-पुरूष मुक्ती होण्यासाठी परस्पर संवाद गरजेचा -निखिल वागळे\n'विचारा मंत्र्यांना' सहभाग हर्षवर्धन पाटील\nकुपोषण हे मोठं आव्हान -सोनिया गांधी\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/pune/article-245439.html", "date_download": "2018-09-24T05:50:38Z", "digest": "sha1:ELSVKMVOEZNEAMSJRHG6XV4XNIZIDUTE", "length": 15536, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रण�� मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nएक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला\nएक निर्णय आणि मृत्यूच्या दारातून रुग्ण सुखरुप परतला\nडोळ्याचं पारणं फेडणारा दगडूशेठ गणपतीचा अथर्वशीर्ष सोहळा पाहा ड्रोनमधून\nVIDEO: श्रीमती काशीबाई नवले 'मेडिकल' कॉलेजच व्हेंटिलेटरवर\nVIDEO: दाभोलकरांवर गोळ्या झाडल्यानंतर अंदुरे, कळसकर कसे गेले पळून \nVIDEO : चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये दोन तरुणींचा दारू पिऊन धिंगाणा\nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nVIDEO : चाकणमध्ये आंदोलकांवर नजर ठेवतोय हा ड्रोन कॅमेरा\nVIDEO : टिळकांनी 2011 साली साईबाबांचा सत्कार केला, भाषणावेळी घसरले विखे पाटील\nमहाराष्ट्र July 30, 2018\nचाकणमध्ये तणावपूर्ण शांतता; जमावबंदी लागू\nचाकणमध्ये मराठा आंदोलन हाताबाहेर, 25 पेक्षा जास्त गाड्या जाळल्या\nपुण्यात पुरूषांनी मारल्या वडाला फेऱ्या\nपुण्यात कर्वे पुतळा परिसरातून शोभायात्रा\nमारवाड अश्वांची अशीही घोडदौड\nगर्भलिंग निदानाचा फिरता धंदा ; कोण आहे सूत्रधार \nवयाच्या ३९ व्या वर्षी दहावीची परीक्षा देणाऱ्या लक्ष्मी मोरेंची कहाणी\nमहाराष्ट्र March 8, 2017\nकाळीपिवळी चालवणाऱ्या 'ड्रायव्हर बाई'ची थक्क करणारी कहाणी\nपत्नीच्या साड्या खरेदीवर शरद पवार म्हणतात...\nपिंपरी-चिंचवडमध्ये आत्तापसूनच महापौरपदासाठी छुपा प्रचार\nभाजपमध्ये गुंडाराज, खुनाचा गुन्हा असलेला विठ्ठल शेलारचा 'पंचनामा'\nपारधी समाजातल्या राजश्री काळे भाजपकडून निवडणुकीच्या आखाड्यात\n'पुणे तिथे काय..,'पाट्यांमुळे उमेदवारांची पंचाईत \nनिवडणुकीच्या रणधुमाळीतही प्रेमाला नाही तोटा, सात जोड्या प्रचाराला \nभाजप उमेदवारांनी शपथ घेतली, पण कुणी नाही एेकली \nपुण्यातल्या नेताजीनगरनं टाकलाय निवडणुकीवर बहिष्कार\nअशी असते राजकीय पक्षाची वाॅर रूम \nराज ठाकरे वि.संभाजी राजे\nपुण्यातील येरवडा इथल्या म्हाडा कॉलनीची दुरवस्था, म्हाडाचं दुर्लक्ष\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता द��दींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%AA/", "date_download": "2018-09-24T05:29:40Z", "digest": "sha1:4Q7AGQSU3AWWILSVJN32GCNH56QYOZZZ", "length": 11720, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "व्हॉट्सअॅप- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nइंधन दरवाढ सुरूच, १० सप्टेंबरला काँग्रेसची भारत बंदची हाक\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nगरोदर बकरीवर बलात्कार करणारे दोन जण सापडले\nडोंबिवलीच्या पलावसिटीत चिमुरडीवर भटक्या कुत्र्यांचा हल्ला\nबेपत्ता असलेल्या 'आप'नेत्याची मित्रासह हत्या,जंगलात सापडले मृतदेह\n...तसं तर मीच मुख्यमंत्री व्हायला पाहिजे -एकनाथ खडसे\nफोटो गॅलरी Aug 4, 2018\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nअफवांचे प्रकार रोखण्यासाठी व्हॉट्सअप ग्रुपवर आता पोलिसांची करडी नजर\nमुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य\nछगन भुजबळ पुन्हा एकदा अडचणीत, ईडी कोर्टात हजर राहण्याचे आदेश\nउदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने\nबोंडअळी प्रतिबंधक माहितीसाठी शेतकऱ्यांना व्हॉट्सअॅप अलर्ट \nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\n���ता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/MAH-MAR-AUR-LCL-minister-chandrakant-patil-troll-on-social-media-for-maratha-reservation-5923665-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:21:59Z", "digest": "sha1:SSL35RK4ISRTUIRY2TC25WEG7L2DGLEZ", "length": 7455, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Minister Chandrakant patil troll on social media for maratha reservation | मराठा आरक्षण कोर्टावर सोपवणारे चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर झाले ट्रोल, अशी उडवली खिल्‍ली", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nमराठा आरक्षण कोर्टावर सोपवणारे चंद्रकांत पाटील सोशल मीडियावर झाले ट्रोल, अशी उडवली खिल्‍ली\nमराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारच्‍या हातात राहिला नाही, असे म्‍हणणा-या चंद्रकांत पाटलांना भूतकाळ नडला.\nऔरंगाबाद - मराठा आरक्षणाचा निर्णय आता सरकारच्‍या हातात राहिला नाही, अशी भूमिका मांडणा-या चंद्रकांत पाटलांवर सोशल मीडियावर चांगलीच टीका होत आहे. विरोधी पक्षात असताना चंद्रकांत पाटलांनी 30 आमदारासंह विधान भवनासमोर मराठा आरक्षणासाठी धरणे आंदोलन केले होते, याची आठवण त्‍यांना मराठा कार्यकर्त्‍यांनी करून दिली आहे.\nत्‍यावेळच्‍या धरणे आंदोलनाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर होत आहेत. यासोबतच वर्तमानात वायफळ बोलताना भुतकाळातही डोकावून पाहा, असा सल्‍ला त्‍यांना कार्यकर्त्‍यांनी दिला आहे. मात्र यानिमित्‍ताने विरोधात असताना एक भूमिका घेणारे व सत्‍तेत आल्‍यावर आपली भूमिका बदलणा-या लोकप्रतिनिधींचा चेहरा मराठा आरक्षणाची मागणी करणा-या कार्यकर्त्‍यांनी समोर आणला आहे. यावर चंद्रकांत पाटील काय उत्‍तर देतात, हे पाहणे आता महत्‍त्‍वाचे ठरणार आहे.\nकाय म्‍हणाले होते चंद्रकांत पाटील\nसांगली येथे मराठा आरक्षणासंदर्भात बोलताना आज (मंगळवारी) चंद्रकांत पाटील यांनी आरक्षणाचा निर्णय आता कोर्टाच्‍या हातात असल्‍याचे सांगून सरकारला जेवढे करणे शक्‍य होते तेवढे सरकारने केले, असे वक्‍तव्‍य केले होते. यामुळे सरकार या मुद्द्यावरून आपली जबाबदारी झटकू पाहत आहे, अशी भावना मराठा कार्यकर्ते व्‍यक्‍त करत आहे.\n'आयुष्यमान भारत'चा 95 हजार कुटुंबांना लाभ, आजपासून होणार सुरु\nजेटच्या दिल्ली-औरंगाबाद-दिल्ली विमानाला २९ ऑक्टोबरचा मुहूर्त\nआरती आटोपून कर्मचारी चहासाठी जाताच आनंद इंडस्ट्रीजमध्ये अग्निकांड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-meditation-and-life-2361351.html", "date_download": "2018-09-24T05:43:20Z", "digest": "sha1:BHTUOCOVVY3EQBESHR3XM7KTWFRMXOZQ", "length": 7388, "nlines": 144, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "meditation and life | तुमच्या क्रियाशक्तीवर करा मौलिक विचार", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nतुमच्या क्रियाशक्तीवर करा मौलिक विचार\nपरमात्म्याचे लौकिक स्वरूप आपल्याला मौलिक बनण्यास मदत करते.\nपरमात्म्याचे लौकिक स्वरूप आपल्याला मौलिक बनण्यास मदत करते. त्यामुळे आपण मंदिरांमध्ये मूर्तींची स्थापना केली, अवतारकथा जीवनाशी संलग्न केल्या. या दिव्य आत्म्यांना आपण आपल्या जीवनात आपली मौलिकता उजळून जाईल अशा प्रकारे स्वीकारायला हवे. बहुतांश लोक जगाची पळापळ पाहून स्वत:देखील त्याच्यामागे पळू लागतात. लक्षात ठेवा, चांगल्या गोष्टींचे अनुकरण जरूर करायला हवे, पण आपल्याकडेही आपली मौलिक ध्येये असायला हवीत. दुसरे पैसा कमावत आहेत, त्यामुळे आपणही पैसा कमावू नये तर त्यातील उपयुक्तता आणि कमाईमागे आपले मौलिक चिंतन असायला हवे. ही मौलिकता निर्माण करण्यासाठी परमात्म्याशीही आदान-प्रदान करायला हवे. जगात आपण लोकांशी देणीघेणी करता. त्यात भौतिक वस्तू, स्थितींचेही चिंतन असते. त्यामुळे आपण नक्कल करण्यात निष्णात होतो, पण परमात्म्याशीच आदान-प्रदान केले तर आपल्यात मौलिकता निर्माण होईल. ईश्वरीय सत्तेची अनुभूती जेवढ्या निकटतेने होईल तेवढाच आपल्यात आनंद आणि उल्हास जास्त असेल. जगाच्या धावपळीत निश्चितच धावावे लागेल, पण मध्ये थोडा वेळ थांबा आणि तुमच्या क्रियाशक्तीवर मौलिक विचार करा. आपण जे काही करीत आहोत ते कशासाठी आहे हे तुमच्या अंतर्मनाला विचारा. असे विचारण्यातच जीवनातील अनेक सुंदर उत्तरे लपलेली आहेत. थोडे ध्यान आपल्या कल्पना साकार करण्यासाठी अद्भुतपणे सहायक ठरेल.\nगावातील लोक बुध्दांना म्हणाले- त्या स्त्रीकडे जाऊ नका, नंतर बुध्दांच्या एका गोष्टीमुळे सर्व पुरुष झाले लाजिरवाणे\n​दैनंदिन कामाशी संबंधित या 5 चुका कुणीही करू नयेत, यामुळे कमी होते आयुष्य आणि नष्ट होतो पैसा\nपैसा, सुंदर पत्नी आणि आज्ञाधारक मुलासहित या 6 गोष्टी असलेला व्यक्ती कधीही दुःखी होत नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=IEDR4MB04/HHus0DBOevrg==", "date_download": "2018-09-24T05:18:48Z", "digest": "sha1:ANQCLGVWERZO4H5TEMXKOUBVR2S6HTBN", "length": 6580, "nlines": 7, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेशासाठी १ आणि २ डिसेंबर रोजी पात्रता परीक्षा मंगळवार, १० जुलै, २०१८", "raw_content": "मुंबई : महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय भारतीय सैन्य महाविद्यालय, डेहराडून (उत्तरांचल) येथे आठवीसाठी प्रवेश पात्रता परीक्षा दिनांक 1 डिसेंबर आणि 2 डिसेंबर 2018 रोजी पुणे येथे घेण्यात येणार असून ही परीक्षा फक्त मुलांसाठीच आहे.\nज्या विद्यार्थ्यांचे वय 1 जुलै 2019 रोजी 11 ½ (अकरा वर्ष सहा महिने) पेक्षा कमी आणि 13 वर्षापेक्षा अधिक नाही असे विद्यार्थी सदर परीक्षेस पात्र समजण्यात येतील. परीक्षेस बसणाऱ्या मुलांचा जन्म 2 जुलै 2006 ते 1 जानेवारी 2008 या कालावधीतील असणे आवश्यक असून सदर विद्यार्थी 1 जुलै 2019 ला कोणत्याही मान्यताप्राप्त शाळेमध्ये इयत्ता 7 वी या वर्गात शिकत असावा किंवा 7 वी पास असावा.\nपरीक्षेसाठी राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज, डेहराडून यांची विहीत नमुन्यातील आवेदनपत्रे घ्यावयाची असून विद्यार्थ्यांस महाराष्ट्र राज्य शिक्षा परीषद कार्यांलयामार्फत आवेदनपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. या आवेदनपत्रासोबत अनुसूचित जाती/जमातीतील विद्यार्थ्यांनी 555/- रुपये आणि खुला गटातील विद्यार्थ्यांनी 600/- रुपयांचा डिमांड ड्राफ्ट देणे आवश्यक आहे. सदर ड्राफ्ट फक्त स्टेट बँक ऑफ इंडिया या बँकेचाच असावा. हा ड्राफ्ट ‘कमांडंट, आर.आय.एम.सी., डेहराडून’ यांच्या नावे काढावा आणि त्या ड्राफ्टवर पेअेबल ॲट डेहराडून (तेलभवन बँक Code No 01576) अशी नोंद असावी. दोन प्रतीत आवेदनपत्रासोबत जन्मतारखेच्या व जातीच्या दाखल्याची (अनुसूचित जाती/जमातीसाठी) छायांकित प्रत, शाळेचे बोनाफाईड सर्टिफिकेट आणि अधिवासाच्या दाखल्याची सत्यप्रत जोडणे आवश्यक आहे.परिपूर्ण भरलेली आवेदनपत्रे 30 सप्टेंबर 2018 पर्यंत आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, 17 डॉ. आंबेडकर मार्ग, लाल देवळाजवळ, पुणे- 411001 यांच्याकडे पाठवावीत.\nआवेदनपत्र, माहितीपत्र व 5 वर्षाच्या प्रश्नपत्रिका संच ड्राफ्ट प्राप्त झाल्यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद कार्यालयाकडून स्पीड पोस्टोने पाठविण्यात येतील. तसेच विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका संच राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज डेहराडून, उत्तरांचल 248003 यांच्याकडूनही प्राप्त करुन घेता येऊ शकतील. मुदतीनंतर कोणतीही आवेदनपत्रे कोणत्याही परिस्थितीत स्वीकारण्यात येणार नाहीत.\nपरीक्षेसाठी इंग्रजी, गणित आणि सामान्यज्ञान या तीन विषयांचे लेखी पेपर असतील. परीक्षार्थींना गणिताचा व सामान्यज्ञानाचा पेपर इंग्रजी अथवा हिंदीमध्ये लिहिता येईल. गणित व सामान्यज्ञान विषयांच्या प्रश्नपत्रिका इंग्रजी आणि हिंदी भाषेत उपलब्ध होतील. लेखी परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मुलाखती 4 एप्रिल 2019 रोजी घेण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://kavitabhavlelya.blogspot.com/2009/01/blog-post_28.html", "date_download": "2018-09-24T06:36:46Z", "digest": "sha1:CSQ5HLORSWJJUW4SLMRB3UVSBFLEYX2G", "length": 16529, "nlines": 126, "source_domain": "kavitabhavlelya.blogspot.com", "title": "कविता, मला भावलेल्या...: तव नयनांचे दल हलले गं...", "raw_content": "\nअशा अनेक कविता असतात ज्या आपण वाचतो, आपल्याला त्या आवडतातही. पण त्या इतरांपर्यंत पोहोचवणं मात्र कधी कधी जमत नाही. मी ह्या Blog वर मला आवडलेल्या कविता लिहीणार आहे. तुम्हाला त्या कशा वाटल्या ते जरुर लिहा. आणि त्या कवितांबद्दल काही अधिक माहीती असेल तर कृपया ती पण लिहा. मला आणि इतर अनेकाना त्याचा फ़ायदा होऊ शकेल. धन्यवाद.\nमाझ्या या ब्लॉगला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद. मधला काही काळ मी ब्लॉग्जना पुरेसा वेळ देऊ शकत नव्हतो. पण आता मी पुन्हा तसे न होवू देण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे. जशा जशा कविता वाचनात येतील, काळजाला भिडतील तशा त्या इथेही उमटतील.\nआता आजवर टाळलेली अजून एक गोष्ट मी करतोय, स्वत:ला व्यक्त करण्याचा प्रयत्न, माझी मते, माझे लिखाण जे काही आहे जसे आहे तसे तूमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघा आवडतंय का ते. :)\nतव नयनांचे दल हलले गं...\nतव नयनांचे दल हलले गं\nजग सारे डळमळले गं\nतव नयनांचे दल हलले गं\nवारे गळले तारे ढळले\nगिरि ढासळले, सुर कोसळले\nऋषी मुनी योगी चळले गं\nतव नयनांच��� दल हलले गं\nआवर आवर अपुले भाले\nमीन जळी तळमळले गं\nतव नयनांचे दल हलले गं\nह्रुदयी माझ्या चकमक झडली\nदो नयनांची किमया घडली\nनजर तुझी धरणीला भिडली\nपुनरपी जग सावरले गं\nतव नयनांचे दल हलले गं\nकवी - बा. भ. बोरकर\nवर्गीकरणे : बा. भ. बोरकर\nमुकुंद रणभोर यांचे या कवितेचे रसग्रहण वाचनात आले ते येथे देतोय... #एक_दिवस_एक_गाणं\nतुम्ही कधी तुमच्या मैत्रिणीला किंवा मित्राला बस स्टॉप वर सोडायला उभे राहिला आहेत का\nकधी बस सुटे पर्यंत थांबला आहेत का\nबस सुटल्यावर नजरेआड होण्याच्या आधी तिने किंवा त्याने तुमच्याकडे एक निमिष वळून पाहिलं आहे का\nएकदा पापण्यांची उघडझाप केली आहे का\nएकदा कधीतरी हे अनुभव, अनुभवलं नसेल तर. मला जेव्हा पहिल्यांदा असा अनुभव आला तेव्हापासून आजपर्यंत जितक्या वेळा मला हा अनुभव आला आहे तितक्या वेळा सर्वप्रथम काय होत असेल तर बोरकरांची एक कविता आठवली आहे. आपण काय कवी नाही, इतकी प्रतिभा आपल्याकडे नाही त्यामुळे कवीचे शब्द नेहमी आधी आठवतात. शब्द आहेत 'तव नयनांचे दल हलले गं पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं' हिवाळा सुरु झाला कि मोगऱ्याचं फुल सकाळी सकाळी बघायचं, सूर्य उगवला आहे पण अजून वर आलेला नाही अशा वेळी. मोगऱ्याच्या फुलावर ते दवबिंदू उतरलेले असतात. आणि त्याचं अस्तित्व किती वाऱ्याची झुळूक येईपर्यंत किंवा सूर्य वर येईपर्यंतच' हिवाळा सुरु झाला कि मोगऱ्याचं फुल सकाळी सकाळी बघायचं, सूर्य उगवला आहे पण अजून वर आलेला नाही अशा वेळी. मोगऱ्याच्या फुलावर ते दवबिंदू उतरलेले असतात. आणि त्याचं अस्तित्व किती वाऱ्याची झुळूक येईपर्यंत किंवा सूर्य वर येईपर्यंतच एका वाऱ्याच्या झुळुकेनी त्या दवबिंदूंची काय अवस्था होते ती कधी पाहिलीये का एका वाऱ्याच्या झुळुकेनी त्या दवबिंदूंची काय अवस्था होते ती कधी पाहिलीये का तर तिच्या एका छोट्याच्या हालचालीमुळे काय अवस्था होऊ शकते ते लक्षात येईल. 'तव नयनांचे दल हलले गं, पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं तर तिच्या एका छोट्याच्या हालचालीमुळे काय अवस्था होऊ शकते ते लक्षात येईल. 'तव नयनांचे दल हलले गं, पानावरच्या दवबिंदूपरी त्रिभुवन हे डळमळले गं' सलील कुलकर्णीने 'संधीप्रकाशात' नावाचा जो अल्बम केला आहे त्यात त्याच्या आवडत्या आठ कवितांना चाली लावून त्यांनी गाणी केली आहेत. त्यात बोरकरांची हि कविता सुद्धा आहे. चाल अतिशय साधीच आहे, मागे बासरी, तबला, सतार इतकंच आहे. पण चालीकडे लक्ष जाऊ नये इतके शब्द जबरदस्त आहेत. अर्थात साधी असली तरी चाल चांगली आहे.\nपण बस मधून निघून जाणाऱ्या त्या जीवाला इकडे काय काय आकांत झालेला असतो ते माहिती नसतं. 'तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले'. पंचानन म्हणजे फक्त पंचमहाभूत नाही. पंचानन हे शंकराचे नाव आहे. एकदा शंकर साधनेला ध्यानस्थ बसलेले असताना एक लावण्यवती त्यांच्या दर्शनाला आली. ध्यानस्थ योग्याची पूजा करण्यासाठी म्हणून ती आली होती. तिने शंकराची पूजा केली आणि प्रदक्षिणा मारण्यासाठी ती वळली. ती ज्या ज्या दिशेला गेली त्या त्या दिशेला तिला पाहण्यासाठी शंकराला तोंड निर्माण झालं. असं पाच दिशांना शंकराला तोंड आलं म्हणून तो पंचानन. तुझ्या एका पापणीच्या हालचालीमुळे 'दिग्गज' असं पंचानन सुद्धा वळून पाहू लागलं, पण हे तिला माहितीच नाही. ती पूजा करण्यात मग्न आहे किंवा बस मधून निघून गेली आहे. पण आकांत इतक्यावर थांबत नाही. 'तारे गळले, वारे ढळले, दिग्गज पंचाननसे वळले, गिरी ढासळले, सूर कोसळले, ऋषी, मुनी, योगी चळले गं' पण हे सगळ कशामुळे' पण हे सगळ कशामुळे 'तव नयनांचे दल हलले गं 'तव नयनांचे दल हलले गं\nहि झाली पृथ्ववरची अवस्था, तिकडे ब्रह्मांडात सुद्धा परिस्थिती वेगळी नाही. 'ऋतू चक्राचे आस उडाले, आभाळातून शब्द निघाले' तिकडे पृथ्वीवर आकांत झाला आहे तो सर्वांना दिसतो आहे हो, पण 'आवर आवर अपुले भाले, मीन जळी टळमळले गं' जखम करण्यासाठी पापण्यांना भाला म्हणण्याची रीत नवीन नाही, पण त्याच्या आघातामुळे तिकडे जळात काय हाहाकार उभा राहिलाय तो तुला कळत नाहीये, त्यामुळे 'आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले गं' जखम करण्यासाठी पापण्यांना भाला म्हणण्याची रीत नवीन नाही, पण त्याच्या आघातामुळे तिकडे जळात काय हाहाकार उभा राहिलाय तो तुला कळत नाहीये, त्यामुळे 'आवर आवर अपुले भाले, मीन जळी तळमळले गं\nतुझ्या एका पापणीच्या हालचालीमुळे पृथ्वीवर आकांत झाला, आकाशात तर झालाच पण जळात सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही, तर इकडे माझी अवस्था काय झाली असेल 'हृदयी माझ्या चकमक झडली' ते पाहून 'नजर तुझी धरणीला भिडली' भाऊसाहेब पाटणकर यांनी मराठी कविता आणि उर्दू कविता यांच्यातील एक फरक आवर्जून सांगितला आहे. तिकडचा शायर हा तिच्या एका आघाताने बार्बाद होतो, आणि तिकडची 'ती' सुद्धा निष्ठुर आहे. आपल्याकडची 'ती' निष्ठुर नाही. 'ती'च्या सारखी 'ती' आहे. माझी अवस्था पाहून ती सुद्धा साद देते, जेव्हा 'हृदयी माझ्या चकमक झडली, तेव्हा 'नजर तुझी' धरणीला भिडली. कदाचित मी तिच्याकडे पाहतो आहे हे तिला लक्षात आल्यावर ती लाजली असेल, आणि लाजून तिने नजर चोरली असेल, म्हणून 'नजर तुझी धरणीला भिडली' त्यानंतर काय होतं\nदो हृदयांची किमया घडली\nपुनरपि जग सावरलें ग \nतुझ्या एका पापणीमुळे त्रिभुवनात आकांत उडाला होता, ते तुझ्या एका नजरेच्या तालावर पुन्हा 'सावरले गं....\n मी अगदी तुमच्यासारखाच, तुमच्यातलाच एक. फ़क्त थोडासा वेगळा. :)\nमिळवा ताज्या लिखाणाची माहिती थेट तुमच्या मोबाईलवर...\nतव नयनांचे दल हलले गं...\nचल उठ रे मुकुंदा, झाली पहाट झाली\nलाख चुका असतील केल्या, केली पण प्रीती\nकुंभारासारखा गुरू नाही रे जगात\nऐसि शायरी माझी नव्हे\nसूर मागू तुला मी कसा\nआता जगायाचे असे माझे किती क्षण राहिले \nआज अचानक गाठ पडे\nअनंत फंदी (1) अनिल (5) अरुणा ढेरे (1) अशोक पत्की (1) आरती प्रभू (3) इलाही जमादार (3) कुसुमाग्रज (15) केशवकुमार (4) केशवसुत (3) ग. दि. माडगूळकर (6) गझल (94) गोविंदाग्रज (3) ग्रेस (2) चित्तरंजन भट (2) डॉ. श्रीकृष्ण राऊत (5) ना. धों. महानोर (1) नारायण सुर्वे (2) प्र. के. अत्रे (3) प्रदीप कुलकर्णी (7) प्रसाद शिरगांवकर (14) बहिणाबाई चौधरी (4) बा. भ. बोरकर (6) बा. सी. मर्ढेकर (7) बालकवी (11) भा. रा. तांबे (6) भाऊसाहेब पाटणकर (10) मंगेश पाडगावकर (15) मिलिंद फ़णसे (24) वसंत बापट (5) विडंबन (11) विंदा करंदीकर (9) शिरीष पै (1) संदीप खरे (9) सुरेश भट (36) हास्यकविता (16)\nआपण यांना वाचलंत का\nनकाशा - Blog वाचकसंख्येनुसार\n23 सप्टेंबर 2012 पासुन पु्ढील नोंदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/latur-marathwada-news-sant-sahitya-sammelan-inauguration-48472", "date_download": "2018-09-24T06:24:29Z", "digest": "sha1:CAEYZ3OZJO3Z6LVY5KTUJQIR4AL65PQ6", "length": 10860, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "latur marathwada news sant sahitya sammelan Inauguration संत साहित्य संमेलनाचे आज उद्‌घाटन | eSakal", "raw_content": "\nसंत साहित्य संमेलनाचे आज उद्‌घाटन\nसोमवार, 29 मे 2017\nलातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन होत आहे.\nलातूर - महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने येथे 29 ते 31 मे या कालावधीत सहावे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन ह��त आहे.\nसोमवारी (ता. 29) सकाळी 9.30 वाजता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्‌घाटन होईल. पुढील तीन दिवस या संमेलनाच्या निमित्ताने शेतकरी आत्महत्या, पाणी नियोजन, स्त्री भ्रूणहत्या, वृक्षलागवड अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे.\nउद्‌घाटन कार्यक्रमाला गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, महापौर सुरेश पवार आदीं उपस्थित राहणार आहेत. वारकरी संत साहित्य परिषदेच्या संत साहित्याचा प्रचार व प्रसार करण्याच्या उद्देशाने हे संमेलन होत आहे. यानिमित्ताने सोमवारी सकाळी दिंडी काढली जाणार आहे. या दिंडी सोहळ्याचा प्रारंभ आमदार दिलीपराव देशमुख, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते होणार आहे.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/30-lakh-fraud-in-ahmadnagar/", "date_download": "2018-09-24T05:43:08Z", "digest": "sha1:WV5K2CVD3CRWQESKSCMNADH3FBSC42D4", "length": 6853, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › 30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट\n30 लाखांच्या नव्या घोटाळ्याचा घाट\nमहापालिकेतील 34.65 लाखांचा पथदिवे घोटाळा ताजा असतांना पोलिसांनी तपासादरम्यान ‘नगरोत्थान’च्या चौकशी अहवालानुसारही तपास सुरु केला आहे. या प्रकरणामुळे मनपाचे प्रशासकीय कामकाज कोलमडलेले असतांनाच मनपाच्या तिजोरीवर नव्याने 30 लाखांचा डल्ला मारण्याची तयारी संगनमातून सुरु असल्याची कुजबूज ठेकेदार वर्तुळात आहे. उपायुक्तांनी थांबविलेल्या 15 संशयित फायलींना नुकतीच प्रभारी उपायुक्तांनी मंजुरी दिल्याचीही चर्चा आहे.\nस्थायी समितीच्या सभागृहात पथदिवे घोटाळा उघडकीस आल्यानंतर वरीष्ठ अधिकार्‍यांकडून प्रत्येक प्रकरणांची बारकाईने तपासणी केली जात आहे. या तपासणीदरम्यानच 15 कामांच्या प्रस्तावांबाबत संशय आल्यामुळे उपायुक्तांनी या फायली बाजूला काढून थांबविल्या होत्या. अनेक दिवसांपासून या फायली उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मध्ये तशाच पडून होत्या. ते रजेवर गेल्यानंतर काहींनी या फायली बाहेर काढून उपायुक्तांच्या दालनात सह्यांसाठी प्रलंबित असलेल्या इतर फायलींमध्ये त्या जमा केल्या. प्रभारी उपायुक्तांनी या फायलींवर सह्या नाकारल्याही होत्या. मात्र, नुकत्याने नव्याने ‘भार’ सोसणार्‍या उपायुक्तांकडून या फायलींवर सह्या करुन घेण्यात आल्याचे बोलले जात आहेत. उपायुक्तांच्या ‘अ‍ॅन्टीचेंबर’मधून या फायली बाहेर आल्याच कशा असा सवाल यामुळे उपस्थित होत आहे.\nपथदिवे घोटाळ्यामुळे अनेक अधिकारी, कर्मचारी अडचणीत आले आहेत. ज्यांचा थेट संबंध नाही, तेही केवळ सह्या केल्यामुळे अडचणीत आलेत. मनपा वर्तुळात चर्चेत असलेल्या या 30 लाखांच्या फायली लेखा विभागात पोहचून त्याची देयके अदा झाल्यास आणखी एक नवा घोटाळा बाहेर येण्याची शक्यता आहे. दरम्यान, महापालिकेतील काही ठेकेदार, कार्यकर्ते या फायलींच्या प्रवासावर बारीक लक्ष ठेवून आहेत.\nजामखेड हत्याकांडातील सूत्रधार अटकेत\nहळदीच्या दिवशीच झाला नवरदेवाचा घातपाती मृत्यू\nराज्यात सेंद्रिय शेतीचे काम उत्कृ��्ट : हजारे\nआरोपी संदीप गुंजाळ याच्या वकिलांनी मागितली मुदत\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Shashi-Kapoor-died/", "date_download": "2018-09-24T05:29:16Z", "digest": "sha1:CMF5FMIZVONFKOTR6XV7CJTQZMCCT6UY", "length": 5777, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शशी कपूर अनंतात विलीन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शशी कपूर अनंतात विलीन\nशशी कपूर अनंतात विलीन\nहिंदी सिनेमासृष्टीचे दिग्गज अभिनेते शशी कपूर यांच्या पार्थिवावर मंगळवारी दुपारी बारा वाजता सांताक्रूझ पश्‍चिम येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे पुत्र कुणाल कपूर यांने त्यांना मुखाग्नी दिला. यावेळी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते.\nमंगळवारी सकाळी 11 वाजता अंधेरीच्या कोकीळाबेन अंबानी रुग्णालयातून त्यांचे पार्थिव राष्ट्रध्वजात गुंडाळून जुहू येथील निवासस्थानी आणण्यात आले. पृथ्वी थिएटरजवळून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाल्यानंतर दुपारी 12 वाजता त्यांची अंत्ययात्रा सांताक्रूझ येथील स्मशानभूमीत पोहोचली. मुंबई पोलिसांनी शशी कपूर यांना बंदुकांच्या तीन फैरी झाडून शासकीय इतमामात निरोप दिला.\nअंत्यविधीसाठी हिंदी, मराठी-चित्रपटसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन, नसिरुद्दीन शहा, सुरेश ओबेरॉय, शक्ती कपूर, सरोज खान, सलीम खान, शाहरुख खान, संजय दत्त, अनिल कपूर, दिग्दर्शक राकेश मेहरा, रत्ना पाठक-शहा, अभिषेक बच्चन, लारा दत्ता, मकरंद अनासपुरे, विवेक ओबेरॉय यांच्यासोबत कपूर कुटुंबीय राजीव कपूर, रणबीर कपूर, ऋषी कपूर आदी उपस्थित होते.\nशशी कपूर यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राजकीय नेते आणि बॉलिवूडच्या कलाकारांनी शोक व्यक्त केला आहे.\nमहिला उद्योजकांसाठी विशेष धोरण\nअवकाळी पावसामुळे मुंबईला भरली हुडहुडी\nबडोदा बँक दरोड्यातील ११ जणांना अटक\nकारखाने घोटाळा; तक्रारीचे काय झाले\nठाणे जिल्हा परिषदेत काँग्रेसने उघडले खाते\nशशी कपूर अनंतात विलीन\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Thane-Student-rape-issue-in-thane/", "date_download": "2018-09-24T06:26:16Z", "digest": "sha1:TIBB7KRN3Z7NSYS545BHRRHMTX5BNRJ5", "length": 5455, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › विद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार\nविद्यार्थिनीला बेशुद्ध करून अज्ञाताने केला बलात्कार\nखासगी क्लासेसमधून घरी जाणार्‍या 17 वर्षीय विद्यार्थिनीला अज्ञाताने बोलण्यात गुंतवून ठेवत तिला रुमालाने गुंगीचे औषध लावत बेशुद्ध करून निर्जन ठिकाणी नेवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. घाबरलेल्या मुलीने हा प्रकार कुणाला सांगितला नाही. मात्र वैद्यकीय तपासणीत मुलगी गर्भवती असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल केला आहे. मानपाडा ठाणे येथे राहणारी 17 वर्षीय विद्यार्थिनी 1 नोव्हेंबर 2017 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास मनोरमानगर येथील क्लासेसमधून घरी परतत होती. यावेळी एका 20 ते 22 वर्षाच्या अज्ञात तरुणाने तिच्या जवळ येत वेळ विचारली. यावेळी बोलण्यात गुंतवून तरुणाने पीडितेचे तोंड गुंगीचे औषध लावलेला रुमालाने दाबले.\nत्यानंतर मुलगी बेशुद्ध झाल्यावर नराधमाने मानपाडा येथील गुरुकुल शाळेच्या गल्लीत नेवून तिच्यावर बलात्कार करून पोबारा केला. यानंतर पीडित मुलीने झालेला प्रकार घाबरून कुणालाही सांगितला नाही. मात्र मासिक पाळी थांबल्याने तिला 12 फेब्रुवारी 2018 रोजी मानपाडा येथील डॉक्टरांकडे नेले असता तपासणीत पीडित मुलगी गर्भवती असल्याची माहिती समोर आली. मुलीला त्वरित उपचारासाठी कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. याप्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी बुधवारी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एस. ए. देशमुख करीत आहेत.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00486.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://andya-shevatiekatach.blogspot.com/2011/02/maitry-sathi-jaras.html", "date_download": "2018-09-24T05:36:50Z", "digest": "sha1:BTVBTZGSA7ZMDY45TCSUVOZMCVAZJKYP", "length": 3226, "nlines": 82, "source_domain": "andya-shevatiekatach.blogspot.com", "title": "Shevati ekatach: Maitry sathi jaras..................", "raw_content": "\nकोणी कितीही बोललं तरी\nकोणाचं काही ऐकायचं नाही\nकधीही पकडले गेलो तरी\nमित्रांची नावं सांगायची नाही\nनकोत खुप सारे कष्ट\nमायेची ती सुप्त भुक\nश्रम सारे विसरता येतात\nपण खरे मित्र मिळवण्यासाठी\nकाहीदा कितीतरी पावसाळे जातात\nरखरखत्या उन्हात मायेची सावली\nजुन्या आठवणींना उजाळा देउन\nप्रेमात पडल की ..............\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/pass-passengers-feet-in-vashi-station-1733583/", "date_download": "2018-09-24T05:57:44Z", "digest": "sha1:AT5UJTMTLGOUV45UDWBWEK5NOQPNRFFX", "length": 13402, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Pass passengers’ feet in Vashi station | प्रवाशांचा पाय खोलात | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nरेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर समोरच हे बस स्थानक असल्याने लोकल प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते.\nवाशी बसस्थानकात मोठे खड्डे पडल्यामुळे प्रवाशांना बसमध्ये चढताना कसरत करावी लागत आहे.\nवाशी स्थानकात डबक्यात पाय बुडवल्याशिवाय बसमध्ये चढणे कठीण\nवाशी रेल्वे स्थानकानजीक असलेल्या एनएमएमटी बस स्थानकाची दुरवस्था झाली आहे. बसचालक आणि प्रवाशांना खड्डे चुकवण्याची कसरत करावी लागत आहे. एनएमएमटीने ही समस्या सिडकोच्या निदर्शनास आणली असूनही सिडकोने अद्याप उपाययोजना केलेली नाही.\nनवी मुंबई हे सिडकोने वसवलेले शहर मनापालिकेकडे हस्तांतरित केले असले तरी शहरात अशी अनेक ठिकाणे आहेत, की ज्यांचा ताबा सिडकोने अद्याप सोडलेला नाही. ठिकाणाचा ताबा सोडण्यास तयार नसलेल्या सिडकोला त्या जागांच्या देखभालीत मात्र अजिबात स्वारस्य नाही. वाशी येथील एनएमएमटी बस स्थानक, हे अशा ठिकाणांपैकीच एक आहे. रेल्वे स्थानकाबाहेर पडल्यावर समोरच हे बस स्थानक असल्याने लोकल प्रवाशांसाठी ते सोयीचे ठरते. त्यामुळे येथे प्रचंड गर्दी असते.\nसध्या या बस स्थानकात मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले असून त्याचा त्रास प्रवाशांना होत आहे. बस थांब्यांसमोरील ज्या जागेतून प्रवासी बसमध्ये चढतात तिथेच डबकी साचल्याने प्रवाशांना पाण्यात पाय ठेवूनच बसमध्ये चढावे लागत आहे. खड्डे एवढय़ा मोठय़ा प्रमाणात पडले आहेत की, बसचालकांनी थोडी दूर बस उभी केली तरीही प्रवाशांना खड्डय़ातच उतरावे लागत आहे. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती आणि बालकांना कडेवर घेऊन प्रवास करणाऱ्यांना याचा मोठा फटका बसत आहे. याबाबत सिडकोच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र संपर्क होऊ शकला नाही. बस स्थानक असल्याने या ठिकाणी एमएमएमटीचे कार्यालयसुद्धा आहे. तिथे प्रामुख्याने बसच्या फेऱ्यांची नोंद केली जाते. तिथे रोज किमान ५० ते ६० तक्रारी येतात. याबाबत एमएमएमटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना आणि सिडकोला कळवण्यात आल्याचेही कळते.\nखड्डय़ांबाबत रोज अनेक तक्रारी येत आहेत, मात्र वाशी रेल्वे स्थानकाची जागा आमच्या अखत्यारीत येत नाही. तिथे सिडकोचे अधिकार असून याबाबत सिडकोच्या संबंधित विभागाला कळविण्यात आले आहे.\n– शिरीष आरदवाड, एनएमएमटी व्यवस्थापक\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/23?page=5", "date_download": "2018-09-24T05:17:44Z", "digest": "sha1:6HBA4AYYUUV7GZKSTYGOMNTCNRWW2I4T", "length": 8299, "nlines": 168, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वाणिज्य | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआता धान्य वितरण गायब\nआता धान्य वितरण गायब\nकाही दिवसांपुर्वी 'क्रिकेटपेक्षा शेतकरी व सामान्य माणूस महत्वाचा आहे' असे रास्त म्हणणे मांडणारा, शरद पवारांना मुक्त पत्र/लेख मिलिंद मुरुगकर यांनी रविवार लोकसत्ता मध्ये लिहिला होता.\nखर्च कपात आणि औद्योगिक क्षेत्र.\nआयटीवाल्यांचं कॉस्ट कटिंग स्नॅक्सपासून थेट टॉयलेटपेपरपर्यंत म टा वृत्त दिनांक १२.०६.०८.\nदगडावरील कोरीव काम ही भारतीय खंडातली खास कला आहे.\nयाची तोड जगात कुठेही नाही.\nमराठी भाषेमध्ये साहित्य प्रकाशित करणार्‍या काही प्रकाशनांची यादी खाली देत आहे.\nमराठी पुस्तके हवी असणार्‍यांनी संपर्क साधून हवी ती पुस्तके मागवता येतील असे वाटून हा खटाटोप करतो आहे.\nसामाजिक कार्य म्हणजे लष्कराच्या भाकर्‍या भाजणे असा समज पूर्वी लोकांमध्ये असे. मागील काही वर्षांमध्ये समाजात व अर्थव्यवस्थेमध्ये झालेल्या बदलांचे प्रतिबिंब सामाजिक कार्याच्या रचनेत व पद्धतीत झाल्याचे दिसून येते.\nनैसर्गिक साधनसंपत्तीचा शेवट जवळ आला (पॉल क्रुगमन यांचा लेख)\nPAUL KRUGMAN यांनी Running Out of Planet to Exploit या लेखात काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत.\nआजानुकर्णाच्या गोरी गोरी पान या लेखाला अनुसरुन हा लेख लिहीत आहे.\nखनिज तेलाची भाववाढ आणि पेट्रोलची किंमत - लोकमित्रसाठी लेख\n(हा लोकमित्रसाठी \"बुंदीपाडू\" लेखाचे उदाहरण म्हणून देत आहे.)\nसामाजिक उद्यमशिलता अर्थात Social Entrepreneurship हा हळू हळू परवलीचा शब्द होऊ लागला आहे. बचतगट, लोकशिक्षण, लोकाआरोग्य, उर्जाबचत, अपारंपारीक उर्जा, पर्यावरण, शेती इत्यादी अनेक क्षेत्रात सामाजिक उद्यमशिलता वाढीस लागली आहे.\nप्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक , अनुबोधपटकार आणि रंगभूमीवरील कलावंत श्री. अतुल पेठे यांचा नवीन अनुबोधपट आता गूगल् व्हीडीओ वर उपलब्ध आहे. अनुबोधपटाचे नाव आहे \"ऊर्जेच्या शोधवाटा\". हा अनुबोधपट कहाणी सांगतो ८२ वर्षे वयाच्या श्री. के.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/catering-hotel-cheaper-it-will-only-be-5-gst/", "date_download": "2018-09-24T06:33:41Z", "digest": "sha1:CL55SC6PYLZR4JQAOPAEA7FZFLOMILHY", "length": 30264, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Catering To The Hotel Is Cheaper, It Will Only Be 5% Gst | हॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्���्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nहॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी\nजीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार हॉटेलमध्ये खानपान आता आण���ी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल.\nठळक मुद्देहॉटेलमधल्या बिलावर आकारण्यात येणा-या या जीएसटीच्या दरावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती.\nनवी दिल्ली - जीएसटी परिषदेने घेतलेल्या नव्या निर्णयानुसार हॉटेलमध्ये खानपान आता आणखी स्वस्त झाले आहे. यापुढे हॉटेलमधल्या बिलावर फक्त पाच टक्के जीएसटी आकारण्यात येईल. हॉटेल एसी असो वा नॉन एसी फक्त पाच टक्केच जीएसटी आकारण्यात येईल. यापूर्वी नॉन एसी हॉटेलमध्ये 12 टक्के आणि एसी हॉटेलमध्ये 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. एखाद्या हॉटेलमध्ये एसी आणि नॉन एसी अशी व्यवस्था असताना तुम्ही नॉन एसीमध्ये काही खाल्ल तरी 18 टक्के जीएसटी आकारण्यात येत होता. ज्या हॉटेल्समध्ये रुमचे भाडे 7500 रुपयांपेक्षा जास्त आहे त्या हॉटेल्समध्ये 18 टक्केच जीएसटी आकारण्यात येईल.\nहॉटेलमधल्या बिलावर आकारण्यात येणा-या या जीएसटीच्या दरावर ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली होती. मंत्रिगटानेही हॉटेलमधला जीएसटी कमी करण्याची शिफारस केली होती. जीएसटी परिषदेने इनपुट टॅक्स क्रेडीटही संपवण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे हॉटेल्सना आयटीसी आकारता येणार नाही. हॉटेल मालकांनी आयटीसीचा फायदा ग्राहकांपर्यंत पोहोचवला नाही. त्यामुळे हा कर संपवण्याचा निर्णय जीएसटी परिषदेने घेतला आहे. फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये 28 टक्के जीएसटी कायम राहणार आहे.\nसर्वसामान्यांच्या दैनंदिन वापराच्या वस्तूंवर आकारण्यात येणा-या जीएसटीमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे. 227 पैकी फक्त 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे. अन्य 177 वस्तू 28 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमधून 18 टक्क्यांच्या टॅक्स स्लॅबमध्ये आणण्यात आल्या आहेत. त्यामुळे च्युईंगम ते डिटरजंटपर्यंत वस्तू स्वस्त झाल्या आहेत.\nआसामच्या गुवहाटी येथे सुरु असलेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. जीएसटी परिषदेचे सदस्य आणि बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांनी ही माहिती दिली. विरोधी पक्षांची सत्ता असलेल्या राज्यांमधून दैनंदिन वापराच्या वस्तूंवर 28 टक्के जीएसटी आकारण्याला मोठा विरोध होता. त्यामुळे फक्त आलिशान, चैनींच्या 50 वस्तूंवर 28 टक्के जीएसटी कायम ठेवण्यात आला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त\nGST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर\nशास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमांवरील जीएसटी हटवा - श्रीनिवास जोशी\n28% जीएसटी असलेल्या 80% वस्तू स्वस्त होणार \nजीएसटीच्या फेरआढाव्याचे काम सुरू, तातडीने करण्यात येणार कारवाई\n२८ टक्के जीएसटी असलेल्या वस्तू, सेवांची संख्या घटविणार\nडाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nधर्म विचारल्यामुळे हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://jera-energy.com/mr/products/stainless-steel-bandings/stainless-steel-buckles", "date_download": "2018-09-24T06:12:23Z", "digest": "sha1:JV3PKQH7FA3M5TEWRSJVCD42PRY6CYEV", "length": 15921, "nlines": 363, "source_domain": "jera-energy.com", "title": "स्टेनलेस स्टील buckles उत्पादक आणि पुरवठादार | चीन स्टेनलेस स्टील buckles फॅक्टरी", "raw_content": "\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nफायबर डोळयासंबधीचा वितरण अॅक्सेसरीज\nफायबर केबल डोळयासंबधीचा clamps आणि कंस\nअँकर आणि निलंबन कंस\nअँकर ADSS केबलसाठी clamps\nअँकर आकृती-8 केबलस���ठी clamps\nड्रॉप FTTH केबलसाठी clamps\nनिलंबन ADSS केबलसाठी clamps\nनिलंबन आकृती-8 केबलसाठी clamps\nफायबर ऑप्टिकल संपुष्टात आणले बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण बॉक्स\nफायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\n19 \"रॅक माउंट फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nभिंत आरोहण फायबर ऑप्टिकल वितरण फ्रेम\nकेबल कने आणि lugs\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम कने\nखिळे ठोकले अॅल्युमिनियम lugs\nकमी व्होल्टेज ABC चे सुटे\nABC चे सुटे अँकर आणि निलंबन कंस\nआणण्यासाठी LV-एबीसी ओळ साधने\nमध्यम आणि उच्च व्होल्टेज सहयोगी\ndeadend clamps पाचर घालून घट्ट बसवणे\nमृत शेवटी माणूस grips\nADSS केबल माणूस grips\nनदी वायर माणूस grips\namor काठीने निलंबन grips\namor दांडे न निलंबन grips\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nस्टेनलेस स्टील शक्य sus 202\nस्टेनलेस स्टील शक्य sus 304\nपिस्तूल केबल टाय साधन\nलेपन स्टेनलेस स्टील केबल संबंध\nस्टेनलेस स्टील केबल संबंध\nADSS केबल माणूस पकड JS\nस्टेनलेस स्टील शक्य sus 201\nड्रॉप वायर पकडीत घट्ट ODWAC-22\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-3000\nमानसिक ताण पकडीत घट्ट बाप-1500.1\nउष्णतारोधक छेदन कनेक्टर P2X-95\nस्टेनलेस स्टील buckles banding, बँड औद्योगिक फिटिंग्ज, anchoring आणि निलंबन संमेलने व LV, HV ABC चे केबल फिटिंग्ज सह पोल इतर साधने, फायबर केबल डोळयासंबधीचा सहयोगी संलग्न निष्क्रीय ऑप्टिकल बांधकाम उंच व धिप्पाड सह अडसर उपाय वापरले इतर म्हणतात स्टेनलेस स्टील क्लिप नेटवर्क, सागरी आणि रेल्वे वाहतूक, खाणकाम, तेल आणि वायू उद्योग मध्ये, फिक्सिंग, शक्ती ओळ घ्या.\nBuckles विविध ग्रेड स्टेनलेस स्टील केली आहेत: 202, 304, 316. ग्रेड 316 सागरी क्षेत्रात वापरली जाणारी वरिष्ठ गंज गंज प्रतिकार आहे.\nएकदा किंवा दोनदा गुंडाळले स्टेनलेस स्टील buckles कारण आहे 2 मुख्य प्रकार:\n- साधे प्रकार, एल-प्रकार\nपुनरावृत्ती वाकणे अतिरिक्त विस्तारित सेवा जीवन हमी करू शकता; आणि काटेकोरपणे बँड पकडली कारण दात लक्षणीय यांत्रिक लोड अंतर्गत संलग्न.\nस्टेनलेस स्टील buckles बँड उंच व धिप्पाड आकारावर अवलंबून विविध आकारांची केले जातात.\nJera 'स्टेनलेस स्टील buckles जड लोड सुरक्षीत आपल्या उंच व धिप्पाड गरजा मदत करण्यासाठी वेगवेगळ्या आकारात उपलब्ध आहेत\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-10-टी\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-16-टी\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-13-टी\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-20-टी\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-20-एलएक्स\nस्टेनलेस स्टील वाकणे उच्च-20-LC\nYuyao Jera लाइन कंपनी, लिमिटेड योग्य\nआमची उत्प��दने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\nई - मेल पाठवा\nई - मेल पाठवा\nआशिया / आफ्रिका / अमेरिका\n* आव्हान: कृपया निवडा ध्वजांकित करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "http://andya-shevatiekatach.blogspot.com/2011/02/aathvan-tuzi.html", "date_download": "2018-09-24T06:20:13Z", "digest": "sha1:LDQMUPAJFCIORFUJU3FMSM4TY57NFTW6", "length": 3469, "nlines": 55, "source_domain": "andya-shevatiekatach.blogspot.com", "title": "Shevati ekatach: Aathvan tuzi..........", "raw_content": "\nतुझी आठवण आता येत नाही मला तुलाही मी आता आठवत नसेन तरीही पाऊस पडला की बाहेर बघ मी तुझीच वाट पाहत असेन पावसात तुला दिसणार नाहीत अश्रू अलगद जेव्हा मी तुझ्याजवळ बसेन आठवतील मग मला तुझे शब्द राग येऊन मग मी तुझ्यावर रुसेन आनंदात मग मी तू भेटल्यावर माझे डोळे हलकेच पुसेन तु विसरु शकणार नाहीस कलंडता सुर्य, लवंडती सांज पक्षांच्या माळा, किणकिणती सांज तु विसरु शकणार नाहीस सोनेरी उन, वा-याची धुन पावलांची चाहूल, ओळखीची खुण तु विसरु शकणार नाहीस दिलेला शब्द, ओझरता स्पर्श दडलेले प्रेम, ओसंडता हर्ष तु विसरु शकणार नाहीस भिजलेले डोळे, विरलेली स्वप्नं भिजलेली वाट, उरलेले प्रश्न तु विसरु शकणार नाहीस आणि मी ही विसरु शकणार नाही संध्याकाळ जवळ आली की............ संध्याकाळ जवळ आली की माझं असं होतं तुझी आठवण दाटून येते आणि मन पिसं होतं\nप्रेमात पडल की ..............\nहोती एक मैत्रिण मनाच्या थोडी जवळची............\nपुन्हा प्रेमात पडण्याचा मलाही हक्क आहे तू असशील तु...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://awesummly.com/news/7374095/", "date_download": "2018-09-24T05:57:07Z", "digest": "sha1:AICO6W64S2K2IK3QTXFL6PFLCNRRMD3Y", "length": 2408, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "'अमित शहा हे मोहम्मद अली जिनांसारखे; जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीला जातात' | Awesummly", "raw_content": "\n'अमित शहा हे मोहम्मद अली जिनांसारखे; जिंकण्यासाठी कोणत्याही पातळीला जातात'\nभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आणि पाकिस्तानचे निर्माते मोहम्मद अली जिना यांच्यात कमालीचे साम्य आहे. जिंकण्यासाठी हे दोन्ही नेते कोणत्याही थराला जायला तयार असतात, असे विधान प्रसिद्ध लेखक व इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी केले. रामचंद्र गुहा यांच्या 'गांधी: द इयर्स दॅट चेंज द वर्ल्ड, १९१४-१९४८' या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ शनिवारी दिल्लीत संपन्न झाला. यावेळी गुहा यांनी मोहम्मद अली जिना यांच्या व्यक्तीमत्वावर प्रकाश टाकला. त्यांनी म्हटले की, जिना हे एक स्पष्टवक्ते आणि चाणाक्ष राजकारणी होते. पाकिस्तानची निर्मिती हेच त्यांचे एकमेव ध्येय होते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00489.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/devider-shortcut-33841", "date_download": "2018-09-24T06:10:37Z", "digest": "sha1:G7YAQFCL2KGX3O62NHYMTAO4Q4U52RTB", "length": 13656, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "devider shortcut दुभाजकांमधील ‘शॉर्टकट’बाबत असमान निर्णयाने नाराजी | eSakal", "raw_content": "\nदुभाजकांमधील ‘शॉर्टकट’बाबत असमान निर्णयाने नाराजी\nमंगळवार, 7 मार्च 2017\nमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शॉर्टकट कसे सुरू होतात\nरत्नागिरी - रत्नागिरी शहरात मारुती मंदिर ते जयस्तंभ परिसरातील दुभाजकांमधील शॉटकर्ट वाहतूक विभागाकडून अडथळे टाकून बंद करण्यात आले आहेत. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त केल्या जात आहेत. काहींनी त्याचे स्वागत केले असले, तरी मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अडथळे टाकून बंद केलेले शॉर्टकट पुन्हा सुरू केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना समान न्याय देण्याची मागणी नागरिकांकडून सोशल मीडियावर व्यक्‍त केली जात आहे.\nमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी शॉर्टकट कसे सुरू होतात\nरत्नागिरी - रत्नागिरी शहरात मारुती मंदिर ते जयस्तंभ परिसरातील दुभाजकांमधील शॉटकर्ट वाहतूक विभागाकडून अडथळे टाकून बंद करण्यात आले आहेत. त्याबाबत संमिश्र प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्‍त केल्या जात आहेत. काहींनी त्याचे स्वागत केले असले, तरी मंत्र्यांच्या दौऱ्यावेळी अडथळे टाकून बंद केलेले शॉर्टकट पुन्हा सुरू केले जात असल्याने नाराजी व्यक्त केली आहे. सर्वांना समान न्याय देण्याची मागणी नागरिकांकडून सोशल मीडियावर व्यक्‍त केली जात आहे.\nमारुती मंदिरपासून माळनाक्‍यापर्यंत जिथे दुभाजकाला कट आहे, तेथून वळता येते. तिथे प्रत्येक ठिकाणी पोलिसांनी अडथळे ठेवले आहेत. हे अडथळे ज्या दिवशी थिबा राजाचे नातेवाईक आले, तेव्हापासून आहेत. हिंदू कॉलनीच्या समोरून संगमकडे जायचं असेल तर माळनाक्‍यात जाऊन वळून यावं लागतं. ही नागरिकांची गैरसोय आहे. या त्रासाची कुणालाच काही पडलेली नाही. सगळीकडे मनमानी सुरू आहे. त्यात वेळ, पेट्रोल आणि पैशांचा अपव्यय होतो, अशी चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मंत्री यायचे असले, की दुभाजकांमध्ये ठेवलेले अडथळे बाजूला केले जातात. नागरिकांना एक न्याय आणि मंत्र्यांना दुसरा असे का, असा प्रश्‍न नागरिकांनी उपस्थित केला आहे.\nमारुती मंदिर ते मध्यवर्ती बस स्थानक आणि मारुती मंदिर ते माळनाका परिसरात होणाऱ्या अपघातांना आळा घालण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा परिषदेजवळील अडथळे दूर केले आहेत, ते कोणामुळे असा सवाल योगेंद्र सावंत यांनी उपस्थित केला आहे. जिथे रहदारीचे प्रमाण जास्त आहे, तेथील मार्ग बंद करणे योग्य ठरेल. एसटी कॉलनीजवळ रहदारी नाही. तेथील मार्ग बंद करण्यामागील कारण समजलेले नाही, असे मत नागरिकांकडून व्यक्‍त होत आहे.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/2499-applications-from-state-to-start-new-school-in-belgaon/", "date_download": "2018-09-24T05:33:08Z", "digest": "sha1:Q24LMCA35WZSEQ6QZBY25MAJ27MKULTG", "length": 8424, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नव्या शाळा सुरू करण्यासाठी राज्यातून 2499 अर्ज: शासनाचे उदासीन धोरण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › नव्या शाळा सुरू करण्यासाठी राज्यातून 2499 अर्ज: शासनाचे उदासीन धोरण\nखासगी शाळांचे पेव, ‘सरकारी’ ओस\nसरकारी शाळा बंद पडत चालल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. मात्र याला कारणीभूत राज्यातील शासनच आहे. कारण राज्यात सरकारी शाळा मोठ्या प्रमाणात असताना खासगी शाळांचे पेव सुटले आहे. यंदा सुध्दा राज्यभरातून नव्याने शाळा सुरु करण्यासाठी 2499 अर्ज आले आहेत. त्यापैकी बेळगाव जिल्ह्यातून 38 अर्ज आले आहेत.\nखासगी शाळांपूर्वी सरकारी शाळाच कार्यरत होत्या. त्या शाळांत शिक्षणाचा दर्जासुध्दा टिकून होता. अलीकडे 20 वर्षात परिस्थिती बदलू लागली. इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचे पाय वळू लागले. सरकारी शाळेतील शिक्षकांना शासकीय कामात जुंपल्याने व नियम अटी लादल्याने शिक्षकांनी शाळेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालक करत आहेत. सरकारी शाळेत शिकवित असलेले शिक्षकच आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवत असल्याने त्याचे अनुकरण साहजिकच समाज करु लागला. त्यामुळे दिवसेंदिवस सरकारी शाळेत पटसंख्येत घट होऊ लागली.\nशिक्षण हक्क कायद्यांतर्गत समाजातील गरीब कुटुंबातील मुलांना शिकता यावे, यासाठी 25 टक्के राखीव जागेवर गरीब मुलांना प्रवेश मिळू लागला. त्याची त्या शाळेत लागणारी वर्षाची फी देखील शासन भरु लागले. त्यामुळे दरवर्षी आरटीईअंतर्गत प्रवेश करणार्‍या पालकांची संख्या वाढली. त्यामुळे सरकारी शाळेत गरिबांना सर्व सोयी मिळत असूनदेखील पालकांनी पाठ फिरविली.\nशाळा प्रवेश अभियान फेल\n16 मेपासून राज्यात सरकारी शाळेत प्रवेश अभियान राबविण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे सरकारी शाळेत शिकवत असलेले शिक्षक व शाळा सुधारणा कमिटीचे सदस्य पालकांना मुलांना शाळेत पाठवा, असे आवाहन करु लागले. सरकारी शाळेचे फायदे, सुविधा याबद्दल माहिती देत होते. मात्र त्या मोहिमेत भाग घेतलेल्या शिक्षकांची मुले खासगी शाळेत शिकत असल्याने त्या शिक्षकांना पालकांनी जाब विचारला. त्यामुळे ही मोहीम राबविण्याचे काम शाळा सुधारणा समितीवर सोपविण्यात आले. त्यामुळे मोहीम प्रभावी झाली नसून पहिलीच्या वर्गात यंदा प्रवेश झालाच नाही.\nखासगी शाळेची आकर्षक इमारत, मैदान, गणवेश, पाठ्यपुस्तके, घरापासून शाळेपर्यंत बसची सोय आदी सुविधांमुळे पालकांचा नकळत खासगी शाळांकडे कल वाढत चालला आहे. त्यामानाने सरकारी शाळांमधील सुविधा तोकड्या वाटत आहेत. शासनाने याचा विचार करून उपाययोजना राबविण्याची गरज आहे. तर सरकारी शाळांकडे पालक आकर्षित होतील.\nशिक्षकांची मुलेच खासगी शाळेत\nसरकारी शाळेचा दर्जा घसरत चालला आहे. त्या ठिकाणी शिक्षकवर्ग उपलब्ध नाही. शाळेत वातावरण चांगले नाही. शासनाच्या सुविधा घेऊन काय कामाच्या, आमच्या पाल्याला चांगले दर्जेदार शिक्षण हवे, अशी बतावणी करुन खुद्द शिक्षकच आपल्या मुलांना खासगी शाळेत पाठवू लागले आहेत. त्यामुळे इतर पालकांनीदेखील आपल्या मुलांना खासगी शाळेत घालणे पसंत केले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Give-the-district-the-best-policing/", "date_download": "2018-09-24T05:27:12Z", "digest": "sha1:I3ESSBYAC5MT7EHBMQ5ZRNX5IFOL4HNI", "length": 6873, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देणार\nजिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देणार\nसामाजिक, पुरोगामी आणि सहिष्णुतेची परंपरा लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात सेवेची संधी मिळणे ही फार मोठी जबाबदारी आहे. शांतता-सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देत असताना, जिल्ह्याला बेस्ट पोलिसिंग देण्याचा प्रयत्न राहील, असे जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी शनिवारी दै. ‘पुढारी’शी बोलताना स्पष्ट केले.\nकोल्हापूर जिल्ह्याचे नवे पोलिस अधीक्षक म्हणून देशमुख यांची नियुक्ती झाली आहे. कोल्हापूरला नियुक्ती होण्यापूर्वी देशमुख यांनी नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून प्रभा��ी कामगिरी बजावली आहे. वैद्यकीय शिक्षण घेतलेले डॉ. देशमुख मूळचे लातूर येथील आहेत. 2009 मध्ये पोलिस दलात दाखल झाले. 2010 मध्ये ठाणे प्रशिक्षणार्थी, 2012 साकोली येथे अप्पर अधीक्षक, 2013 पुणे येथे एसआरपी कमांडंट, 2014 सातारा, 2016 गडचिरोली\nपोलिस अधीक्षकपदाची जबाबदारी सांभाळली. देशमुख म्हणाले, जिल्ह्याला राजर्षी शाहूंच्या विचारांची परंपरा आहे. पोलिस दलातील सेवेत एवढ्या लवकर जिल्ह्यात आव्हानात्मक कामाची संधी मिळेल, असे वाटले नव्हते. या संधीचे सोने करून दाखवीन. सर्वसामान्यांवर अन्याय होणार नाही, यावर कटाक्ष राहील. अधिकार्‍यांसह पोलिसांना विश्‍वासात घेऊन कार्यरत असताना त्यांच्या मूलभूत सोयीसुविधांना प्राधान्य असेल. पोलिस कल्याण योजनेतून कर्मचार्‍यांसह कुटुंबीयांसाठी विधायक योजना राबविण्याचा प्रयत्न असेल.\nकोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील वाहतूक यंत्रणेत सुलभता निर्माण करण्यासाठी निश्‍चित नियोजन होईल, असे स्पष्ट करून देशमुख म्हणाले, संघटित गुन्हेगारी टोळ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेण्यात येईल. कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणार्‍या समाजकंटकांची गय करणार नाही. काळे धंदे, तस्करी टोळ्यांना थारा नाही. समाजात अस्थिरता निर्माण करणार्‍या गुन्हेगारांवर ‘मोकां’तर्गत कारवाईचा बडगा उगारण्यात येईल. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी वर्षभरात गुन्हेगारीला रोखण्यासाठी केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने संघटित टोळ्यांविरुद्ध सातत्य ठेवण्याचा प्रयत्न राहील. दि. 2 ऑगस्टला पोलिस अधीक्षकपदाचा पदभार स्वीकारणार आहोत, असे ते म्हणाले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/MSEDCL-relief-to-farmers/", "date_download": "2018-09-24T05:55:48Z", "digest": "sha1:USG3BTQ5NBJZCHAUKBZCYUPFZROJZ4HW", "length": 5706, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांना महावितरणकडून सवलत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › शेतकर्‍यांना महावितरणकडून सवलत\nमुख्यमंत्री कृषीसंजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 30 हजाराची थकबाकी असल्यास सुरुवातीला 3 हजार व 30 हजारापेक्षा अधिक थकबाकी असल्यास 5 हजार रुपये भरण्याची सवलत शुक्रवारी जाहीर केली आहे. ही रक्‍कम 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत भरावयाची आहे. ज्या शेतकर्‍यांना वीजदेयकाची दुरुस्ती करावयाची आहे, त्यांच्यासाठी प्रत्येक फिडरनिहाय वीजदेयक दुरुस्ती शिबिराचे आयोजन 1 डिसेंबर ते 30 डिसेंबर 2017 या कालावधीत महावितरणतर्फे करण्यात येणार आहे.\nमुंबई येथे महावितरणच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.बैठकीला ऊर्जा सचिव अरविंद सिंह, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार व महाराष्ट्र वीजग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे उपस्थित होते. ज्या शेतकर्‍यांचा वीजपुरवठा वीजबिलांचा भरणा न केल्यामुळे खंडित करण्यात आला आहे,अशा शेतकर्‍यांनी पैसे भरताच त्यांचा वीजपुरवठा तात्काळ जोडण्यात येणार आहे.मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभागी होणार्‍या ज्या शेतकर्‍यांची देयके वाढून आली आहेत त्यांनी फिडरनिहाय आयोजित शिबिरात सहभाग घेऊन देयके तपासून घ्यावीत,असे आवाहन महावितरणने केले आहे. मात्र, आता या योजनेची मुदत 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.\nमालवण भुयारी गटार योजनेसाठी ३ कोटी प्राप्त\nचार पाटबंधारे प्रकल्पांसाठी दीड वर्षाची डेडलाईन\n‘सी वर्ल्ड’ चा केवळ राजकीय आभास\nजलयुक्त शिवारमधील कामांचा महामार्ग विकासाला होणार लाभ\nकर्जमाफीचा घोळ ‘मागील पानावरून पुढे’\nबीच शॅकद्वारे कोकणी पर्यटनाला चालना\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Builder-Corporators-petitioner-attacked/", "date_download": "2018-09-24T05:30:57Z", "digest": "sha1:TWEWSKNEPNDBGSOVM7IBBW243FQ4MRFT", "length": 4414, "nlines": 20, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बिल्डर, नगरसेवकांचा याचिकाकर्त्यावर हल्ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बिल्डर, नगरसेवकांचा याचिकाकर्त्यावर हल्ला\nबिल्डर, नगरसेवकांचा याचिकाकर्त्यावर हल्ला\nभिवंडी शहर महापालिका प्रशासनाकडून अवैध बांधकामांवर कारवाई होत नसल्याचा आरोप करीत नागरिकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उच्च न्यायालयाकडून अनधिकृत बांधकाम तोडण्याचे आदेश पारित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवळलेल्या बिल्डर व नगरसेवकांनी जमाव जमवून एका याचिकाकर्त्याच्या कार्यालयावर हल्ला केल्याची घटना शांतीनगर येथे घडली आहे. मोहम्मद सिद्दीक मोमीन (40 रा. शांतीनगर) असे हल्ला झालेल्या याचिकाकर्त्याचे नाव आहे. याप्रकरणी 18 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, 9 जणांना अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. अधिक तपास पोउनि. एस. एस. सोनावणे करीत आहेत.\nमोहम्मद सिद्दीक मोमीन यांनी पिराणी पाडा येथील नव्याने बांधण्यात आलेल्या संजिदा अपार्टमेंट या अवैध बांधकाम असलेल्या इमारतीवर पालिका प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी केली होती. मात्र पालिका प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने मो. सिद्दीक यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेवून इमारत तोडण्याची मागणी केली आहे. दोन दिवसात यावर उच्च न्यायालय सुनावणी घेवून अवैध बांधकामांवर कारवाईचे आदेश पारित करण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवळलेल्या बिल्डरांनी संगनमत करून स्थानिक नगरसेवकांच्या साथीने याचिकाकर्ता मो. सिद्दिक मोमीन यांच्या कार्यालयात शिरून त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवून प्रतिज्ञापत्रावर सही घेण्याचा प्रयत्न केला.\nत्यास याचिकाकर्ता मो. सिद्दिक याने विरोध दर्शवल्याने बिल्डर अशफाक हाजी, अजीज हमजा, बिल्डर जिया, सज्जाद, साकिब सरदार आदी अठरा जणांनी शिवीगाळ करून मारहाण केली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Chatting-on-the-mobile-beat-the-young-man/", "date_download": "2018-09-24T06:00:23Z", "digest": "sha1:SMZU5UCFFU2KJFK2ZDQSENWWDEYQXTVI", "length": 4627, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मोबाईलवर चॅटिंग केल्याने तरुणाला मारहाण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मोबाईलवर चॅटिंग केल्याने तरुणाला मारहाण\nमोबाईलवर चॅटिंग केल्याने तरुणाला मारहाण\nनालासोपारा पश्चिमेत हनुमान नगर येथे राहणार्‍या एका तरुणाला त्याच्या प्रेयसीच्या नातेवाइकांनी बेदम मारहाण केल्याची घटना गुरुवारी घडली. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nहनुमान नगर येथील अंकित गुप्ता (18) हा आपल्या परिवारा सोबत राहतो. त्याची त्याच परिसरात राहणार्‍या एका तरुणीशी ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. यानंतर ते दोघे चॅटिंगही करायचे. हा सर्व प्रकार तरुणीच्या कुटुंबीयांना समजल्यावर त्यांनी आपल्या मुलीला अंकितला नालासोपारा येथील गुरुकुल क्लासेसजवळ भेटायला बोलवण्यास सांगितले. तिने सांगितल्यानुसार अंकित तेथे भेटायला आला असता, त्याला धीरज गुप्ता, अनिस खान, राम कानोजिया, दिवेश दुबे, सचिन दुबे यांनी गुरुकुल क्लासेसमध्ये बंद करून शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्याच्या वडिलांनी दिलेल्या फि र्यादेनुसार या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच जखमी अंकितवर अलायन्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती नालासोपारा पोलिसांनी दिली. या प्रकरणी अद्यापि कोणालाही अटक करण्यात आली नाही.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/BJP-Minister-Subhash-Deshmukh-Sasy-APMC-Administration-Freud-Of-40-core/", "date_download": "2018-09-24T05:34:16Z", "digest": "sha1:C6CWULMSHXFGRMP6HRAXW7RCHIIHIQOP", "length": 8862, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बापूंनी सोडला प्रशासकांच्या खांद्यावरून निवडणुकीसाठी साप! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बापूंनी सोडला प्रशासकांच्या खांद्यावरून निवडणुकीसाठी साप\nबापूंनी सोडला प्रशासकांच्या खांद्यावरून निवडणुकीसाठी साप\nसोलापूर : संतोष आचलारे\nसो���ापूर कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी प्रक्रिया सुरू होत असतानाच भाजपने विशेषता सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी काँग्रेसला खिंडीत गाठण्यासाठी 40 कोटींच्या गैरव्यवहाराचा साप प्रशासकांच्या खांद्यावरून सोडला असल्याची चर्चा मंगळवारी दिवसभर होत होती. विशेष बाब म्हणजे या तक्रारीनुसार कायदेशीर कारवाई करताना अनेक तांत्रिक प्रश्‍न निर्माण झालेले आहेत. सहकार तत्त्वावर चालणार्‍या अनेक संस्थांत आतापर्यंत कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी जिल्हा मध्यवर्ती बँकेसह कोणत्याही नामांकित संस्थेवर ठोस अशी कारवाई करण्यात आली नाही. सोलापूर बाजार समितीची निवडणूक सुरु होत असल्याने मागील प्रकरण पुन्हा चव्हाट्यावर आणून याप्रकरणी गुन्हा दाखल करून काँग्रेसच्या अंगावर साप सोडण्याची भूमिका सहकारमंत्री गटाकडून घेण्यात आल्याचे दिसून येत आहे.\nसोलापूर कृषी उत्पन्‍न बाजार समिती ही राज्यातील अग्रेसर व नफ्यात असणारी संस्था असल्याने या संस्थेत सत्ता काबीज करण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख व माजी आ. दिलीप माने यांचे शर्तीचे प्रयत्न सुरू झाले आहेत. गत दोन महिन्यांत माजी आमदार दिलीप माने यांनी माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या नेत्यांची एकत्रित मोट बांधली आहे. आ. सिध्दाराम म्हेत्रे, बाजार समितीचे माजी प्रभारी सभापती सुरेश हसापुरे, राजशेखर शिवदारे आदी नेते एकत्रित झाल्याने ना. सुभाष देशमुख यांच्यासमोरील डोकेदुखी वाढली आहे. अशातच पालकमंत्री गटाचा छुपा विरोध निवडणुकीत उलटला, तर निवडणुकीत टांगा पलटी होण्याची भीती सहकारमंत्री गटाला निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे.\nबाजार समिती कर्मचारी नेमणे, बँकेत ठेव ठेवणे, अंतर्गत रस्त्यातील गैरप्रकार आदींसह 14 विषयांबाबत काँग्रेसचेच माजी सभापती राजशेखर शिवदारे यांनी जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे दीड वर्षांपूर्वी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर त्याचवेळी कारवाई होणे अपेक्षित होते. तसे न होता जुनेच प्रकरण पुन्हा खोदून या विषयाचा साप सोडून काँग्रेसला विषबाधा पोचविण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येते. मंंद्रुप येथील अकोले येेथे घेण्यात आलेल्या नळपाणी��ुरवठा योजना शुभारंभाप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार यांनी काही दिवसांपूर्वीच बाजार समितीमधील गैरव्यवहार चार दिवसांत समोर येणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे साप सोडण्याचे काम नियोजितच होते, अशीही चर्चा यानिमित्ताने होत आहे. बाजार समितीसाठी पहिल्यांदाच मतदार म्हणून असलेल्या शेतकर्‍यांत याबाबत उलटसुलट चर्चा होताना दिसून येत आहे. बाजार समितीच्या तत्कालीन संचालक मंडळाने केलेल्या गैरकारभाराची नेमकी वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होउ शकला नाही.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/murder-case-jamkhed-guardian-minister-ram-shinde-visit-place-112918", "date_download": "2018-09-24T06:35:18Z", "digest": "sha1:UHVUSR37SNANHHALOGZCCT5QKYTJRMJD", "length": 14223, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "murder case in Jamkhed guardian minister Ram Shinde visit place नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना पोलिसांनी रुग्णवाहिकेतून पळविले | eSakal", "raw_content": "\nनगरचे पालकमंत्री राम शिंदे यांना पोलिसांनी रुग्णवाहिकेतून पळविले\nरविवार, 29 एप्रिल 2018\nदरम्यान, गोळ्या झाडून खून करण्यात आलेला असल्याने दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे घेण्यात आला. त्यानुसार रात्री (ता.28) उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह औरंगाबदला पाठविण्यात आले होते.\nनगर : जामखेडमधील दुहेरी खुनाच्या पार्श्‍वभूमीवर चौकशीसाठी नगरचे पालकमंत्री राम शिंदे रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात पोचले. तेथे त्यांना संतप्त जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेरीस जमाव शांत होत नसल्याने त्यांच्या तावडीतून सोडविण्यासाठी शिंदे यांना पोलिसांनी ��क्षरश: रुग्णवाहिकेतून पळविले.\nसंतप्त झालेल्या जमावाने शिंदे यांना तब्बल दीड तास जिल्हा रुग्णालयाच्या प्रवेशद्वारातील मुख्य इमारतीमध्ये कोंडले होते. सुरुवातीला पोलिसांनी पालकमंत्री शिंदे यांना बळाचा वापर करुन बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यातून जमाव नियंत्रणाबाहेर जाण्याची शक्‍यता निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी जमावाला गाफील ठेवून शिंदे यांचा रुग्णालयाच्या मागील दरवाजातून बाहेर काढत रुग्णवाहिकेतून पळविले.\nराष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे माजी जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात व युवक कार्यकर्ते रॉकी ऊर्फ राकेश राळेभात या दोघांची काल (ता. 28) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास जामखेडमधील बाजार समिती कॉम्प्लेक्‍ससमोर पिस्तुलातून गोळ्या झाडून हत्या केली. त्यांना नगरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्या दोघांचाही मृत्यू झाला असल्याचे रुग्णालयातर्फे सागंण्यात आले. त्यानंतर दोघांचे मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नगरच्या जिल्हा सरकारी रुग्णालयात आणले होते. त्या वेळी घटनेची माहिती घेण्यासाठी रुग्णालयात पोचलेल्या पालकमंत्री तथा राज्याचे जलसंधारणमंत्री शिंदे यांना जमावाच्या रोषाला सामोरे जावे लागले.\nशिंदे यांचा रुग्णालयात आल्याचे पाहताच उपस्थितांच्या भावनांचा बांध फुटला. त्यांनी शिंदे यांच्या नावाने शिवराळ भाषेत शिविगाळ सुरु केली. जमाव कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. त्यामुळे पोलिसांनीच शिंदे यांना रुग्णालयाच्या मुख्य इमारतीमध्ये घेऊन दरवाजाला कुलूप लावले होते.\nदरम्यान, गोळ्या झाडून खून करण्यात आलेला असल्याने दोघांचेही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात पाठविण्याचा निर्णय जिल्हा सरकारी रुग्णालयातर्फे घेण्यात आला. त्यानुसार रात्री (ता.28) उशिरा रुग्णवाहिकेतून मृतदेह औरंगाबदला पाठविण्यात आले होते.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nवाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात गणरायाला निरोप\nवाघोली - वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात, हिंदी मराठी गाण्यावर ठेका धरत \" गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर \", या च्या जयघोषात गणरायाला...\nकोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/theft-of-information-of-the-customers-debit-card-in-the-restaurant-1732189/", "date_download": "2018-09-24T06:13:27Z", "digest": "sha1:HHYKAYG5N4P3H7HQNXOO7LY2I5YUJG32", "length": 15276, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Theft of information of the customer’s debit card in the restaurant | उपाहारगृहात ग्राहकांच्या डेबिट कार्डच्या माहितीची चोरी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nउपाहारगृहात ग्राहकांच्या डेबिट कार्डच्या माहितीची चोरी\nउपाहारगृहात ग्राहकांच्या डेबिट कार्डच्या माहितीची चोरी\nउपाहारगृह किंवा बार अशा ठिकाणी अनेक जण रोकडऐवजी कार्डद्वारे बिल चुकते करतात.\nमुलुंडमधील वेटरसह तिघांना अटक; ६४ ग्राहकांच्या खात्यातून लाखो रुपये लंपास\nउपाहारगृहात बिल अदा करण्यासाठी देण्यात आलेल्या डेबिट कार्डचे ‘स्कीमर’च्या साह्याने क्लोनिंग करून त्याआधारे ग्राहकाच्या खात्यातील पैसे लंपास करण्यात आल्याच��� प्रकार मुलुंडमध्ये उघडकीस आला आहे. उपाहारगृहात काम करणाऱ्या वेटरसह तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी आतापर्यंत ६४ ग्राहकांच्या बँक खात्यातून लूट केल्याचे उघड झाले आहे. उपाहारगृह किंवा बार अशा ठिकाणी अनेक जण रोकडऐवजी कार्डद्वारे बिल चुकते करतात. याचाच गैरफायदा घेत मुलुंडमधील एका हॉटेलात काम करणाऱ्या वेटरने ग्राहकांच्या डेबिट कार्डाचा तपशील चोरला. या माहितीच्या आधारे त्याने या कार्डाशी संलग्न बँक खात्यातून लाखो रुपये लंपास केले. या गैरकृत्याचा उलगडा सुमारे महिनाभरापूर्वी झाला.\nमहिनाभरापूर्वी मुलुंड येथे राहणाऱ्या एका नागरिकाला आपल्या बँक खात्यातून अचानक २४ हजार रुपये काढले गेल्याचे लक्षात आले. त्याने याबाबत बँकेकडे चौकशी केली असता, कर्नाटक येथील एका एटीएममधून पैसे काढल्याचे बँकेने त्याला कळवले. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने या नागरिकाने मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनीही बँकेकडे चौकशी केली असता अशा प्रकारे ६४ ग्राहकांच्या बँक खात्यातून लाखो रुपये गायब झाल्याचे बँकेने सांगितले.\nपोलिसांनी तत्काळ पैसे गायब झालेल्या ग्राहकांसोबत संपर्क साधत त्यांच्याकडे चौकशी सुरू केली. त्यांनी मुंबईतील सुनील हॉटेल प्रा. लि., अपना धाबा, अर्बन तडका, रेन फॉरेस्ट या काही हॉटेलांमध्ये त्यांनी डेबिट आणि क्रेडिट कार्डचा वापर केल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी या हॉटेलांमध्ये तपास केला असता, धनेश ऊर्फ सुरेश टंडन नावाच्या इसमाने या सर्व हॉटेलमध्ये काही दिवसांकरिता काम केल्याचे चौकशीत लक्षात आले. हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांच्या बिलाचे पैसे भरण्यासाठी हाच आरोपी ग्राहकांचे डेबिट अथवा क्रेडिट कार्ड हाताळत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. अथक प्रयत्नांनंतर झारखंड येथून त्याला अटक करण्यात आली.\nहॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या एटीएम कार्डची माहिती स्कीमर मशीनद्वारे चोरून त्यांचे पिन क्रमांक एका कागदावर लिहून वेटर सुरेश टंडन ती माहिती बेळगाव येथे राहणाऱ्या तुकाराम गुडाजी ऊर्फ विजय रेड्डी यास देत असे. त्यानंतर रेड्डी बनावट डेबिट कार्ड तयार करून संबंधित खात्यांमधून पैसे काढत असे. टंडन याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी बेळगावमधून रेड्डी याला अटक केली. ��ा आरोपींनी अशाच प्रकारे शेकडो जणांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी या आरोपींकडून साडेसात लाख रुपये रोख आणि आठ भ्रमणध्वनी असा ऐवज हस्तगत केला आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/festivals-marathi?amp=1", "date_download": "2018-09-24T06:37:12Z", "digest": "sha1:UD2LDYWUEYQSLZJCDSUN7ABI2YOB75BO", "length": 3427, "nlines": 71, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "सण आणि उत्सव | सण साजरा | व्रत | रामनवमी | Marathi Festival", "raw_content": "\nअसे करावे पिठोरी अमावस्या व्रत\nश्रीकृष्णाच्या मृत्यूचे आश्चर्यजनक रहस्य, कोण होता त्याला मारणारा ...\nगुरूवार, 30 ऑगस्ट 2018\nश्रीकृष्ण जीवनाचा नेमका अर्थ\nकृष्णाचे 3 मंत्र दूर करतील आपले दु:ख\nकृष्णाची जन्म पत्रिका : विलक्षण सितारे\nयेथे आजही धडधडत आहे श्रीकृष्णाचे हृदय...\nभाग्योदयासाठी श्रावणच्या बुधवारी हा उपाय करावा\nअसे झाले होते श्रीकृष्ण-बलरामाचे नामकरण संस्कार\nमंगळा गौरी पूजा व्रत, आरती, कथा, व उद्यापन\nया कृष्ण मंत्राला स्वयं महादेवाने मानले पवित्र\nश्रावण सोमवार व्रत करण्याची सोपी विधी\n'कीर्तनीय : सदा हरि:’\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Encroachment-in-Akurdi-railway-station-area/", "date_download": "2018-09-24T06:22:50Z", "digest": "sha1:RUN3VFOQO7BCMNA46SDFB52UEGPBHFLV", "length": 8062, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › आकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण\nआकुर्डी रेल्वे स्टेशन परिसरात अतिक्रमण\nआकुर्डी रेल्वे स्टेशनकडून प्राधिकरणात जाणार्‍या वाहनांनी आणि खाद्यपदार्थांच्या गाड्यांनी संपूर्ण रेल्वे स्टेशन परिसर व्यापला आहे. येथील अतिक्रमणांमुळे चालायचे कसे असा प्रश्‍न नागरिकांना पडत आहे. खाद्यपदार्थांच्या गाड्यांवरील पदार्थ खाण्यासाठी रस्त्याच्या मध्यभागीच नागरिक उभे राहत असल्याने वाहतुकीला अडथळा येत आहे.\nआकुर्डी रेल्वे स्टेशन नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असते; मात्र रेल्वे स्टेशनकडे येण्यासाठी रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. पीएमपी बसला येथून जाताना मोठी कसरत करावी लागते. रिक्षाचालक प्रवासी मिळवण्यासाठी स्टेशनच्या प्रवेशद्वारावरच रिक्षा उभ्या करतात. त्यामुळे पाठीमागून येणार्‍या वाहनांना त्याचा त्रास होतो; मात्र, रिक्षाचालकांच्या अरेरावीमुळे त्यांना कोणी काही बोलत नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्राधिकरण पोलिस चौकीकडे जाणार्‍या रस्त्यावर खाद्यपदार्थांच्या मोठ्या प्रमाणात गाड्या उभ्या केलेल्या पाहायला मिळतात. त्यामुळे रस्त्याचा अर्धा भाग या गाड्यावाल्यांनी गिळकृंत केला आहे. या गाड्यांवरील पाण्याची योग्य विल्हेवाट न लावल्याने पाणी रस्त्यावर येत आहे.\nया रस्त्यावर नामांकित खाद्यपदार्थांचीही दालने झाली आहेत; मात्र त्यांनी पार्किंगची पुरेशी व्यवस्था न केल्याने नागरिक बेशिस्तपणे रस्त्याच्या अगदी मध्यवर्ती भागात वाहने उभी करत आहेत. याकडे येथील वाहतूक पोलिस डोळेझाक करत असून, त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाहीत.\nस्थानिक नागरिकांनी अतिक्रमण विभागाला वारंवार न���वेदने देऊनही खाद्यपदार्थांच्या गाड्यांवर पालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केलेली नाही.\nरेल्वेस्टेशनजवळच अनेक शैक्षणिक संस्था असल्याने येथून विद्यार्थ्यांची नेहमीच ये-जा सुरू असते. विद्यार्थी बेशिस्त पद्धतीने वाहने उभी करून वाहतूक कोंडीमध्ये भर टाकतात. त्यामुळे येथील वाहतुकीला शिस्तबद्ध करण्याची मागणी नागरिक करत आहेत.\nशेजारीच ट्रॅव्हल्स गाड्या उभ्या राहत आहेत. त्यामुळे या गाड्या जाण्यासाठी पुरेसा रस्ता नसल्याने वाहतूक कोंडीमध्ये आणखीनच भर पडत आहे. या रस्त्यावर पुढे पोस्ट ऑफिस, प्राप्तिकर कार्यालय असल्याने नागरिकांची मोठी रहदारी असते, तरीदेखील वाहतूक पोलिस आणि अतिक्रमण विभाग शांत का आहे, असा प्रश्‍न येथील नागरिक करत आहेत.\nनिविदेतील ‘रिंग’मधून भाजपचा दरोडा\n‘सनबर्न’ महोत्सवासाठी सरकारच्या पायघड्या का\nप्लास्टिकच्या गोडाऊनला भीषण आग\n‘आरटीई’च्या बॅचचा प्रश्‍न अनुत्तरितच\nवैद्यकीय विभागाने मांडला नागरिकांच्या जिवाशी खेळ\nतरुणीचे अपहरण करून बलात्कार\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/In-the-explosion-of-Transformers-they-were-burnt-with-the-girl/", "date_download": "2018-09-24T05:27:24Z", "digest": "sha1:PLWNFEX3ZDRKVO4ZO36W6JLG7MNKBQF4", "length": 8100, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तरुणीसह दोघे भाजले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तरुणीसह दोघे भाजले\nट्रान्सफॉर्मरच्या स्फोटात तरुणीसह दोघे भाजले\nखराडी भागातील महावितरणच्या इलेक्ट्रिक खांबावरील ट्रान्सफॉर्मचा स्फोट होऊन आयटी कंपनीत काम करणार्‍या तरुणीसह दोघे भाजल्याची धक्कादायक घटना शुक्रवारी दुपारी घडली. खराडीतील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथवर हा प्रकार घडला आहे. यात तरुणी 20 टक्के आणि तरुण 60 टक्के भाजला आहे. दोघांना जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. दरम्यान अग्निशामक दलाने स्फोटानंतर लागलेली आग आटोक्यात आणली.\nप्रियांका अनंतराव झगडे (वय 24, सध्या रा. हडपसर, मूळ सातारा) आणि पंकज कृष्णाराव खुणे (वय 26, रा. वारजे, मूळ. वर्धा) अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी चंदननगर पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खराडी भागातील झेन्सार आयटी पार्कसमोरील फुटपाथजवळ महावितरणच्या इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मवर आहे. ट्रान्सफॉमरच्या शेजारी स्टॉल आणि चहाच्या टपर्‍या आहेत. त्यामुळे याठिकाणी नागरिकांची नेहमी वर्दळ असते. या ठिकाणी महावितरणकडून खोदकाम करून काम करण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी स्फोट झालेल्या ट्रान्सफार्मरमध्ये प्रथम स्पार्क झाला. त्यावेळी काम करणार्‍यांनी हा ट्रान्सफार्मर बंद केला आणि परत त्याचे काम सुरु केल्याचे येथील स्थानिक नागरिकांकडून अगिग्ग्नशामक दलाला सांगितले. पुन्हा पावणे पाचच्या सुमारास अचानक ट्रान्सफॉमरचा स्फोट झाला आणि आगीचा भडका उडाला. स्फोटानंतर उडालेले गरम ऑईल येथे चहा पिऊन परत निघालेल्या प्रियांका व पंकज यांच्या अंगावर पडले. यात ते गंभीररित्या भाजले गेले. येथील नागरिकांनी त्यांना तत्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.\nतसेच, अग्निशामक दलाला माहिती दिली. तोपर्यंत स्फोट झालेल्या ट्रान्सफार्मने पेट घेतला होता. तर, पदपथालगत असलेल्या सँडविच विक्रीच्या स्टॉलला या आगीची झळ पोहोचली. अचानक घडलेल्या याप्रकारामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. दरम्यान यात पंकज हा 60 टक्के भाजला असून, प्रियांका 20 टक्के भाजल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. दोघांवर खासगी रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. पंकज याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. चंदननगर पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणाची माहिती चंदननगर पोलिसांकडून घेण्यात येत आहे.\nझेन्सार आयटी पार्कमध्ये बँक ऑफ महाराष्ट्राचे टेक्निकल काम पाहणार्‍या ट्रायमॅक्स या कंपनीचे ऑफिस आहे. या कंपनीत प्रियांका आणि पंकज खुणे काम करत होते. ते चहा पिण्यासाठी आले होते. ते चहा पिऊन परत निघाल्यानंतर हा प्रकार घडला आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/36-gramin-marathi-sahitya-sanmelan-poem-news/", "date_download": "2018-09-24T06:12:51Z", "digest": "sha1:BEU4S7MEDLNFGM75R6IR43PQARYBAAGC", "length": 6927, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " विटा : कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › विटा : कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद (video)\nविटा : कवी संमेलनास उत्स्फूर्त प्रतिसाद (video)\nविटा : विजय लाळे\nमाणूस मारणारे ते लोक कोण होते... सत्यास जाळणारे ते लोक कोण होते.... मूल्यास गाढणारे ते लोक कोण होते....\nमहाराष्ट्रातल्या कोरेगाव भीमा प्रकरणावर अशा ज्वलंत शब्दांत गझलकार डॉ. अविनाश संगोलकर यांनी विट्याच्या कवी संमेलनात सद्यस्थितीवर भाष्य केले. येथील भारतमाता ज्ञानपीठ आणि राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या वतीने आयोजित ३६ व्या ग्रामीण मराठी साहित्य सम्मेलनाच्या पहिल्या सत्रातील कविसंमेलनात सुमारे ५० कवींनी सहभाग घेऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. डॉ. सांगोलकर या कवि संमेलनाच्या अध्यक्षस्थानी होते, तर स्वागताध्यक्ष मोहनराव कदम, माधुरी कदम, उपस्थित होते, यावेळी कवींनी सादर केलेल्या प्रेम , स्त्री भ्रूण हत्या, देशभक्तीपर, विनोदी,राजकीय व विडंबनात्मक कवितांना विशेष दाद मिळाली\nप्रारंभी प्रस्ताविक योगेश्वर मेटकरी यांनी तर स्वागत रघुराज मेटकरी यांनी केले, सरस्वती पूजन बाळकृष्ण चव्हाण, कविता चव्हाण, यांच्या हस्ते झाले, सुधीर इनामदार, प्रा. विश्वनाथ गायकवाड, चंद्रकांत देशमुखे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती,गेली ३६ वर्षे विट्यासारख्या ग्रामीण भागात या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून नवसाहित्यिक तयार केले जात असल्याबद्दल डॉ.संगोलकर यांनी समाधान व्यक्�� केले\nया कवी संमेलनात सुमंत सगरे, राजाजी महाराज, अशोक ताटपूजे, साक्षी जाधव, शंकर कांबळे, शकुंतला होनमाने, संदीप शितोळे, नीता वीर, डॉ. प्रकाश जाधव, बबूताई गावडे, हर्षवर्धन मेटकरी, प्रभाकर पाटील, वृषाली कुलकर्णी, दिपाली घाडगे, गौरी बागलकोटे, पृथ्वीराज भिंगारदेवें, सुभद्रा गायकवाड, सुवर्णा माळी, शबाना मुल्ला, निशा वायदंडे, संजय नायकवडी, भीमराव कुंभार, नितीन गवळी, अनिल तावरे, अल्ताफ हुसेन मुजावर, शारदा कदम, विठ्ठल भागवत, चंद्रकांत देशमुख, अशोक पवार, शिवाजी जाधव, सुधाकर महामुनी, वीर राहुल, चंद्रकांत बल्लाळ, चांद्रवर्धन लांडगे, चांद्रकांत कान्हेरे, अमर गंगथडे , नवनाथ आडे, कृष्णा काळे, प्रा. दिनकर जगदाळे, प्रा. प्रकाश कुलकर्णी, अर्चना लाड, शाहीर पाटील, बाबुराव शेळके, दयासागर बन्नने, नामदेव भोसले, गौतम कांबळे, डॉ. अंजली रसाळ, देविका दिवटे, प्राची मेटकरी, दादा सावंत, स्वाती शिंदे-पवार, आदी कवींनी कविता सादर केल्या\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/half-murder-issue-peon-in-solapur/", "date_download": "2018-09-24T06:00:47Z", "digest": "sha1:IZG35GXM4ZRJT7JTQI6R5AN5KYAJVXHW", "length": 6617, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दांडक्याने मारहाण करून शिपायाच्या खुनाचा प्रयत्न | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दांडक्याने मारहाण करून शिपायाच्या खुनाचा प्रयत्न\nदांडक्याने मारहाण करून शिपायाच्या खुनाचा प्रयत्न\nएका शिपायाने दुसर्‍या शिपायाच्या डोक्यात लाकडी दांडक्याने मारून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी दुपारी गुरूनानकनगरातील जलसंपदा विभागाच्या गुणनियत्रंक उपविभाग कार्यालयात घडली.\nरावसाहेब उत्तम आवारे (वय 42) असे अटक करण्यात आलेल्या शिपायाचे नाव असून सुनील विश्‍वभंर चावरिया (दोघे रा. उजनी वसाहत, गुरुनानकनगर, सोलापूर) असे जखमी शिपायाचे ना��� आहे. याबाबत गुणनियत्रंक विभागातील चौकीदार सोमनाथ नामदेव हिले (रा. उजनी वसाहत, गुरुनानकनगर) यांनी फिर्याद दाखल केली आहे.\nसोमनाथ हिले हे जलसंपदा गुणनियत्रंक उपविभागात चौकीदार म्हणून कार्यरत आहेत, तर कार्यालय नं. 49 मध्ये सुनील चावरिया हा शिपाई म्हणून, तर रावसाहेब आवारे हा गुणनियत्रंक कार्यालयात शिपाई आहे. रविवारी कार्यालयाला सुटी असतानाही कार्यालयातील वरिष्ठ लिपीक पवार, कनिष्ठ लिपीक क्षीरसागर हे कामासाठी कार्यालयात आले होते. पवार यांनी चौकीदार हिले यास बोलावून त्याच्या घरातील चार्जर घेऊन येण्यास सांगितले. त्यामुळे हिले हे घराकडे चार्जर आणण्यास जात असताना शिपाई रावसाहेब आवारे हा चहा घेऊन गेला. त्यानंतर दुपारी सव्वादोनच्या सुमारास घरी असलेल्या हिले यांना त्यांच्या कार्यालयात येणार्‍या संजय कांबळे (रा. कुमठा नाका, सोलापूर) याने घरी येऊन सांगितले की, तुमच्या कार्यालयातील शिपाई सुनील चावरिया यास शिपाई रावसाहेब आवारे याने लाकडी दांडक्यााने मारल्याने तो जखमी होऊन कार्यालयात पडला आहे. त्यामुळे हिले हे घाबरून कार्यालयात आले असता त्याठिकाणी पोलिस आले होते.\nजखमी चावरियाच्या पायाजवळ पिस्तुल पडलेले दिसले व हाताजवळ लाकडी दांडका पडलेला दिसला. शिपाई चावरिया याच्यावर पत्नीबाबत वाईट संशय घेऊन रावसाहेब आवारे याने हा हल्ला केला. म्हणून शिपाई आवारे याच्याविरुद्ध सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन पिस्तुल जप्त केले आहे. आवारे हा पळून जाण्याच्या तयारीत असताना सहायक पोलिस निरीक्षक पवळ यांनी रेल्वे स्टेशन येथून अटक केली.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Vice-President-Venkaiah-Naidu/", "date_download": "2018-09-24T06:25:22Z", "digest": "sha1:QY42LPHV6WXFC5ZSRBPJQXENEJA436BK", "length": 8563, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पाश्चिमात्य संस्कृती थोपविण्याची मोठी जबाबदारीः वेंकय्या नायडू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › पाश्चिमात्य संस्कृती थोपविण्याची मोठी जबाबदारीः वेंकय्या नायडू\nपाश्चिमात्य संस्कृती थोपविण्याची मोठी जबाबदारीः वेंकय्या नायडू\nपाश्चिमात्य लोक भारतात येऊन आपली संस्कृती शिकले. पण, आपण त्यांची असभ्य संस्कृती अंगिकारत आहोत. या पाश्चिमात्य संस्कृतीला थोपविण्याची मोठी जबाबदारी भारतीयांवर आहे, असे सांगतानाच साईबाबांचा श्रद्धा व सबुरीचा मंत्र स्वीकारून सर्वांनी मानवसेवेचे व्रत अंगिकारावे, असे प्रतिपादन देशाचे उपराष्ट्रपती एम. वेंकय्या नायडू यांनी केले.\nशिर्डीतील साईनगर मैदानात आयोजित जागतिक साईमंदिर विश्वस्त परिषदेमध्ये ते बोलत होते. याप्रसंगी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, खा. दिलीप गांधी, खा.सदाशिव लोखंडे, पोस्ट खात्याचे मुख्य प्रबंधक हरिश्चंद्र अग्रवाल, साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे, उपाध्यक्ष चंद्रशेखर कदम, विश्वस्त मोहन जयकर, भाऊसाहेब वाकचौरे, मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, नगराध्यक्षा योगिता शेळके आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी साई मंदिराबरोबर आपली छाया छापता येणार्‍या ‘माय स्टॅम्प’ योजनेचे विमोचन करण्यात आले. यासाठी देशविदेशातील मंदिराचे विश्वस्त उपस्थित होते.\nउपराष्ट्रपती नायडू पुढे म्हणाले, साईबाबांनी माणसे जोडण्यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी आपल्यामध्ये प्रेम आणि वात्सल्य आले पाहिजे. समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती दाखवत बसण्यापेक्षा त्यांना सहाय्य केले पाहिजे. त्यातूनही भारतीय संस्कृतीचे जतन केले पाहिजे. असा सांस्कृतिक वसा साईबाबांनी दिला आहे. समाजातील जातीभेदाची दरी कमी करण्यासाठी ‘सबका मलिक एक’ हा संदेश साईबाबांनी दिला आहे.\nना. राम शिंदे म्हणाले, शिर्डीच्या साई मंदिरात होत असलेल्या पूजाअचार्र् या इतर ठिकाणच्या मंदिरातही शिर्डीबरोबरच करण्यासाठी इंटरनेटच्या माध्यमातून सर्व साईमंदिरे जोडली जाणार आहेत.\nविरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे म्हणाले, साईबाबा संस्थानने आयोजित केलेला साई मंदिर विश्वस्त परिषदेचा दिवस म्हणजे ऐतिहासिक दिवस आहे. बाबांपासून कोणताही भक्त दूर जाऊ शकत नाही. ��ा भूमीत बाबांनी जगाला एकात्मतेचा संदेश दिला आहे. त्यामुळे ही परिषद म्हणजे शताब्दी सोहळ्याला एक प्रतिसादच आहे.\nसंस्थानचे अध्यक्ष डॉ.हावरे म्हणाले, देशात 800 हून तर विदेशात 500 पेक्षा अधिक साईमंदिरे आहेत. जगातील साई मंदिरांना एका साचबंधाची गरज होती. या निमित्ताने शिर्डीतील मंदिराशी इतर मंदिरे इंटरनेटशी जोडून या मंदिराचे एकावेळी सर्व मंदिरात धार्मिक विधी करता येऊ शकणार आहेत. येत्या 30 डिसेंबरला महा रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nमोबाईल कंपन्यांपुढे मनपाचे लोटांगण\nजिल्ह्यात दहा हजार शेतकर्‍यांची फुलणार शेती\nस्वयंअर्थसहाय्यीत शाळा विधेयकास विरोध\nजलयुक्तमुळे सिंचन क्षेत्रात वाढ\nआ.जगताप यांनी वेधले सीएमचे लक्ष\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-jail-special-story/", "date_download": "2018-09-24T05:43:28Z", "digest": "sha1:YS3J7EJ2VXAUKIUMGUPNR6RBOMGJ25IR", "length": 7451, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रेयसीची हत्या... कारावास अन् उद्योजकाच्या पायघड्या! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › प्रेयसीची हत्या... कारावास अन् उद्योजकाच्या पायघड्या\nप्रेयसीची हत्या... कारावास अन् उद्योजकाच्या पायघड्या\nकोल्हापूर : दिलीप भिसे\nबंगरूळातील उच्चशिक्षित तरुणाला मोठ्या पगाराची नोकरी मिळाली. मुंबईत बंगला, नोकर-चाकर, अलिशान मोटार, गड्याचा रूबाब औरच... बावीस वर्षीय युवतीच्या सौंदर्यावर भाळला नव्हे, आकंठ बुडाला... दोघात तिसरा... प्रेमाचा त्रिकोण झाला. दगा देणार्‍या प्रेयसीचा खून केला. कारावास झाला... गड्याने जिद्द सोडली नाही. रेडिओ जॅकी तर,‘फौंड्री’त कुशल कारागीर ठरला. शिक्षेचा कालावधी होताच नामांकित उद्योजक कंपनीने पायघड्या घातल्या. खुनातील कैदी आज, मोठ्या युनिटचा शाखाधिकारी बनतोय...\nदीड लाख रुपये दरमहा प��ार मोजणारा सॅमसन... तल्लख बुद्धीचा. वयाच्या पंचविसाव्या वर्षी ऐश्‍वर्य भोगत असतानाच रूपवान तरुणीवर नजर पडली. तिनेही प्रतिसाद दिल्याने प्रेम फुलत गेले. मौजमजेत दिवस जात असतानाच त्याच्यात त्रिकोण झाला.\nरेडिओ जॅकीसह कुशल कामगार\nदोघात तिसरा... गडी कमालीचा भडकला. वाद टोकाला गेला. प्रियकराने तिला संपविले. 1 जुलै 2011 मध्ये त्याला दहा वर्षांची शिक्षा झाली. दीड वर्षानंतर कळंबा कारागृहात दाखल झाला. मुक्त विद्यापीठ, शासकीय तंत्रनिकेतनमधून शिक्षण घेतले. कारागृहात काही काळ रेडिओ जॅकी, फौंड्रीत कुशल कारागीर बनला. चांगल्या वर्तवणुकीमुळे 592 दिवसांची शिक्षेत सूट मिळाली.\nगंभीर कृत्यामुळे आयुष्याची वाताहत\nकैद्याच्या फौंड्रीतील कामाची मोठ्या समूहाने दखल घेतली. कारागृहातून सुटका होताच कंपनीने 60 हजारांच्या पगारावर शाखाधिकारी पदावर नियुक्त केले. बंगला, मोटारीसह त्याच्या पसंतीची ‘जोडीदारीन’ही मिळवून दिली आहे. हाच तरुण आज, दीडशेवर कर्मचार्‍यांचे युनिट स्वत: हाताळतो आहे. एका गंभीर कृत्यामुळे आयुष्याची वाताहत झालेल्या तरुणाचा हा थरारक प्रवास म्हणावा लागेल.\nकळंबा कारागृहात अडीच वर्षांत कारावास भोगणार्‍या 143 कैद्यांना शिक्षेत सूट देण्यात आली आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. गुन्हेगारी जगतात भाईगिरी करणारे अनेक नामचिन कैदी कारागृहात अगदी ‘सुतासारखे सरळ’ होतात. रक्षकांचा आदेश त्याच्यासाठी शिरसांवद्य मानण्यात येतो.पोलिसांच्या काठीपेक्षा रक्षकांची काठी किती तरी पटीने मजबूत समजात. त्यामुळेच त्याच्या वर्तनात झपाट्याने बदल घडतो. कारागृहातील चांगल्या वर्तनामुळे 143 कैद्यांच्या शिक्षेत सूट मिळाली आहे. तर सॅमसनला 10 वर्षांच्या शिक्षेत 1 वर्ष 7 महिने 22 दिवसांची सवलत देण्यात आली आहे.(क्रमश:)\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महा���ीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/One-Dead-in-Truck-and-Two-wheeler-Accident-In-Sangli/", "date_download": "2018-09-24T05:29:06Z", "digest": "sha1:4FOCMESUJ22KTX5RDIISEGMGX2BQ5DBM", "length": 4853, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nसांगली : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार\nयेथील कर्मवीर भाऊराव पाटील चौकात ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. ही घटना दुपारी दोनच्या सुमारास घडली. यासीन गौस सनदी(वय ५५, रा. माळी झोपडपट्टी, दक्षिण शिवाजीनगर) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.\nपोलिसांनी दिलेली माहितीनुसार, यासीन यांनी चांदणी चौकातील एका बँकेतून त्यांनी पैसे काढले. त्यानंतर ते त्यांच्या दुचाकी(क्र. एमएच १०, डी ४८९५) वरून गावात निघाले होते. त्याच वेळी शासकीय गोदामातील धान्य वाहतूक करणारा ट्रक(क्र. एम.एच ९ एल ४४२०) हा सांगलीकडे येत होता. चौकात आल्यानंतर तो ट्रक काळ्या खणीकडील रस्त्याने जाणार होता. मात्र वाहतूक पोलिसाने या रस्त्यावर काम सुरू असल्याचे सांगितल्यानंतर तो राममिंदरकडे येऊ लागला. समोर चाललेल्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिली. त्यामुळे यासीन हे पुढील चाकाखाली सापडले. अपघातानंतर त्यांना तातडीने येथील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. श्‍वविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nदरम्यान दरम्यान या अपघाताची नोद येथील विश्रामबाग पोलिस ठाण्यात झाली आहे. पोलिसांनी अपघातातील ट्रक जप्त केला असून चालकाचा शोध सुरू आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Composite-response-in-Bandala-Satara-called-by-the-Opposition-including-Congress-and-NCP/", "date_download": "2018-09-24T06:25:05Z", "digest": "sha1:RWYVAZOCPEKXTZCYMDS6A4GQ2APNTI67", "length": 6177, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातार्‍यात संमिश्र प्रतिसाद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातार्‍यात संमिश्र प्रतिसाद\nकाँग्रेस व राष्ट्रवादीसह विरोधकांनी पुकारलेल्या बंदला सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यात सर्वत्र व्यवहार सुरळीत सुरू होते. ग्रामीण भागामध्ये व्यावसायिक व व्यापार्‍यांनी बंदमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. दरम्यान, बंदच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी व काँग्रेसच्या वतीने शहरातून रॅली काढण्यात आली. तर, माकपने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली.\nपेट्रोल, डिझेल व एलपीजी गॅसच्या दरवाढीच्या निषेधार्थ सोमवारी काँग्रेस, राष्ट्रवादी व विरोधी पक्षांनी भारत बंदची हाक दिली होती. सातारा जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले. सातारा शहरात दोन्ही पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढत बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सातारा शहर व परिसरातील दुकानदार, व्यावसायिकांनी स्वत:हून बंदमध्ये सहभागी नोंदवला. मात्र, शहरातील परिस्थिती पाहता दुपारी 12 नंतर पुन्हा सर्व व्यवहार सुरु झाले. रिक्षा, प्रवासी वाहने, एस. टी. सेवा सुरळीत सुरु होती. शहरातील काही शाळा व महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली होती.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या सातारा विभागातील सर्वच्या सर्व 11 आगारातील एसटी बससेवा सुरळीत सुरू होती. बंदच्या पार्श्‍वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. दरम्यान, सकाळी शहर व परिसरात शुकशुकाट जाणवत होता. राजवाडा, मोती चौक, खणआळी, स्टँड परिसर, पोवई नाका व अन्य परिसरातील दुकाने बंद होती. शहर व परिसरातील पेट्रोल पंप बंद होते. वडाप वाहतूकही सुरू होती. तर चौकाचौकात रिक्षाही थांबल्याचे दिसून आले. बंदसाठी दोन्ही काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी पत्रकार परिषद घेऊन आवाहन केले होते. मात्र, हा बंद यशस्वी करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठोस अशी कार्यवाही केली असल्यामुळे बंदला प्रतिसाद लाभला नाही.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आर��ग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/ganeshotsav-marathi?amp=1", "date_download": "2018-09-24T05:28:01Z", "digest": "sha1:QZNEBFZLZ2PZY6KNDFUSIBPN5VQFUZFW", "length": 3856, "nlines": 80, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "Ganesh Utsav Marathi | Ganesh Utsav 2015 | Ganesh Chaturthi Marathi | गणेशोत्सव | अष्टविनायक | गणेशोत्सव 2015", "raw_content": "\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश \nशनिवार, 22 सप्टेंबर 2018\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\nबघा कोणता गणपती करेल आपल्या मनाची इच्छा पूर्ण\nगणपतीचे पुत्र आणि इतर कुटुंबाबद्दल जाणून घ्या...\nगणेशच्या मूर्तीचे विसर्जन आणि पूजा करताना भाविक (फोटो )\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nजगातील एकमेव नरमुख गणेश मंदिर\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nरविवार, 16 सप्टेंबर 2018\nज्येष्ठा गौरींचे विविध रूप (फोटो)\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\n... म्हणून गणपतीला वाहत नाही तुळस\nसोन पावलानं लक्ष्मी आली घरा..\nज्येष्ठागौरींचे प्रतिष्ठापनेसाठी योग्य वेळ\nशनिवार, 15 सप्टेंबर 2018\nका साजरा करतात महालक्ष्मीचा उत्सव\nश्री गणेश प्रतिष्ठापना पूजा विधी (मराठीत)\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-increase-percentage-crop-sharing-allocation-9558", "date_download": "2018-09-24T06:39:49Z", "digest": "sha1:TWOHZP55ZBIL2TVW4BDSNP6X37IL4BYX", "length": 17126, "nlines": 154, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Increase the percentage of crop sharing allocation | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपीककर्ज वाटपाचा टक्का वाढेना\nपीककर्ज वाटपाचा टक्का वाढेना\nशुक्रवार, 22 जून 2018\nअकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या अनुषंगाने प्रशासन वारंवार कडक भूमिका घेत असतानाही वाटपाची टक्केवारी तितक्याशा वेगाने वाढत नसल्याची बाब समोर आली आहे. एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात झालेली असून, आता जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, आजवर बँकांनी एक लाख ४० हजार ५११ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले. ही रक्कम अवघी १९१ कोटी एवढी आहे. अधून-मधून पाऊस येत असून, पेरण्यांची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मात्र, अनेकांना पीककर्ज न मिळाल्याने पैशांची अडचण तयार झालेली आहे.\nअकोला : शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाच्या अनुषंगाने प्रशासन वारंवार कडक भूमिका घेत असतानाही वाटपाची टक्केवारी तितक्याशा वेगाने वाढत नसल्याची बाब समोर आली आहे. एप्रिलपासून कर्जवाटपाला सुरुवात झालेली असून, आता जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला. मात्र, आजवर बँकांनी एक लाख ४० हजार ५११ खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप केले. ही रक्कम अवघी १९१ कोटी एवढी आहे. अधून-मधून पाऊस येत असून, पेरण्यांची कामे शेतकऱ्यांनी सुरू केली आहेत. मात्र, अनेकांना पीककर्ज न मिळाल्याने पैशांची अडचण तयार झालेली आहे.\nखरिपासाठी जिल्ह्यात १३३४ कोटी कर्जवाटपाचे उद्दिष्ट बँकांना देण्यात आले आहे. कर्जमाफीची प्रक्रिया एकीकडे राबवली जात असून, दुसरीकडे बँका पीककर्ज वाटप करीत आहेत. कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी पात्र असून, त्यांना प्राधान्यक्रमाने पीककर्ज देण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत.\nपीककर्ज वाटपाची गती वाढावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने बँकांविरुद्ध कारवाईचे पाऊल उचलले. जिल्ह्यात अॅक्सिस व कॅनरा बँकांतील शासकीय खाती बंद करण्याचे धाडसी पाऊल उचलण्यात आले. एकीकडे अशाप्रकारचे कडक धोरण अवलंबिले जात असताना बँक प्रशासन मात्र नियमांवर बोट ठेवून शेतकऱ्यांना एकेका कागदासाठी वारंवार चकरा मारायला लावीत आहे. कुठल्याही शेतकऱ्याचे काम सहजपद्धतीने होताना दिसत नाही. जिल्ह्यात सोमवारपर्यंत (ता.१८) २१ हजार ५७२ शेतकऱ्यांना १९१ कोटींचे पीक कर्जाचे वाटप झाले आहे.\nया आठवड्यात आजवर दोन वेळा जिल्ह्यात बहुतांश भागात दमदार पाऊस झाला. त्यामुळे शेतकरी पेरणी करण्याची शक्यता आहे. पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीकरिता शेतकऱ्यांना पैशांची चणचण मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे.\nहजारो शेतकरी पीककर्ज मिळण्या��ासून लांबच असल्याने काहींनी दागदागिने गहाण ठेवत तर काहींनी सावकारांकडून पैशांची तजवीज करीत हंगाम साधण्याची धडपड सुरू केली आहे. बँकांना पीककर्ज वाटपाचा मोठा पल्ला गाठायचा असून, पेरणीसाठी किती व कधी पीककर्ज मिळते याकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत.\nकर्ज उद्दिष्ट १३३४ कोटी\n१८ जूनपर्यंत वाटप १९१ कोटी\nवाटपाची टक्केवारी १४ टक्के\nकर्ज मिळालेले शेतकरी २१५७२\nपीककर्ज कर्ज प्रशासन administrations ऊस पाऊस कर्जमाफी\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/city-council-started-working-all-parties-election/", "date_download": "2018-09-24T06:34:04Z", "digest": "sha1:E5GUJLZKHLQSX4J74SQRABB5SMBET3IV", "length": 28391, "nlines": 383, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The City Council Started Working All The Parties For The Election | नगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले कामाला | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थां��र्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nनगर परिषद निवडणुकीसाठी सर्वच पक्ष लागले कामाला\nनगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेत���न होणार आहे़\nकिनवट : नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाल्याने सर्वच पक्ष कामाला लागले असून नऊ प्रभागांतील प्रत्येकी दोन याप्रमाणे १८ सदस्य निवडले जाणार आहेत़ तर नगराध्यक्षपदाची निवडणूक ही थेट जनतेतून होणार आहे़\n‘क’ वर्गात असलेल्या किनवट नगर परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्ष आघाडीची सत्ता आहे़ नगर परिषदेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, काँग्रेसचे ४, शिवसेना ४ व अपक्ष १ असे पक्षीय बलाबल आहे़\nनुकत्याच झालेल्या नांदेड महापालिका निवडणुकीनंतर किनवट नगर परिषदेची निवडणूक होत असल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साह संचारला आहे़ २०१२ च्या निवडणुकीत भाजपाला खातेही उघडता आले नाही़ ही परिस्थिती लक्षात घेवून भाजपाने निवडणूक रणनीती आखली आहे़ नगर परिषदेवर भाजपाची एकहाती सत्ता यावी, यासाठी भाजपाच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत़ निवडणुकीत राष्ट्रवादी, काँग्रेस, भाजपा व शिवसेना हे पक्ष प्रबळ राहणार आहेत़ राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आघाडी तसेच भाजपा - सेनेची युती झाल्यास खरी रंगत येणार आहे़\nकिनवट विधानसभा मतदार संघावर राष्ट्रवादी पक्षाचे आमदार प्रदीप नाईक हे सलग तिसºयांदा निवडून आले आहेत़ या निवडणुकीत ते लक्ष केंद्रित करणार आहेत़\nमाजी मुख्यमंत्री खा़ अशोकराव चव्हाण व आ़ प्रदीप नाईक यांनी आघाडी करून निवडणूक लढवली तर ही नगरपालिका आघाडीच्या ताब्यात राहण्याची शक्यता आहे़ कारण शिवसेना व भाजपात मधुर संबंध राहिले नसल्याने आघाडीला याचा लाभ मिळणार आहे़ निवडणुकीत माकप, भाकप, भारिप, बसपा, मनसे, एमआयएम, पिरीपा, आरपीआय हे पक्ष तिसरी आघाडी करून रिंगणात उतरतील़ माजी आ़ भीमराव केराम हे या निवडणुकीत काय भूमिका घेतील हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे़\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी\nचोरांनी नव्हे, मालकांनीच केला हायवा चालकाचा खून\nमनपा प्रशासनाचा नवा ‘गेम प्लॅन’; संचिकांमध्ये शेरे वाढवली\nरस्त्याच्या कामात ई-प्रक्रिया धाब्यावर; १०० कोटींच्या निविदा निघणार एकदाच\nमहसूल अधिकाऱ्यांच्या अर्धन्यायिक अधिकारा विरोधात खंडपीठात याचिका\nआता मराठवाड्यातील रस्ते बांधणी होणार हायब्रीड अ‍ॅन्युटी कंत्राट पद्धतीने\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-238061.html", "date_download": "2018-09-24T06:31:51Z", "digest": "sha1:BLBE7C46OLFJLEVGMBG2OTFSWGWFOH7V", "length": 13403, "nlines": 128, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जगातल्या प्रभावशाली महिलांमध्ये बेबी डॉल", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nजगातल्या प्रभावशाली महिलांमध्ये बेबी डॉल\n24 नोव्हेंबर: अभिनेत्री सनी लिऑनला बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे.तिच्यासोबत इतर 4 भारतीय महिलांचंही या यादीत नाव आहे.या 100 महिलांमध्ये उद्योजक,इंजीनियर,खेळाडू आणि फॅशन क्षेत्रातल्या महिलांचा समावेश आहे.\nगेल्या पाच वर्षांपासून सनी बॉलिवूडमध्ये काम करतेय.तिची ओळख पोर्नस्टार म्हणून असली तरीही हळूहळू तिचा उल्लेख लोक अभिनेत्री म्हणून करायला लागले.2011च्या बिग बॉसमधून तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.जिस्म 2,जॅकपॉट,रागिणी एमएमएस 2 आणि एक पहेली लीला या चित्रपटांमधून तिने काम केलं आहे. बीबीसीच्या 100 प्रभावशाली महिलांमध्ये तिचं नाव हा तिचा विशेष सन्मान आहे.\nया यादीत सनीसोबत गौरी चिंदरकर (कम्प्युटर इंजिनियर,सांगली), मल्लिका श्‌्ा्रीनिवासन (उद्योजिका,चेन्नई),नेहा सिंग (अभिनेत्री-लेखिका,मुंबई) आणि सालुमरदा थिमक्का (समाजसेविका,कर्नाटक) या चार भारतीय महिलांचा समावेश आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा ��्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%80/", "date_download": "2018-09-24T05:30:52Z", "digest": "sha1:Y6JBFJZFJO3W4GR4RRHYDC7F5EJKI5XJ", "length": 12121, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रकृती- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे य���द रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nगणेश विसर्जन मिरवणुकीत तीन जणांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची गंभीर बाब उघडकीस आली आहे.\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\nपर्रिकर सोडले तर सारेच आयाराम, गयाराम आणि घाशीराम - सामना\nमहाराष्ट्र Sep 18, 2018\nVIDEO: तरुणीने भर रस्त्यात मित्रावर केले चाकूने वार\nमनोहर पर्रिकर मुख्यमंत्रिपद सोडण्यास इच्छुक, अमित शहांकडे व्यक्त केली इच्छा\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nतेलंगणा बस अपघातातल्या मृतांची संख्या 51 वर, 9 जणांची प्रकृती गंभीर\nराम कदमांच्या 'त्या' ट्विटनं संतापला सोनाली बेंद्रेचा पती, सुनावले चार शब्द\nउपोषणाला बसलेल्या हार्दिक पटेलची प्रकृती ढासळली, तरीही उपोषणावर ठाम\nदिलीप कुमार यांची तब्येत पुन्हा बिघडली, लील��वतीमध्ये दाखल\nकिमोथेरपीनंतर बदललेला सोनाली बेंद्रेचा लूक पहा\nजुळ्या भावांची जोडी तुटली, 'कुश'साठी ठरली ही शेवटची दहीहंडी\n'साहसी' दहीहंडीला गालबोट, एका गोविंदाचा मृत्यू\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B5%E0%A5%88%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-24T06:21:44Z", "digest": "sha1:D5JQNG54A6BVO5JGC4FDCRYTYPNUNSEQ", "length": 12336, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "वैद्यकीय शिक्षण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा त��ईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआता दुर्धर आजारांवर शस्त्रक्रियेसाठी सरकारकडून अर्थसहाय्य\nएक लाखापेक्षा अधिक लोकांनी मोफत उपचाराचा लाभ घेतला\nगिरीश महाजनांचं 'प्रमोशन','या' जिल्ह्याची मुख्यमंत्र्यांनी दिली धुरा\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nमहाराष्ट्र Jan 2, 2018\nडॉक्टरांचा 12 तासांचा संप मागे\nमहाराष्ट्र Dec 26, 2017\nराजकारणात जास्त बोलणाऱ्यांचं काय होतं ते आपण पाहतोय-महाजनांचा खडसेंना टोला\n17 वर्षांनंतर भारताला सौंदर्याचा 'मुकूट', मानुशी छिल्लर यंदाची मिस वर्ल्ड \nमहाराष्ट्र Oct 30, 2017\nग्रामीण भागात वर्षभर सेवा न देणाऱ्या डॉक्टरांवर वैद्यकीय शिक्षण विभागाची कारवाई\nनारायण राणे कोणत्या मंत्र्यांचा करणार भार हलका \nपाच पट फी वाढ सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसारच,वैद्यकीय शिक्षण संचालकांचं स्पष्टीकरण\nवैद्यकीय शिक्षणासाठी होत असलेली भरमसाठ फी वाढ कितपत योग्य आहे \nएमडी आणि एमएसच्या कोर्सच्या फीमध्ये अव्वाच्या सव्वा वाढ, पालकांमध्ये नाराजी\nशुल्क नियंत्रण कायदा मोडणाऱ्या मेडिकल कॉलेजवर कारवाई होणार, वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांचं आश्वासन\nकाय आहेत मुंबई पालिकेच्या अर्थसंकल्पातल्या महत्त्वाच्या घोषणा\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/akshay-kumar/photos/", "date_download": "2018-09-24T06:30:19Z", "digest": "sha1:C6UIL5APJKKEKT2UBB2LVJ56MU3B7IQ6", "length": 11449, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Akshay Kumar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअक्षयने दिलं चाहत्यांना अनोखं 'रिटर्न गिफ्ट'\nअक्षयचं हे फिटनेस रुटिन तुम्हाला जमणं अशक्यच\nBirthday Special : जेव्हा आमिरच्या सिनेमातून अक्षयला बाहेर काढलं होतं\nPHOTOS : 2016पासून बाॅक्स आॅफिसवर अक्षय कुमार फक्त सुपरहिट\nया बाबतीत अक्षयने अमिताभ, सलमानलाही टाकलं मागे, मिळवलं स्मृती चिन्ह\nअजूनही सैफच्या त्या गाण्यावर हसतो अक्षय कुमार\nPHOTOS : 'हा' आहे अक्षय कुमारच्या 'गोल्ड'चा खरा चेहरा\nटाॅयलेट एक प्रेमकथा - सुरस आणि सुरम्य\nअक्षय कुमारचा 'जीव रंगला' मराठी मालिकेत\n'सचिन टिचकुले'ची आठवण करुन देणारा जाॅली एलएलबी 2\nरजनीकांत-अक्षयकुमारच्या '2.0'चं पोस्टर रिलीज\nहसवायला पुन्हा येतोय 'हाऊसफुल 3'\nफोटो गॅलरी Feb 7, 2016\n​मोदी अक्षयकुमारच्या मुलाचे कान उपटतात तेव्हा...\nअभ�� तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/best/all/page-7/", "date_download": "2018-09-24T06:14:48Z", "digest": "sha1:WNAFHLDDFGRJPWHSOA3NUDR3KRXJKGAM", "length": 11391, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Best- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आ���े ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसंयुक्त राष्ट्रसंघाने प्रथमच साजरी केली दिवाळी\nस्मार्टसिटीची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील 5 शहरांचा समावेश\nसिंधूवर कौतुकाचा वर्षाव, राष्ट्रपतींसह अनेक दिग्गजांनी केलं अभिनंदन\nमुंबापुरीच्या दर्शनासाठी 'बेस्ट' सफर\n'भविष्यात जास्त मेहनत करावी लागेल', राहुल गांधींनी स्विकारला पराभव\nफोटो गॅलरी May 4, 2016\n63वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा\nदिल्लीत फडकला मराठीचा झेंडा, राष्ट्रपतींच्या हस्ते रिंकुला पुरस्कार\nबेस्टचे 52 बसमार्ग बंद करण्याच्या निर्णयाला अखेर स्थगिती\nमुंबई उपनगरात उद्यापासून 'बेस्ट'चे 52 रूट बंद होणार\n63व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा, बाहुबली सर्वोत्कृष्ट चित्रपट\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/bihar/", "date_download": "2018-09-24T05:30:14Z", "digest": "sha1:CZ63ZGMGB7X4EAUUGN45MZO7WCKWKHLE", "length": 11844, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Bihar- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारता���ी फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकन्हैया कुमारची देशाच्या राजकारणात एण्ट्री, बिहारमधून लढणार निवडणूक\nसध्या बेगुलराय येथे भाजपची सत्ता आहे\nपोलिसांनी व्यापाऱ्याच्या प्राइवेट पार्टमध्ये ओतले पेट्रोल\n,महिलेला बेदम मारहाणीत गर्भातल्या अर्भकाचा मृत्यू\nबिहारमध्ये राजदचा सत्ता स्थापनेचा दावा, राज्यपालांकडे बहुमताचं पत्र सोपवलं\nबिहारमध्येही आरजेडी करणार सरकार स्थापनेचा दावा,भाजपची डोकेदुखी वाढणार\n'खंडणी'च्या जोरावर माओवाद्यांची कोटीच्या कोटी उड्डाणे\nबिहारमध्ये 'बर्निंग बस',२७ जणांचा होरपळून मृत्यू\nमुलीचे कपडे काढून तिची व्हिडिओ व्हायरल करण्याऱ्या चौघांना अटक\nहॉस्पिटलच्या नर्सेसमध्ये लालूंची 'क्रेझ'; उपचारानंतर काढले फोटो\nबिहारमध्ये आरा धर्मशाळेत बाॅम्बस्फोट, एक दहशतवादी जखमी\n'पद्मावत' हिंसाचार हे तर मोदींचं पकोडा पॉलिटिक्स- ओवैसी\nलालू जेलमध्ये करणार माळीकाम; दिवसाला मिळणार 93 रूपये वेतन\nबिहारमध्ये चक्क बंदुकीच्या धाकानं केला नवरदेवाचा विवाह\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/11/news-2509.html", "date_download": "2018-09-24T06:31:21Z", "digest": "sha1:XTUSF6YXK3V66AQX2ZRM4C2CIFNOVGOR", "length": 6382, "nlines": 82, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "बेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प राहुरीत साकारणार. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar South Prajakt Tanpure. Rahuri बेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प राहुरीत साकारणार.\nबेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प राहुरीत साकारणार.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बेघरांना हक्काचे घर उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व सोयीसुविधांनी युक्त असणारा राज्यातील पहिला भव्य गृहप्रकल्प राहुरीत साकारणार आहे. दोन एकरापेक्षा जास्त जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार असून, या प्रकल्पाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली असून या प्रकल्पात अवघ्या ५० हजार रुपयात घर मिळणार आहे, अशी माहिती राहुरी नगर परिषदेचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी दिली.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nरमाई आवासा योजनेतून हा प्रकल्प साकारण्यात येणार आहे. सर्व्हे नंबर ४२२ मध्ये तीन मजली इमारतीमध्ये २१० घरे बांधणार असल्याचे नगराध्यक्ष तनपुरे यांनी सांगितले. तीनशे स्क्वेअरफुट बांधकाम असलेल्या घरामध्ये दोन रुम असतील. एक रेशनकार्ड धारकाला एक घर देण्याचे नियोजन आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nप्रत्येक लाभार्थीसाठी तीन लाख रूपये खर्च येणार आहे. त्यामध्ये ५० हजार रूपये लाभार्थिंनी भरावयाचे आहेत. नियोजित वसाहतीमुळे अरूंद रस्ते असलेल्या लक्ष्मीनगर भागातील नागरीकांना हक्काचे घर मिळणार आहे, असे माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे यांनी सांगितले.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nबेघरांना अवघ्या ५० हजारांत हक्काचे घर उपलब्ध करुन देणारा प्रकल्प राहुरीत साकारणार. Reviewed by Ahmednagar Live24 on Saturday, November 25, 2017 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/28982", "date_download": "2018-09-24T06:54:41Z", "digest": "sha1:X4ECLBF5FOXEFMVJ7EA3IZDSNZ5BKZYR", "length": 3647, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मतदान : आमंत्रण लेखन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मतदान : आमंत्रण लेखन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर\nमतदान : आमंत्रण लेखन स्पर्धा - मायबोली गणेशोत्सव २०११ - मतदानाचा कालावधी १२ सप्टेंबर ते १६ सप्टेंबर\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispDistrictDetailsNewsFront.aspx?str=Y0jrTIXU9da2ApDtBSuA/A==", "date_download": "2018-09-24T06:06:45Z", "digest": "sha1:CAJE4QTRXIZBTFWXFOE6AM5GD7EKDFLQ", "length": 4979, "nlines": 6, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग महत्‍वाचा - विजया रहाटकर गुरुवार, १२ जुलै, २०१८", "raw_content": "अहमदनगर : पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. ही कौतुकास्‍पद बाब आहे. पंचायतराज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग महत्‍वाचा असल्‍याचे प्रतिपादन राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा विजया रहाटकर यांनी आज येथे केले.\nपंचायत समिती सभागृहात राज्‍य महिला आयोग व महिला राजसत्‍ता आंदोलन यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधीसाठी आयोजित करण्‍यात आलेल्‍या कारभारणी प्रशिक्षण अभियानाचे उद्घाटन राज्‍य महिला आयोगाच्‍या अध्‍यक्षा श्रीमती रहाटकर यांच्‍या हस्‍ते झाले. त्‍यावेळी त्‍या बोलत होत्‍या. यावेळी सभापती रामदाम भोर, गटविकास अधिकारी अलका शिरसाठ, महिला राजसत्‍ता आंदोलनाचे प्रमुख दत्‍ता उरमुडे आदी उपस्थित होते.\nश्रीमती रहाटकर म्‍हणाल्‍या, पंचायत राज व्‍यवस्‍थेत महिलांचा सहभाग वाढतो आहे. ही कौतुकास्‍पद बाब आहे. पंचायतस्‍तरावरील महिला लोकप्रतिनिधींची गरज लक्षात घेऊन ग्रामीण स्‍तरावरील महिला लोकप्रतिनिधींना राज्‍य महिला आयोगाच्‍या ��ार्याची ओळख करुन देणे. महिलांसाठी असलेल्‍या कायद्याची आणि सरकारी आदेशाबद्दलची माहिती देणे, ग्रामपंचायत अर्थसंकल्‍प, शासन आदेश, ग्रामपंचायत योजना, पंचायत यंत्रणा, नव कल्‍पना आणि पंचायती राजमधील प्रयोग समजून घेणे या उद्देशाने कारभारणी प्रशिक्षण अभियान राज्‍यातील सर्व जिल्‍ह्यात राबविण्‍यात येत असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.\nमहिला कुटुंबाचा कणा असतात. त्‍या कुटुंब सक्षमपणे चालवितात त्‍याचप्रमाणे अनेक गावातील महिला सरपंच सक्षमपणे गाव चालवितात. ही अभिमानाची बाब आहे. राज्‍यातील 14 हजार महिला सरपंचांनाही येणाऱ्या कालावधीत प्रशिक्षण देण्‍यात येणार असल्‍याचे सांगताना महिलांना अडचण असेल तिथे महिला सरपंचांची भूमिका महत्‍वाची आहे. त्‍यासाठी प्रशिक्षण निश्चितच उपयुक्‍त ठरेल, असा विश्‍वास श्रीमती रहाटकर यांनी व्‍यक्‍त केला. यावेळी महिला सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत महिला लोकप्रतिनिधी उपस्थित होते.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispTalukaMainNews.aspx?str=P0lcJFN3lD8=", "date_download": "2018-09-24T05:20:16Z", "digest": "sha1:JWBH6TIFZITDFM5UOOZE6U4QJJA273V5", "length": 4856, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "विधानपरिषद", "raw_content": "शुक्रवार, २० जुलै, २०१८\nस्वामीनाथन आयोगाने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा - सदाभाऊ खोत\nअंतिम आठवडा प्रस्ताव उत्तर नागपूर : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी व त्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या हेतूने स्वामीनाथन आयोग आणला. यामुळे धानाचे हमीभाव मिळणार असल्याने कोरडवाहू शेतकऱ्यांना दिलासा मिळाल्याचे कृषी राज्यमंत्री...\nशुक्रवार, २० जुलै, २०१८\nएस.टी. बस गाड्यांचे नुकसान केल्यास आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करणार - परिवहन मंत्री दिवाकर रावते\nनागपूर : आंदोलनादरम्यान एस.टी. बस गाड्यांचे नुकसान केल्यास नागरिक अथवा आंदोलकांकडून नुकसान भरपाई वसूल करण्यात येईल, असे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज विधानपरिषदेत निवेदन करताना सांगितले. श्री.रावते म्हणाले, अलिकडेच दूध दरवाढ आंदोलनामुळे एस.टी.च्या...\nशुक्रवार, २० जुलै, २०१८\nशासन सुधीर फडके, ग.दि.माडगुळकर, पु. ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार - विनोद तावडे\nव��धानपरिषद निवेदन : नागपूर : शासन संगीतकार सुधीर फडके, गीतकार ग. दि. माडगुळकर आणि सुप्रसिद्ध साहित्यिक पु.ल. देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करणार असल्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत निवेदन करताना सांगितले. या जन्मशताब्दी...\nशुक्रवार, २० जुलै, २०१८\nउत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव\nविधानपरिषदेत विधेयक एकमताने मंजूर नागपूर : जळगाव येथील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला अहिराणी भाषेतील कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचे नाव देण्याच्या महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयकाला विधानपरिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली....\nशुक्रवार, २० जुलै, २०१८\nवरिष्ठ सभागृहाच्या सदस्यांनी सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनागपूर : विधानपरिषद हे वरिष्ठांचे सभागृह असून या सभागृहातील सदस्यांनी वैयक्तिक टीका टिप्पणी टाळून सभागृहाच्या कामकाजाची उंची वाढवावी, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितले. सदस्य सुनील तटकरे व शरद रणपिसे यांनी सभागृहात मागील दोन दिवसांत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD-%E0%A4%89%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-24T06:24:49Z", "digest": "sha1:36DBTTHTZ67CLHDHL35NEUMQZJ26NZRQ", "length": 9333, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "निगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळा��ची आरती\nHome ताज्या बातम्या निगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील\nनिगडीतील स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातील\nपिंपरी-चिंचवड शहरात निगडीत देशातील सर्वांत उंच 107 मीटर उंचीचा राष्ट्रध्वज स्तंभ उभारणीचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळात झाला आहे. त्यांनीच या कामाची वर्कऑर्डर दिली आहे. शहरातील नागरिकांसाठी राष्ट्र चेतना जागविणारी आणि अभिमानाची बाब असल्याने सत्ताधारी भाजपने ते काम पूर्ण केले. मात्र, या कामासंदर्भात अनेक त्रुटी राहिल्याने राष्ट्रध्वज फाटत आहे. परिणामी, ध्वज काढून ठेवला आहे. त्या कामाची आणि कराराची चौकशी करून संबंधितावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिला आहे.\nवार्‍यामुळे राष्ट्रध्वज फाटत असल्याने केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे रोजी या स्तंभावर ध्वजारोहण कार्यक्रम घेण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. स्तंभावर ध्वज नसल्याने आणि केवळ 3 दिवस ध्वजरोहण होणार असल्याने शहरभरातून पालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपवर टीका होऊ लागली आहे. सदर कामाची चौकशी करून कारवाई केली जाईल, असे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्पष्ट केले.\nपक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळात या ध्वज स्तंभाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली गेली. त्याच्या काळातच वर्कऑर्डरही दिली गेली. या सुमारे साडेतीन कोटी खर्चाच्या कामांसाठी सल्लागार न नेमण्याची चुक राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. देशभरातील उंच ध्वजस्तंभाचा अभ्यास करून निगडीत स्तंभ उभारला असता तर, अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.\nध्वजस्तंभ उभारणीप्रकरणातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून अक्षम्य चुक झाली आहे. हा नागरिकांच्या राष्ट्रप्रेमाशी खेळण्याचा प्रकार आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. असे असतानाही राष्ट्रवादी काँग्रेस व विरोधक भाजपच्या नावाने शिमगा करीत बिनबुडाचे आरोप करीत असल्याबद्दल त्यांनी आश्‍चर्य व्यक्त केले. आम्हाला त्यांनी राष्ट्रभक्तीचे धडे देऊ नयेत, असेही पवार म्हणाले.\nपिंपरी-चिंचवड शहरात स्वाईन फ्लूचे तीन रुग्ण आढळले\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n���प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/shivsena-will-give-challenge-modi-gujarat/amp/", "date_download": "2018-09-24T06:34:33Z", "digest": "sha1:HBGNTPGUTNWBZIUPWDKTASDYTGC7SNWD", "length": 7202, "nlines": 35, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shivsena will give challenge to modi in Gujarat | शिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय | Lokmat.com", "raw_content": "\nशिवसेना गुजरातमध्ये मोदींना देणार चॅलेंज, निवडणूक लढवण्याचा घेतला निर्णय\nगुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे.\nमुंबई - केंद्रात आणि राज्यातील सत्तेत बरोबरीचा वाटा न मिळाल्याने भाजपाची कोंडी करण्याची एकही संधी न सोडणा-या शिवसेनेने गुजरातमध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गुजरातमध्ये आता भाजपासमोर काँग्रेसच्या बरोबरीने शिवसेनेचे आव्हान उभे ठाकणार आहे. गुजरातमध्ये गेल्या वीस वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. त्यामुळे भाजपाला इथे प्रस्थापित सरकारविरोधात असणा-या लाटेचा सामना करावा लागत आहे. यंदा गुजरातमध्ये काँग्रेसने ब-यापैकी हवा निर्माण केली. राहुल गांधींच्या सभांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सर्व प्रतिकुल परिस्थितीत आता शिवसेनेच्या रुपाने तिसरे आव्हान उभे ठाकले आहे.\nआरक्षण हा सुद्धा गुजरातमध्ये महत्वाचा मुद्दा असून पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलने उघडपणे भाजपाविरोधात भूमिका घेतली आहे. हार्दिकचे शिवसेना आणि काँग्रेस दोघांबरोबर चांगले संबंध आहेत. त्यामुळे भाजपाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. शिवसेना गुजरातमध्ये तीस ते चाळीस जागांवर उमेदवार उभे करणार आहे. गुजरातच्या सूरज आणि राजकोटमध्ये मराठी भाषिकांची संख्या मोठी आहे. या पट्टयात शिवसेना आपले उमेदवार उभे करेल असे शिवसेनेतील सूत्रांनी सांगितले.\nगुजरातचा कौल नेहमीच हिंदुत्ववादी विचारधारेच्या बाजूने राहिला आहे. अशा परिस्थितीत शिवसेनेच्या उमेदवार��ंमुळे हिंदुत्ववादी मतांमध्ये फाटाफूट होऊ शकते. ज्याचा फटका भाजपाला बसेल. यंदा गुजरातमध्ये अटी-तटीचा सामना होण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत थोडयाशा फरकाने जागा गमावणे भाजपाला परवडणारे नाही. दोनवर्षांनी होणा-या लोकसभा निवडणुकीआधी गुजरातच्या निवडणुकीकडे सेमीफायनल म्हणून पाहिले जात आहे. त्यामुळे गुजरातची निवडणूक गमावणे भाजपाला परवडणार नाही.\nशिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांच्याकडे गुजरातची जबाबदारी देण्यात आली असून, रणनिती ठरवण्यासाठी ते अहमदाबादमध्ये दाखल झाले आहेत. कालपर्यंत शिवसेनेचे नेते गुजरातमध्ये आम्ही मोदींना अपशकुन करणार नाही असे म्हणत होते. पण अचानक शिवसेनेच्या भूमिकेत बदल झाला असून शिवसेनेने गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.\nआंध्र प्रदेशमध्ये आजी-माजी आमदारांची गोळ्या झाडून हत्या, राज्यात खळबळ\nRafale Deal : संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी व्हावी - अखिलेश यादव\nपंतप्रधान मोदींकडून आयुष्यमान भारत योजनेचा शुभारंभ\nभाजपा खासदारानं कापला संसदेची प्रतिकृती असलेला केक\nRafale Deal: 'राहुल गांधींनी मोदींविरोधात पाकिस्तानसोबत महाआघाडी केलीय का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://nirbhidsatta.com/pollsarchive/", "date_download": "2018-09-24T05:56:12Z", "digest": "sha1:SKI5J4NMWO32LZMOAK37WOLHVJ7LEEYA", "length": 3236, "nlines": 62, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "Pollsarchive | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लाव���ार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/60833", "date_download": "2018-09-24T06:12:37Z", "digest": "sha1:DR6DXUBAHBEIUSHC77F7JY2Y3MF4YVCJ", "length": 21044, "nlines": 159, "source_domain": "www.maayboli.com", "title": "पाश्शेहजाराच्या गोष्टी २. नोट | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /पाश्शेहजाराच्या गोष्टी २. नोट\nपाश्शेहजाराच्या गोष्टी २. नोट\nतशी थंडी अजून जोरदार पडत नसली तरी नोव्हेबरमध्ये सकाळी सहाची वेळ म्हणजे थंडीची वेळ. नाशिककडं जाणा-या एसटी बसमधले प्रवासी खिडक्या बंद करून बसले होते आणि बरेचसे झोपेत होते.\nसोमवार सकाळची बस म्हणजे दोन दिवस पुण्यात येऊन परत जाणारे कॉलेजचे विद्यार्थी, काही बँकवाले आणि कंपनीत काम करणारे काही नोकरदार लोक, काही सरकारी कर्मचारी. त्यांच्या बसायच्या जागाही ठरलेल्या.\nबसचे चालक-वाहक ठरलेले त्यामुळे तसे सगळे चेह-याने एकमेकांना ओळखतात, काही नावानिशीही ओळखतात हे “ते आले बघा पाटील साहेब, चल आता” असं वाहक चालकाला म्हणाला त्यावरून लक्षात आलं.\nपाटलांच्या मागोमाग एक म्हातारी चढली. ती चढताना पाटलांनी तिची पिशवी हातात घेतली होती, म्हणून आधी कंडक्टरला वाटलं की पाटलांची आई-मावशी-चुलती कोणीतरी असलं ती.\nपण तसं काही नव्हतं. जागेवर बसायच्या आधीच म्हातारी कडोसरीचे पैसे काढत म्हणाली, “नाशकाला जाती ना रं बाबा ही यष्टी आर्दं तिकिटं दे मला.”\n“आज्जे, जरा दमानं घे. बस तिकडं जागेवर. आलोच मी पैसे घ्यायला,” कंडक्टर जरा त्रासलेल्या आवाजात म्हणाला.\nशिवाजीनगर स्थानकातून बस बाहेर पडली. चालक-वाहकाच्या गप्पा रंगात आल्या होत्या. नाशिक फाट्यावर आणखी एक दोन प्रवासी चढले. बस पुढं निघाली. मग कंडक्टर तिकिटं द्यायला आला. बहुतेक प्रवाशांनी तिकिटाचे नेमके पैसे आणले होते, त्यामुळे कंडक्टर खुषीत होता.\nआज्जीबाईने एक नोट पुढं केली. कंडक्टरने घेतली आणि तो चमकला.\n“म्हातारे, पाश्शेची नोट चालत न्हाय आता. दुसरे पैसे काढ.” कंडक्टर शांतपणे म्हणाला.\nम्हातारी घाबरली. “चांगली नवीकोरी नोट हाये की बाबा. येकबी डाग न्हाय. न चालाया काय झालं” ती अवसान आणत म्हणाली. सुरकुत्यांनी वीणलेल्या तिच्या चेह-यात दोन आठ्यांची भर पडली.\n“कालपरवा टीवी बघितला न्हाय का मोदी साहेबांनी सांगितलं की ही पाश्शेची नोट चालणार नाही आता म्हणून. सारखं सांगतायत की समदे लोकं.” कंडक्टरने तिला समजावून सांगितलं.\n“अरं द्येवा, आता काय करू मी बुडलं की माजं पैसं आता,” आजीबाईने जोरदार हंबरडा फोडला. म्हातारीच्या आवाजाने एसटीतले सगळे टक्क जागे झाले.\n“आजीबाई, बुडले नाही पैसै. बँकेत नायतर पोस्टात जावा, बदलून मिळेल. आधार कार्ड आहे ना, ते घेऊन जावा सोबत, समदे मिळतील पन्नासच्या न्हायतर वीसच्या नोटांमध्ये. लगेच मिळणार, काळजी नको.” एका प्रवाशाने आजीला धीर दिला. मग काही लोक आपापसात एटीएमच्या रांगांबद्दल तक्रारवजा सुरांत बोलायला लागले. तर आणखी काही लोक त्यांना देशप्रेमाचं महत्त्व पटवून द्यायला लागले. ‘सरकारच्या धोरणांना विरोध म्हणजे देशद्रोह नाही’ असा एक सौम्य आवाज त्या गजबजाटात बहुधा कुणाच्याही कानी पडला नाही.\nआजीच्या आजूबाजूचे प्रवासी मात्र तिला धीर देण्याचा प्रयत्नात मग्न होते. “खातं आहे का बँकेत तिकडं भरून टाका म्हणजे फार रांगेत उभारायची पण कटकट नाही. पैशे कुटं जात नाहीत तुमचे. या पाश्शेऐवजी शंभर-पन्नास-वीसच्या नोटा वापरायच्या आता काही दिवस.” आणखी एकाने सल्ला दिला.\nम्हातारी सावरली. “असं म्हनतायसा बुडणार न्हाय ना पैशे बुडणार न्हाय ना पैशे बदलून देताना कट न्हाय ना द्यावा लागणार बदलून देताना कट न्हाय ना द्यावा लागणार झ्याक हाये की मंग. पर इतका कुटाना कशापायी करतोय म्हनायचा तो मोदीबाबा झ्याक हाये की मंग. पर इतका कुटाना कशापायी करतोय म्हनायचा तो मोदीबाबा” म्हातारीच्या या प्रश्नावर सहप्रवासी हसले. मग दोन-तीन लोकांनी म्हातारीला समजावून सांगायचा प्रयत्न केला. महागाई, भ्रष्टाचार, पाकिस्तान हे तीन शब्द म्हातारीला ओळखू आले. मग म्हातारीने लोकांचं बोलणं समजल्यागत मान डोलवली. पण बरेच शब्द म्हातारीच्या डोक्यावरून गेले. ‘पैसा काळा कुटं असतुया व्हयं’ या म्हातारीच्या उस्फूर्त प्रतिक्रियेवर लोक पुन्हा हसले. सगळे हसताहेत हे पाहून म्हातारीही हसायला लागली. ‘मोदीबाबाचं भलं होवो’ असा तिने तोंड भरून आशीर्वादही दिला.\n“कुणी तुम्हाला पाश्शेहजारच्या नोटा द्यायला लागलं तर घेऊ नका बरं आज्जी,” एका कॉलेजकुमाराने प्रेमळ सल्ला दिला.\nम्हातारी मनापासून हसली. “अरं लेकरा, मला कोण द्यायला बसलंय पैशे काडून घ्यायला बगतेत समदे. मालक मेले माजे तवापासून सरकार मला पैशे देती दर म्हैन्याचे म्हैन्याला. समद्यांची म��ज्या पेन्शनीवर नजर असतीय. देवाला जायचं म्हणून हेच लपवून ठेवलेले. हरवायला नकोत म्हणून परवाच नातवानं एक नोट करून आणली बाबा पाश्शेची. त्यो न्हाय का फटफटीवर आलता मला सोडाया, तो नातू. घे रे मास्तरा, दे तिकिट.” म्हातारी मूळ पदावर आली.\nकंडक्टर म्हणाला, “घ्या. सगळं रामायण झाल्यावर म्हातारी विचारतेय रामाची सीता कोण ते.” प्रवासी हसले.\n“म्हातारे, ही नोट घरी घेऊन जायची. त्या साहेबांनी सांगितली तशी पोस्टात न्हायतर बँकेत जाऊन बदलून घ्यायची. आता ती नोट आत ठेव अन् दुस-या नोटा काढ. कार्ड हाये ना शंभर न चाळीस रूपये दे.” कंडक्टर म्हणाला.\n“दुसरी नोट न्हाय रे लेकरा. येवढीच हाये.” म्हातारी काकुळतीने म्हणाली.\nकाय बोलावं ते कंडक्टरला सुचेना. आजूबाजूचे प्रवासीही चपापले.\n“आजी, असं करू नका. मास्तरला सरकारचा हुकूम आहे. न्हाय घेता येत तेस्नी पाश्शेची नोट. शोधा जरा, सापडंल एखादी शंभराची नोट,” एका प्रवाशाने समजावलं.\nम्हातारीकडं खरंच दुसरी नोट नव्हती. म्हातारी रडकुंडीला आली. प्रवासीही भांबावले. एकटी म्हातारी, तिच्यासोबत कुणी नाही. तिला न धड अक्षरओळख. ना पोराचा फोन नंबर तिला माहिती. काय करायचं आता कुणाला काही सुचेना. सगळे गोंधळले.\nतोवर चालकालाही या गोंधळाचा अंदाज आला. त्याने रस्त्याच्या कडेला गाडी थांबवली आणि तोही चर्चेत सामील झाला.\n“लेट हर गेट डाऊन. आय वील बी लेट फ़ॉर ....” म्हणणा-या एका भपकेबाज युवकाकडे सगळ्यांनीच वळून रागाने पाहिलं. तो गप्प बसला.\n“घ्या हो कंडक्टर तुम्ही ही नोट. तीस डिसेंबरपर्यंत आहे की वेळ. भरून टाका बँकेत. हाय काय आन नाय काय,” एकाने सल्ला दिला.\n“तसं नाही करता येत मला, साहेब. ड्यूटी संपली की पैसे जमा करावे लागतात. तिकडं कॅशियर घेणार नाही पाश्शेची नोट. तुम्हीच कुणीतरी घ्या ती नोट आन द्या म्हातारीला शंभराच्या नोटा.” कंडक्टरने आपलं संकट दुस-यांवर ढकललं.\nसगळ्यांच्या नजरा पाटील आणि जोशींकडं वळल्या. दोघंही ‘स्टेट बँक’वाले.\nशेजारी-पाजारी, नातलग, ओळखीचे लोक, बायकोच्या ऑफिसमधले सहकारी, पोरांच्या मित्रांचे पालक, बहिणीच्या सासरचे लोक ... या सगळ्यांच्या ‘पाहिजे तितक्या नोटा बदलून मिळण्याच्या’ अपेक्षांचं ओझं घेऊन ते मागचे पाच दिवस जगत होते. तीस डिसेंबर फार दूर होतं अजून.\nपाटील जोशींच्या कानात काहीतरी कुजबुजले. जोशींनी मुकाट्याने मान हलवली.\nतेवढ्यात “आ��ण सगळे थोडीथोडी वर्गणी काढू. आजींना तिकिट काढून देऊ. चालेल का” असं म्हणत एका कॉलेज युवतीने वीसची नोट काढली. प्रश्न वीस-पन्नासचा नव्हता, नोटांचा होता. म्हणून तातडीने बरेच प्रवासी परत झोपी गेले. तरी बघताबघता काही नोटा जमा झाल्या. ‘आजींना उतरवा’ असं म्हणणा-यानेही वीस रूपये दिले. बक्कळ साडेचारशे रूपये जमा झाले.\n“आजी हे घ्या तिकिट आणि हे बाकीचे पैसे ठेवा वरच्या खर्चाला. ते पाश्शे ठेवून द्या आता.” पाटील म्हणाले.\n“देवा, नारायणा, तुजी किरपा रं समदी. या समद्यांना सुखी ठेव रं बाबा,” आजींनी डोळे मिटून हात जोडले.\nप्रवास पुढं सुरू झाला.\n“आजी, त्या पाश्शेच्या नोटेचं आता काय करायचं” उजळणीसाठी एकानं विचारलं.\n“परत येयाला लागतीलच की पैशे. तवा त्या मास्तरला दीन नोट, न्हायतर मोडून घीन नाशकात. माजा पैसा काय काळा नव्हं, मी काय मोदीबाबाला ही नोट देणार नाय.” आजीबाई विजयी स्वरांत, ठामपणे म्हणाल्या.\nसहप्रवासी एकमेकांची नजर चुकवत आणि हसू लपवत फेसबुक- व्हॉट्सऍपवर किस्सा सांगायला मोबाईलकडं वळले.\nसंघाच्या गोष्टी म्हणून एक\nसंघाच्या गोष्टी म्हणून एक लेखमाला होती तिची आठवण झाली\nमस्त लिहिलयं, मजा आली. पण\nमस्त लिहिलयं, मजा आली.\nपण भाषा नाशिकची वाटत नाही.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/former-Indian-hockey-team-captain-sardar-singh-announce-retirement-from-international-hockey/", "date_download": "2018-09-24T05:47:16Z", "digest": "sha1:DOVMQB4J2UR3LN5R2WH4ON7V7NIT5CEP", "length": 5881, "nlines": 37, "source_domain": "pudhari.news", "title": " यो-यो टेस्टमध्ये विराटला मागे टाकणाऱ्या सरदार सिंगने का घेतली निवृत्ती? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › यो-यो टेस्टमध्ये विराटला मागे टाकणाऱ्या सरदार सिंगने का घेतली निवृत्ती\nयो-यो टेस्टमध्ये विराटला मागे टाकणाऱ्या सरदार सिंगने का घेतली निवृत्ती\nनवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन\nगेल्याच महिन्यात झालेल्या यो-यो फिटनेस चाचणीत भारतातील सर्वात फिट समजल्या जाणाऱ्या विराटला मागे टाकणारा हॉकीपटू सरदार सिंगने आज निवृत्तीची घोषणा केली. फिटनेसच्या बाबतीत अव्वल असलेल्या सरदार सिंगने अवघ्या ३२ व्या वर्षी हॉकीला अलविदा केले.\nभारताला इंडोन���शियात नुकत्याच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताला कास्य पदकावर समाधान मानावे लागले होते. त्यानंतर भारतीय संघातला अनुभवी खेळाडू आणि माजी कर्णधार सरदार सिंगने अचानक निवृत्तीची घेषणा केली. सरदार सिंगने काही दिवसांपूर्वीच २०२० ला टोकियोमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये खेळण्यास उत्सुक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याने अचानक घेतलेल्या निवृत्तीच्या निर्णयाने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.\nआशियाई चँम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघात त्याची निवड न केल्याने त्याने असे पाऊल उचलले असण्याची शक्तता वर्तवली जात होती. पण, याबाबत खुलासा करत सरदार सिंगने आशियाई स्पर्धेतील सेमीफायनलमध्ये पराभव स्विकारावा लागल्यावर निवृत्ती घेण्याचा विचार मनात आल्याचे सांगितले. यानंतर संघसहकाऱ्यांशी आणि कुटुंबियांशी चर्चा केल्यावर निवृत्तीची घोषणा केली. आता तरूण खेळाडूंना संधी द्यायला हवी असेही तो म्हणाला.\nराजीव गांधी खेलरत्न पुरस्कार विजेत्या या माजी कर्णाधाराला त्याच्या निवृत्तीनंतरच्या भविष्याविषयी विचारले असता त्याने आपण युरोपिय संघांना प्रशिक्षण देण्याचा विचार करत असल्याचे सांगितले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Solapur-student-scholarships/", "date_download": "2018-09-24T05:29:31Z", "digest": "sha1:2PMJRE5HOB5QKZXASDZ2IMK5QC4W4JMZ", "length": 8071, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › पितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती\nपितृछत्र हरपलेल्या विद्यार्थिनीस बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती\nपित्याचे छत्र हरपलेल्या, आर्थिक परिस्थिती नसलेल्या एका गरीब मुलीच्य��� शिक्षणासाठी बारा हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्याचा उपक्रम वीरशैव व्हिजनच्यावतीने घेण्यात आला. सोलापुरातील समाजसेवक पियुष शहा यांनी यासाठी बारा हजार रुपयांचे दातृत्व विद्यार्थिनीस दिल्याने या मुलीचा शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. पित्याचे निधन झाल्याने कुटुंबावर संकट कोसळलेलं, आई घर चालवण्याइतपत आर्थिक उत्पन्न मिळवते, शिक्षणाचा खर्च कसा करणार, अशा बिकट परिस्थितीत नाउमेद न होता शिवानी शिकत राहिली. अभियांत्रिकीचा डिप्लोमा पूर्ण केला. गुणवत्तेच्या जोरावर तिला नामांकित अशा वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. मात्र मोठ्या रकमेच्या फीचे नवे संकट तिच्यासमोर उभे राहिले. सिंडीकेट बँकेचे शैक्षणिक कर्ज घेऊन तिने ते संकट सोडवले. फी भरली, कॉलेज सुरू झाले.\nवर्षभर लागणार्‍या शैक्षणिक साहित्यासाठी पैशाची चणचण भासू लागली. मग तिने वीरशैव व्हिजनशी संपर्क साधला. व्हिजनने सामाजिक कार्यकर्ते पियुष शहा यांच्यासमोर शिवानीची व्यथा मांडली. त्यांनी लागलीच मदत करण्याची तयारी दर्शविली. पियुष शहा यांच्या हस्ते, सिद्धेेश्‍वर वुमेन्स पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे प्राचार्य गजानन धरणे यांच्या अध्यक्षतेखाली व उद्योजक शशिकांत (कांतू) पाटील, राजशेखर शेट्टी , भालचंद्र पाटील, जनता बँकेचे संचालक महेश अंदेली, व्हिजनचे संस्थापक राजशेखर बुरकुले यांच्या उपस्थितीत झालेल्या समारंभात शिवानी धबडे हिला रोख 12000 रुपयांची शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.\nयावेळी प्राचार्य धरणे यांची सोलापूर जनता सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा कांतू पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकातून बुरकुले यांनी व्हिजनच्या कार्याची माहिती दिली. सूत्रसंचलन अमृता नकाते हिने, तर आभार प्रदर्शन विजय बिराजदार यांनी केले. याप्रसंगी सुनील शरणार्थी, सिध्दाराम कोनापुरे, राजू तुगावकर, आनंद दुलंगे, चिदानंद मुस्तारे, शिवानंद सावळगी, महेश विभुते, संजय साखरे, Aअरुण पाटील, आप्पासाहेब पसारगे, मेघराज स्वामी, सिद्धू बिराजदार, अमित कलशेट्टी आदी उपस्थित होते.\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचेच नाव\nदूध उत्पादक संघांची चौकशी करून कारवाई करू : ना. जानकर\nयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार\nआज विजापूर जिल्हा बंदचे विविध संघटनांचे आवाहन\nसंजय तेली नवे निवासी उपजिल्हाधिकारी\nतर कारखानदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा : खा. शेट्टी\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/227", "date_download": "2018-09-24T05:39:40Z", "digest": "sha1:5HUOZYQTLIZBEAF55WUKTTSXYRISXF65", "length": 5261, "nlines": 67, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कविंची माहीती हवी आहे. | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकविंची माहीती हवी आहे.\nड्यॊ-पॊल सार्त्र,टी.एस.इलियट,कोलरीज,वर्डस्वर्थ,शेले,रॊबर्ट,बाऊनिंग,सिमान दि बोन्हा, यांच्या बद्दल माहिती हवी आहे.या कविंचा मराठी कवितेवर काय परिणाम झाला या अनुषंगाने.या बद्दलचा माहितीचा दुवा (मराठीत माहिती )किंवा कुणा अभ्यासकाला याबद्दल माहिती आहे का\nसार्त्र : कवी नाहीत\nमाझ्या माहितीप्रमाणे जां-पॉल सार्त्र हे कवी नसून फ्रेंच लेखक आणि तत्वज्ञ होते. एक्झिस्टेंशिअलिज्म (अस्तित्ववाद) ह्या तत्वज्ञानाचे ते पुरस्कर्ते होते.\nत्याचप्रमाणे सिमोन दि बूझ्वा ह्या ही कवयित्री नव्हत्या.\nआभारी .पण बाकी च्या लेखकांबद्दल काय.\nप्रा.डॉ.दिलीप बिरुटे [27 Apr 2007 रोजी 18:12 वा.]\nमला आपण दिलेली माहीती आवडली आहेच. बाकी लेखकाची माहीती दिल्यास अधिक आनंद होइल .अट फक्त एकच.ती माहीती मराठीतुन असावी.\nबाकीच्यांमध्ये कोलरिज वगळता बाकीचे कवी होतधीवढेच माहीत आहे, (कोलरिज यांच्याबद्दल काही माहिती नाही). पण आपला मुख्य प्रश्न अवघड अहे. यांचा मराठी कवींवर काय प्रभाव होता हा संशोधनाचा विषय असावा.\nमूळ लेखातील व प्रतिसादातील खालील शब्दांचे अर्थ न समजल्यामुळे या चर्चेत भाग घेणे अतिशय अवघड जात आहे.\nकवयित्री असा बदल केला आहे. दुरुस्तीबद्दल धन्यवाद.\nया दोन्ही शब्दांबाबत माझा घोळ आहे.\nकवयित्री हा शब्दही अनेकदा वापरलेला दिसतो.\nकवयित्री बरोबर आहे. धन्यवाद, प्रियाली.\nकवयित्री हाच योग्य मराठी (तत्सम) शब्द आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Solapur/deepak-salunkhe-patil-elected-as-a-NCP-Solapur-District-President/", "date_download": "2018-09-24T05:22:05Z", "digest": "sha1:7WZ25E2537RHXOFZCEDIMC2BDV3L2VPM", "length": 5788, "nlines": 33, "source_domain": "pudhari.news", "title": " राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी दीपक साळुंखे-पाटील\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. आज मुंबईत राष्ट्रवादीच्या 24 जिल्हाध्यक्षांची नावे पक्षातर्फे घोषित करण्यात आली. यामध्ये सोलापूर च्या जिल्हाध्यक्ष पदी दीपक साळुंखे पाटील यांच्याही नावाची घोषणा करण्यात आली आहे.\nगेल्या महिन्यात पक्षातर्फे नूतन जिल्हाध्यक्ष निवडीची प्रक्रिया पार पडली होती. त्यावेळी सोलापूर जिल्ह्यातून या पदासाठी केवळ दीपक साळुंखे-पाटील यांच्याच नावाची सर्व संमतीने शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे साळुंखे-पाटील यांची निवड जाहीर होणे केवळ औपचारिकता राहिली होती. आज मुंबईत पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी राज्यातील 24 जिल्हाध्यक्ष यांची नावे जाहीर केली. यामध्ये दीपक साळुंखे पाटील यांची सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी निवड जाहीर करण्यात आली आहे.\nदीपक साळुंखे-पाटील हे मागील ४ वर्षांपासून पक्षाचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. अतिशय कठीण काळात साळुंखे पाटील यांनी पद सांभाळताना पक्षातील गटबाजी, कार्यकर्त्यांमध्ये आलेले नैराश्य बाजूला सारून पक्षाला उभारी देण्याचे काम केले आहे. त्यामुळे दीपक साळुंखे यांना सर्वांनी पुन्हा एकदा पसंती दिली आहे. येत्या काळात लोकसभा, विधानसभा निवडणूका होत आहेत. या निवडणुकीत पक्षाचा बालेकिल्ला शाबूत राखण्याबरोबरच सर्व नेत्यांशी सलोखा राखून पक्ष पुढे न्यावा लागणार आहे. पार्श्वभूमीवर साळुंखे- पाटील यांच्यासाठी अध्यक्षपदाची दुसरी इनिंग अतिशय आव्हानात्मक असणार आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषे���ार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE/news/", "date_download": "2018-09-24T05:28:21Z", "digest": "sha1:NUKH74KGOOI3KFSRVPVST3FSE4J7ZCBK", "length": 11528, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आसाराम- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील ग��ेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nजोधपूर कारागृहात भवरीदेवी हत्याकांडातील आरोपीने साजरा केला वाढदिवस\nजोधपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या भवरीदेवी हत्याकांडाती आरोपीने वाढदिवस साजरा केल्याचा फोटो व्हायरल झालाय.\nप्लास्टिक वेचणाऱ्याचा मुलगा झाला डॉक्टर, मोदींचेही जिंकले मन\nसाधूच्या वेशातील ढोंग्यांना भर चौकात फाशीची शिक्षा द्या - रामदेव बाबा\nबेधडक : आसारामला जन्मठेप\nकैदी नं.130, आसारामची नवी ओळख\n'ही' महिला पुरवायची आसारामला मुली\n...आणि आसाराम ढसाढसा रडला\nआसाराम 10 हजार कोटींचा मालक काय होणार आता या संपत्तीचं\nआसाराम बापूला जन्मठेपेची शिक्षा\nआसाराम प्रकरण : 4 वर्ष घाबरत काढली पण आता दिलासा मिळाला - पीडितेचे वडील\nकोण आहे आसाराम बापू\nना जेलचं जेवण, ना कैद्याचे कपडे ; सलमानची रात्र तुरूंगातच \nमहाराष्ट्र Feb 12, 2018\nगारपिटीमुळं उभी पिकं झोपली, राज्यभरात 5 जणांचा मृत्यू\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच के��ा खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1148/Support-and-Helpline", "date_download": "2018-09-24T06:00:20Z", "digest": "sha1:W4KPGZOQGNUZIZBN2OKO6CKDHHTZ2H2F", "length": 8556, "nlines": 138, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "सहाय्य आणि हेल्पलाईन-333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nगर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी)टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३४४७५\nराजीव गांधी जीवनदाई आरोग्य योजना टोल फ्री दूरध्वनी क्र. - १८००२३३२२०० and १५५३८८\nजननी शिशु सुरक्षा कार्यक्रम – मोफत संदर्भ सेवा वाहतूक, टोल फ्री दूरध्वनी क्र.१०२ (मुंबई वगळता सर्व ठिकाणी कार्यान्वित)\nआरोग्य सल्ला संपर्क केंद्र दूरध्वनी क्र. -१०४\nएकात्मिक रोग सर्वेक्षण प्रकल्प टोल फ्री दूरध��वनी क्र.१०७५\nब्लड ऑन कॉल टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०४\nअकस्मात वैद्यकीय सेवा टोल फ्री दूरध्वनी क्र. – १०८\nएकूण दर्शक: ५०११८२९ आजचे दर्शक: १४२५\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-mahadev-jankar-says-milk-bers-will-open-state-maharashtra-9836", "date_download": "2018-09-24T06:57:03Z", "digest": "sha1:YDO27FUEUO5WFV6DHYT7K3E5UGU2LJAX", "length": 20001, "nlines": 151, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, Mahadev jankar says milk bers will open in state, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसरकार सुरू करणार ‘मिल्कबार' योजना : महादेव जानकर\nसरकार सुरू करणार ‘मिल्कबार' योजना : महादेव जानकर\nशनिवार, 30 जून 2018\nनगर ः राज्यात साठ टक्के दूध असंघटित आहे. मुक्त धोरणामुळे सरकारचे खासगी दूध संघावर कंट्रोल नाही. त्यामुळेच राज्यात दूध धंद्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच ‘ब्रँड'' करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, खासगी संघावाल्यांना ते मान्य नाही. त्यामुळे दुधाबाबत राज्य सरकार कायदा करणार आहे. याशिवाय दूध विक्रीला चालना मिळण्यासाठी राज्यभर ‘मिल्कबार'' उपक्रम सुरू करण्याची संकल्पना आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.\nनगर ः राज्यात साठ टक्के दूध असंघटित आहे. मुक्त धोरणामुळे सरकारचे खासगी दूध संघावर कंट्रोल नाही. त्यामुळेच राज्यात दूध धंद्याचा बट्ट्याबोळ झाला आहे. त्यामुळे राज्यात एकच ‘ब्रँड'' करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, खासगी संघावाल्यांना ते मान्य नाही. त्यामुळे दुधाबाबत राज्य सरकार कायदा करणार आहे. याशिवाय दूध विक्रीला चालना मिळण्यासाठी राज्यभर ‘मिल्कबार'' उपक्रम सुरू करण्याची संकल्पना आहे, असे राज्याचे पशुसंवर्धन, मत्स्य व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी सांगितले.\nशालेय पोषण आहार, आदिवासी विभाग, गरोदर माता, आरोग्य विभागासह सरकारी उपक्रमात दुधाचा वापर करण्यासाठी सरकार प्लॅन करत आहे, असे दूध धंद्यात चुकीचे लोक घुसल्यामुळे लोकांचा दुधावर विश्‍वास राहिला नाही. त्यामुळे आता पुन्हा दुधाबाबत विश्‍वास निर्माण करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, असे जानकर यांनी सांगितले.\nमंत्री जानकर यांनी नगरला आले असता ‘ॲग्रोवन''शी संवाद साधला. ते म्हणाले, देशातील अनेक राज्यांत दुधाचे एकच ‘ब्रँड'' आहे. म्हणून त्यांच्याबाबत विश्‍वास आहे. महाराष्ट्रात हे का होत नाही राज्यात सध्या साठ टक्के दूध खासगी संस्थांच्या, ३९ टक्के दूध सहकारी संस्थांच्या तर केवळ एक टक्‍का दूध राज्य सरकारच्या ताब्यात आहे. राज्य सरकार म्हशीचे दूध ३६ रुपये आणि २७ रुपये गाईचे दूध विकत घेत असून, दर दिवसाला चार कोटी १० लाखांचा तोटा सहन करत आहे. खासगी संघवाले मात्र सोळा, सतरा रुपयांच्या पुढे जात नाहीत. मुक्त धोरणामुळे सरकारला त्यांच्यावर कंट्रोल करता येत नाही. बाहेर राज्यातील दूध संघांनी मागील सरकारने स्वतःचा ब्रँड वाढवण्यासाठी बोलावले. आता ते अडचणीचे ठरत आहे. राज्यात एकच ‘ब्रँड'' करण्याला खासगी दूधवाले तयार नाहीत. त्यांना सरकारची मदत पाहिजे, मात्र शासनाचे धोरण नको आहे. त्यामुळेच आता राज्य सरकार दुधाबाबत कायदा करत असून, पावसाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईल.\nराज्यात दुधाची मोठी लॉबी\nमहादेव जानकर म्हणाले, की राज्यात साखर कारखानदारीपेक्षा दुधाची लॉबी मोठी आहे. त्यांना अनेक बाबी मान्य नसतात. राज्यातील दूध उत्पादकांच्या हितासाठी सरकार बरेच बदल करत आहे.‘फिलिपाईन्स'' देशाला दुधाची पावडर देण्याचा विचार चालू आहे. सहकारी दूध संघावर कंट्रोल ठेवण्यासाठी मी पहिल्यांदाच ७९ अ नुसार नोटिसा काढल्या. भेसळ रोखण्यासाठी धाडसत्र सुरू केले आहे. दुग्ध, पशुसंवर्धन, मत्स्य, अन्न व भेसळ विभाग, पोलस विभागाची त्यासाठी मदत घेतली जात आहे. आठ दिवसांत मोठ्या ‘धेंडावर'' धाडी टाकल्या, त्यात ते सापडले. त्यामुळे दूध भेसळ करणारे घाबरले आहेत. पंधरा दिवसांत २०० धाडी टाकल्या आहेत. विशेष म्हणजे धाडीसाठी दुसऱ्या जिल्ह्यातील अधिकारी बोलावले जातात. शेतकऱ्यांनी दूध भेसळीबाबत जागृत राहावे.\nमागेल त्याला ‘कुक्कुटपालन, शेळीपालन'\nमहादेव जानकर म्हणाले, की राज्यात अहिल्यादेवी होळकर शेळी-मेंढीपालन महामंडळ आणि मस्त्य उद्योग महामंडळ हे दोनच महामंडळे नफ्यात आहेत. दर दिवसाला दीड कोटी मत्स्यबीज परराज्यातून विकत आणावे लागते. आता राज्यात मस्त्यबीज केंद्रे तालुका पातळीवर सुरू करणार असून, पुढ���ल वर्षी राज्याने दिवसाला पाच कोटी मस्त्यबीज विकावे अशी यंत्रणा आता उभी केली आहे. शेळीपालन, कुक्कुटपालन करता यावे, यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकांसह तरुणांना कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत सूचना दिल्या आहेत. कर्जाचे व्याज राज्य सरकार भरणार असल्याची योजना आणत आहे. यातून जवळपास पाच लाख तरुणांना रोजगार मिळेल.\nनगर दूध सरकार उपक्रम मत्स्य महादेव जानकर आरोग्य महाराष्ट्र तोटा साखर भेसळ शेळीपालन मेंढीपालन कर्ज व्याज रोजगार\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस ���ागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-state-government-will-distribute-milk-powder-students-mumbai-maharashtra", "date_download": "2018-09-24T06:47:23Z", "digest": "sha1:II6EMD7Y6OKQ4WROARKOAOQRPXQRJTWU", "length": 16649, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, state government will distribute milk powder to students, mumbai, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशालेय विद्यार्थ्यांना दूध पावडर देण्याचा निर्णय\nशालेय विद्यार्थ्यांना दूध पावडर देण्याचा निर्णय\nशनिवार, 25 ऑगस्ट 2018\nमुंबई : राज्यातील शाळांमधील इयत्ता पहिली ते आठवीमधील विद्यार्थ्यांना आता माध्यान्ह भोजनासोबत दूध पावडरचे एक पाकीट दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला २०० ग्रॅमचे दूध पावडरचे पाकीट एका महिन्यासाठी दिले जाणार आहे. तीन महिने हा प्रयोग करण्यात येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला तीन महिन्यांत ६०० ग्रॅम दूध पावडर मिळणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.\nमुंबई : राज्यातील शाळांमधील इयत्ता पहि���ी ते आठवीमधील विद्यार्थ्यांना आता माध्यान्ह भोजनासोबत दूध पावडरचे एक पाकीट दिले जाणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याला २०० ग्रॅमचे दूध पावडरचे पाकीट एका महिन्यासाठी दिले जाणार आहे. तीन महिने हा प्रयोग करण्यात येणार असल्याने प्रत्येक विद्यार्थ्याला तीन महिन्यांत ६०० ग्रॅम दूध पावडर मिळणार आहे. याबाबत शालेय शिक्षण विभागाने गुरुवारी शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे.\nराज्यात निर्माण झालेल्या दूधदराच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने अनुदानासोबत शासनाच्या विविध विभागांच्या योजनांच्या पोषण आहारात दुधाचा आणि दूध भुकटीचा समावेश केल्याची घोषणा केली होती. आंतरराष्ट्रीय बाजारात दूध पावडरच्या किमती कमी झाल्याने राज्यात मोठ्या प्रमाणात दूध पावडरचा साठा शिल्लक असल्याने सरकारने हा निर्णय घेतला होता. राज्यात सुमारे ३० हजार टन पावडर शिल्लक आहे.\nराज्य सरकारच्या शालेय शिक्षण विभाग, महिला आणि बालकल्याण विभाग, आदिवासी विभाग आदी विविध विभागांकडून पोषण आहार योजना राबविली जाते. या योजनांच्या माध्यमातून पोषण आहार म्हणून दूध अथवा दुधाची भुकटी वापरण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयानुसार दूध पावडर योजना पहिल्यांदा तीन महिन्यांसाठी राबवण्यात येणार असून, या दूध पावडरच्या वितरणासाठी शाळांना प्रत्येक महिन्यातील एक दिवस ठरवावा अशा सूचना या निर्णयानुसार देण्यात आल्या आहेत. याच दिवशी शाळेतील समितीच्या उपस्थितीत विद्यार्थ्यांना दूध पावडरच्या पाकिटांचे वितरण करण्यात येणार असून दूध पावडरपासून कशाप्रकारे दूध बनवायचे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे.\nया योजनेसाठी प्राथमिक शिक्षण संचालक राज्य समन्वयक म्हणून काम कऱणार आहेत. तर ही योजना लागू करण्यासाठी सरकारने राज्याच्या शिक्षण सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. नऊ सदस्यांच्या या समितीत वित्त विभाग, शिक्षण विभाग, नियोजन विभाग, उद्योग विभाग, पशु संवर्धन आणि दुग्ध विकास विभागातील वरिष्ठ सचिवांचा समावेश आहे. सुमारे साडेसात हजार टन पावडर योजनेसाठी वापरली जाणार आहे.\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्��ी- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृ���ी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pailateer/london-news-pailteer-london-marathi-sahitya-sammelan-hanmant-gaikwad-50756", "date_download": "2018-09-24T06:01:04Z", "digest": "sha1:VFMP2HCG7X7C42B4N2FXM74FSVWDR64Z", "length": 17607, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "London news pailteer London Marathi Sahitya Sammelan hanmant gaikwad लंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग | eSakal", "raw_content": "\nलंडनमधील मराठीजन घेणार 'गाव दत्तक योजने'त सहभाग\nमंगळवार, 6 जून 2017\nलंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.\nलंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.\nलंडन : भारत विकास ग्रुपचे (बीव्हिजी) अध्यक्ष हणमंत गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेचे फायदे सांगितल्यानंतर लंडनवासीयांनी या योजनेमध्ये सहभागी होण्याचे आश्वासन दिले. यामुळे एक प्रकारे परदेशात राहून देशसेवा करण्याचे भाग्य लाभणार असल्याचे अनेकांनी सांगितले.\nलंडनमधील महाराष्ट्र मंडळाच्या 85व्या वर्धापनदिनानिमित्त गायकवाड यांच्याशी संवाद साधण्यासाठी चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. मंडळाचे अध्यक्ष सुशील रापतवार यांनी गायकवाड यांच्याशी संवाद साधला. गायकवाड यांनी गाव दत्तक योजनेबरोबरच विविध योजनांची माहिती देत लंडनवासीयांची मने जिंकली.\nमहाराष्ट्रात गाव दत्तक योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. हरबल नॅनो टेक्नोलॉजीमुळे अनेक शेतकऱयांचे उत्पन्न एक वर्षात 50 ते 200 टक्क्यांनी वाढविले आहे. शिवाय, दुभत्या ग��यी, म्हशींचेही उत्तपन्न वाढले आहे, याबाबतची माहिती गायकवाड यांनी दिल्यानंतर अनेकांनी आम्हाला आमच्या मायभूमीसाठी काही तरी करायचे आहे. परंतु, काय करावे हे समजत नव्हते. गाव दत्तक योजनेमध्ये आम्ही सहभागी होणार असल्याचे अनेकांनी सांगितले. गाव दत्तक योजनेमुळे आमच्या गावासाठी खऱया अर्थाने आम्हाला काही तरी करता येणार आहे. वर्षातून एकदातरी आम्ही आमच्या गावाला भेट देतो. परंतु, गावातील शेतकऱयांची परिस्थिती पाहून गहिवरायला होते. गाव दत्तक योजनेमुळे लंडनमध्ये राहून गावासाठी आता काहीतरी करता येणार आहे, असे लंडनस्थित भारतीयांनी सांगितले.\nयुके आणि लंडनमध्ये रहात असलेल्या भारतीयांनी एकत्र येऊन अनेक उपक्रमांबाबतची माहिती दिली. मोटारी, घर खरेदी करण्याबरोबरच विमा एकत्रीतपणे उतरवल्यास सर्वांनाच मोठा फायदा होऊ शकेल. या फायद्यामधील काही रक्कम लंडन महाराष्ट्र मंडळाला दिल्यास मंडळही आर्थिकदृष्ट्या संपन्न होईल, असे एकी हेच बळ या म्हणीचा अर्थ गायकवाड यांनी सांगितल्यानंतर अनेकांनी जागेवर उभे राहून टाळ्या वाजवत उत्फुर्त प्रतिसाद दिला.\nगायकवाड यांचे भाषण झाल्यानंतर टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत झाले. भाषणानंतर गायकवाड यांच्याभोवती अनेकांना गराडा घातला. एकमेकांचे व्हिजिटींग कार्डचे आदान-प्रदान करत विविध योजनांमध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले.\nगरीबी ते उद्योजक प्रवास...\nसातारा जिल्ह्यातील गायकवाड यांनी अतिशय हलाखीच्या परिस्थितीमधून कामाला सुरवात केली. नोकरीमधून बाहेर पडल्यानंतर उद्योगाला सुरवात केली. स्वामी विवेकानंदाच्या प्रेरणेने बीव्हिजीची 20 वर्षांपुर्वी ग्रामीण भागातील बेरोजगार युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने आठ जणांनी सुरवात केली. आज 70 हजारहून अधिक जण बीव्हीजीमध्ये काम करत आहेत. शिवाय, शेतकऱांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्यांना वाजवी भाव मिळण्यासाठी सातारा मेगा फूड पार्क चालू केली आहे. याबरोबरच जगभरात सोलर पार्कचे 300 मेगावॉटचे काम सुरू आहे.\nगायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाले...\nगायकवाड यांचे भाषण ऐकून अनेकांना गहिवरून आले. स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणास्थान असलेले गायकवाड हे स्वःत अनेकांचे प्रेरणास्थान झाले आहे. मंडळाच्या कार्यक्रमात गायकवाड यांचे भाषण ऐकून सार्थक झाल्याचे अनेकांनी सांगितले.\n'बीव्हिजी'ची डायल क्रमांक 108 :\nतीन वर्षांत 15 लाख 60 हजार रुग्णांना मदत\n14781 मुलांचा रुग्णवाहिकेत जन्म\nअपघाग्रस्त 1 लाख 88 हजार 860 जणांना मदत\nमध्य प्रदेशातही पोलिस इमरजन्सी रिस्पॉन्स सव्हिस बीव्हिजी चालवते. त्यामध्ये आजपर्यंत 25 लाखांहून अनेकांना मदत झाली आहे.\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा\nअगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vasai-virar/inter-city-express-woman-assaulted-woman-passenger-filed-complaint/amp/", "date_download": "2018-09-24T06:33:35Z", "digest": "sha1:ETOO3BBOX54XLCZ6WYKB64EM2LWXVSJN", "length": 6405, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In the Inter City Express, the woman assaulted a woman passenger, filed a complaint | इंटर सिटी एक्स्प्रेसमध्ये युवतीला महिला प्रवाशाची मारहाण, गुन्हा दाखल | Lokmat.com", "raw_content": "\nइंटर सिटी एक��स्प्रेसमध्ये युवतीला महिला प्रवाशाची मारहाण, गुन्हा दाखल\nबुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली.\nवसई : बुधवारी सकाळी विरारहून इंटर सिटी एक्स्प्रेसने बोईसर येथे कॉलेजला निघालेल्या कॉलेज युवती आणि तिच्या आईला महिला डब्यात जागेवर बसण्यावरून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी वसई रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. बोईसर येथील इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये शिकणारी सपना मिश्रा आई रिटासोबत विरारहून सकाळी ७.५८ला सुटणाºया इंटर सिटी एक्स्प्रेसमधून महिलांच्या डब्यातून निघाली होती. सपना जागा मिळाल्याने बसली होती. मात्र, तिच्यानंतर आलेल्या एका महिला प्रवाशाने तिला जागेवरून उठण्यास सांगितले. सपनाने नकार दिला असता त्या महिलेने शिवीगाळ करीत सपनाच्या थोबाडीत लगावली. सपनाची आई यात मध्ये पडल्या असता संतापलेल्या महिलेने दोघींनाही मारहाण केली. यात त्या महिलेच्या साथीदारांनीही तिला साथ दिली. बुधवारी संध्याकाळी सपनाने वसई रेल्वे पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या डब्यात महिलांचा एक गट नेहमीच जागा अडवून इतर महिला प्रवाशांना त्रास देतो, अशी डब्यातील इतर महिलांची तक्रार असल्याचे सपनाने सांगितले. हा गट दादागिरी, शिवीगाळ आणि प्रसंगी हात उचलत असल्याने त्यांच्याविरोधात कुणीही बोलत नाही. पण, मला आणि आईला मारहाण करून जागेवरून उठण्यास भाग पाडले. त्यामुळे आम्ही विरारहून बोईसरपर्यंत उभ्याने प्रवास केल्याचे सपनाने सांगितले.\nसह्याद्री रेल्वे नावाने स्वतंत्र झोन व्हावा, रेल्वे यात्री संघाची मागणी\nवक्तशीरपणात मध्य रेल्वे पिछाडीवर पश्चिम रेल्वेचा मुंबई सेंट्रल विभाग आठव्या स्थानी\nरोहा-दिवा शटल लवकरच १५ डब्यांची : रेल्वेमंत्र्यांची प्रवाशांना विशेष भेट\nरेल्वेचे नवीन वेळापत्रक बुधवारपासून लागु\n300हून अधिक रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल, जाणून घ्या नवं वेळापत्रक\nवसई विरार कडून आणखी\nनरेंद्र मोदींच्या राजीनाम्यासाठी काँग्रेसचा २७ ला मुंबईत मोर्चा - अशोक चव्हाण\nदंड भरू न शकलेल्या कैद्याची शिक्षेत कपात करून सुटका, सुप्रीम कोर्टाचा न्याय\n‘ड्राइव्ह इन थिएटर’च्या भूखंडाचे बेकायदा हस्तांतरण, जनहित याचिका दाखल\nभरतीबं���ीचा विरोध : प्राध्यापकांचा काम बंद आंदोलनाचा इशारा\nअंगणवाडी कर्मचारी पुन्हा रस्त्यावर उतरणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%86%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-24T05:29:59Z", "digest": "sha1:IEMG5MEOTE4T2XXZR2OX3ZWKSWKUT2YC", "length": 17455, "nlines": 151, "source_domain": "discoverpune.com", "title": "समाविष्ट गावांनाही आता चोवीस तास पाणीपुरवठा - DiscoverPune", "raw_content": "\nसमाविष्ट गावांनाही आता चोवीस तास पाणीपुरवठा\nपुणे – महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील रहिवाशांना समान व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. ही योजना राबविल्यानंतरच नव्या गावांमधील तीन लाख रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सहा महिन्यांत योजनेचा प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे.\nहद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आल्याने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या त्या गावांची लोकसंख्या, उपलब्ध सेवा-सुविधा आणि भविष्यातील गरज याची पाहणी करण्यात येत आहे. विशेषत: रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सेवा तातडीने पुरविण्याची गरज असली तरी, जवळपास सर्व गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी काही गावांना महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. गावे महापालिकेत आल्याने गावकऱ्यांनीही पुरेसे पाणी पुरविण्याची मागणी लावून धरली आहे. मात्र, सुमारे तीन लाख लोकसंख्येला आजघडीला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्‍य नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. मात्र, या गावांमधील पाणीपुरवठा योजनेची फेररचना करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले.\nशहरातही चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाण्याच्या टाक्‍यांची कामे हाती घेतली आहेत. त्यातच, नवी गावे महापालिकेत आल्याने या योजनेत बदल करावा लागणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र, तित कोणताही बदल न करता, या योजनेच्या धर्तीवर गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, “”महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधील लोकसंख्या साधारण तीन लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला रोज सव्वाचार कोटी लिटर पाणी पुरवावे लागणार आहे. त्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्याच्या पाणीपुरवठ्यातून गावांना पाणी देणे शक्‍य नाही. ज्या गावांमध्ये पाण्याची समस्या अधिक आहे, तेथील रहिवाशांना टॅंकरद्वारे पाणी देऊ. मात्र, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून या गावांसाठी नवी पाणीपुरवठा योजना राबविणे आवश्‍यक आहे”\nपुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि धरणातून घेण्यात येणारा पाणीसाठा अपुरा ठरत आहे. त्यामुळे जादा पाणीसाठा देण्याची मागणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. त्यातच, नव्या गावांसाठी वर्षांसाठी आणखी दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आवश्‍यक आहे. सध्याच्या स्थितीत या गावांना पाणीपुरवठा करायचा झाल्यास ताण येण्याची शक्‍यता असल्याने नवी योजना राबविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nसमाविष्ट गावांनाही आता चोवीस तास पाणीपुरवठा\nपुणे – महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांमधील रहिवाशांना समान व शुध्द पाणीपुरवठ्यासाठी स्वतंत्र चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्याचे नियोजन महापालिका प्रशासनाचे आहे. ही योजना राबविल्यानंतरच नव्या गावांमधील तीन लाख रहिवाशांना पुरेसा पाणीपुरवठा करणे शक्‍य होईल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे. सहा महिन्यांत योजनेचा प्राथमिक आराखडा तयार केला जाणार आहे.\nहद्दीलगतची अकरा गावे महापालिकेत आल्याने तेथील रहिवाशांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी महिनाभरात आराखडा तयार करण्यात येणार आहे. त्यासाठी त्या त्या गावांची लोकसंख्या, उपलब्ध सेवा-सुविधा आणि भविष्यातील गरज याची पाहणी करण्यात येत आहे. विशेषत: रस्ते, पाणी, वीज आणि आरोग्य सेवा तातडीने पुरविण्याची गरज असली तरी, जवळपास सर्व गावांमध्ये पाण्याची समस्या बिकट असल्याचे आढळून आले आहे. त्यापैकी काही गावांना महापालिका टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे. मात्र, ते पुरेसे नसल्याची गावकऱ्यांची तक्रार आहे. गावे महापालिकेत आल्याने गावकऱ्यांनीही पुरेसे पाणी पुरविण्याची मागण��� लावून धरली आहे. मात्र, सुमारे तीन लाख लोकसंख्येला आजघडीला पाणीपुरवठा करणे महापालिकेला शक्‍य नाही, असे पाणीपुरवठा विभागाने स्पष्ट केले. मात्र, या गावांमधील पाणीपुरवठा योजनेची फेररचना करावी लागणार असल्याचेही सांगण्यात आले.\nशहरातही चोवीस तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील पाण्याच्या टाक्‍यांची कामे हाती घेतली आहेत. त्यातच, नवी गावे महापालिकेत आल्याने या योजनेत बदल करावा लागणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात होता. मात्र, तित कोणताही बदल न करता, या योजनेच्या धर्तीवर गावांसाठी पाणीपुरवठा योजना राबविण्याचा विचार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.\nमहापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख व्ही. जी. कुलकर्णी म्हणाले, “”महापालिकेत आलेल्या नव्या गावांमधील लोकसंख्या साधारण तीन लाख आहे. एवढ्या लोकसंख्येला रोज सव्वाचार कोटी लिटर पाणी पुरवावे लागणार आहे. त्याकरिता नियोजन करण्यात येत आहे. मात्र, सध्याच्या पाणीपुरवठ्यातून गावांना पाणी देणे शक्‍य नाही. ज्या गावांमध्ये पाण्याची समस्या अधिक आहे, तेथील रहिवाशांना टॅंकरद्वारे पाणी देऊ. मात्र, भविष्यातील लोकसंख्येचा विचार करून या गावांसाठी नवी पाणीपुरवठा योजना राबविणे आवश्‍यक आहे”\nपुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि धरणातून घेण्यात येणारा पाणीसाठा अपुरा ठरत आहे. त्यामुळे जादा पाणीसाठा देण्याची मागणी महापालिका प्रशासनाने राज्य सरकारकडे केली आहे. त्यासाठी सातत्याने पाठपुरावाही सुरू आहे. त्यातच, नव्या गावांसाठी वर्षांसाठी आणखी दोन अब्ज घनफूट (टीएमसी) पाणीसाठा आवश्‍यक आहे. सध्याच्या स्थितीत या गावांना पाणीपुरवठा करायचा झाल्यास ताण येण्याची शक्‍यता असल्याने नवी योजना राबविण्याचा प्रयत्न महापालिका प्रशासन करणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले.\nपुणे पाणी महापालिका प्रशासन administrations आरोग्य health\nपुणे, पाणी, महापालिका, प्रशासन, Administrations, वीज, आरोग्य, Health, विभाग, Sections, धरण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-SHA-the-lowest-level-in-7-months-in-the-stock-market-5490630-NOR.html", "date_download": "2018-09-24T06:25:03Z", "digest": "sha1:QVC7ZBP5DARD5HQZV5OAXJWG74S5SFZX", "length": 13780, "nlines": 156, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "The lowest level in 7 months in the stock market | शेअर बाजारात 7 महिन्यांची नीचांकी पातळी, जास्त कर लावण्याच्य��� मोदींच्‍या संकेतांमुळे घसरण", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nशेअर बाजारात 7 महिन्यांची नीचांकी पातळी, जास्त कर लावण्याच्या मोदींच्‍या संकेतांमुळे घसरण\nशेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले.\nमुंबई - शेअर बाजारातील गुंतवणूकदारांसाठी वर्ष २०१६ देखील खराब ठरण्याची शक्यता आहे. सोमवारी सेन्सेक्स आणि निफ्टी सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर बंद झाले. निफ्टी ७७.५० अंकाच्या घसरणीसह ७,९०८ च्या पातळीवर बंद झाला, जी २४ मे नंतरची नीचांकी पातळी आहे. त्या वेळी निफ्टी ७,७४८.८५ च्या पातळीवर होता. सेन्सेक्स ०.९ टक्के म्हणजेच २३३.६० अंक खाली २५,८०७.१० च्या पातळीवर बंद झाला. २१ नोव्हेंबर नंतरचा हा नीचांक आहे. दिवसभराच्या व्यवहारादरम्यान सेन्सेक्सदेखील २८७ अंकांच्या घसरणीसह २४ मे च्या २५३०५.४७ च्या खाली पोहोचला होता. दोन्ही निर्देशांकांत गेल्या ११ दिवसांमधील ९ दिवस घसरण नोंदवण्यात आली आहे.\nनोटाबंदीमुळे गेल्या दीड महिन्यापासून शेअर बाजारात घसरण होत होती. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दिलेले संकेत बाजारातील घसरणीला कारणीभूत ठरले. शेअर बाजारात झालेल्या उत्पन्नावर जास्त कर लावण्याची शक्यता त्यांनी वर्तवली होती. जास्त कालावधीत मिळवलेल्या उत्पन्नावर कर लागणार नसल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी स्पष्ट केले होते. सध्या बाजारात सुटीचा मूड असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकेतांमुळे बाजारात नकारात्मकता आली असल्याचे मत ब्रोकरेज संस्था प्रभुदास लीलाधरने व्यक्त केले आहे. यामुळे गुंतवणूकदारांत संभ्रम निर्माण झाला आहे. जियोजित बीएनपी पारिबाचे आनंद जेम्स यांनी सांगितले की, नोटाबंदीमुळे आधीच गुंतवणूकदार घाबरलेले असताना कर लागणार असल्याचे संकेत मिळाल्याने नकारात्मकता वाढली आहे.\nसेन्सेक्समध्ये समावेश असलेल्या ३० पैकी पाच शेअरमध्ये - हिंदुस्तान युनिलिव्हर (१.२५ टक्के), भारतीय एअरटेल (०.२५ टक्के), आयटीसी (०.११ टक्के) टीसीएस (०.०८ टक्के) आणि लार्सन अँड टुब्रो (०.०५ टक्के) तेजी नोंदवण्यात आली. सर्वाधिक घसरण होणाऱ्या शेअरमध्ये - सिप्ला (४.९४ टक्के), लुपिन (४.९४ टक���के), टाटा स्टील (२.६४ टक्के), ओएनजीसी (२.०७ टक्के) आणि भारतीय स्टेट बँक (२.०७ टक्के) यांचा समावेश आहे. निफ्टी सकाळी २०.६५ अंकांच्या घसरणीसह ७,९६५.१० अंकांच्या पातळीवर उघडला, होता त्यात ०.९७ टक्क्यांची घसरण झाली.\n३ महिन्यांत घालवली ८ महिन्यांची वाढ\nबाजाराने वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यांत जितकी तेजी नोंदवली तितकी साडेतीन महिन्यांत घालवली. ३१ डिसेंबर २०१५ रोजी सेन्सेक्स २६११७.९० वर बंद झाला होता. सोमवारी हा २५,८०७.१० वर आला. म्हणजेच गेल्या वर्षभरानंतर सेन्सेक्स ३१०.८० अंकांनी घसरला आहे.\nनोटाबंदीनंतर ६.४६ टक्के घसरण\nनोटाबंदीच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरला सेन्सेक्स २७,५९१.१४ च्या पातळीवर बंद झाला. तेव्हापासून हा १,७८४ अंक म्हणजेच ६.४६ टक्के खाली आला आहे. निफ्टीतील एफएमसीजी निर्देशांक नोटाबंदीच्या आधी या वर्षी ८.५ टक्के वाढलेला होता. मात्र, आता तो २ टक्क्यांनी खाली आला आहे.\nबाजार ८ सप्टेंबरला वर्षाच्या उच्चांकावर\nसेन्सेक्स ८ सप्टेंबर रोजी या वर्षीच्या सर्वोच्च पातळीवर २९,०७७.८८ होता. त्या वेळी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला होता. तसेच सणासुदीचे दिवस असल्याने अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, त्यानंतर निर्देशांकांत आतापर्यंत ३,२७० अंक म्हणजेच ११.२% घसरण झाली आहे.\nअमेरिकी अर्थव्यवस्थेसोबतच डॉलर मजबूत झाला आहे. यामुळे विकसनशील देशांमधून एफआयआय पैसे काढून घेत आहेत. पुढील वर्षापासून मॉरिशस आणि सिंगापूरच्या मार्गाने होणाऱ्या गुंतवणुकीवर ५० टक्के शाॅर्ट टर्म नफ्यावर कर लागणार असल्याचेही एक कारण आहे. डिसेंबरमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी २०,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त पैसे काढून घेतले आहे.\nभारतीय बाजारात मोठ्या शेअर ठेवणाऱ्या एफएमसीजी व ऑटो कंपन्यांमध्ये गुंतवणूक योग्य असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक योग्य ठरू शकते. काही क्षेत्रावर लक्ष ठेवण्याची गरज आहे. एफडीएने नियम कडक केल्याने कंपन्यांच्या महसुलावर परिणाम होऊ शकतो. नोटा बंदीमुळे बँकांचा एनपीए वाढू शकतो. आर्थिक मंदीमुळे ग्राहकोपयोगी वस्तू आणि दूरसंचार क्षेत्रावरही परिणाम होईल.\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\nSensex 37712 च्या विक्रमी पातळीवर, निफ्टी 11391 वर; स्थान���क, विदेशी गुंतवणुकीचा परिणाम\nSensexचा नवा विक्रम, प्रथमच ओलांडली 37 हजारांची पातळी, निफ्टीही 11171 च्या विक्रमी उंचीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-cinema-news/charan-more-spot-boy-cinema-set-whatsapp-117120800023_1.html", "date_download": "2018-09-24T06:22:55Z", "digest": "sha1:NOHJSPLBI66LRJWCGZX3ORU7DQKX5W55", "length": 12402, "nlines": 116, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "सिनेमाच्या सेटवरून दोन कोटी रुपये लंपास...स्पॉटबॉयची करामत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसिनेमाच्या सेटवरून दोन कोटी रुपये लंपास...स्पॉटबॉयची करामत\nमुंबईत सुरू असलेल्या एका चित्रपटाच्या शुटींग दरम्यान आवश्यक असणारी दोन कोटी रुपयांची रोख रोकड घेऊन एक स्पॉटबॉय फरार झाला आहे. चित्रपटाच्या एका सीन साठी दिग्दर्शकाने नकली नोटांऐवजी खऱ्याखुऱ्या नोटांची मागणी केली. सीन अधिक उठावदार होण्यासाठी आवश्यक असलेली दिग्दर्शकाची मागणी निर्मात्याने पूर्ण करण्याचे ठरविले. इतक्या मोठ्या रकमेची ने-आण सुरक्षितपणे व्हावी, तसेच कुणाला संशय येऊ नये म्हणून निर्मात्याने एक रंगीबेरंगी पत्र्याच्या ट्रंकेत दोन कोटी रोख रक्कम भरून ह्या सर्वप्रकारापासून अनभिज्ञ असलेल्या एका विश्वासू स्पॉटबॉयच्या हवाली केली. बराच वेळ सेटवर ‘तो’स्पॉटबॉय न पोहोचल्याने शोधाशोध सुरू झाली आणि अखेर ती रंगीबेरंगी पत्र्याची ट्रंक घेऊन ‘तो’स्पॉटबॉय फरार झाल्याचे समोर आले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, ‘त्या’स्पॉटबॉयचे नाव चरण चंद्रकांत मोरे असून ‘तो’मूळचा चिपळूण तालुक्यातील आहे. चरण चंद्रकांत मोरे हा अत्यंत साधा-सरळ तसेच गरीब स्वभाव असलेला, नाकासमोर चालणारा मुलगा असल्याने प्रोडक्शन मॅनेजरच्या सांगण्यावरून निर्मात्याकडे त्याला ‘ती’ट्रंक आणण्यासाठी पाठवल्याचे समजते. इतके होऊनही निर्मात्याने अजुनही पोलीसात तक्रार दाखल केलेली नाही. या कृत्याबद्दल चित्रपटसृष्टीत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.\nव्हॉट्सॲपवरून चरणचे आणि ‘त्या’ट्रंकेचे फोटो वायरल होताच, ‘ती’ट्रंक घेऊन एकजण मरीन ड्राईव्हच्या समुद्रकिनारी फिरताना दिसल्याची माहिती मिळाल्याने त्यादिशेने काही माणसे चरणला शोधण्यासाठी निर्मात्याने पाठवली होती, परंतु पुढे काय झाले हे अद्याप समजलेले नाही.\nखरंच, इतक्या मोठ्या रकमेच्या खऱ्या नोटांची गरज होती का स्पॉटबॉयच्या हातात एवढी मोठी रक्कम कशी काय दिली स्पॉटबॉयच्या हातात एवढी मोठी रक्कम कशी काय दिली अशा अनेक चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहेत. भोळ्या भाबड्या सरळमार्गी चरणने असे का केले अशा अनेक चर्चा सध्या चित्रपटसृष्टीत सुरू आहेत. भोळ्या भाबड्या सरळमार्गी चरणने असे का केले आजवर कधीही कोणती तक्रार नसलेला चरण असा का वागला आजवर कधीही कोणती तक्रार नसलेला चरण असा का वागला या कारनाम्यामागे दुसऱ्या कुणाचा हात तर नाही ना या कारनाम्यामागे दुसऱ्या कुणाचा हात तर नाही ना दोनशे रूपये खर्च करायची अक्कल नसलेला चरण इतकी मोठी रक्कम घेऊन काय करेल दोनशे रूपये खर्च करायची अक्कल नसलेला चरण इतकी मोठी रक्कम घेऊन काय करेल कुठे जाईल ती पेटी घेऊन तो परत येईल का अशा अनेक प्रश्नांची घालमेल तुमच्या मनात सुरू झाली असेलच. तर ही उत्सुकता, घालमेल आणि कालवाकालव २२ डिसेंबर पर्यंत कायम ठेवा. कारण, या सर्व गोष्टींचा उलगडा 22 डिसेंबर रोजी प्रदर्शित होणाऱ्या, युनीट प्रोडक्शन निर्मित, श्याम माहेश्वरी दिग्दर्शित ‘चरणदास चोर’ह्या मार्मिक विनोदी चित्रपटात होणार आहे. तर येत्या २२ डिसेंबरला चित्रपटगृहात जाऊन 'चरणदास चोर' अवश्य पाहा.\nहोशियार रहना नगर में ‘चरणदास चोर’ आवेगा\n22 डिसेंबरला उलगडणार ‘चरणदास चोर’च्या पेटीचे रहस्य\nप्रिया,अभय आणि 'गच्ची' ची तिकडी वायरल\nआंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल्समध्ये 'क्षितीज' भरारी\n“थिएटर ऑफ रिलेव्हन्स ”नाट्यदर्शनाचा २५ वर्षपूर्ती सोहळा १८,१९,20 डिसेंबर २०१७ रोजी\nयावर अधिक वाचा :\nरुदालीच्या निर्मात्या कल्पना लाज्मी यांचे निधन\nचित्रपट दिग्दर्शक, निर्मात्या आणि पटकथालेखिका कल्पना लाज्मी ( ६४) यांचे मुंबईतील ...\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...\n'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील जेवणाच्या ...\nदोन पुरुष व्हर्सेस दोन स्त्रिया यांच्यातील आपापसात जेवणाच्या टेब���ावरील संवाद:\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-changes-schedule-iti-admitions-9450", "date_download": "2018-09-24T06:50:14Z", "digest": "sha1:NEPBIYZLRZUQXNPXIKQZNKF6I3WOFP36", "length": 15545, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Changes to the schedule of ITI admitions | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nआयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल\nमंगळवार, 19 जून 2018\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित होते. ही बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्या कालावधीस मुदतवाढ (दोन जुलै) देण्यात आली आहे.\nसातारा ः राज्यातील इयत्ता दहावीतील विद्यार्थ्यांना मूळ गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखल व अन्य महत्त्वपूर्ण दस्तऐवज २२ जून रोजी दुपारी तीननंतर शाळांमधून प्राप्त होणार असल्याने व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाने आयटीआय प्रवेशाच्या वेळापत्रकात बदल केला आहे. यापूर्वी या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना २१ जूनला मूळ कागदपत्रांच्या आधारे प्रवेश अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित होते. ही बाब ‘सकाळ’ने निदर्शनास आणून दिल्यानंतर प्रवेश निश्‍चितीच्या कालावधीस मुदतवाढ (दोन जुलै) देण्यात आली आहे.\nशासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) प्रवेश प्रक्रिया http://admission.dvet.gov.in या संकेतस्थळावरून सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी ३० जूनपर्यंत अर्ज भरणे, दोन जुलैला मूळ कागदपत्रांआधारे अर्ज निश्‍चित करणे अपेक्षित आहे. हा अर्ज विद्यार्थ्यांनी नजीकच्या आयटीआयमध्ये जाऊन शुल्क भरून निश्‍चित करणे आवश्‍यक आहे.\nपाच जुलैला प्राथमिक गुणवत���ता यादी जाहीर झाल्यानंतर त्याबाबत एसएमएसद्वारे कळविण्यात येणार आहे.\nऑनलाइन अर्ज करणे : ३० जूनपर्यंत\nप्रवेश अर्ज निश्‍चित करणे : दोन जुलैपर्यंत\nपहिल्या प्रवेश फेरीसाठी प्राधान्यक्रम भरणे : तीन जुलैपर्यंत\nप्राथमिक गुणवत्ता यादी : पाच जुलै रोजी सकाळी ११ वाजता\nगुणवत्ता यादीवर हरकती नोंदविणे : पाच ते सहा जुलै\nअंतिम गुणवत्ता यादी : १० जुलै रोजी सायंकाळी पाच वाजता\nपहिली प्रवेश फेरी : १० जुलै\nदुसरी प्रवेश फेरी : ११ ते १६ जुलै\nतिसरी प्रवेश फेरी : २१ ते २६ जुलै\nचौथी प्रवेश फेरी : ३१ जुलै ते चार ऑगस्ट\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-akole-taluka-nagar-maharashtra-9731", "date_download": "2018-09-24T06:49:50Z", "digest": "sha1:N3VTTS7AVHNX5NL7Z3EK2TOYMQ3JI3HN", "length": 15127, "nlines": 149, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, heavy rain in akole taluka, nagar, maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस\nअकोले तालुक्‍यात जोरदार पाऊस\nबुधवार, 27 जून 2018\nदरवर्षी कोतूळचा पूल सात ते आठ महिने पाण्याखाली जातो. त्यामुळे पांगरी, पोरेवाडी, पिंपळगाव खांड येथील मुलांना कोतूळ येथे शिक्षण घेण्याकरिता जाण्यासाठी खासगी होडीचा आधार घ्यावा लागतो. हा प्रवास तसा रामभरोसे आणि पालकांना दररोज चिंतेत टाकणारा आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित प्रवासासाठी जलसंपदा विभागाने सहकार्य करावे.\n- रघुनाथ डोंगरे, पांगरी, ता. अकोले, जि. नगर.\nनगर ः अकोले तालुक्‍यातील भंडारदरा व मुळा पाणलोट क्षेत्रांत सोमवार (ता. २५) पासून जोरदार पाऊस पडत आहे. हरिश्‍चंद्रगड परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असून, मुळा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. यातून मुळा नदीवरील पिंपळगाव खांड धरणाचा पाणी फुगवटा वाढत चालल्याने या नदीवरील कोतूळ येथील मुख्य वाहतुकीचा पूल मंगळवारी मध्यरात्री पाण्याखाली गेला. रतनवाडी येथे सर्वाधिक ३५५ मिमी पावसाची नोंद झाली.\nअकोले तालुक्‍याच्या पश्‍चिम भागात यंदा उशिराने पाऊस सुरू झाला आहे. सोमवारपासून (ता. २५) भंडारदरा, मुळा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला आहे. हरिश्‍चंद्रगडाच्या पट्ट्यातील आंबीत धरण पहिल्याच दिवशी भरले. आताही पावसाचा जोर कायम असल्याने पिंपळगाव खांड धरण दोन दिवसांत भरू शकते.\nकोतूळ येथील पूल पाण्याखाली गेला आहे. हा पूल पावसाळ्यात सुमारे सात ते आठ महिने पाण्याखाली असतो. अकोले, राजूर, शेंडी, पांजरे, वाकी, घाटघर, रतनवाडी परिसरातही जोरदार पाऊस सुरू आहे. रतनवाडी येथे सोमवारी सकाळपर्यंत सर्वाधिक ३५५ मिमी पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. याशिवाय भंडारदरा-शेंडी येथे १८७, पाजंरे येथे २२१, घाटघर येथे १९५, वाकी येथे १३५, अकोले येथे ८७, राजूर येथे ६१, ब्राह्मणवाडा येथे ६, समशेरपूर येथे ३४, कोतूळ येथे २६, विरगाव येथे १६ तर साकिरवाडी येथे ६५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.\nभंडारदरा धरणात चोवीस तासांत २२१ दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेरमधील दोन महसूल मंडळे सोडली तर जिल्ह्याच्या अन्य भागांत मात्र पाऊस झालेला नाही.\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दार��मुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/svasti-fm-mp3-player-blue-and-black-price-pjS1mZ.html", "date_download": "2018-09-24T05:58:58Z", "digest": "sha1:72XDJAXSHGAH6A6U5VVCV2BNH2NA6BCG", "length": 14543, "nlines": 366, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nस्वस्ति पं३ प्लायर्स & इपॉड्स\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक\nपॉल धावसंख्या फोन ते किती चांगले आहे हे निर्धारित करण्यासाठी वापरकर्ता रेटिंग संख्या आणि एक स्कोअर उपयुक्त users.This करून दिले जाते सरासरी रेटिंग वापरून मोजला पूर्णपणे सत्यापित वापरकर्ते सामान्य रेटिंग आधारित आहे.\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये स्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक किंमत ## आहे.\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅकफ्लिपकार्ट उपलब्ध आहे.\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक सर्वात कमी किंमत आहे, , जे फ्लिपकार्ट ( 499)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक दर नियमितपणे बदलते. कृपया स्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक - क���ंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक वैशिष्ट्य\nसेल्स पाककजे 1 FM Player\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\nस्वस्ति फट पं३ प्लेअर ब्लू अँड ब्लॅक\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/SPO-SOTH-LCL-team-india-ready-for-victory-against-pakistan-5901210-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:53:58Z", "digest": "sha1:2E33Z2SH6RPYVWXXXSJ5R3WB44ACEURX", "length": 8124, "nlines": 147, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Team India ready for victory against Pakistan | पाकविरुद्ध विजयासाठी भारतीय संघ सज्ज;अाज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सलामीला काट्याची लढत", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकविरुद्ध विजयासाठी भारतीय संघ सज्ज;अाज चॅम्पियन्स ट्राॅफीच्या सलामीला काट्याची लढत\nभारतीय हाॅकी संघ अाता आपल्या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सलग चाैथ्या विजय नाेंदवण्यासाठी सज्ज झाला अाहे\nबेड्रा- भारतीय हाॅकी संघ अाता आपल्या कट्टर पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध सलग चाैथ्या विजय नाेंदवण्यासाठी सज्ज झाला अाहे. हाॅलंडमध्ये अाज रविवारपासून चॅम्पियन्स ट्राॅफी हाॅकी स्पर्धेला सुरुवात हाेत अाहे. या स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात भारत अाणि पाक समाेरासमाेर असतील. या सलामीला बाजी मारून पाक संघावरचे अापले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. त्यामुळे या सामन्यावर सर्वांची नजर असेल. गाेलरक्षक पी. अार. श्रीजेशच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ स्पर्धेतील अापल्या माेहिमेला दमदार सुरुवात करण्यासाठी उत्सुक अाहे. यातूनच हा सामना अधिक रंगतदार हाेईल.\nअाशियाई चॅम्पियन भारतीय संघाने गत २०१६ मधील एशियन चॅम्पियन्स ट्राॅफीच्या फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला हाेता. त्यानंतर भारताने गत वर्षी लंडन येथे झालेल्या हाॅकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्येही पाकला धूळ चारली. त्यापाठाेपाठ भारताने अाशिया चषकाच्या फायनलमध्ये पाकिस्तानवर मात केली अाणि १० वर्षांनंतर अाशिया चषक पटकावला.\nपहिल्याच दिवशी हाेणाऱ्या दुसऱ्या सामन्यात यजमान हाॅलंडच्या संघाला घरच्या मैदानावर रिअाे अाॅलिम्पिक चॅम्पियन अर्जेंटिनाच्या तगड्या अाव्हानाचा सामना करावा लागेल. त्यामुळे यजमानांना विजयासाठी माेठी कसरत करावी लागे��. त्यानंतर अाॅस्ट्रेलिया अाणि बेल्जियम यांच्यात सामना रंगणार अाहे.\nUS Open: ओसाका यूएस ग्रँडस्लॅम जिंकणारी पहिली जपानी महिला; सेरेनाने रॅकेट आपटला, अंपायरवर लावले आरोप\nAsian Games: आंतरराष्ट्रीय मेडल जिंकून देशात परतला, तिसऱ्याच दिवशी टपरीवर चहा विकतोय हा खेळाडू; म्हणाला, दोन्ही बहिणी दृष्टीहीन, वडिलांची मदत करणे आवश्यक\nभारताला प्रथमच ६९ पदके; अॅथलेटिक्समध्ये १९ सर्वाधिक पदके, पुुरुष हाॅकी संघाचे विक्रमी गाेल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Kilmarnock+uk.php", "date_download": "2018-09-24T05:27:12Z", "digest": "sha1:YMVFNQAMR5AFVK2Y5NKUQ3IHJ4WFOZTX", "length": 4172, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Kilmarnock (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Kilmarnock\nग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र\nआधी जोडलेला 01563 हा क्रमांक Kilmarnock क्षेत्र कोड आहे व Kilmarnock ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रमध्ये स्थित आहे. जर आपण ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्रबाहेर असाल व आपल्याला Kilmarnockमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र देश कोड +44 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Kilmarnockमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +441563 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनKilmarnockमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +441563 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00441563 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Kilmarnock (ग्रेट ब्रिटन व उत्तर आयर्लंडचे संयुक्त राजतंत्र)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/jalgaon-bus-fire-video-3-buses-fire-in-jalgaon-parking-294404.html", "date_download": "2018-09-24T06:28:48Z", "digest": "sha1:3VU5R3T3AJKTCUVGXWWKDY2IGYDVZ45Y", "length": 14582, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "VIDEO : जळगावमध्ये प्रसन्न यात्रा कंपनीच्या 3 लक्झरी बसेस जळून खाक", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पा��िस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : जळगावमध्ये प्रसन्न यात्रा कंपनीच्या 3 लक्झरी बसेस जळून खाक\nजळगाव नागपूर महामार्गालगत खाजगी पार्किंगच्या जागेत लावलेल्या प्रसन्न यात्रा कंपनीच्या तीन लक्झरी बसेस जळून खाक झाल्या आहेत.\nजळगाव, 01 जून : जळगाव नागपूर महामार्गालगत खाजगी पार्किंगच्या जागेत लावलेल्या प्रसन्न यात्रा कंपनीच्या तीन लक्झरी बसेस जळून खाक झाल्या आहेत.\nयाच परिसरातूनच वरून गेलेल्या हायटेन्शनची वायर तुटून हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींच म्हणणं आहे. जळगावपासून विविध यात्रा पूर्ण करून परत आलेल्या लक्झरी गाड्या या परिसरात पार्क केल्या जातात.\nप्रवाशांनी गच्च भरलेली बस खोल दरीत कोसळली, 47 जणांचा मृत्यू\nमुंबई दर्शन करण्यासाठी आलेल्या इटालियन महिलेवर अज्ञाताकडून बलात्कार, गुन्हा दाखल\nआज दुपारी 1 वाजता अचानक हायटेन्शन वीज तार कोसळल्याने इथे पार्क केलेल्या तीन बसेसने पेट घेतला. याचा सगळा थरार कॅमेऱ्यात कैद करण्यात आला आहे. यात या तीनही बसेस जळून खाक झाल्या आहेत.\nघटनेची खबर मिळताच जळगाव मनपा अग्निशमन विभागाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आग आटोक्यात आणण्यात आली आहे. पण तोपर्यंत तीनही बसेस जाळून खाक झाल्या.\nसुदैवाने घटनास्थळी कोणीही नसल्याने जीवित हानी झाली नाही. पण गाड्यांचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.\nट्विटर युजर सुषमा स्वराज यांच्या पतीला म्हणाला, 'जेव्हा त्या घरी येतील तेव्हा त्यांना मारा'\nरात्री दुकान बंद करून झोपले, सकाळी 11 मृतदेह लटकलेल्या अवस्थेत शेजाऱ्यांनी पाहिले\nगडचिरोलीत कार आणि प्रवासी वाहनाच्या धडकीत 7 जण ठार, 5 जखमी\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/milk-agitation-mahadev-jankar-movement-maharashtra-raju-shetty-andolan-devendra-fadnavis-296215.html", "date_download": "2018-09-24T05:50:41Z", "digest": "sha1:LSXOGRVPSRTWKX2V4VAPV52OKZ3CHKAZ", "length": 15429, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "विधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जना���ेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nविधानभवनाच्या खडाजंगीनंतर जानकरांकडून आंदोलकांना चर्चेचं आवाहन\nमुख्यमंत्री दालनात विरोधी पक्ष नेते, राजू शेट्टी समव��त चर्चा करू, जो योग्य असेल तो योग्य निर्णय घेणार असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे.\nमुंबई, 17 जुलै : मुख्यमंत्री दालनात विरोधी पक्ष नेते, राजू शेट्टी समवेत चर्चा करू, जो योग्य असेल तो योग्य निर्णय घेणार असं दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी म्हटलं आहे. दूध भुकटी अनुदान ५० रूपयांपेक्षा जास्त देण्याबाबत मुख्यमंत्र्यांसमवेत चर्चा करून निर्णय घेऊ असं ते म्हणाले आहेत. दरम्यान, कालपासून सुरू असलेल्या दुधकोंडीमुळे विरोधकांनी विधान परिषदेत सत्ताधारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले. त्यामुळे सभागृह 15 मिनिटं तहकूब करण्यात आले होते. दूध भुकटी अनुदान जास्त द्यावी अशी मागणी करत घोषणाबाजीदेखील करण्यात आली.\n फोन काढण्यासाठी टॉयलेटच्या भांड्यात घातला हात, 5 तासांसाठी अडकला\nअनेक ठिकाणी दुधासाठी अमुलसारखा एकच ब्रॅन्ड आहे, पण आपल्या राज्यांत तस नाही. त्यामुळे राज्यात दुधासाठी एक ब्रॅन्ड करणार अशी भूमिका येथील दूध संघ यांनी घेतली आहे. खाजगी दूध कंपन्या काही पाकिस्तानातील नाही. त्याही आपल्याच शेतकरी वर्गाकडून दूध घेणाऱ्या आहेत. असंही जानकर म्हणाले.\nदूध व्यवसायत काही चांगल्या सूचना असतील तर आवश्य करू. सहकारी संघ व्यवस्थित करण्याचा प्रयत्न केला पण त्यावर सहकारी संघ कोर्टात गेले. राजू शेट्टी समवेत तीन वेळा फोनवर बोललो. मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते आणि इतर नेते चर्चेला बोलवावयास तयार आहे त्यामुळे त्यांनी 2 दिवसांत चर्चा करण्यासाठी यावे असं जानकर म्हणाले आहेत. त्यामुळे आता यावर राजू शेट्टी काय निर्णय घेतात याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे.\nगोरक्षेच्या नावाने हिंसा करणाऱ्यांना सुप्रीम कोर्टाचा दणका\nVIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'\nVIDEO : खड्ड्यांविरोधात मंत्रालयाबाहेरचा रस्ता खोदूण मनसेचं आंदोलन\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nबाप्पाच्या विसर्जनाला जाणाऱ्या बस आणि बोलेरोची टक्कर, 5 युवक जागीच ठार\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%A4/all/page-4/", "date_download": "2018-09-24T06:31:08Z", "digest": "sha1:WF5IJXMQNNTKFQUNRFMVM7ZL2JPCIQEV", "length": 11784, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कलावंत- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nग्रेट भेट : मकरंद अनासपुरे (भाग 2)\nसुपरस्टार मकरंद अनासपुरे...मराठी चित्रपट सृष्टी अशी काही कलावंत असता जी त्यांच्या जन्मभूमीमुळे ओळखली जातात. मक्या अर्थातच मकरंद अनासपुरे हा त्यातलाच एक...मराठवाडा,मराठवाडी,संस्कृती, भाषेचा ठसा उमटवणार मकरंद खर्‍या अर्थाने मराठवाड्याचा हिरो...गाढवाचं लग्न, दे धक्का, उलाढाल, जबरदस्त, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आणि अलीकडेच प्रसिध्द झालेला भारतीय....अशी अनेक चित्रपटं मकरंदच्या नावावर आहे. आपल्या खास संवाद शैलीने, वेगळ्या बाजाने मकरंदने मराठी चित्रपट,नाटकावर मराठवाडी संस्कृतीचा ठसा उमटवला आहे..अशा या अष्टपैलु सुपरस्टारची ही खास ग्रेटभेट....\nग्रेट भेट : मकरंद अनासपुरे (भाग 1)\nग्रेट भेट : त्रिलोक गुर्टू (भाग 1)\nग्रेट भेट : त्रिलोक गुर्टू (भाग 2)\nचांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेमुळं भारतीयांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का \nचांद्रयानाच्या यशस्वी मोहिमेमुळं भार���ीयांचा वैज्ञानिक दृष्टीकोन वाढेल का \nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/diet/", "date_download": "2018-09-24T05:49:01Z", "digest": "sha1:HEG5YEQOKWYHZZKG5IDKNQCDV5K5OT73", "length": 11817, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Diet- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : ग्रीन टी पिणं चांगलं की वाईट\nग्रीन टी चांगला की वाईट याबाबत तज्ज्ञांमध्ये एकमत नाही. बिनसाखरेचा ग्रीन टीमुळे अँटीऑक्सिडंट्स मिळतात, असं काही तज्ज्ञ सांगतात. पण हे सगळ्याच डाएटिशियन किंवा न्यूट्रिशनिस्ट्ना मान्य नाही. वाढलेलं पोट कमी करण्यासाठी ग्रीन टी घ्यावा की, डिहायड्रेशन होऊ नये म्हणून टाळावा\nया ६ गोष्टी खाल्ल्यास तंदुरूस्त राहिल तुमचं हृदय\nगायीच्या दुधापेक्षा पौष्टिक आहे सोयाचे दुध, हे आहेत ७ फायदे\nPHOTOS: आयोडिनमुळे थायरॉइडचे हार्मोन्स राहतात नियंत्रित, जाणून घ्या याचे फायदे\nExclusive- २ महिन्यात आर्चीनं कसं केलं १२ किलो वजन कमी\nवजन वाढवायचंय तर 'या' गोष्टी कराच\nलाईफस्टाईल Aug 30, 2018\nपिकलेलं केळं खा आणि तंदुरुस्त रहा\nआपण आहारात मीठ का खातो \nदिवाळीसाठी चांगल्या डाएट टिप्स\nदिवाळीसाठी उपयोगी डाएट टिप्स\nखमंग दिवाळी : डाएट चिवडा ईन ऑलिव्ह ऑईल\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीद��ंनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Rossdorf+Rhoen+de.php", "date_download": "2018-09-24T05:39:05Z", "digest": "sha1:IASUUMEEKBUU7UT2OQXZZL6OPZ6WSLRS", "length": 3552, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Rossdorf Rhön (जर्मनी)", "raw_content": "क्षेत्र कोड Rossdorf Rhön\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nक्षेत्र कोड Rossdorf Rhön\nशहर/नगर वा प्रदेश: Rossdorf Rhön\nआधी जोडलेला 036968 हा क्रमांक Rossdorf Rhön क्षेत्र कोड आहे व Rossdorf Rhön जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Rossdorf Rhönमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Rossdorf Rhönमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4936968 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनRossdorf Rhönमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4936968 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004936968 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Rossdorf Rhön (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/2933?page=4", "date_download": "2018-09-24T05:49:14Z", "digest": "sha1:DTH2WGYSE5OZEN6YWL2MWHUQHAWU7PG7", "length": 5326, "nlines": 103, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लघुकथा : शब्दखूण | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लघुकथा\nरात्रीचे २:०५ वाजलेत. चंद्र ढगांच्या चादरीखाली झाकला गेलाय. १४७०साली पिशाच झाल्यापासुन तिने खुप जणांचे रक्त प्राशन केलेय. आतापर्यंत लाखो व्यक्ती तिच्या सौदर्यांला भुलून तिच्या या तहानेला बळी पडलेत. पण तिची तहान कधीच भागत नाही.\nRead more about चॉईस बाय वैम्पायर\nसमुद्राच्या किनाय्रावर गार वारा केसांशी खेळत तिचा चेहरा झाकण्याचा प्रयत्न करत होता. खडकावर उभी राहून स्वतःला सांभाळताना तिच्या प्रेमीचे अदृश्य हात तिला आकाशाकडे साद घालत होते. मागुन ऐकू येणारा वाद्यांचा कर्कश आवाज कानात घुमत तिच्या पायांमधे थरथर निर्माण करत होता. किनाय्राला लागून असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी समुद्राच्या लाटा आदळत होत्या. मग तिची नजर ओळीत ठेवलेल्या दगडी शवपेट्यांवर गेली. प्रत्येक शवपेटी तिच्या मालकाची वाट पहात होती. मागून एकू येणाय्रा वाद्याचें सुर बदलले. अथांग समुद्राकडे पाठ करून ती तिच्या पतिच्या निर्जिव पार्थिव देह उचललेल्या सेवकांमागे चालू लागली.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://majhigani.blogspot.com/2010/11/blog-post_1812.html", "date_download": "2018-09-24T05:50:19Z", "digest": "sha1:TACDFAXRW3AXDWVDJ3MEVCO6KKJ4F45S", "length": 9442, "nlines": 171, "source_domain": "majhigani.blogspot.com", "title": "त्यांची कविता माझे गाणे.: अभंग!", "raw_content": "त्यांची कविता माझे गाणे.\n \"त्यांची कविता माझे गाणे\" हा एक एक नवीन प्रयोग आपल्यासमोर सादर करत आहे.महाजालावरील काही कवी/कवयित्रींच्या कविता मला आवडल्या आणि मी त्यांना चाली लावून माझ्याच आवाजात ध्वनीमुद्रित केलेल्या आहेत. या इथे तुम्हाला मूळ कविता वाचता येतील आणि त्याच बरोबर त्यांच्या चालीही ऐकता येतील. आपण इथे आल्याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद\n*इथल्या कविता वापरायच्या असतील तर संबंधित कवी/कवयित्रींची वैयक्तिक परवानगी घ्यावी लागेल हे कृपया लक्षात असू द्या अन्यथा ती चोरी ठरेल.\nमाझे पूर्ण प्रोफाइल पहा.\nरविवार, २१ नोव्हेंबर, २०१०\nसुरुचि नाईकने लिहिलेला हा अभंग वाचला आणि क्षणभर असं वाटलं की हा अभंग कुण्या संतांचा आहे की काय पण नाही..खुद्द तिनेच हा अभंग लिहिलाय...इतकी प्रासादिक रचना पाहून तिला चालही सुचली...तीही अगदी साधी आणि पारंपारिक.\nवेढले रे मन गूढ काळोखात\nतेजोदीप आत लाभो तुझा\nखोल अंतरात कासावीस भान\nचरणी तुझ्या ध्यान रुजवी माझे\nकोणती वादळे पाहतात वाट\nतुझा दे रे हात माझ्या हाती\nतुझी माया राहो माझ्या पदरात\nतूझ्या स्मरणात जीव माझा\nडोळा तुझे रूप,चित्ती तुझे ध्यान\nओठी सदा नाम वसो तुझे\nअनंताचे कोडे सुटती ऐसे\nजाणिला रे संग माझा पांडुरंग\nआता रे अभंग अंतरंग\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nस्वर-भास्कर पंडित भीमसेन जोशी\nआबा गोविंद महाजन (7)\nग. दि. माडगुळकर (1)\nचंद्रशेखर केशव गोखले (2)\nजयश्री हरि जोशी (2)\nडॉ. कैलास दौंड (1)\nडॉक्टर कैलास गायकवाड (2)\nप्रिया मुथु उर्फ मल्लिका (1)\nभारती बिर्जे डिग्गीकर (4)\nमंजुषा हेलवाडे पवार (1)\nमाणिक जाधव उर्फ वांगडे (1)\nमिलिंद रविंद्र जोशी (1)\nलोककवी मनमोहन नातू (1)\nश्रीकृष्ण चंद्रकांत कीर उर्फ कवी ’सुजन’ (7)\nसाधेसुधे थीम. Blogger द्वारा समर्थित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-agrowonphadtarwadi-khatav-satara-10574", "date_download": "2018-09-24T06:39:38Z", "digest": "sha1:63DQ2VTKBG3WG2Q4TFISMM6XVTOD6GLE", "length": 23752, "nlines": 176, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, agrowon,phadtarwadi, khatav, satara | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nजमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची किफायतशीर शेती\nजमिनीच्या सुधारणेसह आले पिकाची किफायतशीर शेती\nशनिवार, 21 जुलै 2018\nजमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील फडतरवाडी येथील तुळशीराम विठ्ठल फडतरे या तरुण शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुरमाड जमिनीत तलावातील गाळ भरून त्याने आपली जमीन सुपीक केली आहे. त्यातून आले, कांदा या मुख्य पिकांची किफायतशीर शेती त्यांनी केली आहे.\nजमिनीची सुपीकता टिकवणे हे सर्वात महत्त्वाचे झाले आहे. त्यादृष्टीने सातारा जिल्ह्यातील फडतरवाडी येथील तुळशीराम विठ्ठल फडतरे या तरुण शेतकऱ्याचे प्रयत्न सुरू आहेत. मुरमाड जमिनीत तलावातील गाळ भरून त्याने आपली जमीन सुपीक केली आहे. त्यातून आले, कांदा या मुख्य पिकांची किफायतशीर शेती त्यांनी केली आहे.\nसातारा जिल्ह्यातील नेर तलावानजीक असलेले फडतरवाडी (ता. खटाव) हे सुमारे पंधराशे लोकसंख्या असलेले गाव आहे. नेर तलावचे पाणी उपलब्ध झाल्याने गावातील बहुतांशी शेतजमीन बागायत आहे. गावातील तुळशीराम विठ्ठल फडतरे हे तरूण शेतकरी. शिक्षण सुरू असतानाही बंधू जयवंत यांच्यासमवेत शेतीकामांचा अनुभव ते घेत होते. त्यांची वडिलोपार्जित साडेचार एकर जमीन होती. त्यांचे वडील बीएसटीमधून सेवानिवृत्त झाले आहेत. सन २००१ मध्ये फडतरे कुटूंबाने बुध गावच्या परिसरात काही मुरमाड जमीन खरेदी केली. आज त्यांची एकूण शेती सुमारे सात एकरांवर पोचली आहे.\nतुळशीराम यांनी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर २००७ मध्ये खरेदी केलेली जमीन पिकाऊ करण्याचा निर्णय घेतला. ही जमीन मुरमाड, चढ उताराची होती. यात यशस्वी शेती करायाची हा इरादा मनात ठेवूनच त्यांनी कामाला सुरवात केली. ही जमीन तीन ठिकाणी होती. सुरवातीला ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने नांगरट, जेसीबी यंत्राच्या सहाय्याने सपाटीकरण करण्यास सुरवात केली. शेतजमिनीच्या आकारानुसार आठ प्लॉटसमध्ये विभागणी केली. नेर तलाव गाळाने भरला होता. त्यातून तीन हजार ट्रेलर गाळ भरून त्याचा वापर केला. जमिनीचे सपाटीकरण झाले.\nखटाव तालुका दुष्काळी असला तरी नेर तलावामुळे या परिसरात पाणीटंचाई तुलनेने कमी आहे. मात्र शेती बागायत करण्याच्या दृष्टीने साडेसात हजार फूट पाइपलाइन करत तलावातील पाणी शेतात आणले.\nयानंतर रताळे, बटाटा, कांदा, ज्वारी, भाजीपाला पिके घेण्यास सुरवात केली. जे करायचे ते मनापासून जिद्द असल्याने हळूहळू उत्पादनाला आकार येत गेला. पाण्याचे मूल्य अोळखलेल्या तुळशीराम यांनी\nठिबक सिंचनावरच भर दिला.\nजिल्ह्यात कोरेगाव, खटाव, सातारा या भागात आले मोठ्या प्रमाणात घेतले जाते. कोरेगाव येथील प्रगतशील शेतकरी शंकर चव्हाण यांनी त्यांना हे पीक घेण्याचा सल्ला दिला. त्यासाठी २० गुंठे क्षेत्राची निवड केली. त्यानंतर आजगायत तेवढ्याच क्षेत्रात लागवड केली जाते. साधारण पंधरा महिन्यांच्या पुढे पीक ठेवले. यामध्ये १७ टनांच्या पुढे उत्पादन मिळाले. प्रति गाडीस (प्रति ५०० किलो) सात हजार रुपये दर मिळाला. उत्पादन चांगले मिळाल्याने ६० हजार रुपये रक्कम शिल्लक राहिली. त्यापुढील वर्षीही २० गुंठ्यांत लागवड केली. त्यात शेणखत, कोंबडी खताचा वापर केला. यावेळीही उत्पादन १७ टनांपर्यंत मिळाले. सध्याचे पीक दमदार असून उत्पादनात असेच सातत्य राहील,\nअसा अंदाज असल्याचे तुळशीराम यांनी सांगितले.\nशेणखत व कोंबडी खताचा अधिक वापर.\nजमिनीची मशागत वेळेत करण्यावर भर\nगरजेइतकाच रासायनिक खतांचा वापर, त्यावरील खर्चात बचत केली आहे.\nपाण्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर\nभांगलणीसह शेतातील कामे घरातील सदस्य करतात. त्यातून मजुरीखर्चात बचत.\nगोमूत्र ठिबकद्वारे पिकांना दिले जाते.\nजमाखर्चाच्या नोंदी ठेवल्या जातात.\nआई, वडील, बंधू, पत्नी, वहिनी, बहीण तसेच मित्र बबन श्रीरंग बर्गे यांची मोठी मदत तुळशीराम यांना होते. आले पिकाव्यतिरिक्त कांदा, वाटाणा ही पिकेही घेतली जातात. कांद्याचे अडीच एकरांत ५० टन म्हणजे एकरी २० टनांपर्यंत उत्पादन घेतल्याचे तुळशीराम यांनी सांगितले.\n पण दरांचा मोठा फटका\n\"आले आलं तर नाहीतर गेलं' या म्हणीप्रमाणे दराअभावी आले पिकाची अवस्था झाली आहे. दरातील अस्थिरतेमुळे आले उत्पादक शेतकरी प्रत्येक वेळी अडचणीत येत\nआहेत. सातारा जिल्हा या पिकासाठी राज्यात प्रसिद्ध आहे. माहिम-२ या वाणाची राज्यात प्रथम सातारा जिल्ह्यात लागवड करण्यात आली होती. यामुळे सातारी आले या नावाने ते प्रसिद्ध आहे. येथे लागवड केलेल्या आल्यातील तिखटपणा तुलनेने जास्त असल्याने ग्राहकांकडून त्याला चांगली मागणी असते. जिल्ह्यात सुमारे २५०० हेक्‍टरवर या पिकाची लागवड होते. मागील तीन ते चार वर्षांपासून दरातील अस्थिरतेमुळे या पिकाच्या क्षेत्रात घट झाली आहे. जिल्ह्याच्या पश्‍चिम भागासह दुष्काळी तालुक्‍यातील शेतकऱ्यांकडून हे पीक घेतले जाते. दरात अस्थिरता असतानादेखील जिल्ह्यात लागवड सातत्याने सुरू असते हे विशेष. यंदाही दर कमी असताना लागवड करण्यात आली. जून महिन्यात दरात सुधारणा होऊन ते प्रति गाडीस (५०० किलोच्या) ३५ हजार रुपयांपर्यंत गेले. दर वाढतील यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आले विक्रीस काढले नाही. मात्र हे दर अगदी थोड्या कालावधीपुरते राहिले. त्यानंतर दरांत पुन्हा घसरण होत ते २५ ते २८ हजार रुपयांवर आले. या काळात बेणे उपलब्ध नसल्याने लागवडीच्या क्षेत्रात अपेक्षित वाढ झाली नाही. जुलै महिन्याच्या सुरवातीपासून पुन्हा एकदा दरात घसरण झाली. सध्या प्रति गाडीस २० ते २२ हजार रुपये दर मिळत आहे. या हंगामात आले क्षेत्रात ४०० ते ५०० हेक्‍टरने घट झाल्याचा अंदाज तज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.\nसंपर्क- तुळशीराम फडतरे - ९९२३४५७४२५\nशेती पाणी water शेतजमीन agriculture land बागायत एसटी machine पाणीटंचाई ठिबक सिंचन सिंचन fertiliser\nसद्यस्थितीतील आले पिकाचा प्लॉट\nपिकात स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न केला जातो.\nजमा खर्चाच्या ठेवलेल्या नोंदी\nसन २०१५ मध्ये चांगले उत्पादन घेतलेल्या प्लाॅटमध्ये आल्याची काढणी करताना\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/51155?page=1", "date_download": "2018-09-24T06:08:36Z", "digest": "sha1:BQ43ZIMRQS274SSO5CT72AJE7EMOI35Y", "length": 11039, "nlines": 201, "source_domain": "www.maayboli.com", "title": "लेकीची चित्रकला | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /लेकीची चित्रकला\nही सगळी चित्र सई, (वय १३) हीने काढलेली आहेत.\nनुकतीच इन्टरमीजीयेट ची परिक्षा दिली आहे... त्यामुळे सध्या हुरुप जास्त आहे...\nखुप सफाई नाहीये अजुन तरी सांभाळुन घ्या :)...\nसई सध्या ८व्या वर्गात आहे, चित्रकला आणि हस्तकला दोन्ही आवडीचे विषय आहेत.\nशिवाय शास्त्रीय संगीत पण शिकते आहे.... (यंदा ४थ्या परिक्षेला बसली आहे)..\nशेवटची रांगोळी नवरात्रात अष्टमीला आम्ही दोघी मायलेकींनी काढली होती... (रेणुका देवीचा मुखवटा काढण्याचा प्रयन्त केला...)\n सुरेख बोटात कला आहे\nबोटात कला आहे मुलीच्या. नीट जोपासा\n हातांत कला आहे खरंच ..\n हातांत कला आहे खरंच ..\nअरे वा छानच. सईला शाब्बासकी\nअरे वा छानच. सईला शाब्बासकी दे ग.\nसुंदरच... रांगोळी तर सुरेखच\nसुंदरच... रांगोळी तर सुरेखच अजुन चित्रं येऊ द्यात.\nएस आर डी, मनस्वीता, नरेश,\nएस आर डी, मनस्वीता, नरेश, मंजु ताई, प्रवीन, सिनि, मनुषी ताई, कंसराज, देवकी,फरुक, अंतरा, जाई, सशल, जागु, राधिका....... खुप खुप आभार..:)\n ती बादली तर खूप\nती बादली तर खूप मस्त आलीये.\nम��धव हो त्या बादलीवर लाईट चा इफेक्ट छान जमलाय तीला..:)\nमी एलिमेंटरीलाच नापास झालेलो\nमी एलिमेंटरीलाच नापास झालेलो\nसुरेख आहेत सर्व चित्रे\nसईला शाब्बासकी दे ग.\nमस्त. रांगोळी छान ठसठशीत आहे.\nमस्त. रांगोळी छान ठसठशीत आहे.\nमस्त चित्रे. काढत राहिली\nमस्त चित्रे. काढत राहिली अशीच तर मस्त जमतील.\nया वयात माझ्या लेकीने पण ही चित्रे काढलेली त्याची आठवण झाली. पण तिचा चित्रकलेतला रस आता अगदीच आटून गेलाय.\nधन्यवाद साधना... तुझ्या लेकीचा रस काही दिवासानी परत येईल बघ\nसायली अग किती सुंदर काढलीयेत\nसायली अग किती सुंदर काढलीयेत चित्रं सईनं... ते स्टिल-लाईफ आणि फूल झकास.\nकौतुक आहे तिच्यातल्या सफाईचं आणि पेशन्सचं.\nखुप खुप धन्यवाद दाद...\nखुप खुप धन्यवाद दाद...\nसईची चित्रे तर तिच्या वयाच्या\nसईची चित्रे तर तिच्या वयाच्या मानाने खूपच छान जमून आले आहेत. मी तर चित्रकलेत लिंबूटिंबूच होतो आणि आतापण आहे..\nमस्त.. ८वी मधे असताना इतकं\nमस्त.. ८वी मधे असताना इतकं छान जमत म्हणजे भारीचं .. नै तर आम्ही\nमस्त.. ८वी मधे असताना इतकं\nमस्त.. ८वी मधे असताना इतकं छान जमत म्हणजे भारीचं .. नै तर आम्ही\nटिना, प्लुमा खुप खुप आभार...\nटिना, प्लुमा खुप खुप आभार...\nमस्त...सायली तुम्ही दोघी कलाकार आहात.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/national-marathi-news", "date_download": "2018-09-24T05:10:47Z", "digest": "sha1:37XCGJCOLX6J4FF4FWUBFHZ5TG2YP4F4", "length": 5445, "nlines": 90, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "बातम्या मुख्य | ताज्या बातम्या | ठळक घटना | वृत्तपत्रे | मराठी वृत्तपत्र | | Marathi News | Marathi Portel | Marathi News Portel | loksabha results | Marathi News World", "raw_content": "\n त्याबाबत सगळी बोंबच : शिवसेना सामना\nगीरच्या जंगलात ११ दिवसांमध्ये ११ सिंहाचा मृत्यू, संसर्गाची शक्यता\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nकेरळ नन बलात्कार प्रकरण, बिशपाची हकालपट्टी\nशुक्रवार, 21 सप्टेंबर 2018\nअपोलोमधील सीसीटीव्ही फुटेज झाले डिलिट, केला खुलासा\nगुरूवार, 20 सप्टेंबर 2018\nलैंगिक शोषण करणाऱ्या आरोपींची राष्ट्रीय रजिस्ट्री तयार\nगुरूवार, 20 सप्टेंबर 2018\nतिहेरी तलाकला गुन्हा ठरवणाऱ्या अध्यादेशाला मंत्रिमंडळाची मंजुरी\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nलेस्���ियन पत्नी विरुद्ध पतीची पोलीसात तक्रार\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nगडकरी शब्द पाळतात, गंगा नदी स्वच्छ होणार : आनंद महिंद्रा\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nनवज्योतसिंग सिध्दू पाकिस्तानचे एजंट\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nकेंद्र सरकारच धोरणांवर संघाचा प्रभाव नाही : भागवत\nबुधवार, 19 सप्टेंबर 2018\nनिसर्गाची किमया, समुद्राच्या मधोमध तयार झाला रेतीचा बांध\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nदेशात बालमृत्यूची संख्या कमी झाली\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nइम्रान खान सैन्याच्या हातातले बाहुले\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nपुन्हा एकदा राज यांच्याकडून व्यंगचित्रातून मोदींवर टीका\nमंगळवार, 18 सप्टेंबर 2018\nगोव्यात काँग्रेसकडून सत्ता स्थापनेचा दावा\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nचक्क, पाच लीटर पेट्रोल कॅनचा लग्नात आहेर\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nजेएनयूत वि‍द्यार्थ्यांचा लाल सलाम कायम\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nगोव्यात नेतृत्व बदल नाही, विनय तेंडुलकर यांचे स्पष्टीकरण\nसोमवार, 17 सप्टेंबर 2018\nनरेंद्र मोदींच्या प्रतिमेचे शिव सेना हिंदुस्थानकडून दहन\nमोदींच्या हातात झाडू, शाळा केली स्वच्छ\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://rajanraje.com/2018/06/25/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF/", "date_download": "2018-09-24T05:13:38Z", "digest": "sha1:DCTNAC6TWOTTUK4BHXORN2KND5XBJUKH", "length": 29191, "nlines": 99, "source_domain": "rajanraje.com", "title": "“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू !!!” – राजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष", "raw_content": "\nराजन राजे : अध्यक्ष, धर्मराज्य पक्ष\nसर्वसामान्यांचं जीवन-मरण आणि पर्यावरण, हवं एवढ्यासाठीच राजकारण\nया दिवशी पोस्ट झाले जून 25, 2018 जून 27, 2018 राजन राजे द्वारा\n“रामशास्त्री प्रभुणे आणि जे. चेलमेश्वर… एका खणखणीत नाण्याच्या दोन बाजू \nनुकतेच २२ जून-२०१८ला सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश सर्वश्री जे. चेलमेश्वर हे सात वर्षांच्या सेवेपश्चात, एका वादळी पार्श्वभूमीवर निवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालय नांवाच्या संस्थेलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणारी आणि न्यायमूर्ती नेमणुकीच्या पद्धतीतलं दोष दिग्दर्शन करणारी, अशी ती वादळी पार्श्वभूमी होती…\n“हिटलरसुद्धा सत्तेत कायम रहाणार नव्हता व सर्वोच्च न्यायालयातील उद्वेगजन��� सद्दस्थितीही (ज्यात, न्यायदानातल्या मूलभूत पवित्र मूल्यांचा र्‍हास होत होता) कायम रहाणारी नाही”, असा भारतीय न्यायदानाच्या इतिहासात प्रथमच राणाभीमदेवी थाटात पवित्रा घेत सर्वोच्च न्यायमूर्ती श्री. दीपक मिश्रा यांच्या गैरकारभाराविरुद्ध सहकारी न्यायमूर्तींसह बेधडक जाहीर ‘पत्रकार परिषद’ घेण्याचा बाणेदारपणा न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी दाखवला. त्यामुळेच, भारतीय जनतेला सुस्पष्टपणे सर्वोच्च न्यायालयात “ऑल् इज् नाॅट् वेल्” याचा उघड साक्षात्कार झाला, जे होणं ही ‘काळाची गरज’ बनली होती\nयाच न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांनी केंद्र सरकारच्या, उत्तराखंडात रावत सरकार बडतर्फ करुन राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या निर्णयाविरुद्ध निकाल देणार्‍या, उत्तराखंड उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती के. एम. जोसेफ यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून, गुणवत्तेनुसार सुयोग्य पण, सेवाज्येष्ठतेबाबत वादग्रस्त, अशी जोरदार शिफारस ‘काॅलेजियम’मधून करण्याची हिंमत दाखवली होती.\nभारतीय लोकशाहीला तारणारा, असा सर्वात महत्त्वाचा निर्णय जे. चेलमेश्वर व एस्. नझीर या खंडपीठाने, निवडणूक प्रक्रिया सुधारण्याबाबत व अधिक पारदर्शक करण्याबाबत १६ फेब्रुवारी-२०१८ रोजी दिला.\nत्यामुळे, खालील क्रांतिकारक गोष्टी घडल्या….\n१) निवडणूकीसंबंधी नियमावली (१९६१) च्या नमुना क्र.२६ मध्ये सुधारणा,\n२) सदरहू नमुना अर्जात अपुरा वा चुकीचा तपशील देणार्‍या उमेदवाराचा निवडणूक अर्ज रद्द ठरविण्याचा अधिकार,\n३) लोकसभा वा राज्यविधिमंडळात निवडून जाणाऱ्या खासदार-आमदारांच्या ज्ञात स्त्रोतांपेक्षा उत्पन्न जास्त आढळल्यास लोकप्रतिनिधी म्हणून निवड रद्द करणे… त्यासंदर्भात, चौकशी करणारी स्थायीसमितीची निर्मिती आणि लोकप्रतिनिधींवरील भ्रष्टाचाराच्या खटल्यांचा तातडीने निपटारा,\n४) त्यादृष्टीनं, उमेदवार वा उमेदवाराची पती/पत्नी वा त्यावर अवलंबून असलेले जवळचे नातलग यांनी मिळविलेल्या सरकारी कामांच्या कंत्राटांचा संपूर्ण तपशील उघड करणे\n“मी भारतीय जनतेला, भारतीय राज्यघटनेला आणि मी सर्वोच्च न्यायालयाचं न्यायमूर्तीपद स्विकारताना घेतलेल्या शपथेला बांधिल आहे… कुठल्याही केंद्रिय सत्तेला नव्हे”, असं ठणकावून सांगणारा, हा दुर्मिळ अशा “रामशास्त्री बाण्या”चा न्यायाधीश ���ोता. केवळ, राजकारणीच नव्हे; तर, अनेक निवृत्त न्यायमूर्तीही दिल्लीतील सरकारी आलिशान बंगले वर्षानुवर्षे बळकावून बसण्याची परंपरा असताना, ती याच रामशास्त्री बाण्याने कठोरपणे मोडून काढणार्‍या या न्यायमूर्तीने, निवृत्तीच्याच दिवशी सरकारी बंगला सोडून एक नवा आदर्श निर्माण केलाय\nनिवृत्तीपश्चात बड्या पगाराच्या वा मोठ्या लाभसुविधा असलेल्या कुठल्याही सरकारी वा खाजगी नेमणुकीलाही सुस्पष्टपणे नकार देणाऱ्या, या ‘रामशास्त्री’ला ‘धर्मराज्य पक्षा’च्या वतीने त्रिवार सलाम \nसंदर्भ, रामशास्त्री प्रभुणे, या पेशव्यांच्या दरबारातील ‘नररत्ना’वर येऊन ठेपल्यामुळे… या निमित्ताने या महान व्यक्तिमत्वाचा थोडक्यात पण, अत्यंत महत्त्वाचा परिचय महाराष्ट्राला होणं, नितांत गरजेचं आहे, असं आम्हाला वाटतं\n‘धर्मराज्य पक्षा’च्या व्यासपीठावरुन सातत्याने आम्ही, “एकवेळ पोटाला भाकरी मिळाली नाही तरी, चालेल; पण, न्याय हा प्रत्येकाला मिळालाच पाहिजे”, असं प्रतिपादन करत असतो…. त्याचं मूळ कारणचं हे की, ‘न्यायदान’, हे इतकं परमपवित्र कार्य होय की, ते ‘सत्ता’ वा ‘मत्ता’ यामुळे यःकिंचितही झाकोळून जाताच कामा नये; मग, ‘न्यायदान’ हे सत्तेपुढे वा पैशापुढे लाचार होण्याचा प्रश्नच कुठे उद्भवतो आपल्या देशात अभावानेच खन्ना, चंद्रचूड, चेलमेश्वर यासारखे ‘रामशास्त्री बाण्या’चे न्यायमूर्ती होतात, म्हणूनच देशाच्या लोकशाहीची ही आजची अराजकसदृश्य भयानक स्थिती आहे\nराज्यघटनेनं लोकशाहीचा स्वतंत्र व स्वायत्त स्तंभ म्हणून जरी ‘न्यायसंस्थे’ची उभारणी केलेली असली; तरी, ती संस्था राबवणारे हातच व्यवस्थेचे ‘गुलाम’ होऊ लागले की, जनतेचा शेवटचा ‘आशेचा किरण’ही विझून जातो आणि देशात अन्याय-अत्याचार-विषमता-गुन्हेगारीचा कहर माजतो, जे आपल्या देशात स्वातंत्र्यापश्चात टप्प्याटप्प्याने घडत आलेलं दिसतय\nम्हणूनच, जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीप्रसंगी रामशास्त्री प्रभुणेंचं स्मरणं यथोचितच नव्हे; तर, अत्यावश्यक ठरतं. ज्यांच्या निःपक्षपाती, कठोर न्यायदान पद्धतीमुळे व ज्यांच्या आदर्शवत स्वाभिमानी, नीतिमान आचरणामुळे मराठी भाषेला “रामशास्त्री बाणा”, हा नवा सघन वाकप्रचार मिळाला… मराठी-संस्कृती अधिक संपन्न झाली, तो हा रामशास्त्री प्रभुणे कोण आणि त्याची स्वभाववैशिष्ट्ये कोणती… ती आपण जाणून घेणं, निश्चितच सार्वजनिक हिताचं ठरेल.\n‘बाळंभट्टी’ ही, ‘मिताक्षरा’ या ग्रंथावरील ज्यांची टीका, ब्रिटीश न्यायालयात प्रमाणभूत मानली जात होती, अशा बाळंभट्ट पायगुडे नांवाच्या काशीस्थित विद्वान गुरुकडे खडतर शिक्षण पार पाडून, ‘राम’ नांवाचा एकेकाळचा अशिक्षित घरगडी, जिद्दीने ‘रामशास्त्री’ बनला स्वाभाविकच उत्तर पेशवाईतलं ‘न्यायमूर्तीपद’ त्यांच्याकडे चालून आलं, जे त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही, न डगमगता केवळ हिरण्यगर्भासारख्या तेजस्वी सत्यप्रज्ञेवर निभावलं. त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची थोडक्यात झलक खालीलप्रमाणे……\n१) घाशीराम कोतवालसारखी तत्कालीन भ्रष्टाचाराची प्रकरणे पेशवेकाळातही गाजत असल्याने पेशवेकाळही भ्रष्टाचारात मागे नव्हता. पण, अत्यंत तत्त्वनिष्ठ, न्यायनिष्ठूर, निस्पृह असलेले रामशास्त्री… पोशिंद्या पेशव्यांपुढे कधिही, कुठल्याही प्रसंगी झुकले नाहीत.\n२) एकदा सलग तीन दिवस माधवराव पेशव्यांना, महत्त्वाच्या कामानिमित्त भेटण्याचा रामशास्त्र्यांचा प्रयत्न, केवळ माधवराव पेशवे पुजापाठात गुंतलेले असल्याने विफल ठरला. त्यामुळे, सात्विक संतापाने रामशास्त्रींनी पेशव्यांना खडे बोल सुनावले की, “राज्यकर्त्यांचे खरे देव देव्हाऱ्यात नसतात; तर, ते प्रजेमध्ये असतात…. पूजापाठातच जर वेळ घालवायचा असेल तर, आपण दोघेही काशीला जाऊ, तिथला ‘गंगाघाट’ हे पूजेसाठी उत्तम स्थान आहे” त्यानंतर, लहान वयाच्या माधवराव पेशव्यांमध्ये फार मोठा स्वभाव बदल घडून आला व ते कसोशीने राज्यकारभार चालवू लागले (नाहीतर, सध्याचे सर्वपक्षीय राजकारणी आणि राज्यकर्ते पहा… ते स्वतःही सार्वजनिकरित्या असल्या पूजापाठ-कर्मकांडात व्यग्र असतातच, शिवाय भोळ्याभाबड्या सामान्य जनतेलाही फाजील धार्मिक उन्मादाची केवळ अफूचीच मात्रा नव्हे, तर ‘अॅनेस्थेशिया’ देत असतात… उदा. सावर्जनिक गणेशोत्सव-सत्यनारायण पूजा, हळदीकुंकू, दहीहंड्या इ. व विविध सद्गुरुंच्या बुवाबाजीत, आपल्या राजकीय-स्वार्थासाठी सामान्य जनतेला अडकवून ठेवत असतात)\n३) माधवराव पेशव्यांची पत्नी रमाबाईंनी चैत्र गौरीच्या हळदीकुंकू समारंभप्रसंगी ‘लंकेची पार्वती’ असणाऱ्या रामशास्त्रीबुवांच्या पत्नीला, काशीबाईंना, समारंभानिमित्त घालायला दिलेले आपले काही दागिने मो��्या मनाने दान केले. दारात आलेल्या आपल्या सालंकृत पत्नीला पहाताच रामशास्त्रींचा संताप अनावर झाला…. तरीही ते संयम राखत पत्नीला एवढेचं म्हणाले, “बाईसाहेब, आपण कुणी पेशव्यांच्या ‘मानकरीण’ आहात वाटतं. आपण रस्ता चुकलात, हा गरीब रामशास्त्र्यांचा वाडा आहे. पेशव्यांचा शनिवार वाडा पलिकडे आहे.”\nकाशीबाई काय समजायचं ते समजल्या व शनिवार वाड्यात जाऊन रमाबाईंना दागिने परत करुन आल्या, हे काही सांगायला नकोच.\n४) पेशवे नारायणरावांच्या खुनात राघोबाबादादाच दोषी आहेत, हे निर्विवाद सिद्ध झाल्यानंतर राघोबादादांना, “देहान्त प्रायश्चित्त, हीच एकमेव शिक्षा”, असं न्यायमूर्ती या नात्याने रामशास्त्रींनी गर्जून सांगितलं. पण, पेशवेपद त्यजून न्यायासनाची ही शिक्षा मानण्यास राघोबादादा तयार होईनात. तेव्हा संतप्त रामशास्त्र्यांनी आपल्या पदाचा तत्काळ राजीनामा फेकून शनिवार वाडा सोडला. “या पाप्यांच्या राज्यात मला पाणीसुद्धा प्यावयाचं नाही”, असं म्हणतं ते जे निघाले, ते तडक वाईला मुगावी पोहोचले.\n५) पेशवाईतील बारभाईच्या कारस्थानानंतर नाना फडणवीसांनी (नाहीतर, मोदी-शहा द्वयीची मर्जी राखण्यासाठी न्यायसंस्थेवर व प्रशासनावर अवांछनीय दबाव आणणारे आताचे ‘फडणवीस’ बघा) मिनतवाऱ्या करुन परत त्यांना न्यायाधीशपदी आणलं. मात्र, सततचा आत्यंतिक मनस्ताप व दगदग यामुळे रामशास्त्र्यांची तब्येत ढासळू लागली. मृत्यूपूर्वी (२५ ऑक्टोबर-१७८९) नाना फडणवीसांनी रामशास्त्रीबुवांच्या मुलाची कोणत्या पदावर नियुक्ती करावी, असं शेवटचे श्वास मोजणाऱ्या या निस्पृह न्यायशास्त्रींना विचारताच, हा महापुरुष उद्गारला, “कोणतीही योग्यता नसलेल्या माझ्या मुलाला पेशव्यांची धोतरे धुण्याचं काम द्यावं… त्याची योग्यता तेवढीच आहे) मिनतवाऱ्या करुन परत त्यांना न्यायाधीशपदी आणलं. मात्र, सततचा आत्यंतिक मनस्ताप व दगदग यामुळे रामशास्त्र्यांची तब्येत ढासळू लागली. मृत्यूपूर्वी (२५ ऑक्टोबर-१७८९) नाना फडणवीसांनी रामशास्त्रीबुवांच्या मुलाची कोणत्या पदावर नियुक्ती करावी, असं शेवटचे श्वास मोजणाऱ्या या निस्पृह न्यायशास्त्रींना विचारताच, हा महापुरुष उद्गारला, “कोणतीही योग्यता नसलेल्या माझ्या मुलाला पेशव्यांची धोतरे धुण्याचं काम द्यावं… त्याची योग्यता तेवढीच आहे\nनाहीतर, आपल्या बिनलाय���ीच्या, गुणवत्ताशून्य पुत्रपौत्रांना, लेकीसुना-जावयांना, नातलगांना…. राजकारणात, शिक्षणक्षेत्रात, उद्योग-व्यवसायात ‘येनकेनप्रकारेण’ जबरदस्तीने पुढे आणणारे आजचे ‘महाभाग’ कुठे\nरामशास्त्री प्रभुणेंच्या पायधुळीचीही लायकी नसलेले कःपुरुष, आज सर्वच क्षेत्रात सत्ता आणि मक्तेदारी गाजवताना दिसतायतं…. हे आजच्या सडलेल्या, किडलेल्या अमानुष व्यवस्थेचं (ज्याला, आम्ही सातत्याने ‘रक्तपिपासू-शोषक व्यवस्था’ किंवा ‘व्हँपायर-स्टेटसिस्टीम’ म्हणतं असतो) मूळ कारणांपैकी एक होय\nसर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती जे. चेलमेश्वरांच्या निवृत्तीनं इतिहासाची काही पानं फडफडत मागे वळली, ती थेट उत्तर पेशवाईत रामशास्त्र्यांच्या वाड्यापर्यंत जाऊन पोहोचली…. इंग्रज इतिहासकार ग्रँड डफ म्हणून गेला, “रामशास्त्री, हा अत्यंत तेजस्वी, विद्वान ब्राह्मण होता. असा न्यायशास्त्री पुन्हा होणे नाही\nअशा, रामशास्त्रींचं उत्तर पेशवाईतलं कठोर न्यायदान कुठे आणि आताचं उत्तराखंड उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती के. एम. जोसेफांना सर्वोच्च न्यायालयात काॅलेजियमची दुहेरी शिफारस असतानाही तांत्रिक मुद्द्यावर नकार देत, ‘पक्षपात’ करणारं मोदी-शहा सरकारचं ‘न्यायदान’ कुठे….\n“कुठे इंद्राचा ऐरावत आणि कुठे शामभटाची तट्टाणी”\n…..राजन राजे (अध्यक्ष: धर्मराज्य पक्ष)\nकॅटेगरीजदंडेलशाही,न्यायव्यवस्था टॅग्सआधुनिकीकरण,आरक्षण,औद्योगिक न्यायालय,जे. चेलमेश्वर,धर्मराज्य पक्ष,न्यायालय,मराठी माणूस,राजन राजे,रामशास्त्री प्रभुणे,सर्वोच्च न्यायालय\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\nआपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत\nमागील पोस्टमागील प्रश्न: ‘प्लास्टिक बंदी’च्या मोठ्या दंडाबाबत आपल्या ‘धर्मराज्य पक्षा’चं मत काय आहे\nपुढील पोस्टपुढील विश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”\nअटलजी… एका संवदेनशील व्यक्तित्त्वाची शल्यचिकित्सा\n“मराठा समाजाने आंदोलनात कारखान्यांची नासधूस करु नये”… इति शरद पवार\nआॅगस्ट १, “पृथ्वी सीमोल्लंघन दिन” (August 1, Earth Overshoot Day…. the world is living on borrowed time) पृथ्वीवरील मानवजात, “आपलं आजचं मरण, फक्त उद्यावर ढकलतेय”\nलोकशाहीच्या चार आधारस्तंभांच्या उभारणीत व अस्तित्वात पायाभूत स्वरुपात असणाऱ्या ‘निवडणू��-प्रक्रिये’त क्रांतिकारक सुधारणा करण्याच्या दृष्टीने, आजवर कुठलाही संसदेत-विधिमंडळात प्रभावी कायदा पारित झालेला नसतानाही…. आपल्या कार्यकक्षेत व अधिकारात, दीर्घकाळ प्रलंबित असणारे पाऊल, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग प्रमुख सर्वश्री. जे. एस. सहारिया उचलू पहातायत…. लक्षणांवर नव्हे; तर मूळ रोगाच्या आसाला भिडून उपचार करु पहाणाऱ्या या ‘धन्वंतरी’ला “धर्मराज्य पक्षा”चा सलाम \nविश्वव्यापी संस्कृती म्हणजेच, अस्सल “मराठी-संस्कृती”\nAtul Ashok Bankar च्यावर डॉ. नरेंद्र दाभोळकरांची हत्या…\nWordPress द्वारा अभिमानाने समर्थित", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-theater-issue-56349", "date_download": "2018-09-24T06:21:48Z", "digest": "sha1:4JCP6D4RCUH5QPHR7NQFZN73X3JHJKNF", "length": 28021, "nlines": 197, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news Theater issue नाट्यगृहांचा ‘पडदा’ पडलेलाच | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 30 जून 2017\nपुणे - कुठे रंगमंच अपुरा आहे, तर कुठे नाटकाचे प्रयोगच होत नाहीत... कुठे प्रसिद्धीअभावी उद्‌घाटनानंतरच्या दोन वर्षांत एकही नाट्यप्रयोग झालेला नाही, तर कुठे खुर्च्याच तुटल्या आहेत... पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांवरील ताण कमी करण्यासाठी आणि उपनगरांमधील नागरिकांची सोय होण्यासाठी वेगवेगळ्या भागांत नाट्यगृहांची उभारणी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अजूनही त्यांचा पुरेसा वापर होत नाही आणि तेथे वेगवेगळ्या समस्याही असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले.\nपुणे - कुठे रंगमंच अपुरा आहे, तर कुठे नाटकाचे प्रयोगच होत नाहीत... कुठे प्रसिद्धीअभावी उद्‌घाटनानंतरच्या दोन वर्षांत एकही नाट्यप्रयोग झालेला नाही, तर कुठे खुर्च्याच तुटल्या आहेत... पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण या नाट्यगृहांवरील ताण कमी करण्यासाठी आणि उपनगरांमधील नागरिकांची सोय होण्यासाठी वेगवेगळ्या भागांत नाट्यगृहांची उभारणी करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात अजूनही त्यांचा पुरेसा वापर होत नाही आणि तेथे वेगवेगळ्या समस्याही असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले.\n‘नाट्यगृह उभारले, जबाबदारी संपली’, अशा वृत्तीने लोकप्रतिनिधींनी नाट्यगृहे उभारली आहेत का असा सवाल नाट्य वर्तुळातून उपस्थित होत आहे. नाट्यगृहाचे नाव पुढे करून सभागृह बांधून घ्यायचे आणि नंतर त्याचा वापर राजकीय आणि अन्य कार्��क्रमांसाठी करायचा, अशी ही क्‍लृप्ती आहे का, अशी शंकाही काही रंगकर्मींना येत आहे. परिणामी नव्याने उभारलेल्या बहुतांश नाट्यगृहांचा वेगवेगळ्या कारणांमुळे उपयोग होताना दिसत नाही. त्यामुळे नाट्यगृहांचा ‘पुतळा’ झाल्याचे आढळून येत आहे.\nनाट्यगृह बांधण्याआधी निरनिराळ्या कलाकारांची मते पालिकेने विचारात घ्यायला हवीत. त्यामुळे पुढे गैरसोयी निर्माण होणार नाहीत. त्यासाठी कलाकारांची एक समिती नेमली जावी. ती नाट्यगृहांची देखभालसुद्धा सुचवू शकते. कारण अनेक ठिकाणी स्वच्छतेबरोबरच प्रकाशयोजना, ध्वनियोजनेचा अभाव दिसतो.\n- माधव वझे, नाट्य समीक्षक\nनाटकांच्या आणि वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने शहरातील सर्व नाट्यगृहांत आम्ही जातो. नाट्यगृह उभारताना किंवा त्याचे उद्‌घाटन करताना पालिकेतर्फे जो उत्साह दाखवला जातो, तो उत्साह नाट्यगृहाची देखभाल करताना जाणवत नाही. त्यामुळेच अनेक नव्या नाट्यगृहांत समस्या निर्माण झाल्या आहेत. याकडे पालिकेने लक्ष द्यायला हवे.\n- मोहन कुलकर्णी, नाट्य व्यवस्थापक\nयेरवडा - महापालिका निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर येरवड्यातील अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे उद्‌घाटन झाले. महापालिकेने अद्याप खुले केले नसल्याने ते अजूनही प्रेक्षकांच्या प्रतीक्षेतच आहे. खाली पार्किंग आणि पहिल्या मजल्यावर रंगमंच असेल तर तिथवर नाटकांचा सेट घेऊन जाणे अवघड असते. त्यामुळे या नाट्यगृहाचा उपयोग अद्याप झाला नाही.\nयेथे नाटकाचा सेट पहिल्या मजल्यावर घेऊन जाता यावा म्हणून लिफ्ट बांधली जात आहे.\nयाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याचे दिसत आहे. व्हीआयपी कक्षाचेही काम रखडलेल्या स्थितीत आहे.\nवानवडी - महात्मा जोतिराव फुले नाट्यगृह उत्तम स्थितीत आहे, मात्र तेथे फारसे नाट्यप्रयोग होत नाहीत. शिवाय, नाट्यगृहाच्या आवारात उभारलेले सभागृह अद्याप खुले करण्यात आलेले नाही.\nघोले रस्ता - नाटकांचे प्रयोग फारसे चालत नसल्याने कमी क्षमतेचे नाट्यगृह पुण्यात उभारले जावे, अशी मागणी कलाक्षेत्रातून सातत्याने झाली. या पार्श्‍वभूमीवर घोले रस्त्यावर पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे छोट्या आकाराचे नाट्यगृह उभारण्यात आले. या नाट्यगृहाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे; पण हे सांस्कृतिक भवन असल्याने येथे नाट्यगृहाबरोबरच साने गुरुजी ग्रंथालय, पुण्याचा इतिहास उलगडणारे कायमस्वरूपी प्रदर्शनही भरवण्यात आले होते. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याने या वास्तू बंद आहेत. शिवाय, सांस्कृतिक उद्देशासाठी उभारलेल्या या वास्तूत पालिकेची वेगवेगळी कार्यालयेही टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहेत. या ‘अतिक्रमणा’बद्दल कला क्षेत्रातून नाराजी व्यक्त होत आहे.\nआणखी तीन नाट्यगृहांची भर\n‘‘वेगवेगळ्या भागांत पालिकेची नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात तीन नाट्यगृहांची भर पडणार आहे. हडपसर येथे नाट्यगृह उभारले जात असून, त्यासाठी आत्तापर्यंत २० कोटी रुपयांचा खर्च केला आहे. या वर्षी आणखी ४ कोटी खर्च होतील. हे नाट्यगृह पूर्ण व्हायला आणखी दीड वर्षाचा कालावधी लागेल. कोथरूडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाशेजारी आणखी एक बालनाट्यगृह उभारले जात आहे. हे नाट्यगृह ४०० आसनक्षमतेचे असून याचे काम मार्च २०१८ पर्यंत पूर्ण होईल. यासाठी १४ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने सिंहगड रस्त्यावर कलामंदिर उभारले जाणार आहे. या कामाची सुरवात नुकतीच झाली आहे. कलामंदिर उभारण्यासाठी ३५ कोटी रुपये खर्च होतील. हे कलामंदिर अडीच वर्षांत पूर्ण होईल, अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता संदीप खांडवे यांनी ‘सकाळ’ला दिली.\nपद्मावती - बिबवेवाडी, कात्रज, धनकवडी, सहकारनगर या भागातील प्रेक्षकांना आपल्याच भागात नाटक पाहता यावे म्हणून महापालिकेने ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे स्मारक’ उभे केले. नाट्यगृहाची उभारणी उत्तम झाली असल्याने येथे नाटकांचे नियमित प्रयोग होतात, पण नाट्यगृहाच्या वरच्या मजल्यावर उभारण्यात आलेले भव्य कलादालन धूळ खात पडून आहे. तेथे केलेल्या सुशोभीकरणाचे ‘पापुद्रे’ निघत आहेत. इतकेच नव्हे, तर स्वच्छतागृहातील पाण्याचे नळही गायब झाले आहेत, आरसे फुटलेल्या स्थितीत आहेत, त्यामुळे स्वच्छतागृहांची दुरवस्था झाली आहे. तरीसुद्धा येथे प्रेक्षकांची वर्दळ आहे. मात्र, वर्दळीचा त्रास आजूबाजूच्या सोसायट्यांतील नागरिकांना होत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.\nहडपसरमध्ये ‘राजर्षी शाहू महाराज संकुल व नाट्यगृह’ उभारण्यात येणार होते; पण या नाट्यगृहाचे नाव बदलून ते ‘विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह’ असे केले आहे. त्यामुळे अनेकांना आश्‍चर्याचा धक्काच बसला आहे.\nराजर्षी शाहू ��हाराज संकुल व नाट्यगृहाच्या कोनशिलेचे अनावरण माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्या हस्ते २००९ मध्ये झाले होते. त्या वेळी कोनशिलेवर शाहू महाराजांचे नाव होते. गेल्या काही महिन्यांपूर्वी नाट्यगृहावर ‘विठ्ठल तुपे पाटील नाट्यगृह’ असा फलक लावला आहे. माजी महापौर राजलक्ष्मी भोसले म्हणाल्या, ‘‘नाट्यगृहाला शाहू महाराज यांचेच नाव द्यायचे, हा निर्णय झाला होता; पण अर्धवट काम झालेले असताना हे नवे नाव देण्याची इतकी घाई का विठ्ठल तुपे पाटील यांची दखल वेगळ्या पद्धतीने घेता आली असती.’’ चेतन तुपे म्हणाले, ‘‘शाहू महाराजांचे नाव संकुलाला देण्याचा निर्णय झाला होता. नाट्यगृहाला नव्हे.’’\nवर्षात एकही नाट्यप्रयोग नाही\nसहकारनगर - नाटककार विजय तेंडुलकर यांच्या स्मृती जतन करता याव्यात म्हणून महापालिकेने सहकारनगर भागात उभारलेल्या नाट्यगृहाला तेंडुलकर यांचे नाव दिले. लालन सारंग, सतीश आळेकर या रंगकर्मींच्या हस्ते नाट्यगृहाचे उद्‌घाटनही झाले. पण त्यानंतर हे नाट्यगृह शैक्षणिक कार्यक्रमासाठी वापरले जाईल, असे महापालिकेने जाहीर केले. त्यामुळे येथे एकही नाटक होऊ शकले नाही. या पार्श्‍वभूमीवर, अशा नाट्यगृहाला तेंडुलकरांचे नाव नको, अशी मागणी त्यांच्या कुटुंबीयांनी पालिकेकडे वारंवार केली. तीसुद्धा मान्य केली जात नाही. नाट्यगृहातील काही खुर्च्या गायब असून आवारात राडारोडा आहे.\nभवानी पेठ - सावित्रीबाई फुले यांच्या कार्याचे दर्शन घडविता यावे म्हणून भवानी पेठेत ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मारक उभारण्यात आले. याचे उद्‌घाटन २०१४ मध्ये झाले. तेव्हापासून हे स्मारक बंद आहे. नाट्यगृह उत्तम असले तरी तेथे नाटकाचा एकही प्रयोग झाला नाही. ‘स्मारकाच्या आत नाट्यगृह आहे, ही माहितीच आमच्यापर्यंत पोचवली नाही’, असे नाट्य व्यवस्थापक सांगत आहेत. नाट्यगृहात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे दररोज टॅंकरने पाणी मागवले जात आहे. वातानुकूलन यंत्रणा बंद आहे. स्मारकाच्या आवारातील योगसाधना केंद्र, ग्रंथालय, कलादालनही कुलूप बंद अवस्थेतच आहेत.\nऔंध - नाट्यगृह ऐसपैस आणि रंगमंच छोटा, अशी स्थिती औंधच्या पं. भीमसेन जोशी कलामंदिरात पाहायला मिळत आहे. त्यामुळे येथे नाटकाचा प्रयोग करणे म्हणजे तारेवरची कसरतच बनली आहे. नाटक झाले तर प्रेक्षकांचा प्रतिसाद चांगला मिळत आह��; पण मोठा सेट असलेली आणि हाउसफुल चालणारी नाटके येथे घेऊन जाणे अशक्‍य आहे. रंगमंचाचा आकार कमी आहे. शिवाय, तो मागच्या बाजूला निमुळता होत गेला आहे. रंगमंच्याच्या मागे आणि अवतीभोवतीही पुरेशी जागा नाही. त्यामुळे रंगमंचाचा आकार वाढवा, अशी मागणी नाट्य व्यवस्थापकांकडून होत आहे.\nसध्या लहान सेट असलेली मोजकीच नाटके येथे सादर होत आहेत.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला ट्रेलर सोहळा\nअगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पल्लवी विनय...\nचित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे निधन\nमुंबई- चित्रपट दिग्दर्शिका कल्पना लाजमी यांचे आज (ता. 23) निधन झाले. धिरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांचे उपचारादरम्यान निधन झाले. त्यांना किडनीच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Parshuram-Waghmare-from-the-Futures-Store-in-real-estate/", "date_download": "2018-09-24T06:29:21Z", "digest": "sha1:AYDQ5BW5NVO3BQBXOOIAOUQDPOWFOR3R", "length": 13158, "nlines": 41, "source_domain": "www.pudhari.news", "title": " परशुराम भांड्याच्या दुकानातून रिअल इस्टेटमध्ये | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › परशुराम भांड्याच्या दुकानातून रिअल इस्टेटमध्ये\nपरशुराम भांड्याच्या दुकानातून रिअल इस्टेटमध्ये\nभांड्यांच्या दुकानात कामगार म्हणून काम करणारा परशुराम वाघमारे नंतर रिअल इस्टेट व्यवसायात शिरला होता... चौडेश्‍वरी मंदिरात तो सायंकाळी 8 ते रात्री 11 पर्यंत रहायचा... त्याच्यासोबत काही मित्र होते. महिला, मुलींना कुणी छेडले तर ते त्याला आवडत नव्हते...\nपरशुरामच्या मित्रांनी विशेष तपास पथकाला दिलेली ही माहिती. विजापूर जिल्ह्यातील सिंदगी गावचा रहिवाशी असलेल्या परशुरामला 11 जून रोजी अटक झाली. त्यानंतर ग्रामस्थ अजूनही तणावाखाली आहेत. जिल्ह्यात कुठेही गेल्यानंतर सिंदगीच्या माणसाला याबद्दलच आता विचारले जात असल्याची खंत त्यांना आहे.\nपुरोगामी विचारवंत पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी सिंदगी (जि. विजापूर) येथील परशुराम वाघमारे याला अटक झाल्यानंतर गावामध्ये याविषयी कुणीच बोलण्यास तयार नाहीत. विशेष तपास पथकाच्या चौकशीत परशुरामनेच गौरी यांच्यावर पिस्तुलातून गोळ्या झाडल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गावात कुणी नवा चेहरा दिसला की त्याच्याकडे ग्रामस्थ बोलण्यासही तयार होत नसल्याची स्थिती निर्माण झाली आहे.\nयाविषयी अधिक माहिती घेण्यासाठी काही पत्रकार सिंदगी येथे गेले होते. त्यावेळी त्यांना हा प्रकार अनुभवावयास मिळाला. काही दिवसांपूर्वी परशुरामचा मित्र सुनील असगर याला एसआयटीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. सुनीलच्या घरी गेल्यानंतर त्याच्या आईने तो गावात नाही, पंढरपूरला गेल्याचे सांगितले. त्याच्या वडिलांकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी पोलिस उपअधीक्षकांनी सुनीलला क्‍लीनचिट दिली असून स्वत: ते सुनीलला घरी सोडावयास आले होते, असे सांगितले.\nआतापर्यंत सिंदगीतील स्थिती सामान्य होती. जूनच्या दुसर्‍या आठवड्यापासून त्यात बदल झाला आहे. गौरी लंकेश हत्येचे सिंदगी कनेक्शन उघड झाल्यानंतर तेथील ग्रामस्थांत घबराट आहे. सुनीलचे कुटुंबीय परीट व्यवसाय करतात. याआधी ते टेलरिंग व्यवसायात होते. त्यांचे कल्याणनगरात उस्मानिया मशिदीच्या मागे छोटेसे दुकान आहे. विविध जाती, धर्मातील ग्राहक त्यांच्याकडे आहेत. त्या ठिकाणी धार्मिक सलोख्याने लोक राहतात. अशा परिस्थितीत सुनीलचा हात पाकिस्तानचा ध्वज फडकवण्यात कसा असू शकतो असा प्रश्‍न एका कामगाराने केला.\n‘मला काही करू नका, तुम्���ी दाखविलेल्या फोटोतील व्यक्‍तीला मी ओळखतो. त्याच्यासह तिघांनाही मी ओळखत असून अमोल काळेने मला पिस्तूल चालवायचे प्रशिक्षण दिले.’ अशी माहिती गौरी लंकेश हत्या प्रकरणातील संशयित परशुराम वाघमारे यांनी एसआयटीच्या चौकशीवेळी दिली. 11 जून रोजी अटक झाल्यापासून आतापर्यंत परशुराम हा अमोल काळे ऊर्फ भाईसाब, सुजीतकुमार ऊर्फ प्रवीण आणि मनोहर येडवे यांची ओळख नसल्याचे सांगत होता. मात्र, त्यांच्याशी संपर्क असल्याचे पुरावे परशुरामला दाखवून आणि कसून चौकशी केल्यानंतर त्याने चूक कबूल केली. के.टी. नवीनकुमार आणि अमित दिग्वेकर यांची ओळख नसल्याचे त्याने सांगितले आहे.\nविजापुरातील एका संघटनेच्या कार्यात असताना ऑगस्ट 2017 मध्ये शिकारीपुरातील सुजीतकुमारने आपल्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर पुणे येथील अमोल काळेशी संपर्क झाला. सुजीतने संपर्क साधून ‘हिंदू धर्माच्या रक्षणासाठी एक कार्य तुझ्या हातून व्हायचे असल्याचे सांगितले. त्याकरिता गौरी लंकेश यांची हत्या करावी लागेल. विचार करून काय ते कळव’ असे सांगितले होते. त्यानंतर अमोल काळेने सिंदगी येथे येऊन हत्येच्या कटाची माहिती दिली. गौरी लंकेश यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर हत्येसाठी होकार दिल्याचे परशुरामने एसआयटी अधिकार्‍यांना सांगितले.\nहत्येसाठी तयारी दर्शविल्यानंतर पिस्तूल चालविण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली. पुणे आणि बेळगावातील सीमेवर शुटिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. अमोल काळेने प्रशिक्षण दिले. त्यावेळी त्याच्यासोबत सुजीतकुमार आणि मनोहर येडवेही होते. एसआयटी अधिकार्‍यांनी परशुरामला अटक करून अमोल काळेसमोर आणल्यानंतर सर्वकाही उघड झाल्याचे समजून डोके आपटू लागला. अधिकार्‍यांनी त्याची समजूत घालून त्याला संयम राखण्यास सांगितले.\nहत्या करून गावी आल्यानंतर दोघांनी आपली भेट घेऊन 10 हजार रुपये दिले होते. ‘कुणाच्याही हाती लागू नको. कुणीही काहीही विचारले तर माहीत नाही, एवढेच उत्तर दे. तू आणि तुझ्या कुटुंबाची काळजी घेतली जाईल.’ असे त्या दोघांनी सांगितले. पैसे देणारी व्यक्‍ती उंच होती. ती वकील असल्यासारखे वाटते. त्याच्यासोबत असणारी व्यक्‍ती त्याला ‘दादा’ म्हणत होती. ती व्यक्‍ती म्हणजेच ‘निहाल’ असल्याचे समजते. या प्रकरणात आणखी तिघांचा शोध घेतला जात असल्याचे एका एसआयटी अधिकार्��याने सांगितले.\n“जाती,धर्माच्या नावावर शांतता बिघडविणार्‍या संस्थांवर कठोर कारवाई करा. गौरी लंकेश हत्या प्रकरणात पोलिसांनी केलेला तपास समाधानकारक आहे. या प्रकरणाच्या पूर्ण तपासासाठी सरकारचे सहकार्य असेल. कोणत्याही ठिकाणी कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास पोलिसप्रमुख, पोलिस उपायुक्‍त, वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांना जबाबदार धरले जाईल.” -एच.डी.कुमारस्वामी, मुख्यमंत्री\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले \nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Sugarcane-blockage-in-the-dryland-region/", "date_download": "2018-09-24T06:14:29Z", "digest": "sha1:JBQ3TYO727NANMAVFTHPQJURIAV4VYDJ", "length": 6923, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोरडवाहू प्रदेशात ऊस पिकास अटकाव? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोरडवाहू प्रदेशात ऊस पिकास अटकाव\nकोरडवाहू प्रदेशात ऊस पिकास अटकाव\nकोल्हापूर : राजेंद्र जोशी\nमहाराष्ट्र शासनाने कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये जादा पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना प्रतिबंध करण्यासाठी लागवडीपूर्वी अनुमती घेण्याचे बंधन घालणारे धोरण प्रस्तावित केले आहे. यामुळे राज्यातील ऊस आणि केळी उत्पादक शेतकर्‍यांना यापुढे कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये पिके घेताना खबरदारी घ्यावी लागेल, अन्यथा अनुमतीशिवाय घेतलेल्या पिकांच्या नुकसानीची जबाबदारी त्यांना स्वतः स्वीकारावी लागणार आहे.\nमहाराष्ट्र शासनाने नुकताच पाणी वापराच्या धोरणाविषयी एक मसुदा प्रसिद्ध केला आहे. या मसुद्यामध्ये कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये पीक घेताना अनुमतीसाठी एक तालुकास्तरावर समिती प्रस्तावित करण्यात आली आहे. या समितीची अनुमती शेतकर्‍यांना पिकाच्या लागवडीपूर्वी घ्यावी लागेल. ही समिती कमी पाण्याच्या प्रदेशामध्ये कार्यरत राहणार असून समितीलाही शेतकर्‍यांनी अनुमती मागितल्यापासून 30 दिवसांच्या आत त्याचा अर्ज मंजूर वा नामं��ूर कळविण्याचे बंधन आहे. या धोरणाच्या मसुद्यावर राज्य शासनाने 30 दिवसांमध्ये हरकती मागविल्या आहेत. हरकतींचे सोपस्कार पूर्ण झाल्यानंतर हे धोरण अस्तित्वात येईल. यानंतर मात्र डोंगरावर ऊस लावण्याच्या पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस उत्पादकांना आपल्या हौसेला लगाम घालावा लागणार आहे.\nभूजल पातळी सुरक्षित ठेवण्यासाठी धोरणाची आखणी\nभारतातील कोरडवाहू ठिकाणांचे एक सर्वेक्षण घेण्यात आले होते. यानुसार महाराष्ट्रात 1531 ठिकाणे कमी भूजल पातळीची म्हणून निश्‍चित करण्यात आली आहेत. या ठिकाणी शेतकरी नगदी पिके घेण्याचा प्रयत्न करतात आणि पिकांना पाण्याचा मोठ्या प्रमाणात उपसा झाल्यामुळे संबंधित गावांना पिण्याच्या पाण्याच्या मोठ्या टंचाईला सामोरे जावे लागते. या शेतकर्‍यांना अटकाव करण्यासाठी भारतीय विद्युत कायद्यात बदल सुचविणारे एक विधेयक नुकतेच लोकसभेच्या पटलावर सादर करण्यात आले होते. यामध्ये कमी पाण्याच्या प्रदेशात अधिक वीज दर प्रस्तावित केला होता. जेणेकरून विजेच्या वापर करून भूजलाची पातळी आणखी कमी करू नये, असे धोरण यामागे अभिप्रेत होते. हे धोरण मंजुरीच्या अंतिम टप्प्यावर असताना आता महाराष्ट्र शासनानेही पाण्याच्या यथायोग्य नियोजनाचा प्रश्‍न हाती घेतला आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mechanic-fishing-closed-today/", "date_download": "2018-09-24T05:45:32Z", "digest": "sha1:HESDZW2HR7FFJMVPRZCIE66NSZJIJ37K", "length": 7191, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यांत्रिकी मासेमारी आजपासून बंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › यांत्रिकी मासेमारी आजपासून बंद\nयांत्रिकी मासेमारी आजपासून बंद\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nशुक्रवारपासून (1 जून) पावसाळी मासेमारी बंदी लागू होत आहे. 1 जून ते 31 जुलैपर्यंत सर्व यांत्रिकी बोटींनी होणारी मासेमारी पूर्��पणे बंद होणार आहे. केवळ वल्ह्याच्या होडीने समुद्रात कमी अंतरावर मासेमारी करण्याची मुभा आहे. अनेक यांत्रिकी बोट मालकांच्या अशा होड्या असून, पावसाळ्यातील बंदी काळात त्या होड्यांनी मासेमारी करून व्यवसाय केला जातो.या दोन महिन्यांच्या काळात यांत्रिकी बोटींची दुरुस्ती केली जाते.रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे 4 हजार 300 नोंदणीकृत मच्छीमार बोटी आहेत. यामध्ये पर्ससीन, बुलनेट, ट्रॉलिंगच्या यांत्रिकी बोटी असून, अनेक छोट्या यांत्रिकी नौकासुद्धा आहेत. पर्ससीन बोटींना 1 जानेवारीपासून मासेमारी बंदी लागू झाली.\n1 ऑगस्ट ते 30 डिसेंबरपर्यंत पर्ससीन मच्छीमार बोटींना मासेमारी करण्याची परवानगी आहे. 1 जानेवारीपासून अशा बोटींना 12 नॉटिकल मैल बाहेर मासेमारी करता येते. परंतु, आता पावसाळ्यात या बोटींसह इतर यांत्रिकी बोटींना 31 जुलैपर्यंत मासेमारी करता येणार नाही. बहुतांश पर्ससीन बोटी जेटीवर नांगरण्यात आल्या. काही बोटी बंदी झुगारून समुद्रात मासेमारीसाठी गेल्या आहेत. त्याही गुरुवारी रात्रीपर्यंत जेटीवर परत येतील. पावसाळी बंदी काळात मासेमारी करताना दुर्घटना घडली तर कोणतेही शासकीय सहाय्य मिळत नाही. त्याचबरोबर अशी मासेमारी करताना बोट सापडली तर कारवाईसुद्धा होते. त्यामुळे गुरूवारी रात्रीपर्यंत सर्व यांत्रिकी बोटी आपापल्या बंदरांत येऊन उभ्या राहणार आहेत.\nयांत्रिकी बोट मालकांचा मत्स्य व्यवसाय पावसाळ्यात बंद राहू नये यासाठी अनेकांच्या छोट्या होड्या आहेत. या छोट्या होड्यांनी मासेमारी करून उदरनिर्वाह केला जातो. इतरांच्याही अशाच अनेक बोटी आहेत. दरम्यान, बंदी काळात मासेमारी पूर्णपणे बंद राहावी यासाठी मत्स्य व्यवसाय विभागाकडून सर्व मच्छीमार सहकारी संस्थांना कळवण्यात आले आहे. या संस्थांनी सदस्य असलेल्या मच्छीमारांना याची माहिती द्यायची आहे.\nबंदी कालावधीत देखभाल दुरुस्ती\nरत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे 4 हजार 300 नोंदणीकृत मच्छीमार बोटींपैकी 2500 ते 2600 कार्यरत असतात. या सर्व बोटी आता बंदरात उभ्या राहणार आहेत. पावसाळी बंदी काळात या बोटींची देखभाल दुरुस्ती केली जाते. यामध्ये इंजिनचे काम, रंगकाम अशा महत्त्वाच्या कामांचा समावेश असतो.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/valam-chavan-re-arrested/", "date_download": "2018-09-24T06:02:02Z", "digest": "sha1:4AFSC5LMW4J26AWJU3T6ODTYLIQJIT2G", "length": 8802, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जामीन झाल्यानंतर वालम, चव्हाण यांना पुन्हा अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › जामीन झाल्यानंतर वालम, चव्हाण यांना पुन्हा अटक\nजामीन झाल्यानंतर वालम, चव्हाण यांना पुन्हा अटक\nरविवारी कुंभवडे येथे रिफायनरी प्रकल्पावरुन झालेली हाणामारी व त्यानंतर नाटे पोलिस ठाण्यात मनाई आदेश असताना जमावाने केलेला प्रवेश अशा दोन प्रकारच्या गुन्ह्यांत उभय बाजूच्या अठ्ठावीस जणांवर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दहा जणांना अटक करुन सोमवारी राजापूर न्यायालयापुढे हजर केले असता, प्रत्येकी पंधरा हजारांचा जामीन व आठवड्यातील एक दिवस अनुक्रमे नाटे व राजापूर पोलिसांत हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दरम्यान, पंढरीनाथ आंबेरकर यांना झालेल्या मारहाण प्रकरणी पोलीसांनी अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना अन्य गुन्ह्यात पुन्हा अटक केली आहे.\nरविवारी कुंभवडे येथे रिफायनरी प्रकल्पावरुन हाणामारी झाली होती. त्यामध्ये कुंभवडेचे पंढरीनाथ आंबेरकर यांना मारहाण करण्यात आली होती. त्यानंतर पंढरीनाथ आंबेरकर यांनी राजापूर ठाण्यात झालेल्या मारहाणीविरुद्ध अशोक वालम यांच्या पत्नीसह अन्य जणांविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या हाणामारीनंतर रिफायनरी परिसराला मनाई आदेश असताना देखील सुमारे आठशे जणांचा जमाव नाटे पोलिस ठाण्यात गेला होता.\nत्यामुळे नाटे पोलिसांनी अशोक वालम यांच्यासह तेवीस जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यातील अशोक वालम, विलास नार्वेकर, सचिन कोरगावकर, मंगेश चव्हाण व नितीन जठार यांना अटक करण्यात आली होती. त्या सर्वांना न्यायालयापुढे हजर करण्यात आले असता, प्रत्येकी पंधरा हजारांच्या जामिनाव��� सुटका करण्यात आली. त्याचवेळी दर रविवारी नाटे पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश दिले.\nकुंभवडे येथे बैठकीत झालेल्या हाणामारीत अशोक वालम यांची पत्नी अश्‍विनी वालम यांनी बैठकीत आलेल्या पंढरीनाथ आंबेरकर, मेघनाथ विश्‍वनाथ आंबेरकर, ज्ञानदिप आंबेरकर, अरुण बापू आंबेरकर व संदीप नारायण पांचाळ यांच्या विरुद्ध तक्रार नोंदविली होती. त्यांपैकी पंढरीनाथ आंबेरकर हे जखमी असून ते रत्नागिरीतील चिरायु हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असल्याने त्यांना अटक झाली नव्हती. उर्वरित चौघांना अटक करण्यात आली होती.\nत्यांना सोमवारी न्यायालयात हजर करण्यत आले असता, प्रत्येकी साडेसात हजारांच्या जामीनावर त्यांची मुक्‍तता करण्यात आली. दिनांक 15 मार्चपर्यंत दर गुरुवारी राजापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश न्यायालयाने दिले. या हाणामारीत पंढरीनाथ आंबेरकर हे जखमी झाल्याने त्यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी अश्‍विनी अशोक वालम यांच्यावर गुन्हा दाखल केला होता त्यानाही न्यायालयात हजर केले असता पंधरा हजारांचा जामीनावर सुटका करण्यात आली. दर शनिवारी राजापूर पोलिस ठाण्यात हजेरी लावण्याचे आदेश देण्यात आले. नंतर याच प्रकरणात जामीनावर मुक्‍तता झालेले अशोक वालम व मंगेश चव्हाण यांना नाटे पोलिसांनी न्यायालयाच्या बाहेर पुन्हा अटक केली. एकूण तीन गुन्ह्यांत पोलिसांनी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. नाटे पोलिस ठाण्यात बेकायदा जमावबंदी करणार्‍या अन्य अठरा जणांना अद्याप अटक व्हायची असून या प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडाली आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/nagpur-intellectual-take-alkohol-then-how-how-to-get-rid-of-addiction/", "date_download": "2018-09-24T06:29:52Z", "digest": "sha1:B72GRWCCQCE23673SRDSC7IX4YWWJ7AJ", "length": 5261, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " साहित्यिकच ���ारू पितात : शिवाजीराव मोघे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › साहित्यिकच दारू पितात : शिवाजीराव मोघे\nसाहित्यिकच दारू पितात : शिवाजीराव मोघे\nदारूच्या एकच प्याल्याने आयुष्य कसे उद्ध्वस्त होते, याचे वास्तव राम गणेश गडकरी यांच्या ‘एकच प्याला’ नाटकातून मांडले गेले. प्रभावी शस्त्र म्हणून ओळख असलेल्या साहित्यिकाच्या लेखणीचा व्यसनमुक्तीसाठी वापर व्हायला हवा. मात्र, आजचे साहित्यिकच मद्यपी झाले आहेत, अशी खंत व्यक्त करीत, अशाने व्यसनमुक्तीची चळवळ कशी वाढेल, असा सवाल माजी सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी उपस्थित केला.\nसी. मो. झाडे फाऊंडेशनच्या वतीने सर्वोदय आश्रम विनोबा विचार केंद्र येथे विविध सामाजिक क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणार्‍यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. रवींद्र कोल्हे, मा. म. गडकरी, सतीश कडू, बबन मोरघडे, माजी मंत्री हरिभाऊ नाईक आदी उपस्थित होते.\nसाहित्यिकांनी आपली लेखणी समाज प्रबोधनासाठी चालवायला हवी. व्यसनाधीनतेमुळे आज समाज उद्ध्वस्त होत असतानाही साहित्यिक या विषयावर लिहित नाहीत. स्वतःच दारूच्या आहारी गेल्याची कबुली साहित्यिकच देतात. त्यामुळे साहित्यिकच मद्यपी झाल्याने प्रबोधन कसे होईल, असा सवाल मोघे यांनी यावेळी उपस्थित केला.\nसाहित्यिकच दारू पितात : शिवाजीराव मोघे\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे लातुरात पडसाद\nभीमा कोरेगाव पडसाद, दुपारनंतर शाळांना सुट्टी\nभीमा कोरेगाव प्रकरणाचे उमरगा, कळंबमध्ये पडसाद\nतुळजापूरच्या भवानीची महिषासुरमर्दिनी महापूजा\nकन्यारत्न जन्माचे परभणीत असेही स्वागत\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले \nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/frontline-campaign-against-sarpanchs-in-Gandhinagar/", "date_download": "2018-09-24T05:28:12Z", "digest": "sha1:CSKEVUDQJQDIK6ZCAFZQK3IQZUZM5BOW", "length": 10615, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गांधीनगरमध्ये सरपंचांच्या निषेधार्थ मोर्चा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › गांधीनगरमध्ये सरपंचांच्या निषेधार्थ मोर्चा\nगांधीनगरमध्ये सरपंचांच्या निषेधार्थ मोर्चा\nगांधीनगरच्या सरपंच रितू लालवाणी यांच्या हुकूमशाही वृत्तीच्या व अतिक्रमणावर त्यांनी केलेल्या बेकायदेशीर कारवाईच्या निषेधार्थ विविध सात पक्ष, संघटनांनी बुधवारी मोर्चा काढला. यावेळी त्यांचा निषेध करण्यात आला. ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या उत्तराने आंदोलकांचे समाधान न झाल्याने ग्रामपंचायत बरखास्तीसाठी तीव्र लढा उभारण्याचा इशारा दिला.\nआंदोलकांच्या मुद्देसूद प्रश्‍नांना उत्तरे देताना ग्रामविकास अधिकारी जयपाल गायकवाड यांची भंबेरी उडाली. अतिक्रमणावरील कारवाई कायदेशीर कशी, हे त्यांना स्पष्ट करता आले नाही. सरपंच रितू लालवाणी यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला; पण त्यांनी केलेली कृती कायदेशीर की बेकायदेशीर याबाबतच्या त्यांच्या असंदिग्ध उत्तराने मोर्चेकरी संतप्त झाले.\nमोर्चाचा प्रारंभ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून झाला. शिवसेना, महालक्ष्मी वुमेन्स फौंडेशन व पर्यावरणवादी महिला संघटनेचे कार्यकर्ते निषेध फलक, विविध मागण्यांचे फलक घेऊन मोर्चात सहभागी झाले होते. यावेळी सरपंच रितू लालवाणी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. झाडांची कत्तल करणार्‍या सरपंचांवर कारवाई करा, दलित वस्तीची पाणी, वीज तोडणार्‍या ग्रामपंचायतीचा धिक्कार असो, अशा घोषणा देत सिंधू मार्केटमार्गे आंदोलक ग्रामपंचायतीकडे आले. मोर्चामध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय होता. ग्रामपंचायतीवर एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चेकरी येण्याची ही पहिलीच वेळ होती.\nघटनास्थळी सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिला कार्यकर्ते सरपंचांना बोलवा, आम्ही त्यांना जाब विचारू, अशी मागणी करू लागले. त्यावर शिवसेनेचे जितू कुबडे, वीरेंद्र भोपळे, रिपब्लिकन पक्षाचे अंकुश वराळे, दलित महासंघाचे आप्पासाहेब कांबळे, अनिल मिसाळ, बंडखोर सेनेचे राजू कांबळे, बहुजन मुक्ती पार्टीचे चंदू नागावकर, अविनाश कांबळे, महालक्ष्मी वुमेन्स फौंडेशनच्या अध्यक्षा हेमलता माने व पर्यावरणवादी महिला संघटनेच्या रोमा धामेजा आदी मोर्चेकर्‍यांच्या शिष्टमंडळाशी सरपंचांच्या कक्षात चर्चा झाली. त्यावेळी आप्पासाहेब कांबळे यांनी कारवाई कशी बेकायदेशीर असल्याचा पाढा वाचला; पण त्यावर सरपंच व ग्रामविकास अधिकार्‍यांना जबाबदारीने उत्तरे देण्यात आली नाहीत, असे म्हणाले.\nत्यानंतर चंदू नागावकर यांच्या प्रश्‍नांना रितू लालवाणी यांनी थातूर-मातूर उत्तरे देण्याचा प्रयत्न केला. टपरी धारकांवर झालेली कारवाई बेकायदा असल्याचा मुद्दा वीरेंद्र भोपळे यांनी मांडला. टपर्‍या काढल्याने नाष्टाही मिळत नाही, त्यामुळे ज्यांच्या जीवावर बाजारपेठ चालते त्यांचाच गळ्याचा घोट घेण्याची कृती ग्रामपंचायतीने केली, असा आरोप जितू कुबडे यांनी केला. वनखात्याची परवानगी न घेता व कोणतीही नोटीस न देता झाडे व बगीच्याची कत्तल कोणत्या कायदेशीर आधारावर केली, यावरीलही सरपंचानी जे उत्तर दिले ते अयोग्य व उद्दामपणे असल्याचे हेमलता माने यांनी बजावले. पर्यावरणवादी महिला संघटनेच्या रोमा धामेजा यांनी ग्रामपंचायत प्रशासनाचा समाचार घेतला.\nसरपंच रितू लालवाणी यांनी ‘ग्रामपंचातीने केलेल्या ठरावानुसार ही कारवाई झाली आहे. यामध्ये कोणतीही मनमानी झालेली नाही. कायद्यानुसार कारवाई झाली आहे’ असे सांगितले. परंतु, त्यांच्या या उत्तराने आंदोलकांचे समाधान झाले नाही. अखेर आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार करण्यात आला. दलित महासंघाचे मोहन बोराडे व नबीसाहेब नदाफ यांनी हा निर्णय जाहीर केला.\nमाजी सरपंच दीपक शर्मा यांना हेमलता माने यांनी सरपंच कक्षातून बाहेर जाण्यास सांगितले. त्यावर शर्मा यांनी नकार दिला. महिला आंदोलक संतप्त झाल्याने शर्मा यांना बाहेर जाणे भाग पडले. त्यावेळी शर्मा यांच्या निषेधाच्या घोषणा देण्यात\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-teacher-boycot-on-HSC-exams/", "date_download": "2018-09-24T05:27:55Z", "digest": "sha1:HUQ4FTLQTYXQ2B6QUPOKNQ4MWIVI2S45", "length": 6298, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार\nबारावीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकणार\nरत्नागिरी : शहर वार्ताहर\nउच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालय, तुकड्या, वर्ग यांची अनुदान पात्र यादी त्यासंबंधी अनुदानाची 100 टक्के आर्थिक तरतूद करून जाहीर करावी व तात्काळ 100 टक्के पगार सुरू करावा या मागणीसाठी इ. 12 वी बोर्डाच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक विनाअनुदानित कृती समितीने व उच्च माध्यमिक शिक्षक संघाने घेतला आहे. यासाठी दि. 22 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.30 वाजता कोकण विभागीय शिक्षण मंडळ रत्नागिरी येथे आंदोलन आयोजित केले आहे.\nविनाअनुदानित शिक्षकांना नियमितपणे पगार सुरू होण्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी उच्च माध्यमिकचे पुणे येथील प्रस्ताव मुंबईस मागवून घेऊन पुढील कार्यवाही करू, असे आश्‍वासन दिले होते. तसेच अधिवेशनाच्या काळात अधिवेशन संपेपर्यंत याद्या घोषित करतो व मार्चमध्ये आर्थिक तरतूद करू, असे सांगितले होते. पण अद्यापही यादी जाहीर झाली नाही. गेल्या 14 ते 15 वर्षांपासून एकही रूपया पगार न घेता हे शिक्षक काम करत आहेत. त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती खूप वाईट झाली आहे.\nअनुदानास पात्र यादीमध्ये सहभाग येण्यासाठी अनेक जाचक अटींची पूर्तता या शिक्षकांनी पूर्ण केल्या आहेत. मूल्यांकनास पात्र होण्यासाठी प्रत्येक शिक्षकाची वैयक्तिक मान्यता पूर्ण असणे, रोस्टर पूर्ण असणे इ. गोष्टी पूर्ण झाल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक उच्च माध्यमिक शाळांनी अजूनही या अटी पूर्ण केलेल्या नाहीत.\nविनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदान पात्र याद्या त्वरित घोषित कराव्यात व त्यासंबंधी 100 टक्के तरतूद करावी, यासंबंधी मागणी पूर्ण करण्याच अंतिम तारीख 21 ते 22 फेब्रुवारी रोजी दिलेलीच आहे. ही मागणी पूर्ण करण्यासाठी दि. 22 फेब्रुवारी रोजी कोकण विभागीय बोर्ड ऑफिस रत्नागिरी येथे दुपारी 3.30 वा. आंदोलन पुकारले आहे. तरी या आंदोलनासाठी सर्व शिक्षकांनी हजर राहावे, असे आवाहन कृती समितीने केले आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला नि���ोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/High-court-denies-to-interfere-in-Ambabai-temple-work/", "date_download": "2018-09-24T05:43:11Z", "digest": "sha1:WKOMFNEEWJZD4BVSCPF557PGOSJO52SF", "length": 4694, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अंबाबाई मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › अंबाबाई मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार\nअंबाबाई मंदिराच्या कामकाजात हस्तक्षेप करण्यास हायकोर्टाचा नकार\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदीरात अखंड विणा नाम जप सप्ताह साजरा करण्यास सोनाई महिला उत्कर्ष मंडळाला परवानगी नाकारण्याचा देवस्थानच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. मात्र परवानगी देण्याचा अथवा नाकारण्याचा अधिकार हा देवस्थानचा आहे असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती नितीन सांब्रे यांच्या खंडपीठाने सोनाई महिला उत्कर्ष मंडळाची याचिका निकाली काढली. यामुळे देवळाच्या गरूड मंडपात गेली 52 वर्षे सुरू असलेल्या अखंड विणा नाम जपाच्या परंपरेत खंड पडणार आहे.\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदीराच्या गरूड मंडपात सोनाई महिला उत्कर्ष मंडळामार्फत गेली 52 वर्षे रथसप्तमी पासून पुढे दहा दिवस अखंड विणा जप सप्ताह साजरा केला जात होता. त्यानुसार मंडळाने 24 जानेवारी ते 4 फेबु्रवारी या दहा दिवस सप्ताह साजरा करण्यासाठी देवस्थानकडे परवानगी अर्ज केला मात्र देवस्थाने 1 जानेवारी ते 31 जानेवारीला किरणोत्सात देवळात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे कारण देऊन परवानगी नाकारली होती.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत ���लवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Ramadan-fasting-starts-daily-14-hour-and-four-minute/", "date_download": "2018-09-24T05:33:58Z", "digest": "sha1:GWRONBP7ZAMP6VNPM7AGLJPAPLWMLXRP", "length": 7881, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रमजानचे रोजे यंदा रोज १४ तास ४ मिनिट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › रमजानचे रोजे यंदा रोज १४ तास ४ मिनिट\nरमजानचे रोजे यंदा रोज १४ तास ४ मिनिट\nनवी मुंबई : प्रतिनिधी\nआज गुरुवारपासुन मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणार्‍या रमजान महिन्याला सुरुवात झाली असून, 15 जूनला हा उपवास संपणार आहे. रोज 14 तास 4 मिनिटे एवढा कालावधी हा उपवास केला जाणार आहे. पहाटे 4.43 ला सुरु होणारा उपवास संध्याकाळी 7.09 मिनिटांनी संपणार असल्याची माहिती रफिक इनामदार यांनी पुढारीशी बोलताना दिली.\nरमजान पर्वाच्या उपवासाचा दिवसभरातील काळ गेली कित्येक वर्ष 12 ते 13 तास इतकाच होता. गेल्या वर्षी तो 14 तासांपर्यंत पोहोचला होता. मात्र यंदा त्यात आणखी 4 मिनिटांची वाढ झाली आहे. 17 मे ते 15 जूनपर्यंत रमजानच्या उपवास सुरु राहणार आहेत. यात पाण्याचा एक घोटही न घेता दिवसभर कडकडीत उपवास केला जातो. त्यानंतर म्हणजे रोजा सोडल्यानंतर रात्री सार्वजनिक फराळ केला जातो.\nइस्लाममध्ये रोजाला धार्मिकदृट्या अतिशय महत्व आहे. रोजाच्या काळात सकाळी सूर्यदयापासून ते सूर्यास्तापर्यंत खानपान, चुकीच्या गोष्टी ऐकणे, पाहणे आदी बाबी धर्मबाह्य मान्यता जातात. एका अर्थाने आदर्श जीवन जगण्यासाठी मुस्लिम बांधव व्रतबंधन पाळतात. त्यानंतर नमाज फजर, जोहर व असरनंतर मगरीब (सायंकाळचा नमाज) केला जातो. त्यानंतरच रोजा सोडतात. ईशा आणि तराबीची नामाझी पठण करतात. सात वर्षाच्या बालकांपासून तर वयोवृदांपर्यंत रोजा केला जातो. रमजान पर्वाच्या उपवासाचे नियोजन असलेल्या वेळापत्रकाचे वाटप मशिदींम धून वाटप करण्यात आले आहे. यावर्षी रमजान पर्वाला मे च्या पंढरवाड्यातच सुरुवात होत असल्याने निम्मे पर्व उन्हाळ्यात संपणार आहे.\nएपीएमसीच्या घाऊक बाजारात 1 किलोपासून 5 किलो पर्यंतचे परदेशी खजूरचे बॉक्स मागवण्यात आले आहेत. याकाळात खजूर, फळे यांना वाढती मागणी आहे. रोजाचा उपवास सोडताना फळांबरोबरच खजूरलाही मोठे स्थान मिळते. त्यामुळे 100 रुपयांपासून थेट 3 हजार रुपये किलोपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे आणि वेगवेगळ्या आकारातील खजूर पेंड पाहायवयास मिळत आहे.\nइराकी शाखा नावाचा खजूर सर्वाधिक भाव खाऊन आहे. प्रतिकिलो 800 रुपये या दराने इराकी शाखा या खजूर पेंडची सध्या विक्री होत आहे. या पाठोपाठ केनिया इराणी, सलाम इराणी, नावाचा खजूर विकले जात आहे. सौदी अरेबिया ब्रँडखाली विकले जाणारे खजूर दोनशे ते दोनशे पन्नास रुपये किलो तर इराणी नावाचे खजूरपेंड दीडशे ते दोनशे रुपये किलो या दराने सध्या उपलब्ध आहेत. भारतातील इंदूर या नावाने प्रसिद्ध असलेले खजूरपेंडही मोठ्या प्रमाणत उपलब्ध झाले आहे. परदेशातील अन्य खजूरच्या तुलनेत याचा दर अत्यंत कमी असल्यामुळे इंदूर खजूरला ग्राहक सर्वाधिक पसंती देत आहेत. याठिकाणातील इराकी शाखा व त्याची मागणी पहाता यंदा परदेशातील खजुरालाच अधिक भाव आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/rinku-oswal-murder-Life-imprisonment/", "date_download": "2018-09-24T05:28:03Z", "digest": "sha1:FCAXZFCCL2HJHLLFBWCPNMRW637EXEMU", "length": 8552, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप\nरिंकू ओसवाल खूनप्रकरणी पतीला जन्मठेप\nमाहेरहून सोने आणण्याच्या कारणावरून पत्नी रिंकू ऊर्फ भाग्यश्री ओसवाल हिचा गळा आवळून खून केल्यााप्रकरणी भरत कांतीलाल ओसवाल (वय 31, रा. आयटीआयजवळ, गुलमोहोर कॉलनी, सातारा) याला बुधवारी जिल्हा सत्र न्यायाधीश डी. ए. ढोलकिया यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. दरम्यान, 2014 साली घडलेल्या संबंधित घटनेने त्यावेळी सातारा हादरून गेला होता. महिला आक्रमक होऊन मोर्चाही निघाला होता.\nयाबाबत अधिक माहिती अशी, भरत ओसवाल हा पत्नी रिंकू ऊर्फ भाग्यश्री हिला लग्‍नावेळी माहेरच्या मंडळींनी कमी दागिने केले यावरून नाराज होता. ठरल्याप्रमाणे उर्वरित आठ तोळे दागिने घेऊन येण्याच्या कारणावरून भरत हा रिंकूचा छळ करत होता. तसेच लग्नाला सुमारे दोन ते तीन वर्षे झाली तरी मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरुनही भरत हा रिंकूशी वारंवार वाद घालत होता. दि. 19 ऑक्टोबर 2014 रोजी रात्री रिंकूला बहिणीचा फोन आला होता. फोनवर बोलत असतानाच भरत तेथे आल्याने, रिंकूने पती आल्याचे सांगत आपण सकाळी बोलू असे म्हणून फोन कट केला. त्यानंतर त्यांच्यात पुन्हा वाद झाला. हा वाद विकोपाला गेल्यानंतर भरत याने रिंकूचा गळा आवळला. गळा आवळल्याने रिंकू बेशुध्द पडली. रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास भरत याने रिंकू ला त्रास होत असल्याचे सांगून तिला उपचाराची गरज असल्याचे कुटुंबियांना सांगितले.\nभरत व इतर नातेवाईकांनी रिंकू ला बेशुध्द अवस्थेत सातार्‍यातील एका रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी झालेल्या वैद्यकीय तपासणीअंती रिंकूचा मृत्यू झाला असल्याचे घोषित करण्यात आले. या घटनेची माहिती रिंकूच्या माहेरच्या मंडळींना समजल्यानंतर त्यांनी सातार्‍यात धाव घेतली. रिंकूचा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगून तो मृतदेह ताब्यात घेण्यास त्यांनी नकार दिला होता. शाहूपुरीचे तत्कालीन पोलीस निरीक्षक एस.एल. पांढरे हे कर्मचार्‍यांसमवेत त्याठिकाणी गेले. शवविच्छेदन केल्यानंतर रिंकूचा मृत्यू गळा आवळल्याने झाला असल्याचे सांगण्यात आले. भरत यानेच रिंकूचा गळा दाबून खून केल्याची तक्रार रिंकूची आई चंदा मोहन ओसावाल यांनी शाहूपुरी पोलीस दिली होती.\nपोलीस निरीक्षक पांढरे यांनी गुन्ह्याचा तपास करुन दोषारोपपत्र सातारा जिल्हा न्यायालयात सादर केले होते. या खटल्यादरम्यान वैद्यकीय अधिकारी, मृत रिंकूची आई, काका यांच्यासह 11 जणांची साक्ष झाली. साक्षी व परिस्थितीजन्य पुरावे ग्राह्य धरुन न्यायाधीश डी.ए.ढोलकिया यांनी भरत ओसवाल याला जन्मठेप आणि 10 हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावला. सरकार पक्षातर्फे सुरुवातीला विशेष सरकारी वकील म्हणून अ‍ॅड. विकास पाटील- शिरगावकर यांची नियुक्‍ती होती. त्यानंतर जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले. प्रॉसीक्युशनचे उपनिरीक्षक पी.के. कबुले, हवालदार सुनील सावंत, अजित शिंदे, शमशुद्दीन शेख, कांचन बेंद्रे, नंदा झांजुर्णे, शाहूपुरीच्या पैरवी अधिकारी शशिकांत भोसले, रिहाना शेख यांनी मदत केली.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/article/marathi-grah-nakshatra/avoid-lending-on-wednesday-112020100004_1.html", "date_download": "2018-09-24T05:16:48Z", "digest": "sha1:CX25XMG7NNKUSDHJDJR4ZX2QE6CKFUW3", "length": 6857, "nlines": 91, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "बुधवारी कर्ज देण्यास टाळावे!", "raw_content": "\nबुधवारी कर्ज देण्यास टाळावे\nकर्ज चुकविण्याची स्थिती कोणत्याही व्यक्तीला द्विधा मनःस्थितीत टाकते. रात्रं-दिवस केवळ कर्ज चुकविण्याच्या विचारामुळे व्यक्ती तणावाखाली असते. कर्ज घेणाऱयाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच समस्यांना कर्ज देणाऱयाला कधी कधी सामोरे जावे लागते. चुकीच्या व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे कधी कधी कर्ज देणाराही आर्थिक अडचणीत सापडू शकतो. त्याला त्याच्या व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.\nज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापारासाठी उपयुक्त ग्रह मानला गेलाय. मात्र त्याचवेळी बुध हा नपुंसक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. याचमुळे शास्त्रांनुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे मानले गेले आहे. या दिवशी दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता खूप कमी असते. बुधवारी कर्ज घेतल्यानंतरही त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. बुधवारी कोणाला कर्ज दिले, तर त्याच्या मुला-बाळांनाही त्यापासून त्रास होण्याची शक्यता असते, बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. यामुळेच ज्योतिष शास्त्रानुसार ब���धवारी कर्ज देणे चुकीचे ठरविण्यात आले आहे.\nVastu Tips : घरातील वास्तुदोष दूर करतो लिंबू\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nफसवा फसवी नको नाहीतर शरद पवारांना जय महाराष्ट्र\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nमल्ल्याला कर्ज मंजूर केलेले बँक अधिकारीही अडकणार\nबुधवारी कर्ज देणे टाळा\nभाग्योदयासाठी श्रावणच्या बुधवारी हा उपाय करावा\nबुधवारी करा ज्योषिताचे 5 उपाय\nश्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, पेट्रोल पंप बंद\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-desert-rain-nashik-district-11521", "date_download": "2018-09-24T06:50:02Z", "digest": "sha1:XVDS2BBIANFGPLPF4AVRFMUSLIEHGF2G", "length": 18046, "nlines": 153, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Desert rain in Nashik district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस\nनाशिक जिल्ह्यात सर्वदूर पाऊस\nमंगळवार, 21 ऑगस्ट 2018\nनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला, बागलाण, कळवण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील २४ तासात जिल्‍ह्यात ८१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर वंचित राहिलेला भाग पावसाच्या परिघात समाविष्ट झाला. ऐन पावसाळ्यात आठ तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिती सुधारण्यास यामुळे हातभार लागला आहे.\nनाशिक : दुष्काळाच्या सावटाखाली सापडलेल्या मालेगाव, नांदगाव, चांदवड, येवला, बागलाण, कळवण भागात पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मा��ील २४ तासात जिल्‍ह्यात ८१४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. महत्त्वाची बाब म्हणजे, आजवर वंचित राहिलेला भाग पावसाच्या परिघात समाविष्ट झाला. ऐन पावसाळ्यात आठ तालुक्यांमध्ये निर्माण झालेली दुष्काळसदृश्य स्थिती सुधारण्यास यामुळे हातभार लागला आहे.\nपाणीटंचाईमुळे पाण्याचे टँकर सुरू आहेत. जिल्हा प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी स्थितीचा आढावा घेऊन गांभीर्य निदर्शनास आणून दिले होते. नाशिक शहराला पिण्यासाठी देण्यात येणाऱ्या आरक्षणात कपातीचे संकेत दिले होते. या घडामोडी घडत असताना पावसाचे पुनरागमन झाले. त्याने आपला परीघही विस्तारला. गेल्या २४ तासांत सर्वाधिक पेठ तालुक्यात (१०१ मिलीमीटर) तर, सर्वात कमी दिंडोरी तालुक्यात (१४ मिलिमीटर) पावसाची नोंद झाली. इगतपुरीत (६५), त्र्यंबकेश्वरमध्ये (४६), सुरगाण्यात (८६), नाशिकमध्ये (२७) मिलिमीटरची नोंद झाली. हे तालुके पावसाचे म्हणूनच अोळखले जातात. तिथे आधी दमदार पाऊस झाला होता. मात्र, या पावसाने जिल्ह्यातील बहुतांश भाग व्यापला. निफाड (५४), सिन्नर (२६), चांदवड (५४), देवळा (४३), येवला (५९), नांदगाव (६०), मालेगाव (६४), बागलाण आणि कळवण (प्रत्येकी ५७) मिलिमीटरइतका पाऊस पडला.\nपावसामुळे दारणा धरणातून ४१७२, गंगापूर धरणातून १०१२ आणि नांदूरमध्यमेश्वरमधून ४७६९ क्युसेक्सचा विसर्ग सुरू आहे. गोदावरी दुथडी भरून वाहू लागली आहे. पावसाचे प्रमाण वाढल्यास विसर्गाचे प्रमाण वाढू शकते. यामुळे गोदावरी काठावरील नागरिकांनी सतर्क राहावे, कोणताही धोका पत्करू नये, नदीकाठी, नदीवरील पुलांवर गर्दी करू नये, सेल्फी घेण्याचा किंवा पुरात पोहण्याचा धोका पत्करू नये, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी केले आहे.\nऑगस्टमध्ये ८५ ते ९० टक्के जलसाठा राखणे क्रमप्राप्त आहे. यामुळे तूर्तास धरणे भरू न देता विसर्ग केला जात आहे. जिल्ह्यातील २४ धरणांमध्ये सध्या ४४ हजार ७०७ दशलक्ष घनफूट म्हणजे ६८ टक्के जलसाठा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हे प्रमाण सात टक्क्य़ांनी कमी आहे.\nगंगापूर धरणात (५०४२), काश्यपी (१८४१), गौतमी गोदावरी (१६७२), पालखेड (४०१), करंजवण (५०५५), वाघाड (२३०२), ओझरखेड (१२७६), पुणेगाव (५५३), तिसगाव (१५०), दारणा (६८०९), भावली (१४३४), मुकणे (३९२४), वालदेवी (११३३), कडवा (१५९८), नांदूरमध्यमेश्वर (२५३), भोजापूर (१६८), चणकापूर (१८७८), हरणबारी (११६६), केळझर (५७२), गिरणा (५६१३), पुनद (८९७) दशलक्ष घनफूट जलसाठा आहे. नागासाक्या, माणिकपुंज धरणे अद्याप कोरडी आहेत.\nआळंदी, वाघाड, भावली, हरणबारी, केळझर, वालदेवी\nगंगापूर, दारणा, काश्यपी, गौतमी गोदावरी, करंजवण, पुणेगाव, कडवा, नांदूरमध्यमेश्वर\nनाशिक nashik बागलाण पाणी water प्रशासन administrations पूर ऊस पाऊस निफाड niphad धरण गंगा ganga river\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात र���ज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-703.html", "date_download": "2018-09-24T05:21:03Z", "digest": "sha1:M7PWXRNAB4FHFOTS67GCP47UVVV3GTRC", "length": 6800, "nlines": 83, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "जिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nजिल्हा परिषदेच्या कृषी विभागावर गंडांतर.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडील गुणनियंत्रण विभागासह सात योजना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे वर्ग केल्या आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकारी आणि सभापतींना काही काम राहिलेले नाही. यापूर्वी विस्तार अधिकारी कमी करण्याचे धोरण घेण्यात आले होते. आता योजनाच जिल्हा अधीक्षकांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत.\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nआता जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे असलेल्या गळीत धान्य, तृणधान्य, मका विकास, ऊस विकास, कृषी अभियांत्रिकीकरण, कापूस विकास व कडधान्ये विकास, विशेष घटक, अपारंपरिक ऊर्जा विकास योजना टप्प्याटप्प्याने जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाकडे वर्ग झाल्या आहेत.\nत्यात भर म्हणून जिल्हा गुण नियंत्रण विभागही राज्य शासनाने दि. 24 नोव्हेंबर रोजी आदेश काढून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विभागाकडे वर्ग केला आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडे काह���च काम शिल्लक राहिलेले नाही. खते, कीटकनाशके आणि बियाणे विक्रेत्यांना परवाना देण्यापासून बोगस कंपन्यांवर कारवाई करण्यापर्यंतचे सर्व अधिकार या कृषी विभागाकडे होते.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/GulZ3TuuuN\nशासनाच्या नवीन आदेशानुसार खते, कीटकनाशके आणि बियाणे विक्रेत्यांना परवाना देण्याचे अधिकार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांकडे गेले आहेत.दुकानांच्या तपासणीचेही अधिकार त्यांनाच मिळाले आहेत. सरकारच्या या धोरणावरून जिल्हा परिषद सक्षम करायच्या आहेत की डळमळीत, असा प्रश्न उपस्थित होत आहे.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/hinduism-marathi?amp=1", "date_download": "2018-09-24T05:11:56Z", "digest": "sha1:SVGDEXPKGATU2BO5I5SKISVR5UIDGSXD", "length": 3626, "nlines": 74, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "हिंदू धर्मातील सण | धर्म | धार्मिक | संस्कृती | व्रत | आध्यात्मिक | Hindu Dharm | Marathi Religion", "raw_content": "\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nआरतीत कापूर का लावतात जाणून घ्या वैज्ञानिक कारण\nस्त्रिया का नाही फोडत नारळ\nका करतात ऋषिपंचमी व्रत\nका दाखवतात मोदकाचा नैवेद्य\nतुळशीजवळ ठेवत असाल या वस्तू तर लगेच हटवा\nविवाहाचे आठ प्रकार पण केवळ हा विवाह योग्य\nकर्णाला मारणे आवश्यक आहे... असं का म्हणाला कृष्ण\nगणपतीची मूर्ती कशी असावी\nसोमवार, 3 सप्टेंबर 2018\nसुखी विवाहित जीवनासाठी द्रौपदीचा सल्ला\nआरतीत कापूर का लावतात\nचरणामृत आणि पंचामृतामध्ये काय अंतर आहे\n'तिथे' आहेत तब्बल 1 कोटी शिवलिंग\nगुरूवार, 23 ऑगस्ट 2018\nएकादशीच्या दिवशी भात का खात नाहीत\nदेवपूजेत या धातूची भांडी वापरू नयेत\nरस्त्यावर पडलेल्या लिंबू मिरचीवर पाय का ठेवू नये\nस्वप्नात जर घुबड दिसला तर...\nRIP नको श्रध्दांजली व्हा\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/National/two-madras-hc-judges-deliver-split-verdict-in-mlas-disqualification-case/", "date_download": "2018-09-24T06:10:59Z", "digest": "sha1:MACOE7WZA47PGNG4CRYTBJ7TKJ6AKXB5", "length": 5365, "nlines": 34, "source_domain": "pudhari.news", "title": " तामिळनाडू : पलानीस्‍वामी सरकारला तुर्तास अभय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › National › तामिळनाडू : पलानीस्‍वामी सरकारला तुर्तास अभय\nतामिळनाडू : पलानीस्‍वामी सरकारला तुर्तास अभय\nचेन्‍नई : पुढारी ऑनलाईन\nतामिळनाडूतील १८ आमदारांच्या विधानसभा सदस्यत्‍व रद्दप्रकरणी पाच महिन्यानंतर मद्रास उच्‍च न्यायालयाने निकाल दिला. या प्रकरणी दोन न्यायाधीशांच्या पीठापुढे झालेल्या सुनावणीत दोघांनी वेगवेगळा निर्णय दिला. त्यामुळे तुर्तास पलास्‍वामी सरकारला अभय मिळाले आहे.\nउच्‍च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी सभापतींनी १८ आमदारांचे सदस्यत्‍व रद्द केल्याच्या बाजूने निकाल दिला. तर दुसरे न्यायमूर्ती सुंदर यांनी सदस्यत्‍व रद्द करण्याच्या विरोधात निर्णय दिला. त्यामुळे आता हे प्रकरण तीन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणीसाठी जाणार आहे. त्यामुळे सध्यातरी राज्य सरकार कोसळण्याची शक्यता टळली आहे.\nदरम्यान, मुख्यमंत्री पलानीस्‍वामी यांनी निकालाच्या पार्श्‍वभूमीवर विविध शक्यतांचा आढावा घेण्यासाठी सहकारी मंत्र्यांची बैठक बोलावली होती. न्यायालयाने जर १८ आमदारांचे सदस्यत्‍व रद्द करण्याच्या बाजूने निकाल दिला असता तर सरकारला धोका होता. पलानीस्‍वामी सरकारला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले असते. यात सरकार कोसळण्याचाही धोका होता.\nया निकालानंतर टीटीव्‍ही दिनकरन, लोकविरोधी सरकारला न्यायालयाने आणखी काही महिन्यांसाठी वाचवले आहे, असे म्‍हणाले. १८ सप्‍टेंबर २०१७ रोजी तामिळनाडू विधानसभेचे अध्यक्ष पी. धनपाल यांनी अण्‍णाद्रमुकच्या १८ आमदारांचे निलंबन केले होते. या आमदारांनी एकत्र येत राज्यपालांची भेट घेऊन पलानीस्‍वामी सरकारवर अविश्वास दाखवला होता.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात ���िसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/kerala/", "date_download": "2018-09-24T06:28:51Z", "digest": "sha1:A4I7SQTAO6GLCSCHGZ6E3VKQOUJ674LI", "length": 13191, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Kerala- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क���रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : जिन्सन जॉन्सनने केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित केलं सुवर्णपदक\nजकार्ता, 30 ऑगस्ट : जिन्सन जॉन्सननं 1500 मीटर शर्यतीत सुवर्ण पदक पटकावलं आहे. याआधी त्यानं 800 मीटर शर्यतीत रौप्यपदक पटकावलं होतं. आज झालेल्या १५०० मीटरच्या स्पर्धेत जिन्सनने ३:४४:७२ वेळेत हे पदक आपल्या नावे केले. अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये भारताचे आजचे आठवे सुवर्णपदक आहे. न्यूज18 लोकमतशी बोलताना हे सुवर्णपदक केरळमधील पुरग्रस्तांना समर्पित करत असल्याचं तो म्हणाला. यापूर्वी नीरज चोप्रा (गोळाफेक), तजिंदरसिंग तूर (शॉटपूट), मनजीत सिंग (८०० मीटर शर्यत) , अरपिंदर सिंग ( तिहेरी उडी), स्वप्ना बर्मन ( हप्टेथलॉन) यांनी सुवर्णपदकावर आपले नाव कोरले आहे.\nमहाडमधील सर्पमित्रांची केरळमध्ये कमाल; 20 साप सोडले सुरक्षित ठिकाणी\nPHOTO : सनी लिओनने केरळला पाठवले धान्य, तर प्रभासने दिली 1 कोटींची मदत\nPHOTOS : सनी लिओनने केरळसाठी खरंच 5 कोटींची मदत केली का \nVIDEO : केरळमध्ये महाप्रलयानंतर आता घरात शिरताहेत मगरी\nLIVE : केरळ- युएई आणि मालदिवची मदत केंद्राने नाकारली, स्वबळावरच उभारणी करणार\nपुरातील लोकांना वाचवण्यासाठी पाठीची केली पायरी, आता हे बक्षिस जाहीर\nकेरळवर अतिवृष्टीनंतर आता रोगराईचं सावट\nकेरळमध्ये पाऊस थांबला, मदत कार्याला वेग आता संकट रोगराईचं\nVIDEO : महाप्रलयातून अवघ्या 10 दिवसाच्या जीवाचं 'एअरलिफ्ट'\nVIDEO : महिलांना बोटीत जाण्यासाठी त्याने पाठीची केली 'पायरी'\nVIDEO : जवान तुझे सलाम, बाळाला केलं सुखरूप एअरलिफ्ट\nकेरळमध्ये 'मृत्यू'चा महापूर, पहा हे भीषण PHOTOS\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/03/news-802.html", "date_download": "2018-09-24T05:30:20Z", "digest": "sha1:KLTLX4LLIDU4OEE7RFFTFWSGAL7OSSJX", "length": 4206, "nlines": 73, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "संगमनेर मध्ये पती पत्नीला चाकूचा धाक दाखवत लुटले. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar Breaking Ahmednagar North Sangamner संगमनेर मध्ये पती पत्नीला चाकूचा धाक दाखवत लुटले.\nसंगमनेर मध्ये पती पत्नीला चाकूचा धाक दाखवत लुटले.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर शहरातील संगमनेर ते राजापूर रस्त्यावरील एस आर थोरात दुध जवळ एका तवेरा जीप मधून आलेल्या चौघा दरोडेखोरांनी गुंजळवाडी येथील नातेवाईकांचा कार्यक्रम उरकून संगमनेर कडे येणाऱ्या एका मोटारसायकल वरील पती पत्नीला चाकूचा धाक दाखवून त्यांना जखमी करत महिलेच्या अंगावरील सोन्याची दागिने दोन मोबाईल व रोख रक्कम असा एकूण 10 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून फरार झाल्याची घटना तालुक्यातील गुंजाळवाडी शिवारातील एस आर थोरात दूध उद्योग समूहाजवळ घडली.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%9F%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B5/", "date_download": "2018-09-24T06:06:34Z", "digest": "sha1:GYRODGR4YCSJ7KM24Q6GYYYUX6525I4I", "length": 7141, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "टपरीधारकांचा महापालिकेवर मोर्चा | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome इतर टपरीधारकांचा महापालिकेवर मोर्चा\nसंत तुकारामनगर, महेशनगर आणि इतर विविध ठिकाणी पिंपरी महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये काही परवानाधारक टपरी, हातगाडीधारकांवर नाहक कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईविरोधात आज (सोमवार) महापालिकेवर टपरी, पथारी, हातगाडीधारकांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला.\nपंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी पंचायतचे शहराध्यक्ष रमेश शिंदे, सचिव प्रल्हाद कांबळे, धर्मराज जगताप, बळीराम काकडे, माऊली शिंदे, पवन परदेशी, संतोष परदेशी, प्रकाश बाळ, नियाज देसाई, हेमंत मोरे, विजय शिंदे आदी उपस्थित होते.\nसंत तुकारामनगर येथून मोर्चाला सुरूवात झाली. केंद्र सरकारने टपरीधारकांच्या बाजूने कायदा केला आहे. पालिकेने स्वतंत्र उपविधी मंजूर केले आहे. या आधारे शहराताली सर्व हातगाडीधारकांना परवाना, ओळखपत्र आणि त्यांचे पक्क्या गाळ्यात पुनर्वसन करणे आदी कामे पालिकेने करावीत. अतिक्रमण कारवाई ताबडतोब थांबवावी, सर्वांना परवाना देण्यात यावा, बोगस लाभार्थ्यांवर कारवाई करावी, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या.\nअजित पवार यायचे, गिरीष बापटांना काय होते; राष्ट्रवादी शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा सवाल\nनाशिक फाटा उड्डाणपुल रॅम्प आणि पिंपळेनिलख वाय जंक्शनचे उद्घाटन\nभोसरीत स्वच्छता मोहीमेतून स्वच्छतेचा संदेश\nमहाआरोग्य शिबिराचे सुरेश भोईर यांच्या हस्ते उद्घाटन\nपिंपरी – जनसेवा सहकारी बँकेचे नवीन एटीएम पिंपरीकरांच्या सेवेत\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Sports/INDvsAFG-live-test-cricket-at-bengalore/", "date_download": "2018-09-24T06:20:14Z", "digest": "sha1:WRBHUTPBTVT6W4CR5HOLR25XD4P5PQ7D", "length": 7602, "nlines": 51, "source_domain": "pudhari.news", "title": " INDvsAFG :सालामीवीरांच्या दोन शतकानंतरही अफगाणच भारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sports › INDvsAFG :सालामीवीरांच्या दोन शतकानंतरही अफगाणच भारी\nINDvsAFG : सालामीवीरांच्या दोन शतकानंतरही अफगाणच भारी\nबेंगळुरु : पुढरी ऑनलाईन\nअफगाणिस्तान बरोबरच्या पहिल्या कसोटीत भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेताला. भारताने या कसोटीसाठी बेंगळुरुच्या चिन्नास्वामी मैदानावर जशी असते तशी खेळपट्टी न देता ग्रीन टॉप दिला. भारत कसोटीकडे इंग्लंड दौऱ्याची तयारी असेच बघत आहे. पण, अफगाण गोलंदाजांनी लंच नंतर जोरदार धक्के देत भारताचे ६ फलंदाज पॅव्हेलियन मध्ये धाडले.\nसलामीला आलेल्या शिखर धवन आणि मुरली विजय यांनी फलंदाजीचा चांगलाच सराव करुन घेतला. शिखर धवनने आक्रमक फलंदाजी करत ९६ चेंडूत १०७ धावा केल्या. तो बाद झाल्यावर आक्रमणाची जबाबदारी मुरली विजयने घेत अफगाणिस्तानच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. त्याने १५३ चेंडूत १०५ धावा केल्या. त्याला राहुल आणि पुजाराने चांगली साथ दिली. भारत पहिल्याच दिवशी ४०० धावांच्या वर धावा करणार असे वाटत असतानाच अफगाण गोलंदाजांनी भारताला धक्के देण्यास सुरुवात केली.\nसेट झालेल्या राहुल आणि पुजाराला बाद करत अफगाणी गोलंदाजांनी भारताला अडचणीत आणले. भारताचा कर्णधार रहाणेला राशिद खानने १० धावांवर माघारी धाडले. त्यानंतर आलेल्या कार्तिक धावबाद झाला. तीन बाद २८४ वरुन दिवस अखेर ६ बाद ३३४ अशी अवस्था झाली.\nभारताने जरी पहिल्या सत्रात वर्चस्व राखले असले तरी अफगाण गोलंदाजांनी पहिल्या दिवसाची शेवटची सत्रे आपल्या नावावर केली.\n*भारताच्या .दिवस अखेर ६ बाद ३३४ धावा\n६० षटकांत भारताच्या ३ बाद ३०४ धावा; अजिंक्य रहाणे ५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा २१ धावांवर नाबाद\nकेएल राहूल ५४ धावांवर बाद; भारताच्या ३ बाद २८४ धावा\nमुरली विजय १०५ धावांवर बाद; भारत २ बाद २८०\nपुन्‍हा पाऊस सुरू झाल्याने दुसर्‍यांदा खेळ थांबवला\nपावसाच्या व्यत्ययानंतर सामना पुन्‍हा सुरू, भारत ४६.४ षटकांत १ बाद २५८ धावा, केएल राहुल ४१ धावांवर खेळत आहे.\nबंगळूरमध्ये पावसामुळे सामना थांबवला; भारत ४५.१ षटकांत १ बाद २४८ धावा\nभारताचा दुसरा सलामीवीर मुरली विजयचे कसोटी क्रिकेटमधील १६ वे अर्धशतक\nशिखर धवन यामिद अहमदझईच्या गोलंदाजीवर १०७ धावा करून झेलबाद\nअफगाणिस्‍तानचा कसोटी क्रिकेटमधील शिखर धवन पहिला बळी\nशिखर धवनचे कसोटी कारकिर्दीतील ७ वे शतक\nभारत २६.३ षटकांत बिनबाद १५८ धावा, शिखर धवन ८८ चेंडूत १०४, मुरली विजय ७२ चेंडूत ४१ धावा\nअफगाणिस्‍तान विरूद्ध भारताचा सलामीवर शिखर धवनची नाबाद शतकी खेळी\nभारताचा सलामीवीर शिखर धवनचे ४७ चेंडूत अर्धशतक, भारत बिनबाद ७५ धावा\nशिखर धवनचे कसोटी क्रिकेटमधील ६ वे अर्धशतक\nभारत व अफगाण संघ\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DisplayTalukaNewsDetails.aspx?str=PHSeBMuwF6D5lWkr3F48BQ==", "date_download": "2018-09-24T05:23:58Z", "digest": "sha1:L3B72JAG44UKH6PCAP3HDLNVLY2ZPM4G", "length": 5800, "nlines": 6, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "खरीप हंगामात शेतकऱ्याला आवश्यक सुविधा द्या - विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर बुधवार, ०४ जुलै, २०१८", "raw_content": "सांगली : सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. मात्र, विविध कारणांमुळे आतापर्यंत पेरण्या कमी प्रमाणात झाल्या आहेत. शेतकऱ्यांसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. परिणामी या कालावधीत शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते यासह अन्य आवश्यक सुविधा द्या. बँकांनीही पात्र शेतकऱ्यांना पेरणीसाठी मागणीप्रमाणे विनाविलंब पीककर्ज द्यावे, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी येथे दिल्या.\nजिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी वि. ना. काळम, उपायुक्त (महसूल) प्रतापराव जाधव, अपर जिल्हाधिकारी अण्णासाहेब चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी त्रिगुण कुलकर्णी, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सी. बी. गुडस्कर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी राजेंद्र साबळे, कृषि उपसंचालक मकरंद कुलकर्णी, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे व्यवस्थापक विलास काटे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, अन्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.\nडॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, सांगली जिल्ह्यात 631 खरीप गावे आहेत. त्या तुलनेत आतापर्यंत पेरण्यांचे प्रमाण कमी आहे. त्याच्या कारणांचा आढावा कृषी विभागाने घ्यावा. बी-बियाणे, खते यांचा पुरेशा प्रमाणात साठा करून, मागणीप्रमाणे पुरवठा करावा. शेतकरी बांधवांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी कृषी विभागाने दक्ष रहावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.\nडॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, शेतकरी बांधवांना पेरणीसाठी हा कालावधी अत्यंत महत्वाचा आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकरी बांधवांना समाधानकारक पीक कर्ज वाटप केले आहे. मात्र, राष्ट्रीयीकृत बँकांनी पीक कर्ज वाटपाचे अद्याप केवळ 25 टक्केच उद्दिष्ट गाठले आहे. हे प्रमाण वाढविण्यासाठी सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी कर्ज देण्याचे प्रमाण वाढविण्याबाबत जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व बँकांना सूचित करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. जलयुक्त शिवार योजना, मागेल त्याला शेततळे तसेच कृषि विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन अभियान आणि अनुषंगिक केंद्र व राज्य पुरस्कृत योजनांचा आढावा डॉ.दीपक म्हैसेकर यांनी यावेळी घेतला. जलयुक्त शिवार योजना 2018-19 आराखडा उपविभागीय अधिकारी यांनी स्वत: आराखडा तपासून खात्री करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Ankur/chinese-tale-about-dharmshala/", "date_download": "2018-09-24T05:14:23Z", "digest": "sha1:LTZPCF4VOWKND6FYK6W3HNBG3IE75G3Q", "length": 4953, "nlines": 40, "source_domain": "pudhari.news", "title": " कथा : धर्मशाळा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ankur › कथा : धर्मशाळा\nएकदा एक प्��सिद्ध झेन गुरू चीनचा महान सम्राट एडोच्या महालाजवळून जात होता. सूर्य अस्त होत होता. दिवसभर प्रवचने दिल्याने झेन गुरू अतिशय थकलेले होते. रात्री निवास करता येईल अशा जागेच्या शोधात ते होते. त्यांनी एडोच्या किल्ल्यात जायचे ठरविले. किल्ल्याच्या पहारेकर्‍यांनी झेन गुरूला ओळखले व सम्राटाच्या दरबारात पोहोचवले. सिंहासनावर बसलेल्या सम्राटाने झेन गुरूचे आसनावरून उठून आदरपूर्वक स्वागत केले. तो म्हणाला.\n“या गुरुवर्य, आपले स्वागत आहे. बोला मी तुमची काय सेवा करू\nझेन गुरू उत्तरले, “या धर्मशाळेत एका रात्रीपुरती राहण्याची माझी सोय कर.”\n“आपण हवा तेवढा काळ येथे राहू शकता, पण गुरुवर्य आपला काही तरी गैरसमज होत आहे. ही धर्मशाळा नाही माझा महाल आहे.” सम्राट एडो म्हणाला.\n“तुझ्या अगोदर येथे कोण राहत होते” झेन गुरूने विचारले.\n“अर्थात माझे वडील.” सम्राटाने उत्तर दिले.\n“ते आताही येथे राहतात का\n“नाही. दुर्दैवाने गेल्याच वर्षी त्यांचे निधन झाले.” सम्राट एडो.\n“तुझ्या वडिलांच्या पूर्वी येथे कोण रहायचे” “माझे आजोबा. ते तर अनेक वर्षापूर्वी निधन पावले.”\nझेन गुरू म्हणाले, “हे महान सम्राट एडो, जेथे लोक अगदी अल्प कालावधीसाठी राहतात व पुढच्या प्रवासाला निघतात ती जागा धर्मशाळाच नव्हे काय”झेन गुरूंच्या या प्रश्‍नामागील मर्म सम्राट एडोने ओळखले. तो त्यांच्यापुढे नतमस्तक झाला.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/bedhadak/article-238039.html", "date_download": "2018-09-24T05:30:44Z", "digest": "sha1:WMHBRAS4RQ4UCXY2KWDX7FVL277ASZT3", "length": 16645, "nlines": 170, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का ?", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर��थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक-23 नोव्हेंबर : नोटाबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवर मोठ्या आर्थिक मंदीचं सावट आहे का \nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nमराठा समाजाला ओबीसींमध्ये आरक्षण देणं, हे इतर मागास जातींवर अन्यायकारक ठरेल का \nएकाच वेळी 19 आमदारांना निलंबित करणं, हे राजकीय षडयंत्र आहे का \nजिल्हा परिषदेच्या सत्तेसाठी सर्व पक्ष संधीसाधू झालेत का\nयोगी आदित्यनाथांमुळे भाजप उत्तर प्रदेशमध्ये कट्टर हिंदुत्ववादी अजेंडा राबवेल का \nकर्जमाफीच्या मुद्यावरून सत्तारूढ शिवसेना रडीचा डाव खेळतेय का\nधुळे येथील डॉक्टरांवरील हल्ला हे वैद्यकीय यंत्रणेवरील विश्वास तुटल्याचं लक्षण आहे का\nशेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कर्जमाफी हाच एकमेव उपाय आहे का \nयूपीमधील विजयामुळे मोदींनी पुढील 10 वर्षांसाठी भाजपचा खुंटा मजबूत केलाय का\nआजही स्त्री भ्रूण हत्या चालू राहणं हा मानवतेला कलंक नाही का\nपारदर्शक कारभाराचा आग्रह फक्त मुंबईतच का, पूर्ण महाराष्ट्रात का नको \nमहापौर निवडणुकीत शिवसेना, भाजप मुक्त बीएमसीचा फार्म्युला प्रत्यक्षात अंमलात आणू शकेल का \nसेना-भाजपातली वाढती दरी फडणवीस सरकार पडण्यास कारणीभूत ठरेल\nराजभाषा मराठीबाबत शासनाचं धोरण गळपेची करणारं आहे का \nयुती का नाही, भाजपची दादागिरी की शिवसेनेचा आडमुठेपणा \nसेना-भाजप युतीत नेमकं चाललंय तरी काय\nजलीकट्टूप्रमाणेच बैलगाड्यासाठीही महाराष्ट्रात जनआंदोलन का उभं राहत नाही \nमहापालिका निवडणुकीत युती होणं शक्य आहे का \nनितेश राणेंनी तोडफोड संस्कृतीला खतपाणी घातलंय का\nपुतळा फोडणाऱ्यांना बक्षीस देणं म्हणजे गुंडांना पोसणं नाही का \nचरख्यासह मोदींची प्���तिमा छापणे हे गांधी विचार डावलण्याचा प्रयत्न आहेे का \nराज्यातील युती आणि आघाडी यांची राजकीय उपयोगिता संपलीय का \nझेडपी आणि मनपाच्या निवडणुकीतही भाजप नंबर एकवर राहणार का \nइतक्या कमी कालावधीत काळ्या पैशांची दिलेली आकडेवारी विश्र्वासार्ह आहे का\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनमत चाचणीत यशस्वी ठरलेत का \nबंगळुरूत भररस्त्यातील दुष्कृत्यामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय का \nऐन निवडणुकांमध्ये जाहीर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलावा, या मागणीत तथ्य आहे का \nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/latest-slim+tops-price-list.html", "date_download": "2018-09-24T05:59:21Z", "digest": "sha1:C36TAYZDTFEYI7DRCHJQ3IWMBKSYX56Q", "length": 13975, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या स्लिम टॉप्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest स्लिम टॉप्स Indiaकिंमत\nताज्या स्लिम टॉप्सIndiaमध्ये 2018\nसर्व���धिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये स्लिम टॉप्स म्हणून 24 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 13 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक फँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक SKUPD97rfT 599 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त स्लिम टॉप गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश टॉप्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 13 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक\nक्ला कळू सॉलिड वूमन s राऊंड नेक T शर्ट\nक्ला कळू सॉलिड वूमन s राऊंड नेक T शर्ट\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रे\nफँब्बीच वूमन s गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रीन\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nकेशन वूमन s सॉलिड फॉर्मल शर्ट\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रीन\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ब्लॅक\nफँब्बीच वूमन स गेऊर्जेतते लॉन्ग सलिव्ह टॉप ग्रे\nदुसग क्लासिक विडे नेक टॉप इन हॅम्प & ऑरगॅनिक कॉटन ब्लेंड फॉर वूमन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/2365", "date_download": "2018-09-24T05:32:52Z", "digest": "sha1:NPZFZBFNSZFLPEDUYWWF42TBWSAZGCQF", "length": 37834, "nlines": 140, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४ | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nवैदीक पध्दत:-कालगणना भाग ४\nया पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.\nसत्य शोधण्याच्या वेडाने झपाटलेल्या ऋषी,संत,सुधारक आणि वैज्ञानिक ह्या सर्वांचे ॠण संपुर्ण मानवजातीवर आहे.ते भान बाळगुन पुढील भाग देत आहे.\nकाहींनी अधिकाराने सुचना दिल्या होत्या. योग्य त्या सर्वच सुचनांचे अर्थात पालन करेल.\nभाग १ मध्ये काळाची सुरवात वैज्ञानिक व प्राचीन यांची मते--\nभाग २ (ख्रिस्तजन्म व ख्रिस्तन���तर)कॅलेंडरचा संक्षिप्त इतीहास--\nभाग ३ यात आपल्या कडील प्राचिन काळगणना व त्याची एकके सविस्तर दिलेली आहेत. मागील भागाच्या मास ह्या शेवटा पासुन पुढे.......\nपृथ्वी आपल्या कक्षेत २३ १/२ अंश( उत्तर पश्चिम) वायव्य दिशेला कलली आहे, म्हणून भूमध्यरेषे पासून २३ १/२ अंश उत्तर भागात आणि २३ १/२ दक्षिण भागात किरणे लम्ब रेषेत पडतात.सूर्याची किरणे लंबवत पडणे याला संक्रांती असे म्हणतात.\nया मध्ये उत्तरे कडील रेखांशाला कर्करेशा व दक्षिण कडील रेखांशाला मकररेखा म्हणतात.भूमध्य रेषेला शुन्य अंश किंवा विषुववृत्तरेखा म्हणतात.त्या मध्ये कर्क संक्रांतीला उत्तरायण आणि मकर संक्रातीला दक्षिणायन म्हणतात.\nपृथ्वीदर तासाला जवळपास एक लक्ष कि.मी.या वेगाने(अंदाजे ९६६०००००० कि.मी.लांबीचा)सूर्याभोवतालीचा प्रवास ३६५ १/२ दिवसामध्ये पूर्ण करते या कालावधीला एक वर्ष म्हणतात.\n४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).कली-युगाची सुरवात अर्जुनाचा नातु(पौत्र) राजा परीक्षिता पासुन मानली जाते.आपल्या कडील बहुतेक सर्व पंचागाची गणना/मांडणी याच काला पासुनची आहे.\nअश्या प्रकारे दोनदा युती होण्याचा काळ द्वापारयुग,तीन वेळा त्रेतायुग,चारदा सत्ययुग.\n१ कलीयुग --४३२००० वर्ष\nचार युगांचे एक चतुर्युग(महायुग)-४३२०००० वर्ष\nआपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.\nसूर्यमंडलाने परमेष्टी मंडलाच्या(आकाशगंगा)केंद्राभोवतीचे एक चक्र पूर्ण केल्यावर होण्यरया काळाला मन्वन्तरमान काळ म्हणतात.दोन मन्वन्तरमानच्या मधील १ संध्याश सत्ययुगा बरोबर असतो.म्हणुन संध्याशसा सहित मन्वतराची गणना ३० कोटी ८४ लक्ष ४९ हजार वर्ष.\n(आधुनिक प्रमाणा नुसार सूर्य २५ ते २८ कोटी वर्षात आकाशगंगेच्या केंद्राभोवतीची एक फ़ेरीपूर्ण करतो चु.भू.द्या.ध्या.)\nपरमेष्टी मंडल स्वयं भूमंडल मंडलाच्या फ़ेरया मारीत आहे, म्हणजे आकाशगंगा वर असलेल्या आकाशगंगे भोवती फ़ेरया मारत आहे.या काळाला कल्प असे म्हणतात.त्याचे काल मापन ४ अब्ज ६४ कोटी वर्ष मानले जाते,याला ब्रम्हाचा दिवस मानले जाते.(एक दिवस-रात्रीचा काळ ८ अब्ज ६४ कोटी).ब्रम्हाचे एक वर्ष ३१ खर्व १० अज्ब ४० कोटी, त्याचे आयुष्य १०० वर्षांचे मानले गेले आहे ती संख्या होते ३१ नील १ खर्व ४० अब्ज वर्ष.(संख्यांचा विकास व गणित हे पुढील लेखात देण्याचा प्रयत्न आहे.)\nब्रह्मा नंतर विष्णु व नंतर रुद्राचा काळसुरु होतो.रुद्राला स्वत: काळ रुप मानले जाते म्हणुन काळ अनंत आहे असेही म्हटले जाते.\nही सर्व गणना मौखिक परंपनेने मांडण्याच्या एका पध्दतीचा नमुना खाली देत आहे.पुरोहीत पुजा विधी करण्यापूर्वी संकल्प सोडतात ..\nॐ अस्य् श्री विष्णो राज्ञया प्रवर्त मानस्य ब्रम्हण: द्वितीय परार्धे श्री श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे अष्टविंशतितमे कलीयुगे कली प्रथम चरणे कली संवते(युगाब्दे)जम्बुद्वीपे आर्यावर्त्त्तान्तर्गत ब्रम्हावर्तैक (दण्डकारण्ये...) देशे भरतखंडे श्रीशालीवाहन शके (अमुक)नाम संवत्सरे(अमुक)अयने(अमुक)ऋतौ(अमुक)मासे(अमुक)पक्षे(अमुक)तिथौ(अमुक)वासरे(अमुक)नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक )राशिस्थिते..ग्रह चं.र.बु.वै. पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु....\nअमुक या ठिकाणी विशिष्ट नांवे देतात..\nम्हणजे महाविष्णुद्वारे प्रवर्तीत अश्या अनंत काल चक्रात वर्तमान ब्रम्हदेवाच्या आयुष्याचा द्वितीय परार्ध पूर्ण झाला आहे.((म्हणजे वर्तमान ब्रम्हाचे ५० वर्ष झाले आहेत.)५१ वर्षाच्या श्वेतवाराह नावाच्या कल्पाचा पहीला दिवस आहे.ब्रम्हाच्या मन्वतरांतील वैवस्वमन्वंतर चालु आहे.(एका दिवसात १४ मन्वतर त्या मधील सातवे वैवस्वमन्वंतर) वैवस्वमन्वतरातील कलीयुगाचा प्राथमिक काळ चालु आहे.(एका मन्वतरां मध्ये ७१ चतुर्युगे त्यातील २८ वे चतुर्युगे कलीयुग)...या काळातील भारत खंडातील(अमुक दण्डकारण्ये..) नाम स्थानातील उत्तर/दक्षिण अयनातील..वसंत(ग्रिष्म...)ऋतुत..चैत्र(वैशाख..)मासात...शुक्ल/कृष्ण पक्षातील पंचमी...तिथित..शनि वासरे आर्द्रा..नक्षत्रे (अमुक)योगे(अमुक)करणे(अमुक ) सद्य स्थितीतील ग्रहाची राशि उदा. कुंभ राशि चंद्रे व इतर (ग्रह चं.र.बु.वै.) पुढे व्यतीचे गोत्र नांव व कार्याचा हेतु.... वै\nही सर्व कालगणनेची एकके आहेत. काळाचे ज्ञान,ग्रहांचे निरीक्षण,त्यांच्यागती,हे सर्व खगोल शाश्त्रात आहेत,(पुढे ग्रहंची अंतरे,वेग यांचे गणित आहेच) हा विषय अपोआपच खगोल माहितीकडे वळतो आहे.\nप्रसिद्ध वैज्ञानिक जन्म १९३४ मृत्यु १९९६ U.S.(यांनी Cosmos: A Personal Voyage, नावाची मालिका सुरु केली होती ज्याचे प्रक्षेपण जवळ पास ६० देशात झाले होते.) कार्ल सेगन यांनी आपल्या COSMOS पुस्तकात(पृ. २१४) दिलेला मथळा असा:\nहा सर्व विकास फ़ार पूर्विपासून आपल्याकडे विकसित होता, असे मांडण्यात पूर्ण काही तथ्य नाही.\nह्या एककांच्या आधारे पुढे होणारी ही गणना आजच्या गणनेच्याजवळ जाते. ही माझ्या सारख्याला शंका वाटली.कारण आज आपण खगोल शास्रात जी काही अदभूत प्रगती पाहत आहोत ती विकसित होत आलेली आहे.अरिस्टाट्ल कोपर्निकस पासून पुढे गलिलीओ, न्युटन ते आज चंद्रशेखर,स्टिफन हाकिन्स वै..\nप्रत्येक धर्मात विश्वाच्या उत्पत्ती बाबत वेगवेगळ्या कल्पना आहेत.\nबायबलमध्ये पृथ्वी सपाट आहे.तसेच पृथ्वी ही केंद्रस्थानी स्थिर आहे व त्याच्या भोवती सूर्य चंद्र इ ग्रह यांचे भ्रमण वै..ही चर्चला मान्य असण्यारया(किंवा मानावे असा आग्रहअसणारा),. असा एक मोठा कालखंड सर्वज्ञात आहेच.\nमला एकदा माझ्या आजोबांनी अडगळीत टाकलेले सामान मिळाले होते.त्यात पृथ्वीगोल असून ती पंचमुखीनागाच्या डोक्यावर असल्याचे चित्र होते.ते केव्हाचे याचा अंदाज नाही, पण अश्या प्रक्रारे वर्णन इतरत्र पण होते असे दिसते.\nतो पर्यंत न्युटनच्या गुरुत्वाकर्षणा विषयी माहिती नसावी.त्या मुळे पृथ्वी आधांतरी असण्याला तो पर्याय होता असे आपण म्हणु शकतो.पण त्या चित्रात पृथ्वी चेंडु प्रमाणे गोल होती.\nवैज्ञानिक प्रगतीचा आलेख बरयाच प्रमाणात उपलब्ध आहे.यात ही वेगवेगळ्या काळखंडात विविध संशोधन झाले.तसे आपल्याकडे झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही.भारतातील अनेकांनी तुलनेने, संशोधनाने ,काहींनी प्रयोगाने अनेक गोष्टी साधार मांडल्या आहेत.त्यातुन येणारे निष्कर्ष सुद्धा अचंबीत करणारे आहेत.\nजे काही साहित्य आज उपलब्ध आहे ते परंपरेने चालत आलेले आहे.साहित्य मूळ स्वरूपात काय होते कोणी लिहिले या बद्दल पुरेशी माहिती उपलब्ध नाही.त्यात ही अध्यात्म, धर्म, तत्वज्ञान व इतर अनेक चर्चा आढळतात.\nअविकसित अवस्था सर्वच ठिकाणी होती ती विकसित पण होत गेली आहे.पण कशी प्रयोग केले होते का प्रयोग केले होते का केवळ अतर्क्य अश्या कल्पनेने मांडले होते केवळ अतर्क्य अश्या कल्पनेने मांडले होते कल्पना कशी केव्हा झाली कल्पना क��ी केव्हा झाली का केली त्यांची आवश्यकता काय होतीत्यामागची कारणं व परिणाम शोधता येतात का\nह्या सर्व पद्धतीची रचना वैज्ञानिकांनी कशी केली व आपल्या ग्रंथात आहे तर कोणत्या त्यावर उपलब्ध माहिती कोणती त्यावर उपलब्ध माहिती कोणतीशक्य तेवढी माहिती मांडतो.बाकी चर्चेच्या माध्यमातुन बरेच काही निघेल.\nपुढील भागात वैज्ञानिक प्रगतीचा आढावा.\nप्रतिक्रिया/सूचना/मार्गदर्शन करत रहावे. उपक्रम वरील सर्व मंडळींनी या विषयाला संलग्न अशी माहीती (दुवा) देत राहावी.\nलेख कालगणना या सदरात सुरु केले आहेत,पण अप्रत्यक्षपणे हा विषय खगोल शास्राच्या प्रगतीचा माहीतीपट होईल.त्याच बरोबर धार्मिक/अध्यामिक वै. चर्चा येईल या पूर्वी दोन्ही विषय आलेले आहेत.त्यावर लेखन पण आहेच.मी ते मांडावे की नाही यावर सुचना द्याव्यात.\nभारतीय कालगणना का वैज्ञानिक व वैश्विक स्वरुप- डा. रविप्रकाश आर्य\nपृथ्वी सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेत परिभ्रमण करत असते, परंतु तिचा अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात नसून २३.५ डिग्री अंशात कललेला आहे म्हणजेच परिभ्रमण करताना पृथ्वी एका बाजूला झुकलेली असते. या कललेल्या स्थितीमुळे पृथ्वीवर पडणार्‍या सूर्यकिरणांच्या कोनामध्ये बदल होतो व सहा महिने उत्तर ध्रुव तर उर्वरित सहा महिने दक्षिण ध्रुव सुर्याकडे कललेला असतो.\nउत्तर ध्रुवाचा सुर्याकडे जास्तीत जास्त कल २१ जुन रोजी येतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश उत्तर अक्षवृत्तास कर्कवृत्त तर या दिवसास कर्कसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी उत्तर गोलार्धात दिवस मोठा असतो.\nदक्षिण ध्रुवाचा सुर्या कडे जास्तीत जास्त कल २१ डिसेंबर रोजी असतो, यादिवशी सुर्याची किरणे २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तावर लंबरुप पडतात, म्हणून २३.५ अंश दक्षिण अक्षवृत्तास मकरवृत्त तर या दिवसास मकरसंक्रांत असे संबोधण्यात येते, यादिवशी दक्षिण गोलार्धात दिवस मोठा असतो.\nयाशिवाय वर्षातुन दोन दिवस अक्ष परिभ्रमणाच्या प्रतलाशी काटकोनात येतो त्या दिवसांना वसंतसंपात (२० मार्च) व शरदसंपात (२३ सप्टेंबर) असे संबोधण्यात येते, यादिवशी सुर्याची किरणे विषुववृत्तावर लंबरुप पडतात व दोन्ही गोलार्धात १२ तासांचा दिवस व १२ तासांची रात्र असते.\nकाही पंचांगकर्ते व ज्योतिषी यांच्या मत���नुसार उत्तरायण म्हणजे मकरसंक्रांत ते कर्कसंक्रांत हा कालावधी, आणि दक्षिणायण म्हणजे कर्कसंक्रांत ते मकरसंक्रांत हा कालावधी होय. म्हणजेच सुर्याचे मकरसंक्रांती पासुन रोजचे उत्तरेकडे सरकणे हे उत्तरायण आहे व कर्कसंक्रांती पासुन रोजचे दक्षिणेकडे सरकणे हे दक्षिणायण आहे.\nलो. टिळकांच्या मते वसंतसंपात ते शरदसंपात हा कालावधी (सुर्याचे उत्तर गोलार्धात चलन) म्हणजे उत्तरायण आहे. आणि दक्षिणायण म्हणजे शरदसंपात ते वसंतसंपात हा कालावधी (सुर्याचे दक्षिण गोलार्धात चलन) आहे.\nलो. टिळकांनी उत्तरायण आणि दक्षिणायण संबंधी त्यांचे मत \"ओरायन\" व \"आर्क्टिक होम ऑफ वेदाज\" या पुस्तकांत तपशीलवार मांडले आहे.\nयोग्य व्याख्या कोणती हा वाद गेले कित्येक वर्ष टिळकांचे समर्थक वि. ईतर असा होत आहे. ही मतभिन्नता अनेक ठिकाणी दिसून येते, उदाहरणार्थ - विकीपेडिया ईंग्लीश वर पहीली व्याख्या तर विकीपेडिया मराठी वर टिळकांची व्याख्या दिलेली आहे, थोडक्यात विकीपेडिया लेखकांत देखील मतभिन्नता आहे.\nलो. टिळकांनी दिलेले पुरावे पडताळुन पाहणे मला शक्य नाही, त्यामुळे या दोन व्याख्यांपैकी कोणती योग्य आहे याबाबत उपक्रमींची मते जाणून घ्यायला आवडेल.\nशैलेश वासुदेव पाठक [16 Mar 2010 रोजी 07:46 वा.]\nश्री शरद यांनी वैयक्तीक निरोप पाठवुन शुद्धलेखनासाठी व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी मार्गदर्शन केले आहे.\nखरचं आहे, शुद्धलेखनाच्या माझ्याकडुन अक्षम्य चुका होतात.कारणे सांगणे योग्य नाही .चुका होतात. त्या मी पुढील लेखात सुधारण्याचा प्रयत्न करतो.\nवाचकांनी शुद्धलेखनाच्या व व्याकरणदृष्ट्या चुकांसाठी (काही दिवस मला येईपर्य़ंत)थोडे फ़ार दुर्लक्ष करावे.ही नम्र विनंती.\nजास्तीत जास्त मार्गदर्शन व सूचना देत (सर्व बाबतीत) देत राहाव्या. यातुनच माझी प्रगती होईल.\nउत्तरायण व लोकमान्य टिळक\nजुन्या आर्य ग्रंथाचे वाचन करत असताना लोकमान्यांच्या हे लक्षात आले की आर्यांचे यज्ञयाग विधी व देवांना हविर्भाग देण्याचे विधी हे अतिशय काटेकोरपणे त्यांच्या पंचांगाप्रमाणे चालत असत. आर्यांनी वर्षाचे दोन भाग केले होते. पहिला भाग वसंत-संपात दिनापासून चालू होऊन शरद संपात दिनाला( ज्याला विशुवन असे नाव होते.) संपत असे. या कालात सूर्य विषुव वृत्ताच्या उत्तरेला असतो. या कालाला देवायन असे नाव आर्यांनी ठेवले होते. वर्षाचा दु��रा भाग, जेंव्हा सूर्य विषुव वृत्ताच्या दक्षिणेला असतो, हा पितरायन म्हणून ओळखला जात असे. आर्यांचे यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी फक्त देवायन कालात होत असत. व हे सर्व विधी वसंत-संपात दिनापासून सुरू होत.\nपुढच्या कालात,(केंव्हापासून ते माहिती नाही.) नववर्षाचा प्रथम दिन, वसंत-संपात दिवसापासून हलवून काहीतरी अज्ञात कारणास्तव, Winter Solstice (22 December) या दिवशी मानला जाऊ लागला. त्यामुळे वर्षाचे उत्तरायण व दक्षिणायन असे दोन नवीन भाग पडले. असे जरी असले तरी यज्ञयाग व हविर्भाग देण्याचे विधी, जुन्या पंचांगाप्रमाणेच(वसंत- संपात दिनापासून) चालू राहिले.\n\"मंडल\" प्रकाराबद्दल अधिक माहिती देता येईल का\nआपल्या प्राचीन ग्रंथात वर्तमान सृष्टी पाच मंडलाची(आकाशगंगा) बनलेली आहे असे मानले आहे.चंद्र मंडल,पुथ्वी मंडल,सूर्य मंडल,परमेष्टी मंडल आणि स्वयं भूमंडल ही मंडल उत्तोरोत्तर मंडलाच्या फ़ेरया मारीत असतात.\nयेथे \"पृथ्वीमंडल\" आणि \"भूमंडल\" ही मंडले कुठली-कुठली आहेत (\"पृथ्वी\" आणि \"भू\" हे दोन एकाच अर्थासाठी पर्याय म्हणून माहीत आहे. की \"स्वयंभू\"मंडल (\"पृथ्वी\" आणि \"भू\" हे दोन एकाच अर्थासाठी पर्याय म्हणून माहीत आहे. की \"स्वयंभू\"मंडल\nसूर्यमंडलाने परमेष्ठी मंडलाभोवती फेरी मारण्यामुळे आकाशात काय फरक दिसतो(लेखकाने अन्य बाबतीत \"आकाशात काय दिसते\" ते सांगितले आहे, तशा प्रकारचे कुतूहल मला आहे. उदाहरणार्थ, युग-कालाच्या सुरुवाती-शेवटी सात ग्रहांची एकत्र युती होते, ते आकाशात आपल्याला दिसले होते/दिसेल. असे लेखक सांगतात, ते उत्तम. अशा प्रकारचे वर्णन हवे आहे... मन्वंतर मानाच्या सुरुवाती-शेवटी कुठली आकाशीय स्थिती आहे(लेखकाने अन्य बाबतीत \"आकाशात काय दिसते\" ते सांगितले आहे, तशा प्रकारचे कुतूहल मला आहे. उदाहरणार्थ, युग-कालाच्या सुरुवाती-शेवटी सात ग्रहांची एकत्र युती होते, ते आकाशात आपल्याला दिसले होते/दिसेल. असे लेखक सांगतात, ते उत्तम. अशा प्रकारचे वर्णन हवे आहे... मन्वंतर मानाच्या सुरुवाती-शेवटी कुठली आकाशीय स्थिती आहे\nबरीच रोचक माहिती मिळाली.. आभार.\nचांगल्या चर्चेची अपेक्षा आहे\nभ्रष्टाचार संपविण्याचा सर्वोत्तम आणि सर्वात सोपा() उपाय म्हणजे त्यात स्वतः सहभागी न होणे\nधनंजय म्हणतात तशी \"मंडल\" बद्दल अधिक माहिती देता येईल का\nकारण लेखातील \"सृष्टीची मंडले\" ही काहीशी टायकोच्या मंडला�� सारखी वाटली.\n४३२००० वर्षाच्या कालावधीत सातही ग्रह आपली स्थाने सोडून एका जागी येतात या युतीच्या काळाला कलियुग असे म्हटले आहे.(सूर्य चंद्र बुध शुक्र मंगळ गुरु शनी या सात ग्रहांचा अश्विन नक्षत्रात येण्याचा काळ).\nप्राचीन काळी नक्षत्रांची सीमा (व्याप्ती) उत्तर धृव ते दक्षिण धृव मानली जायची, म्हणून सात ग्रह एका नक्षत्रात एकत्र असणे अशक्य नाही. जालावर थोडे शोधल्यावर कळले की पाश्चात्य ज्योतिषी सात ग्रह एका राशीत असण्यास Grand Stellium म्हणतात व अशी ग्रहस्थिती ५ फेब्रुवारी १९६२ रोजी होती आणि ४ मे २००० रोजी देखील ६ ग्रह एका राशीत होते. खगोलशास्त्राच्या प्रणालीत (Planetarium Software) या तारखा टाकल्या नंतर दिसलेली ग्रहस्थिती याप्रमाणे -\n५ फेब्रुवारी १९६२ - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, मंगळ, गुरु व शनी मकर राशीत.\n४ मे २००० - बुध, शुक्र, सुर्य, चंद्र, गुरु व शनी मेष राशीत आणि मंगळ वृषभ राशीत.\nविकी वरील माहितीत कलियुगाची सुरवात १८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. रोजी झाली असे दिले आहे. ही तारीख प्रणालीत पडताळून पाहिल्यावर दिसलेली ग्रहस्थिती -\n१८ फेब्रुवारी ३१०२ ख्रि.पु. - गुरु, शुक्र, सुर्य, मंगळ व बुध मीन राशीत, शनी कुंभ राशीत आणि चंद्र मेष राशीत होता.\n१७ फेब्रुवारी रोजी चंद्र मीन राशीत आसल्यामुळे सहा ग्रह मीन राशीत दिसतात.\nम्हणजे विकी वर दिलेली तारिख लेखात दिलेल्या नियमात बसत नाही, याचे कारण कदाचित प्रणाली वापरत असलेली माहिती (उदा. Synodic Period) व भारतीय ज्योतिषी व स्वामी युक्तेश्वर यांनी वापरलेली माहिती यांत तफावत असावी. विकीवर व ईतरत्र शोधले तरिही स्वामी युक्तेश्वर यांना हिच तारिख कशी मिळाली याची माहिती व त्यासाठी केलेले गणित मिळू शकले नाही.\nजर तुमच्याकडे खगोलशास्त्राची प्रणाली (Planetarium Software) नसेल तर जालावर उपलब्ध असलेली हे Software वापरु शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.com/may/", "date_download": "2018-09-24T05:31:09Z", "digest": "sha1:EVLL4E44KWR6ZOTMGLASFVOA7NKI6TWJ", "length": 5477, "nlines": 139, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "मे - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n१ मे – जागतिक कामगार दिन / महाराष्ट्र दिन / गुजरात दिन\n३ मे – जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन\n४ मे – आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन\n५ मे – युरोप दिन\n६ मे – आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन\n८ मे – आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस आणि रेड क्रेसेंट दिन\n११ मे – राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन\n१२ मे – आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन.\n१५ मे – भारतीय वृक्ष दिन / आंतरराष्ट्रीय कुटुंब दिन\n१७ मे – जागतिक उच्च रक्तदाब दिन / जागतिक माहिती संस्था दिन\n१८ मे – आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन / जागतिक एड्स लस दिन\n२० मे – जागतिक हवामान विज्ञान दिन / जागतिक मधमाशी दिन\n२१ मे – जागतिक सांस्कृतिक विविधता संवाद आणि विकास दिन\n२२ मे – जागतिक जैवविविधता दिन\n२३ मे – जागतिक कासव दिन\n२५ मे – आफ्रिकन मुक्ती दिन\n२९ मे – जागतिक पचन स्वास्थ्य दिन\n३१ मे – जागतिक तंबाखूविरोधी दिन\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/zp-school-maintain-difficult-number-students-45923", "date_download": "2018-09-24T06:14:22Z", "digest": "sha1:RAKH3D3SQE3RR4RKOPGEJPRSW5NTHNYS", "length": 19018, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "zp school maintain the difficult number of students जि. प. शाळांना पटसंख्या राखणे कठीण | eSakal", "raw_content": "\nजि. प. शाळांना पटसंख्या राखणे कठीण\nगुरुवार, 18 मे 2017\nमुलांची संख्या घटतेय - १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४३५ वर\nसावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आले तरी अद्यापपर्यंत हवे तसे नियोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला आयत्यावेळी नव्या मुलांची शोधमोहीम राबवावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.\nजिल्ह्यातून नागरिकांचे रोजगारांसाठी होणारे स्थलांतर व रोजगाराच्या साधनांचा अभाव ही कारणेही पट कमी होण्यास जबाबदार ठरली आहेत. सध्या २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षानुसार जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या ४३५ एवढ्या शाळा आहेत.\nमुलांची संख्या घटतेय - १ ते १० पटसंख्या असलेल्या शाळा ४३५ वर\nसावंतवाडी - सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांची पटसंख्या वेगाने कमी होत आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत आले तरी अद्यापपर्यंत हवे तसे नियोजन झालेले नाही. त्यामुळे शिक्षण विभागाला आयत्यावेळी नव्या मुलांची शोधमोहीम राबवावी लागणार असल्याचे चित्र दिसत आहे.\nजिल्ह्यातून नागरिकांचे रोजगारांसाठी होणारे स्थलांतर व रोजगाराच्या साधनांचा अभाव ही कारणेही पट कमी होण्यास जबाबदार ठरली आहेत. सध्या २०१६-१७ च्या शैक्षणिक वर्षानुसार जिल्ह्यात १ ते १० पटसंख्या असलेल्या ४३५ एवढ्या शाळा आहेत.\nजिल्ह्यात रोजगारांसाठी हवा तसा वाव नाही. याचा फटका आता जिल्हा परिषदेच्या शाळांवर दिसून येत आहे. बदलत्या काळात इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे बरेचसे विद्यार्थी दिसून येतात. याला मराठी शाळा म्हणजे जुन्या व मागासलेल्या शिक्षण पद्घती त्यामुळेच जिल्हा परिषदेपेक्षा इंग्रजी माध्यमांच्या शाळांकडे विद्यार्थी वळतात असा ठपका बरेच जण लावतात; परंतु हे काही अर्थीच ठीक म्हणावे लागेल. खरे पाहता जिल्ह्याच्या आर्थिक बाजूचा असक्षमपणा याला जबाबदार दिसून येत आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या संपन्न असला तरी येथे पाहिजे तशा रोजगाराच्या संधीचा अभाव कित्येक वर्षांपासून आहे. मुळात रोजगारच उपलब्ध नसल्यामुळे जिल्ह्यातून स्थलांतरणाची वेळ अनेकांवर आली आहे. चांगल्या नोकऱ्यांचा शोध जिल्ह्याबाहेर जाऊन घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे कुटुंबनियोजन करण्याच्या विचारात अनेकजण स्थलांतर करीत आहेत. त्यामुळे ६ ते १४ वयोगटांतील विद्यार्थी संख्याही आपोआप जिल्ह्याबाहेर जात आहे. याचा एकूणच परिणाम जिल्हा परिषदेच्या शाळा पटसंख्येवर होताना दिसून येत आहे.\nजूनपासून सुरू होणाऱ्या शाळांत पहिलीपासून मुले दाखल होणार असल्याने या पटसंख्येत यात काही प्रमाणात बदल होणार आहेत. असे असले तरी बऱ्याच शाळांचे भवितव्य पटसंख्येचा विचार करता टांगणीला लागलेले आहे. बदलत्या काळात बऱ्याच ठिकाणी इंग्रजी माध्यमांच्या शाळा स्थापन होत आहेत. फक्त योग्य शिक्षण पद्धती असणेच महत्त्वाचे नाही, त्याचबरोबरीने आकर्षक पायाभूत सुविधा या जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांना खेचून आणण्यात यशस्वी ठरत आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहतुक, शैक्षणिक सुविधा, दर्जेदार मागदर्शन याचा वापर जिल्हा परिषदेच्या शाळापेक्षाही सरस ठरत आहेत. शासनाची जिल्हा परिषदेच्या शाळातील पट टिकविण्यासाठी याआधीच ���ालचाल करणे आवश्‍यक होते; मात्र उदासिनतेचा फटका आता लवकरच कमी पटसंख्येच्या शाळांना दिसून येणार हे नक्की. शाळा टिकून राहाव्यात यासाठी शिक्षकातर्फे विविध उपक्रम ग्रामीण व स्थानिक स्तरावर राबविण्यात येतात. राज्यशासनाकडून विविध जीआर ची अमंलबजावणीही करण्यात येते. यात प्रामुख्याने शाळा बाह्यमुलांचा शोध घेवून शिक्षण प्रवाहात आणण्याचे प्रयत्न, वाड्या वस्ती स्तरावर मुलांचे सर्वेक्षण, शिक्षक-पालक समन्वय, मागदर्शने असे विविध उपक्रम वर्षभर चालूच असतात; परंतु फारसा उपयोग पट वाढविण्यास होत नाही. जिल्ह्यातील शाळांचे पुढे काय होणार आणि शाळा बंद झाल्यावर शिक्षकांचे काय होणार याची माहिती शिक्षण विभागच जाणे.\nशैक्षणिक वर्ष २०१६-१७ नुसार जिल्ह्यात ४१ हजार ८५६ विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेत होते. यात देवगड तालुक्‍यात ७०७१, दोडामार्ग २०३६, कणकवली ७१६३, कुडाळ ८३७३, मालवण ३९६८, सावंतवाडी ६४१९, वेंगुर्ले ४१६८, वैभववाडी २६५८ यांचा समावेश आहे. १४५५ एवढ्या जिल्हा परिषदेच्या शाळा जिल्ह्यात आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर शाळा पटसंख्येत किती बदल होतो, याकडे शिक्षण विभागाचे लक्ष आहे.\n‘एक गाव, एक शाळा’ कागदावरच\nअलीकडेच शासनस्तरावर काढलेली ‘एक गाव, एक शाळा’ संकल्पना कागदोपत्रीच राहिली. काही वर्षांपूर्वीच पटसंख्येच्या वाढीसाठी कमी पटसंख्येच्या शाळा जोडण्यासाठी शिक्षण विभागाने याची घोषणा केली होती; मात्र धोरणात्मक संकल्पना राबविण्यासाठी सूचना व नियमासोबत अंमलबजावणीची गरज असते ती शिक्षण विभागात दिसून आलेली नाही.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्���ा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/ahmadnagar/why-farmers-ahmednagar-have-not-received-loan-waiver-read-detailed/", "date_download": "2018-09-24T06:32:13Z", "digest": "sha1:BKQS2QCP3SHQFQBJ4G2D7JXJDF6EVJWG", "length": 30144, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Why The Farmers In The Ahmednagar Have Not Received The Loan Waiver: Read Detailed | नगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nनगरमधील शेतक-यांना का मिळाली नाही कर्जमाफी : वाचा सविस्तर\nथकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.\nअहमदनगर : शेतक-यांना कर्जमाफी देण्यासाठी सरकारने मोठा गाजावाजा करीत छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणली. थकबाकीदार शेतक-यांना कर्जमुक्त झाल्याचे शासकीय प्रमाणपत्रही मिळाले. मात्र, अद्याप एकही शेतकरी कर्जमुक्त होऊ शकला नाही. शेतक-यांच्या नावावर कर्जाचा बोजा अजूनही तसाच आहे. कारण सरकारनेच कर्जमाफीच्या याद्या बनविताना मेख मारुन ठेवली आहे.\nसरकारने बँकांना कर्जदार शेतक-यांची नावांची यादी पाठविली. बँकांच्या खात्यात पैसेही वर्ग केले आहेत. मात्र, ते कर्ज संबंधित शेतक-यांच्या कोणत्या बँकेच्या, कोणत्या सोसायटीच्या नावे भरायचे आहे, याचाच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही. त्यामुळे बँकांकडून हे पैसे संबंधित शेतक-याच्या खात्यावर वर्ग झालेले नाहीत. त्यामुळे शेतक-यांच्या डोक्यावरचा बोजा कायम आहे. कर्जमाफी योजना लागू होऊनही शेतक-यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही.\nसरकारने बँकांकडे पाठविलेल्या यादीत फक्त संबंधित शेतक-याचे नाव आणि त्याच्या गावाचे नाव आहे. मात्र, संबंधित शेतक-याचे कर्ज कोणत्या बँकेचे आहे, ते किती आहे व त्यापैकी किती कर्ज माफ करायचे आहे, असा कोणताच तपशील सरकारने बँकांना कळविलेला नाही.\nएकाच शेतक-याची इतर जिल्ह्यात जमिन असेल आणि तो तेथील स्थानिक सोसायटीचा किंवा बँकेचा थकबाकीदार असेल तर त्याचेही कर्ज माफ करायचे किंवा नाही, याबाबतही बँकांना निर्देश देण्यात आलेले नाहीत.\nसरकारने कर्जमाफी योजना लागू करताना जुलैअखेरची कर्जाची रक्कम गृहीत धरुन शेतक-यांची या योजनेत निवड केली आहे. मात्र, जुलैनंतरचे जे व्याज झाले आहे ते कोणी भरायचे, उर्वरित व्याजाची जबाबदारी सरकार घेणार का किंवा संबंधित शेतक-याकडून वसूल करायचे आहे, याबाबतही सरकारकडून बँकांना काहीही निर्देश देण्यात आलेले नाहीत. नगर जिल्हा बँकेने सरकारच्या या अस्पष्टतेबाबत सहकार आयुक्तांना बारा मुद्यांचे पत्र लिहिले आहे. अद्याप बँकेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरे सहकार आयुक्तांकडून मिळालेली नाहीत. त्यामुळे सरकारच्या कर्जमाफीचा लाभ शेतक-यांना मिळालेला नाही.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकर्जमाफीचे प्रमाणपत्र मिळाले; डोक्यावर कर्जाचा भार तसाच\nनगरमध्ये मिळाली २८ शेतक-यांना कर्जमाफी; कर्जमाफीच्या याद्यांचा घोळ सुरुच\n‘दिवाळीपूर्वी शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’, सहकारमंत्री ��ुभाष देशमुख यांची माहिती\nशेतक-यांना कर्जमाफी नाही - फडणवीस\nGanesh Visarjan 2018 : नऊ मंडळांचा विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार\nकोपरगावात गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांकडून लाठीचार्ज, चार जण जखमी\nशरद पवारांनी सांत्वनपर भेट घेतली अन् नागवडे माईंना अश्रू अनावर झाले\nचालत्या कारला आग : संगमनेर तालुक्यातील घटना\nतुलसी रामायण कथेत खराखुरा शुभमंगल सोहळा : धोत्रे येथे एक गाव एक गणपती उपक्रम\nघरफोड्या करणा-या दोघा परप्रांतीयांना अटक\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला रा��; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/discuss-marathi-books?page=7", "date_download": "2018-09-24T06:19:52Z", "digest": "sha1:F53TOMF6CLLAJZ5DIU3QABCG7GCOUR45", "length": 6194, "nlines": 147, "source_domain": "www.maayboli.com", "title": "वाचू आनंदे | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /वाचू आनंदे\nमायबोलीकरांनी वाचलेल्या पुस्तकांबद्दल हितगुज.\nअरण्यवाचन - लेखक अतुल धामनकर - श्रीविद्या प्रकाशन लेखनाचा धागा\nविंचुर्णीचे धडे - गौरी देशपांडे लेखनाचा धागा\nचिरतरुण आजोबा लेखनाचा धागा\n\"गीताई चिंतनिका\" लेखनाचा धागा\n'चोखेर बाली ' - स्नेह-प्रेमाचे रवींद्र-संगीत लेखनाचा धागा\nपुस्तक परिचय : \" पार्किन्सन्सशी मैत्रीपूर्ण लढत\" ( डॉ. ह.वि. सरदेसाई यांच्या अभिप्रायासह) लेखनाचा धागा\nमराठी भाषेतील असभ्य म्हणी आणि वाक्प्रचार लेखनाचा धागा\nबारोमास - सदानंद देशमुख - पुस्तक परिक्षण लेखनाचा धागा\nभिन्न - कविता महाजन - पुस्तक परिक्षण लेखनाचा धागा\nऑनलाईन शब्दकोश लेखनाचा धागा\nपुस्तक परिचय- 'द मिसमेजर ऑफ मॅन' लेखनाचा धागा\nस्त्री मेंदू व पुरूष मेंदू लेखनाचा धागा\nशरदबाबूंचा श्रीकांत लेखनाचा धागा\nहॅरी पॉटर क्लब लेखनाचा धागा\nहार्ट ऑफ डार्कनेसच्या स्मृती लेखनाचा धागा\nगोष्ट मेंढा गावाची - लेखक - मिलिंद बोकील लेखनाचा धागा\nझिम्मा - आठवणींचा गोफ लेखनाचा धागा\nएम्पायर्स ऑफ इंडस (द स्टोरी ऑफ अ रिव्हर) लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48513", "date_download": "2018-09-24T06:41:21Z", "digest": "sha1:ZT54BOEZOD2D6ZDUB7QOGGEKT3CSQG5Y", "length": 10704, "nlines": 174, "source_domain": "www.maayboli.com", "title": "ओड��शा: आंबखटा - कैरीची आंबटगोड चटणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /ओडिशा: आंबखटा - कैरीची आंबटगोड चटणी\nओडिशा: आंबखटा - कैरीची आंबटगोड चटणी\nगुळ - कैरी एवढा\nपंचफोडण ( मोहोरी, जीरं, मेथी, कलौंजी, बडीशेप ) - १ छोटा चमचा\nलसुण - २ पाकळ्या\nआलं - साधारण लसुणाइतकेच\nकैरीची सालं काढुन छोट्या फोडी करुन घ्या.\nएका भांड्यात घालुन, फोडी बुडतील एवढे पाणी घालुन शिजवुन घ्या. शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल. कैरी पुर्ण शिजली पाहीजे. हवे असल्यास शिजताना आणखी थोडे पाणी घाला.\nकैरी शिजल्यावर दुसर्‍या एका कढईत तेलाची फोडणी करा. त्यात पंचफोडण घाला, ते तडतडले की मिरच्या कडीपत्ता घाला. आलं आणि लसुण ठेचुन घाला. हवे असल्यास हळद घाला. हे किंचीत परतल्यावर शिजलेली कैरी त्यातल्या पाण्यासकट फोडणीत घाला आणि उकळी येऊ द्या. हवे असल्यास थोडे तिखट घाला.\nआता मीठ आणि गुळ घालुन गुळ विरघळेपर्यंत शिजू द्या. चमच्याने ढवळुन कैरी थोडी मॅश करा.\nचिंच खजुराच्या पातळ चटणी इतकी पळीवाढ असावी.\nपोळीबरोबर , वरण भाताबरोबर किंवा डीप म्हणुनही छान लागते.\n- डिप म्हणुन करणार असाल तर अजुन थोडी घट्ट करायला हरकत नाही.\nयाच्या बंगाली आवृत्तीत आलं-लसूण-मिरच्या-कढीपत्ता गायब असतं. गुळाच्या जागी साखर असते. पण एकुणात प्रकार मस्तच असतो. विशेषतः कडक उन्हाळ्याच्या दिवसात जेवणाच्या शेवटी ओरपायला\nहे वाक्य राहीले होते\nहे वाक्य राहीले होते \"शिजवताना कैरीची कोयही त्यात (अख्खीच) घातली तरी चालेल.\" ते वर लिहीलेय.\nवरदा, हे काल केले होते आणि उरलेले फ्रिजमधे ठेवले होते. आत्ता तु म्हणालीस म्हणुन मी जेवणानंतर नुसते पिऊन पाहीले. गारेगार मस्त लागले.\nसावली बंगाल्यांमधे चटणी (आणि\nबंगाल्यांमधे चटणी (आणि त्याबरोबर पापड) हे जेवणाच्या शेवटी खायचे पदार्थ. मुखशुद्धी उत्तम होते. यानंतर हातबित धुवून मिठाई...\nहा मेथांब्याचा ओडिशी भाऊ\nहा मेथांब्याचा ओडिशी भाऊ दिसतो आहे.\nभारी वाटतेय चटणी. करून बघेन\nभारी वाटतेय चटणी. करून बघेन एकदा.\nपरवा महाराज भोज मध्ये अशीच\nपरवा महाराज भोज मध्ये अशीच कैरीकी सब्जी होती त्याची पाककृती अशीच असेल एक बार करको देखतुं.\nतिथे तीन दा मागून घेउन खाल्ली.\nकसली मस्त रेसीपी आहे. कधी\nकसली मस्त रेसीपी आहे. कधी एकदा करून बघीन अस झालय.\nसावली, अगं कित्ती मस्त फोटो काढत असतेस. रेसीपीचे फोटो तुझ्याकडून मस्ट आहे.\nखूप चटपटीत आणि चवदार लागत\nखूप चटपटीत आणि चवदार लागत असेल असं वाटतंय. लवकरच करुन बघणार.\nमराठवाड्यात ह्याला कायरस म्हणतात, पंचफोडण एवजी मेथी दाणे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/rains-match-final-match-india-australia-twenty20-match/", "date_download": "2018-09-24T06:32:39Z", "digest": "sha1:LLBKTNF5YYO57V2KWNCGWCWOQW3MOWHE", "length": 29115, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Rains Match In Final Match, India-Australia Twenty20 Match | अंतिम सामन्यात पावसाचीच खेळी, भारत-आॅस्ट्रेलिया टी२० मालिका बरोबरीत | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nअंतिम सामन्यात पावसाचीच खेळी, भारत-आॅस्ट्रेलिया टी२० मालिका बरोबरीत\nनिर्णायक ठरणारा तिसरा टी२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने भारत - आॅस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.\nहैदराबाद : निर्णायक ठरणारा तिसरा टी२० सामना पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आल्याने भारत - आॅस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली. पावसामुळे मैदानावर पाणी साचल्याने एकही चेंडूचा खेळ झाला नाही. संपूर्ण मैदान ओले राहिल्याने भारतीय कर्णधार विराट कोहली, आॅस्ट्रेलियन कर्णधार डेव्हीड वॉर्नर, पंच आणि सामनाधिकारी यांनी संयुक्तपणे खेळ रद्द करण्याचा निर्णय घेतला.\nपंचांनी या सामन्याविषयी सांगितले की, ‘मैदान इतके ओले होते की, गेल्या काही तासांपासून पाऊस थांबल्यानंतरही खेळ होण्याची शक्यता नव्हती.’ राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर आयोजित या सामन्याला होत असलेल्या विलंबामुळे पंचांनी मैदानात तीन वेळा पाहणी केली. परंतु, मैदान कर्मचाºयांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतरही सामना खेळविण्यात अपयश आले. हैदराबाद येथे गेल्या एक आठवड्याहून अधिक काळापासून पाऊस होत असून हवामना खात्याने शुक्रवारीही पावसाची शक्यता वर्तवली होती.\nटी२० मालिकेतील पहिल्या सामन्यातही पावसाचा व्यत्यय आला होता. मात्र, तो सामना भारताने डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे ९ विकेट्सने जिंकून १-० अशी आघाडी घेतली होती. त्याचवेळी, दुसरा सामना फलंदाजांच्या हाराकिरीमुळे गमवावा लागल्याने भारताने मालिका विजयाची सुवर्णसंधीही गमावली. त्या सामन्यात आॅस्टेÑलियाने ८ विकेट्सने दणदणीत बाजी मारत मालिका १-१ अशी बरोबरीत आणली होती. (वृत्तसंस्था)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविजयी मालिका कायम राखण्यासाठी न्यूझीलंडविरुद्ध भारताला सांभाळून खेळावे लागेल\nन्यूझीलंडला कमी धावसंख्येवर रोखणा-या गोलंदाजांनी रचला विजयाचा पाया : धवन\nविराट कोहलीची मेसीला‘किक’, वार्षिक कमाईत टाकले मागे\nकोहलीची 'विराट' कमाई, स्टार फुटबॉलपटू मेसीला टाकले मागे\nपिच फिक्सिंगचं प्रकरण भारतीय क्रिकेटसाठी मोठा धक्का - अयाझ मेमन\nविजयाचं श्रेय भारतीय गोलंदाजांना, तरी न्यूझीलंडपासून सावध राहण्याची गरज - अयाझ मेमन\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्���ां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/T20-Series-IND-A-vs-BAN-A-woman/", "date_download": "2018-09-24T05:33:39Z", "digest": "sha1:MQ5K6NL24UON2PTZCUVWWS3QXQILQRPC", "length": 5102, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › भारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय\nभारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय\nयेथील केएससीए आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावर भारत-बांग्लादेशच्या महिला क्रिकेट अ संघांदरम्यानच्या टी-20 क्रिकेट मालिकेला आज (मंगळवार) सुरुवात झाली. आजच्या पहिल्या सामन्यात भारताने बांग्लादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.\nबांग्लादेशने दिलेले ५९ धावांचे सोपे आव्हान भारताने दोन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. सलामीवीर मेघनाने ३० धावांची महत्वपूर्ण खेळी केली. तिला वनिताने १४ तर डी.पी वैद्यने ११ धावा काढत चांगली साथ दिली.\nतत्पूर्वी, सामन्यात प्रथम फलंदाजी करताना बांग्लादेशचा संघ १६.४ षटकात अवघ्या ५८ धावांत गुंडाळला. बांग्लादेशकडून रूमाना अहमद हिने सर्वाधिक २४ धावांची खेळी केली. बांग्लादेशच्या ७ फलंदाजांना दुहेरी धावसंख्याही गाठता आली नाही. भारताकडून कर्णधार अनुजा पाटील आणि राधा यादव यांनी प्रत्येकी दोन तर पूजा, टी.पी कनवार, डी हेमलता यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. कोल्हापूरच्या अनुजा पाटीलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खेळत आहे.\nभारताचा बांगलादेशवर ८ गडी राखून दणदणीत विजय\nपत्रकार हत्या; मिरजेत शार्पशूटरला अटक\nदूध टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू\nअपघातामध्ये तीन युवक ठार\n‘कारवार बंद’मध्ये पोलिसांवर हल्ला\nतीन नगरसेवकांसह ५ जणांना समन्स\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Vehicle-parking-controversy-Murderous-attack-case/", "date_download": "2018-09-24T06:12:49Z", "digest": "sha1:EJL4PTYQ7QZWW2JL4YX3TJJQHPFUJ6OY", "length": 4745, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रिक्षाचालक सेनाध्यक्ष, पुत्राला सक्‍तमजुरी, दंड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › रिक्षाचालक सेनाध्यक्ष, पुत्राला सक्‍तमजुरी, दंड\nरिक्षाचालक सेनाध्यक्ष, पुत्राला सक्‍तमजुरी, दंड\nवाहन पार्किंग वादातून शिवाजी पेठ येथे दोघांवर खुनी हल्लाप्रकरणी रिक्षाचालक सेनेचा अध्यक्ष राजेंद्र शंकर जाधव (वय 48) व त्याचा पुत्र तेजस (22, रा. चंद्रेश्‍वर गल्ली, शिवाजी पेठ) यांना जिल्हा व सत्र न्यायाधीश (3) एल. डी. बिले यांनी सोमवारी दोषी ठरवून सक्‍तमजुरी व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविली.\n8 ऑक्टोबर 2013 मध्ये शिवाजी पेठ येथील ब्रह्मेश्‍वर मंदिराजवळ लोखंडी पाईप व धारदार हत्यार्‍याने केलेल्या हल्ल्यात प्रवीण उत्तम पोवार (34) व किरण जयवंत पोवार (43, रा. शिवाजी पेठ) जखमी झाले होते. जाधव पिता-पुत्रासह तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा जुना राजवाडा पोलिस ठाण्यात दाखल झाला होता. सरकारी पक्षामार्फत सरकारी अभियोक्‍ता विक्रम बन्‍ने यांनी कामकाज पाहिले. खटल्यात 14 साक्षीदार तपासण्यात आले. जखमी प्रवीण पवार, किरण पवार, फिर्यादी संदीप उत्तम पवार यांच्यासह साक्षीदारांच्या साक्षी महत्त्वपूर्ण ठरल्या. न्यायालयाने राजेंद्र जाधव याला 5 वर्षे सक्‍तमजुरी, 10 हजारांचा दंड व तेजस जाधवला एक वर्षे साधी कैद व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. खटल्याच्या निकालाकडे शहराचे लक्ष लागून राहिले होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Keep-social-harmony/", "date_download": "2018-09-24T06:20:49Z", "digest": "sha1:ZKIUPJSW52BNWVQJB6KKC7WB3SGC5VXQ", "length": 6919, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा\nसामाजिक सौहार्द अबाधित ठेवा\nमुंबई : खास प्रतिनिधी\nमहाराष्ट्र विविध क्षेत्रात देशात अव्वल कामगिरी करत असताना आपला पुरोगामी वारसा जोपासणे महत्त्वाचे असून त्यासाठी सामाजिक सौहार्द अबाधित ठेवा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केले.71 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले, त्यानंतर ते बोलत होते.\nस्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक तसेच देशाच्या सीमांचे रक्षण करत असलेले जवान आणि बळीराजालाही अभिवादन करताना मुख्यमंत्री म्हणाले, की महाराष्ट्र विविध राष्ट्रीय कार्यक्रमात सातत्याने अग्रेसर कामगिरी करत आहे. महाराष्ट्रावरील दुष्काळाचे सावट दूर करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानामध्ये आतापर्यंत 16 हजार गावे जलपरिपूर्ण करत आहोत. पुढील काळात 25 हजार गावे जलपरिपूर्ण करण्याचे शासनाने निश्चित केले आहे. या लोकसहभागाच्या चळवळीने राज्यात एक अभूतपूर्व क्रांती केली असून विशेषत: पाऊस नसतानाच्या काळात पिकांना शाश्वत सिंचनाची सोय उपलब्ध झाल्याने उत्पादकता वाढली आहे, असे त्यांनी सांगीतले.\nउत्पादकता वाढत असतानाच शेतकर्‍यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने उत्पादन खर्चावर 50 टक्के नफा या सूत्रानुसार विविध पिकांच्या हमीभावात़ वाढ केली आहे. तसेच राज्य सरकारने शेतकर्‍यांच्या भल्यासाठी गेल्या 3 वर्षात 8 हजार कोटी रुपयांची अन्नधान्याची खरेदी केली आहे. व्यवसाय सुलभता (इज ऑफ डुईंग बिझनेस) धोरणामुळे गेल्या 2 वर्षात देशात आलेल्या परकीय गुंतवणुकीपैकी 42 ते 47 टक्के गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून संघटित क्षेत्रात 8 लाख इतका सर्वाधिक रोजगारही महाराष्ट्रात निर्माण झाला असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. 2022 पर्यंत सर्वांना घरे ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागात राबविण्यातही महाराष्ट्र अग्रेसर आहे, असेही ते म्हणाले.\nछत्रपती शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा आपण पुढे नेत असताना राज्याचे पुरोगामित्व अबाधित ठेवण्यासाठी सर्व समाजघटकांनी प्रयत्नशील रहाण्याची, तसेच सामाजिक सौहार्द अबाधित ठेवण्याची गरज प्रतिपादित करताना जात, धर्म आदी कोणत्याही कारणाने भेदभाव होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय ���ातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/900-pits-restored-by-municipal-corporation/", "date_download": "2018-09-24T06:21:55Z", "digest": "sha1:IAFGNV55L6A6SNYGMLJWBLAPODX4X6ZU", "length": 7325, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेने बुजविले 900 खड्डे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › महापालिकेने बुजविले 900 खड्डे\nमहापालिकेने बुजविले 900 खड्डे\nपावसाने उघडीप दिल्याने महापालिकेने खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे. शहरात आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या पथ विभागाकडून देण्यात आली, तर पालिकेच्या टोल फ्री क्रमांकावर शुक्रवारपर्यंत 129 इतक्या खड्ड्यांच्या तक्रारींची नोंद झाली. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. गुरुवारी झालेल्या मुख्यसभेतही त्याचे पडसाद उमटले. त्यानंतर आता प्रशासनाने खड्डे बुजविण्यासाठी वेगाने कामे सुरू केली असल्याची माहिती पथ विभागाचे अधीक्षक अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी दिली. ते म्हणाले, 15 क्षेत्रीय कार्यालयांकडे असलेल्या रस्ते दुरुस्ती व्हॅनमार्फत खड्डे बुजविण्याची कार्यवाही सुरू आहे, आतापर्यंत जवळपास 900 खड्डे बुजविले गेले आहेत. त्यावर जवळपास 30 लाखांचा खर्च झाला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. खड्ड्यांच्या तक्रारींसाठी महापालिकेने सुरू केलेल्या टोल फ्री क्रमाकांवर गेल्या तीन दिवसांत 129 तक्रारींची नोंद झाली असून, त्यात शुक्रवारी आलेल्या 22 तक्रारींचा समावेश आहे.\nमेट्रो आणि एमएसआरडीसीकडून दुर्लक्ष\nशहरातील रस्त्यांवर मेट्रोचे काम सुरू आहे, त्या रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. मात्र, मेट्रोला तब्बल सहावेळा पत्रव्यवहार करूनही खड्डे बुजविण्याबाबत काहीच उपाययोजना केलेल्या नाही. त्याचबरोबर स्वारगेट येथील जेधे चौकातील उड्डाणपूल रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) केला आहे. त्यामुळे याठिकाणच्या खड्ड्यांची जबाबदारी एमएसआरडीसीची आहे. मात्र, एमएसआरडीसीकडून उपाययोजना होत नाही. त्यामुळे पालिकेची नाहक बदनामी होते. मात्र, नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी याठिकाणचे खड्डे बुज���िण्याचे काम करण्यात येत असल्याचे पावसकर यांनी स्पष्ट केले.\nसदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा\nकर्वे रस्त्यावरील करिष्मा सोसायटीच्या चौकातील खड्ड्यामुळे झालेल्या अपघातात भद्रेश्वर मनमय स्वामी ह्या 29 वर्षीय तरुणाचा बळी गेला, तर अन्य तीन अपघातात काही वाहनचालक जखमी झाले. त्यामुळे यापुढे कोणत्याही भागात खड्ड्यामुळे अपघातात एखाद्याचा जीव गेला अथवा जखमी झाल्यास त्या भागातील कंत्राटदार अथवा कामात कुचराई करणार्‍या अधिकार्‍यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत सर्व पोलिस स्टेशनला सूचना द्याव्यात, अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनने पालिका व पोलिस आयुक्तांकडे केली आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Police-committed-suicide-in-Shikrapur-Thane/", "date_download": "2018-09-24T05:52:04Z", "digest": "sha1:RN2Z4EIPJJC3RMCLTCPWQYFUZKK6YNZ2", "length": 4599, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शिक्रापूर ठाण्यातील पोलिसाची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › शिक्रापूर ठाण्यातील पोलिसाची आत्महत्या\nशिक्रापूर ठाण्यातील पोलिसाची आत्महत्या\nशिक्रापूर/मांडवगण फराटा : वार्ताहर\nशिक्रापूर पोलिस स्टेशनमधील पोलिस नाईक प्रल्हाद शंकर सातपुते (वय 47, रा. राजेगाव, ता. दौंड) यांनी रविवारी (दि.13) रात्रीच्या सुमारास आत्महत्या केल्याने शिरूर तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, जिल्ह्यात त्यांची सर्वांत पहिली मांडवगण फराटा चौकीला नियुक्‍ती झाली होती. तेथे त्यांची स्वच्छ प्रतिमा असल्याने एक चांगला कर्मचारी गमावल्याची खंत परिसरासह तालुक्यातून व्यक्‍त होत आहे.\nपोलिस नाईक प्रल्हाद सातपुते यांचा मृतदेह सोमवारी (दि.14) सकाळी पिंपळे धुमाळ मुखई रस्त्याच्या कडेला झाडाला मिळाला. त्यांनी या पूर्वी शिरूर पोलिस स्टेशनला असताना चांगले काम केले होते. तसेच ते चांगल्या स्वभावाने परिचित होते. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.सकाळी घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या आत्महत्येचे कारण मात्र समजू शकले नाही. सातपुते यांनी पाबळ येथे त्यांनी रोड रोमिओना चांगला चाप लावला होता. पाबळ येथे एका युवकाने आत्महत्या केल्यानंतर हिंसक पडसाद उमटले होते. याप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Meeting-of-District-Planning-Development-Committee-in-satara/", "date_download": "2018-09-24T05:28:47Z", "digest": "sha1:QVERFIW4KU3PQ5744VYOOXJO2X4YY7JR", "length": 11465, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आमदारांचा पालकमंत्र्यांवर हल्‍लाबोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › आमदारांचा पालकमंत्र्यांवर हल्‍लाबोल\nराज्यातील इतर जिल्हा नियोजन विकास समित्यांना 50-50 कोटी वाढीव निधी मिळाला; पण सातार्‍याला का नाही निधी वाटपात पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. कृषिपंपांची कनेक्शन रखडली आहेत. शेतकर्‍यांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते; पण त्याच्या पावत्या त्यांना दिल्या जात नसल्याचे सांगत जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्यावर हल्‍लाबोल केला. जिहेे-कठापूर योजनेच्या कामास आवश्यकतेनुसार निधी का उपलब्ध करू देत नाही निधी वाटपात पश्‍चिम महाराष्ट्रावर अन्याय केला जात आहे. कृषिपंपांची कनेक्शन रखडली आहेत. शेतकर्‍यांकडून पाणीपट्टी वसूल केली जाते; पण त्याच्या पावत्या त्यांना दिल्या जात नसल्याचे सांगत जिल्ह्यातील सर्व आमदारांनी पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्यावर हल्‍लाबोल केला. जिहेे-कठापूर योजनेच्या कामास आवश्यकतेनुसार निधी का उपलब्ध करू देत नाही खोटे बोलू नका. माण-खटावच्या जनतेला विचारात घेतल्याशिवाय त्यांच्या हक्‍काचे पाणी जिल्ह्याबाहेर जाता कामा नये. तसे पाणी इतर तालुक्यांना द्यायचे झाले, तर टेंभूचे पाणी माण-खटावला द्यावे लागेल; अन्यथा उरमोडीचे पाणी सांगोला, आटपाडीला जाऊ देणार नाही, असा इशारा आ. जयकुमार गोरे यांनी दिला.\nजिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात जिल्हा नियोजन विकास समितीची बैठक राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री ना. विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी दुपारी पार पडली. बैठकीस कृषी फलोत्पादन व पणनमंत्री तथा सहपालकमंत्री ना. सदाभाऊ खोत, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले, खा. श्री. छ. उदयनराजे भोसले,\nखा. विजयसिंह मोहिते-पाटील, जि. प. अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे, जिल्हा पोलिस प्रमुख संदीप पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. शंभूराज देसाई, आ. दिपक चव्हाण, आ. बाळासाहेब पाटील, आ. आनंदराव पाटील, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा नियोजन अधिकारी बी. जे. जगदाळे प्रमुख उपस्थित होते. जिहे-कठापूर योजनेच्या कामाची परिस्थिती आहे त्याप्रमाणात निधी का उपलब्ध होत नाही, अशी विचारणा आ. जयकुमार गोरे यांनी केली. ना. विजय शिवतारे म्हणाले, कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून थोडा निधी आला. या योजनेसाठी विशेष निधी येणार आहे. 25 टक्के केंद्र सरकार तसेच 75 टक्के सॉफ्टलोन नाबार्डकडून घेवून निधी उपलब्ध केला जाणार आहे.\nउरमोडीचे पाणी माण-खटाव तालुक्यांतील दुष्काळी गावांसाठी आहे. या तालुक्यांच्या वाट्याचे पाणी जिल्ह्याबाहेर देताना संबंधित तालुक्यांना विश्‍वासात घ्यावे. माण-खटावचे पाणी दुसर्‍या जिल्ह्यातील तालुक्यांना देणार असाल तर टेंभू उपसा सिंचन योजनेचे पाणी माण-खटावमधील संबंधित गावांना द्यावे. तसे केले नाहीतर सांगोला, आटपाडी तालुक्यातील गावांना पाणी जावू देणार नाही. माण-खटावमधील किती गावे टंचाईमध्ये आहेत संबंधित गावांतून पाणीपट्टी वसुली सुरु आहे. टंचाईची बैठक घेतली का घेतली नाही संबंधित गावांतून पाणीपट्टी वसुली सुरु आहे. टंचाईची बैठक घेतली का घेतली नाही असा जाब आ. जयकुमार गोरे यांनी विचारला. ना. शिवतारे म्हणाले, पाणीपट्टी भरण्यासंदर्भात संबंधित अधीक्षक अभियंता जाहीर प्रकटन करतील.\nआ. दिलीप येळगावकर म्हणाले, जिहे-कठापूर पाईपलाईनचा प्रस्ताव येतोय. त्याचे काय झाले कळाले पाहिजे. दुष्काळी तालुक्यांतील शेतकर्‍यांनी लाख-लाख रुपये भरले पण त्यांना पाणी मिळाले नाही. संबंधित शेतकर्‍यांना पावत्या न देता त्यांच्याकडून पैसे घेण्यात आल्याची तक्रार डॉ. येळगावकर यांनी केली.\nआ. शशिकांत शिंदे यांनी रखडलेल्या पाणीपुरवठा योजनांबाबत जाब विचारला. ते म्हणाले, पिण्याच्या पाण्याच्या योजनांना निधी मिळावा यासाठी बैठक लावतो असे पूर्वी आश्‍वासन दिले होते. पेयजल योजनांबाबत केलेली तरतूद किरकोळ असून लक्ष घालावे. टंचाई निवारणाच्या बैठका होवून प्रस्ताव तयार केले असते तर योजनांना मदत झाली असती. सर्व ताकद वापरुन पालकमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांकडून या योजनेसाठी निधी आणावा, अशी मागणी आ. शंभूराज देसाई यांनी केली. पेयजल योजनेची कामांची माहिती सीईओ डॉ. कैलास शिंदे यांनी दिली.\nपाटण तालुक्यातील एका गावात पाणी पुरवठ्याचे काम आमदार फंडातून करण्याचा प्रस्ताव दिला. पण ते काम चार महिन्यांनीही का दुर्लक्षित राहिले, असा जाब आ. शंभूराज देसाई यांनी विचारला. का कामात दिरंगाई झाल्याची कबुली झेडपी सीईओ डॉ. कैलास शिंदे यांनी दिली. ना. शिवतारे यांनी जि.प.च्या पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शेखर सप्रे यांनी कार्यवाही का केली नाही असा सवाल करत सप्रे यांना व्यासपीठासमोर घेवून चांगलेच झापले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-freight-freight-in-the-inter-state-e-way-bill-system-mandatory/", "date_download": "2018-09-24T05:39:06Z", "digest": "sha1:IBDR5Q4VNVRVSITD6C6E27R3YGSGMZI4", "length": 5232, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आंतरराज्यातील मालवाहतुकीस ई-वे बिल प्रणाली अनिवार्य | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › आंतरराज्यातील मालवाहतुकीस ई-वे बिल प्रणाली अनिवार्य\nआंतरराज्यातील मालवाहतुकीस ई-वे बिल प्रणाली अनिवार्य\nमहाराष्ट्र वस्तू व सेवाकर कायदा 2017 अंतर्गत ई-वे बिल प्रणाली महाराष्ट्र राज्यात लागू होत असल्याने 1 फेब्रुवारी 2018 पासून आंतरराज्यीय मालाची वाहतूक करण्यासाठी ई-वे बिल प्रणाली अनिवार्य असल्याची माहिती सोलापूर विभागाचे राज्यकर सहआयुक्‍त यु.ए. बिराजदार यांनी दिली.\nई-वे-बिल प्रणालीची नोंदणी प्रक्रिया 16 जानेवारी 2018 पासून सुरू करण्यात आली आहे. व्यापारी, मालवाहतूक करार हे 16 ते 31 जानेवारी 2018 या कालावधीत या प्रणालीमध्ये नोंदणी करू शकतात. तसेच प्रायोगिक तत्वावर ई-वे-बिल निर्माण करू शकतात. प्रायोगिक तत्वावर निर्माण केलेल्या ई-वे-बिलांचा वस्तू व सेवा कर कार्यालयाकडून कोणत्याही कारणासाठी वापर करण्यात येणार नाही. त्यामुळे प्रणालीमध्ये नोंदणी करून ई-वे-बिल निर्माण करण्याचा सराव करावा. नोंदणी कालावधीत नोंदणी झालेल्या व्यापार्‍यांना 1/2/2018 पासून पुन्हा नव्याने नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.\nई-वे-बिल संदर्भात शंका व समस्या असल्यास स्थानिक मदत कक्ष किंवा 1800225900 या टोल फ्री क्रमांकावर तसेच ुुु.ारहरसीीं.र्सेीं.ळप या संकेतस्थळावर संपर्क साधून आपल्या शंकांचे निरसन करून घ्यावे, असे आवाहनही बिराजदार यांनी केले आहे. दरम्यान, या निर्णयामुळे प्रशासकीय कामातही पारदर्शकता येण्यास मदत मिळणार आहे. पुढील काही दिवसांत या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यानंतर काही बदल जाणवतील.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/unsafe-solapur-Railway-Maldhaka/", "date_download": "2018-09-24T05:29:34Z", "digest": "sha1:WZW3BZPDF24HLPCW2D4KYTDFG7WHRNYN", "length": 6293, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेल्वेचा माल���क्का असुरक्षित! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › रेल्वेचा मालधक्का असुरक्षित\nसोलापूर : इरफान शेख\nरेल्वेस्थानकाशेजारी असलेल्या रेल्वे मालधक्क्यावरील सुरक्षेचा प्रश्‍न दिवसेंविदस वाढत चालला आहे. येथे येणार्‍या प्रत्येक मालाची चोरी वाढली आहे. याचा भुर्दंड मात्र ट्रान्स्पोर्टधारकांना सोसावा लागत आहे. यामुळे ट्रान्स्पोर्टधारक वैतागले असून रेल्वे प्रशासनाचे मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या समस्येकडे दुर्लक्ष असल्याची माहिती ट्रान्स्पोर्टधारकांनी दिली.\nरेल्वे मालधक्क्यावर दररोज अन्नधान्याचे पोते, सिमेंटचे पोते, खते व बि-बियाणांचे हजारो किंवा लाखो पोते येत असतात. मात्र रात्री येथील गोडावूनमधून या पोत्यांची चोरी अधिक प्रमाणात होत आहे. या चोर्‍या वाढल्याने ट्रान्स्पोर्टधारक हवालदिल झाले आहेत. दररोज सुमारे 150 ते 200 पोती चोरीस जात आहेत.\nरेल्वे प्रशासनास अनेकवेळा सांगून व तक्रार करुनदेखील या समस्येचा निपटारा होत नसल्याने शेवटी ट्रान्स्पोर्टधारकांनी सोलापूर शहर पोलिस आयुक्तालयात धडक मारली.\nगेल्या बुधवारी सकाळी सोलापूर शहर पोलिस दलातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळाची पाहणी केली व या समस्येवर उपाययोजना करु, असे आश्‍वासन दिले. रेल्वे मालधक्क्यावरील असलेल्या गोडावूनशेजारी असणार्‍या कंपाऊंडच्या भिंतीला मोठमोठे भगदड पडल्याने चोर्‍या करणारे चोर सहजरित्या माल चोरी करत आहेत.\nरामवाडी परिसरातील एका मैदानातून हे चोर दुचाकीवर येतात व मालाची चोरी करतात. टोळी करुन येतात. जवळच असलेल्या मैदानात साठवणूक करतात. तेथून मोठ्या वाहनात भरुन माल लंपास करतात. ही बाब रेल्वे प्रशासनास अनेकवेळा सांगूनदेखील दखल घेतली जात नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली.\nयाबाबत शिवानंद कोनापुरे यांनी दै. ‘पुढारी’ला माहिती देताना सांगितले की, भविष्यात याठिकाणी स्वखर्चाने सीसीटीव्ही लावू.आरपीएफ व स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात यावा, अशी मागणी केली आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/65146", "date_download": "2018-09-24T06:51:26Z", "digest": "sha1:B4IFH36YLOUJMHUAJBPM5URLCMXOG5EU", "length": 13033, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "शोले (इन ऑफिस) | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /शोले (इन ऑफिस)\nशोले म्हटलं की सगळ्या जुन्या आठवणी जाग्या होतात. जर चित्रपटांमध्ये राजा ठरवायचा झाला तर शोलेला पर्याय नाही. मध्यंतरी एका मित्राने हैदराबादमधल्या एका शोले थीम हॉटेल बद्दल सांगितले. तिथे म्हणे मॅनेजर गब्बरच्या वेषात असतो. गल्ल्यावर एक ठाकूर पण असतो. आणि वाढपी सगळे वेगवेगळ्या गावकऱ्याच्या वेषात. तेव्हापासून डोक्यात एक विचार होता, की जर एखाद्या ऑफिसमधले लोक, एकमेकांशी शोलेच्या आविर्भावात बोलू लागले तर कशी मजा येईल.\nतेच शब्दरूप करायचा एक प्रयत्न.\nप्रसंग : प्रॉडक्शनमध्ये बग्स आलेत, क्लायंट उचकलाय, मॅनेजर त्याच्या QA लीडशी बोलतोय\nमॅनेजर : अरे ओ सांभा कितने टेस्ट केसेस थे\nQA : दो सरदार\nमॅनेजर : हं,टेस्ट केसेस दो और टेस्टर्स तीन. फिरभी बग्स वापीस आए, क्या समझ कर टेस्ट केसेस पास किये थे, के सरदार बहोत खूस होगा, सबासी देगा, धिक्कार है.\nप्रसंग : मॅनेजरच्या डोक्यात नवी requirement आलीय, मॅनेजर त्याच्या डेव्हलपरशी बोलतोय. डेव्हलपरचं नाव जय\nमॅनेजर : आज मैने कुछ सोचा है\nजय : हां कभी कभी ये काम भी करना चाहीए (आपला जय अमिताभ नसल्यामुळे मनात, फक्त पहिला हां तेवढा उघडपणे)\nमॅनेजर : आज मैने एक बहोत बडा फैसला किया है\nजय : (मनात) मै बताऊ तेरा बहोत बड़ा फैसला (उघडपणे) तू अपने सॉफ्टवेयरमें नया फीचर अॅड करना चाहता है\nमॅनेजर : अरे वाह वाह, इसलिए तू मेरा फेवरिट एम्प्लोई है, एक अच्छा एम्प्लोईही मॅनेजरके मन की बात जान सकता है\nजय : और ये एम्प्लोई ये भी जानता है की इस महीनेमें अॅड किया हुआ ये पाँचवा नया फीचर है (परत सगळ मनात)\nमॅनेजर : ये फाइनल है यार (एम्प्लॉईच्या मनातलं ओळखलं नाही तर तो मॅनेजर कसला)\nजय : (मनात) फायनल साला दारू पिके आय है क्या\nमॅनेजर : यार पार्टनर मेरा ये एक काम करवा दे\nमॅनेजर : वोह क्लायंट है ना, उसके अकाउंट मॅनेजर से जाकर ईस नये फीचर की बात कुछ ईस ढंग से कर की क्लायंट हमे प्रोजेक्ट डिलिव्हरीके लिये एक्स्टेंशन दे दे\nजय : मै क्यूँ करू, मै तो सिर्फ डेव्हलपर हूँ\nमॅनेजर : अरे डेव्हलपरही तो क्लायंट को बता सकता है कितना समय लगेगा नया फीचर बनानेके लिए, और तुम्हारे अलावा ईस टीममे डेव्हलपर है ही कौन\nएकदा मॅनेजरने ठरवलं कि ती काळ्या दगडावरची रेघ हे प्रत्येक एम्प्लॉईला माहीत असल्यामुळे संवाद संपला.\nप्रसंग : एम्प्लॉयी म्हणजे आपली बसंती Yearly Review साठी मॅनेजरच्या समोर बसली आहे. मॅनेजरशी प्रमोशन बद्दल कसं बोलावं ह्याचा विचार करतेय\nबसंती : (मनातले विचार) प्रभू, टीममे ऐसी कोई बात तो है नहीं जो तुमसे छुपी हो. तुम तो सब जानते हो, देखो मै ये नहीं कहती की तुम्हे याद नहीं होगा. लेकिन फिर भी अपनी तरफ से ख देना अच्छा होता है. आज रिव्हयू है, बस एक छोटीसी बिनती है प्रभु. देखो.. जरा देखो, ये कॉम्प्युटर पे कोड लिखते लिखते बिना टेनिस खेले टेनिस एल्बो हो गया है. अरे तुम्हारे लिए क्या मुश्किल है बस ऐसा प्रमोशन देना के बसंती रानी बन के राज करे इस टिमपे, युंकी मजा आ जाए नौकरी का, बाकी जैसी तुम्हारी इच्छा प्रभू\nबसंती : (चमकून) युंके कौन बोला\nमॅनेजर : ये हम बोल रहे है\nबसंती : प्रभू, तुम चमत्कार हो गया (मॅनेजरला आपलं नाव माहीत आहे बघून बसंती एकदम खुश)\nमॅनेजर : हमने तुम्हारे लिये प्रमोशन तय कर लिया है, कन्या\nबसंती : पहले ही रिव्हयूमे प्रमोशन दीया, वाह प्रभू. युंके तुमने सोचा है तो ठीकही सोचा होगा. लेकिन फिरभी अगर पोझिशन बाता देते.. या फिर इमेलकी राह देखू, जैसा तुम कहो प्रभू\nमॅनेजर : पोझिशन का नाम है – टेस्ट लीड\nबसंती : टेस्ट लीड प्रभू ये मेरे करिअरका सवाल है. जल्दीसे काम मत लेना. भलेही एक-दो क्वार्टरली रिव्हयूज और लग जाये.. पोझिशन तो लीड का है, लेकिन बाकी लीड्स जादा होशियारी मारते है\nमॅनेजर : चूप रहो कन्या\nबसंती : अपने आप को प्रमोट करनेकी आदत तो मुझे है नही, जो तुम्हारी आग्या\nमॅनेजर : अगर हमारी आग्या का पालन नाही कीया तो अगले कई साल डेव्हलपर बनी रहोगी\nबसंती : हां प्रभू\nइथे प्रत्येक एम्प्लॉईसाठी आपला मॅनेजर खरंच भगवान असल्यामुळे संवाद इथेच संपतो.\nगुलमोहर - विनोदी लेखन\nप्रयत्न चांगला आहे. अजून लिहा\nप्रयत्न चांगला आहे. अजून लिहा, खूप छोटा झालाय लेख\nअजुन थोड लिहिल आहे, टाकतो\nअजुन थोड लिहिल आहे, टाकतो थोड्या वेळात\nछान लिहीलंय .. आवडलं.. शोलेची\nछान लिहीलंय .. आवडलं.. शोलेची पारायणं झाली असल्याने सगळे संवाद त्या चालीत आठवले.. या संवांदावर कोणी फारसे लिहिलेही नसावे\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nगुलमोहर - विनोदी लेखन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vachak-pratikriya-news/chaturang-readers-response-3-1733386/", "date_download": "2018-09-24T05:52:43Z", "digest": "sha1:YPIV5EZUK3RG23MSXDYS235VYIS7BF47", "length": 14348, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chaturang Readers response | हृदयस्पर्शी वास्तव.. | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nदोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी या मुलीबद्दल ‘अपूर्णाक’ या सदरात ‘लक्ष्मीची सक्षम पावले’ हा ४ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला लेख वाचला.\nदोन्ही हात नसलेल्या लक्ष्मी या मुलीबद्दल ‘अपूर्णाक’ या सदरात ‘लक्ष्मीची सक्षम पावले’ हा ४ ऑगस्टला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. खरे तर आभार तिच्या माता-पित्यांचे मानायला हवेत, की मुलीला दोन्ही हात नाहीत हे माहीत असतानाही कोणतीही भीती न बाळगता त्यांनी तिला वाढविले, आणि तिच्या जन्मत:च छाटल्या गेलेल्या पंखांना बळ दिले. आणि आज ती लक्ष्मी एवढी सक्षम आहे की परीक्षेला कोणत्याही राइटरची मदत न घेता आपल्या पायांच्या साहाय्याने पेपर लिहून उत्तीर्ण होते आणि तेही उत्तम गुणांनी. आणि तिचे स्वप्न पुढे प्रशासकीय सेवेत जाण्याचे आहे, हेदेखील विशेष. खरं तर ही मुलगी अशा तरुणवर्गासाठी प्रेरणादायी आहे ज्यांच्या मनात सतत एकच प्रश्न डोक्यात घोंगावत आहे, तो म्हणजे ‘स्पर्धा’ हा होय. जेव्हा जेव्हा तुमच्या-आमच्यासारखे तरुण/तरुणी स्पर्धेविषयी (निव्वळ न्यूनगंडाचा) विचार करतील तेव्हा तेव्हा लक्ष्मीसारख्या मुलीच्या परिस्थितीकडे नजर टाकायला हवी. लक्ष्मीसारख्या मुली आज आपल्याकडे काय नाही याचा विचार न करता काय आहे याचा विचार करून पुढे काय करता येईल हे बघतात आणि आपल्या अपंग अवयवांवर अगदी सक्षमपणे ताठ मानेने उभ्या राहतात. अशा मुलींचा अभिमान बा��गावा तितका थोडाच. – आकाश सानप, सायखेडा (नाशिक)\n४ ऑगस्टची पुरवणी अनेक दृष्टीने वाचनीय व आनंद देणारी होती. सुहास सरदेशमुख यांचा ‘वसुधैव कुटुंबकम्’ या छोटय़ा लेखातला ‘मोठा आशय’ आनंददायक होता. त्यांची सुरुवातच अनेक मनांमधील अशांत बेचैनी अवस्था दाखविणारी होती. गेले १५ दिवस वृत्तवाहिन्यांवरील बातम्या पाहणे नको वाटत होते. बस स्टँडवर अनेक चिंतातुर चेहरे दिसत होते. कोणीच त्या ठिकाणी बोलत नव्हते. अशी बोचरी शांतता होती. कॅनमधले ओतलेले दूध पाहून मनाची तडफड होत होती. ऐन पावसाळ्यातल्या या तप्त वातावरणात एकदम प्रसन्न वाटावे अशी ४ ऑगस्टची पुरवणी होती. सरदेशमुख यांचा लेख वाचल्यावर प्रेम, मानवता, चांगुलपणा, नियत संपली नाही हा दिलासा मिळाला. सारखं नकारात्मक ऐकून व पाहून माणुसकी उरलीच नाही असं कधी कधी उगीचच वाटतं म्हणून अशा सकारात्मक अनुभवाच्या प्रत्यक्ष घटना वृत्तपत्रांनी जरूर छापाव्यात, त्यामुळे जगात चांगल्याही घटना होत असतात याची माहिती मिळते. राजेश आजगावकर यांनी लिहिलेलं ‘कुलूप’ मनाचं कुलूप सर्वानाच उघडायला मदत करणारे आहे. सविता प्रभुणेंनी ‘चार दिवस प्रेमाचे’मध्ये १० भूमिका केल्या, अशा लेखांमुळे अभिनेत्रीच्या गुणांचे अनेक पैलू समजतात. – सीमाताई रिसबूड, औरंगाबाद\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\n��ाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/tag/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%A3-%E0%A4%9C%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA/", "date_download": "2018-09-24T05:54:30Z", "digest": "sha1:O3ZISGV4HF5JW7UWS2LQ6NHXRMRP3KBZ", "length": 12034, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "लक्ष्मण जगताप | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे येत्या शुक्रवारी बक्षीस वितरण\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षिस वितरण येत्या शुक्रवारी (दि.21) चिंचवड येथ...\tRead more\nकेरळ पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहर भाजप, राष्ट्रवादी, सेना, मनसे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ६ लाख रुपयांची आर्थिक मदत\nनिर्भीडसत्ता न्यूज – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी चिंचवडमधून १ कोटी ६ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मध...\tRead more\nपिंपरीतील डेअरीफार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन उभारा; आमदार जगतापांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्व...\tRead more\nशास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दंड ठरविण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची घोषणा मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एका कार्यक्रमात केली...\tRead more\nरिक्षाचालक ते प्रथम नागरिक होण्याचा मान…\nनवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास निर्भीडसत्ता न्यूज – शहरात रिक्षाचालक म्हणून प्रवासी वाहतूक करणारे राहूल जाधव आधी नगरसेवक आणि आता पिंपरी-चिंचवड नगरीच्या महापौरपद...\tRead more\nआज ठरणार भाजपचा दुसरा महापौर\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचा दुसर्‍या महापौराचे नाव आज मंगळवार (दि. 31) निश्‍चित होणार आहे. महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीना...\tRead more\nअनधिकृत बांधकामांना दंड आकारण्याचा अधिकार महापालिकांना देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमितीसाठी कायद्यानुसार संबंधित बांधकामाला दंड आकारणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, दंडाची रक्कम मोठी असल्यामुळे अनधिकृत बांधक...\tRead more\nसोमवारी क्रांतीवीर चापेकरांच्या राष्ट्रीय संग्रहालयाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन\nनिर्भीडसत्ता न्यूज – चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर राष्ट्रीय संग्रहालयाच्या इमारतीचे भूमीपूजन सोमवारी (दि. 23) सकाळी साडेदहा वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे...\tRead more\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्याची आमदार लक्ष्मण जगतापांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड शहरासाठी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय आणि महसूल कार्यालये सुरू करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिलीआहे. त्यामुळे आता या शहरासाठी महावितरणचे स्वतंत्र मंडळ का...\tRead more\nअखेर एम्पायर इस्टेट उड्डाणपूल खुला; पालकमंत्री बापटांच्या हस्ते झाले उद्धाटन\nनिर्भीडसत्ता न्यूज – महापालिकेतर्फे चि���चवड येथील एम्पायर इस्टेट काळेवाडीफाटा ते देहू-आळंदी बीआरटीएस रस्त्यावरस्त्यावर नदी, लोहमार्ग व महामार्ग आेलांडणा-या उड्डाणपुलाचे अखेर लोकार्पण झा...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/kps-gill-real-singham-tribute-48442", "date_download": "2018-09-24T06:20:11Z", "digest": "sha1:C4NOXFF24FLMNWHHSKMU43X7RBRRYKAA", "length": 13857, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "kps gill real singham tribute खराखुरा 'सिंघम' श्रद्धांजली | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 29 मे 2017\nधिप्पाड शरीरयष्टी. समोरच्याला क्षणात जायबंदी करणारी भेदक नजर. पांढऱ्या शुभ्र दाढीवर तलवारीप्रमाणे लकाकणाऱ्या टोकदार मिशा.\nआणीबाणीच्या क्षणीही संयम ढळू न देता शांतपणे परिस्थितीला सामोरे जाणारे, प्रश्‍नावर विचार करण्यात वेळ न घालवता थेट उत्तर शोधणारे कॅंवरपालसिंग अर्थात 'केपीएस गिल' हे पोलिस दलातील खरेखुरे सिंघम होते.\n'मेरी जरूरते है कम, इसिलिए मेरे जमीर में दम' हा डायलॉग बॉलिवूडमधील बाजीराव सिंघमच्या तोंडी यायला 2011 साल यावं लागलं; पण हेच तत्त्व ऐंशीच्या दशकामध्ये गिल यांनी प्रत्यक्षात अनुसरले होते. देशाची अखंडता, सार्वभौमत्वासमोर आव्हान निर्माण झाले तेव्हा राजकीय व्यवस्थेला गिल यांची मदत घ्यावी लागली. ते सारे आयुष्य एखाद्या वादळाप्रमाणे जगले. प्रारंभी त्यांनी आसाम, मेघालयमधील संघर्ष हाताळला. ते 1988 ते 90 आणि 1991 ते 95 या काळात ते पंजाबात पोलिस महासंचालक होते. खलिस्तानी दहशतवाद्यांचा समर्थपणे मुकाबला केल्यानेच त्यांना 'सुपरकॉप' ही उपाधी मिळाली होती. गिल यांच्या नेतृत्वाखाली 1988 मध्ये राबविण्यात आलेले ऑपरेशन 'ब्लॅक थंडर' यशस्वी ठरले. त्या वेळी त्यांनी ऑपरेशन 'ब्लू स्टार'मधील चुका टाळत मोहिमेची नव्याने आखणी केली. संकटाच्या काळात सहकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे, प्रसंगी त्यांना आर्थिक, कायदेशीर रसद पुरविणारे गिल अनेकांच्या गळ्यातील ताईत बनले होते.\nनिवृत्तीनंतरही त्यांच्यातील कडवा पोलिस अधिकारी शांत बसला नाही, त्यांनी भारतीय हॉकी महासंघाची सूत्रे हाती घेत क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविला. 'इन्स्टिट्यूट ऑफ कॉन्फ्लिक्‍ट मॅनेजमेंट'सारख्या संस्थांची स्थापना करून त्यांनी दहशतवादाच्या मुद्यावर सरकारला सल्ला देण्याचे काम केले. आजमितीस देशाचे नंदनवन दंगलीच्या वणव्यामध्ये होरपळत असून नक्षलवादाची समस्याही डोके वर काढत आहे. या पार्श्‍वभूमीवर गिल यांनी मांडलेले काही विचार सुरक्षा दलांना विचार करायला लावणारे आहेत. देशांतर्गत नागरी सुरक्षेच्या मुद्यावर गिल यांची निश्‍चित अशी मते होती.\nप्रत्येक संघर्षाचे उत्तर बंदुकीतून मिळू शकत नाही, कधी कधी पुढे जाण्यासाठी दोन पावले मागेही यावे लागते, असे ते म्हणत असत. आतील शत्रूचा मुकाबला लष्कर अथवा निमलष्करी दले करू शकत नाही. त्यासाठी पोलिस खाते सक्षम हवे, हा वीस वर्षांपूर्वी त्यांनी केलेला दावा आज तंतोतंत खरा ठरताना दिसतो. भविष्यकाळाच्या उदरामध्ये दडलेले संकट वर्तमानात ओळखण्याची अचाट क्षमता असणारे गिल म्हणूनच 'सुपरकॉप' या उपाधीस पात्र होते.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/loksatta-carol-series-1173080/lite/", "date_download": "2018-09-24T05:53:24Z", "digest": "sha1:O6V7TG7FUPTITZLWODVXV5Q3NS7HTE4R", "length": 13492, "nlines": 131, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२४७. अखंड ध्यान – Loksatta", "raw_content": "\nसगुणाची शेज निर्गुणाची बाज\nमंदार गुरव | चैतन्य प्रेम |\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nसगुणाची शेज निर्गुणाची बाज सांवळी विराजे कृष्णमूर्ति मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं नित्यता पर्वणी कृष्णसुख आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे अभंगाचे हे तीन चरण विठ्ठल बुवांनी पुन्हा म्हटले. या अभंगाचा या चर्चेत उलगडलेला अर्थ आपल्या प्रयत्नांनी आपल्याला कधीच लागला नसता, असं हृदयेंद्रला तीव्रतेनं वाटलं.. आता अभंगाचा अखेरचा चरण उरला होता.. निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट अभंगाचे हे तीन चरण विठ्ठल बुवांनी पुन्हा म्हटले. या अभंगाचा या चर्चेत उलगडलेला अर्थ आपल्या प्रयत्नांनी आपल्याला कधीच लागला नसता, असं हृदयेंद्रला तीव्रतेनं वाटलं.. आता अभंगाचा अखेरचा चरण उरला होता.. निवृत्ति निघोट ज्ञानदेवा वाट नित्यता वैकुंठ कृष्णसुखें बुवा आता त्याच चरणाकडे वळतील, या अपेक्षेनं हृदयेंद्र हृदयाचे कान करून ऐकू लागला.. तोच चहा आल्यानं सर्वचजण भानावर आले.. खरंच चर्चा इतकी रंगली होती की आपण कुठे आहोत, वेळ किती झाली आहे, पोटात भूक आहे की नाही.. कुणालाच काही भान उरलं नव्हतं.. गोंदवल्यात आणि आता गुरुजींच्या गावी गेल्यावर असं होतं, या विचारानं हृदयेंद्रला हसू आलं.. ज्ञानेंद्रच्या प्रशस्त दिवाणखान्याला आज जणू एखाद्या आश्रमाचंच रूप आलं होतं चहाचा घोट घेता घेता बुवा म्हणाले..\nबुवा – माउलींनी ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं नित्यता पर्वणी कृष्णसुख आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे’’ ही जी स्थिती वर्णिली आहे ना, तशीच स्थिती सोपानदेव महाराजांनीही एका अभंगात वर्णिली आहे बरं का..\nहृदयेंद्र – (उत्सुकतेनं) कोणत्या हो\nबुवा – काय आहे.. माउलींचे अभंग, निवृत्तीनाथांचे, मुक्ताबाईंचे अभंगही अनेकांना माहीत आहेत.. पण सोपानदेवांचे अभंग आणि साहित्य फारसे परिचित नाही.. माउलींनी गीतेचा भावानुवाद केला, तसाच सोपानदेवांनीही गीतेचा समश्लोकी अनुवाद केला आहे.. ‘सोपानदेवी’ या नावानं तो प्रसिद्ध आहे.. त्यांचेही हरिपाठाचे अभंग आहेत.. सर्व भावंडात मुक्ताबाई सर्वात लहान, पण भावांमध्ये सोपानदेव सर्वात लहान.. माउलींनंतर तीन वर्षांनी ते जन्मले.. माउलींनी समाधी घेतल्यानंतर सर्वच भावंडांनी समाधी घेतली, त्यात पहिली समाधी सोपानदेवांनी घेतली, वयाच्या एकोणिसाव्या वर्षी.. इसवी सन १२९३ मध्ये ही समाधी सासवडला आहे.. या जागी प्राचीन काळी ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली होती, असं म्हणतात आणि माझ्या तर मनात निवृत्तीनाथ हे शंकररूप, माउली या विष्णुरूप आणि सोपानदेव हे ब्रह्मदेवरूप असल्यानं या जागेची निवड मला फार सूचक वाटते\nहृदयेंद्र – ओहो.. निवृत्तीनाथांची समाधी त्र्यंबकेश्वरला आहेच की..\nबुवा – तर सोपानदेवही ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं नित्यता पर्वणी कृष्णसुख आमुच्या माजघरीं कृष्ण बिंबे’’ हीच स्थिती हरिपाठाच्या एका अभंगात मांडतात.. ते म्हणतात.. ‘‘सर्वकाळ ध्यान हरिरूपी ज्याचे’’ हीच स्थिती हरिपाठाच्या एका अभंगात मांडतात.. ते म्हणतात.. ‘‘सर्वकाळ ध्यान हरिरूपी ज्याचे तया सर्व रूपाचे जवळी असे तया सर्व रूपाचे जवळी असे हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि हरि मन संपन्न अखंड हरि हरि मन संपन्न अखंड नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं नित्यता ब्रह्मांड त्याचे देहीं सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु सोपान विदेही सर्वरूपी बिंबतु हरिरूपीं रतु जीव शिव हरिरूपीं रतु जीव शिव\nबुवा – ‘‘सर्वकाळ ध्यान हरिरूपी ज्याचे तया सर्व रूपाचे जवळी असे तया सर्व रूपाचे जवळी असे’’ हरि म्हणजे सद्गुरूच्या स्वरूपाचं ध्यान ज्याला अखंड आहे त्याला सर्वच रूपांआधी सद्गुरूचंच रूप दिसतं\nहृदयेंद्र – हे थोडं वेगळं वाटतं.. सर्व रूपांमध्ये सद्गुरू दिसतो, असं का नसावं\nबुवा – तुमची शंका रास्तच आहे, पण इथे ‘सर्व रूपाचे जवळी’ ही शब्दयोजना आहे ‘सर्व रूपामध्ये’ ही नव्हे आणि थोडा विचार केला तर साधकासाठी हीच शब्दयोजना किती चपखल आहे, ते जाणवेल.. जीवनात प्रारब्धवशात प्रतिकूल विचारांच्या व्यक्तिंचा संग घडतोच.. कित्येकदा कुणी कुणी वाईट व��गतो, बोलतो आणि त्यामागचं कारण काही कळत नाही. अशा वेळी साधनेनं आधीच हळव्या झालेल्या साधकाला अधिकच त्रास होतो.. पण सद्गुरूचं ध्यान जर सर्वकाळ होऊ लागलं तर दुसऱ्या व्यक्तिशी व्यवहार करतानाही सद्गुरूचं दर्शन कधीच दुरावणार नाही.. मग दुसऱ्याच्या प्रतिकूल वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया अंत:करणात उमटणार नाही.. हे ध्यान सर्वकाळ साधण्यासाठीचा मार्ग म्हणजे, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल आणि थोडा विचार केला तर साधकासाठी हीच शब्दयोजना किती चपखल आहे, ते जाणवेल.. जीवनात प्रारब्धवशात प्रतिकूल विचारांच्या व्यक्तिंचा संग घडतोच.. कित्येकदा कुणी कुणी वाईट वागतो, बोलतो आणि त्यामागचं कारण काही कळत नाही. अशा वेळी साधनेनं आधीच हळव्या झालेल्या साधकाला अधिकच त्रास होतो.. पण सद्गुरूचं ध्यान जर सर्वकाळ होऊ लागलं तर दुसऱ्या व्यक्तिशी व्यवहार करतानाही सद्गुरूचं दर्शन कधीच दुरावणार नाही.. मग दुसऱ्याच्या प्रतिकूल वागण्या-बोलण्याची प्रतिक्रिया अंत:करणात उमटणार नाही.. हे ध्यान सर्वकाळ साधण्यासाठीचा मार्ग म्हणजे, ‘‘हरि हरि जाला प्रपंच अबोल हरि मुखीं निवा तोचि धन्य हरि मुखीं निवा तोचि धन्य\n२५५. अक्षरभेट – ३\n२५४. अक्षरभेट – २\n२५३. अक्षरभेट – १\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://discoverpune.com/pune-news/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A-%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%8F%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-24T05:29:53Z", "digest": "sha1:BUFPZIAFOINJBFBGNEYOUODSY6FEZUD3", "length": 9472, "nlines": 161, "source_domain": "discoverpune.com", "title": "एकाच क्रमांकाच्या दोन एसटी गाड्या... - DiscoverPune", "raw_content": "\nएकाच क्रमांकाच्या दोन एसटी गाड्या…\nमंचर (पुणे) : राज्यपरिवहन महामंडळाच्या अनेक गमतीदार कथा ऐकायला व पाहावयास मिळतात. एकाच क्रमांकांच्या दोन एसटी गाड्यांची छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर वायरल झाले आहे. या अजब कारभाराची चर्चा नागरिक व प्रवाशांमध्ये जोरदारपणे सुरु आहे. एम एच ४० ८५२६ या क्रमांकाच्या या दोन गाड्या योगायोगाने एकाच बस स्��ानकावर शेजारी-शेजारी उभ्या राहिल्या होत्या.\nएका चाणाक्ष प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली. त्याने ताबडतोब फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. संबंधित छायाचित्र पाहून नागरिक ही अचंबित झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांच्याही हा प्रकार अजूनही लक्षात न आल्याने नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या दोन एसटी गाडयांचे एकच नंबर कसे हा विषय चर्चेचा ठरला आहे.\n‘ई सकाळ’वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करा: शहीद जवानाच्या वडीलांची\nभावनादेशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती\nसुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले\nसिंधुदुर्गच्या रुग्णांचा आधारवड कोलमडला\nएपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nसणच बंद करण्याचे आदेश काढा – ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर\nएकाच क्रमांकाच्या दोन एसटी गाड्या…\nमंचर (पुणे) : राज्यपरिवहन महामंडळाच्या अनेक गमतीदार कथा ऐकायला व पाहावयास मिळतात. एकाच क्रमांकांच्या दोन एसटी गाड्यांची छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर वायरल झाले आहे. या अजब कारभाराची चर्चा नागरिक व प्रवाशांमध्ये जोरदारपणे सुरु आहे. एम एच ४० ८५२६ या क्रमांकाच्या या दोन गाड्या योगायोगाने एकाच बस स्थानकावर शेजारी-शेजारी उभ्या राहिल्या होत्या.\nएका चाणाक्ष प्रवाशाच्या ही बाब लक्षात आली. त्याने ताबडतोब फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल केला आहे. संबंधित छायाचित्र पाहून नागरिक ही अचंबित झाले आहे. प्रादेशिक परिवहन विभाग (RTO) यांच्याही हा प्रकार अजूनही लक्षात न आल्याने नागरिकांमधूनही आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सध्या दोन एसटी गाडयांचे एकच नंबर कसे हा विषय चर्चेचा ठरला आहे.\n‘ई सकाळ’वरील इतर महत्त्वाच्या बातम्या :\nअतिरेक्यांचा कायमचा बंदोबस्त करा: शहीद जवानाच्या वडीलांची\nभावनादेशाला काम करणाऱ्या पंतप्रधानांची गरज : मायावती\nसुरवंटाचे फुलपाखरू बनताना अनुभवले\nसिंधुदुर्गच्या रुग्णांचा आधारवड कोलमडला\nएपीएमसीत पायाने होतात गाजरे साफ\nबैलगाडा शर्यतींना वेसण कायम\nसणच बंद करण्याचे आदेश काढा – ठाकरे\nमुख्यमंत्री फडणवीस स्वीडनच्या दौऱ्यावर\nडी. के. वळसे पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+288+zw.php", "date_download": "2018-09-24T05:14:08Z", "digest": "sha1:GD3AUUNLR4TNM27PB725ANGLSWIGNJO5", "length": 3567, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 288 / +263288 (झिंबाब्वे)", "raw_content": "क्षेत्र कोड 288 / +263288\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nक्षेत्र कोड 288 / +263288\nशहर/नगर वा प्रदेश: Esigodini\nआधी जोडलेला 288 हा क्रमांक Esigodini क्षेत्र कोड आहे व Esigodini झिंबाब्वेमध्ये स्थित आहे. जर आपण झिंबाब्वेबाहेर असाल व आपल्याला Esigodiniमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. झिंबाब्वे देश कोड +263 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Esigodiniमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +263 288 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनEsigodiniमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +263 288 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00263 288 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 288 / +263288 (झिंबाब्वे)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/230", "date_download": "2018-09-24T05:54:17Z", "digest": "sha1:MPMLJGS5VNZKJH7NQIRSAJQMQGJIC5C6", "length": 27236, "nlines": 185, "source_domain": "mr.upakram.org", "title": "तर्कक्रीडा :३ अंतरज्ञान | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nतर्कक्रीडा २ चे उत्तर एकलव्य आणि तो यांनी अचूक दिले. वरदा यांनी बीजगणिती समीकरणे लिहून उत्तर काढले.परंतु त्यांना उत्तराचे अनेक पर्याय आहेत असे वाटले. वस्तुतः उत्तर एकमेव आहे.\nम आणि न या दोन स्थानांना जोडणारा मार्ग एकमेव असून तो अगदी सरळ आणि सपाट आहे. अ ने ठरविले की म पासून निघायचे ,न पर्यंत जायचे ,तिथे ५ मिनिटे विश्रांती घ्यायची आणि न पासू�� म ला परत यायचे.जाता येता तोच वेग नियमित ठेवायचा.(uniform velocity)\nब ने ठरविले की न पासून निघायचे,म पर्यंत जायचे, ५ मिनिटे विश्रांती घ्यायची, म पासून परतायचे न ला परत यायचे\nजाता येता तोच वेग नियमित ठेवायचा.(अर्थात अ आणि ब यांचे वेग भिन्न असू शकतात).\nएके दिवशी सकाळी ६ वाजता अ ने आपला संकल्पित प्रवास सुरू केला .त्याच दिवशी त्याच वेळी\nब ने आपलाही संकल्पित प्रवास न पासून सुरू केला.\nत्या दोघांची वाटेत प्रथम गाठ पडली तेव्हा अ हा म पासून ९००(नऊशे) मीटर अंतरावर होता.\nपरतीच्या प्रवासात त्यांची गाठ पडली तेव्हा अ न पासून ६००(सहाशे) मी.अंतरावर होता. तर 'म 'पासून 'न 'पर्यंतचे अंतर किती मीटर\n***कोडे तोंडी सोडवावे. बीज गणितीय समीकरणांची आवश्यकता नाही.\nअंतर १५०० मीटर असावे वाटते.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nम आणि न मधले अंतर क्ष मानूया\nसुरुवातीला जेव्हा अ आणि ब एकमेकांना भेटले, त्यावेळी अ ने म पासून पार केलेले अंतर = ९०० मी. आणि ब ने न पासून पार केलेले अंतर = क्ष - ९००.\nअ चा वेग वेग अ प्रतितास आणि ब चा वेग वेग ब प्रतितास मानल्यास दोघांना लागलेला वेळ अनुक्रमे ९००/वेग अ आणि (क्ष - ९००)/वेग ब असेल जो सारखा आहे.\nम्हणून ९००/वेग अ = (क्ष - ९००)/वेग ब\nआता न पर्यंत जाण्यासाठी उरलेले (क्ष - ९००) अंतर पार करण्यासाठी अ ला लागलेला वेळ = (क्ष - ९००)/वेग अ आणि म पर्यंत जाण्यासाठी उरलेले ९०० मी. पार करण्यासाठी ब ला लागलेला वेळ = ९००/वेग ब. अ आणि ब आता अनुक्रमे न आणि म येथे पोचतील. दोघे ५ मिनिटे = १/१२ तास विश्रांती घेतील आणि परतीच्या प्रवासाला निघतील.\nपरतीच्या प्रवासात जेव्हा ते एकमेकांना भेटतात, तेव्हा अ ला न पासूनचे ६०० मी. कापायला लागलेला वेळ = ६००/वेग अ आणि ब ला म पासूनचे (क्ष - ६००) कापायला लागलेला वेळ = (क्ष - ६००)/वेग ब.\nपहिल्या भेटीनंतर प्रवासाला सुरुवात केल्यापासून आताची भेट होईस्तोवरचा अ च्या प्रवासाचा एकूण वेळ = (क्ष - ९००)/ वेग अ + १/१२ + ६००/वेग अ.\nत्याचप्रमाणे पहिल्या भेटीनंतर प्रवासाला सुरुवात केल्यापासून आताची भेट होईस्तोवर ब च्या प्रवासाचा एकूण वेळ = ९००/वेग ब + १/१२ + (क्ष - ६००)/ वेग ब.\nहे दोन्ही वेळ समान आहेत (म्हणूनच तर दोघे पुन्हा भेटले\n=> (क्ष - ९००)/ वेग अ + १/१२ + ६००/वेग अ = ९००/वेग ब + १/१२ + (क्ष - ६००)/ वेग ब\n=> (क्ष - ३००)/वेग अ = (क्ष + ३००)/वेग अ\nसमीकरण (१) व (२) वरून\n९००/(क्ष - ९००) = (क्ष - ३००)/(क्ष + ३००)\n=> क्ष/(क्ष - ९००) = २क��ष/(क्ष + ३००)\n=> १/(क्ष - ९००) = २/(क्ष + ३००)\n=> २(क्ष - ९००) = क्ष + ३००\n=> क्ष = २१००\nम्हणून म-न अंतर = २१०० मीटर्स\nआयला मी प्रश्नच वाचला नव्हता नीट\nतरी म्हटलं चुकतंय कसं\n१. अंतर ९०० पेक्षा जास्त आहे. (अन्यथा ब चा वेग = ०.)\n२. परतीच्या प्रवासात ब अ ला न पासून ६०० मी. वर गाठतो.\n३. दर प्रवासात ब ३०० ची बढत घेतो. (९००-६००)\n४. अजून दोन फेर्‍या (एकूण ४) मारल्यास ब अ ला न (तिसर्‍या फेरीच्या शेवटी) वरच गाठेल. (६००-२ * ३०० = ०)\n५. ब च्या ४ फेर्‍यांसाठीचा वेळ अ च्या ३ फेर्‍यांच्या समान आहे (४क्ष/ब=३क्ष/अ). वेगाचे गुणोत्तर अ:ब ३:४\n६. पहिल्या भेटी साठीचे गुणोत्तर ९००: = ३:४, => ब चे अंतर ' = ३:४, => ब चे अंतर '' (न पासून) १२००\n७. एकूण अंतर २१०० (९००+१२००)\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nपरीवश,तो, एकलव्य आणि मृदुला यांचे उत्तर २१०० मी. हे बरोबर आहे. मृदुला आणि एकलव्य यांनी युक्तिवाद मांडला नाही. परीवश यांनी बीजगणिती समीकरणे मांडून बिनचूक उत्तर काढले. सर्वांना धन्यवाद.\nसमजा ' म' ते 'न' हे अंतर क्ष मी.(लेखनाच्या सोईसाठी क्ष.समीकरणांसाठी नव्हे).\nअ आणि ब प्रथम भेटले तेवड्या वेळात दोघांनी मिळून क्ष मी.अंतर तोडले. यावरून जेवढ्या वेळात दोघे मिळून क्ष मी.अंतर तोडतात तेवढ्या वेळात 'अ' ९००मी.जातो.\n'अ' न पर्यंत गेला .ब' म पर्यंत गेला.म्ह.दोघे मिळून २क्ष मी. गेले. पुनर्भेटी पर्यंत दोघांनी आणखी क्ष म्हणजे एकूण ३क्ष मी.अंतर कापले.\nम्हणजे या वेळात 'अ' ९००गुणिले ३=२७०० मी. चालला असला पाहिजे.तो आता न पासून ६०० मी.वर आहे.\nम्हणून म ते न हे अंतर ( २७००-६००) =२१०० मी.\nगणित तोंडी करायचे असे सांगितल्याने डोक्यात बराच गोंधळ होत होता. शेवटी असे सूत्र सापडले\nएकूण अंतर = पहिल्या भेटीचे अंतर + दुसर्‍या भेटीचे अंतर + २(पहिले अंतर - दुसरे अंतर)\nउदा आपल्या गणितात एकूण अंतर = ९०० + ६०० + २(९०० - ६००) = २१००.\nसमजा पहिली भेट ६०० मी वर व दुसरी भेट ९०० मी वर झाली असती तर एकूण अंतर = ६०० + ९०० + २(६००-९००) = ९०० (म्हणजे अ चा वेग ब च्या वेगाच्या दुप्पट.)\nतर काल एव्हढा विचार केला पण आज मला मी हे सूत्र कसे शोधले आठवत नाही आहे. एकदमच घोळ होतो आहे डोक्यात. कोणी मदत करेल काय शोधायला\nदोघांचा वेग सारखाच असता तर दोघे अर्ध्यात भेटले असते. जसा एकाचा वेग तुलनेने वाढेल तसा तो अधिक अंतरावर दुसर्‍याला गाठेल. दुसर्‍या भेटीत हीच दरी रुंदावेल अंतर दुप्पट होईल.\nहे अंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. मध्य = ९००+१५० = १०५०, म्हणून अंतर २१००.\nअंतर = २ (पहिले अंतर + (अंतरातील फरक)/२) ; आपले सूत्र या सुत्राचीच दुसरी, तुलनेने सोपी माडणी आहे.\nअंतर = २ (६००+(६००-९००)/२) = २ (६००-१५०) = ९००\nथोडक्यात पहिल्या अंतराची तिप्पट वजा दुसरे अंतर हे यनावलांचे सूत्र.\nगोधळात भर टाकली नाही अशी अपेक्षा आहे.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\nतर्क.३ च्या संदर्भात तो यांचा युक्तिवाद अतिशय प्रभावी आहे. त्यामुळे अगदी थोड्या विधानांत उत्तर आले. असा आश्चर्यकारक युक्तिवाद मला सुचला नाही. पण\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल.\nयाची कारणमीमांसा चटकन ध्यानी येत नाही. मी मांडलेले त्रैराशिक त्यामानाने अधिक सोपे वाटते. तो यांचा युक्तिवाद थोड्या उच्च स्तरावरचा आहे.\nमात्र मी सूत्रांचा विरोधक आहे. सूत्रे दिली की विद्यार्थी तर्क शक्तीचा वापर करीत नाहीत.सूत्रपाठी होतात.सूत्रात किंमती भरून उत्तरे काढतात.(अर्थात काही वेळ सूत्रांचा वापर अपरिहार्य असतो हे खरे.) असो.\nतो चा युक्तिवाद बरोबर नाही असे माझे मत आहे. (जर मला कळला असेल तर)\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. हे वाक्य कितपत बरोबर आहे माहित नाही पण आकडेमोड गमतीशीर आहे.\nअंतर हे एकतर म पासून नाहीतर न पासून मोजावे लागेल नाहीतर दुरावणे बरोबर निघणार नाही. (९०० हे म पासूनचे आणि ६०० हे न पासूनचे अंतर आहे.)\nइथे दुरावणे = [उत्तर माहित झाल्यावर...] ... (२१००-६००) - ९०० = १५०० - ९०० = ६०० म्हणजे तर्क चुकणार.\nइथे अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे पहिली भेट् मध्याच्या -१५०मी आणि दुसरी +४५०मी वर घडते. यात चिन्ह बदलणे आणि अंतर दुपटीने वाढणे अशा दोन गोष्टी दिसतात. त्यामुळे अजून ३०० मिसळून चिन्ह बदलून पुढची भेट मध्याच्या -७५० अंतरावर होईल असे भाकीत करता येईल. कुणी जमल्यास ताडून बघावे. माझे डोके गरगरते आहे. :D\nतो चा युक्तिवाद बरोबर नाही असे माझे मत आहे.\nआपण एकटेच नाही आहात. :). या आधी ही काही जणांनी युक्तीवाद चुकत असल्याचे कळवले आहे. युक्तीवाद बरोबरच आहे असा त्याचा दावा नाही, पण समर्थनाचा प्रयत्न करता येईल.\nअंतर हे एकतर म पासून नाहीतर न पासून मोजावे लागेल नाहीतर दुरावणे बरोबर निघणार नाही.\n९०० व ६०० ही दोन्ही अंतरे 'अ' जिथून प्रवास सुरू करतो तिथपासूनची (अनुक्रमे म व न पासूनची) असल्याने एकाच बिंदूपासून आहेत असे मानणे गैर नाही.\nअंतर जितक्याने दुरावले (९००-६००) त्याच्या अर्ध्या अंतरावर ३००/२ =१५०) मध्य असेल. बद्दल.\n१. दोघांचा वेग समान असता तर दोघे मध्यावर भेटले असते. (१०५०)\n२. ब चा वेग जास्त असल्याने त्याने अ ला मध्यापासून काही अंतर (१५०) आधी (९०० वर) गाठले. (दोघे एकाच दिशेने प्रवास करत असते, तर दोघांनी वरील वेळात जितके अंतर पार केले असते (१२०० व ९००) यातील फरकाच्या (३००) निम्मे हे अंतर (१५०) असेल.)\n३. दोन्ही प्रवास एकाच दिशेने आहेत असे (वर सांगितल्याकारणाने) समजा. पहिल्या व दुसर्‍या फेरीच्या दरम्यान ब (९००-६००) ३०० ची बढत घेतो. (ज्यात पहिल्या फेरीत लवकर पूर्ण केल्यामुळे असलेली अर्धी व वेग अधिक असल्यामुळे असलेली अर्धी अशा दोन बढती आहेत.)\n५. अशीच बढत त्याने पहिल्या फेरीतही घेतली असेल. जी बढत दोन्ही भेटीतील फरकाच्या (३००) अर्ध्या अंतराच्या स्वरूपात (१५०) दिसेल.\nथोडक्यात दोन्ही भेटीतील अंतरात जितका फरक पडेल (मध्यापासून १५०-४५० = -१५०, टोकापासून ९००-६००=३००) त्याच्या अर्ध्याअंतरावर (१५०) मध्य होता (पहिल्या भेटीच्या अंतरापासून) असे म्हणता येईल.\n'तो 'मराठी विकिपीडिया चा सदस्य आहे.\n९०० व ६०० ही दोन्ही अंतरे 'अ' जिथून प्रवास सुरू करतो तिथपासूनची (अनुक्रमे म व न पासूनची) असल्याने एकाच बिंदूपासून आहेत असे मानणे गैर नाही.\nअ च्या चष्म्यातून बघितल्यावर उलगडले. :)\nदुसर्‍या भेटीत हीच दरी रुंदावेल अंतर दुप्पट होईल.\nअंतर दुप्पट होईल हे विसरत होते. तरीच माझे सूत्र नीट होत नव्हते आज. त्याला मनःपूर्वक धन्यवाद.\nदोघांनी मिळून एकूण चाललेले अंतर 'मन' एवढे भरले की पहिली भेट आणि ३ * 'मन' एवढे भरले की दुसरी. म्हणून अ आणि ब यांना दुसर्‍या भेटीसाठी आधीपेक्षा दुप्पट अंतर चालावे लागणार म्हणजे अ अजून १८०० चालून न पासून परतताना ६०० वर पोहोचला म्हणून मन = ९०० + १२०० = २१००\nइथे आपण गृहीत धरले की दोघेही ५ मिनिटे विश्राम करतात. आता ही शक्यता बघा.\nअ हा प्राणी न ला पोहोचायच्या आतच ब ने मागून येऊन त्याला गाठले.\nएकूण अंतर ९०० + क्ष + ६०० मानू. म्हणजे ब आणि अ यांचे वेग ९००:६००+क्ष या प्रमाणात आहेत.\nआता अ क्ष अंतर जातो आणि ब ९००+९०० + क्ष+र जातो. (र हे अंतर ५ मिनिटांत अ गेला असता आणि वेग कितीही असू शकत असल्याने र साठी कोणतीही धन संख्या घेता येईल) ९००:६००+क्ष = क्ष : १८००+क्ष+र याचे क्ष > ० उत्तर असायला हवे. सोपे करून म्हणजे सगळ्याला ३०० ने भागून,\nइथे य, ल = क्ष/३००, र/३०० अनुक्रमे\nल निवडला २/३ (कारण खालचे समीकरण सोपे होते, वेगळा ल निवडूनही चालेल पण मग कदाचित गणकयंत्राची मदत लागेल.)\nम्हणून, (-२० - य + य^२) = ०\nम्हणून, य = ५ हे धन उत्तर मिळाले. म्हणून क्ष = १५०० आणि एकूण अंतर ३०००.\nपडताळा अ - ९००, १५००\nब - २१००, ३३०० (+२०० विश्रांतीत चालता आले असते)\n२००/५ = ४० मी/मिनिटे ब चा वेग आणि (१२०/७) मी/मिनिटे अ चा वेग\nअशी कितीक उत्तरे मिळतील वेगवेगळे र निवडून.\nदुसरी शक्यता ही की ब हा प्राणी म पर्यंत पोहोचण्याच्या आतच अ त्याला गाठतो.\nएकूण अंतर ९०० + क्ष मानू.\nअ ९०० चालला तेव्हा ब क्ष चालला.\nनंतर अ हा प्राणी क्ष + ६०० + र चालला तेव्हा ब ६०० - क्ष चालला. (र = ५ * अ चा वेग, र हे अंतर प्रत्यक्षात चाललेले नाही, विश्रामाच्या वेळात इतके अंतर चालून झाले असते.)\nम्हणून, ९००:क्ष = क्ष + ६०० + र : ६०० - क्ष\nम्हणजे, य^२ + (५+ल)य - ६ = ०,\nकुठल्याही धन ल साठी याचे धन 'य' उत्तर शक्य नाही म्हणून ही शक्यता नाही.\nयनावाला, हे तोंडी करणे जमले नाही :(\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/34?page=7", "date_download": "2018-09-24T06:17:40Z", "digest": "sha1:I7GRBCZV6EHLABVJTOHGKXDFAHPPUXK3", "length": 8181, "nlines": 162, "source_domain": "mr.upakram.org", "title": "माहिती | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nगुढीपाडव्याचे संवत्सर चक्र कसे चालते\nआज गुढीपाडवा, चैत्र शुद्ध प्रतिपदा, शके १९३४, नन्दननाम संवत्सराचा प्रारंभ होतो आहे.\nगुढीपाडव्याच्या , मराठी नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.\nअल्बर्ट आइनस्टाइनचा सापेक्षता सिद्धांत (भाग- 3)\nजलतज्ञ माधव आत्माराम चितळे\nआज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.\nअल्बर्ट आइनस्टाइनचा सापेक्षता सिद्धांत (भाग- 2)\n20 व्या शतकाच्या उंबरठ्यावर\nपहा ग़ालिब काय म्हणतो\n\"पहा ग़ालिब काय म्हणतो,\" असे म्हणत समीक्षकसाहेबांनी हा शेर ऐकवला --\nबक़द्रे शौक़़ नहीं ज़र्फ़े-तंगनाए-ग़ज़ल\nकुछ और चाहिए वुस‌्‌अत मेरे बयाँ के लिए\nनिशा शर्मा खटल्याचा निकाल आणि त्या अनुषंगाने पत्नीच्या बाजूने सरसकट झुकते माप देणार्‍या कायद्यातील काळ्या तरतुदींचा परामर्ष\nनिशा शर्मा या तरुणीने हुंडा मागितल्याचे खोटे आरोप लादून तिच्या (न झालेल्या) पतीवर आणि (तिच्या न झालेल्या) सासरच्या कांही तरुण-वयस्क स्त्री-पुरुष कुटुंबियांवर केलेल्या खटल्याचा निकाल नुकताच लागून नोइडाच्या \"गौतम बुद्ध नगर\" जिल्हा न्यायालयाने पुराव्याअभावी त्यातील सर्व आरोपी निर्दोष असल्याचा निर्णय दिला.\nपण हे सारे सोपस्कार आटोपंण्यात किती वर्षे गेली असतील एक नाही, दोन नाहीं, तर तब्बल नऊ वर्षे\nअल्बर्ट आइनस्टाइनचा (1879 - 1955) सापेक्षता सिद्धांत (भाग -1)\nमराठी भाषेतील चातुर्वर्ण्य व्यवस्था\nमाणसाचा मेंदू जसा त्याच्या प्रत्येक अंगापेक्शा श्रेश्ठ असतो अगदी तसेच ‘समाजपुरुश' (ऍज ऍन एंटीटी) हा समाजातील सर्व घटकांपेक्शा श्रेश्ठ असतो. मेंदूपेक्शाही खुद्द मेंदूतून उपजणारी 'विचार यंत्रणा' अफलातून असते.\nमायकेल फॅरडेचा (1791-1867) विद्युतचुंबकीय प्रवर्तनाचा नियम\nपुन्हा बालभारतीच्या शाळेत शिकायचं आहे\nतुम्हाला बालभारतीच्या कविता आठवतात\nखूप नॉस्टेल्जिक व्हायला होते ना\nतुम्हाला परत शाळेत शिकायचे आहे\nअगदी तोच अभ्यासक्रम नसेल पण सध्याचा अभ्यासक्रम वाचूनही तुम्ही शाळेत शिकल्याचा अनुभव घेऊच शकाल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-sagroli-kvk-through-mission-bond-larvea-11683", "date_download": "2018-09-24T06:38:49Z", "digest": "sha1:NA3E7MBKHE6FHGTJRONB4UACX5NSY5WM", "length": 15338, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, sagroli KVK through mission for bond larvea | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसगरोळी केव्हीकेतर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम\nसगरोळी केव्हीकेतर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी विशेष मोहीम\nसोमवार, 27 ऑगस्ट 2018\nसगरोळी, जि. नांदेड ः सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन तसेच कीडनाशकांची विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.\nसगरोळी, जि. नांदेड ः सगरोळी (जि. नांदेड) येथील संस्कृती संवर्धन मंडळाच्या कृषी विज्ञान केंद्रातर्फे बोंड अळी नियंत्रणासाठी एकात्मिक व्यवस्थापन तसेच कीडनाशकांची विषबाधा रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना याबाबत शेतकऱ्यांना माहिती देण्यासाठी बुधवार (ता. २२) ते शुक्रवार (ता. ३१) या कालावधीत विशेष पीक संरक्षण मोहीम राबविण्यात येत आहे.\nहोट्टल (ता. देगलूर) येथे बुधवारी (ता. २२) या मोहिमेचे उद्‌घाटन तालुका कृषी अधिकारी शिवाजी शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी सरपंच श्री. सूर्यवंशी यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नांदेड जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. त्यामुळे बोंड अळीचे एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीने नियंत्रण करण्यासाठी सगरोळी येथील कृषी विज्ञान केंद्रातर्फे ही विशेष पीक संरक्षण मोहीम राबविली जात आहे.\nकेव्हिकेच्या कार्यक्षेत्रातील बिलोली, नायगाव, धर्माबाद, देगलूर, मुखेड, कंधार, लोहा, उमरी या तालुक्यांतील २५ ते ३० गावांतील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन किडीच्या प्रादुर्भावाची लक्षणे, किडीची ओळख, उपाययोजना, कामगंध सापळ्याचे महत्त्व व पिकांमध्ये उभारणी प्रात्यक्षिक, डोमकळ्या ओळखून नष्ट करणे, ५ टक्के निंबोळी अर्क तयार करून त्याची फवारणी घेणे, फवारणी करताना सुरक्षा किटचा वापर आदी प्रात्याक्षिके घेतली जात आहेत.\nकृषी विज्ञान केंद्रातील प्रा. कपिल इंगळे, डॉ. पराग तुरखडे, डॉ. दत्ता मेहत्रे, वैजनाथ बोंबले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पातील समन्वयक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन माहिती देत आहेत.\nनांदेड nanded बोंड अळी bollworm सरपंच वन forest\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनाव���ांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\nमेहकर तालुक्यात पाझर तलावात बुडून...बुलडाणा : गणेश विसर्जनासाठी गेलेल्या चौघांपैकी...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे...जळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर...\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटेचिंचखेड, जि. नाशिक : ‘‘शासनाने इथेनॉल...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\n‘आरटीजीएस'द्वारे ग्रामपंचायत...सोलापूर : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे सहा...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/usmanabad/", "date_download": "2018-09-24T06:33:37Z", "digest": "sha1:X5ALB4FWRPPL4JTMCK6MYT5Q2YLJUK5Q", "length": 26816, "nlines": 393, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Usmanabad News | Latest Usmanabad News in Marathi | Usmanabad Local News Updates | ताज्या बातम्या उस्मानाबाद | उस्मानाबाद समाचार | Usmanabad Newspaper | Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nघटसर्पच्या साथीने पशुधन धोक्यात; पाच जणावरे दगावली\nमहसूलच्या कारवाईत जप्त केलेली दोन ट्रॅक्टर गेली चोरीस\nपाण्याच्या बाटलीवरून हॉटेल मालकासह कामगारास मारहाण\n‘बीपीएल’चे अनुदान मिळवून देण्याच्या अमिषाने वृध्देचे दागिने लंपास केले\nकंपनीत काम देतो असे सांगून ४२ महिलांची फसवणूक\nसमुपदेशानांती दुभंगलेले सातशे संसार पुन्हा फुलले \nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nमहिला सुरक्षा विशेष कक्षाकडे आल्यानंतर समुपदेशानांती ७०० जोडप्यांचे संसार पुन्हा फुलले आहेत. ... Read More\nकळंब येथे तंत्रशुद्ध शेतीचे महिला शेतकऱ्यांना धडे; जीवनमान उंचावण्यासाठी होणार मदत\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशेतकरी कुंटूबातील महिलांचाही शेती करण्यात सहभाग असतो.यामुळे अशा कुंटुबाचे जीवनमान उंचावण्यासाठी या महिलांना तंत्रशुद्ध शेतीचे व शेतीपुरक उद्योगाचे धडे देण्याची गरज आहे. ... Read More\nअनुदानाच्या मागणीसाठी उस्मानाबादच्या फेडरेशन कार्यालयाला शेतकऱ्यांनी ठोकले कुलूप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nदोन महिने झाले तरी अनुदान मिळत नसल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी आज दुपारी जिल्हा मार्केट फेडरेशनच्या कार्यालयाला कुलूप लावले़ ... Read More\nलोहाऱ्यात बोगस खतविक्री प्रकरणात दोघे जेरबंद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nलोहारा पोलिसांनी मंगळवारी सकाळीच तातडीने कारवाई करून बोगस ख�� विक्री प्रकरणात दोघांना जेरबंद केले़ ही कारवाई तालुक्यातील वडगाववाडी, आष्टाकासार येथे करण्यात आली़ ... Read More\nकळंब येथे शेतकऱ्यांच्या ऊस बिलासाठी भाजप-सेनेचा मोर्चा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशंभू महादेव साखर कारखान्याच्या लिलाव प्रकरणी गुन्हा दाखल करावा व गाळप झालेल्या ऊसाची रक्कम द्यावी यामागणीसाठी कळंब येथे बुधवारी भाजपा-शिवसेनेने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. ... Read More\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : ��ालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T06:09:58Z", "digest": "sha1:NXMJYWCE7MEHATLTU5TLJSUR5RNET3RZ", "length": 4348, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप क्लेमेंट बारावा - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १७४० मधील मृत्यू\nइ.स. १६५२ मधील जन्म\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=QshgFJLdU+aVsi8wfRn4ULxg7V8ktTo2/CFaQpu9cZA=", "date_download": "2018-09-24T05:18:30Z", "digest": "sha1:BPNELGULCUTEQFGRE3JER2IW36BFCM6L", "length": 8662, "nlines": 11, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "संत विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवार, ०८ जुलै, २०१८", "raw_content": "‘संतदर्शन चरित्र ग्रंथा’चे मुख्यमंत्री यांच्या हस्ते प्रकाशन\nपुणे : महाराष्ट्राच्या समाजमनावर आजही संत विचारांचा मोठा पगडा आहे. संत परंपरेच्या विचारानेच कायम सामान्य माणसाला प्रेरीत केले. संत विचार हे काळसापेक्ष असून हा विचारांचा ठेवा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रत्येक काळात संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.\nश्री. गंधर्व वेद प्रकाशनच्या ‘संतदर्शन चरित्र ग्रंथा’चे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी श्��ी विठ्ठल रूक्मिणी मंदिर संमितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, चैतन्य महाराज देगलूरकर, संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिदुरा नवले, संत परंपरेचे अभ्यासक तथा ग्रंथाचे संपादक डॉ.सदानंद मोरे, आळंदी संस्थानचे विश्वस्त अभय टिळक, प्रकाशक दीपक खाडिलकर, प्रकाश खाडिलकर उपस्थित होते.\nमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, महाराष्ट्राला संत विचारांची मोठी परंपरा आहे. या संत विचाराने सामान्य माणसाला कायमच प्रेरणा दिली. महाराष्ट्रातील संक्रमण काळात हेच संत विचार समाजाच्या पाठिशी उभा राहिला. संत ज्ञानेश्वरांनी अखिल विश्वाच्या कल्याणाची परंपरा सुरू केली तर संत तुकारामांनी अध्यात्म आणि संसार यांची सुयोग्य सांगड घालून दिली.\nसंत विचार हे काळसापेक्ष आहेत. प्रत्येक काळात त्यांच्या विचारांना महत्त्व आहे. मात्र हे संत विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी काळानुसार संत चरित्रांचे लेखन होण्याची आवश्यकता आहे. संत दर्शन या संतांच्या चरित्र लेखनाने संतांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. हे संत विचार सामान्य लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न करण्यात येणार असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.\nश्री गहिनीनाथ महाराज औसेकर म्हणाले, प्रत्येक संतांच्या मागे मोठा इतिहास आहे. हा संतांचा इतिहास आजच्या पिढीसमोर येण्याची आवश्यकता आहे. संतांच्या विचारावरच चांगला समाज घडू शकतो, त्यामुळे संतांच्या विचारांना सामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याची आवश्यकता आहे.\nचैतन्य महाराज देगलूरकर म्हणाले, नामदेवराय यांनी आपल्या अभंगातून सर्व संतांचे चरित्र पहिल्यांदा मांडले. महाराष्ट्र ही संतभूमी आहे. सकल समाजाच्या उत्थानासाठी संतांचा जन्म झाला. बदणाऱ्या सामाजिक मनोविकासामुळे संत चरित्रांची वारंवार नव्याने मांडणी आवश्यक आहे. संतांचे विचार पुढे सुरू राहण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता आहे. तत्वज्ञान आणि आचरण यांचा सुयोग्य समन्वय संतांच्या जीवनात असल्याने त्यांची चरित्र कायमच उपयुक्त असतात. जीवनाला दिशा देण्यासाठी संत चरित्रांची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले.\nडॉ. सदानंद मोरे म्हणाले, महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची समृध्द परंपरा आहे. संतांनी महाराष्ट्राची साहित्य संस्कृती टिकवली. महाराष्ट्राचा सामाजिक पोत सांभाळण्याचे काम संतांनी केले. संतांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवावे यासाठी या संत चरित्राची निर्मिती करण्यात आली. वारकरी संप्रदायाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आस्था आहे. ती त्यांच्या कृतीतून वारंवार स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकार्यक्रमाच्या सुरूवातीला संत चरित्र ग्रंथांच्या सर्व लेखकांचा परिचय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्तीश: करून घेतला व त्यांच्या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या. प्रास्ताविक दीपक खाडिलकर यांनी केले. सूत्रसंचलन दीपक खाडिलकर यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/kolhapur/kiranotsav-heart-ambabai-devi-kolhapur/amp/", "date_download": "2018-09-24T06:33:18Z", "digest": "sha1:GGWS6754LFLT55TPHAEXNOS5XNADPBOW", "length": 3367, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Kiranotsav in the heart of Ambabai Devi in ​​Kolhapur | अंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श | Lokmat.com", "raw_content": "\nअंबाबाई किरणोत्सव, पहिल्या दिवशी किरणांचा चरणस्पर्श\nकोल्हापूर- अंबाबाई मंदिर हे स्थापत्यशास्त्राचं उत्कृष्ट उदाहरण आहे . किरणोत्सव हे त्याचेच एक वैशिष्ट्य. अंबाबाई देवीचा किरणोत्सव ९ , १० , ११ नोव्हेंबर या दिवशी होत असून, आज पहिल्या दिवशी सूर्याची किरणे सायंकाळी 5 .46 वा. देवीच्या चरणापर्यंत पोहोचली. हजारो भाविकांनी हा किरणोत्सव पाहिला. (व्हिडीओ-आदित्य वेल्हाळ)\nपुण्याच्या 13 जणांना पंचगंगेत जलसमाधी, बस कोसळून दुर्घटना\nपुण्याच्या दहा जणांना पंचगंगेत जलसमाधी, चालक मद्यप्राशन करुन चालवत होता गाडी\nRepublic Day 2018 : कोल्हापुरात जिलेबी वाटून प्रजासत्ताक दिन साजरा\nकोल्हापूर मॅरेथॉनची प्रोमो रन उत्साहात\nपर्यटकांच्या गर्दीत कोल्हापूर फ्लॉवर फेस्टिव्हलची सांगता\nपावसाचा जोर ओसरला पण पंचगंगा पात्राबाहेरच, जनजीवन विस्कळीत\nकोल्हापूर जिल्ह्यात कार्यकर्त्यांला दुधाने अंघोळ\nकोल्हापुरला पाणी पुरवठा करणारा कळंबा तलाव ओव्हर फ्लो\nकोल्हापुरात भररस्त्यात गाडीने घेतला पेट\nबेंदूर सणानिमित्त बैलजोडीची मिरवणूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8", "date_download": "2018-09-24T05:17:00Z", "digest": "sha1:P7JWIURN7NIVCUOFMOS7E5CKBLIFIM4P", "length": 4734, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओपनसोलारिस - विकिपीडिया", "raw_content": "\nस्पार्क, आयए-३२, एक्स८६-६४, पॉवरपीसी (विकसनशील), झेड/व्हीएमवर सिस्टिम झेड (विकसनशील), एआरएम (विकसनशील)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nजूने चित्र-वाक्यविन्यास वापरणारी पाने\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २४ डिसेंबर २०१७ रोजी ११:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%9D%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%B8", "date_download": "2018-09-24T06:26:34Z", "digest": "sha1:OSKBT2EFZA3WGATNSUL6YINNC3JEWXZH", "length": 4523, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप झोसिमस - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप झोसिमस (-- - डिसेंबर २६, इ.स. ४१८) हा पाचव्या शतकातील पोप होता.\nपोप इनोसंट पहिला पोप\nमार्च १८, इ.स. ४१७ – डिसेंबर २६, इ.स. ४१८ पुढील:\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/63613", "date_download": "2018-09-24T06:15:48Z", "digest": "sha1:V2WDFADMKIBLXZPPOY4SCAVCSIQNQX2H", "length": 12868, "nlines": 219, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा - आयुर्वेदिक कपडे- मॅगी\nजगप्रसिद्ध फॅशन डिझायनर 'मिस लवंगलतिका' आणि 'कर्माचीफळे रसशाळा' खास आपल्यासाठी घेऊन आले आहेत सुंदर नैसर्गिक रंग वापरलेले, ऍलर्जी प्रतिबंधक, शीत ते उष्ण सर्व प्रकृतीसमावेशक, मधु-तीक्ष्ण चवीचे, भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'\nदुष्यंत : प्रियेss शकुंतलेss कुठे हरवली आहेस तू.. मज पामराला त्वरित दर्शन दे प्रिये..\nकमला दासी: राजन, देवी शकुंतला तर वनंजली जीन्स घेण्यासाठी आपण दिलेले क्रेडिट कार्ड घेऊन गेल्या आहेत. केळीच्या सोपटापासून बनवलेली ती सुंदर शुभ्र जीन्स देवीच्या मनात केव्हाची भरली होती आणि काल तो अनंतमुळापासून बनवलेला बँडेज ड्रेस देवींना फार आवडला. त्यातच आज गणेशोत्सवानिमित्त 50% ऑफ सेल लागल्यामुळे देवी त्यांच्या प्रिय सखीसह 'चीप थ्रील्स' गाणे गुणगुणत खुशीत तत्वमसी मॉल लुटूनच येणार आहेत, असे म्हणाल्या.\nदुष्यंत : काय सांगतेस कमला माझ्याही शॉपिंग लिस्टवर वनंजलीचे दालचिनी जॅकेट होतेच, हा मी निघालो खरेदीला लगेहाथ ते लवंग-मिरी स्टड्स घेऊन शकुंतलेला गिफ्ट करतो. वनंजली कपड्यांबरोबर ऍक्सेसरीजही आहेत बरं का\nशाकाहारी, वेगन आणि इतर सर्व लोकहो ऐका, वाचवू नका पैका सायकल हाणा आणि सेल संपण्यापूर्वी वनंजलीच आणा\nअतरंगी उत्पादनांच्या अफलातून जाहिराती स्पर्धा\nइमेज अपलोड होत नाहीये, नंतर\nभूक लागल्यावर कपडेच खायचे ही\nभूक लागल्यावर कपडेच खायचे ही आयडिया इनोवेटिव्ह आहे \nभूक लागल्यावर कपडेच खायचे ही\nभूक लागल्यावर कपडेच खायचे ही आयडिया इनोवेटिव्ह आहे \nमस्तच ग मेग . मजा आली वाचताना\nमस्तच ग मेग . मजा आली वाचताना.\nभूक लागल्यावर कपडेच खायचे..\nभूक लागल्यावर कपडेच खायचे.. जान प्यारी है या ईज्जत..\nजुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असायची ते आठवले. खरे तर त्याला अंतर्वस्त्रे बोलू नये, कारण त्याबाहेर काही नसायचेच\n>>भूक लागली असता वेळेला केळे\n>>भूक लागली असता वेळेला केळे ठरणारे 'वनंजली आयुर वेअर'\n आणि चित्र पण मस्तय... एक्दम प्रो अ‍ॅड.\n>>>>>प्रॉडक्त चे नाव आणि लोगो फार भारी\nसॉलीड्ड कल्पना , जाहिरात आणि\nसॉलीड्ड कल्पना , जाहिरात आणि चित्र.\nनावं सगळी लै भारी\nनावं सगळी लै भारी\n<<भूक लागल्यावर कपडेच खायचे\n<<भूक लागल्यावर कपडेच खायचे ही आयडिया इनोवेटिव्ह आहे \nजुन्या काळी आदिवासी लोकांमध्ये पानांची नाहीतर हाडांची अंतर्वस्त्रे असाय��ी ते आठवले.>> कुठं वाचलस तू हे\nटीना, असोका बघून ज्ञानी झाला\nटीना, असोका बघून ज्ञानी झाला असेल तो\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MukhyaBatmya.aspx?str=sZSsbQ1aXYPg4sCD2AAK22nBxMvJ3uQsT0Tjvw8JJyY=", "date_download": "2018-09-24T05:51:48Z", "digest": "sha1:6ROLGLDCEXN76ECIS4WVBH65245K3Z6A", "length": 4883, "nlines": 6, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करणार -मुख्यमंत्री गुरुवार, ०५ जुलै, २०१८", "raw_content": "नागपूर : राज्यातील प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्याबाबत समग्र धोरण तयार करण्यात येणार असून कोयना प्रकल्पग्रस्तांना नवी मुंबईत वाटप करण्यात आलेल्या जमिनीच्या प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली.\nया प्रकरणी विरोधी पक्षाने केलेले आरोप चुकीचे आहेत. प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटपाचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. त्यासंदर्भातील कुठलीही फाईल मुख्यमंत्री, महसूलमंत्री यांच्याकडे येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.\nविधान सभेत नियम 97 अन्वये विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी यासंदर्भात चर्चा उपस्थित केली होती. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री बोलत होते. यासंदर्भात निवेदन करताना मुख्यमंत्री म्हणाले, रायगड जिल्ह्यात पाच ठिकाणी 751 प्रकल्पग्रस्त आहेत. रायगड जिल्ह्यात 311 प्रकल्पग्रस्तांना पूर्णत: व 316 प्रकल्पग्रस्तांना अंशत: अशा 627 कोयना प्रकल्पग्रस्तांना जमीन देण्यात आली आहे. हे जमीन वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना असून 2001 च्या अधिनियमानुसार प्रकल्पग्रस्तांना जमीन वाटप करण्यात आली आहे.\nप्रकल्पग्रस्तांना वर्ग 1 च्या जमिनी देण्याचा निर्णय 2012 मध्येच घेण्यात आला असून त्याचे वाटपाचे अधिकार अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. कोयना प्रकल्पग्रस्तांना देण्यात आलेली जमीन ही राज्य शासनाची असून सिडको त्याचे नियोजन प्राधिकरण आहे. या जमीन वाटप प्रकरणाशी महसूल, नगरविकास विभागाचा संबंध नाही. या प्रकरणांची फाईल मंत्रालयात येत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या जमीन प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्यात येईल. त्याचप्रमाणे यापूर्वी केलेल्या जमीन वाटपाच्या 200 प्रकरणांचीदेखील चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\nShare चित्रासह बातमी चित्र बातमी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Kasturi/kasturi-Club-Sridevi-Hits-Songs-Program-in-satara/", "date_download": "2018-09-24T05:33:50Z", "digest": "sha1:3JIHXHBNNJKBRRD3M33LWEZEC4JFIQHC", "length": 10031, "nlines": 35, "source_domain": "pudhari.news", "title": " ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kasturi › ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध\n‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांनी कस्तुरी मंत्रमुग्ध\n‘मेरे हाथे में नौ नौ चुडियाँ है, जरा ठहरो सजन मजबुरियॉ है...’, ‘बिजली गिराने मैं हूँ आयी, कहते है मुझको हवाहवाई’ अशा अभिनेत्री श्रीदेवी यांच्यावरील एकसे बढकर एक श्रीदेवी हिटस् बहारदार गाण्यांनी दै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या सदस्यांना मंत्रमुग्ध केले. हिंदी व मराठी गाण्यांच्या या बहारदार कार्यक्रमाने उपस्थित कस्तुरी भारावून गेल्या. दरम्यान, यावेळी घेण्यात आलेल्या दुग्धजन्य पदार्थांच्या पाककृती स्पर्धांना महिला व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.\nदै. ‘पुढारी’च्या कस्तुरी क्लबच्या सदस्या महिलांसाठी येथील गजानन मंगल कार्यालय येथे बुधवारी वैशाली चंद्रसाळी थ्री स्टार्स ग्रुपच्या ‘श्रीदेवी हिटस्’ गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महिलांच्या उत्स्फूर्त सहभागाने या कार्यक्रमाची रंगत उत्तरोत्तर वाढत गेली. कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने झाला. यावेळी निसर्ग दूधचे राजकिरण जाधव, बरडकर, राजेंद्र घुले, सुवर्णा राजे, सौ. अर्चना जाधव, कस्तुरी सल्लागार समिती सदस्या यांची प्रमुख उपस्थिती होती.\nगणेशस्तवनाने श्रीदेवी हिटस्चा प्रारंभ झाला. वैशाली चंद्रसाली थ्री स्टार्स ग्रुपच्या सदस्यांनी एकसे बढकर एक हिंदी व मराठी गाणी सादर केली. अभिनेत्री श्रीदेवी यांची गाजलेली गाणी या कार्यक्रमातून गायकांनी पेश केली. जणू काही त्यांनी श्रीदेवी यांना शब्द सूरांची आदरांजली वाहिली. वैशाली चंद्रसाली यांनी गायलेल्या ‘ए समा, समा... समा है प्यार का, किसी के इंतजार का, मिल ना सके...’, ‘तेरे मेरे ओठोंपे मीठे मीठे गीत मीतवा..’, ‘सात समुंदर पार मैं तेरे पीछे पीछे आ गई...’, ‘रुपेरी वाळूत माडांच्या बना ये ना ...’, ‘अलगुज वाजं नभात भलतचं झालयं आज..’ ‘सैराट झालं जी.., अधीर मनं झाले,’ ‘मधुर घनं आले..., राजा ललकारी’ अशी मंत्रमुग्ध करणारी विविध गाणी सादर करताच उपस्थित कस्तुरींनीही ताल धरला. महिलांनी धरलेला ठेका कार्यक्रमाची रंगत वाढवत गेला. कार्यक्रमाचे प्रायोजक फलटण येथील निसर्ग उद्योग समूह तर गिफ्टींग प्रायोजक पद्मनाभ अलंकार, कणक ब्युटीपार्लर, निशा बुटिक, चाटे कोचिंग क्लासेस, सोमेश्‍वर शैक्षणिक सामाजिक संस्था हे होते.\nनिसर्ग दूधचे राजकिरण जाधव यांनी निसर्ग दुधाबाबत माहिती दिली. ते म्हणाले, प्‍लास्टिक पिशवीतील भेसळयुक्त दूधव्दारे विविध आजारांचे संक्रमण शहरी नागरिकांमध्ये होत आहे. या संक्रमणावर आरोग्यवर्धक निसर्ग सेंद्रिय दूध उत्तम पर्याय असून या दूधाची पौष्टिकता, सकसता वाढवणे, दूधासाठी केल्या जाणार्‍या मुक्त संचार गोठा पध्दती, चारा निर्मितीपासून दूध संकलनापर्यंत घेतली जाणारी काळजी याबाबत माहिती दिली. पूर्णत: सेंद्रिय चार्‍यावर पालन पोषण होणार्‍या गीर गाईंपासून मिळत असलेल्या या दूधाचे आरोग्यासाठी दीर्घकालीन फायदे होतात. निसर्ग सेंद्रिय दूध पुण्यासारख्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वितरण होत असून लवकरच सातारा शहरातही विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याचेही राजकिरण जाधव यांनी सांगितले.\nचाटे कोचिंग क्लासेसविषयी बोलताना राजेंद्र घुले म्हणाले, सातारा शहरात नवीन शैक्षणिक वर्षात सदर बझार येथे सुरु होत असलेल्या चाटे स्कूलमधून हुशार, कुशल व विद्वत्तापूर्ण विद्यार्थी घडवून शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या बौध्दिकतेच्या माध्यमातून चाटे स्कूल शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवेल,असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. सूत्रसंचालन तेजस्विनी बोराटे यांनी केले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/sangli-news-led-lamp-donated-memory-grandfather-77162", "date_download": "2018-09-24T06:18:36Z", "digest": "sha1:4WTFYRVWPUXC6P3JTTAQ3KSF2EB2AT56", "length": 13713, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Sangli News LED lamp donated in memory of grandfather आजोबा-आजींना ‘एलइडी दिव्यांची’श्रद्धांजली! | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017\nकडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली.\nकडेगाव - कडेगाव स्मार्ट सिटी’ या सोशल मीिडया ग्रुपच्या प्रबोधनातून शहरात लोकसहभागातून विकासकामे होत आहेत. त्यातून प्रेरणा घेऊन स्वप्नील धर्मे व प्रसाद धर्मे यांनी स्वखर्चाने दत्तनगर चौक व श्रीराम चौक येथे वीस हजार रुपये किमतीचे शंभर वॅटचे चार एलईडी दिवे बसवून आजी व आजोबांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. एलईडी दिव्यांचे लोकार्पण नागरिकांच्या हस्ते झाले. हे दोन्ही चौक एलईडीच्या दिव्यांनी ‘लख्ख’ उजळले आहेत.\nशहराच्या विकासाला चालना मिळावी, पायाभूत सुविधा निर्माण होवून लोकांना लाभ व्हावा, या हेतूने काही नागरिकांनी ‘कडेगाव स्मार्ट सिटी’ ग्रुप सुरु केला. ग्रुपमध्ये जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील, सांगलीचे उपायुक्त सुनील पवार, पनवेल महापालिकेचे उपायुक्त जमीर लेंगरेकर, प्रांताधिकारी, तहसिलदार, येथील नगरसेवक, मुख्याधिकारी, अभियंते, डॉक्‍टर, वकील, शिक्षक, पत्रकार, नेत्यांसह सामान्य नागरिक आहेत.\nग्रुपने केलेल्या प्रबोधनातून लोकसहभागातून कामे सुरू आहेत. विधायक दृिष्टकोनातून येथील स्वप्नील व प्रसाद धर्मे यांनी प्रेरणा घेतली. आपले आजोबा गोविंदराव धर्मे व आजी गंगुबाई धर्मे यांच्या स्मरणार्थ धर्मे गल्ली, श्रीराम चौक व दत्तनगर चौकात स्वखर्चाने शं��र वॅटचे चार एलईडी दिवे बसवले. आजी-आजोबांना अनोखी प्रकाशमय श्रध्दांजली वाहिली. एलईडी दिव्यांचे लोकार्पण नुकतेच झाले. अंधारवाटा दूर दोन्ही चौक ‘लख्खं’ प्रकाशात उजळले आहेत. स्वप्नील, प्रसाद धर्मे यांच्यासह धर्मे कुटूंबियांचे नागरिकांतून कौतुक होत आहे.\nदिवे लोकार्पणावेळी ज्येष्ठ नेते चंद्रसेन देशमुख, के. डी. धर्मे, माजी सरपंच विजय शिंदे, धनंजय देशमुख, डॉ.सुरेश पाटील, नगरपंचायतीचे गटनेते उदयकुमार देशमुख, ज्ञानेश्‍वर शिंदे, स्वप्नील धर्मे, प्रसाद धर्मे, विलास धर्मे, तानाजी भोसले, विनोद गोरे, तानाजी रास्कर, सुनील धर्मे, सतिश धर्मे, चंद्रकांत देसाई, बापूसाहेब देशमुख, राजेंद्र शिंदे, मुकुंद कुलकर्णी, शेखर पवार आदी, स्मार्ट सिटी ग्रुपचे सदस्य व नागरिक उपस्थित होते.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nबारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त\nबारामती शहर : येथील गुन्हे शोध पथकाने संशयावरुन हटकलेल्या युवकाकडून तब्बल चार गावठी बनावटीची पिस्तुले व दहा जिवंत काडतूसे सापडली. चार पिस्तुले एकाच...\nवॉर्नर आणि स्मिथच्या पुनरागमनामुळे गर्दी\nसिडनी- डेव्हिड वॉर्नर आणि स्टीव स्मिथ यांनी मायदेशातील क्‍लब क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. सिडनी ग्रेड क्रिकेटमध्ये त्यांचा खेळ पाहायला गर्दी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/12/lightbot-programming-hour.html", "date_download": "2018-09-24T06:46:40Z", "digest": "sha1:AA24FJCS2V4SKO3CRFYLSDVCLPKBABV2", "length": 4931, "nlines": 33, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: मुलांसाठी प्रोग्रामिंग - लाइट बॉट प्रोग्रामिंग अवर", "raw_content": "\nबुधवार, 9 दिसंबर 2015\nमुलांसाठी प्रोग्रामिंग - लाइट बॉट प्रोग्रामिंग अवर\nआज आपण lightbot.com या वेबसाईटबद्दल माहिती घेऊ. लहान मुलांना अॅनिमेटेड गेम्सच्या माध्यमातून प्रोग्रामिंगचे बेसिक्स शिकविणारी ही वेबसाईट आहे. त्यांचे सॉफ्टवेअर कमर्शिअल आहे. पण त्याचा सुरवातीचा काही भाग ते विनामूल्य वापरू देतात. त्यासाठी त्यांनी \"Lightbot-hour of code\" या नावाने अॅप बनवला आहे तो तुम्ही तुमच्या स्मार्ट फोनवर इंस्टॉल करू शकता.\nतसेच तुम्ही हा गेम कॉम्प्युटरच्या ब्राउजर मध्ये देखील खेळू शकता. त्याचे लिंक मी खाली देत आहे.\nयामध्ये तुम्हाला बेसिक्स, प्रोसिजर्स आणि लूप्स या तीन विभागातील गेम्स खेळता येतात.\nवरील चित्रात दाखवल्याप्रमाणे तुम्ही त्याच्या कमांडच्या बटणावर क्लिक केल्यास ते मेन विंडोमध्ये दिसू लागतात. एखादे कमांड डिलीट करण्यासाठी त्यावर एकदा क्लिक करावे. कमांड लिहून झाल्यास हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करावे म्हणजे प्रोग्राम रन होतो.\nया खेळामध्ये तुम्हाला वेगवेगळे टाईल्स मांडून ठेवलेले दिसतात त्यामध्ये काही निळ्या रंगाचे असतात, आणि लाईट बॉट हा एक अॅनिमेटेड कॅरेक्टर आहे. त्याला निळ्या रंगाच्या टाईल पर्यंत पोहोचवायचे असते आणि त्या टाईलला प्रकाशित करायचे असते. सारे टाईल्स प्रकाशित झाल्यावर लेवेल पूर्ण होतो. हा गेम कसा खेळावा हे दाखवण्यासाठी मी एक व्हिडिओ बनवला आहे तो तुम्ही खाली पाहू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nLabels: लहान मुलांसाठी प्रोग्रामिंग\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/DispTalukaMainNews.aspx?str=OTJajHUzcEY=", "date_download": "2018-09-24T05:34:46Z", "digest": "sha1:DVFG3RQTV2CYOKK3CW3VIVGATZM2EBTJ", "length": 5009, "nlines": 16, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "अकोला", "raw_content": "रविवार, २३ सप्टेंबर, २०१८\nगोरगरीबांचे जीवनमान बदलवणारी आयुष्मान भारत योजना तळागाळापर्यंत पोहोचवा - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील\nआयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लोकार्पण अकोला : समाजातील वंचीत, गोरगरीब नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, त्यांना उत्तम प्रकारचे उपचार मिळावे यासाठी आजपासून सुरु करण्यात आलेली आयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमुळे गोरगरीबांच्या...\nशुक्रवार, २१ सप्टेंबर, २०१८\nअधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे जनतेच्या तक्रारींचे जलदगतीने निरासन - पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील\nअकोला : जनता समस्या निवारण सभेच्या माध्यमातून अनेक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. अधिकाऱ्यांच्या सकारात्मकतेमुळे जनतेच्या तक्रारींचे जलदगतीने निरासन होत आहे, ही बाब निश्चितच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी केले. यावेळी...\nबुधवार, १९ सप्टेंबर, २०१८\nऔद्योगिक प्रशिक्षण संस्था पातुर येथे लोकराज्य वाचक मेळावा संपन्न\nअकोला : महाराष्ट्र शासनाचे मुखपत्र असलेले लोकराज्य मासिक तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने आयोजित लोकराज्य वाचक मेळावा पातुर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे घेण्यात आला. या मेळाव्याला विद्यार्थ्यांचा...\nबुधवार, १९ सप्टेंबर, २०१८\nमेळघाटातील बालमृत्यू रोखण्यासाठी आशा वर्करची भूमिका महत्त्वपूर्ण - आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत\nअमरावती : आरोग्य विभागाचे निरीक्षणाअंती जन्मत:च कमी वजनाचे बालक, कमी दिवसाची प्रसुती, अॅन्सपेक्सिया, सेप्टीसिमियामुळे अर्भक मृत्यु झाल्याचे आढळून आले असले, तरी बालमृत्यूची कारणमीमांसा जाणून तातडीची उपाययोजना आरोग्य विभागाद्वारे करण्यात येत आहे. बालमृत्यू...\nमंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८\nपालकमंत्री डॉ. पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कारंजा रमजानपूर प्रकल्पास सुधारित प्रशासकीय मान्यता\nपूर्णा बॅरेज-2 प्रकल्पाच्या 888 कोटी खर्चास मान्यता अकोला : जिल्ह्याच्या खारपाण पट्ट्यातील कारंजा रमजानपूर (संग्राहक) बृहत लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या 211 कोटी 15 लाख रुपयांच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रथम सुधारित प्रशासकीय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-vastu-tips/vastu-tips-114102800011_1.html", "date_download": "2018-09-24T05:25:23Z", "digest": "sha1:FKZGKIVU6VMF6RGZLDH6VFPXMSXNHE7Y", "length": 16976, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "वास्तुशास्त्रानुसार सजवा छोट्यांची रूम | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nवास्तुशास्त्रानुसार सजवा छोट्यांची रूम\nआधुनिक जीवनशैलीनुसार हल्ली घर छोटे वा मोठे याला फारसे महत्त्व नसते, तर घरातल्या सुविधा, प्रत्येक सदस्याला मिळणारी स्वतंत्र स्पेस, घराघरात जपला जाणारा जिव्हाळा, आपुलकी, एकमेकांची घेण्यात येणारी काळजी, मुख्य सदस्य, वयोवृद्ध मंडळी तसेच लहानग्यांना मिळणारी प्रायव्हसी, सुविधा अशा सर्वच बाबींचा विचार प्रत्येक घरात केला जात आहे.\nही स्वागतार्ह बाबच म्हणावी लागेल. प्रत्येकाची प्रायव्हसी जपताना सर्वात कठीण काम असते ते लहान मुलांची रूम सजवण्याचे. लहानग्यांचे वय, मूड, आवड आदी बाबींचा विचार करून छोट्या मुलांची रूम सजवावी हेच बरे. मुलांच्या रूममध्ये प्रामुख्याने स्टडी टेबल, बैठक व्यवस्था, बेड, पुस्तकांकरिता स्वतंत्र रॅक, सेल्फ, पुरेशी लाईट व्यवस्था तसेच हवेशीरपणा, पिण्याचे पाणी व टॉयलेट, बाथरूमची नजीकता, प्रथमोपचार बॉक्स आदी गोष्टी महत्त्वाच्या राहतात. मुलांच्या बेडजवळून जिना काढू नका वा जिन्याखाली मुलांच्या बेडरुम येणार नाहीत याची काळजी घ्या. मुलांच्या रुमला साधे लॉकींग ठेवा बर्‍याचदा लॅच सिस्टीमुळे मुले अडकण्याची भीती सर्वाधिक राहते.\nमुलांच्या रुमची रंगसगती फार गडद नको. शक्यतो मुलांच्या आवडीचे खेळाडू, काटरुन्स, फुलपाखरे, फुले, नैसर्गिक चित्र, वारली पेटींग, रुफ डिझाईन्स, आकाशगंगा आदींच्या मदतीने भिंती, छताची रंगरंगोटी करता येते. मुलांच्या रुममध्ये ओले कपडे, आंघोळीचा टॉवेल कधीही वाळत टाकू नका, यामुळे हवेत आद्र्रता राहते, अनेकदा मुलांना सर्दीचा त्रास उदभवू शकतो. रुममध्ये सुविधांच्या नावाखाली चारही भिीतीलगत फर्निचरची गर्दी करु नका. आपल्या मुलांना त्यांची स्वत:ची खोली सजविणे, आवरणे, स्वच्छ ठेवणे आदीं गोष्टींबाबत स्वावलंबी कराच त्यांना त्यांचे व्य���्तिमत्व समृद्ध करण्याकरीता स्वतंत्र रुम महत्वाची भुमिका बजावते हे लक्षात घ्या.\nगुरूवारी करू नये हे काम...\nलव्ह आणि सेक्स लाईफ सुधारतील हे वास्तू टिप्स\nपूजेत वापरू नये लोखंडी भांडी\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू... (बघा व्हिडिओ)\nयावर अधिक वाचा :\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\nओंकारोपासनेचे उपास्य दैवत शिवगणेश \nअस्ति, भाति, नश्ति आणि पश्यति व क्षेमं हे सगळे या वस्तुमत्रांचे, जीवमात्रांचे ...\nसंकटी पावावे, निर्वाणी रक्षावे\nकौटुंबिक पातळीवर घरोघरी आणि सामाजिक पातळीवर सार्वजनिक ठिकाणी आपण श्री गणेश देवतेची ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-western-part-kolhapur-district-rain-11257", "date_download": "2018-09-24T06:38:37Z", "digest": "sha1:A4QAEXAHJGLANQ6PQG3ADJMZ2JW256WV", "length": 17056, "nlines": 152, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, western part of Kolhapur district in rain | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापू�� जिल्ह्यात पश्‍चिम भागात संततधार\nकोल्हापूर जिल्ह्यात पश्‍चिम भागात संततधार\nसोमवार, 13 ऑगस्ट 2018\nकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी (ता. १२) दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. थांबून थांबून पाऊस सुरू होता. जोरदार नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीवरील कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी रविवारी सकाळी ७ वाजता १९ फूट इतकी होती.\nकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात रविवारी (ता. १२) दिवसभर पावसाची रिपरिप राहिली. थांबून थांबून पाऊस सुरू होता. जोरदार नसला तरी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने खरीप पिकांना हा पाऊस उपयुक्त ठरणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.\nगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यातील ११ बंधारे पाण्याखाली गेले असून, पंचगंगा नदीवरील कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी रविवारी सकाळी ७ वाजता १९ फूट इतकी होती.\nपाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यामध्ये पंचगंगा नदीवरील शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे सात बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील हळदी व खडक कोगे हे दोन बंधारे पाण्याखाली आहे. वारणा नदीवरील चिंचोली व माणगांव हे दोन बंधारे पाण्याखाली आहे.\nपाटंबधारे विभागाच्या नोंदीप्रमाणे कोल्हापुरातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणीपातळी २० फूट, सुर्वे १९ फूट १० इंच, रुई ४८ फूट ६ इंच , इचलकरंजी ४६ फूट ३ इंच, तेरवाड ४४ फूट ३ इंच, शिरोळ ३३ फूट, नृसिंहवाडी २९ फूट इतकी होती. धरणक्षेत्रातही थांबून थांबून पाऊस सुरू असून पावसाचा जोर पाहून येत्या दोन दिवसांत धरणांतून पुन्हा पाणी सोडण्याचे नियोजन करण्यात येईल, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत गगनबावड्यात सर्वाधिक ३९ मि.मी. पाऊस झाला.\nशिराळा परिसरात वारणा(चांदोली) धरणात झपाट्याने वाढ होत असल्याचे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले. तर राधानगरी धरणामध्ये ८.१९ टीएमसी इतका तर कोयना धरणात ९६.८७ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठा कंसात एकूण क्षमता टीएमसी मध्ये ः राधानगरी - ८.१९ (८.३६१), तुळशी ३.४७ (३.४७१), वारणा ३३.३३ (३४.३९९), दुधगंगा २४.१३ (२५.३९३), कासारी २.६५ (२.७७४), कडवी २.५२ (२.५१६), कुंभी २.४२ (२.७१५), पाटगाव ३.५७ (३.७१६), चिकोत्रा ०.९२ (१.५२२), चित्री १.८९ (१.८८६), जंगमहट्टी १.२२ (१.२२४), घटप्रभा १.५६ (१.५६०), जांबरे ०.८२ (०.३००) आणि कोदे ल. पा. ०.२१ (०.२१४).\nहातकणंगले ४.३७, शिरोळ ०.७१, पन्हाळा १०.४३, शाहुवाडी ३१.८३, राधानगरी ३४.००, करवीर ६.९०, कागल १५.८६, गडहिंग्लज १३, भुदरगड २८, आजरा १७.२५ व चंदगड ३४.६६, राधानगरीत ८.१९.\nपूर ऊस पाऊस खरीप पाणी water सकाळ हळद विभाग sections धरण नगर राधानगरी कोयना धरण कागल गडहिंग्लज भुदरगड चंदगड chandgad\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदोलन सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/sant-dnyaneshwar-mauli-s-hors-death-in-pune/", "date_download": "2018-09-24T05:48:21Z", "digest": "sha1:RC3AHNGACTOFVRDSM3AMSIWGQW7264VN", "length": 6085, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा मृत्यू\nपुणे : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अश्वाचा मृत्यू\nपुणे : पुढारी ऑनलाईन\nगेल्या आठ वर्षांपासून संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात सेवा बजावणाऱ्या हिरा या अश्वाचा मृत्यू झाला आहे. काल रात्री पुण्यात दाखल झाल्यानंतर आज सकाळी ७ च्या सुमारास त्याचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला. मृत्यूसमयी त्याचे वय बारा ते तेरा वर्षाचे होते.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात श्रीमंत उर्जितसिंह शितोळे सरकार यांचा हिरा हा अश्व गेली आठ वर्षे चालत होता. पालखी प्रस्थान दिवशी तो श्रीमंत शितोळे सरकार यांच्या अंकली जि बेळगांव या गावावरुन माऊलीच्या सेवेत दाखल झाला होता. त्याने आळंदी ते पु���े या ३० किलोमीटरच्या वाटचालीत माऊलीची सेवा प्रामाणिकपणे पार पाडली. काल रात्री माऊलीचा सोहळा पुण्यात दाखल झाला. आज रविवारी सकाळी ७ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.\nपालखीच्या पुढच्या प्रवासासाठी दुसऱ्या अश्वाची सोय करण्यात आली आहे. राजा नावाचा अश्व माऊलींच्या सेवेसाठी आजापासून वारीत दाखल होणार आहे.\nपालखी सोहळ्यात अश्वाची परंपरा\nपालखी सोहळ्यात सर्वांत पुढे चालणारा श्री माऊलींचा अश्व हा श्रीमंत शितोळे सरकार यांचे अंकली-बेळगाववरून श्रीक्षेत्र आळंदीस परंपरेनुसार पायीच आणला जातो. विशेष हे की या अश्वावर कोणीही मनुष्य स्वार झालेला नसतो. हा अश्व ज्येष्ठ शुद्ध एकादशीला अंकलीवरून प्रस्थान करतो आणि जेष्ठ वद्य सप्तमीला (पूर्ण ११ दिवस) आळंदीत प्रवेश करतो. आळंदीला इंद्रायणी नदीच्या पुलापाशी अश्व आले की श्रीमंतांचे प्रतिनिधी तसा निरोप मंदिरात सोहळ्याचे मालक व चोपदार यांना देतात. त्यानंतर श्री हैबतबाबांची दिंडी अश्वांना सामोरी जाते. अश्वांची पूजा केली जाते. त्यानंतर वाजतगाजत अश्वांना मंदिरात आणले जाते. अश्वांच्या स्वागतासाठी मंदिरात पायघड्या घातलेल्या असतात.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Patan-Koyna-dam-at-60-percent/", "date_download": "2018-09-24T05:54:23Z", "digest": "sha1:JHLMMYKJENXJFALILHTEHS5DXUG7GIKJ", "length": 4538, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोयना धरण ६० टक्क्यांवर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कोयना धरण ६० टक्क्यांवर\nकोयना धरण ६० टक्क्यांवर\nकोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, महाबळेश्‍वर, नवजासह परिसरात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात गेल्या चोवीस तासांत सुमारे 4 टीएमसी पाण्याची भर पडली. त्यामुळे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पाणीसाठा 63 टीएमसीपर्यंत पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस पडत आहे. त्यामुळे विभागातील छोट्या नद्या, नाले, ओढे, धबधबे यातून कोयना धरणात सरासरी प्रतिसेकंद 53 हजार 209 क्युसेक पाण्याची आवक होत आहे. धरणातील पाणी साठ्यापैकी उपयुक्त पाणीसाठा 58 टीएमसी इतका आहे. धरणातील\nपाणी उंची 2 हजार 122.1 फूट, जल पातळी 646.811 मीटर इतकी झाली आहे.\nशुक्रवार सायंकाळपासून शनिवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणात 3.60 टीएमसी पाण्याची आवक झाली असून धरणातील पाणीसाठ्यात 3.3 फूट वाढ झाली आहे. 1 जूनपासून आत्तापर्यंत कोयना धरणात सुमारे 36.44 टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. गुरूवार सायंकाळी पाच ते शुक्रवार सायंकाळी पाच वाजण्याच्या दरम्यान कोयना येथे 85 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. तर नवजा 103 मि. मी. तर महाबळेश्‍वर येथे 75 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/yevla-youth-moth-was-cut-nylon-mache/amp/", "date_download": "2018-09-24T06:32:22Z", "digest": "sha1:JYWFOWNX54N5CBZAHQLE2HVUHFC4S23W", "length": 4801, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Yevla: The youth of the moth was cut off by a nylon mache | येवला : पतंगाच्या नायलॉन मांजाने कापला येवल्यात युवकाचा गळा | Lokmat.com", "raw_content": "\nयेवला : पतंगाच्या नायलॉन मांजाने कापला येवल्यात युवकाचा गळा\nपतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला.\nयेवला : पतंगाच्या मांजाने ३० वर्षीय युवकाचा गळा कापला गेल्याची घटना शक्र वारी सायंकाळी ५ वाजता शनिपटांगणावर घडली. मोटरसायकलवरून जाताना पतंगाचा नायलॉन मांजा त्याच्या मानेवर पडला. वेगात असल्याने मांजा गळ्यात जोरदारपणे घुसला आणि गळा कापल्याने रक्ताची धार लागली. गंभीर जखमी अवस्थेत काही युवकांनी प्रसंगावधान राखत रक्तस्त्राव थांबण्यासाठी गळ्याला रुमाल बांधला व रुग्णालयात दाखल केले. युवकाला हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणले. त्याच्यावर ३५ ते ४० टाके घालावे लागले. केवळ नशीब बलवत्तर म्हणून वेळेवर उपचार मिळाल्याने युवकाचा जीव वाचला. रहीमतुद्दीन अस्मत अली खान असे या गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. नायलॉन मांजा विक्रीवर बंदी घातली असताना संक्रांतीला अद्याप दोन महिने बाकी असताना अशी घटना घडली आहे.\nपर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव\nगणेश विसर्जनासाठी पंचवटीत जय्यत तयारी ; शेकडो मंडळे सज्ज\nआयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था\nकाचा फोडून वस्तू चोरणारी टोळी शहरात सक्रिय\nस्मृतिभ्रंशावर वेळीच उपचार आवश्यक : रावखंडे\nपर्यावरणपूरक गणेश विर्सजन : तीस नैसर्गिक जलाशय, तर ४६ कृत्रिम तलाव\nगणेश विसर्जनासाठी पंचवटीत जय्यत तयारी ; शेकडो मंडळे सज्ज\nआयटीआय पूल घाटावर मूर्ती संकलनासाठी व्यवस्था\nकाचा फोडून वस्तू चोरणारी टोळी शहरात सक्रिय\nस्मृतिभ्रंशावर वेळीच उपचार आवश्यक : रावखंडे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/national/have-fun-prime-minister-narendra-modis-little-princess/", "date_download": "2018-09-24T06:32:31Z", "digest": "sha1:DCQNHQZP74MULWHZBN5LQ7WERLV2WJJU", "length": 30173, "nlines": 488, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Have Fun With Prime Minister Narendra Modi'S Little Princess | पंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्��मौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nपंतप्रधान नरेंद्र मोदींची भूतानच्या छोट्या राजकुमारासोबत मस्ती\nभूतानचे राजा जिग्म�� खेसर नामग्याल वांगचुक, त्यांची पत्नी जत्सुन पेमा वांगचुक आणि त्यांचा चिमुरडा राजकुमार जिग्मे नामग्याल वांगचुक हे गुरुवारी पंतप्रधान मोदींच्या भेटीला पोहोचले होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानच्या छोट्या राजकुमारांचा चांगलाच लळा लागलेला पाहायला मिळाला.\nपंतप्रधान मोंदींनी छोट्या राजकुमाराला फिपा अंडर 17 फुटबॉल आणि बुद्धीबळ भेट म्हणून दिलं.\nभूतानच्या छोट्या राजकुमाराची ही पहिलीच भारतभेट आहे.\nभूतानची रॉयल फॅमिली चार दिवसांच्या भारत दौ-यावर आहे.\nभूतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी अनेक मुद्द्यांवर चर्चा केली.\nHappy Birthday Narendra Modi : पाहा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे दुर्मिळ फोटो\nHappy Birthday Narendra Modi : 'या' पाच पदार्थांचे मोदी आहेत दिवाने\nभारतातील पहिलं 'डॉग पार्क' पाहिलंत का\n953 खिडक्या असलेल्या वास्तूची जगभरात चर्चा, उकाड्यातही असते ACसारखी हवा\n'IAS' वाला लव्ह - 'ताजमहाल'ला भेट\nअजरामर हवाई सुंदरी 'नीरजा भनौत'\nब्राह्मण महासंघाने पुकारलेल्या भारत बंदची छायाचित्रे...\nTeachers' Day : आपल्या ऐतिहासिक कर्तृत्वाने देश घडविणारे 'आदर्श शिक्षक'\nएपीजे अब्दुल कलाम विनोबा भावे स्वामी विवेकानंद सावित्रीबाई फुले रवींद्रनाथ टागोर\nकेरळवासीयांनी ओणम सण आनंदात केला साजरा\nभारतातील 'या' ठिकाणी असतं सर्वाधिक तापमान\nRaksha Bandhan : दिग्गजांनी साजरी केली राखी पौर्णिमा\nनरेंद्र मोदी रामनाथ कोविंद व्यंकय्या नायडू\n'या' ठिकाणी मिळते सोन्‍याची मिठाई...\nडोळ्याची पारणे फेडणारे 7 पर्यटन स्थळ\nपर्यटन निसर्ग गोंदोडा गुंफा\nलुधियानाच्या 'या' विमान हॉटेलची सफर एकदा तरी नक्की करा\nवर्ल्ड फोटोग्राफी डे - 'मन हेलावणारी छायाचित्रे'\nव्हायरल फोटोज् 26/11 दहशतवादी हल्ला मुंबई सीरिया\nKerala Floods: केरळमध्ये पावसाचे थैमान, पुराचे रौद्र रूप दाखवणारे फोटो\nवाजपेयींना अखेरची मानवंदना ...\nAtal Bihari Vajpayee : 'अटल' भेटी-गाठी, काही निवडक फोटो...\nअटलबिहारी वाजपेयींना अनेक दिग्गज नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली\nAtal Bihari Vajpayee: आत्मविश्वास अन् विकास... अटलबिहारी वाजपेयींनी देशाला काय-काय दिलं\n'विजयी विश्व तिरंगा प्यारा' - हटके क्लीक\nस्वातंत्र्य दिवस व्हायरल फोटोज्\n12 वर्षांतून एकदा उमलतं हे फूल, मोदींनी केला उल्लेख\nIndependence day : प्रत्येक भारतीयाला गर्व वाटावा अशा अभिमानास्पद गोष्टी\nIndependence Day ... कारण विविधतेतील एकता हीच आपली ताकद\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे.\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nगणेश चतुर्थी २०१८ गणेशोत्सव गणपती\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nमुंबई पुणे नाशिक कोल्हापूर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nरोहित शर्मा हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nप्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\nस्वप्निल जोशी सुबोध भावे\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87/", "date_download": "2018-09-24T06:12:22Z", "digest": "sha1:RMQSB2XFUGJU347BY6XTGVQ3JNWGPETC", "length": 5246, "nlines": 84, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार ? | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome मनोरंजन सपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार \nसपना चौधरी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार \nहरियाणातील प्रसिध्द नृत्यांगणा सपना चौधरी यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांची दिल्लीत भेट घेतली.त्यामुळे सपना काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चाना सुरूवात झाली आहे.\nईनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या पुढाकारातून इंगळूनमधील १०० एकर जमिनीला मिळाले पाणी\nपिंपरी-चिंचवडपेक्षा पुणे शहर अधिक स्वच्छ \nज्येष्ठ कलावंत प्रभाकर करंदीकर यांचे निधन\nसुफी मैफलीत पुणेकरांनी अनुभवला ‘अल्ला हुँ ‘ ते ‘ तीर्थ विठ्ठल ‘ चा गान प्रवास\nअक्षय कुमारच्या नव्या सिनेमाचा ‘केसरी’ चा पोस्टर लाँच\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/cricket/hosts-have-strong-lead-205-runs-back-foot-backfoot/amp/", "date_download": "2018-09-24T06:34:21Z", "digest": "sha1:SQWNZVNRH6HSSMTAOHS54U62W7SWEEDN", "length": 6995, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The hosts have a strong lead of 205 runs on the back foot, on the backfoot | यजमान मुंबईकर बॅकफूटवर, बडोद्याकडे २०५ धावांची भक्कम आघाडी | Lokmat.com", "raw_content": "\nयजमान मुंबईकर बॅकफूटवर, बडोद्याकडे २०५ धावांची भक्कम आघाडी\nपहिल्याच दिवशी मुंबईचा डाव १७१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर बडोद्याने दुस-या दिवसअखेर ४ बाद ३७६ धावांची मजल मारत २०५ धावांची भक्कम आघाडी मिळवली.\nमुंबई : ऐतिहासिक ५००व्या रणजी सामन्यात पूर्णपणे दबावाखाली गेलेल्या मुंबईकरांवर बडोदा संघाने मजबूत पकड मिळवली आहे. पहिल्याच दिवशी मुंबईचा डाव १७१ धावांमध्ये गुंडाळल्यानंतर बडोद्याने दुस-या दिवसअखेर ४ बाद ३७६ धावांची मजल मारत २०५ धावांची भक्कम आघाडी मिळवली. वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पहिल्या दिवशी यजमान मुंबईला १७१ धावांत गुंडाळल्यानंतर बडोद्याने सावध परंतु भक्कम सुरुवात केली. त्याचवेळी, पहिल्या डावात मोठी आघाडी घेताना बडोद्याने आपले तीन गुणही निश्चित केले. पहिल्या दिवशी मिळालेल्या जीवदानाचा फायदा घेत आदित्य वाघमोडेने ३०९ चेंडूंमध्ये १२ चौकार व एका षटकारासह शानदार १३८ धावांची खेळी केली. विष्णू सोळंकी (५४), दीपक हूडा (७५) आणि स्वप्नील सिंग (नाबाद ६३) यांनीही शानदार अर्धशतकी खेळी करुन मुंबईला बॅकफूटला आणले. दुसºया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा स्वप्नील आणि अभिजीत करंबेळकर (८*) खेळपट्टीवर टिकून होते. १ बाद ६३ धावा अशी दुसºया दिवसाची सुरुवात करताना बडोद्याच्या सर्वच फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. वाघमोडेने दमदार शतकासह एक बाजू लढवताना दोन शतकी भागीदाºया केल्या. त्याने हुडासह १४०, तर स्वप्नीलसह १०५ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी करुन मुंबईकरांचा घाम फोडला. दुसरीकडे, मुंबईकर गोलंदाजांना खूप मेहनत करावी लागली. दिवसभरामध्ये केवळ ३ बळी घेण्यातच यजमानांना यश आले. पहिल्या दिवशी रॉयस्टन डायसने एक बळी घेतल्यानंतर दुसºया दिवशी शार्दुल ठाकूर, विजय गोहिल आणि श्रेयस अय्यर यांनी मुंबईसाठी प्रत्येकी एक बळी घेतला. संक्षिप्त धावफलक मुंबई (पहिला डाव) : ५६.२ षटकात सर्वबाद १७१ धावा. बडोदा (पहिला डाव) : ११५ षटकात ४ बाद ३७६ धावा (आदित्य वाघमोडे १३८, दीपक हुडा ७५, स्वप्नील सिंग खेळत आहे ६३, विष्णू सोळंकी ५४; रॉयस्टन डायस १/१६, श्रेयस अय्यर १/२२.)\nएक दिवसाच्या सुट्टीनंतर पेट्रोलच्या दरात वाढ\nतीन दिवसांत तब्बल 3.62 लाख कोटी बुडाले\nसीएसएमटी-पनवेल मार्गावर आजपासून रात्रीच्या विशेष लोकल\nआता रोबोच्याही हाती मुंबईकरांची अग्निसुरक्षा\nIND vs PAK : युजवेंद्र चहलने साजरे केले बळींचे अर्धशतक\nIND vs PAK : जडेजाचा नेम चुकला आणि रन आऊट होण्याची पुनरावृत्ती टळली\n'आयुष्यमान भारत योजना म्हणजे महाराष्ट्रातील गरिब जनतेची क्रूर थट्टा'\nAsia Cup 2018 : बांगलादेशच्या मुशफिकर रहिमच्या पाच हजार धावा पूर्ण\nIND vs PAK : ... म्हणून DRSला म्हणतात धोनी रीव्ह्यू सिस्टीम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/06/news-2314.html", "date_download": "2018-09-24T06:12:10Z", "digest": "sha1:VMSPJ5GHW6TBCIDREOSC2ABHFUZBIDHV", "length": 6706, "nlines": 75, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "सरपंचाच्या कामकाजात लुडबूड केल्यास कारवाई ! - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar News Special Story सरपंचाच्या कामकाजात लुडबूड केल्यास कारवाई \nसरपंचाच्या कामकाजात लुडबूड केल्यास कारवाई \nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ग्रामपंचायत स्तरावर सरपंच पद अत्यंत महत्वाचे असून, गावच्या सर्वांगिण विकासासाठी सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली आहे. म्हणूनच सरपंचांना कारभार करण्यास पूर्णपणे मोकळिकता द्यावी, त्यांच्या कारभारात कोणीही लुडबूड करु नये, हस्तक्षेप करु नये, तसे झाल्यास नियमाप्रमाणे संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नगर तालुका पंचायत समितीचे सभापती रामदास भोर यांनी दिला आहे.\nसरपंच पद सांभाळताना अनेकांचा दबाव असतो. सरपंचांचे नातेवाईक, मित्रमंडळी त्यांच्या कामकाजात लुडबूड करतात. परिणामी सरपंच म्हणून संबंधित व्यक्ती अथवा महिलेला सक्षमपणे काम करताना अडथळा निर्माण होत असल्याचे दिसून येते. याच पार्श्वभूमीवर सरपंचांच्या कामकाजात हस्तक्षेप करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा ठराव नगर तालुका पंचायत समितीने संमत केला आहे.\nअशा प्रकारचा ठराव राज्यात पहिल्यांदाच झाला आहे. या ठरावामुळे सरपंचांना काम करताना निश्चितपणे पाठबळ मिळणार आहे. ज्या-ज्या ठिकाणी महिला सरपंच आहेत, त्यातील जवळजवळ ५० टक्के महिलांचा कारभार त्यांचे नातेवाईकच करताना आढळून येत आहे.\nवास्तविक पाहता महिलाही सक्षमपणे गावचा कारभार करु शकतात. मात्र त्यांना स्वतंत्र कारभार करण्याची संधी नातेवाईकांनी द्यायला हवी. दुर्दैवाने तसे घडत नाही. केबिनमध्ये सरपंच अन् ॲन्टी चेंबरमध्ये त्यांचे नातेवाईक बसून सूत्रे हलवितात. असा प्रकार आढळून येत आहे. परिणामी महिला सरपंचपदाचे काम करण्यापासून वंचित आहेत. नुसतेच नावाला सरपंचपद, असेच चित्र आहे.\nसरपंचपदाचे कार्यालय, त्यांची खुर्ची तोलामोलाची असते. त्या खुर्चीवरही इतर जण अतिक्रमण करून त्यावर बसतात, ही मोठी दु:खाची बाब आहे. हा सारा प्रकार थांबविण्यासाठी व पुरुष आणि महिलांनाच त्यांच्या सरपंच पदावर प्रभावीपणे काम करण्यासाठी नगर तालुका पंचायत समितीने नियमाप्रमाणेच गंभीर पावले उचलली आहेत.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nसरपंचाच्या कामकाजात लुडबूड केल्यास कारवाई \nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-24T05:45:32Z", "digest": "sha1:BWMFCR3DTPCRKYOR42DUWASOOFF2TEG2", "length": 7529, "nlines": 87, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "रुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहार वाटप; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा उपक्रम | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome पिंपरी-चिंचवड रुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहार वाटप; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा उपक्रम\nरुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहार वाटप; राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण यांचा उपक्रम\nखासदार वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त आज ६ जुलै रोजी सस���न रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांना सात्विक आहाराचे वाटप केले. पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस उपाध्यक्ष अशोक राठी आणि राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते.\n‘ससून रुग्णालयात बाहेरगावाहून आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णांसोबतच राहावे लागते, अशावेळी त्यांची जेवणाची गैरसोय होते, याकरीता खा. वंदना चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला’, अशी माहिती शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे सरचिटणीस अमित कदम यांनी पत्रकाद्वारे दिली.\nया उपक्रमाच्या माध्यमातून २५० जणांना सात्विक आहाराद्वारे अन्नदान करण्यात आले. याप्रसंगी खासदार वंदना चव्हाण, अशोक राठी, राष्ट्रवादी युवती काँग्रेस अध्यक्ष मनाली भिलारे, शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस अमित कदम, दिव्या चव्हाण- जाचक, मारवाडी समाज धर्मशाळेचे पदाधिकारी उपस्थित होते.\nरोटरी क्लब ऑफ पिंपरी टाऊनतर्फे वारक-यांची मोफत आरोग्य तपासणी\nसनीच्या बायोपिकचा ट्रेलर रिलीज\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nपिंपळे सौदागर येथील अंगणवाडीत पोषण अभियानांतर्गत रांगोळी स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद\nप्रत्येकाला जगण्याचा, आहार, विहार करण्याचा अधिकार आहे – प. पू. प्रतिभाकुंवरजी महाराज साहेब\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.com/february/", "date_download": "2018-09-24T05:31:32Z", "digest": "sha1:2PRQ4UEKVFSALSGD3TPLW67VWYQXUFIV", "length": 5586, "nlines": 136, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "फेब्रुवारी - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\n*सूचना – फेब्रुवारी २०१८ हा महिना फक्त २८ दिवसांचा असून, २९ तारीख वाचकांच्या सोयीसाठी देण्यात आली आहे.\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n१ फेब्रुवारी – जागतिक बुरखा/हिजाब दिन\n२ फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन\n४ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन\n१२ फेब्रुवारी – जागतिक महिला आरोग्य दिन\n१३ फेब्रुवारी – जागतिक रेडीओ दिन\n१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे\n१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती\n२० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन\n२१ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन / जागतिक स्वयंसेवी संस्था दिन\n२८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/theme-park-race-course-36232", "date_download": "2018-09-24T06:16:22Z", "digest": "sha1:ATPO6XJODSUSSF2EHRHKDPZGJKKB3JMX", "length": 14528, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "theme park on race course रेसकोर्सवरील 'थीम पार्क' होणारच! - शिवसेना | eSakal", "raw_content": "\nरेसकोर्सवरील 'थीम पार्क' होणारच\nबुधवार, 22 मार्च 2017\nमुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे \"थीम पार्क' उभारणे हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्‍ट असून त्यावर शिवसेना ठाम आहे; मात्र राज्य सरकारने रेसकोर्सच्या भाडेपट्टी कराराचा (लीज) कालावधी वाढवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झडण्याची दाट शक्‍यता आहे.\nमुंबई - महालक्ष्मी येथील रेसकोर्सवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे \"थीम पार्क' उभारणे हा शिवसेनेचा ड्रीम प्रोजेक्‍ट असून त्यावर शिवसेना ठाम आहे; मात्र राज्य सरकारने रेसकोर्सच्या भाडेपट्टी कराराचा (लीज) कालावधी वाढवण्याचा प्रयत्न केल्यास शिवसेना आणि भाजपमध्ये संघर्ष झडण्याची दाट शक्‍यता आहे.\nमहालक्ष्मी रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा निर्धार शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला होता. त्यासाठी पालिकेतील सत्ताधारी शिवसेना सातत्याने पाठपुरावा करत आहे. महापालिकेची सत्ता मिळाल्यानंतर शिवसेनेने पुन्हा रेसकोर्सवरील या प्रकल्पाला अग्रक्रम दिला आहे; मात्र सरकार रेसकोर्सचे लीज वाढवण्याच्या विचारात आहे. सरकारने तसा प्रयत्न केल्यास शिवसेना विरोध करील, असा इशारा पालिकेतील सभागृहनेते यशवंत जाधव यांनी दिला आहे. सरकारला रेसकोर्सवर धनदांडग्यांचे घोडे पळवायचे असल्यामुळेच हा घाट घातला जात आहे, अशी टीकाही त्यांनी केली.\nभाडेकराराने दिलेल्या भूखंडांचे नूतनीकरण करण्याची परवानगी देताना या भूखंडातून महालक्ष्मी रेसकोर्सचा भूखंड सरकारने वगळला आहे. त्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याबाबत सरकारने पालिकेला कळवले आहे. भाडेकरार नूतनीकरणाबाबतचा \"जीआर'ही सरकारने काढला आहे. रेसकोर्सवर थीम पार्क उभारण्याचा प्रस्ताव शिवसेनेने पालिकेत मंजूर करून 2013 मध्ये राज्य सरकारकडे पाठवला होता; मात्र सरकारने हा प्रस्ताव अद्याप मंजूर केलेला नाही. पालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेने सरकारच्या मालमत्तांच्या नूतनीकरणाचे धोरण पालिका सभागृहात फेटाळले होते. त्यामुळे आता नव्याने हे धोरण गटनेत्यांपुढे मंजुरीसाठी मांडण्यात आले आहे.\nसरकारच्या या भूमिकेमुळे शिवसेनेमध्येही या विरोधात हालचाली सुरू झाल्या आहेत. पालिकेतील सभागृहनेते यशवंत जाधव यांनी रेसकोर्सवर थीम पार्क होणारच; सरकारने या भूखंडाचे लीज वाढवू नये, तसे झाल्यास शिवसेना विरोध करील, असा निर्धार जाहीर केला आहे. त्यामुळे रेसकोर्सच्या मुद्द्यावर शिवसेना-भाजपमध्ये जुंपणार आहे.\nअध्यादेशामुळे वादाला फुटले तोंड\nराज्य सरकारने काढलेल्या नव्या अद्यादेशामुळे आता नव्या वादाला तोंड फुटले आहे. या नव्या अध्यादेशात महालक्ष्मी रेसकोर्स, विविध जिमखाने तसेच तत्सम भूभागाचे नूतनीकरण सरकारच्या मान्यतेने करण्यात येईल. नूतनीकरण करण्यासाठी भाडेपट्ट्याच्या रकमेचे दर, त्याची आकारणी आणि परिगणना याबाबतचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येतील, असे नव्या अध्यादेशात म्हटले आहे.\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nबँड पार्टीवर काळाचा घाला; पाच जण ठार\n���ाशिम : सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड...\nदेशभरात पेट्रोलची दरवाढ सुरूच\nनवी दिल्ली : देशभरात पेट्रोलच्या दरातील वाढ शनिवारी कायम राहिली. पेट्रोलचा दर दिल्लीत आज प्रतिलिटर 82.44 रुपये आणि मुंबईत 89.80 रुपयांवर पोचला....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+034606+de.php", "date_download": "2018-09-24T05:42:17Z", "digest": "sha1:NCIBV6H5OEC2VMEJYETBWAGPORPAQ22S", "length": 3576, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 034606 / +4934606 (जर्मनी)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Teicha Sachs-Anh\nआधी जोडलेला 034606 हा क्रमांक Teicha Sachs-Anh क्षेत्र कोड आहे व Teicha Sachs-Anh जर्मनीमध्ये स्थित आहे. जर आपण जर्मनीबाहेर असाल व आपल्याला Teicha Sachs-Anhमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. जर्मनी देश कोड +49 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Teicha Sachs-Anhमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +4934606 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वा���रले जाते.\nआपल्याला भारततूनTeicha Sachs-Anhमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +4934606 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 004934606 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 034606 / +4934606 (जर्मनी)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/932", "date_download": "2018-09-24T05:18:05Z", "digest": "sha1:UZA2G7BNV7FBQ7YFO36JEUB26WOAGAB7", "length": 28460, "nlines": 69, "source_domain": "mr.upakram.org", "title": "भ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nभ्रष्टाचार - खाजगी क्षेत्रांतील\nभ्रष्टाचार म्हंटल्याबरोबर बहुतेकांच्या डोळ्यासमोर सरकारी कर्मचारी व राजकारणी लोक येतात. खाजगी क्षेत्रांतही भ्रष्टाचार असेल असे त्यांच्या मनांतही येत नाही. जणू काही भ्रष्टाचार ही सरकारी क्षेत्राची मक्तेदारी आहे.\nमाझ्या महाराष्ट्र वीज मंडळाच्या मालतपासणी विभागांतील (१९८० च्या दशकांतील) सहा वर्षांच्या कारकीर्दींत ज्या गोष्टी माझ्या समोर आल्या त्यापैकी काही वानगीदाखल खाली देत आहे.\n१) बडोद्याच्या एका बहुराष्ट्रीय कंपनीने तयार केलेल्या कंट्रोल पॅनेल्स चे काम अतिशय सुबक होते हे मी माझ्या बरोबर असलेल्या कंपनीच्या सेल्स इंजीनियरला सागितले. त्यावर आम्ही त्याला दरही तसाच देतो असे तो म्हणाला. तो सर्वसाधारण दरापेक्षा जवळ जवळ २० टक्के ज्यास्त होता. त्याने पुढे त्यांत खरेदी विभागाच्या मॅनेजरचाही हिस्सा असल्याचे व कंपनींत सर्वांना ते ठाऊक असल्याचेही सांगितले. (त्यांत एम्.डी. पर्यंत सर्वांचे वाटे असल्याची शक्यता नाकारता येत नाही).\n२) कलकत्त्याच्या आसपास इन्शुलेटर बनवणारी एक 'क्ष' कंपनी होती. उच्चदाबाच्या खांबांवरून जाणार्‍या विद्युतवाहिन्यांवर बसवता येणारे स्विचेस बनवायला त्यांची गरज लागते. हे स्विचेस कलकत्त्यांतील लघु उद्योजक तयार करीत व इन्शुलेटर्ससाठी त्यांना 'क्ष'वर अवलंबून रहावे लागे. वीजमंडळाच्या हजारो स्विचेसची ऑर्डर हावर्‍यांतील २०-२५ लघु उद्योजकांना असे. त्यांच्यावर 'क्ष'ची खूप दादागिरी चाले. इन्शुलेटर्सच्या पुरवठ्यासाठी लघु उद्योजकांना त्यांची किंमत आगाऊ भरावी लागे. पुरवठा केव्हा होईल याबाबत 'क्ष' कसलीही हमी देत नसे. पुरवठा होईपर्यंत किंमती वाढल्यास माल उचलतांना वाढीव किंमत द्यावी लागे. स्विचेसचा पुरवठा वेळेवर न झाल्यास दिरंगाईबद्दल वीज मंडळाकडून बिलांतून दंडाची रक्कम कापून घेतली जाण्याची टांगती तलवार लघु उद्योजकांच्या डोक्यावर असे. 'क्ष'चा वीजमंडळाशी थेट संबंध नसल्यामुळे तिला दिरंगाईची पर्वा नसे. त्यामुळे वेळेवर पुरवठा हवा असल्यास लघु उद्योजकांना प्रत्येक इन्शुलेटर मागे ५ रुपये (१९८० च्या दशकांत) 'क्ष'च्या भांडार अधिकार्‍याला द्यावे लागत. सर्व काम बिनबोभाट चाले कारण रोख मिळणार्‍या पैशांत वरपर्यंत सर्वांचे वाटे असत.\n३) उत्तरेकडील एका राज्यांत लोखंडी तारांचे दोरखंड (वायर रोप) बनवणारी एक कंपनी होती. तिच्याकडे सुमारे ४० लाख रुपयांचा माल तयार होता. मी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यांत कामांची यादी व वेळापत्रक घेऊन कलकत्त्यांत पोचलो. ऑफिसने दिलेल्या प्राधान्यक्रमाप्रमाणे वायर रोपचे इन्स्पेक्शन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यांत होते. कंपनीचा सेल्स इंजीनियर डिसेंबर संपतासंपता माझ्याकडे आला आणि आपल्या मालाचे ताबडतोब इन्स्पेक्शन करून पाठवण्यास योग्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे असा आग्रह त्याने धरला. त्यामुळे कंपनीला ३१ डिसेंबरपूर्वी माल पाठवल्याचे दाखवता आले असते. कंपनीच्या माणसाने मला सकाळच्या विमानाने नेऊन संध्याकाळच्या विमानाने कलकत्त्याला परत आणून सोडतो असे आश्वासनही दिले.मला ते शक्य नव्हते म्हणून मी नाही म्हंटले. पुढे ठरलेल्या कार्यक्रमाप्रमाणे मी जानेवारींत त्या कंपनींत गेलो तर त्यांनी ३१ डिसेंबरला तपासणी प्रमाणपत्राशिवाय माल पाठवूनही दिला होता. असे का केले म्हणून विचारता सांगण्यांत आले की तो (४० लाखांचा) माल ३१ डिसेंबरपूर्वी पाठवल्याने त्या विभागांतील कर्मचार्‍यांना उद्दिष्टापेक्षा अधिक माल पाठवण्याबद्दल इन्सेंटिव्ह् बोनस मिळणार होता. त्यावर ऑर्डरच्या अटींप्रमाणे इन्स्पेक्शनच्या प्रमाणपत्राशिवाय मालाचे पैसे मिळणार नाहीत हे त्यांच्या नजरेला आणून दिले व मी निघालो. ती अट त्यांनाही ठाऊक होती कारण कंपनी काही पहिल्यांदाच आम्हाला पुरवठा करीत नव्हती. पुढे सर्व काही नियमित करायला व पैसे मिळायला त्या कंपनीला सहा महिने लागले असे कळले. मधल्या काळांत त्या विभागांतील कर्मचार्‍यांनी आपला बोनस काढून घेतला होता. यांत नुकसान झाले ते कंपनीचे व पर्यायाने शेअर होल्डर्सचे.\nवरील उदाहरणांना अपवादात्मक म्हणावे की ��िमनगाचे टोक म्हणावे\nसरकारमधील भ्रष्टाचाराची बातमी होते, चर्चा होते. कर्मचारी निलंबित होतात. कधीकधी विधानभवनांत चर्चाही होते. खाजगींत सर्वच काही गुपचूप.\nसरकारी क्षेत्र असो वा खाजगी, भ्रष्टाचार (अपवाद वगळता) सर्व भारतीयांच्या रक्तांत असावा असे वाटते.\nसैद्धांतिक दृष्टीने तुम्ही म्हणता त्याला भ्रष्टाचार म्हणण्याची गरज नाही, पण व्यावहारिक स्तराने त्याला भ्रष्टाचार म्हणावे लागेल यात मुळीच शंका नाही.\nमुक्त बाजारपेठेत नोकर आपली सेवा व्यापारी संस्थेला (कंपनीला) विकत असतो, आणि व्यापारी संस्था माल/सेवा एकमेकांना, शेवटी ग्राहकांना विकत असतात. व्यवहारी व्यापारी संस्था अशा प्रकारचे खर्च अंदाजपत्रकांत गृहीत धरून आपल्या विकलेल्या मालाची/सेवेची किंमत सांगतात.\nउदाहरणार्थ : (१) कंट्रोल पॅनल २०% अधिक किंमत मोजून म.रा.वि.म. ला पुढील फायदे मिळू शकतील. (अ) पगार न वाढवता सुखी कर्मचारी (आ) सुबक पॅनल. कर्मचार्‍यांना ते अधिक वेतन द्यायचे नसेल तर म.रा.वि.मं.ने खुशाल वेगळे कर्मचारी नेमावेत. नपेक्षा म.रा.वि.मं. विजेची किंमत तितकी अधिक लावेल. कर्मचार्‍यांच्या या तर्‍हेवाईक \"पगारवृद्धीचा\" खर्च ग्राहक देतील. त्यांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ग्राहकांना तसे करण्याचे स्वातंत्र्य नसते. नसल्यास हा म.रा.वि.मं.चा एकाधिकार होतो. गरजेच्या मालाचा एकाधिकार = एका प्रकारचे शासनच.)\n(२) क्ष कंपनी मालासाठी एक किंमत सांगते, व वेळेवर माल पुरवण्यासाठी वेगळी किंमत आकारते. ही दुसरी किंमत क्ष कंपनी प्रसिद्ध करत नाही, ही थोडी गडबड असली, तरी बाजारात काही दिवस राहिलेल्या छोट्या उद्योजकांना ती किंमत ठाऊक असते. तरी हा खर्च हे छोटे उद्योजक स्विचची किंमत वाढवून म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर त्यांनी खुशाल दुसर्‍या कुठल्या कंपनीकडून वीज खरेदी करावी. मराविमं ला ती किंमत आवडत नसेल तर इ.इ.. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर... इ.इ.)\n(३) दोरखंड कंपनी माल विकते तो कधीकधी परीक्षण न करता विकते. डिसेंबर ३१च्या आत माल उठवण्यामुळे त्यांना या वर्षी अधिक फायदा मिळतो, त्यामुळे समभागांची किंमत वाढते. समभागांच्या किंमत वाढीच्या बदल्यात ते त्या कर्���चार्‍याला बक्षीसी वेतन देतात. हे दोरखंड कमकुवत असू शकतील. अमुक एक वर्षांसाठी कंपनी दोरखंडांची हमी देते, त्याच्या आधी काही दोरखंड झिजून तुटतील, ते बदलून देण्यासाठी जो खर्च येईल त्यासाठी दोरखंड कंपनीने विमा काढलेला असतो. त्या विम्याची किंमत (प्रिमियम) दोरखंडाच्या किंमतीत गृहीत असते. ती म.रा.वि.मं.->वीज ग्राहकाकडून वसूल करतात. ग्राहकांना ती किंमत आवडत नसेल तर इ.इ. (ही सैद्धांतिक पातळी. व्यवहाराच्या पातळीवर ... स्वातंत्र्य नसते इ.इ.)\nशाळेत खाजगी उद्योग हे \"बाजाराच्या गुप्त हातामुळे\" सर्वात कमी किमतीत (=सर्वात कार्यक्षम पद्धतीने) ग्राहकापर्यंत माल पोचवतात असे शिकवले जाते. त्यामुळे जी असते ती किंमत वाजवी असते. हा सिद्धांत लागू होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उद्योजक एकामेकांशी चढाओढ करणे अनिवार्य असते. ज्या मालाच्या बाबतीत हे सत्य असते, त्या बाबतीत तुमची उदाहरणे \"भ्रष्टाचार\" नाहीत, \"बाजारभाव\" आहेत. काही विशिष्ट प्रकारच्या मालाच्या बाबतीत हे शक्य होत नाही. \"बाजारपेठेत अपयश येण्याची परिस्थिती\" (मार्केट फेल्युअर) याबाबत अर्थशास्त्रात बराच अभ्यास झालेला आहे. परंतु \"एकाधिकाराचे तोटे\" या शब्दांखाली तो सर्व प्रकार ढकलून अर्थशास्त्रातला तो अभ्यास शालेय आणि सुरुवातीच्या कॉलेज वर्षांत टाळला जातो. मग खाजगी क्षेत्रातल्या मालाची किंमत \"अवाजवी\" वाढली (=\"भ्रष्टाचार\") की लोकांना आश्चर्य वाटते. ते तसे वाटू नये.\nज्या ज्या ठिकाणी एकाधिकार आहे, त्या त्या ठिकाणी ग्राहकाला किंमत निश्चित करण्यात हस्तक्षेप करता यावा, हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नव्हे. ऍडम स्मिथ, कौटिल्य, यांनी राजेशाहीत चालणार्‍या अर्थशास्त्राचे जे वर्णन केले आहे, ते शास्त्रीय दृष्टीने ठीकच आहे.\nलोकशाही याच \"नैतिक\" कारणासाठी लागते, कारण जीवनाच्या त्या क्षेत्रांत (पोलीस, सैन्य, करभरणा...) शासनाचा एकाधिकार असतो. मला हवे म्हणून शासकीय सेवा दुसर्‍या कुठल्या शासनाकडून विकत घेण्याची सोय बहुधा मला नसते (फक्त स्थलांतराने शक्य.) खाजगी क्षेत्रात काही बाबतीत एकाधिकार उद्भवू शकतो. किंवा अन्य कारणासाठी अवाजवी किंमत आकारली जाऊ शकते. त्यातही ग्राहकाला हस्तक्षेप करता यावा की नाही हे नैतिक मूल्य आहे, अर्थशास्त्रीय सिद्धांत नाही. पण तसा एकाधिकार उद्भवण्याची स्थिती कधी येते, ��ा अर्थशास्त्रीय अभ्यास जरूर आहे.\nखाजगीकरण होताना (किंवा राष्ट्रीयीकरण होताना) हे विश्लेषण मतदारांनी (=लोकशाहीच्या मालकांनी) विचारपूर्वक केल्याचे बहुधा दिसून येत नाही.\nअसो. तुम्ही पाहिलेले प्रकार वाचून एक ग्राहक म्हणून मला वाईट वाटते. हे चूक आहे असे मला वाटते. ते बदलण्याची जबाबदारी भारतीय कायद्याची (=लोकशाहीची) आहे असे मला वाटते. व्यक्तींना दोष देऊन काय हशील लोक आणि कंपन्या आपल्या \"कुवतीनुसार\" (=जमेल तितका) वैयक्तिक/कंपनीसाठी फायदा करून घेतील असे गृहीतक मानण्यात सुज्ञपणा आहे.\nसुरेश चिपलूनकर [26 Dec 2007 रोजी 14:35 वा.]\nआपण शंका व्यक्त केलीच आहे, मला तरी वाटते कि हे अपवादात्मकच असावे... कारण खाजगी कम्पनी मधे पण आपापसात एवढी \"काम्पीटिशन\" असते कि जर त्याच्या \"कलीग\" ला कळले तरी त्याचा हल्ला व्हायला वेळ लागणार नाही... दुसरे म्हणजे आपण वरील अधिकार्यास् तक्रार केली असती तर कार्रवाई होण्याची शक्यता असते... पण हाच प्रकार सरकारी खात्यात झाला असता तर \"सर्वांनी\" मिळून \"खेळीमेळी\" नी सगळे पैसे खाल्ले असते, आणि ग्राहक काही तक्रार घेवून गेलाच तर त्याचा काही फायदा होणार नाही... हे मुख्य अन्तर आहेत...\nमला वाटतं थोडा फरक आहे.\nएक सामान्य माणसाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यास, खाजगी कंपन्यामधे होणार्‍या गैरव्यवहारांमुळे किंवा तथाकथित भ्रष्टाचारामुळे माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.\nतसच कोणाएकाने पंतप्रधानाला १ कोटी लाच दिली तर नैतिक दृष्ट्या कितीही वाईट असलं तरी त्यात माझं वैयक्तिक नुकसान होत नाही.\nउ.दा. वर क्रमांक १ मधे उल्लेखिलेल्या भ्रष्टाचारामुळे आपल्याला असं किती नुकसान झालं\nपण समजा सरकारी कचेरीत मी काही कामासाठी गेलो आणि माझी कितीही कागदपत्र बरोबर असली तरी तिथल्या अनेक लोकांची मनधरणी करावी लागते, पैसे चारावे लागतात. (इतकं करूनही काम वेळेवर होईल याची गॅरेंटी नाहीच) हे नुकसान किंवा होणारा अपमान याची बोच मला जास्त लागते. खाजगी कंपन्यापेक्षा सरकारी कचेर्‍यांची लोकाभिमुखता जास्त आहे. अनेक लोकं या सरकारी कचेर्‍यांवर अवलंबून असतात. म्हणून् सरकारी लोकांच्या भ्रष्टाचाराचा जास्त बभ्रा होतो. खरं बघायला गेलं तर सरकारी लोकांना इतरांची अशी अडवणूक करण्याचा अधिकारच काय असा भ्रष्टाचार करून ते सरकारचा काही फायदा करून् देत असतात का\nत्यानी केलेला भ्रष्टा���ार हा अक्ष्म्यच आहे. उगाच \"खाजगी क्षेत्रात करतात मग आम्ही केला तर शिक्षा का\" असा कांगावा करण्यात अर्थ नाही. जनतेना दिलेला सत्त्ता करण्याचा अधिकार जसा स्विकारलात तसं जनतेला सेवा पुरवण्याचं कर्तव्यपण केलं पाहिजे.\nआणि जेव्हा खाजगी क्षेत्रातला भ्रष्टाचार लोकसंख्येच्या एका मोठ्या गटावर परिणाम करतो तेव्हा त्यांच्यावर कारवाई होतेच. उ.दा. एन्रॉन दिवाळखोरी, मायक्रोसॉफ्टची एकाधिकारशाही.\nप्रकाश घाटपांडे [27 Dec 2007 रोजी 07:22 वा.]\nएक किस्सा विनोद म्हणुन सांगितला जातो.\nएक पोलिस वरिष्ठांच्याकडे मिळणार्‍या पगारात खर्च भागणे कसे अवघड आहे असे पटवण्यासाठी अंदाजपत्रक तयार करुन देतो. वरिष्ठ त्याला विचारतात तुझ्या वर्दीचा रंग कुठला तो म्हणतो \"खाकी\" मग वरिष्ठ म्हणतात \" मग खा कि तो म्हणतो \"खाकी\" मग वरिष्ठ म्हणतात \" मग खा कि\n(वर्दीचा रंग शरीराला न चिकटलेला, आणि आतातर वर्दी मुख्यालयाच्या भांडारात जमा केलेला)\nअशी कित्येक उदाहरणे आहेत.\nशरद् कोर्डे [29 Dec 2007 रोजी 13:38 वा.]\nलेखांत मोजकीच उदाहरणे दिलेली आहेत. आणखी लहान लहान कित्येक उदाहरणे माझ्याकडे आहेत.\nसदर माहिती रूढ कल्पना, पूर्वग्रह, (उदा. सरकारी ते सर्व वाईट म्हणून खाजगी ते सर्व चांगले) यांना धक्का देणारी आहे. त्यामुळे ‍या लेखाकडे फारसे लक्ष दिले जात नसावे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Plastic-ban-will-continue-on-Saturday/", "date_download": "2018-09-24T06:09:24Z", "digest": "sha1:IXMGFEWY2YDS6VUHTECT3LVWBLLBTW5M", "length": 6397, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शनिवारपासून प्लास्टिकबंदी होणारच! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › शनिवारपासून प्लास्टिकबंदी होणारच\nपर्यावरणाची हानी टाळण्यासाठी राज्यात प्लास्टिक व थर्माकोलच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. या बंदी आदेशाची अंमलबजावणी 23 जूनपासून सर्वत्र सुरू करण्यात येईल. बंदी आदेश मोडल्यास तीन महिन्यांचा कारावास आणि 5 ते 25 हजार रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद कायद्यात करण्यात आली आहे. दंडाची ही रक्कम कोणत्याही परिस्थितीत कमी केली जाणार नाही, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना सांगितले.\nराज्यात प्लास्टिक बंदी करण्याच्या दृष्टीने पर्यावरण विभागाने आवश्यक ती सर्व तयारी पूर्ण केली आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीत या���ंदर्भातील कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. प्लास्टिक उत्पादकांकडील साठा संपविण्यासाठी देण्यात आलेली तीन महिन्यांची मुदत 22 जून रोजी संपत आहे. न्यायालयात देखील याच दिवशी सुनावणी होणार असून प्लास्टिक बंदीबाबत सकारात्मक निर्णय होईल अशी आशा असल्याचे पर्यावण मंत्री कदम यांनी सांगितले.\nप्लास्टिक बंदीच्या निर्णयावरून सुरुवातीला राज्यात बराच गदारोळ झाला. सरकारच्या या निर्णयाविरोधात काही जण न्यायालयातही गेले आहेत. मात्र राज्यातील जनतेने हा निर्णय उचलून धरला असून लोक स्वत:हून प्लास्टिक बंदीसाठी आग्रह धरू लागले आहेत. उद्योजक सुद्धा प्लास्टिकच्या पुर्नवापरासाठी पुढाकार घेताना दिसत आहेत. कायद्याने प्लास्टिक बंदीस सुरुवात झाल्यावर महिन्याभरात त्याचे परिणाम सर्वत्र दिसू लागतील, असे ते म्हणाले.\nदूध, पाण्याच्या बाटल्यांची पुनर्खरेदी\nदुधाच्या पिशव्या व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा पुनर्वापर करण्यात याबा. त्यासाठी पुर्न खरेदीची अट घालण्यात आली आहे. ग्राहकाने पिशवी परत केल्यानंतर त्यांना पिशवीमागे 50 पैसे तर बाटली परत केल्यानंतर बाटलीमागे 1 रूपया परत मिळणार आहे. दूध डेअरी, वितरक व दूध विक्रेत्यांंवर ग्राहकांकडून खरेदी करणे बंधनकारक आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/sangli-corruption-in-central-government-amrut-water-supply-scheme/", "date_download": "2018-09-24T06:27:54Z", "digest": "sha1:SCUGPYKICATKMMGSI77YTMAEVR2XBA52", "length": 6038, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगसगिरीने अमृत योजना अडचणीत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › बोगसगिरीने अमृत योजना अडचणीत\nबोगसगिरीने अमृत योजना अडचणीत\nसांगली : अमृत चौगुले\nकेंद्र शासनाच्या अमृत योजनेंतर्गत मिरजेच्या पाणीपुरवठा योजना मंजुरीला न��विदा प्रक्रियेपासूनच गैरकारभाराची झालर लागली आहे. हा वाद आता काम सुरू झाले असताना निविदा रोखण्यापर्यंत पोहोचला आहे. महापालिका आणि जीवन प्राधीकरणाचा कारभार आणि खाबूगिरीमुळे ही अमृत योजनाच अडचणीत येण्याचा धोका निर्माण झाला आहे.\nकेंद्र शासनाने मिरजेसाठी अमृत अभियानांतर्गत 103 कोटी रुपयांची पाणी योजना मंजूर केली आहे. ही योजना 70 टक्के शासन व 30 टक्के महापालिकेचा खर्च अशी ती मंजूर आहे. या योजनेच्या निविदेपासूनच वाद सुरू आहे. प्रशासनाने महासभा व स्थायी समितीला डावलत शासन पातळीवर परस्पर निविदा काढल्या अशी तक्रार आहे. यातून मिरजेच्या ठेकेदाराला 8.16 टक्के जादा दराची निविदा निश्‍चित केली. यामुळे साडेआठ कोटी रुपयांहून अधिक बोजा महापालिकेच्या तिजोरीवर टाकण्यात आला. त्यामुळे महासभा आणि स्थायी समितीनेही वाढीव खर्च शासनाने द्यावा, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर स्थायी समितीने निविदा मान्य केल्याने वाद सुरू झाला. नंतर तो मिटलाही.\nत्यावर राज्यस्तरीय तांत्रिक समितीने चालू दरसूचीशी तुलना करून 4.16 टक्के जादा दराची निविदा असल्याचा निर्वाळा दिला. तो खर्च महापालिकेनेच करावा, असे म्हणत निविदा मान्य केली आहे. शिवाय महाराष्ट्र जीवन प्राधीकरण या सल्लगार एजन्सीला दिलेल्या 3.50 कोटी रुपयांचा बोजा महापालिकेवरच पडणार आहे. शासनानेही जादा दराने होणारा खर्च देण्यास नकार दिला आहे.\nउच्च न्यायालयात स्थायी समितीचे सदस्य किशोर लाटणे यांनी याचिका दाखल केली होती. आता स्थायी समितीचे सदस्य शिवराज बोळाज आणि सुनीता पाटील यांनीही न्यायालयात धाव घेतली आहे. एकीकडे काम सुरू आहे तर दुसरीकडे वादही सुरू आहे. अशा कारभाराने योजनेचे अस्तित्वच धोक्यात आहे. पुढे या योजनेची ड्रेनेजप्रमाणेच वाटचाल होईल अशी चिन्हे दिसत आहेत.\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A5", "date_download": "2018-09-24T05:16:50Z", "digest": "sha1:UQRLLIRZASSCLNXAYQJ6WBNSK2ZACE7K", "length": 7301, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेराक्रुथ - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख \"बेराक्रुथ राज्य\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेराक्रुथ (निःसंदिग्धीकरण).\nबेराक्रुथचे मेक्सिको देशामधील स्थान\nसर्वात मोठे शहर बेराक्रुथ\nक्षेत्रफळ ७१,८२० चौ. किमी (२७,७३० चौ. मैल)\nघनता १०६.४ /चौ. किमी (२७६ /चौ. मैल)\nबेराक्रुथ (स्पॅनिश: Veracruz) हे मेक्सिको देशामधील लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचे मोठे राज्य आहे. देशाच्या पूर्व भागात वसलेल्या बेराक्रुथच्या पूर्वेला मेक्सिकोचे आखात, उत्तरेला तामौलिपास, पश्चिमेला सान ल्विस पोतोसि व इदाल्गो, दक्षिणेला च्यापास व वाशाका तर आग्नेयेला ताबास्को ही राज्ये आहेत. झालापा-एन्रिक ही बेराक्रुथची राजधानी तर बेराक्रुथ हे सर्वात मोठे शहर आहे.\nबेराक्रुथ राज्यशासनाचे अधिकॄत संकेतस्थळ (स्पॅनिश मजकूर)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअग्वासकाल्येंतेस · इदाल्गो · कांपेचे · किंताना रो · कोआविला · कोलिमा · केरेतारो · ग्वानाह्वातो · गेरेरो · च्यापास · चिवावा · ताबास्को · तामौलिपास · त्लास्काला · दुरांगो · नायारित · नुएव्हो लेओन · बेराक्रुथ · पेब्ला · बाहा कालिफोर्निया · बाहा कालिफोर्निया सुर · मिचोआकान · मेहिको · मोरेलोस · युकातान · वाशाका · हालिस्को · साकातेकास · सान लुइस पोतोसी · सिनालोआ · सोनोरा\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ डिसेंबर २०१७ रोजी ००:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-402.html", "date_download": "2018-09-24T06:26:03Z", "digest": "sha1:JWF53KCDDEXCJGY52PIMDMBK2A6SIPWI", "length": 4850, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "युवासेना शहरप्रमुखपदी हर्षवर्धन कोतकर यांची निवड. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nयुवासेना शहरप्रमुखपदी हर्षवर्धन कोतकर यांची निवड.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- युवा सेना शहरप्रमुखपदी हर्षवर्धन कोतकर यांची निवड करुन त्यांना पत्र देऊन शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nयावेळी शिवसेना उपनेते अनिल राठोड, विक्रम राठोड, दिलीप सातपुते, संजय शेंडगे, अनिल शिंदे, गणेश कवडे, दिंगबर ढवण, योगिराज गाडे, अनिल बोरुडे, संभाजी कदम, अशोक दहिफळे, संजय कोतकर, पिंटू मोडवे, संग्राम कोतकर, युवराज कोतकर, संदेश शिंदे, गौरव कार्ले, बबलू कोतकर, मुस्ताक शेख, सोनू उगलमुगळे, विकी चव्हाण, स्वप्निल सोनवणे, प्रेम कोहक, स्वप्निल सातपुते, अक्षय पुंड, शिवम खंडागळे, नाना गोरे, धनेश ठोकळ, हर्षवर्धन कोतकर मित्र मंडळ आदींसह सर्व शिवसैनिक उपस्थित होते.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/issf-world-championship-2018-saurabh-chaudhari-bags-another-gold-for-india-this-time-is-10-m-air-pistol-1745368/", "date_download": "2018-09-24T05:55:34Z", "digest": "sha1:MZBSVQKQ72WBIZWXMLY4AV7WZANZNPLK", "length": 12749, "nlines": 211, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ISSF World Championship 2018 Saurabh Chaudhari bags another gold for India this time is 10 m air pistol| सौरभ चौधरीला पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nISSF World Championship : सौरभ चौधरीला पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक\nISSF World Championship : सौरभ चौधरीला पिस्तुल नेमबाजीत सुवर्णपदक\nसौरभकडून एशियाडमधील कामगिरीची पुनरावृत्ती\nसौरभ चौधरीची सोनेरी कामगिरी\nभारताच्या सौरभ चौधरीने कोरियात सुरु असलेल्या ISSF World Championship स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. १० मी. एअर पिस्तुल प्रकारात ज्युनिअर गटात सौरभने २४५.५ अशा विक्रमी गुणांची कमाई करत सुवर्णपदक आपल्या नावावर केलं आहे. याआधी इंडोनेशियात पार प़डलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा���मध्येही सौरभने सुवर्णपदकाची कमाई केली होती. एशियाडमध्ये सौरभसोबत कांस्यपदकाची कमाई करणाऱ्या अभिषेक वर्मानेही अंतिम फेरीत प्रवेश केला होता. मात्र पदकांच्या शर्यतीमध्ये तो मागे पडला.\n१६ वर्षीय सौरभने पात्रता फेरीमध्ये ५८१ गुणांची कमाई करत अंतिम फेरीत आपलं स्थान पक्क केलं. यानंतर अंतिम फेरीत पहिल्या प्रयत्नापासूनच सौरभने आघाडी कायम राखत सुवर्णपदकाच्या दिशेने आगेकूच सुरु केली. सुवर्णपदकाच्या शर्यतीसाठी सौरभसमोर कोरियाच्या होजिन लिमचं आव्हान होतं. मात्र शेवटच्या प्रयत्नानंतर होजिनच्या खात्यात २४३.१ गुण जमा झाले, आणि सौरभने विश्वविक्रमी कामगिरी करत २४५.५ गुणांसह सुवर्णपदक आपल्या नावे केलं. याचसोबत सौरभ चौधरीने आपल्या सहकाऱ्यांसह सांघिक प्रकारात रौप्य पदकाची कमाई केली. आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर लागोपाठ दुसऱ्या मोठ्या स्पर्धेत मिळवलेल्या पदकामुळे सौरभ चौधरीकडून भारताच्या आशा वाढलेल्या आहेत.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nISSF World Championship : भारतीय नेमबाजांची रौप्य-कांस्य पदकाची कमाई\nISSF World Championship : अंकुर मित्तलचा डबल ट्रॅप नेमबाजीत सुवर्णवेध\nISSF World Championship : एअर रायफल नेमबाजीत भारताच्या ह्रदय हजारिकाला सुवर्णपदक\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+7340+mm.php", "date_download": "2018-09-24T05:31:25Z", "digest": "sha1:5VQWSCIYQLENTTULO6G26GMHPLHWKCRM", "length": 3704, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड 7340 / +957340 (म्यानमार (ब्रह्मदेश))", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Tamu\nआधी जोडलेला 7340 हा क्रमांक Tamu क्षेत्र कोड आहे व Tamu म्यानमार (ब्रह्मदेश)मध्ये स्थित आहे. जर आपण म्यानमार (ब्रह्मदेश)बाहेर असाल व आपल्याला Tamuमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. म्यानमार (ब्रह्मदेश) देश कोड +95 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Tamuमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +95 7340 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनTamuमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +95 7340 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0095 7340 वापरू शकता.\nक्षेत्र कोड 7340 / +957340 (म्यानमार (ब्रह्मदेश))\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-current-news/round-up-2017-in-marathi-117122200014_1.html", "date_download": "2018-09-24T06:03:37Z", "digest": "sha1:FX5XXS6KMZMMNV2QGJ5GT4BYAZM5BPPO", "length": 13040, "nlines": 139, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुंबई आणि राज्यात २०१७ मध्ये जोरदार पाऊसाची हजेरी\nया २०१७ वर्षातील पावसाला हा मुंबई आणि राज्यातील अनेक भागांसाठी फार त्रासदायक ठरला आहे. यावर्षी पाऊस झाल्याने मात्र राज्यातील अनेक धरणे भरली आहेत. तर जवळपास १४ वर्षांनी मराठवाड्यातील सर्वात मोठे धरण जायकवाडी हे पूर्ण क्षमतेने भरले आहे, जायकवाडी हे राज्यातील सर्वात मोठे धरण आहेत.\nसप्टेंबर महिन्यात पावासने मुंबईला अक्षरक्षह झोडपून काढेल होते. मुंबईसह राज्यभरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईतील अनेक रस्त्यांवर पाणी साचले असून लोकस सेवा उशिराने सुरू आहे.तर दुसरीकडे येत्या २४ तासांत मुंबईसह, उत्तर आणि दक्षिण कोकणात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्यानं वर्तवला आहे.\nमुंबईतल्या पावसामुळं हिंदमाता, दादर, परेल, कुर्ला परिसरात पाणी भरलं होते. पाणी न ओसरल्याचं चित्र पाहायला मिळत होते. प्रचंड पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक त्यामुळे अनेकदा विस्कळीत झाली होती.त्यामुळे नागरिकांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागले होते. २७ ऑगस्टपर्यंतचा गेल्या वर्षी १९३० मि.मी. पावसाची नोंद झाली होती. यावर्षी २०१७ मध्ये\n२३१९ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.\nमुसळधार पावसामुळे मुंबईच्या रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. अनेक लोक वाहनं रस्त्यावर सोडून चालत घरी निघाले होते. बॉम्बो हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉ. दीपक अमरापूरकरही दुपारी प्रभादेवीला आपल्या राहत्या घराच्या दिशेने निघाले होत आणि ते पाणी जाण्यासठी उघडलेल्या ड्रेनेज मध्ये\nघसरले आणि वाहून गेले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. मंगळवारी झालेल्या जोरदार वा-यासह आलेल्या पावसाने मुंबईला झोडपून काढले. बुधवारी सकाळी पावसाचा जोर जरा कमी झाल्याचे दिसत आहे. मात्र, दिवसभर झालेल्या पावसाने अनेकांना २६ जुलैची आठवण करून दिली.ऑगस्ट मध्ये दिवसभरात केवळ आठ तासात ४१६.६ मिमीहून अधिक पावसाची नोंद झाली आहे. यंदाच्या मान्सूनचा हा रेकॉर्डब्रेक पाऊस झाला होता.\nवर्ष 2017 चे लोकप्रिय फोन, ज्यांनी बाजारात धूम केली\nएक मराठा लाख मराठा : मराठी क्रांती मोर्चा\nकोपर्डी प्रकरण : गुन्हेगारांना झाली अखेर फाशीची शिक्षा\nराजकारणात चर्चा झाली ती नारायण राणे यांची\nमुंबई : रेल्वे पूल घटना,निरपराध नागरिकांनी गमावले प्राण\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nपुन्हा एकदा सोनं-चांदी महागले\nपरदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदेशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...\nदक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे ...\nजोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...\nव्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला ...\nकांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो\nकांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-sweet-dishes/sweet-recipe-116042800007_1.html", "date_download": "2018-09-24T06:09:52Z", "digest": "sha1:T3Y7VNGC5WSW4JNTZX2Y7FHVGACYPFNF", "length": 9491, "nlines": 158, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मावा कचोरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमैदा, तूप, मावा, चारोळी, वेलची, किसमिस, मीठ.\nकृती: मैद्यात मीठ घालून मळून घवे. हे पीठ ओला कपडा घालून झाकून ठेवावे. या झाकलेल्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून त्याच्या पुर्‍या लाटाव्या. माव्यात चारोळी, वेलची, किसमिस घालून ढवळून घेऊन सारण करून घ्यावे. हे सारण लाटलेल्या पुरीत घालून ती बंद करावी. तूप गरम करून मंद आचेवर कचोर्‍या तळून घ्याव्यात. गरम गरम सर्व्ह कराव्या.\nMaggi masala : घरीच तयार करा मॅगी मसाला\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/virat-kohli-anushka-sharma-get-married-december/", "date_download": "2018-09-24T06:33:43Z", "digest": "sha1:R6AA75Y3TQ5TMUWQSP22I4IES5OJVMU5", "length": 33972, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Virat Kohli Anushka Sharma To Get Married In December? | विराट कोहली-अनुष्का शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबेडीत? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनु��वी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nविराट कोहली-अनुष्का शर्मा डिसेंबरमध्ये अडकणार लग्नबेडीत\nटीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली डिसेंबर महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नबेडीत अडकणार आहे.\nमुंबई - टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली डिसेंबर महिन्यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत लग्नबेडीत अडकणार आहे. यासाठी डिसेंबरमध्ये श्रीलंकेविरोधात होणाऱ्या कसोटी सामन्यातून विराटने सुट्टीसाठी अर्ज केल्याची माहिती समोर आली आहे. BCCI ला दिलेल्या अर्जामध्ये त्याने सुट्टीचे कारण खासगी असल्याचे सांगितले आहे. एवढेच नाही तर अनुष्काच्या काही जवळच्या मित्रांनी सांगितले आहे की, डिसेंबर महिन्यात तिला शुटिंग करायचे नाही आहे. त्यामुळे दोघेही डिसेंबर महिन्यात लग्न करण्याच्या विचारात आहेत का असा प्रश्न अनेकांना पडला आहे.\nदरम्यान, दिवाळी सणानिमित्त प्रसिद्ध झालेल्या मान्यवरच्या जाहिरातीतही दोघं एकत्र झळकले होते. या जाहिराताची थीमही लग्न या विषयावर आधारित होती. यात ते दोघे एकमेकांना लग्नातील सात वचन देताना दिसले. श्रीलंकेविरोधातील कसोटी सामान्यात टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीचा समावेश झालेला असतानाही बीसीसीआयच्या अधिका-यांनी सांगितले की, कॅप्टनशीपमध्ये रोटेशन पॉलिसी लागू होऊ शकते. तर दुसरीकडे निवड समितीचे प्रमुख एमएसके प्रसाद यांनी यावेळी कोहलीला ब्रेक देण्याची गरजही व्यक्त केली.\nदरम्यान, कोहली श्रीलंकाविरोधात होणा-या सर्व कसोटी सामन्यांमध्ये खेळणार आहे. प्रसाद यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत असेही सांगितले की, ''कोहलीला श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी विश्रांती देण्यात येईल, अशी चर्चा रंगली होती. पण हे योग्य नाही. कसोटी मालिकेबाबत बोलायचे झाल्यास तो खेळेल आणि वेळ आल्यास कर्णधारासाठीही ��ोटेशन पद्धतीचा अवलंब होईल. आम्ही कोहलीच्या कामगिरीवर लक्ष ठेवून असून तो आयपीएलपासून सातत्याने खेळत आहे. त्याला नक्कीच विश्रांती देणे गरजेचे आहे आणि यावर कसोटी मालिकेनंतर विचार करण्यात येईल''.\n16 नोव्हेंबरपासून कोलकात्यात कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. श्रीलंकेचा संघ तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारत दौ-यावर येणार आहे. दरम्यान, श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या दोन कसोटीसाठी संघ निवडण्यात आला आहे.\nविराटच्या सुट्टी अर्जाबाबत नेमकं कारण समोर अद्यापपर्यंत समोर आलेले नाही. मात्र, डिसेंबर महिन्यात विराटला अनुष्कासोबत लग्न करायचे असल्यानं त्यानं बोर्डाकडे सुट्टीची मागणी केली आहे, अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. तर दुसरीकडे जानेवारी 2018ला टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौ-यावर जाण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर दक्षिण आफ्रिका दौ-यापूर्वीच विराट-अनुष्काला लग्नगाठ बांधायची असल्याची चर्चा आहे.\nसंघनिवडीआधी कॅप्टन विराट कोहलीला विश्रांती मिळणार असल्याची मोठी चर्चा रंगली. मात्र, कोहलीने न्यूझीलंडविरुद्धची टी२० मालिका आणि लंकेविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यांदरम्यान ब्रेक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. लंकेविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामने अनुक्रमे कोलकाता व नागपूर येथे खेळविण्यात येतील. त्याचवेळी, कर्णधारासाठीही रोटेशन पद्धतीचा अवलंब करण्यात येईल, असे राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी म्हटले. दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यासह मर्यादित षटकांच्या मालिकेमध्ये कोहलीला विश्रांती देण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण, यानंतर होणाºया दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या खडतर दौ-यासाठी कोहली तंदुरुस्त असणे महत्त्वाचे आहे.\nमहत्त्वाचे विराट आणि अनुष्काच्या लग्नाची जरी तुफान चर्चा असली तरीही लग्नाच्या तारीख अजूनही समोर आलेली नाही.\nभारतीय कसोटी संघ - विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पूजारा, रोहित शर्मा, वृद्धीमान सहा, आर.अश्विन, रविंद्र जाडेजा, कुलदीप यादव, हार्दिक पांडया, मोहम्मद शामी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, इशांत शर्मा.\nन्यूझीलंड विरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघ\nविराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा (उपकर्णधार), लोक���श राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, एमएस धोनी (विकेटकिपर), हार्दिक पांडया, अक्षर पटेल, यझुवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, आशिष नेहरा, मोहम्मद सिराज,\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभुवनेश्वर कुमारसमोर विराट कोहली झाला नतमस्तक, मैदानातच झुकून केला सलाम\n२००व्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी कामगिरी करताना विक्रमांचा ‘विराट’ डोंगर\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nदेशातील असंतोषाला वाचा फोडण्याची गरज -नंदिता दास\nरात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Cautious-Role-of-Cotton-Seed-Companies-in-Ahmednagar/", "date_download": "2018-09-24T05:32:48Z", "digest": "sha1:27FRQFAZVAIK5RZS77KOW46TXBK2W7OL", "length": 7260, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यंदा कपाशीचा नाद नाय करायचा! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › यंदा कपाशीचा नाद नाय करायचा\nयंदा कपाशीचा नाद नाय करायचा\nढोरजळगाव : बाळासाहेब बर्गे\nकपाशीच्या बियाणांची जाहिरात करण्यात आघाडीवर असलेल्या अनेक कंपन्या यंदा मात्र जाहिरातीपासून दूरच राहिल्याचे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. बोंडअळीच्या धसक्याने कीकाय मात्र ‘ बियाणांची जाहिरात नको रे बाबा...’ असाच सावध पवित्रा कपाशी बियाणांच्या कंपन्यांनी घेतला आहे.\nएप्रिल-मे महिन्यापासूनच कपाशी बियाणांची जाहिरात खेडोपाडी यापूर्वी ऐकायला मिळायची. विविध कंपन्या आपलेच बियाणे कसे उत्तम प्रकारचे असून तेच शेतकर्‍यांच्या गळी उतरवण्याचा आटोकाट प्रयत्न करायच्या.\nलाउडस्पीकरच्या गाड्या फिरवत खेडोपाडी, रानावनांत फिरवून जागोजागी त्या-त्या कंपन्यांचे होर्डींग्स लावले जायचे.प्रसंगी अगदी शेतकर्‍यांच्या शेतात जावूनही शेतकर्‍यांना प्रात्यक्षिकांद्वारे कपाशी बियाणांची जाहिरात केली जायची. बसस्थानक,जास्त दळणवळण असणार्‍या जागा, मोठाल्या भिंती आदींवर या कपाशी बियाणांच्या जाहिरातींची हुकूमत ही ठरलेलीच असायची. एखाद्या उघड्या वाहनांतून कपाशीचे भले थोरले झाड मिरवत शेतकर्‍यांना भुरळ घालताना गेली कित्येक वर्षे या कंपन्यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले. अर्थात अनेक शेतकर्‍यांना त्याचा फायदाही झाला हे नाकारून चालणार नाही.\nसालाबादप्रमाणे हे सर्व चालू असताना गेल्या वर्षी बोंडअळीने कपाशीच्या पिकावर थैमान घालताना शेतकर्‍यांच्या अर्थकारणावर घाला घालत शेतकर्‍यांचे हातातोंडाशी आलेले पिक या बोंडअळीने खाऊन टाकले. त्यातच गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावत शेतकर्‍यांच्या फक्त आशाच पल्लवित केल्या नाहीत तर उसाचे विक्रमी पिक त्यामुळे शेतकर्‍यांच्या पदरी पडले.\nपाण्याचा साठाही समाधानकारक राहिल्याने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली. त्याचा परिपाक कपाशीचे क्षेत्र घटण्यात झाला.म्हणजे बोंडअळी आणि उसाचे वाढते क्षेत्र याचा विपरीत परिणाम कपाशीच्या क्षेत्रावर झाल्याचे दिसून आले.त्यामुळेच कि काय यंदा कुठेही कपाशीच्या बियाणांची जाहिरात पहायला किंवा ऐकायला मिळत नसल्याचे विरोधाभासी चित्र पहायला मिळत आहे. एव्हाना अनेक ठिकाणी कपाशीच्या पिकांनी आपले बस्तान बसवायला आतापर्यंत सुरुवातही केलेली असायची. यंदा मात्र कपाशीतील शेतकर्‍यांचा ‘इंटरेस्ट’ कमीच झाल्याचे दिसून येत आहे.‘कपाशीचा नाद नाय करायचा’ असाच पवित्रा शेतकरी आणि कंपन्यांनी घेतल्याचे यावरून दिसून येत आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Debate-in-Shiv-Sena-BJP-from-Nanar-Project/", "date_download": "2018-09-24T05:32:43Z", "digest": "sha1:AMCSOC6NDWBWNYRKM2HP43WNP3DLKG5F", "length": 7247, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’ प्रकल्प होणारच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ‘नाणार’ प्रकल्प होणारच\nनाणार प्रकल्पावरून शिवसेना- भाजपामध्ये वाद सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाणार प्रकल्प होणार, असे ठणकावले आहे. नाणारच्या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाणार राहणार, प्रकल्प जाणार, असे जाहीर केले होते. त्याला मुख्यमंत्र्यांनी त्याच भाषेत उत्तर दिले आहे. नाणारला होणारा विरोध संघर्षाने नाही, तर संवादाने दूर करू, असेही ते म्हणाले.\nनाणार प्रकल्पासंदर्भात राज्याच्या दौर्‍यावर असलेले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्री बोलत होते.\nनाणार प्रकल्प महाराष्ट्रात येणे ही महाराष्ट्राच्या भाग्याची गोष्ट असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, धर्मेंद्र प्रधान यांचे आपण त्यासाठी आभार मानतो. या प्रकल्पामुळे राज्यात मोेठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होणार असून, सगळ्यात मोठी रिफायनरी महाराष्ट्रात सुरू होत आहे.महाराष्ट्राच्या फायद्याचा हा प्रकल्प आहे. शिवसेनेचे नाव न घेता त्यांनी काही लोक या प्रकल्पाला विरोेध करत आहेत, मात्र त्यांचा विरोध आपण चर्चेने सोडवू. याबाबत आपली भूमिका ही संघर्षाची नाही, तर संवादाची आहे, असेही ते म्हणाले.\nमीही शेतकरीच : प्रधान\nधर्मेंद्र प्रधान यांनी यावेळी बोलताना नाणार प्रकल्पावरून शिवसेनेवर नाव न घेता टीका केली. बुधवारी धर्मेंद्र प्रधान यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली होती. त्याचा संदर्भ देत प्रधान यांनी मानसन्मानाचा व प्रतिष्ठेचा कोणताही मुद्दा नसल्याचे सांगितले. आपणही शेतकरी वर्गातून आलो असून, जमीन संपादनाचे दु:ख काय असते, त्याची आपल्यालाही जाणीव असल्याचे प्रधान म्हणाले. याबाबत आपण खुल्या चर्चेला तयार असल्याचे सांगत त्यांनी याबाबत आपण आपली भूमिका सविस्तरपणे स्पष्ट करणार असल्याचेही सांगितले.\nनाणार नेमके काय आहे...\nरत्नागिरी रिफायनरी अँड पेट्रोकेमिकल लिमिटेड (आरआरपीसीएल) असे कंपनीचे नाव आहे. या कंपनीच्या वतीने ग्रीन फिल्ड रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल प्रकल्प नाणार येथे उभारण्यात येणार आहे. खनिज तेलावर प्रक्रिया करणारा हा प्रकल्प आहे. जगातील सगळ्यात मोठी रिफायनरी असा दावा सरकारने केला आहे. दररोज 12 लाख बॅरल कच्च्या तेलावर प्रक्रिया केली जाणार आहे. या रिफायनरीला वीजपुरवठा करण्यासाठी 2 हजार 500 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभा केला जाणार आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/illegal-liquor-transport-case/", "date_download": "2018-09-24T06:10:51Z", "digest": "sha1:U7UP6PWEW2PCSOMYRE46GCXC2ZG5IWH3", "length": 5079, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अवैध मद्य वाहतूक प्रकरणी औरंगाबादचे संशयित ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अवैध मद्य वाहतूक प्रकरणी औरंगाबादचे संशयित ताब्यात\nअवैध मद्य वाहतूक प्रकरणी औरंगाबादचे संशयित ताब्यात\nविनापरवानगी देशी- विदेशी मद्य वाहतूक करणार्‍या दोघांविरोधात त्र्यंबकेश्‍वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. औरंगाबाद येथील दोघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडील कारसह सुमारे पावणे दोन लाख रुपयांचा मद्यसाठा स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि.19) आंबोली -वेळूंजे परिसरातून जप्त केला.\nशेख नफिस शेख इकबाल (रा. टाकळी, जि. औरंगाबाद) आणि महेश माधव कांबळे (रा. नागसेननगर, औरंगाबाद) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक करणार्‍यांविरोधात कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने पथक नेमूले असून, संशयितांची शोध मोहीम घेतली जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांना जव्हार-त्र्यंबकेश्वर रोडने विनापरवाना देशी-विदेशी मद्याची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने या परिसरात सापळा रचला. रविवारी (दि.18) आंबोली-वेळुंजे रस्त्यावर पथकाने एमएच 04, ईएस 0170 क्रमांकाच्या कारची तपासणी केली असता त्यात दादरानगर हवेली निर्मित 23 हजार 472 रुपयांचा विदेशी दारूसाठा आढळून आला. त्यामुळे पथकाने दोघांनाही ताब्यात घेत त्यांच्याकडील कार आणि दारुसाठा असा 1 लाख 73 हजार 472 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/charge-on-belgaon-two-doctors-in-solapur/", "date_download": "2018-09-24T05:31:47Z", "digest": "sha1:7IYIAMWO4XKIQKEUOK5VMAAMKWXOBVVS", "length": 3287, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावच्या दोन डॉक्टरांवर सोलापुरात गुन्हा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › बेळगावच्या दोन डॉक्टरांवर सोलापुरात गुन्हा\nबेळगावच्या दोन डॉक्टरांवर सोलापुरात गुन्हा\nपोटगीच्या कारणावरुन मेव्हण्यास शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी बेळगावच्या डॉक्टर बाप-लेकांसह तिघांविरुध्द सोलापुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nडॉ. उल्हास उमेश यडूर (वय 37), डॉ. उमेश भीमण्णा यडूर (वय 64), प्रशांत उमेश यडूर (वय 33, रा. घर नं. 47, हनुमाननगर, हिंदवाडी, बेळगाव, कर्नाटक) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत शिवप्पा अर्जुन कुंभार (वय 32, रा. पद्मानगर, अक्कलकोट रोड) यांनी फिर्याद दाखल केली आहे. याबाबत हवालदार कांबळे अधिक तपास करीत आहेत.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/solapur-city-police-petrol-pump-rs-5-lakh-theft/", "date_download": "2018-09-24T06:12:52Z", "digest": "sha1:JB7WLZW2YLTLSNTBGKG4B74QF4V6ASTS", "length": 7961, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहर पोलिस पेट्रोल पंपाची ५ लाखांची रोकड लुटली | पुढारी\tTop", "raw_content": "\n���ोमपेज › Solapur › शहर पोलिस पेट्रोल पंपाची ५ लाखांची रोकड लुटली\nशहर पोलिस पेट्रोल पंपाची ५ लाखांची रोकड लुटली\nसोलापूर शहर पोलिस दलाच्या अशोक चौकातील पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाखांची रोकड पोलिस मुख्यालयात देण्यासाठी जाणार्‍या सहायक फौजदाराच्या डोळ्यात चटणी टाकून, चाकूने वार करून सहाजणांच्या दरोडेखोरांच्या टोळीने लुटून नेली. ही घटना रविवारी रात्री 11 च्या सुमारास पोलिस मुख्यालयासमोरील मार्कंडेय जलतरण तलावाजवळ घडली. यावेळी जखमी सहायक फौजदाराने दरोडेेखोरांशी झटापट केली; परंतु त्याचा काही उपयोग झाला नाही.\nयाबाबत पेट्रोल पंपावरील इन्चार्ज सहायक फौजदार मारुती राजमाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जेलरोड पोलिसात सहा दरोडेखोरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राजमाने हे सोलापूर शहर पोलिसांच्या अशोक चौक पोलिस चौकीच्या मागे असलेल्या पेट्रोल पंपावर इन्चार्ज म्हणून कार्यरत आहेत. रविवारी रात्री जमा झालेली 5 लाख रुपयांची रोकड घेऊन एमएच 13 एम 8604 या दुचाकीवरून पोलिस मुख्यालयात रोकड जमा करण्यासाठी जात होते.\nमार्कंडेय जलतरण तलावाच्या गेटसमोर राजमाने यांची दुचाकी आली असता दोन दरोडेखोर चालत आले. त्यांनी राजमाने यांच्या दुचाकीचा हँडल पकडून त्यांना थांबविले व त्यांच्याजवळ असलेली रोकडची बॅग हिसकावून घेऊ लागले. त्यावेळी लाल रंगाच्या पल्सरवरून आणखी दोघे दरोडेखोर आले. त्यातील मागे बसलेल्या दरोडेखोरने चाकूने राजमाने यांच्यावर वार केला. तो वार राजमाने यांच्या डाव्या हातावर लागला. तरीही राजमाने यांनी बॅग सोडली नाही व दुचाकी घेऊन मुख्यालयाच्या दिशेने जाऊ लागले. त्यावेळी दरोडेखोरांनी राजमाने यांना मुख्यालयाच्या दिशेने जाऊ दिले नाही.\nदुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या अन्य दरोडेखोरांनी राजामाने यांना परत अशोक चौकीकडेही जाऊ दिले नाही. त्यामुळे राजमाने यांनी दुचाकी शांती चौकाकडे वळवून जोडभावी पेठ पोलिस ठाण्याकडे जाऊ लागले. कवितानगर पोलिस वसाहतीच्या अलीकडे मागून तिघे दरोडेखोर आले व त्यांनी राजमाने यांच्या दुचाकीला धडक देऊन खाली पाडले. मागून दुसर्‍या दुचाकीवरून आलेल्या दरोडेखोरांनी राजमाने यांच्या डोळ्यात चटणी टाकून त्यांच्याकडील पैशाची बॅग जबरदस्तीने हिसकावरून घेेतली व पळून गेले. या बॅगेत 5 लाखांची रोकड, राजमाने यांचे चेकब��क, पंपावरील मुलांच्या हिशोबाची वही होती. त्यानंतर राजमाने यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाणे गाठून घडलेल्या घटनेची माहिती दिली.याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त महादेव तांबडे, उपायुक्त अपर्णा गिते, पौर्णिमा चौगुले यांच्यासह आयुक्तालयामधील सर्व वरिष्ठ अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहणी केली. याबाबत जेलरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक माढेकर तपास करीत आहेत.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-ujalambajalgaon-10759", "date_download": "2018-09-24T06:47:35Z", "digest": "sha1:VLAFVEYVZGIBDVTDQ3ZL6CR26OBEI2NG", "length": 24261, "nlines": 180, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, ujalamba,jalgaon | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलिंबू, पेरू, सीताफळातून शाश्वत शेती\nलिंबू, पेरू, सीताफळातून शाश्वत शेती\nशनिवार, 28 जुलै 2018\nराजाभाऊंनी पाच वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. वाढलेली मजुरी, त्या तुलनेने मिळणारे कमी बाजारभाव यामुळे पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. जमीन हलकी होती. त्यातच कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या पिकांची गरज होती. बाजारपेठेतील मागणीही महत्त्वाची होती. अभ्यासातून फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला.\nखडकाळ जमीन, पाण्याची उपलब्धता, जोखीम कमी असणारे पीक व्यवस्थापन व बाजारातील मागणी या चार घटकांच्या आधारे परभणी जिल्ह्यातील उजळंबा येथील राजाभाऊ रगड यांनी पीकपद्धतीची आर्थिक घडी बसवली आहे. फळपीक केंद्रित शेतीवर भर देताना लिंबू, पेरू, सीताफळ आदी पिकांम���ून वर्षभर शाश्वत उत्पन्न मिळवण्याची सोय केली आहे.\nउजळंबा (ता. जि. परभणी) हे परभणी शहरापासून १४ किलोमीटर अंतरावरील छोटे गाव आहे. गावशिवारातील बहुतांश जमीन बरड, खडकाळ, हलक्या प्रकारची आहे. राजाभाऊ बाबाराव रगड यांची उजळंबा शिवारात ४५ एकर हलक्या ते मध्यम प्रकारची जमीन आहे. गावाला लागूनच त्यांचा मळा आहे. सिंचनासाठी विहीर, शेततळ्यांची व्यवस्था आहे. बीएपर्यंत त्यांचे शिक्षण झाले आहे.\nराजाभाऊंनी पाच वर्षे गावचे सरपंचपद भूषविले. आता ते पूर्णवेळ शेती करतात. वाढलेली मजुरी, त्या तुलनेने मिळणारे कमी बाजारभाव यामुळे पारंपरिक पीक पद्धतीतून उत्पादन खर्चाएवढेही उत्पन्न मिळत नव्हते. जमीन हलकी होती. त्यातच कमी पाण्यात येऊ शकणाऱ्या पिकांची गरज होती. डाळिंबासारखे कायम देखभाल करावे लागणारे हवामानाला नाजूक पीक नको होते. बाजारपेठेतील मागणीही महत्त्वाची होती. अभ्यासातून फळबाग लागवडीकडे वळण्याचा निर्णय घेतला. हलक्या जमिनीवर खोदलेल्या खड्यामध्ये काळी माती आणून टाकली.\nएकूण ४५ एकर क्षेत्राकी १७ एकरांवर फळबाग\nसन २०१२ मध्ये १२ एकरांवर लिंबू (प्रमालिनी), अडीच एकरांवर पेरू (लखनौ ४९)\nसन २०१३ - अडीच एकर सीताफळ (बाळानगर)\nसाधारण २० बाय २० फूट अंतरावर लिंबाची लागवड केली आहे. झाडांची संख्या एकरी ११० पर्यंत आहे. दोन वर्षांपासून उत्पादन सुरू झाले आहे. तसे हे वर्षभर उत्पादन देणारे पीक आहे. मात्र मृग आणि आंबे असे दोन्ही बहार प्रामुख्याने घेतले जातात. वर्षभर कमी- अधिक प्रमाणात उत्पादन सुरू असते. हिवाळ्यापेक्षा उन्हाळ्यात मागणी वाढलेली असते. त्यामुळे दर चांगले मिळतात. चांगली वाढ झालेल्या झाडापासून एक क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. तोडणीनंतर ग्रेडिंग केले जाते. क्रेट मध्ये भरून माल मार्केटमध्ये पाठवला जातात. यंदा परभणी येथील मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी ३५ रुपये दर मिळाला. गेल्या वर्षी अमृतसर येथे मित्राच्या मदतीने २५ क्विंटल लिंबे पाठविण्यात आली. गेल्या दोन वर्षांत २४० ते ३०० क्विंटलपर्यंत एकूण उत्पादन मिळाले.\nएक एकरावर १० बाय १९ फूट तर दीड एकरावर २० बाय १० फूट अंतर अशी अडीच एकरांत सुमारे ८०० झाडांची लागवड केली आहे. प्रतिझाड सरासरी ५० किलो व काही वेळा त्याहून अधिक उत्पादन मिळते. परभणी तसेच नांदेड येथील व्यापाऱ्यांना विक्री होते. गेल्यावर्षी सरासर�� प्रति किलो १० रुपये दर मिळाले. अलीकडील वर्षांत हे दर १० ते १५ रुपये या दरम्यान राहिल्याचे राजाभाऊ यांनी सांगितले.\nबाळानगर जातीच्या झाडांची १० बाय १० फूट अंतरावर एकरी सुमारे ४३५ झाडांची लागवड केली आहे. झाडे लहान आहेत. प्रति झाड सरासरी ७ किलो याप्रमाणे उत्पादन मिळू लागले आहे. परभणी येथील मार्केटमध्ये प्रति किलो सरासरी ३० रुपये (प्रति क्रेट ५३० रुपये) दर मिळतात.\nफळबागांना ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते. राजाभाऊ यांच्याकडे तीन विहिरी आहेत. परंतु त्यांचे पाणी दरवर्षी जेमतेम फेब्रुवारी- मार्च महिन्यापर्यंत पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. त्यानंतर पाणी कमी पडते. दोन वर्षांपूर्वी पडलेल्या दुष्काळात टॅंकरने पाणी विकत घेऊन फळबागा वाचविल्या. गेल्यावर्षी राष्ट्रीय फलोत्पादन विकास अभियानअंतर्गत शेततळ्यांची निर्मिती केली. आणखी एका शेततळ्यांचे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये संरक्षित सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत आहे. शाश्वत उत्पन्न मिळू लागल्याने येत्या काळात उर्वरित क्षेत्रापैकी जास्तीतजास्त क्षेत्र फळबाग लागवडी खाली आणण्याचा मानस आहे.\nयंदा ८ एकर क्षेत्रावर पेरूची नवी लागवड केली आहे.\nशेतमाल साठवणुकीसाठी ग्रामीण गोदाम योजनेतून ६० बाय ३० फूट आकाराच्या गोदामाची उभारणी केली आहे.\nचाळीस बाय २० फूट आकारमानाचे पॅक हाऊस शेतात बांधले आहे.\nट्रॅक्टर, पाॅवर टिलरच्या सहाय्याने शेतीकामे केली जातात. एक बैलजोडी तसेच चार सालगडी आहेत. -फळांच्या विक्रीसाठी चुलत भावांची मदत मिळते.\nफळबागांमध्ये रस्ते तयार केले आहेत. त्यामुळे वाहतूक सोयीस्कर झाली आहे.\nठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिले जाते.\nलिंबावरील सिट्रस कॅन्कर रोगाच्या नियंत्रणासाठी शिफारशीत रसायनाची फवारणी केली जाते.\nपाॅवर टीलरद्वारे आंतरमशागत केली जाते\nसेलू तालुक्यातील लिंबू उत्पादक विनायक गोरे यांचे फळबाग व्यवस्थापन, मार्केटिंगसाठी मार्गदर्शन मिळते. कृषी विभागाकडून योजनांची माहिती मिळते.\nराजाभाऊ २००५ ते २०१० या कालावधीत गावचे सरपंच होते. त्या वेळी गावांमध्ये लोकसहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबवले. या स्पर्धेत उजळंबा गावाला जिल्ह्यस्तरीय स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाला. त्याबरोबरच फुले-शाहू-आंबेडकर स्वच्छता पुरस्कार, ��ंगणवाडीला पुरस्कार, महात्मा गांधी तंटामुक्त गाव पुरस्कार मिळाले. महात्मा जोतीबा फुले जलसंधारण अभियानांतर्गंत गाव शिवारात ५० वनराई बंधांऱ्यांची उभारणी केली. तत्कालीन कृषी सचिव जे. एस. सहारिया यांनीही शिवाराला भेट दिली होती.\nसंपर्क- राजाभाऊ रगड - ८००७५५०४४४\nशेती उत्पन्न फळबाग horticulture परभणी सीताफळ custard apple सिंचन डाळिंब हवामान नांदेड nanded ठिबक सिंचन विकास ऊस कृषी विभाग agriculture department विभाग sections ग्रामविकास rural development सरपंच\nराजाभाऊ रगड यांची लिंबाची देखणी बाग\nलिंबे धुवून स्वच्छ केली जातात.\nपेरुची बाग शाश्वत उत्पन्न देऊ लागली आहे.\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\n��हाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agriculture-news-marathi-awarded-nashik-bhushan-vilas-shinde-9612", "date_download": "2018-09-24T06:56:51Z", "digest": "sha1:A4ZRQ4RMPVAD4MNCTMHDEIJWTAB5GFZJ", "length": 16385, "nlines": 148, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi, Awarded 'Nashik Bhushan' to 'Vilas Shinde' | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’ पुरस्कार प्रदान\n‘विलास शिंदे’ यांना ‘नाशिकभूषण’ पुरस्कार प्रदान\nरविवार, 24 जून 2018\nनाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांभोवती देशाची व्यवस्था फिरत आहे. शेती विकासासाठी राबविलेली कृषी विस्ताराची कार्य सध्या निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामीण भागातील जीवनमान अधिकच बिकट होत चालले आहे. येत्या काळात शहरी आणि ग्रामीण विकासातील ही दरी कमी केली नाही, तर देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठल्याही परकीय शक्��ीची गरज भासणार नाही, असा इशारा आदर्श ग्राव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या दिला आहे.\nनाशिक : स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत पिण्याचे पाणी, शेतीसाठी पाणी, वीज यांसारख्या पायाभूत सुविधांभोवती देशाची व्यवस्था फिरत आहे. शेती विकासासाठी राबविलेली कृषी विस्ताराची कार्य सध्या निरुपयोगी ठरत असल्याने ग्रामीण भागातील जीवनमान अधिकच बिकट होत चालले आहे. येत्या काळात शहरी आणि ग्रामीण विकासातील ही दरी कमी केली नाही, तर देशाला उद्ध्वस्त करण्यासाठी कुठल्याही परकीय शक्तीची गरज भासणार नाही, असा इशारा आदर्श ग्राव हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांच्या दिला आहे.\nरोटरी कल्ब ऑफ नाशिकतर्फे दिल्या जाणाऱ्या ‘नाशिक भूषण पुरस्कार’ वितरण प्रसंगी ते बोलत होते. सह्याद्री फार्मर्स प्राड्यूसर्सचे संचालक व प्रगतिशील शेतकरी विलास शिंदे यांना हा पुरस्कार प्रदाण करण्यात आला. व्यासपीठावर माजी मंत्री विनायकदादा पाटील, रोटरी क्‍लबचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनिवाल, श्रीनंदन भालेराव, मनीष चिंधडे आदी उपस्थित होते.\nपोपटराव पवार म्हणाले, की गेल्या ७० वर्षांत विकासाच्या नावाखाली निसर्गाशी प्रचंड दुरावा निर्माण झाला आहे. शहरीकरणाच्या नादात ग्रामीण भागाकडे विशेषता: कृषी विकासात आवश्यक प्रगती झाली नाही. त्यामुळे ग्रामीण अर्थ व्यवस्था खिळखिळी झाली आहे.\nआजही शेतकऱ्यांची बियाण्यांमध्ये फसवणूक होते. पीक नियोजन, भूजल व्यवस्थापन, पाण्याचे पुनर्भरण, शेती पिकांचे विक्री व्यवस्थापन आदी बाबतीत मोठ्या प्रमाणावर काम करावे लागणार आहे. त्यातूचनच ग्रामीण अर्थ व्यवस्था बळकट होऊ शकते. विलास शिंदे यांनी कृषी क्षेत्रात केलेले कार्य देशासाठी पथदर्शी असून, नाशिकने देशाच्या कृषी क्षेत्राला दिशा देण्याचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले. शाल, श्रीफळ, सन्मान चिन्ह आणि रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप होते. प्रस्ताविक रोटरीचे अध्यक्ष दिलीप सिंह बेनी यांनी केले. सूत्रसंचालन स्वाती मराठे यांनी केले.\nशेती वीज पायाभूत सुविधा infrastructure सरपंच पोपटराव पवार नाशिक nashik पुरस्कार awards निसर्ग\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अ��ीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nसंघर्ष गोकुळ ‘मल्टिस्टेट’चाकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...नवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यूजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना...\nशिखर, रोहितने पाकला धुतले; भारत अंतिम...दुबई : पाकिस्तानने उभारलेल्या 237 धावांचा सहजी...\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणीजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व...\nपुणे जिल्ह्यात ढगाळ हवामानपुणे : जिल्ह्यात आठवड्याच्या सुरवातीला...\nखानापूर घाटमाथ्यावर तीव्र पाणीटंचाई सांगली : घाटमाथ्यावर पावसाने ओढ दिली आहे....\nनगर जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्‍टरवर...नगर ः जिल्ह्यात रब्बी हंगामात सहा लाख ५२...\nकौशल्यावर आधारित उपक्रम ‘रयत’मध्ये सुरू...सातारा ः केवळ पुस्तकी नव्हे तर कौशल्यावर...\nनियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचा अकोला...अकोला ः नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या...\nसांगली जिल्ह्यात पाणीप्रश्‍न पेटण्याची...सांगली : पावसाने दिलेली उघडीप आणि पावसाळा...\nअकोला, बुलडाण्यात सर्वदूर पाऊसअकोला ः वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा या...\nसावधान... अल्झायमर आला उंबरठ्यावर कोल्हापूर : मंगळवार पेठेतल्या विठ्ठल मंदिरात रोज...\nपरभणीत हिरवी मिरची प्रतिक्विंटल ६०० ते...परभणी ः येथील जुना मोंढा भागातील फळे-भाजीपाला...\nभातावरील तुडतुडे प्रादुर्भावाकडे...सध्या खरीप हंगामातील भात पीक बहुतेक ठिकाणी...\nकमी तीव्रतेच्या वणव्यांचाही मातीच्या...कमी तीव्रतेचे वणवे किंवा मर्यादित प्रमाणात...\nढगाळ वातावरणाने खानदेशात सोयाबीन मळणीला...जळगाव : खानदेशातील धुळे, नंदुरबार व जळगाव...\nमाळेगावकरांचा औद्योगिक वसाहतीच्या...नाशिक : माळेगाव औद्योगिक वसाहतीच्या टप्पा क्रमांक...\nपरभणीत व्यापाऱ्यांचे असहकार आंदो���न सुरूचपरभणी ः परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...\nसांगली जिल्ह्यात द्राक्ष क्षेत्रात वाढसांगली ः दर्जेदार द्राक्ष उत्पादनासाठी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://kharadpatti.wordpress.com/%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-24T05:20:49Z", "digest": "sha1:VBKM2LVXVNEQMVD6BKZBMISOZ45CILTA", "length": 5143, "nlines": 43, "source_domain": "kharadpatti.wordpress.com", "title": "माझा परीचय | शब्द पारंब्या", "raw_content": "\nमाझं डोक एक साध-सुधंच डोकं तसं पहिलं तर एकदम रिकामं खोकं……..पण त्यात असणारा मेंदू..तो म्हणजे एक किडाच आहें…तो काही ह्या खोक्याला रिकामं राहू देत नाही…सारखा भणभण करत असतो…..सतत काही ना काही विचार करत असतो……कधी चांगले तर कधी वाईट..हेच विचार डोक्यात राहिले तर डोकं कुजण्याची शक्यताच जास्त असते…..मग त्या डोक्याला ते विचार बाहेर फेकून देऊशी वाटतात नाहीतर डोक्याला भीती असते त्याचं अस्तित्व संपण्याचं..\n…मग डोक मेंदूवर दबाव आणत ह्या विचारांना बाहेर फेक म्हणून..मग मेंदू त्याचं मेंदू वापरतं, अन् डोळ्यांना कागद अन् लेखणी शोधायला लावत…ज्या क्षणी हे कागद अन् लेखणी सापडतात,त्याक्षणी मेंदू आपला मोर्चा हाताकडे वळवतो…..अन् जे काही विचार आहें ते भरभर कागदावर उतरवण्याच काम हाताची बोट आपल्या लेखणीच्या सह्यःयाने करतात…..\nमग तेव्हा कुठे माझं डोकं शांत होत…अन् मग पुन्हा पुढचा विचार करायला ते मोकळे..\nमी अतुल कडलग एक शेतकरी कुटुंबातील…मुळचा संगमनेर तालुक्यातील एका छोटाशा गावचा..सध्या पोटा-पाण्यासाठी पुण्यात असतो..वर सांगितल्याप्रमाणे माझं डोकं काही मला शांत बसू देत नाही, म्हणून जे जे काही डोक्यात येत असत ते इथे मांडण्याचा प्रयत्न करणार आहें..\nएक छंद/आवड म्हणून मी इथे लिहिणार आहें..आपल्याला आवडलं तर प्रतिक्रिया जरूर दया, कारण तुमचे प्रोत्साहनच माझ्या डोक्याला शांत नाही बसू देणार..अन् त्या डोक्यातून चांगले अन् चांगलेच विचार बाहेर पडतील.\n2 प्रतिक्रिया Add your own\nप्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/raksha-bandhan-marathi/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A3-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0-109080400023_1.html", "date_download": "2018-09-24T05:24:45Z", "digest": "sha1:5SPOKM4V6UGAW54VL2FFZMAVOTQLDONM", "length": 16202, "nlines": 143, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्रावण आणि रक्षासूत्र | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'श्रवण' नक्षत्रात बांधला जाणारे रक्षासूत्र अमरत्त्व, निर्भरता, स्वाभिमान, कीर्ति, उत्साह तसेच स्फूर्ती प्रदान करणारे आहे. पौराणिक काळात पत्नी पतीच्या सौभाग्यासाठी रक्षासूत्र बांधत असे. मा‍त्र, परंपरेत बदल घडून बहिण-भाऊ यांच्यातील निस्सिम प्रेमाचे प्रतीक म्हणून रक्षाबंधन हा उत्सव मोठ्या उत्सवात साजरा केला जातो.\nज्योतिषशास्त्रानुसार श्रावण मासचे नामकरण 'श्रवण' नक्षत्रावरून झाले आहे. तर श्रवण नक्षत्राचे नामकरण मातृ-पितृ भक्त श्रावणकुमारच्या नावावरून झाले आहे. श्रवण नक्षत्रात तीन तारे असतात. ते तीन चरणांची (विष्णूची वामनावतारातील तीन पद) प्रतीके आहेत. याचप्रमाणे अभिजीत नक्षत्र दशरथ राजा यांचे प्रतीक आहे.\nउत्तरा भाद्रपद नक्षत्र स्त्री-पुरुषांची जोडी असून श्रावणकुमारचे आई-वडील आहेत. उत्तराषाढ नक्षत्र हे दशरथ राजाचे व्यासपीठ असून पूर्वाभाद्रपदावर श्रावणकुमार आपल्या आई-वडीलांसोबत स्थानबध्द झाले आहेत.\nश्रावण महिन्यात सूर्य कर्क राशीत प्रवेश करत असतो. कर्क राशी ही जलचर राशी आहे. दशरथ राजाने श्रावणी पौर्णिमेला आपल्या पापाचे प्रायश्चित घेतले होते. त्याचप्रकारे पृथ्वीवरील लोक श्रावण मासात अधिक कर्मकांड करताना दिसतात. श्रावण मास अध्ययन व अध्यापनासाठी श्रेष्ठ मानला जातो. 28 नक्षत्रांमध्ये श्रावणाने विशेष महत्त्व प्राप्त केले आहे. श्रावण नक्षत्रात ज्यांचा जन्म होतो, ते स्वभावाने पराक्रमी, स्वाभिमानी, सहनशील, स्पष्टवादी व सेवाभावी असतात. तसेच ते चांगली प्रगती साधतात. परंतु शत्रूच्या भी‍ती पोटी चांगले कार्य अर्ध्यातून सोडून देत असतात.\nरक्षासूत्र व श्रवण नक्षत्र यांचाही संबंध आहे. मोहरी, केशर, चंदन, अक्षदा, दूर्वा, सूवर्ण आदी कापडात बांधून ते पुरुषांच्या उजव्या व महिलांच्या डाव्या हातावर बांधून रक्षाबंधन पूर्वी केले जात होते. मात्र काळानुरूप परंपरेत परिवर्तन घडून आल्याने रक्षाबंधन भाऊ-बहिणीचा उत्सव झाला आहे. या दिवशी बहिण भावाच्या उजव्या हातावर राखी बांधून भावाच्य��� रक्षणासाठी प्रार्थना करते मात्र त्यासोबत त्याच्यावर असलेल्या कर्तव्यांची जाणीव ही करून देत असते.\nरक्षाबंधन: भावाला राखी बांधताना ताटात असाव्या या 7 वस्तू\nया वर्षी राखी बांधण्याचे शुभ मुहूर्त, धनिष्ठा पंचक बाधक बनेल का\nरक्षाबंधनच्या दिवशी पूजेच्या थाळीत असायला पाहिजे या 7 गोष्टी\nजान्‍हवीसाठी रक्षाबंधन आहे खास\nयावर अधिक वाचा :\nरक्षाबंधन धर्म सणउत्सव राखी नारळी पौर्णिमा\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा प��ठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/article/hinduism-marathi/budhvaar-totke-118073100006_1.html", "date_download": "2018-09-24T05:56:17Z", "digest": "sha1:Y5RJDR73HAFUHU7UKUJJTJTDFYAZFQVI", "length": 3547, "nlines": 83, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "गणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा", "raw_content": "\nगणपतीला प्रसन्न करण्यासाठी बुधवारी हे करा\nबुधवारी करा 5 उपाय, मिळवा गणपतीचा आशीर्वाद\nगणपतीला मोदकाचे नैवेद्य दाखवावे.\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nया राशीचा प्रियकर, असे करेल प्रेम\nगणपतीची पूजा केल्याने बरेच वास्तू दोष दूर होतात\nबुधवारी करा हे उपाय (व्हिडिओ)\nश्राद्ध करणे शक्य नसेल तर हे 4 काम नक्की करा\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/55?page=5", "date_download": "2018-09-24T05:17:04Z", "digest": "sha1:AWREMEIMR7VALXOXBKSDYOPDP4G3PNJA", "length": 7806, "nlines": 161, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब���ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठी अभ्यास केंद्र ---कार्याचा परिचय\nमराठी भाषेवर मनापासून प्रेम करणार्‍या, त्या भाषेतून स्वतःला व्यक्त करणार्‍या लेखक वाचक मंडळींनो\nमराठी अभ्यास केंद्राचा हा अल्पपरिचय\nअनेक तरुण मंडळी मराठी भाषेला ऊर्जितावस्था यावी यासाठी प्रयत्नशील आहेत.\nमायभूमीची नवी मराठी वेबसाईट\nउपक्रमवर चर्चा ५० प्रतिसादांपेक्षा लांबली की पुढील पानांवरील प्रतिसाद वाचणे कठीण होते. यावर काही उपाय मला माहिती नव्हता.\nमाझा तोडगा हा चाकाचा पुनर्शोध नसावा अशी आशा आहे.\nरत्ने, मणी, खडे - एक संकलन\nअलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले.\nतुमचा पेशा तुम्हाला आवडतो का त्यात थोडंफार वेगळेपण आहे का त्यात थोडंफार वेगळेपण आहे का तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का तुम्हाला त्याबद्दल लिहायला आवडेल का मग माझ्या पुस्तक प्रकल्पात सहभागी होण्याचा विचार करा.\nषडाष्टकाबद्दल असलेली प॑चागातील भिन्नता\nएका मु़ख्य मुद्याला वाट करून द्यावी म्हणून हा प्रस्ताव मा॑डतो आहे.\nआजकाल लग्न म्हटल की मु़ख्य मुद्दा येतो तो म्हणजे पत्रिकेचा.\nव्ययक्तिक रोग पेक्षा सामाजिक रोगांची यांना नेहमी काळजी असते.\nआमचे ब्लॉगर स्नेही डॉक्टर चंद्रशेखर दाभाडकर बालरोग तज्ञ महाड हे डॉक्टर कमी समाजसेवक जास्त असे आहेत . आजच्या कट प्रक्टीसच्या च्या जमान्यात असे लष्कराच्या भाकऱ्या भाजणे हा या अवलिया डॉक्टरांचा शालेय शिक्षणा पासून छंद.\nउपक्रम व ड्रुपल मोड्युल\nप्रस्तावना : - काही अडचणी येतात उपक्रमवर वावरताना त्या बद्दल खुप आधीपासून सांगावे सांगावे असे वाटत होते पण व्यवस्थापन अधिकार्‍याबदल काहीच माहीत नाही व कोणाला सांगावे तेच कळत नव्हते, धम्मकलाडू नां विचारले व त्या खरडाखरडीतून हा\nराज्य मराठी विकास संस्थेतर्फे आयोजित मराठी संकेतस्थळांच्या स्पर्धेत उपक्रमाला दुसरे बक्षीस मिळाल्याची चर्चा येथे हलवण्यात येत आहे.\nलिंकसाठी - प्रतापगड जीर्णोद्धार कार्य \">\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/biometric-management-voting-35144", "date_download": "2018-09-24T05:58:43Z", "digest": "sha1:QYEIMITKAK2LSHWCRAANUJBO4P2YYSF7", "length": 14355, "nlines": 180, "source_domain": "www.esakal.com", "title": "biometric management for voting मतदानासाठी असावी बायोमेट्��िक व्यवस्था | eSakal", "raw_content": "\nमतदानासाठी असावी बायोमेट्रिक व्यवस्था\nबुधवार, 15 मार्च 2017\nनागपूर - बोगस मतदान थांबविण्यासाठी मतदाराला पेपर ट्रेल देण्यात यावे; सोबतच बायोमेट्रिकची व्यवस्था असावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (ता. १४) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, राज्य निवडणूक अधिकाऱ्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावत दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.\nनागपूर - बोगस मतदान थांबविण्यासाठी मतदाराला पेपर ट्रेल देण्यात यावे; सोबतच बायोमेट्रिकची व्यवस्था असावी, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली. याप्रकरणी मंगळवारी (ता. १४) न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, राज्य निवडणूक अधिकाऱ्यासह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावत दोन आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.\nअरुण दंदी आणि सुजाता ढाकरे अशी याचिकाकर्त्यांची नावे आहेत. दोघेही प्रभाग क्रमांक १३ अ आणि १३ ड मधून अकोला महापालिकेची निवडणूक लढले. दंदी अपक्ष तर ढाकरे शिवसेनेच्या उमेदवार होत्या. मतदानाच्या दिवशी ढाकरे यांच्या प्रतिस्पर्धी भाजपच्या अहीर यांच्या घरी ईव्हीएम मशीन आणि संगणक असल्याची माहिती मिळाली. यानुसार सिव्हिल लाइन्स पोलिसांनी छापा टाकला असता त्यांच्या घरून ईव्हीएम आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. मात्र, यानंतर राजकीय हस्तक्षेपातून संपूर्ण प्रकरण दाबण्यात आल्याचा दावा याचिकाकर्त्याने केला. तसेच छाप्यात सापडलेल्या ईव्हीएममध्ये छेडछाड करण्यात आली असून त्यामुळे पराभव झाल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याप्रकरणी पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याने याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.\nसंपूर्ण प्रकरणाची सीआयडी किंवा सीबीआय चौकशी करावी. तसेच ईव्हीएममध्ये कोणकोणत्या पद्धतीने घोळ होऊ शकतो; याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांना माहिती नाही. यामुळे त्यांना निवडणुकीपूर्वी प्रशिक्षण देण्यात यायला हवे. यासाठी टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. मुख्य म्हणजे ईव्हीएममध्ये तांत्रिक दोष निर्माण करून होणाऱ्या बोगस मतदानाला आळा बसण्यासाठी बायोमेट्रिक व्यवस्था ठेवायला हवी, अस��� याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. बायोमेट्रिकमुळे मतदाराच्या अंगठ्याचा ठसा जोवर जुळणार नाही तोवर मतदान होऊ शकणार नाही. यामुळे बायोमेट्रिक व्यवस्था असणे आवश्‍यक असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्याने न्यायालयात मांडला. याप्रकरणी गृह विभाग, राज्य निवडणूक अधिकारी, पोलिस अधीक्षक, सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशन, महापालिका निवडणूक अधिकारी यांना दोन आठवड्यांत उत्तर द्यायचे आहे. याचिकाकर्त्यांतर्फे ॲड. रजनीश व्यास यांनी बाजू मांडली.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/satellite-assistance-watch-every-move-china-another-50-borders-india-china-border/", "date_download": "2018-09-24T06:31:56Z", "digest": "sha1:5XXLVKO5WWYQ436EDFLTLVCYCV2O6ARC", "length": 29970, "nlines": 385, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Satellite Assistance To Watch Every Move In China, Another 50 Borders On India-China Border | चीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत, भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याचा प्रस्ताव | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरल�� अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्प���ध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nचीनच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रहाची मदत, भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याचा प्रस्ताव\nभारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले.\nठळक मुद्देलडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल.\nनवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर आणखी 50 चौक्या उभारण्याच्या प्रस्तावावर मंत्रालय विचार करत आहे असे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी मंगळवारी सांगितले. अरुणाचल प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांमधल्या भारताच्या सीमा चीनला लागून आहेत. या तीन राज्यातील 25 रस्त्यांची कामे जलदगतीने सुरु असल्याची माहिती राजनाथ सिंह यांनी दिली. चीनला लागून असणा-या सीमेवर तैनात असणा-या आटीबीपीच्या जवान आणि अधिका-यांना प्रशिक्षणा दरम्यान मंदारीन भाषा शिकवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे सीमेवर तैनात असताना त्यांना भाषेच्या अडचणीचा सामना करावा लागणार नाही अशी माहिती असे राजनाथ सिंह यांनी दिली.\nलडाखमध्ये बॉर्डर पोस्टचे एक मॉडेल बनवण्यात आले असून, हे मॉडेल यशस्वी झाले तर, सर्वत्र त्याच मॉडेलची अंमलबजावणी केली जाईल असे राजनाथ सिंह म्हणाले. केंद्रीय गृहमंत्रालयाने आयटीबीपीला जी-सॅट उपग्रहाचा वापर करण्याचे अधिकार दिले आहेत. जी-सॅट भ��रताचा कम्युनिकेशन आणि टेहळणी उपग्रह आहे. या उपग्रहाच्या माध्यमातून भारतीय सीमांवर लक्ष ठेवले जाते. आयटीबीपी जी-सॅटकडून मिळणा-या माहितीचे मुख्य केंद्र असेल असे राजनाथ सिंह यांनी सांगितले.\nबीएसएफकडे बांगलादेश आणि पाकिस्तानला लागून असणा-या सीमेची जबाबदारी आहे. एसएसबी भारत-नेपाळ सीमेचे संरक्षण करते तर चीनला लागून असणा-या सीमेच्या संरक्षणाची जबाबदारी आयटीबीपीकडे आहे. वेगवेगळया सीमांवर तैनात असलेल्या फोर्सेसाना उपग्रहांच्या माध्यमातून आता थेट माहिती मिळणार असल्याने विविध दुर्गम भागांवर लक्ष ठेवणे सोपे होईल तसेच शत्रूच्या प्रत्येक हालचाली टिपून वेळीच कारवाई करता येईल.\nचीनच्या सीमावर्ती भागात १00 नवे रस्ते बांधणार\nचीनने डोकलाम भागात रस्ता बांधण्याची तयारी पुन्हा सुरू करताच, भारत- चीन सीमेवरील सर्व महत्त्वाच्या खिंडींजवळ जवळपास १00 नवे रस्ते बांधण्याची रणनीती भारत सरकारकडे तयार आहे. सीमावर्ती भागात पहिल्या टप्प्यात महत्त्वाचे २५ रस्ते, तर दुस-या व तिस-या टप्यात प्रत्येकी ५0 नवे रस्ते तयार होणार असल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांकडून देण्यात आली.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nडाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nधर्म विचारल्यामुळे हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे '��े' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/marathi-actor-vijay-chavan-last-wish-remain-incomplete-302188.html", "date_download": "2018-09-24T06:20:11Z", "digest": "sha1:W23JNUCFIWR5AE4EOUB6UIQPT27QFJTP", "length": 1949, "nlines": 25, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - विजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली–News18 Lokmat", "raw_content": "\nविजय चव्हाणांची ही इच्छा अपुरीच राहिली\nप्रकृती स्वास्थ्यामुळे गेली अनेक महिने ते रंगभूमी आणि मोठ्या पडद्यापासून दूर होते\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅ���ेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/in-germany-priyanka-chopra-meet-modi-261817.html", "date_download": "2018-09-24T05:29:58Z", "digest": "sha1:4I45R6JCXWM2M5GZN5G2MN67OCRFELEL", "length": 13111, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जर्मनीत प्रियांका चोप्रा भेटली मोदींना", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचल��� 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nजर्मनीत प्रियांका चोप्रा भेटली मोदींना\nआंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या प्रियांकाला मोदी भेटले. प्रियांकानं ट्विट करून मोदींचे आभार मानले.\n30 मे : अनेकदा एखाद्या पार्टीत किंवा रस्त्यावर कुणी ओळखीचं अचानक भेटतं. न ठरवता. आणि हा योगायोग झाला की आपण खूश होतो. पण हाच योगायोग सुपर सेलिब्रिटींच्या बाबतीत झाला तर \nअसंच झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रियांका चोप्राबाबत. सध्या मोदी जर्मनीत आहेत. आणि प्रियांकाही 'बेवाॅच'च्या प्रमोशनसाठी जर्मनीत पोचली होती. तिला जेव्हा कळलं की मोदी जर्मनीतच आहेत, तेव्हा तिनं त्यांना भेटण्याची वेळ मागितली.\nमोदींनीही तिला निराश केलं नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचं नाव उंचावणाऱ्या प्रियांकाला मोदी भेटले. प्रियांकानं ट्विट करून मोदींचे आभार मानले.\nप्रियांकाचा 'बेवाॅच' भारतात 2 जूनला रिलीज होणार आहे. परदेशात हा सिनेमा आधीच रिलीज झालाय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, त���म्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nपोलीस कर्मचाऱ्याला सलमान बोलला, ‘विचार करा मला तुरुंगात जाऊन कसं वाटत असेल’\nआयुष्मान खुरानाच्या पत्नीला डिटेक्ट झाला ब्रेस्ट कॅन्सर\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/mumbai/pm-modi-tweets-on-emergency-addressed-bjps-anti-emergency-event-293964.html", "date_download": "2018-09-24T05:29:42Z", "digest": "sha1:5AOIMUJSZRLWKJVLHTGZAS42KEVDSNRH", "length": 16656, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्���ावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक- मोदी\nआणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय.\nमुंबई, 26 जून : आणीबाणी हा देशाच्या लोकशाहीच्या सुवर्णपानावर लागलेला एक कलंक असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केलीय. तर आणीबाणीच्या काळातील काँग्रेसची मानसिकता आणि आताची काँग्रेसची मानसिकता सारखीच आहे, त्यांच्यात कोणतीही सुधारणा झाली नसल्याचं म्हणत मोदींनी काँग्रेसचे वाभाडे काढले.\nकोल्हापूरात कंटेनर आणि स्कूल बसची जोरदार धडक, 2 जण ठार 26 जखमी\nवडाळ्यात इमारतीच्या पार्किं���ची भिंत कोसळल्यामुळे दोस्ती बिल्डर्सच्या विरोधात गुन्हा दाखल\nआराध्या बच्चन एक दिवस देशाची पंतप्रधान होणार, हैद्राबादच्या ज्योतिषाचं भाकित\nदेशावर लादलेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण झालेत. त्यानिमित्ताने आणीबाणीविषयी आयोजित करण्यात आलेल्या विचारमंथनात पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणातील ठळक मुद्दे\n- लोकशाही, संविधानप्रती आस्था असायला हवी.\n- आणीबाणी म्हणजे काय सध्याच्या पिढीला माहीत नाही.\n- काळादिवस कॉंग्रेस विरोधासाठी नाही.\n- एका कुटुंबासाठी घटनेचा दुरुपयोग केला.\n- आणीबाणीच्या काळात संपूर्ण देश तुरुंगशाळा केला.\n- स्वार्थासाठी पक्षाचे तुकडे सुद्धा केले.\n- कॉंग्रेसमुळे न्यायव्यवस्था धोक्यात आली.\n- आणीबाणी, महाभियोग ही कॉंग्रेसची मानसिकता.\n- गायक किशोर कुमार यांची काय चुका होती, त्यांच्या गाण्यावर सुद्धा बंदी घालण्यात आली.\n- कॉंग्रेस लोकशाहीचा विचार कधीच करत नाही.\n- भाजपा आणि संघाच्या नावाने लोकांना घाबरवण्याचं काम केलं जातय.\n- मीडियासाठी राजीव गांधी यांनी कोणता कायदा आणला होता ते सर्वांना माहिती आहे.\n- ज्या पक्षात लोकशाही नाही, ते काय संविधान वाचवणार\n- आणीबाणीच्या काळात सगळे दहशतीखाली होतेय\n- आमच्या सरकारने संसदेत संविधान दिन साजरा केला .\n- 400 जागांवरून 44 जागा झाल्याने काँग्रेसचे निवडणूक आयोगाला लक्ष्य केले.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज एका दिवसाच्या मुंबई दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा सगळ्यात पहिला कार्यक्रम एशियन इन्फास्ट्रक्चर इन्व्हेसमेंट बॅंकेच्या वार्षिक बैठकीला संबोधित करतील. या बॅंकेचं मुख्य उद्दिष्ट आशियाई देशांना पायाभूत सोयीसुविधा तयार करण्यासाठी मदत करणं आहे. यात देशातील अनेक मोठे उद्योगपती सहभागी असतील. त्यांच्याशी पंतप्रधानांची वेगळी बैठक असेल.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनर��जे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1105", "date_download": "2018-09-24T05:16:23Z", "digest": "sha1:GTHYYXE42LYYUUSMILQCIUINDBIVQO2B", "length": 15467, "nlines": 62, "source_domain": "mr.upakram.org", "title": "\"उपक्रम\" ची म. टा. ने घेतलेली दखल... | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\n\"उपक्रम\" ची म. टा. ने घेतलेली दखल...\nआजच महाराष्ट्र् टाईम्स मध्ये खालील लेख वाचला. आपल्या माहिती साठी इथे डकवत आहे.\n' कम्युनिटी सव्हिर्सेस ' साठी आता इंग्रजी वेबसाइट्सवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण आता काही मराठी साइट्सवरच ही सोय उपब्लध झाली आहे. त्यात उपक्रम डॉट ओरजी या साइटचं नाव घ्यायलाच हवं. ज्ञानेश्वरांची ही मराठी आता खऱ्या अर्थाने ग्लोबल व्हायला सज्ज झाली आहे.\nसमजा , मला एखाद्या विषयावर गप्पा मारायच्या आहेत. पण माझ्या आजूबाजूला असणाऱ्या कुणालाच त्यात रस नाहीए , तर मी काय करायचं या प्रश्ानचं उत्तर कालच्या पिढीने दिलं तर ते म्हणतील , त्या विषयाचे छंद मंडळ किंवा ग्रुप जमवता येईल. पण आजची पिढी म्हणेल , सोप्पंय... नेटवर जायचं , त्याविषयाची कम्युनिटी सुरू करायची आणि आपलं म्हणणं ठणकावून सांगायचं. ज्यांना पटेल ते देतील रिप्लाय... नाही तर गेले उडत\nइंग्रजी भाषेत अशा ' कम्युनिटी सव्हिर्सेस ' देणाऱ्या अनेक साइट्स इंटरनेटवर आहेत. पण आता यासाठी इंग्रजीवर अवलंबून राहण्याचीही गरज नाही. आपल्या मराठीतही अशा कम्युनिटी साइट्स विकसित होत आहे. आपलं शिक्षण , वाचन , अनुभव आणि माहितीच्या आधारे आपल्या विचारांची देवाणघेवाण करणं शक्य व्हावं हे साइटच्या निमिर्तीचं उद्देश आहे. हे विचारमंथन करण्यासाठी मराठी , तसंच हवं असेल तर इंग्रजी भाषेचाही पर्याय इथे उपलब्ध आहे.\nसाइटवर इंग्रजीतून लिहिण्याचा पर्याय उपलब्ध असला तरी बरेचसे म्हणजे जवळपास सगळेच लेखन मराठीतून आहे , ही बाब सुखावून जाते. व्यवहारी जगात इंग्रजीचा वापर करणारी ही माणसं इंटरनेटवर आपले विचार व्यक्त करायला मात्र मातृभाषेचाच आधार घेतात , ही बाब मराठीच्या\nनावाने गळे काढणाऱ्यांना दाखवायला हवी. मायबोलीतून व्यक्त होणं जसं सहज घडतं तसंच वाचणाऱ्यालाही आपल्या भाषेतून , आपल्या जवळच्या विषयावर बोलणारा माणूस जास्त भावतो. म्हणूनच इथल्या अनेक चर्चांना मिळालेले प्रतिसाद अचंबित केल्याशिवाय\nसाइटच्या मुखपृष्ठावर अनुक्रमाणिकेसारखी विषयांची यादी आहे. त्यात लेखनाचा प्रकार , विषयाचं शीर्षक , लेखक , प्रकाशनाचा कालावधी , प्रतिसादांची संख्या आणि शेवटचे लेखन कधी झालं याची माहिती पाहता येते. या साइटवर लेखन करण्यासाठी साइटचं सभासदत्त्व स्वीकारावं लागत असलं तरी इथले विविध विषय वाचण्यासाठी मात्र सर्वांनाच मोकळीक आहे. त्यामुळे या चचेर्त सहभागी होणाऱ्यांसोबत नुसतीच भेट देणाऱ्या पाहुण्यांची संख्याही लक्षात घ्यायला हवी.\nतसं या साइटला कोणत्याच विषयाची अॅलजीर् नाही. त्यामुळे प्रवासवर्णनापासून गणितापर्यंत आणि साहित्यापासून अर्थव्यवहारापर्यंत कोणताही विषय वाचायला मिळतो. याहून अन्य कोणता तरी विषय तुम्हाला सुचवायचा असेल तर संपादकीय मंडळाची त्यासाठी ना नाही. पण उगीचच उथळ विषय साइटवर येऊन मर्यादा ओलांडल्या जाऊ नयेत म्हणून नव्या विषय सुरू करण्यापूवीर् संपादकीय मंडळाची परवानगी घेणं आवश्यक ठरतं. त्यामुळे तुम्ही एखादी नवा ' समुदाय ' ( म्हणजेच कम्युनिटी हो) सुरू केलात की तो लगेच ऑनलाइन अस्तित्वात येणार नाही. पण तो मान्य झाला की लगेच नेटवर दिसू लागेल.\nहे समुदाय कसे बनवायचे , त्यात लेख कसे लिहायचे , मराठीतून टायपिंग कसं करायचं , लिहिलेल्या लेखाचं संपादन कसं करायचं हे आणि इतर अनेक सुविधांची माहिती इथल्या सहाय्य या लिंकवर वाचता येते. अन्य सभासदांना वैयक्तिक निरोप पाठवायचे असतील तर तेही इथे नोंदवता येतात. तसंच बऱ्याच लोकप्रिय साइट्सप्रमाणे नोंदी करण्यासाठी स्क्रॅपबुकचीही व्यवस्था ' खरड-वही ' या मजेशीर पण सुंदर नावाखाली सभासदांना उपलब्ध आहे.\nआता या साइटवरच्या काही विषयांबद्दल बोलू या. यात ' मराठी भाषेतले फारसी शब्द ' यावर चांगली चर्चा घडून आलेली आढळते. पण अशा विषयांमध्ये लोकांचे प्रश्ान्च अधिक आणि उत्तरं कमी असं झालं आहे. तेव्हा या माहितीपूर्ण विषयांवरच्या चचेर्साठी , किमान चर्चा रंगात आल्यानंतर तरी संपादकीय मंडळाने एखाद्या तज्ज्ञ व्यक्तीला शंकानिरसनासाठी आमंत्रित करावं जेणेकरून ही माहिती केवळ शाब्दिक चर्चा न राहता एक दस्ताऐवज म्हणून संग्राह्य ठरेल.\nएवढं असलं तरी केवळ प्रवास , आठवणी , गाणी असले लोकप्रिय विषय या साइटवर नसून ' अयुक्लिडीय भूमिती ', ' शेअर बाजारातली एकाक्षरी समभागचिन्हं ' असे विषयही इथे चचेर्साठी आहेत. यासाठी त्या मूळ लेखकांचं मनापासून अभिनंदन करायला हवं. असेही विषय असू शकतात आणि त्यावरही गप्पा मारता येतात हे पाहिल्यावर थक्क व्हायला होतं.\nनेटकरहो , मराठीतली ही फक्त सुरुवात आहे. मराठी इंटरनेट अजूनही ' विकसीनशील ' या अवस्थेत आहे. आत्ताच जर अशा पद्धतीने चर्चा होत असतील , तर भविष्यकाळाच्या नावाने उगाच बोटं मोडत बसण्यात काहीच अर्थ नाही. पण ही अवस्था लवकरच पुढल्या टप्प्यात जायला हवी. नेटवर मराठीत लिहिणं , आपले विचार मांडणं अधिकाधिक सोपं व्हायला हवं. तेव्हाच ज्ञानोबाची ही मराठी खऱ्या अर्थाने तिच्या विश्वरूपी घरात अभिमानाने नांदू शकेल.\nआधी येथे = दुवा १\nमग परत = दुवा २\n\"मटा मधे शिळ्या बातम्यांचे प्रमाण वाढले\" असा परत वेगळा प्रस्ताव मांडु नये ;-)\nनील वेबर यांचा लेख बराचसा भाबडा किंवा अभ्यास न करता लिहिलेला वाटला.\nउपक्रम व याप्रकारची इतर दोन स्थळे यांची स्वभाववैशिष्ट्ये समजून न घेता, ५ मिनिटे चाळून असाच आपला जेनेरिक् वृत्तांत ठोकल्याचे माझे मत झाले.\nआपल्यापैकी कोणीही उपक्रमावर किंवा इतर स्थळावर यापेक्षा बराच चांगला लेख लिहू शकेल.\nआपल्यापैकी कोणीही उपक्रमावर किंवा इतर स्थळावर यापेक्षा बराच चांगला लेख लिहू शकेल.\nबरेचदा मटा किंवा इतर वृत्तपत्रांमधील बातम्या वाचताना असे वाटते*. त्याच्या तुलनेत उपक्रम किंवा इतर संकेतस्थळांवरील लेखांची गुणवत्ता फारच चांगली असते. पूर्ण संशोधन न करता अर्धवट माहिती देणे, बातमीचा मथळा आणि बातमी यांच्यात संबंध नसणे (आणि असे झाल्यास त्यांचा बादरायण संबंध जोडणे), फारसा विचार न करता आपण बोलतो त्याच प्रकारची जमेल तशी वाक्यरचना अशा अनेक गोष्टी खटकतात. एकूणात हा सर्व प्रकार घरगुती रीतीने चालवण्यात येत आहे असे वाटते. 'प्रोफेशनल जर्नलिझ्म' हा प्रकार जेव्हा (जर) इथे आला तर तो सुदिन.\n*याला अर्थातच अपवाद आहेत. काही लेखकांची ���दरे, चित्रपट समीक्षा खरोखरीच वाचनीय असते. इथे मुद्दा 'ओव्हरऑल क्वालिटीचा' आहे.\n जुनी खोड. स्वतःलाही सोडलं नाही. नको ते प्रश्न, नको त्या शंका, विचारणारच.\" -- मास्तर, सामना चित्रपटात.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.10winds.com/50languages/did_you_know/MR081.HTM", "date_download": "2018-09-24T05:29:25Z", "digest": "sha1:ZY6QDOR3WHIRUJW6LLP2KTQW24TO4AFJ", "length": 5334, "nlines": 46, "source_domain": "www.10winds.com", "title": "मुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील", "raw_content": "\nमुले योग्य पद्धतीने बोलावयास कसे शिकतील\nएखादी व्यक्ती जन्माला आल्यावर लगेचच ती इतरांशी संवाद साधते. लहान बाळांना काही हवे असल्यास ते रडतात. वयाच्या काही महिन्यांचे झाल्यावर ते काही सोपे शब्द बोलू शकतात. वयाच्या दोन वर्षे असताना ते जवळजवळ 3 शब्द असणारे वाक्ये बोलू शकतात. मुले बोलायला लागल्यावर आपण त्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही. परंतु, लहान मुलांनी त्यांची मूळ भाषा किती चांगल्या पद्धतीने बोलावी यावर आपण प्रभाव टाकू शकतो. त्यासाठी, मात्र आपल्याला काही गोष्टींचा विचार करावा लागेल. या सर्वांपेक्षा मुलांच्या शिकण्यास नेहमी प्रवृत्त केले पाहिजे. जेव्हा लहान मूल बोलते तेव्हा त्यास याची जाणीव व्हावयास हवी की तो कशात तरीयशस्वी होत आहे. लहान मुलांना सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून स्मितहास्य आवडते. मोठी मुले त्यांच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये संवाद शोधत असतात. ते त्यांच्या आजूबाजूच्या लोकांच्या भाषेप्रमाणे स्वतःला अभिमुख करतात. त्यामुळे त्यांच्या पालकांचे आणि शिक्षकांचे भाषा कौशल्य महत्वाचे आहे. मुलांनी देखील हे जाणून घेतले पहिजे की भाषा ही मौल्यवान आहे. परंतु, त्यांनी या प्रक्रियेमध्ये मजा लुटली पाहिजे. तथापि, मोठ्याने वाचन केल्याने त्यांना कळेल की भाषा किती रोमांचक आहे. पालकांनी देखील हे शक्य तितक्या वेळा त्यांच्या पाल्याबरोबर केले पाहिजे. जेव्हा गोष्टी मुलांच्या अनुभवास येतात तेव्हा त्यांना त्याबद्दल बोलावयाचे असते. द्विभाषिक म्हणून मोठ्या होणार्‍या मुलांना निश्चित आणि कडक नियमांची आवश्यकता असते. त्यांना माहिती पाहिजे की कोणाबरोबर कोणती भाषा बोलावयाची आहे. अशा पद्धतीने ते दोन भाषांमधील फरक जाणून घेऊ शकतील. लहान मुले जेव्हा शाळेत जायला लागतात, तेव्हा त्यांची भाषा बदलते. ते नवीन बोली भाषा बोलायला शिकतात. अशा वेळी पालकांनी त्यांची मुले कशी बोलतात याकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरते. संशोधन असे दर्शविते की, पहिली भाषा मेंदूवर कायमची बिंबविली जाते. लहान मुले म्हणून आपण जे काही शिकतो ते आपल्याबरोबर आयुष्यभर असते. लहान मूल असताना जो त्याची मूळ भाषा व्यवस्थितपणे शिकतो त्याला त्याचे नंतर चांगले परिणाम मिळतात. तो नवीन गोष्टी लवकर आणि चांगल्या पद्धतीने शिकतो - फक्त परदेशी भाषा नाही...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hienalouca.com/mr/2018/07/11/%D0%B4%D1%8D%D0%BA%D0%BB%D1%8F%D1%80%D0%B0%D1%86%D1%8B%D1%8F-nato-%D0%B0%D1%81%D1%83%D0%B4%D0%B6%D0%B0%D0%B5%D0%BC-%D0%B0%D0%BD%D1%8D%D0%BA%D1%81%D1%96%D1%8E-%D0%BA%D1%80%D1%8B%D0%BC%D1%83/", "date_download": "2018-09-24T05:39:49Z", "digest": "sha1:OEA2IDCCJNIWB7JCA7T3ON4FHIHBBVYT", "length": 12683, "nlines": 68, "source_domain": "hienalouca.com", "title": "NATO घोषणापत्र: \"आम्ही Crimea च्या अधिग्रहण निषेध, जे आम्ही ओळखत नाही\" - HienaLouca", "raw_content": "\nआपल्या आवडीनुसार वैयक्तिकृत नवीनतम सेलिब्रेटी बातम्या चित्रे प्राप्त करा\nनाटो घोषणापत्र: \"आम्ही Crimea च्या ताब्यात निषेध, जे आम्ही ओळखत नाही\"\nजुलै 11, 2018 डियान रीव्स बातम्या\nरशियाच्या आक्रमक कृत्यांमुळे एस्केॅटॉलॉजिकल प्रदेशात सुरक्षा कमी होते आणि नाटो गटासाठी \"आव्हान\" तयार होते. उत्तर अटलांटिक युतीमधील एक्सएक्सएक्स देशांच्या नेत्यांच्या संयुक्त घोषणात हे सांगण्यात आले आहे, जे एक्सएंडएक्सएक्स जुलै रोजी ब्रुसेल्सच्या नाटो समिटमध्ये स्वीकारले गेले.\n\"आम्ही Crimea च्या रशिया च्या बेकायदेशीर खालसा करणे जोरदार निषेध, जे आम्ही ओळखत नाही,\" घोषणा वाचतो.\nNATO सहयोगी देखील लक्षात ठेवा की Crimea च्या रशिया च्या खालसा करणे आणि कृती युक्रेन पूर्व destabilize कारणास्तव, तसेच गठबंधन देशांच्या सीमा येथे रशियन सैन्याने उपयोजन परिणाम म्हणून प्रदेशातील परिस्थिती कमी अंदाज आणि स्थिर होत आहे.\nनाटोने जॉर्जिया, मोलडोवा आणि युक्रेनच्या प्रांतातून सैनिक काढण्यासाठी रशियाकडे बोलावले ज्यामुळे डोंबासमधील अलगाववाद्यांचा पाठिंबा थांबला आणि मिन्स्क करार पूर्णपणे अंमलात आला.\nदस्तऐवज देखील असे म्हणतात की नाटो ब्रिटनच्या निष्कर्षांशी सहमत आहे की रशिया कदाचित साल्झबरसाठी सर्वात आकर्षक ठिकाण आहे.\nत्याच वेळी, मित्र राष्ट्रांनी लक्ष वेधले की ते मॉस्को यांच्याशी संवाद साधण्यासाठी तयार आहेत आणि रशियाने आपले व्यवहार बदलले असल्यास संबंध सुधारण्यासाठी तयार आहेत.\nनाटोच्या प्रतिनिधींनी युतीमध्ये सामील होण्याच्या वाटाघाटी करण्यासाठी मासेदोनियाला अधिकृत निमंत्रण पाठविले आहे.\nतथापि, सरचिटणीस जेन्स स्टॉटलबर्ग यांनी जोर दिल्याने, ग्रीसबरोबर करार करून मॅसिडोनिया केवळ \"नॉर्दर्न मैसेडोनिया\" या नावाने बदल करण्यास अधिकृतपणे मान्यता देत असेल तरच युनियनचे सदस्य होऊ शकेल.\nया घोषणेने नाटोच्या सर्व देशांच्या संरक्षण खर्चात वाढ करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\n\"आम्ही युती सदस्यांच्या खर्च आणि जबाबदार्या सुधारण्यासाठी प्रयत्न करत आहोत.\"\nयुनायटेड स्टेट्स डोनाल्ड ट्रम्प अध्यक्ष अध्यक्षांनी अपर्याप्त संरक्षण खर्च मित्रबलावर आरोपी.\n(एकूण दृश्ये: 380 वेळ, दररोज 1 भेटी)\nआधीच आज: पश्चिम बेलारूस च्या रहिवासी सायबेरिया करण्यासाठी deported होते\nमादक मांजरी लोक आक्रमण बारानाविही\nहेलसिंकीतील कळस वेळेस सुरु होऊ शकला नाही. पुतिनची विमान उशीरा झाली होती\nब्रेड मधील मॅराडोना: जीपमध्ये, स्टेडियमवर, टी-शर्टवर फोटो\nरशियात आणखी एक वैज्ञानिकाने राजद्रोहाचा आरोप केला आहे\nडेमी मूर यांनी मोकळा केला की हार्वे विन्स्टिनने ब्रुस विलिस\nबेलारूसमध्ये द्विभाषिकतेतील 400 वर्धापनदिन एक फॅक्सिंग आवृत्तीने प्रसिद्ध होते\n\"आरईबी प्रकरण\" मध्ये साक्षीदारांनी पैशाच्या वाहतूक प्रकरणी चौकशीत कबूल केले, न्यायालयाने साक्ष देण्यास नकार दिला.\nखटल्याच्या दुस-या दिवशी, आरपी व्यापार संघटनेचे नेते गेन्नीडी फेडिनिक आणि इगोर कॉमलिक यांनी साक्षीदारांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. साक्षीदार निकोलाई ग्रेसिमेन्कोने न्यायालयात सांगितले की ...\nमी लुकासेंका च्या प्रेस सचिव विश्वास काय\nबेलारूसच्या Natalia Eismont प्रमुख प्रेस सचिव अलेक्झांडर Lukashenko एक स्ट्रोक, \"पूर्ण मूर्खपणा\" सह रुग्णालयात दाखल करण्यात आले की काही मास मीडिया अहवाल म्हणतात, आणि वैयक्तिकरित्या मी तिला सांगितले ...\n\"नेजिगर\" - हे गंभीर आहे का या चॅनेलने बेलारूस बद्दल आणि काय सत्य असल्याचे दिसते\nरशियन निनावी टेलीग्राम-चॅनेलने 30 ला सांगितले की अलेक्झांडर लुकाझ्न्कोला स्ट्रोक होता आणि त्याच्याजवळ 3-th डिनेनाबेटची पदवी होती. लुकेन्स्का प्रेस कार्यालय आहे ...\n\"अध्यक्ष पदासाठी एक रिक्त जागा बाबतीत.\" संविधानानुसार लुकासेंचा कोण पुनर्स्थित करील\nअसंख्य परदेशी माध्यमांच्या आउटलेट्सने अशी माहिती वितरित केली की अलेक्झांडर लुकाझे���कोला स्ट्रोक होता. प्रवक्ते नतालिया एमिमॉंट यांनी स्वातंत्र्य चळवळीत सांगितले की ही अतिशय मूर्खपणा होती. Natalia Eismont मते, ...\nलुकासेंका \"स्ट्रोक\" च्या अफवा नंतर माहितीच्या स्थानात दिसली\nअलेक्झांडर लुकाहेको यांनी मिन्स्क ओब्लास्ट कार्यकारिणीच्या आनाटोलि इचचंक या अध्यक्षांच्या अहवालाची माहिती दिली. BelTA मते, बैठक क्षेत्रातील कापणी मोहिमेच्या प्रगतीवर चर्चा केली, ...\nमागील पोस्ट:लिथुआनियाचे अध्यक्ष किम जोंग-एन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर पुतिन आणि ट्रम्प यांच्या बैठकीआधी \"जॅसिटोरोगाई\" या शब्दाचा उल्लेख करतात.\nपुढील पोस्ट:Shchors मध्ये 18 शतकाच्या इस्टेट जवळ इमारत मालक: \"मी परिस्थिती एक ओलिस होते\"\nप्रत्युत्तर द्या उत्तर रद्द\nआपला ई-मेल पत्ता प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्ड चिन्हांकित *\nउन्हाळा आली आहे - संपूर्ण पृथ्वीवरील नग्न मुली ... (56)\nकॅमिला गोरगी (कॅमिला गोरगी) यांनी हॉट ... (36)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/taxonomy/term/55?page=7", "date_download": "2018-09-24T05:29:15Z", "digest": "sha1:S4L3OOVEO6WHBC7NHAI555VPZ6SG7LTS", "length": 6804, "nlines": 150, "source_domain": "mr.upakram.org", "title": "उपक्रम | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमराठीपुस्तके.ओर्ग या या उपक्रमाबद्द्ल\nमराठीपुस्तके.ओर्ग या www.marathipustake.org या उपक्रमाबद्द्ल.\nमाय मराठी महोत्सव- निळु दामल्यांशी गप्पा\nमराठी अभ्यास परिषदेच्या संकेतस्थळासाठी मदत हवी आहे\n१ जानेवारी १९८२ रोजी पुणे येथे स्थापन झालेल्या 'मराठी अभ्यास परिषदे'चे संकेतस्थळ २००८ सालच्या महाराष्ट्रदिनी सुरू झाले.\nअक्षयभाषा सादर करत आहे- त्रिवेणी\nनुकतंच फीनीक्स जवळील मेसा येथे सादर होत असलेल्या या कार्यक्रमाची माहिती मिळाली. अरिझोनातील उपक्रम सदस्यांना कळावी हाच उद्देश.\nअक्षयभाषा सादर करीत आहे,\nसेवा भारती मेघालय - एक अपील\nसेवा भारती ही संस्था मेघालयातील दुर्गम भागात मोबाईल डिस्पेन्सरी चालविते. या प्रकल्पा अंतर्गत तेथील खेड्यात एक मोबाईल व्हॅन, एक डोक्टर, एक कंपाऊंडर आणी एक ड्रायव्हर असा ताफा असतो.\nसंपादकांना मनापासून विनंती की उपक्रमवर ज्योतिष या विषयावरील सर्व लिखाण त्वरीत काढून टाकावे. असल्या भ्रामक विषयांचा प्रचार उपक्रमसारख्या माध्यमातून तरी होऊ नये असे प्रामाणिकपणे वाटते.\nउपक्रम दिवाळी अंक २००९\n'उपक्रम'च्या सर्व सदस्यांना आणि वाचकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा\nउपक्रम दिवाळी अंक २००९\nरेषेवरची अक्षरे २००९, अंक दुसरा\n’रेषेवरची अक्षरे’चा दुसरा अंक सादर करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे.\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nभूताप: आटोक्यात ठेवण्याचे उपाय\nमराठी अनुवादः नरेंद्र गोळे २००८११२४\nमूळ इंग्रजी लेखः ग्लोबल वॉर्मिंग: मीन्स टु अरेस्ट\nमूळ इंग्रजी लेखकः गोरा चक्रबोर्ती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mumbai-maharashtra-news-farmer-voting-rights-market-committee-52983", "date_download": "2018-09-24T06:03:27Z", "digest": "sha1:LS7Z64Z4XJCGEYPIFPCFUFEFIUYWQ27T", "length": 13356, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai maharashtra news farmer Voting rights in market committee बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाधिकार | eSakal", "raw_content": "\nबाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाधिकार\nशुक्रवार, 16 जून 2017\nअध्यादेश जारी; दोन्ही कॉंग्रेसला दणका\nमुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला.\nअध्यादेश जारी; दोन्ही कॉंग्रेसला दणका\nमुंबई - राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासंदर्भातील अध्यादेश राज्य सरकारने बुधवारी जारी केला.\nसहकार क्षेत्रातील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची मक्‍तेदारी मोडून काढण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत. या आधी सरकारने आर्थिक गैरव्यवहार झालेल्या जिल्हा बॅंकांच्या दोषी संचालकांना निवडणूक लढविण्यास दहा वर्षे अपात्र ठरविण्याचा निर्णय घेतला. आता बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना मताधिकार मिळवून देण्याचा हा निर्णयही महत्त्वपूर्ण समजला जातो.\nराज्यात सध्या 307 बाजार समित्या कार्यरत आहेत. समित्यांच्या निवडणुकीत विविध कार्यकारी सेवा सोसायट्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामपंचायतीचे सदस्य मतदान करतात. ठराविक आणि मर्यादित मतदार असल्याने सातत्याने विशिष्ट मंडळीच समित्यांच्या सत्तास्थानी राहून शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण करतात. राज्यातील बाजार समित्यांमध्ये शेतकरी हित जपले जात नाही. हे चित्र बदलण्याच्या हेतूने सरसकट शेतकऱ्यांना मताधिकार देण्यात येत आहे. त्यासाठी आधीची पद्धत बदलण्यात आली.\nनव्या निर्णयानुसार संबंधित शेतकऱ्यांची दहा गुंठे शेतजमीन असणे बंधनकारक आहे. त्याने वयाची अठरा वर्षे पूर्ण केलेली असायला हवी. तसेच लगतच्या पाच वर्षांत त्या शेतकऱ्याने संबंधित कृषी उत्पन्न बाजार समितीत किमान तीनवेळा शेतमालाची विक्री केलेली असावी. या निकषात बसणारे बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी समितीच्या निवडणुकीत मतदान करू शकणार आहेत.\nया निर्णयानुसार बाजार समितीचे संचालक मंडळ पंधरा संचालकांचे असणार आहे. यात दोन महिला, एक इतर मागासवर्गीय, एक विमुक्त जाती, एक भटक्‍या जमाती, एक अनुसूचित जाती किंवा जमातीतील असावा असे बंधनकारक करण्यात आले आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या मान्यतेने हा अध्यादेश काढला आहे. येत्या पावसाळी अधिवेशनात त्यानुसार कायद्यात बदल केला जाईल.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी पहाटे शहीद झाले. संबंधित अधिकाऱ्यांनी नातेवाईकांना दिगंबर यांनी...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.com/22-february/", "date_download": "2018-09-24T06:12:30Z", "digest": "sha1:LHE65KNSRWA7CYCJLBYRKHOKXYTCOWS4", "length": 6400, "nlines": 97, "source_domain": "www.dinvishesh.com", "title": "२२ फेब्रुवारी - दिनविशेष", "raw_content": "\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\n२२ फेब्रुवारी – घटना\n१८१९: स्पेनने फ्लोरिडा हा प्रांत अमेरिकेला ५० लाख डॉलरच्या मोबदल्यात विकला. १९४२: दुसरे महायुद्ध – फिलिपाईन्समध्ये जपानी सैन्याकडुन पराभव अटळ दिसत असल्यामुळे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष एफ....\n२२ फेब्रुवारी – जन्म\n१७३२: अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन यांचा जन्म. (मृत्यू: १४ डिसेंबर १७९९) १८३६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचा जन्म. (मृत्यू: १२ एप्रिल १९०६) १८५७: जर्मन भौतिकशास्त्रज्ञ हेन्‍रिच हर्ट्‌झ...\n२२ फेब्रुवारी – मृत्यू\n१८१५: हिरा हा कार्बनच असतो हे प्रयोगावरुन सिद्ध करणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ स्मिथसन टेनांट यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १७६१) १८२७: चित्रकार, निसर्गवैज्ञानिक व सैनिक चार्ल्स विल्सन पील...\n१ फेब्रुवारी – जागतिक बुरखा/हिजाब दिन\n२ फेब्रुवारी – जागतिक पाणथळ भूमी दिन\n४ फेब्रुवारी – जागतिक कर्करोग दिन\n१२ फेब्रुवारी – जागतिक महिला आरोग्य दिन\n१३ फेब्रुवारी – जागतिक रेडीओ दिन\n१४ फेब्रुवारी – व्हॅलेंटाईन डे\n१९ फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती\n२० फेब्रुवारी – जागतिक सामाजिक न्याय दिन\n२१ फेब्रुवारी – आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन\n२७ फेब्रुवारी – मराठी भाषा दिन / जागतिक स्वयंसेवी संस्था दिन\n२८ फेब्रुवारी – राष्ट्रीय विज्ञान दिन\nदिनविशेष वेबसाईट वरील सर्व माहिती विविध वृत्तपत्रे, पुस्तके आणि बातम्या अश्या माध्यमातून लोकमाहीतीस्तव संपादित केलेली असून, सदर माहिती जमा करताना ह्या मध्ये तफावत अथवा मतभेत असण्याची संभावना नाकारता येत नाही. आपण आपल्या सूचना / तक्रारी / माहिती देण्यासाठी कृपया संपर्क साधा – admin@dinvishesh.com\nPrivacy Policy / गोपनीयता धोरण\nदिनविशेष चे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/10/spelling-bee-app.html", "date_download": "2018-09-24T06:44:33Z", "digest": "sha1:N4JT44W5BBFVS7JJGMFGKCCZSUS26Q2G", "length": 4306, "nlines": 35, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: स्पेलिंग बी - अवघड इंग्रजी शब्द शिकण्यासाठी अॅप", "raw_content": "\nमंगलवार, 13 अक्तूबर 2015\nस्पेलिंग बी - अवघड इंग्रजी शब्द शिकण्यासाठी अॅप\nप्रत्येकाला आपले इंग्रजी चे ज्ञान वाढवावे असे वाटते. त्यासाठी तुम्हाला आधिकाधिक इंग्रजीचे शब्द माहीत असावेत असेही वाटते. यासाठी दैनंदिन वापरात नसलेले अवघड इंग्रजीचे शब्द शिकण्यासाठी तुम्ही तुमच्या फोनवर स्पेलिंग बी (spelling bee) या अॅपचा वापर करू शकता. हे अॅप विनामूल्य आहे.\nहे अॅप इंस्टाल करण्यासाठी तुमच्या स्मार्ट फोनवर प्ले स्टोर (Play Store) मधे जा. तेथे अॅपस या सदराखाली (spelling bee) या नावाने सर्च करा.\nसर्च रिझल्ट्स मध्ये खाली दाखवलेल्या अॅपला इंस्टाल करा. हे अॅप विनामूल्य आहे.\nया अॅपचा इंस्टाल स्क्रीन असा दिसतो\nअॅप इंस्टाल झाल्यानंतर त्याचे आईकॉन असे दिसेल.\nअॅप उघडल्यावर त्याचे पहिले स्क्रीन खालील प्रमाणे दिसते.\nत्यामध्ये Study या मेनू वर टच केल्यास तुम्हाला एक इंग्रजी शब्द आणि त्याचा अर्थ लिहिलेला दिसेल. त्याच बरोबर एक स्पीकर चे चिन्ह दिसेल, त्यावर टच केल्यास त्या शब्दाचा उच्चार तुम्हाला ऐकता येईल. त्यानंतर पुढचा शब्द पाहण्यासाठी स्कीन वर डावी कडे स्लाईड करावे.\nनवीन व अवघड इंग्रजी शब्दांचा अभ्यास करण्यासाठी हा अॅप चांगला आहे.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=lysghEJu9YzgD44m+OcGQA==", "date_download": "2018-09-24T05:49:49Z", "digest": "sha1:EYPGHG6ARDBISVHQGSD64A6OOEV23LU7", "length": 6124, "nlines": 8, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "मुंबई शहर-उपनगरातील पावसाच्या परिस्थितीचा पालकमंत्री विनोद तावडे यांनी घेतला आढावा बुधवार, ११ जुलै, २०१८", "raw_content": "बृहन्मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट\nमुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेऊन आगामी काळात शाळा बंद ठेवण्याबाबतचा निर्णय बृहन्मुंबई महानगरपालिका घेईल, असे शिक्षणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी स्पष्ट केले.\nगेल्या दो��� दिवसात मुंबई आणि उपनगरात झालेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमिवर पालकमंत्री श्री.तावडे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती निवारण कक्षाला भेट दिली. पावसाची परिस्थिती, आगामी काळात अतिवृष्टी झाल्यास विविध शासकीय यंत्रणांनी समन्वयाने करावयाच्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.\nबैठकीला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आमदार अॅड.आशिष शेलार, महानगरपालिकेचे आयुक्त अजोय मेहता, पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल, कोकणचे विभागीय आयुक्त जगदीश पाटील, पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए.के.गुप्ता, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांच्यासह विविध विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते. मुंबई आणि उपनगरात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यानंतर अतिवृष्टी होत असेल तर विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याबाबतचे परिपत्रक त्या दिवशी सकाळी ६ वाजेपर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत जारी करण्यात येईल आणि हे परिपत्रक सर्व शाळांसाठी असेल, असे श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.\nगेल्या दोन दिवसात झालेली मुंबई आणि उपनगरात अतिवृष्टी लक्षात घेता आगामी काळात अशा प्रकारची अतिवृष्टी झाली तर तात्काळ कार्यवाही करण्यासाठी शासकीय यंत्रणेची एक समन्वय समिती करण्यात येईल. ही कृती समिती तात्काळ व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सर्व यंत्रणेशी जोडली जाईल. यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिका, एमएमआरडीए, रेल्वे, बेस्ट, म्हाडा, जिल्हाधिकारी कार्यालये, परिवहन असे सर्व शासकीय यंत्रणा यांनी अधिक समन्वय आणि समयसूचकतेने काम करावे, असे निर्देशही श्री.तावडे यांनी यावेळी दिले.\nआपत्ती व्यवस्थापन, नियंत्रणासाठी वेळेत प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्यामुळे संभाव्य आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी अधिक सतर्कता, समन्वय व तत्परतेने प्रयत्न करणे आवश्यक आहे. मुंबई आणि उपनगरात जवळपास २२५ अशी ठिकाणे आहेत की जेथे पाणी साचून राहते. पण या दोन दिवसात १२० ठिकाणी पाण्याचा निचरा योग्य पद्धतीने होत होता. तर उर्वरित १०५ ठिकाणीही पावसाचे पाणी साचून राहू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे निर्देशही पालकमंत्री श्री.तावडे यांनी यावेळी दिले.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mp3-players-ipods/sandisk-sansa-clip-zip-4-gb-mp3-player-purple-price-pkG2LR.html", "date_download": "2018-09-24T05:48:47Z", "digest": "sha1:4Y3DHFYQNVQ5NL3NGWT2FDJ5NPPVZI6X", "length": 14524, "nlines": 374, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nपं३ प्लायर्स & इपॉड्स\nसांडिस्क पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले किंमत ## आहे.\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले नवीनतम किंमत May 28, 2018वर प्राप्त होते\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपलेऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 12,467)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले दर नियमितपणे बदलते. कृपया सांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले - वापरकर्तापुनरावलोकने\nउत्कृष्ट , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकन���िहा\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले - किंमत इतिहास\n आपण जवळजवळ तेथे आहात.\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले वैशिष्ट्य\nतत्सम पं३ प्लायर्स & इपॉड्स\nसांडिस्क संस क्लिप झिप 4 गब पं३ प्लेअर पूरपले\n5/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/video/big-boss-12-salman-khan-goa-entry-304186.html", "date_download": "2018-09-24T05:50:42Z", "digest": "sha1:ILDXRLLXO5SQVV757QYAM2YPLCWTZK72", "length": 1765, "nlines": 24, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - आता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान–News18 Lokmat", "raw_content": "\nआता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/choreographer-industry/", "date_download": "2018-09-24T05:37:30Z", "digest": "sha1:OP73ISNP6KECL64AA6Q7VLN4N6MGWC4N", "length": 9912, "nlines": 105, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Choreographer Industry- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्���ी रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nबाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहेत या 'घटना', सरोज खान यांचं वादग्रस्त वक्तव्य\n'हे तर बाबा आदमच्या जमान्यापासून सुरू आहे. प्रत्येक मुलीवर कोणी ना कोणी हात साफ करण्याचा प्रयत्न करत असतात.' असं वादग्रस्त वक्तव्य बॉलिवूडच्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांनी केलं आहे.\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/match/videos/", "date_download": "2018-09-24T05:29:26Z", "digest": "sha1:6FAAK5H3F47ZFKOUS3ZADP6ABJTUTI5R", "length": 12054, "nlines": 137, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Match- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nइंग्लंडमध्ये चमकली स्मृती मंधाना, १९ चेंडूत नाबाद अर्धशतकी खेळी\nइंग्लंड, ३० जुलैः महिला क्रिकेट सुपर लीगमध्ये (डब्ल्यूसीएसएल) रविवारी २९ जुलैला वेस्टर्न स्टॉर्म आणि लॉफबरो लाइटनिंग संघामध्ये टी- २० सामना खेळवण्यात आला. या सामन्यात महाराष्ट्राची कन्या स्मृती मंधानाने १९ चेंडूत ५२ नाबाद धावा केल्या. स्मृतीने या सामन्यात चार षटकार आणि आणि पाच चौकार लगावले. याच खेळीसोबत स्मृती मंधानाने महिला टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद अर्धशतक झळकावणाऱ्या न्यूझीलंडच्या सोफी डिव्हाईनशी बरोबरी केली आहे. स्मृती मंधाना KIA Super League स्पर्धेत खेळणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.\n'काहीही सिद्ध करण्याची गरज नाही'\nबॉल आणि बॉम्ब एकाचवेळी चालणार नाही - उद्धव ठाकरे\n आघाडीचे खेळाडू संशयाच्या भोवऱ्यात\nस्पोर्टस Mar 2, 2014\nक्रिकेट माझा प्राणवायु, क्रिकेटशी नातं कायम राहिन- सचिन\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता द���दींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/traffic-police/news/", "date_download": "2018-09-24T06:06:12Z", "digest": "sha1:LVPHJ6LHDFV5XDAY5RM5AENM54LS25EF", "length": 11456, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Traffic Police- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठ��का\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपोलीस कर्मचाऱ्याला चिरडून फरार होणाऱ्या चालकाला अटक\nहा मृत्यू इतका गंभीर होता की, त्यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले होते\nमुलीच्या वाढदिवसा दिवशी वडिलांचा अपघाती मृत्यू\nआता खिशात परवाना नसेल तरीही पावती न फाडता...\nVIDEO : ड्युटी मस्ट, धोधो पावसातही पोलीस काका मागे हटले नाही \nन्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : उर्मट रिक्षाचालकांविरूद्ध वाहतूक पोलीस करणार छुपी कारवाई\nउल्हासनगरमध्ये वाहतूक पोलिसाला तरुणांची धक्काबुक्की\nमहिलेला कारसह उचलून नेणारा वाहतूक पोलीस निलंबित\nमहाराष्ट्र Aug 17, 2017\nअखेर पुणे पोलीस 'वर्दीला' जागे झाले, 'त्या' न्यायाधीशाच्या पतीविरोधात गुन्हा दाखल करणार\nपुण्यात 'न्यायधीशा'च्या पतीने पोलिसाला मारले पण पोलिसांनी चुपचाप सोडले\nपावती घ्या, दंडनंतर भरा ; पोलिसांनीही सुरू केली 'उधारी'\nलाच दिली नाही म्हणून वाहतूक पोलिसाने महिलेला फेकून मारली वीट\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2018/07/news-1009.html", "date_download": "2018-09-24T06:04:24Z", "digest": "sha1:5TQSSNQN4JUEAGTELYBL74T45YZ7CWVJ", "length": 7127, "nlines": 77, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "वाळूतस्करांवर कारवाईसाठी पेडगावच्या महिला सरपंचाचे उपोषण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Ahmednagar South Shrigonda वाळूतस्करांवर कारवाईसाठी पेडगावच्या महिला सरपंचाचे उपोषण.\nवाळूतस्करांवर कारवाईसाठी पेडगावच्या महिला सरपंचाचे उपोषण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीगोंदा तालुक्यात भीमानदी व घोड नदीपट्ट्यात बेसुमार वाळूउपसा होत आहे. वाळूउपसा व वाळूवाहतुकीमुळे या भागातील गावांमधील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावातील रस्ते या वाळूवाहातुकीमुळे खराब होत आहेत. ग्रामस्थांनी याबाबत अनेकदा वाळूतस्करांना समजावण्याचा प्रयत्न केला.\nपरंतु मुजोर वाळूतस्कर गावकाऱ्यांना भीक घालत नाहीत, ही वाळूचोरी थांबवण्यासाठी ग्रामस्थांनी अनेकदा महसूल विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु ही वाळूतस्करी रोखण्यात महसूल विभागाला अपयश येत आहे.\nभीमानदीपट्ट्यातील पेडगाव गावामध्ये वाळूतस्करांनी चांगलाचा धुमाकूळ घातला असून, या वाळूतस्करांवर कारवाई करण्याची मागणी करत पेडगावच्या महिला सरपंच सुलोचना भगवान कणसे या ग्रामस्थांसह सोमवारी श्रीगोंदा तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसल्या आहेत.\nत्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, वाळूतस्करांनी पेडगावमध्ये धुमाकूळ घातला आहे. वाळूवाहतुकीमुळे गावातील रस्ते खराब झालेले आहेत, पाणी योजना बंद पडली आहे.\nवाळूउपसा करणाऱ्या जेसीबी मशीनने अनेक शेतकऱ्यांच्या पाईपलाईन फोडल्या आहेत. गावातील भवानी माता मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाळूतस्कर मोठाले दगड लावतात रस्त्यात खड्डे खांदतात त्यामुळे गावकऱ्यांना मंदिराकडे जाण्यासाठी रस्ता राहिला नाही.\nस्मशानभूमीकडे जाणार रस्ता या वाळूचोरांनी खराब केल्यामुळे गावात एखादी व्यक्ती मयत झाल्यास तिला समशानभूमीत घेऊन जाता येत नाही. जवळपास पन्नास जेसीबी मशीनच्या माध्यमातून सरस्वती नदी भीमानदीमध्ये वाळूतस्कर वाळूचोरत आहेत.\nहे पर्यावरणास देखील हानिकारक आहे. जुन्या पेडगाव मधील जिल्हा परिषद शाळेजवळ वाळूतस्करांचे पंटर लोकेशनसाठी बसलेली असतात. त्यांचा मोठ्याने गोंधळ सुरू असल्यामुळे शिक्षकांना शाळेत शिकवताना अडचण येत आहेत. त्यामुळे या वाळूतस्करांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सरपंच कणसे यांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nअहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nवाळूतस्करांवर कारवाईसाठी पेडगावच्या महिला सरपंचाचे उपोषण. Reviewed by Ahmednagar Live24 on Tuesday, July 10, 2018 Rating: 5\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00540.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/navaratri-special-marathi/champa-shashti-117112400008_1.html", "date_download": "2018-09-24T05:24:54Z", "digest": "sha1:3VULMR6F7WZNU7YUY34YTCE5LJYS52O5", "length": 15538, "nlines": 154, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "का साजरी करतात चंपाषष्ठी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nका साजरी करतात चंपाषष्ठी\nमार्गशीर्ष शुद्ध षष्ठी ही तिथी चंपाषष्ठी म्हणून साजरी केली जाते. मार्गशीर्ष महिन्यातल्या पहिल्या दिवशी मल्हारी नवरात्र सुरू होते. मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून शुद्ध षष्ठीपर्यंत हे चंपाषष्ठीचे सहा दिवसांचे नवरात्र असते. यास खंडोबाचें नवरात्र असें म्हणतात. जेजुरीला हा उत्सव खूप मोठ्या प्रमाणात व भक्तिभावाने साजरा होतो. जेजुरी ह्या गावी मल्हारी देवस्थान आहे.\nयामागील कथा अशी आहे की आजच्या दिवशी शंकराने मार्तंड भैरवाचा अवतार घेऊन ‘मणी’ व ‘मल्ल’ दैत्यांचा वध केला. ‘मल्हारी मार्तंड’ हा महादेवाचा एक अवतार होता. कृतयुगात ब्रह्म देवाने मणी व मल्ल राक्षसांना वर दिले होते की तुमचा पराभव कोणी करू शकणार नाही. हे वर प्राप्त केल्यावर ते उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागले. त्यांचा हा त्रास बघून ऋषीमुनींनी देवांकडे मदत मागितली. तेव्हा भगवान शंकरांनी मार्तंड भैरवाचे रूप घेऊन आपले ७ कोटी अर्थात येळकोट सैन्य घेऊन राक्षसांवर चालून गेले. मार्तंड भैरवांनी मणी राक्षसाची छाती फोडून त्याला जमिनदोस्त केले. तसेच मणी राक्षसाने शरण येऊन माझ्या मस्तकाला तुझ्या पायी स्थान दे व माझे अश्वारूढ रूपही तुझ्या शेजारी राहावे अशी इच्छा व्यक्त केली. भगवान शंकरांनी तथास्तु म्हटले.\nनंतर मार्तंड भैरवांनी मल्ल राक्षसाचा पराभव केला, तेव्हा त्याने शर��� जाऊन तुमच्या नावाआधी माझे नाव जोडले जावे अशी मागणी केली. तथास्तु म्हणून मार्तंड भैरवाने तेही मान्य केले. तेंव्हापासून त्यांना मल्हारी मार्तंड असे म्हटले जाते.\nया दिवशी प्रामुख्याने वडे-घारग्यांचा किंवा आंबोळीचा नैवेद्य असतो. तसेच या दिवशी वांग्याचे भरीत आणि भाकरी यांचा नैवेद्य करून देवाला दाखवितात. तसेच या नैवेद्याचा काही भाग कुत्र्यांना त्यांची पूजा करून वाढतात.\nयेळकोट येळकोट जय मल्हार\nनवरात्रीत खरेदी करा या 9 वस्तू\nबोडण हे ब्रह्मोदन किंवा बहुधन\nयावर अधिक वाचा :\nका साजरी करतात चंपाषष्ठी\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण ह��तील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/satara-news-borewell-55753", "date_download": "2018-09-24T06:05:30Z", "digest": "sha1:UUQZRRNUZ6SBSBBFVLZPI3Y4WJYWOXRB", "length": 15426, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "satara news borewell मुळात अशी वेळ का येते? | eSakal", "raw_content": "\nमुळात अशी वेळ का येते\nबुधवार, 28 जून 2017\nमाण तालुक्‍यातील विरळी येथील पाच वर्षांच्या मंगेश जाधव या मुलाचा उघड्या बोअरवेलमध्ये पडून मृत्यू झाल्यानंतर त्याचे गांभीर्य समोर आले. या घटनेनंतर ग्रामस्थ आणि प्रशासनाची तत्परता कौतुकाची असली, तरी आधीच उपाययोजना केल्या असत्या तर दुर्घटना टाळता आली असते...\nसरकारचा निर्णय २०० फूट बोअरवेलचा असतानाही जिल्ह्यात विशेषत ः माण, खटाव तालुक्‍यांमध्ये शेतीसाठी सरासरी ४०० ते एक हजार फूट खोलीच्या बोअरवेल घेतल्या जातात. यातील फक्त ३० ते ३५ टक्के बोअरवेललाच पाणी असते. निम्म्यापेक्षा जास्त कोरड्याच असतात. पाण्याच्या बोअरवेलही हंगामी चालतात. प्रत्येक विंधनविहिरीची व ती खोदणाऱ्यांची सरकारदप्तरी नोंद बंधनकारक असेल, अशी भू���ल विकास व व्यवस्थापन कायद्यात तरतूद आहे. तिचा भंग करणाऱ्यांना शिक्षेची तरतूद आहे. आता प्रश्‍न आहे हा कायदा कठोरपणे राबविण्याबाबत. सध्या जिल्ह्यात कोणत्या गावात किती बोअरवेल आहेत, याची कोणत्याच यंत्रणेकडे नोंद नाही. उघड्या बोअरवेलमध्ये मुले पडण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी प्रशासन व न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे पालन होत नाही. बोअरवेल खोदल्यानंतर तिला पाणी लागले नाही, तर आतमध्ये टाकण्यात आलेला केसिंग पाइप न काढणे आणि काढलाच तर ती बोअरवेल माती टाकून व्यवस्थित बुजविणे ही काळजी संबंधित शेतकरी घेत नसल्यानेच हे अपघात घडत आहेत.\nसततच्या दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर पाणी लागेल, या आशेने माण, खटाव तालुक्‍यामधील शेतकरी दोन- तीन बोअरवेल घेतात. पाणी नाही लागल्यावर ती बुजविली जात नाही. खडकापर्यंत खोदलेल्या बोअरवेलमध्ये माती व मुरुम पसरू नये, यासाठी त्यात पाइपचे केसिंग करतात. पाणी लागले नाही तर केसिंगवर कॅप बसवून बोअरवेल बंद करतात. अनेकदा शेतकरी केसिंग काढून टाकतात. मात्र, उर्वरित खड्डा पक्का बुजविण्याची जबाबदारी टाळतात. केसिंग काढल्यावर खड्डा वाढतो. त्यात लहान मूल सहज पडू शकते. त्यामुळे कोरड्या विंधनविहिर बुजवण्याची कायदेशीर जबाबदारी संबंधितावर ठेवावी. त्यासाठी प्रसंगी दंडात्मक कारवाई करावी.\nशेणोलीकरांच्या आठवणी झाल्या ताज्या...\nशेणोली (ता. कऱ्हाड) येथील एक बालक नऊ जून २००९ रोजी बोअरच्या खड्डयात पडले होते. शर्तीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवण्यात यश आले नाही. मात्र, काल विरळी (ता. माण) नजीकच्या कापूसवाडी येथील बोअरमध्ये असेच बालक पडल्याने शेणोलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या. शेणोली येथील रोहित संजय शिकारे हा पाच वर्षांचा मुलगा खेळताना आठ वर्षांपूर्वी बोअरच्या खड्डयात पडला होता. त्याची माहिती मिळाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणेसह ग्रामस्थांनी त्याला वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रयत्न करूनही तब्बल १४ तासानंतर त्याला वर काढण्यात आले. मात्र, तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता, असे ग्रामस्थांनी सांगितले. काल कापूसवाडीतही सहा वर्षांचा मंगेश जाधव हा बोअरच्या खड्डयात पडल्याने शेणोलीकरांच्या आठवणी ताज्या झाल्या.\nविंधनविहीर बुजवण्याची काळजी घ्या\nविंधनविहिरीला पाणी लागले, की धार्मिक विधीद्वारे ग्रामस्थांना त्याची कल्पना दिली जाते. त्याचप्रकारे विंधनविहीर कोरडी गेल्यानंतर ती व्यवस्थित बुजविली की नाही, याची माहिती ग्रामस्थांना असतेच. त्या वेळीच संबंधिताला सरपंच, तलाठी, ग्रामसेवकांनी सूचना केल्यास अपघात टळतील.\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू'\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nपुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप\nपुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/thane/videos/", "date_download": "2018-09-24T06:34:48Z", "digest": "sha1:254RDDUJSEVPHXC7P5I5UOBOQQ4GHHJM", "length": 27795, "nlines": 413, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free thane Videos| Latest thane Videos Online | Popular & Viral Video Clips of ठाणे | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर ल���लबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nBharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. ... Read More\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nइंधन दरवाढीविरोधात काँग्रेसने आज 'भारत बंद'ची हाक दिली आहे. ... Read More\nThane : वाहतूक कोंडी आणि खड्ड्यांविरोधात ठाणेकर एकवटले\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nहातात फलक घेऊन ठाणेकरांच्या या समस्या सोडवण्यासाठी आनंद नगर टोल नाक्याजवळ ठाणेकर एकवटले होते. ... Read More\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nविशेष म्हणजे या वर्षी गोविंदा पथकांनी ‘सुरक्षित दहीहंडी, सुरक्षित गोविंदा’ या संकल्पनेखाली गोपाळकाला खेळण्याचे ठरवले आहे. ... Read More\nDahi Handi 2018 : मुंबई, नवी मुंबईसह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nDahi Handi 2018 : मुंबई, ठाण्यासह महाराष्ट्रात दहीहंडीचा थरार ... Read More\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला आज रात्री ठाण्यातील घोडबंदर रोडवरील विजय सेल्सजवळ आग लागली. ... Read More\nBmwthanefirefire brigade puneबीएमडब्ल्यूठाणेआगपुणे अग्निशामक दल\nनुसते आरोपी पकडणे पुरेसे नाही, सूत्रधाराचा छडा लावा - मुक्ता दाभोलकर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nठाणे - नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना अटक झाली आहे. मात्र नुसती आरोपींना अटक करणे पुरेसे नाही तर या कटाच्या सूत्रधारापर्यंत आवश्यक आहे, अशी अपेक्षा नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर यांनी व्यक्त केली आहे. त्या डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्य ... Read More\nखारेगाव टोलनाक्यावर सिमेंट टँकरने अचानक घेतला पेट\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही ... Read More\nठाण्यात पावसाचे धुमशान, रेल्वे रुळावर साचले पाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nठाण्यात रेल्वे रुळावर पाणी साचले आहे. सकाळी 11 वाजताची ही परिस्थिती होती. ... Read More\nमुसळधार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅक पाण्याखाली\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई, ठाणे परिसरात रविवारी (8 जुलै) रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू आहे. सोमवारीदेखील पहाटेपासूनच मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. जोरदार पावसामुळे ठाणे रेल्वे ट्रॅकवर पाणी साचलं आहे. (वेळ सकाळी 8.20 वाजता) ... Read More\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/european-union/", "date_download": "2018-09-24T06:22:55Z", "digest": "sha1:HHI46LMSVKBPTNEVVWMKCSRDNWT5K3YA", "length": 10763, "nlines": 115, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "European Union- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर��ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nयुरोपीयन युनियनचा 'गुगल'ला 34 हजार कोटींचा दंड, अॅंड्रॉईडच्या गैरवापराचा आरोप\nयुरोपीयन युनियनने गुगलला 34 हजार 308 कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे. गुगलने आपली मक्तेदारी स्थापित करण्यासाठी अॅंड्रॉईडचा गैरवापर केल्याचं आढळून आलं आहे.\nग्रीसपाठोपाठ चीनमधल्या आर्थिक संकटामुळे जागतिक मंदीची शक्यता आहे का\nग्रीसचं पुढे काय होणार , सार्वमत निकालाचे 11 मुद्दे\nदिवाळखोरीच्या उंबरठ्यावर ग्रीस ठरला पहिला प्रगत देश\nग्रीस दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, 1 अब्ज 70 कोटींचं कर्ज फेडण्यास नकार\nयुरोपिअन महासंघात रहायचं की नाही यावर ग्रीसमध्ये रविवार सार्वमत\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/money/news/page-4/", "date_download": "2018-09-24T06:11:49Z", "digest": "sha1:N57PCMVJW4UUDX2Q4X7MZJDZ4A5KMUPJ", "length": 11804, "nlines": 136, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Money- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपु���्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआता व्हाॅट्सअॅपवर चॅट प्रमाणेच करता येतील पैसेही ट्राॅन्सफर\nकंपनी या फीचरवर काम करत असून या फीचरसाठी UPI(यूनिफाइड पेमेंट इंटरफेस ट्रांझॅक्शन सिस्टिम) व्हाॅट्सअॅपच्या बीटा व्हर्जनवर देण्यात येईल अशी माहिती व्हाट्सअॅप बेटा इन्फोने दिली आहे.\nबेळगांवमध्ये बँक आॅफ महाराष्ट्रमधून 12 लाख लांबवले\nलाईफस्टाईल Jun 29, 2017\n चिंता नको, पाहा याचे फायदे\nऔरंगाबादमध्ये चक्क झाडाला लागले पैसे\nलाईफस्टाईल May 29, 2017\nनिवृत्तीनंतरच्या आयुष्यासाठी कसं कराल आर्थिक नियोजन\n जस्टिन बिबरची फक्त 'लिप सिंक'\nलाईफस्टाईल Apr 5, 2017\n मग या 10 वाईट सवयी टाळा\n1000 रुपयांची नवी नोट चलनात येणार\n... नोटांवरून बापूंचा फोटो हटवला तर बरंच होईल - तुषार गांधी\nकाळ्या पैशाचं पांढरे, झवेरी बाजारात 69 कोटी जप्त\nकाळा पैशांबद्दल या मेल आयडीवर कळवा \nराहुल गांधींनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट\nमोदींनी केलेल्या भ्रष्टाचाराचे पुरावे माझ्याकडे - राहुल गांधी\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/terror-attack/all/", "date_download": "2018-09-24T05:31:36Z", "digest": "sha1:PCYISPGXLOZ6QBBBSZAOBDHGHJAJI67N", "length": 11715, "nlines": 138, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Terror Attack- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nTerror Alert: पंतप्रधान मोदींवर इंदुरमध्ये हल्ल्याची शक्यता, महिलांच्या वेशात येण्याचा दहशतवादी प्लॅन\nबोहरा समाजाच्या इतिहासात ही पही वेळ आहे, की त्यांच्या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान सहभागी होणार आहेत\nदहशतवाद्यांच्या हल्ल्यात जम्मू-काश्मीरचे ४ पोलीस जवान शहीद\nब्रिटनच्या संसदेजवळ दहशतवादी हल्ला\nपुलवामामध्ये पठाणकोटची पुनरावृत्ती, 8 जवान शहीद\nजम्मू काश्मीरमध्ये लष्करी तळावर दहशतवादी हल्ला, 5 जवान शहीद\nपुलवामामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू\nआयसिसनेच घडवला इस्तंबूलमध्ये बॉम्बस्फोट\nइस्तंबूल हल्ल्यात दोन भारतीयांसह 39 मृत्यूमुखी\nबलुचिस्तानमधल्या पोलीस सेंटरवर हल्ला, 60 ठार\n'पाकला योग्य वेळी, योग्य ठिकाणी उत्तर देऊ'\nउरीच्या हल्लेखोरांना सोडणार नाही\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mati-mansa-aani-maya-news/aap-is-transforming-government-schools-in-delhi-1735811/", "date_download": "2018-09-24T05:57:08Z", "digest": "sha1:7P63QWO63LVMZNS4EN5QX7YTQVR5WVJO", "length": 29041, "nlines": 217, "source_domain": "www.loksatta.com", "title": "AAP Is Transforming Government Schools in Delhi | | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमाती, माणसं आणि माया.. »\nएक सूर.. उंच झेप घेण्यासाठी\nएक सूर.. उंच झेप घेण्���ासाठी\nअर्थात दिल्लीतील सर्वच सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बांधता येईल एवढी जागा नाही.\nजर्मनी वा कॅनडाला जाणाऱ्या वर्गातील लोकांना तेथील चकचकीत उड्डाणपुलांसारख्या गोष्टी जास्त भावतात. पण तेथील सरकारे चालवत असलेल्या कार्यक्षम शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष होते. नेमका हाच वर्ग आपल्या देशातील विकासाची मानके बनवण्यात प्रभावशाली ठरत असतो. दिल्लीतील ‘आप’ सरकार या चाकोरीतून बाहेर पडले..\n‘‘दिल्लीत हातगाडीवर भाजी विकणाऱ्या संतोष कुमारच्या छोटय़ा रेशमाला काय वाटत असेल, तिच्या सरकारी शाळेतील स्वच्छ निळ्याशार पाण्याच्या स्विमिंग पूलमध्ये सूर मारताना’’ सरकारी शाळेत खास शाळेसाठीचा असलेला स्विमिंग पूल पाहणे केवळ अविश्वसनीय होते. ‘‘या स्विमिंग पूलसाठी कोणत्याही विद्यार्थ्यांकडून फी घेतली जात नाही.’’ शाळेचे मुख्याध्यापक मला सांगत होते. पण फक्त तरण तलावच नाही तर शाळेची प्रशस्त इमारत, स्वच्छता, प्रत्येक वर्गात पुरेसा उजेड. काही वर्गात तर चक्क एलसीडी प्रोजेक्टर. हे महागडय़ा खासगी शाळांमध्येदेखील क्वचित असतात. चांगले बाक, फळे, चांगल्या दर्जाचे मोफत मध्यान्ह भोजन हे सर्व शासकीय शाळेत पाहायला मिळणे ही आश्चर्य वाटायला लावणारी घटना होती.\nशाळांच्या इमारती, मदान इत्यादींमधील केजरीवाल सरकारने केलेली भरीव गुंतवणूक आणि त्यात झालेल्या लक्षणीय सुधारणा, हा झाला एक भाग. पण त्याहूनही महत्त्वाची गोष्ट ही आम आदमी पार्टी सरकारने शिक्षकांना दिलेल्या आत्मसन्मानात आहे. आणि ही एक क्रांतिकारी गोष्ट आहे. शिक्षकांना पहिल्यांदा आपण एक अत्यंत महत्त्वाचे काम करणारे नागरिक आहोत असे वाटण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न हे शिक्षण सुधारण्यासाठीच्या प्रयत्नांचा गाभा आहे. त्यांना सातत्याने नवनवीन शिक्षण पद्धतींचे प्रशिक्षण दिल्यामुळे शिक्षकांमध्ये एकप्रकारचे चतन्य आले आहे.\nशालेय शिक्षणाच्या बाबतीत फिनलंडची शिक्षण पद्धती सर्व जगात नावाजलेली आहे. प्राथमिक शाळेतील शिक्षक होणे हे तेथे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. त्यासाठी द्यावी लागणारी परीक्षादेखील खूप अवघड असते. आणि त्या शिक्षकांना शिक्षक असल्याबद्दल कमालीचा अभिमान असतो. ‘देशाची सर्वात महत्त्वाची संपती म्हणजे दर्जेदार शालेय शिक्षण मिळालेली जनता’ – याविषयी त��थील सरकारची आणि जनतेची खात्री आहे. त्यांनी विकसित केलेली प्रभावी शिक्षण पद्धती हा साऱ्या जगासाठी आदर्श आहे. दिल्लीच्या सरकारने अनेक मुख्याध्यापकांना फिनलंडला प्रशिक्षणासाठी पाठवले. दिल्लीत एक हजारच्या आसपास शाळा आहेत. आत्तापर्यंत केजरीवाल सरकारने सुमारे ४०० मुख्याध्यापकांना आणि शिक्षकांना फिनलंड, केम्ब्रिज आणि सिंगापूरला प्रशिक्षणासाठी आणि तेथील शैक्षणिक पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी पाठवले आहे. भारतातील इतर नामांकित संस्थांत तर हे शिक्षक जातातच.\nकोणत्याही संस्थेत कामाच्या बाबतीत उत्साह असलेले (सेल्फ मोटिव्हेटेड) कर्मचारी हे कमी असतात. पण याचा अर्थ असा नाही की उरलेल्यांतील बहुतांश कर्मचारी हे अप्रामाणिक किंवा काम टाळणारे असतात. अगदी कामचुकार किंवा अप्रमाणिक कमी असतात. हे सत्य दिल्लीच्या शाळांबद्दलदेखील खरे होते. पण आपल्या, म्हणजे भारतीय संस्था, या कामचुकार लोकांना ‘पकडण्यासाठी’ ज्या नियामक व्यवस्था उभारतात त्याचा परिणाम उत्साही (सेल्फ मोटिव्हेटेड ) लोकांचादेखील उत्साह कमी होण्यात होतो. दिल्ली सरकारच्या शैक्षणिक विभागाने याउलट चांगल्या शिक्षकांना प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले. सुमारे दोनशे चांगल्या शिक्षकांना प्रत्येकी चार ते पाच शाळा सुधारण्याची जबाबदारी देण्यात आली. त्यामुळे कमी प्रेरणा असलेल्या शिक्षकांवरदेखील त्याचा विधायक परिणाम झाला.\nदिल्ली सरकारने आजवर जवळपास चोवीस हजार शिक्षकांना कार्यशाळांमधून प्रशिक्षित केले आहे. अगदी साध्या साध्या गोष्टी मोठे परिणाम घडवून आणतात. पूर्वी ‘युनिफॉर्मिटी’च्या नावाखाली सर्व शाळांमध्ये दर आठवडय़ाला अभ्यासक्रमातील नेमका कोणता भाग शिकवला गेला पाहिजे हे ‘वरून’ ठरायचे आणि त्यानुसार तपासणी व्हायची. यात कमालीची ताठरता होती. या पद्धतीत सुधारणा करण्यात आली. शिक्षकांना सहभागी करून नवीन नियामक व्यवस्था उभारण्यात आली.\n‘आप’च्या सरकारपुढील समस्या अशी की, पहिली ते पाचवीपर्यंतच्या शिक्षणावर त्यांचे काही नियंत्रण नाही. त्या शाळा दिल्ली नगरपालिकेच्या अखत्यारीत येतात. आणि तेथील सत्ता आम आदमी पार्टीकडे नाही. ती भाजपच्या ताब्यात आहे. या पहिल्या पाच वर्षांतील कच्च्या पायावर शिक्षणाची पुढची इमारत उभारणे हे आव्हानात्मक काम आहे. यासाठी केजरीवाल सरकारने ‘मिशन बुनियाद’ हा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यात सहावीला दिल्ली सरकारच्या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांची परीक्षा घेतली जाते. ‘प्रथम’ संस्थेच्या निकषांनुसार ही चाचणी घेतली असता असे लक्षात आले की या नगरपालिकेच्या पंच्याहत्तर टक्के मुलांना आपले सोपे धडेदेखील वाचता येत नाहीत. या मुलांना इतर विद्यार्थ्यांच्या बरोबरीने आणण्यासाठी ‘मिशन बुनियाद’अंतर्गत विशेष प्रयत्न केले गेले. या प्रयत्नामुळे गेल्या वर्षी एक लाख मुलांना नीट वाचता येऊ लागले.\nशालेय शिक्षणाचा दर्जा सुधारणे याइतकी मूलभूत दुसरी कोणतीही नाही. कारण पुढचे सर्व आयुष्य तुम्ही चांगल्या जगण्यासाठी लागणारी कौशल्ये कमावण्याची क्षमता येथेच तर तयार होते. अर्थात याचबरोबर बालवयात मेंदूची क्षमता पुरेशी वाढण्यासाठी योग्य पोषण करणारी व्यवस्था आणि प्राथमिक आरोग्य सेवा यादेखील तितक्याच महत्त्वाच्या आहेत. गंमत म्हणजे या तीनही क्षेत्रांत ज्या राज्यांनी अत्यंत भरीव कामगिरी केली, त्यांचे आपण पुरेसे कौतुक नाही करत. अमर्त्य सेनांनी भारत, चीन आणि केरळ अशी तुलना केली होती आणि केरळ हे राज्य चीन आणि भारतापेक्षाही याबाबतीत कसे पुढे आहे हे दाखवले होते. पण तामिळनाडू, केरळ ही राज्ये औद्योगिकीकरणात आघाडीवर नसल्याने त्यांना गुजरात आणि महाराष्ट्राला जसे ‘विकसित राज्याचे’ ग्लॅमर लाभते तसे लाभत नाही. प्रत्यक्षात औद्योगिकीकरणामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घ्यायला केरळ आणि तामिळनाडूमधील लोकच जास्त सक्षम ठरतात. अगदी गुजरातच्या विकासाचे जेव्हा प्रचंड कौतुक होत होते त्या मोदीकाळातदेखील शालेय शिक्षण क्षेत्रात गुजरातची इतर राज्यांच्या तुलनेत घसरण होत होती. पण त्याकडे आपले लक्ष नाही गेले. कारण विकासाची आपल्या मनातील मानके संकुचित आहेत.\nया पाश्र्वभूमीवर दिल्लीतील ‘आप’ सरकार करत असलेले प्रयत्न खूप मोलाचे आहेत. शिक्षणाची गुणवत्ता सुधारण्यासाठी अग्रक्रम कशाला दिला गेला पाहिजे दिल्ली सरकार शाळेच्या पायाभूत सुविधांवर (इन्फ्रास्ट्रक्चरवर) जो खर्च करते आहे तो योग्य आहे का, अशी चर्चा सुरुवातीला या उपक्रमामध्ये सहभागी असलेल्या स्वयंसेवी संस्थांमध्ये झाली. पण त्यांनी जेव्हा यामुळे अत्यंत गरीब घरातील मुलांच्या मानसिकतेवर, आत्मविश्वासावर आणि शिक्षकांच्या आत्मसन्मानावर होणारा विधायक परिणाम पाहिला तेव्हा त्यांची टीकादेखील मावळली. सुरुवातीला उल्लेख केलेली गरीब घरातील रेशमा जेव्हा या सुंदर स्विमिंग पूलमध्ये डुंबण्याचा आनंद घेत असेल तेव्हा ‘आपण गरीब घरातील असलो तरी या देशाचे नागरिक आहोत आणि आपला देश आपल्याला इतर मुलांबरोबरचा आपला हक्क म्हणून या सुविधा देतोय’ असे वाटणे ही तिच्यासाठी केवढी मोलाची गोष्ट असेल.\nअर्थात दिल्लीतील सर्वच सरकारी शाळांमध्ये स्विमिंग पूल बांधता येईल एवढी जागा नाही. आणि मुळात प्रत्येक वर्गात एलसीडी प्रोजेक्टर असणे, स्विमिंग पूल असणे याची गरजच नाही. शाळेचा परिसर स्वच्छ आणि उत्साहवर्धक असणे महत्त्वाचे. आणि तितकेच महत्त्वाचे म्हणजे शिक्षकांचे होत असलेले प्रशिक्षण. पण आपली आज मानसिकताच अशी बनली आहे की आपलयाला विकासाची प्रतीके भव्यदिव्य लागतात. म्हणून बुलेट ट्रेन हे आकांक्षावादी राजकारणाचे (अ‍ॅस्पिरेशनल पॉलिटिक्स) प्रतीक म्हणून आपल्यापुढे आणले जाते. मग त्या पातळीवर विचार केला तर फक्त मोजक्या शाळांत का होईना असलेले दिल्लीच्या सरकारी शाळेतील स्विमिंग पूल हे आकांक्षावादी राजकारणाचे बुलेट ट्रेनपेक्षा कितीतरी पटीने जास्त योग्य प्रतीक आहे. बुलेट ट्रेनमधून फक्त मूठभर धनिक प्रवास करणार. परकीय कर्जातून (अगदी शून्य टक्के व्याज जरी असलेले का असेना) घेतलेल्या बुलेट ट्रेनला आकांक्षावादी राजकारणाचे प्रतीक बनवणे चुकीचे आहे. खरे तर बुलेट ट्रेनचा प्रकल्प रद्द करून तो प्रचंड पसा बुलेट ट्रेन ज्या राज्यातून धावणार आहे त्या गुजरात आणि महाराष्ट्रात वापरून तेथील शिक्षण काही पावले तरी केरळच्या दिशेने जाईल हे पाहणे जास्त महत्त्वाचे ठरेल. युरोपला, कॅनडाला जाणाऱ्या वर्गातील लोकांना तेथील चकचकीत उड्डाणपुलांसारख्या गोष्टी जास्त भावतात. पण तेथील सरकारे चालवत असलेल्या कार्यक्षम शिक्षण आणि आरोग्यव्यवस्थेकडे त्यांचे दुर्लक्ष होते. पण हाच वर्ग आपल्या देशातील विकासाची मानके बनवण्यात प्रभावशाली ठरत असतो.\nमूठभर श्रीमंतच प्रवास करू शकणार असलेल्या सरकारी खर्चाच्या बुलेट ट्रेनपेक्षा गरीब-श्रीमंत असा भेद न करणाऱ्या दिल्लीत तयार होत असलेल्या आधुनिक सोयी असणाऱ्या सरकारी शाळा हे आकांक्षावादी राजकारणाचे योग्य प्रतीक आहे.. किती तरी प्रेरणादायी\nलेखक आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर लेखन करतात.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVideo : राखी सावंतला बघा काय अवदसा आठवली\nInd vs Pak : कुलदीपच्या गोलंदाजीवर फखार झमानचं घालीन लोटांगण, हा व्हिडीओ पाहाच\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nसुरक्षितपणे गोडधोड खाणं शक्य आहे तर यंदाच्या गणेशोत्सवात उपास का करायचा\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\nनोकरी गेल्यावर HR अधिकारी बनला चोरांचा म्होरक्या \nलालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान बुडाली बोट\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/latest-4charge+power-banks-price-list.html", "date_download": "2018-09-24T06:02:01Z", "digest": "sha1:72K7XIHOXYN73NHH57QHJGDWUGNFYCHX", "length": 14883, "nlines": 406, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या ४चार्जे पॉवर बॅंक्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest ४चार्जे पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nताज्या ४चार्जे पॉवर बॅंक्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये ४चार्जे पॉवर बॅंक्स म्हणून 24 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 6 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक ४चार्जे सिक्स 30 उब पोर्टब्ले चार्जेर व्हाईट 999 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त ४चार्जे पॉवर बॅंक्स गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश पॉवर बॅंक्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 6 उत्पादने\nशीर्ष 10४चार्जे पॉवर बॅंक्स\n४चार्जे सिक्स 30 उब पोर्टब्ले चार्जेर व्हाईट\n४चार्जे सिक्स 80 उब पोर्टब्ले चार्जेर गोल्ड\n४चार्जे सिक्स 60 उब पोर्टब्ले चार्जेर होत पिंक\n४चार्जे सिक्स 80 उब पोर्टब्ले चार्जेर ब्लू\n४चार्जे सिक्स 80 उब पोर्टब्ले चार्जेर सिल्वर\n४चार्जे सिक्स 80 उब पोर्टब्ले चार्जेर ग्रीन\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00541.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Karjat-dhol-bajo-Movement/", "date_download": "2018-09-24T05:42:56Z", "digest": "sha1:2XPZ3DX5HZUIZMMZ2QV2QHPEIRPNH7Q5", "length": 8081, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महावितरणमध्ये वाजवले ढोल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › महावितरणमध्ये वाजवले ढोल\nरिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीयाच्या युवक अघाडीच्या वतीने जिल्हा कार्याध्यक्ष भास्कर भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली महावितरण कार्यालयामध्ये विविध मागण्यांसाठी ढोल बजाओ आणि ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये भास्कर भैलुमे, आरपीआयचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता कदम, भाऊ तोरडमल, अजय भैलुमे, विशाल काकडे, शहराध्यक्ष सागर कांबळे, अनुराग भैलुमे, धिरज पवार, जमीर शेख, सचिन धेंडे, राजु भैलुमे, पप्पू लोंढे, मिलींद भैलुमे, सुशांत भैलुमे, सनी वेळेकर, किरण भैलुमे, श्रीधर लोंढे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.\nसकाळी अकरा वाजता आरपीआयचे कार्यकर्ते महावितरण कार्यालयात गेले. यावेळी अधिकारी नव्हते. त्��ानंतर त्यांनी कार्यालयामध्ये अधिकार्‍यांच्या खुर्चीला हार घालत ठिय्या दिला. काही वेळानंतर ढोल बजाओ आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी कर्जत उपविभागामध्ये इन्फ्रा 2 मध्ये मंजुर झालेल्या 3 फेज डीपींची कामे सुरू करण्याची मागणी केली. ज्या ठिकाणी 63 केव्हीचे ट्रान्स्फार्मर आहेत, तेथे व ज्या डीपी व जादा लोड आहे, अशा सर्व ठिकाणी 100 केव्हीचे ट्रान्स्फॉर्मर बसवावेत, डीपीडीसीच्या टेंडरची कामे करावीत, इन्फ्रा 2 मध्ये मंजूर सिंगल फेजची कामे करावीत, इन्फ्रा 2 मध्ये अर्धवट राहिलेली कामे पूर्ण करण्यात यावी, बापुराव कदम यांच्या प्लॉटमध्ये नियमबाह्य वीजवाहिनी टाकली आहे, ती काढण्यात यावी. सप्टेंबर ते नोव्हेंबर या तीन महिन्यांत कोणत्या कामांना वर्क ऑर्डर देण्यात आल्या, त्याची माहिती द्यावी, कर्जत उपविभागमध्ये सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकी कशा केल्या आहेत, याची सविस्तर माहिती मिळावी आणि न्यू एस आय मध्ये मंजुर झालेली कामे किती दिवसांमध्ये पूर्ण होतील, याचा खुलास करण्यात यावा आदी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या. तसे निवेदन या पूर्वीच देण्यात आले होते.\nया वेळी आंदोलकांशी महावितरणचे उपमुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश जैन यांनी प्रत्येक मागणी बाबत सविस्तर चर्चा केली. जी कामे वरिष्ठ कार्यालयाशी निगडीत आहेत, या बाबत वरिष्ठ कार्यालयाकडे तातडीने पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन दिले. तसेच या मागण्यांसंदर्भात जी माहिती उपलब्ध आहे, ती देताना मागण्यांना लेखी उत्तर दिले. लेखी आश्‍वासन दिल्यावर आंदोलन मागे घेण्यात आले. मात्र मागण्यांप्रमाणे कामे सुरू झाली नाही, तर पुन्हा आंदोलनाचा इशारा भास्कर भैलुमे यांनी दिला.पोलिस कर्मचारी मनोज लातुरकर हे उपस्थित होते.\nकोपर्डी प्रकरणातील तोतया गजाआड\nअपहृत बालकाचा आढळला मृतदेह\n‘कृषी संजीवनी’ला २५टक्केच प्रतिसाद\nबंदोबस्ताला गेले अन् दरोडेखोर पकडले\n‘शाळाबंदी’वरून विखेंचा सरकारला जाब\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : द��वकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/There-is-no-money-left-to-pay-electricity-bills-in-the-vicinity-of-Municipal-Corporation-/", "date_download": "2018-09-24T05:31:29Z", "digest": "sha1:CNGGTE4JCIJMQKTWSUIWFVOYWFOVGAST", "length": 6639, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 1274 कोटींचा ‘खडखडाट’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › 1274 कोटींचा ‘खडखडाट’\nमहानगर पालिकेच्या तिजोरीत सध्या वीजबिल भरण्यासाठी पैसे राहिलेले नाहीत. त्यामुळे पालिका डबघाईला आल्याची टीका होत आहे. या पार्श्‍वभूमिवर सोमवारी पालिका आयुक्‍तांनी सन 2018-19 चे तब्बल 1274 कोटी रुपये खर्चाचे अंदाजपत्रक स्थायी समितीकडे सादर केले. जमा खर्चाचे हे अंदाजपत्रक 16 लाख रुपये शिलकीचे आहे. एवढ्या अवाढव्य खर्चाचे अंदाजपत्रक पाहून स्थायी समिती सदस्यांच्याही भुवया उंचावल्या.\nअंदाजपत्रकात 265 कोटींचा प्रशासकीय खर्च, 207 कोटींचे नवे रस्ते, 42 कोटींचे पॅचवर्क, 38 कोटींचे एलईडी पथदिवे, पाणीपुरवठ्याचे वीजबिल अशा प्रमुख मोठ्या खचार्र्ंचा समावेश आहे. प्रभारी महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत सभापती गजानन बारवाल यांना हे अंदाजपत्रक सादर केले. त्यात नगररचना विभागाच्या उत्पन्नात वाढ करणे, सहा आदर्श रस्ते, सातारा देवळाई भागात 75 कोटींचे रस्ते बनविणे, दहा उद्यानांचा विकास करणे, मालमत्ता कराची वसुली सक्षमपणे करणे, शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन, जीआयएस तंत्रज्ञानाद्वारे सर्वेक्षण करणे, पालिकेच्या आरोग्य केंद्रामध्ये डायलिसिस सेंटर उभारणे, मॉडल स्कूल तयार करणे, आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या पाल्यांसाठी वसतिगृह चालविणे, अशी अनेक कामे करण्याचा मनोदय प्रभारी मनपा आयुक्‍तांनी व्यक्‍त केला. अंदाजपत्रकावर बोलताना अनेक सदस्यांनी अंदाजपत्रकाचा अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती सभापती बारवाल यांच्याकडे केली. त्यांची ही विनंती मान्य करीत सभापती बारवाल यांनी आजची बैठक तहकूब केली. पुढील बैठकीत सविस्तर चर्चा करून आवश्यक त्या दुरुस्तीसह या अंदाजपत्रकास मंजुरी दिली जाईल, असे बारवाल यांनी सांगितले.\nऔरंगाबादमध्ये पाण्यासाठी महिलांचे आंदोलन\nअच्छे दिन हवे आहेत, तर भाजपाला धडा ��िकवा : राजू शेट्टी\nपुन्हा भाजपसोबत अजिबात नाही : राजू शेट्टी\nआजपासून शहरात ‘पाणी कपात’\nकचर्‍याची खोटी आकडेवारी सांगू नका\nदोन वर्षांच्या चिमुकल्यासाठी सुपर फास्ट रेल्वेही थांबली\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Increasing-attacks-on-Dalits-are-worrisome-says-Ramdas-Athawale/", "date_download": "2018-09-24T06:01:48Z", "digest": "sha1:AT7C62TMLJRNQ6N3HWBC5CXOOYECEE36", "length": 5414, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलितांवरील वाढते हल्ले चिंताजनक : आठवले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › दलितांवरील वाढते हल्ले चिंताजनक : आठवले\nदलितांवरील वाढते हल्ले चिंताजनक : आठवले\nदलित समाजावरील वाढते हल्ले ही चिंताजनक बाब असून, हल्लेखोरांवर कारवाई करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पूजा सकट प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. सुरेश सकट कुटुंबीयांचे पुणे शहरात लवकरात लवकर पुनर्वसन करण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nवाडा (ता. शिरूर) येथे पूजा सकट हिच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी रामदास आठवले आले होते, त्यानंतर ते बोलत होते. पूजा सकट हिची आत्महत्या नसून, ती हत्या असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.\nतसेच जे कोणी या घटनेशी संबंधित आरोपी असतील, त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. सकट कुटुंबाचे पूर्ण संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस यंत्रणेची असून, अशी घटना परत घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना आठवले यांनी केली.\nकेंद्रात आणि राज्यात सत्तेत असल्याने रिपब्लिकन पक्षाला (आठवले गट) कोरेगाव-भीमा प्रकरण, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे शिथिल झालेला अ‍ॅट्रॉसिटी कायदा आणि बढत्यांमधील ��रक्षण आदी मुद्द्यांवर ठोस भूमिका घेता आलेली नाही. त्यामुळे रिपाइंला बॅकफूटवर जावे लागले. या पार्श्‍वभूमीवर पुण्यात राज्यस्तरीय अधिवेशनाच्या निमित्ताने शक्तिप्रदर्शन करून आंबेडकरी जनता आपल्या पाठीशी असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न रिपाइंकडून केला जाणार आहे. रिपाइंचे दोन दिवसांचे राज्यस्तरीय अधिवेशन येत्या 27 व 28 मे रोजी पुण्यात होणार आहे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Establishment-of-National-Financial-Institutions-for-Urban-Banks/", "date_download": "2018-09-24T06:13:51Z", "digest": "sha1:5PRG2M5F3ZF6L254PJCY3QEKBZJGAB3F", "length": 5881, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नागरी बँकांसाठी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › नागरी बँकांसाठी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापणार\nनागरी बँकांसाठी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापणार\nदेशात नागरी सहकारी बँकांचे जाळे विखुरलेले असून, सामान्य नागरिकांचा कल या बँकांकडे कायम आहे. या बँकांच्या संरक्षणासाठी एकाच छताखाली संघटनांच्या (अंब्रेला ऑर्गनायझेशन) स्वरूपात पुनरुज्जीवन निधी व आवश्यक बँकिंग सेवा पुरविणारी राष्ट्रीय वित्तीय संस्था स्थापन होण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून लवकरच पावले उचलण्यात येणार आहेत.\nरिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) 18 डिसेंबर 2017 च्या स्थायी सल्लागार समितीमध्ये मंजूर झालेल्या ठरावानुसार नागरी बँकांसाठी राष्ट्रीय पातळीवर संघटना स्वरूपात एका स्वतंत्र वित्तीय संस्थेच्या स्थापनेसाठी आरबीआय गेल्या 10 वषार्र्ंपासून प्रयत्नशील आहे. त्यांच्याच सूचनेनुसार नॅशनल बँकिंग फेडरेशनने आरबीआय बँकेचे निवृत्त कार्यकारी संचालक व्ही. एस. दास यांच्या अध्यक्षतेखाली याविषयी एक तज्ज्ञ समितीची नियुक्‍ती केली होती.\nत्यामध्ये आरबीआयचे आणखी एक निवृत्त कार्यकारी संचालक एस. करुअप्पास्वामी, बँकिंग नॅशनल फेडरेशनचे उपाध्यक्ष आणि दी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक्स फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर, नॅशनल फेडरेशनचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी डी. कृष्णा यांनी सदस्य म्हणून काम पाहिले आहे.\nसंभाव्य स्थापन होणार्‍या वित्तीय संस्थेत 51 टक्के शेअर हे नागरी बँकांचे असतील. तर उर्वरित शेअर बाजारात विक्रीला उपलब्ध केले जाऊन आरबीआयचे संस्थेवर पूर्णपणे नियंत्रण राहील. अडचणीतील बँकांना ऊर्जितावस्थेत आणण्यासाठी अल्प व्याजदराने व्यवसाय करण्यासाठी निधी देण्याचे काम ही संस्था करेल. त्यामुळे नागरी बँकांकडे ठेवीदारांचा कल वाढेल. - विद्याधर अनास्कर, अध्यक्ष, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशन\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/fraud-by-showing-job-bait-in-Malaysia/", "date_download": "2018-09-24T05:41:06Z", "digest": "sha1:LL7JWIZC7P3PHF2LHE4K4F456OGQJ3TB", "length": 5782, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " युवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › युवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nयुवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nमलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून चौघांची फसवणूक झालेल्या युवकांबाबत मलेशियातील न्यायालयात मंगळवार (दि. 12) सुनावणी होणार आहे. यासाठी मुलांच्या पालकांनी काही मित्रांच्या मदतीने तेथील वकील नियुक्त केला आहे. मात्र मलेशियात सोमवारी शासकीय सुटी असल्याने मंगळवारी त्यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली आहे.\nसांगलीतील पोलिसपुत्र कौस्तुभ पवारसह त्याचा साथीदार धीरज पाटीलने मलेशियात नोकरीच्या अमिषाने चार युवकांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी त्यांच्यावर सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौरभ गेल्या पंधरा दिवसांपासून गायब आहे. त्यामुळे मलेशियात अडकलेल्या युवकांच्या पालकांनी भारतीय दुतावासाशी संपर्क साधला होता.\nमात्र भारतीय दुतावासाने मदत देण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यानंतर पालकांनी मलेशियातील काही मित्रांच्या मदतीने एका स्थानिक वकिलांची नियुक्ती केली आहे. मात्र शनिवारी आणि रविवारी सुटी असल्याचे त्या वकिलांना या प्रकरणाची माहिती घेणे शक्य झाले नाही. त्यामुळे सोमवारी ते माहिती घेणार आहेत. पण मलेशियात सोमवारीही सुटी असल्याने त्यांना माहिती मिळण्यास अडचण येण्याची शक्यता आहे.\nत्यामुळे मंगळवारी होणार्‍या पहिल्या सुनावणीत त्यांची सुटका होण्याची शक्यता धूसर बनली आहे.\n३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त\nजमावाच्या सशस्त्र हल्ल्यात सहा जखमी\nजत नगरपालिकेसाठी ७५.५५ टक्के मतदान\nयुवकांच्या लगेच सुटकेची शक्यता धूसर\nआर.आर आबांच्या कन्येचा साखरपुडा संपन्न (Photo)\nवंचित ऊस उत्पादकांना प्रोत्साहन अनुदान लाभ\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/The-struggle-of-the-Karad-Congress-NCP-is-inevitable/", "date_download": "2018-09-24T06:00:51Z", "digest": "sha1:M75TFKA54NHART3HHXQB4J4DK2G3ZUD6", "length": 8324, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड उत्तरेत काँग्रेस - राष्ट्रवादीत संघर्ष अटळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड उत्तरेत काँग्रेस - राष्ट्रवादीत संघर्ष अटळ\nकराड उत्तरेत काँग्रेस - राष्ट्रवादीत संघर्ष अटळ\nकराड : चंद्रजित पाटील\nकराड उत्तरमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा होऊन कार्यकर्त्यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त करत राष्ट्रवादीविरोधातील राग व्यक्त केला. त्याचवेळी नामोल्लेख टाळत आ. आनंदराव पाटील यांची भूमिकाच चुकीची असल्याचे सांगत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून न्याय मिळेल, अशी अपेक��षाही व्यक्त केली. त्यामुळेच आ. पृथ्वीराज चव्हाण आता कोणता निर्णय घेणार उत्तरसह जिल्ह्यातील काँग्रेस दुभंगणार का उत्तरसह जिल्ह्यातील काँग्रेस दुभंगणार का असे प्रश्‍न निर्माण झाले असून उत्तरेतील संघर्षावर एकप्रकारे शिक्कामोर्तबच झाले आहे.\nकराड उत्तरमधील काँगे्रस कार्यकर्त्यांनी आजवर राष्ट्रवादीकडून होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडत कोणत्याही स्थितीत विधानसभा निवडणुकीत धैर्यशिल कदम यांनी निवडणूक लढवलीच पाहिजे, अशी एकमुखी मागणी केली. विशेष म्हणजे आ. आनंदराव पाटील यांच्यासह अविनाश नलवडे, नंदकुमार जगदाळे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जाहीर केल्याप्रमाणे कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र त्यानंतरही जिल्हा परिषद सदस्य निवासराव जगताप, जिल्हा परिषद सदस्य भीमराव पाटील, माजी सभापती हिंदुराव चव्हाण यांच्यासह कराड उत्तरेतील बहुतांश काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी गुरूवारच्या मेळाव्याला उपस्थित होते.\nकार्यक्रमाच्या माध्यमातून धैर्यशिल कदम यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विशेष म्हणजे हॉलमध्ये बसायलाही जागा नव्हती आणि त्यामुळेच शेकडो लोकांना हॉलमध्ये येण्यासाठी वापरल्या जाणार्‍या पायरालगत बसावे लागले होते. आ. जयकुमार गोरे यांनीही थेट विधानसभेच्या मुद्द्यालाच हात घालत ज्या ज्या लोकांना काँग्रेसने उत्तरमधून निवडणूक लढवावी असे वाटते, त्यांनी हात वर करण्यास सांगितले. यावर सर्वांनी हात वर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय आ. जयकुमार गोरे यांनी हीच निष्ठावंत काँग्रेस असल्याचे सांगत कोणाचाही नामोल्लेख न करता ‘आपल्या पाठीमागे वळून पहा, कोणी शिल्लक राहिले आहे का ’ असा सल्ला देत पक्षातंर्गत विरोधकांवर इशाराच दिला आहे.\nधैर्यशिल कदम यांनीही आपण निवडणूक लढवणारच, असे स्पष्ट संकेत दिले आहेत. सध्यस्थिती पाहता कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ काँग्रेस - राष्ट्रवादीचे जागा वाटप झाल्यास राष्ट्रवादीकडे राहण्याचीच दाट शक्यता आहे. त्यामुळेच आता विधानसभा निवडणुकीत कराड उत्तरमध्ये आघाडीत बिघाडी होणार, हे सूर्यप्रकाशाइतके स्पष्ट झाले आहे. तसेच आ. पृथ्वीराज चव्हाण या प्रकरणात कोणती भूमिका घेणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.\nकराडचे राजकारण निर्णायक वळणावर....\nगेल्या आठवडाभरापासून काँग्रेसतंर्गत आरोपप्रत्यारोपांमुळे कराड तालुक्याचे राजकारण निर्णायक वळणावर पोहचले आहे. आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्याचे परिणाम कराडच्या राजकारणावरच होणारच आहेत.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/mumbai-news/11", "date_download": "2018-09-24T05:13:25Z", "digest": "sha1:5IKWFTCHR5DEIZMRYKUSW432WC6ZAWKW", "length": 33930, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Mumbai News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nराफेल वादावर अंबानींनी सोडले मौन..राहुल गांधींचे आरोप बिनबुडाचे; सत्याचाच विजय होईल\nमुंबई- राफेल विमानांच्या खरेदीच्या करारावरुन भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना उद्योजक अनिल अंबानी यांनी पहिल्यांदा प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांचे आरोप बिनबुडाचे आणि दुर्दैवी आहेत. अखेर सत्याचाच विजय होईल, असे अनिल अंबानी म्हणाले आहेत. दरम्यान, राफेल खरेदी करारावरुन अर्थमंत्री अरुण जेटली आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. आता त्यात अनिल अंबानी यांनी प्रतिक्रिया देऊन उडी...\nRBI चा अहवाल धक्‍कादायक, नोटाबंदीमुळे अनेकांचा मृत्‍यू, हा मोठा गुन्‍हा- संजय राऊत\nमुंबई- नोटाबंदीच्या निर्णयावर नुकताच जाहीर झालेला RBIचा अहवाल धक्कादायक आहे. नोटाबंदीदरम्यान देशात अनेक जणांचा रांगेत उभे राहून मृत्यू झाला. हा मोठा गुन्हा आहे, असा हल्लाबोल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर केला आहे. RBI report on #Demonetisation is shocking. Many people had died while waiting in queues, its a big crime. Shiv Sena demands discussion on this report in Parliament: Sanjay Raut, Shiv Sena pic.twitter.com/vraXb5lElK ANI (@ANI) August 30, 2018 बुधवारी जारी झालेल्या आरबीआयच्या अहवालात 99.30 टक्के जुन्या नोटा बँकेत परत आल्या, अशी माहिती देण्यात आली. यामुळे केवळ 10,720 कोटी रुपये (काळा पैसा) बँकेत परत आले नाहीत, हे...\n19 वर्षीय वेटलिफ्टर वैभवी पाटेकरची आत्महत्या; बिकट परिस्थितीवर मात करत मिळवला होता नावलौकिक\nमुंबई- 19 वर्षीय वेटलिफ्टर वैभवी पाटेकर हिन नैराश्येतून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वैभवीने माणगाव तालुक्यातील गोरेगाव येथे 28 ऑगस्टला रात्री घराजवळील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बिकट परिस्थितीवर मात करत वेटलिफ्टिंगमध्ये वैभवीने नावलौकिक मिळवला होता. वैभवी घरखर्चात आईला मदत करत होती. वैभवी आणि तिच्या आईचे सॅन्डविच स्टॉल होते. मात्र, बीएच्या पहिल्या वर्षाच्या परीक्षेत वैभवी काही विषयात नापास झाली होती. या अपयशाने वैभवी पूर्णपणे खचली होती. वैभवी गेल्या काही...\nज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावात आणखी एकाला बेड्या ठोकल्या\nमुंबई- ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अाणखी एकाला बेळगाव जिल्ह्यातून येथून अटक करण्यात आली आहे. सागर लाखे असे संशयीत आरोपीचे नाव आहे. कर्नाटक एसआयटीने ही कारवाई केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी परशुराम वाघमारे याला आश्रय दिल्याचा आरोप सागर लाखे याच्यावर ठेवण्यात आला आहे. हेही वाचा..गौरी लंकेश हत्या प्रकरण: सागर लाखे हा शिवप्रतिष्ठानचा कट्टर कार्यकर्ता FB वर भिडे गुरुजींसोबत अनेक फोटो कर्नाटक एसआयटीने लाखे याला अज्ञात नेऊन त्याची कसून चौकशी सुरु आहे. पोलिस या...\nडॉलरच्या तुलनेत रुपयाचा ऐतिहासिक नीचांक, 70.82 रुपये प्रति डॉलरवर दर; इंधनाचे दर भडकण्याची शक्यता\nमुंबई - डॉलरच्या तुलनेत रुपया 71 च्या जवळ आहे. गुरुवारी रुपयाने 70.82 प्रति डॉलरच्या हिशेबाने निचांक गाठला. बुधवारी रुपया 70.64 पर्यंत घसरला होता. तथापि, क्लोजिंग 49 पैशांच्या घटीसोबत 70.59 वर झाली. चलन विक्रेत्यांच्या मते, इंपोर्टर्स आणि रिफाइनरीकडून डॉलरची मागणी वाढली. यामुळे रुपया कमजोर झाला. डॉलर इतर देशांच्या चलनाच्या तुलनेत मजबूत झाला आहे. या वर्षी रुपयात 9% हून जास्त घट झाली. इतर आशियाई करन्सीच्या तुलनेत याचे प्रदर्शन सर्वात खराब राहिले. जानेवारीपासून रुपया सतत घसरत आहे. 18 वर्षांत घसरणीचा हा...\nटीका करत असलो तरी, काँग्रेसची लढाई मोदींशी नव्हे, संघाशी : मल्लिकार्जुन खर्गे\nमुंबई- आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत असलो तरी आमची लढाई कुणा व्यक्तीशी नाही. काँग्रेसची लढाई ही राष्ट्��ीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) विचाराधारेशी आहे आणि ही लढाई काँग्रेस प्राणपणाने लढेल, अशी भूमिका अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी, खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी मांडली. बुधवारी ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. खर्गे राज्याचे प्रभारी झाल्यानंतर मुंबईत पहिल्यांदाच पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जे भाजप सरकारांच्या कारभारावर...\nआंबेनळी घाट बस दुर्घटना: 'तीस कर्मचाऱ्यांच्या मृत्यूला कारणीभूत देसाईंना फाशी द्या'\nसिंधुदुर्ग- जुलै महिन्यात आंबेनळी घाटात सहलीला निघालेल्या दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची बस दरीत कोसळून ३० जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातातून प्रकाश सावंत देसाई हे एकमेव वाचले होते. बुधवारी मृतांच्या नातेवाइकांनी या अपघाताला देसाईच जबाबदार असून त्यांची नार्काे टेस्ट करावी. तसेच त्यांना फाशी देण्याची मागणी कोकण कृषी विद्यापीठाच्या प्रशासनाकडे केली. २८ जुलै रोजी कोकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी महाबळेश्वर येथे सहलीसाठी निघाले होते. मात्र, सकाळी साडेदहाच्या...\nमराठा आरक्षण : मागासवर्गाचा अहवाल येताच अधिवेशन घेऊ : मुख्यमंत्री फडणवीस\nमुंबई- मागासवर्ग आयोगाचा अहवाल अंतिम टप्प्यात असून तो लवकरच सादर केला जाईल. अहवाल महत्त्वाचा असल्याने तो नोव्हेंबरमध्ये आल्यानंतरच विशेष अधिवेशन घेता येईल. त्यामुळे मुंबईत करण्यात येणारे ४ सप्टेंबरचे आंदोलन मागे घ्यावे, असे अावाहन मुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी मुंबईत खासदार राजू शेट्टी आणि कोल्हापूरमधील आमदारांच्या शिष्टमंडळाला केले. पश्चिम महाराष्ट्रातील विविध संघटना आणि कार्यकर्त्यांची बैठक कोल्हापुरात झाली. ३१ ऑगस्टपर्यंत मराठा आरक्षणासाठी अधिवेशनाची...\nभाजपही तयारीत; स्वबळावरमहाराष्ट्रात लाेकसभेच्या ३० जागा जिंकण्याचे ध्येय\nमुंबई- अागामी लाेकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेनेने बैठकांना अात्ताशी सुरुवात केली असली तरी सत्ताधारी भाजपनेही पूर्वीपासूनच कार्यकर्ता स्तरावर काम सुरू केलेले अाहे. राज्यात शिवसेनेला साेबत घेऊन निवडणुका लढवण्यासाठी भाजपच्या नेत्यांचे प्रयत्न असले तरी शिवसेनेने स्वबळाचा नारा कायम ठेवल्यास अापणही स्वबळावर लढून लाेकसभेच्या ३० जागा जिंकून अाणू, असा दावा भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी केला अाहे. सत्तेवर अाल्यापासूनच भाजप शत- प्रतिशतसाठी अाग्रही हाेते. अर्थमंत्री...\nपाचही कार्यकर्त्यांना नजरकैदेत ठेवण्याचे आदेश; माओवादी 'थिंक टँक' प्रकरणी सुप्रीम कोर्टाने बजावली नोटीस\nनवी दिल्ली/पुणे- कोरेगाव भीमा हिंसाचार आणि एल्गार परिषद प्रकरणात कवी वरवर राव यांच्यासह ५ मानवी हक्क कार्यकर्त्यांच्या अटकेप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकार व पोलिसांना नोटीस बजावली. ५ कार्यकर्त्यांना तुरुंगात न पाठवण्याचे निर्देश देत सुप्रीम कोर्टाने त्यांना ६ सप्टेंबरपर्यंत त्यांच्या घरातच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश दिले. ६ तारखेलाच सुप्रीम कोर्ट महाराष्ट्र आणि पोलिसांचा युक्तिवाद एेकणार आहे. इतिहासकार रोमिला थापर, प्रभात पटनायक व देविका जैन यांच्यासह...\nकेंद्राने सांगितले होते, ३ ते ४ लाख कोटी काळा पैसा परत येणार नाही; RBI म्हणते- ९९.३% रु. बँकांत आले\nमुंबई- नोटाबंदीचे पूर्णसत्य आता समोर आले आहे. रिझर्व्ह बँकेने वार्षिक अहवालात म्हटले आहे की, ५०० आणि १००० च्या ज्या नोटा बंद झाल्या त्यातील ९९.३% बँकांत परत आल्या. त्या माेजून नष्ट करण्यासाठी २२ महिने लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर केली तेव्हा ५००-१०००च्या १५.४१ लाख कोटी नोटा चलनात होत्या. यातील १५.३१ लाख कोटी बँकांत जमा झाले. केवळ १०,७२० कोटी (काळा पैसा)रुपये परत आले नाहीत. सरकारने हा काळा पैसा ३-४ लाख कोटी असल्याचे म्हटले होते. नव्या ५०० रु. च्या नकली...\nकळसकरची सीबीआयने मागितलेली कोठडी मुंबई न्यायालयाने फेटाळली\nमुंबई- नालासोपारा शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने अटक केलेल्या शरद कळसकर यास सीबीआय कोठडी देण्याची मागणी बुधवारी मुंबई कोर्टाने फेटाळली. मंगळवारी डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी चौकशी करण्यासाठी कळसकरचा ताबा सीबीआयने मागितला होता. सत्र न्यायाधीश विनोद पाडळकर यांनी सीबीआयची मागणी फेटाळताना म्हटले की, कळसकरचा ताबा मागताना सीबीआय सक्षम कायदेशीर तरतुदी सादर करू शकलेली नाही. शिवाय कळसकर सध्या दुसऱ्या संस्थेच्या कोठडीत असल्याने त्याला सीबीआय कोठडी देता येणार नाही. दाभोलकर हत्येतील...\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत हलवणार\nमुंबई - ग���व्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना उपचारासाठी पुन्हा अमेरिकेत हलवण्यात येणार आहे. मुंबईमधील लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती सुधारल्याचे आणि बुधवारी ते गोव्यात परतणार असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले होते. दरम्यान, ते अमेरिकेत असताना मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार मात्र दुसऱ्या नेत्यावर सोपवला जाणार नाही. अमेरिकेतूनच ते जबाबदारी सांभाळतील.\nदेशात अघाेषित अाणीबाणी, यूएपीए कायदा रद्द करा; 37 सामाजिक संघटनांनी केली एकत्रित मागणी\nमुंबर्इ -शाेषितांचा अावाज दाबण्यासाठी सरकारने विचारवंत अाणि लेखकांचे अटकसत्र सुरू केले अाहे. विकासाच्या मुद्द्यावरून लक्ष विचलित करण्यासाठी हा बनाव सुरू अाहे. देशात अघाेषित अाणीबाणीचे वातावरण निर्माण झाले अाहे. सरकारने बेकायदा कृत्ये प्रतिबंधक (यूएपीए) कायद्याचा गैरवापर सुरू केला असून त्यासाठी पाेलिस यंत्रणांची मदत घेतली जात आहे. हा घातक कायदा तातडीने रद्द करावा तसेच अटकेतील सर्वांची त्वरित सुटका करावी, अशी मागणी विविध सामाजिक संघटनांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली. काेरेगाव...\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी थेट करा संपर्क..असा पाठवा मेसेज..फॉलो करा या 10 टेप्स\nमुंबई- पंतप्रधान कार्यालयाकडून (पीएमओ) प्रत्येक दिवशी टि्वटरवरील सरासरी 125 ते 175 कमेंट्सची यादी तयार केली जाते. ही यादी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली जाते, अशी माहिती पीएमओच्या सोशल मीडिया रिपोर्टमधून मिळाली आहे. तुम्ही देखील तुमचे मत थेट नरेंद्र मोदी यांना पाठवू शकतात. यासाठी कोणतीही कसरत करण्याची गरज नाही किंवा यासाठी कोणालाही पैसे देण्याची आवश्यकता नाही. आज आम्ही आपल्याला 10 टेप्स सांगत आहोत. या माध्यमातून तुम्ही थेट पंतप्रधानांशी थेट संपर्क साधू शकतात. फॉलो करा या 10 टेप्स...\nभीमा कोरेगाव प्रकरण: पोलिसांकडे अटक केलेल्‍यांविरोधात पुरावे, गृहराज्‍यमंत्री दीपक केसरकर यांची माहिती\nमुंबई- पुरावा असल्याशिवाय पोलिस कोणावरही कारवाई करत नाही. भीमा कोरेगाव हिंसा प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितांना कोर्टात हजर केले जाणार आहे. तेथे पोलिस पुरावे सादर करतील. कोर्टाने पुरावे मान्य केले तर आरोपींना पोलिस कोठडी सुनावली जाईल, असे स्पष्टीकरण गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी दिले आहे. Unless police have proof it doesnt take action,when there is proof Court gives police custody. Clear that govt has evidencesecondly how can they support Naxalism.These people follow their own govt, is it good for democracy\nशरद कळसकरचा ताबा घेण्याचा CBI चा अर्ज कोर्टाने फेटाळला, कामकाजावर व्यक्त केली नाराजी\nमुंबई- अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी चौकशीसाठी आरोपी शरद कळसकरचा ताबा मिळविण्यासाठी केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने (सीबीआय) केलेला अर्ज सेशन कोर्टाने बुधवारी फेटाळला. सीबीआयचा अर्ज कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे सांगत कोर्टाने कामकाजावर नाराजीही व्यक्त केली आहे. नालासोपारा येथून जप्त केलेल्या स्फोटके आणि शस्त्रसाठा प्रकरणी एटीएसने आरोपी शरद कळसकर यांला अटक केली होती. त्यामुळे एखादा आरोपी एखाद्या यंत्रणेच्या पोलिस कोठडीत...\nमहानायकाची कर्जबाजारी शेतकरी आणि शहीद जवानांच्‍या कुटुंबियांना मदत, अडीच कोटींची केली घोषणा\nमुंबई - शहिद जवानांचे कुटुंब आणि कर्जात बुडालेल्या शेतक-यांच्या परिस्थितीमुळे व्यथित होत, महानायक अमिताभ बच्च्न यांनी या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. कौन बनेगा करोडपतीच्या 10व्या सीझनच्या लॉचिंग सोहळ्यात अमिताभ बच्चन यांनी यासंदर्भात घोषणा केली. कर्जात बुडालेल्या शेतक-यांसाठी दीड कोटी तर शहीद जवानांच्या कुटुंबियांना एक कोटी याप्रमाणे अडीच कोटी रूपयांच्या मदतीची घोषणा बच्चन यांनी केली आहे. यासाठी कर्जबाजारी 200 शेतक-यांची माहिती त्यांनी देशातील विविध...\n99.30% जुन्‍या नोटा बँकेत परत, नोटाबंदीदरम्‍यान जेवढी कॅश बाहेर त्‍याहून अधिक सध्‍या चलनात: RBI\nमुंबई - नोटाबंदी दरम्यान जेवढ्या जुन्या नोटा चलनातून बाहेर पडल्या त्यापेक्षा अधिक नव्या नोटा सध्या चलनात आहे. आरबीआयने जारी केलेल्या 2017-18च्या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे. नोव्हेंबर 2016मध्ये 15.44 लाख कोटी रूपयांच्या नोटा चलनातून हद्दपार करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला होता. मार्च 2018 पर्यंत 18.03 लाख कोटी रुपयांच्या नोटा पुन्हा चलनात आल्या आहेत. मागील वर्षी चलनातील नोटांमध्ये 37.7% वाढ झाली, असा दावा या रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे. रिपोर्टनूसार, मार्च 2017मध्ये जेवढ्या नोटा चलनात...\nगोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली; रात्री अमेरिकेला हलविणार\nमुंबई- लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची प्रकृती पुन्हा बिघडली आहे. त्यांना बुधवारी रात्री पुढील उचारासाठी अमेरिकेत हरविणार आहे. दरम्यान, गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना अस्वस्थ वाटू लागल्याने 23 अॉगस्टला त्यांना तातडीने लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मुख्यमंत्री पर्रिकर अमेरिकेतील स्लोन केटरिंन हॉस्पिटलमध्ये 11 दिवस उपचार घेतल्यानंतर 22 ऑगस्ट गोव्यात परत आले. विशेष म्हणजे ते आपल्यासोबत येताना माजी पंतप्रधान...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/ncp-has-set-up-an-army-of-experienced-leaders-5942743.html", "date_download": "2018-09-24T05:14:05Z", "digest": "sha1:2KAQEMZ7DQ74QLLLBGC6EO74H4INE7AO", "length": 11819, "nlines": 151, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "NCP has set up an army of experienced leaders | राष्ट्रवादीने उभी केली अनुभवी नेत्यांची फौज; जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र फाळके तर कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nराष्ट्रवादीने उभी केली अनुभवी नेत्यांची फौज; जिल्हाध्यक्षपदी राजेंद्र फाळके तर कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे\nराष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेंद\nनगर- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कर्जत तालुक्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र फाळके यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तसेच कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे यांची निवड झाली आहे. 'दिव्य मराठी'ने दोन दिवसांपूर्वीच पॉलिट्रिक्स सदरात नवीन जिल्हाध्यक्ष निवडीबाबतचे भाकीत केले होते. आगामीन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अनुभवी नेत्यांची फौज उभा करून मोर्चेबांधणीची रणनिती आखली आहे.\nमाजी आमदार घुले यांच्या जिल्हाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपल्यामुळे या पदावर कोणाची वर्णी लागते याची उत्सुकता राष्ट्रवादीसह इतर पक्षांमध्येही होती. त्यानुसार इच्छुकांनी जिल्हाध्यक्षपदासाठी प्रदेशपातळीवर फिल्डिंग लावल्याने या पदासाठी मोठी रस्सीखेच पहायला मिळाली. कर्जतचे राजेंद्र फाळके, जामखेडचे राजेंद्र कोठारी, पारनेरचे सुजित झावरे, पाथर्डीचे प्रताप ढाकणे व कोपरगावचे संदीप वर्पे यांनी देखील या पदासाठी प्रयत्न केले. या पदासाठी चुरस निर्माण झाल्याने ही निवड लांबणीवर पडल्याचे िचत्र गेल्या काही दिवस पहायला मिळाले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा व लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदाची निवड करण्याची निकड ओळखून प्रदेशपातळीवरून निर्णय घेण्यात आला.\nजिल्हाध्यक्षपदी फाळके यांची तर कार्याध्यक्षपदी संदीप वर्पे यांची वर्णी लागली आहे. फाळके हे माजी जिल्हा परिषद सदस्य असून त्यांनी यापूर्वी कर्जत - जामखेड विधानसभा मतदार संघातून नशिब अाजमावलेले आहे. तसेच वर्पे यांनी देखील प्रदेश प्रतिनिधी म्हणून धुरा सांभाळलेली आहे. राष्ट्रवादीला आलेली मरगळ झटकून टाकण्याचे आव्हान आता जिल्हाध्यक्षांसह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांसमोर असणार आहे.\nजिल्ह्यात राष्ट्रवादीला ताकद देण्यासाठी अनुभवी नेत्यांची फौज उभी करण्याचा प्रयत्न नवीन पदाधिकारी निवडीतून दिसून आला आहे. माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी यापूर्वी जिल्हाध्यक्ष पदाचीही धुरा सांभाळलेली आहे आता त्यांना प्रदेश उपाध्यक्षपदी घेण्यात आली. त्यापाठोपाठ प्रदेश सरचिटणीसपदी अविनाश आदिक, शहराची धुरा सांभाळणारे अंबादास गारुडकर यांच्यावर चिटणीसपदाची जबादारी सोपवली आहे. या निवडीबरोबरच जिल्हाभरात मतदारसंघनिहाय दौऱ्याचे नियोजन आखून पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचा पक्षाचा मानस आहे.\nपवार यांचा दौरा रद्द\nराष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार शुक्रवारी (२४ ऑगस्ट) जिल्हा दौऱ्यावर येणार होते. त्यांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर शहर तसेच जिल्हा पातळीवरील पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारीही सुरू केली होती. परंतु, त्यांचा हा दौरा अचानक रद्द झाला असल्याची माहिती राष्ट्रवादी कार्यालयाने दिली आहे.\nजिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, कार्याध्यक्ष संदीप वर्पे, प्रदेश उपाध्यक्षपदी पांडुरंग अभंग, प्रदेश सरचिटणीस पदावर अविनाश आदिक, प्रदेश चिटणीसपदी अंबादास गारुडकर यांची निवड झाली आहे. राज्यभरातील पदाधिकाऱ्यांच्या निवडीची यादी राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर केली आहे.\nबाप्पांच्या निरोपासाठी शहरात कडेकोट पोलिस बंदोबस्त\nभूजल कायद्याद्वारे हक्काचे पाणी हिरावून घेण्याचा सरकारचा प्रयत्न : राधाकृष्ण विखे पाटील\nनिळवंडे धरणाच्या पाण्यावर पहिला हक्क अकोल्याचाच; माजी मंत्री मधुकर पिचड यांचा एल्गार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/abhangdhara-news/sense-organs-1164910/lite/", "date_download": "2018-09-24T05:53:35Z", "digest": "sha1:HWADIZT34CWCPMZHVRP2IXNUWOI5A64A", "length": 13406, "nlines": 133, "source_domain": "www.loksatta.com", "title": "२३३. इंद्रिय-वळण : २ – Loksatta", "raw_content": "\n२३३. इंद्रिय-वळण : २\n२३३. इंद्रिय-वळण : २\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी.\nझियाऊद्दीन सय्यद |चैतन्य प्रेम |\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\nइंद्रियांचा उपयोग ईश्वराच्या सेवेत करावयाचा. ही झाली सगुणोपासकाची दृष्टी. निर्गुणोपासकाला मात्र इंद्रियं विघ्नरूप वाटतात, असं विनोबांच्या ‘गीता प्रवचने’तलं मत अचलानंद दादांनी उद्धृत केलं, त्यावर अस्वस्थ चित्तानं योगेंद्र म्हणाला..\nयोगेंद्र – असं का म्हणावं कोणत्या निर्गुणोपासकानं असं सांगितलंय कोणत्या निर्गुणोपासकानं असं सांगितलंय इंद्रियांचं आव्हान प्रत्येक साधकासमोर असतं. मग तो कोणत्याही मार्गाचा असो..\nअचलदादा – त्याच अनुषंगानं विनोबा पुढे सांगताहेत ते ऐका.. ते म्हणतात, ‘‘निर्गुणोपासकाला इंद्रियं विघ्नरूप वाटतात. तो त्यांना संयमात ठेवतो, कोंडतो. इंद्रियांचा आहार तोडतो. इंद्रियांवर पहारा ठेवतो. सगुणोपासकाला असे करावे लागत नाही. तो सर्व इंद्रियं हरिचरणीं अर्पण करतो. दोन्ही तऱ्हा इंद्रियनिग्रहाच्याच. इंद्रियदमनाचे हे दोन्ही प्रकार आहेत. काहीही माना, परंतु इंद्रियांना ताब्यात ठेवा. ध्येय एकच. त्यांना विषयात भटकू द्यायचे नाही. एक तऱ्हा सुलभ तर दुसरी कठीण.’’\nयोगेंद्र – एकदा सगुणोपासना सोपी आणि निर्गुणोपासना कठीण, असा पवित्रा घेतला तर सर्व मांडणी त्याच अनुषंगानं होणार.. माझ्या मते साधनेत काहीच सोपं वा कठीण नाही.. जे सोपं वाटतं त्यात आव्हानं भरपूर येऊ शकतात आणि जे कठीण वाटतं ते सोपंही होऊ शकतं.. तळमळ आणि प्रयत्नांची चिकाटी यावरच सारं काही अवलंबून आहे..\nबुवा – बरोबर.. पण मी काय म्हणतो.. साधना मार्गावर मन, बुद्धीनुसार माणसाला सगुण किंवा निर्गुणभक्ती जवळची वाटते.. त्यातली एक रीत तो निवडतो.. तरी दोघं इंद्रियांच्या कक्षेत असतातच ना इंद्रिय प्रभाव रोखायचा प्रयत्न ते आपापल्या परीनं करतातच ना इंद्रिय प्रभाव रोख���यचा प्रयत्न ते आपापल्या परीनं करतातच ना आणि तो प्रभाव ओसरल्याशिवाय खरी भक्ती, मग ती सगुण असो वा निर्गुण, ती साधू शकते का\nहृदयेंद्र – भक्तीच कशाला संशोधकालाही जी चिकाटी लागते त्यासाठी त्यालाही देहतादात्म्य विसरावंच लागतं. थोडक्यात इंद्रियांच्या प्रभावाच्या पकडीतून सुटावंच लागतं..\nबुवा – आणि त्यासाठीचाच बोध ‘‘सगुणाची शेज निर्गुणाची बाज सांवळी विराजे कृष्णमूर्ति’’ यापुढच्या ओवीत आहे.. ‘‘मन गेलें ध्यानीं कृष्णचि नयनीं नित्यता पर्वणी कृष्णसुख’’ या इंद्रियप्रभावांवर कसा ताबा मिळवायचा आणि या इंद्रियांना ध्येयानुकूल कसं वळवायचं, याचा हा बोधच आहे..\nकर्मेद्र – पण यात मन आणि डोळे या दोनच गोष्टींचा उल्लेख आहे.. सर्वच इंद्रियांचा कुठाय\nबुवा – अगदी छान दृश्याचा अमीट प्रभाव असलेल्या माणसाच्या जीवनात ‘डोळ्यां’ना फार महत्त्व आहे.. हे डोळे म्हणजे नुसती ही काचेची बुबुळं नव्हेत दृश्याचा अमीट प्रभाव असलेल्या माणसाच्या जीवनात ‘डोळ्यां’ना फार महत्त्व आहे.. हे डोळे म्हणजे नुसती ही काचेची बुबुळं नव्हेत मनाचेही डोळे असतात, भावनेचेही डोळे असतात, बुद्धीचेही डोळे असतात.. या ‘डोळ्यां’नी माणूस जे पाहतो ना, त्यानुसार तो विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो.. आणि मन मनाचेही डोळे असतात, भावनेचेही डोळे असतात, बुद्धीचेही डोळे असतात.. या ‘डोळ्यां’नी माणूस जे पाहतो ना, त्यानुसार तो विचार करतो, कल्पना करतो, भावना करतो.. आणि मन ते तर सर्वच स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांना व्यापून आहे.. या मनाला ‘‘मन गेलें ध्यानीं’’ म्हणजे ध्यानाचं वळण लावायचं आहे आणि या ‘डोळ्यां’ना ‘‘कृष्णचि नयनीं’’ कृष्णमयतेचं वळण लावायचं आहे.. बरं मन सदोदित ध्यानमग्न असतंच बरं का ते तर सर्वच स्थूल आणि सूक्ष्म इंद्रियांना व्यापून आहे.. या मनाला ‘‘मन गेलें ध्यानीं’’ म्हणजे ध्यानाचं वळण लावायचं आहे आणि या ‘डोळ्यां’ना ‘‘कृष्णचि नयनीं’’ कृष्णमयतेचं वळण लावायचं आहे.. बरं मन सदोदित ध्यानमग्न असतंच बरं का अगदी माणूस सहज बोलतो.. ‘‘माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो अगदी माणूस सहज बोलतो.. ‘‘माझ्या ध्यानीमनीही नव्हतं हो\nहृदयेंद्र – (हसत) खरंच..\nबुवा – आणि मनाचं जे ध्यान सदोदित सुरू आहे ना ते प्रपंचाचं ध्यान आहे.. भौतिकाचं ध्यान आहे.. आध्यात्मिक ध्यानानं अवधान येतं तर देहबुद्धीनं सुरू असलेल्या या ध्��ानानं अनवधानानं जगणं अधिक घट्ट होत जातं.. ‘एकनाथी भागवता’त भगवंत तर सांगतात, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान ते प्रपंचाचं ध्यान आहे.. भौतिकाचं ध्यान आहे.. आध्यात्मिक ध्यानानं अवधान येतं तर देहबुद्धीनं सुरू असलेल्या या ध्यानानं अनवधानानं जगणं अधिक घट्ट होत जातं.. ‘एकनाथी भागवता’त भगवंत तर सांगतात, ‘‘मजवेगळें जें जें ध्यान तेंचि जीवासी दृढबंधन यालागीं सांडोनि विषयाचें ध्यान माझें चिंतन करावें’’ भगवंतावाचून ज्या ज्या गोष्टींची आवड आहे, ओढ आहे त्या त्या गोष्टींचं ध्यान मनात सतत सुरू असतं.. मग ते वाहनाचं असेल, बंगल्याचं असेल, भौतिक यशाचं असेल, मानमरातबाचं असेल.. पण हे जे भगवंतावाचूनचं ध्यान आहे ना तेच जिवासाठी दृढ बंधन होतं.. कारण ज्या गोष्टीची ओढ आहे ती प्रत्यक्षात यावीशी वाटते.. मग ती योग्य की अयोग्य, याचा विचार केला जात नाही.. त्याच्या पूर्तीसाठी माणूस अनंत अज्ञानजन्य कर्माच्या पसाऱ्यात गुंतून जातो आणि बंधनानं कायमचा बांधला जातो.. अर्थात भगवंताचं ध्यान एकदम साधणं काही सोपं नाही\nमहेंद्रसिंह धोनी बनतोय क्रिकेटचा नवीन देव…\n४१९. ध्येय-साधना : १\n‘…म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो’, ‘त्या’ पाकिस्तानी चाहत्याची कबुली\n‘मोदींपेक्षा 10 पट जास्त काम केलंय’, केजरीवालांचं अमित शाहंना खुल्या चर्चेचं आव्हान\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/india-vs-england-5th-test-2018-score-wickets-live-cricket-updates-online-oval-london-2-1746232/", "date_download": "2018-09-24T05:54:22Z", "digest": "sha1:MZF4DMWOYH6AZYHJEVSVPLFE57233V3B", "length": 17474, "nlines": 246, "source_domain": "www.loksatta.com", "title": "India vs England 5th test 2018 score wickets live cricket updates online Oval London | Ind vs Eng 5th test – Live : पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nInd vs Eng 5th test – Live : पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८\nInd vs Eng 5th test – Live : पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८\nIndia vs England 5th test Day 1 - भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.\nIndia vs England 5th test : भारत इंग्लंड यांच्यातील पाचव्या आणि अंतिम कसोटीच्या पहिल्या दिवसअखेर इंग्लंडने कासवाच्या गतीने खेळ करत ७ बाद १९८ धावा केल्या. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रात इंग्लंडने सामन्यावर पकड मिळवली होती. पण चहापानानंतर मात्र भारताने सहा बळी टिपत इंग्लंडला संकटात टाकले. इंग्लंडकडून आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या कुकने सर्वाधिक ७७ आणि मोईन अलीने ५० धावा केल्या. भारताकडून इशांत शर्माने ३ तर बुमराह आणि जडेजाने २-२ बळी टिपले.\nलंडनमध्ये सुरू असलेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कूक आणि जेनिंग्स यांनी इंग्लंडला अर्धशतकी सलामी मिळवून दिली. पण त्यानंतर पहिल्या सत्रात सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. दुसऱ्या सत्रात मात्र भारताला एकही गडी बाद करता आला नाही. आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले. तो ७१ धावांवर बाद झाला. लगेचच कर्णधार जो रूट आणि पाठोपाठ बेअरस्टो शून्यावर तंबूत परतले. स्टोक्सने (११) काही काळ मोईन अलीला साथ दिली. पण तोदेखील पायचीत झाला. काही वेळाने १६७ चेंडूत अर्धशतकी चिवट खेळी करणारा मोईन अली बाद झाला. सॅम कुर्रानलाही भोपळा फोडता आला नाही. सध्या बटलर ११ तर रशीद ४ धावांवर खेळत आहे.\nदरम्यान, चौथा सामना जिंकून इंग्लंडने मालिका ३-१ने खिशात घातली आहे. पण आपली विजयी लय कायम राखण्यासाठी इंग्लंडचा संघ प्रयत्नशील आहे. तर दुसरीकडे दीर्घ अशा इंग्लंड दौऱ्यातील हा शेवटचा सामना असल्याने दौऱ्याचा शेवट गोड करण्याची भारताला संधी आहे. त्यामुळे या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.\nअखेरच्या सामन्यात कूकने ठोकले अर्धशतक, चहापानापर्यंत इंग्लंड १ बाद १२३\nदुसऱ्या सत्रात भारताला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले.\nइंग्लंडची संथ सुरूवात, उपहारापर्यंत १ बाद ६८\nनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत १ बाद ६८ अशी संथ सुरूवात केली आहे. पहिल्या सत्रात एकमेव बळी जडेजाने टिपला.\nपहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८\nपहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८\nमोईन अली पाठोपाठ सॅम कुर्रानही बाद, द्विशतकाआधीच इंग्लंडचे ७ गडी तंबूत\nमोईन अली पाठोपाठ सॅम कुर्रानही बाद, द्विशतकाआधीच इंग्लंडचे ७ गडी तंबूत\nचिवट खेळीनंतर मोईन अली बाद, १६७ चेंडूत केले होते अर्धशतक\nचिवट खेळीनंतर मोईन अली बाद, १६७ चेंडूत केले होते अर्धशतक\nमोईन अलीची चिवट खेळी, १६७ चेंडूत केले अर्धशतक\nमोईन अलीची चिवट खेळी, १६७ चेंडूत केले अर्धशतक\nइंग्लंडचा निम्मा संघ माघारी, बेन स्टोक्स तंबूत\nइंग्लंडचा निम्मा संघ माघारी, बेन स्टोक्स तंबूत\nभारताचं दमदार 'कमबॅक'; रूट आणि बेअरस्टो शून्यावर बाद\nभारताचा दमदार 'कमबॅक'; रूट आणि बेअरस्टो शून्यावर बाद\nकुक पाठोपाठ कर्णधार जो रूट बाद, इंग्लंडला तिसरा धक्का\nकुक पाठोपाठ कर्णधार जो रूट बाद, इंग्लंडला तिसरा धक्का\nइंग्लंडची जमलेली जोडी फुटली, कूक ७१ धावांवर तंबूत\nइंग्लंडची जमलेली जोडी फोडण्यात भारताला यश आले. आपला शेवटचा सामना खेळणारा अॅलिस्टर कूक पहिल्या डावात ७१ धावांवर तंबूत परतला.\nअखेरच्या सामन्यात कूकने ठोकले अर्धशतक, चहापानापर्यंत इंग्लंड १ बाद १२३\nदुसऱ्या सत्रात भारताला एकही गडी बाद करता आला नाही. मात्र आपला शेवटचा सामना खेळणाऱ्या अॅलिस्टर कूकने मालिकेतील पहिले अर्धशतक ठोकले.\nअखेरच्या सामन्यात कूकला सूर गवसला, ठोकले अर्धशतक\nअखेरच्या सामन्यात कूकला सूर गवसला, ठोकले अर्धशतक\nइंग्लंडची संथ सुरूवात, उपहारापर्यंत १ बाद ६८\nनाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने उपहारापर्यंत १ बाद ६८ अशी संथ सुरूवात केली आहे. पहिल्या सत्रात एकमेव बळी जडेजाने टिपला.\nअर्धशतकी भागीदारीनंतर इंग्लंडला पहिला धक्का, जेनिंग्स माघारी\nअर्धशतकी भागीदारीनंतर इंग्लंडला पहिला धक्का बसला. सलामीवीर जेनिंग्स २३ धावांवर माघारी परतला. रवींद्र जडेजाला मिळाला पहिला बळी.\nइंग्लंडची संयमी सुरूवात, कूक-जेंनिंग्स जोडीची अर्धशतकी भागीदारी\nइंग्लंडची संयमी सुरूवात, कूक-जेंनिंग्स जोडीची अर्धशतकी भागीदारी\nइंग्लंडच्या संघात बदल नाही, भारताच्या संघात २ बदल\nभारताच्या संघात २ बदलविहारी, जडेजाला संधी\nइंग्लंडच्या संघात बदल नाही\nनाणेफेक जिंकून इंग्लंडचा फलंदाजीचा निर्णय\nमालिकेत पाचव्यांदा इंग्लंडने नाणेफेक जिंकली. इंग्लंडचा प्रथम फलंदाजीचा निर्णय.\nहनुमा विहारीचे कसोटी पदार्पण\nपाचव्या कसोटीसाठी हनुमा विहारीचे पदार्पण होणार आहे. तो भारताचा २९२वा खेळाडू कसोटीपटू ठरला आहे.\nकर्णधार विराट कोहलीला खेलरत्न पुरस्कार जाहीर\nAsia Cup 2018 : दुखापतग्रस्त हार्दिक पांड्या आशिया चषकामधून बाहेर\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/1730384/remembering-sridevi-on-her-birth-anniversary-a-pictorial-tribute-to-the-bollywood-diva/", "date_download": "2018-09-24T06:03:12Z", "digest": "sha1:GPREAD7E4Q2F3PTZJ7IGPMGI2A4CKYJN", "length": 10119, "nlines": 192, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: remembering sridevi on her birth anniversary a pictorial tribute to the bollywood diva | Remembering Sridevi : बॉलिवूडची तेजस्वी ‘चांदनी’! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nRemembering Sridevi : बॉलिवूडची तेजस्वी ‘चांदनी’\nRemembering Sridevi : बॉलिवूडची तेजस्वी ‘चांदनी’\nसौंदर्य, अभिनय आणि नृत्याविष्काराने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेत्री श्रीदेवी यांची आज जयंती.\nश्रीदेवीचा जन्म तामिळनाडूतील शिवकाशी या ठिकाणी झाला. तिचे वडील पेशाने वकील होते.\nबालकलाकार म्हणून श्रीदेवीने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात त्यांनी भूमिका साकारली. यात तिने मुरुगन ही देवाची भूमिका साकारली होती.\nज्युली या हिंदी सिनेमातही श्रीदेवीच झलक दिसली होती. पण ती या सिनेमात मुख्य भूमिकेत नव्हती. पुढे ९० च्या दशकात मात्र तिने हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवली.\nसोलवा सावन या चित्रपटातून श्रीदेवीने १९७८-७९ च्या दरम्यान हिंदी सिनेसृष्टीत प्रवेश केला. त्यानंतर १९९७ पर्यंत पुढची १८-१९ वर्षे ती हिंदी सिनेसृष्टीवर अधिराज्य गाजवत राहिली.\n‘चालबाज’ हा सिनेमा हेमा मालिनी यांच्या सीता और गीता सिनेमाचा रिमेक होता. मात्र तो रिमेक आहे हे विसरायला लावले ते श्रीदेवीने.\n‘हिम्मतवाला’ या सिनेमात तिने जितेंद्र सोबत काम केले. या सिनेमातले ‘ताथय्या ताथय्या’ गाणेही चांगलेच हिट झाले. आजही त्या गाण्याच्या ओळी लोकांच्या ओठांवर आहेत.\nश्रीदेवी यांना हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.\nनिर्माते, दिग्दर्शक बोनी कपूर यांच्यासोबत विवाहबद्ध झाल्यानंतर 'जुदाई' चित्रपटाचा अपवाद वगळता श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर होत्या.\n२०१२ साली आलेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातून श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केले. सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानासाठी श्रीदेवी यांना २०१३ साली 'पद्मश्री' पुरस्काराने गौरवण्यात आले होते.\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00542.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/global/turkey-purges-4000-civil-servants-42828", "date_download": "2018-09-24T06:23:49Z", "digest": "sha1:7FTEHENLQFCTPV6MIQ3SH7AU72TTU3T2", "length": 11600, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Turkey purges 4,000 civil servants तुर्कस्तान:4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी | eSakal", "raw_content": "\nतुर्कस्तान:4 हजार सरकारी कर्मचाऱ्यांची हकालपट्टी\nरविवार, 30 एप्रिल 2017\nबडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये 1000 पेक्षाही जास्त लष्करी कर्मचारी व सुमारे 500 प्राध्यापकांचा समावेश आहे. याच वटहुकूमांतर्गत सरकारने याआधी हकालपट्टी केलेल्या 236 नागरिकांना पुन्हा कामावर घेतले आहे\nइस्तंबूल - तुर्कस्तानमधील सरकारने दोन नवीन वटहुकूम काढत चार हजारपेक्षाही जास्त सरकारी कर्मचाऱ्यांना तडकाफडकी बडतर्फ केले आहे. याचबरोबर दुसऱ्या वटहुकूमांतर्गत सरकारने रेडिओ वा टीव्हीच्या माध्यमामधून चालविल्या जाणाऱ्या \"डेटिंग'च्या कार्यक्रमांवरही बंदी घातली आहे.\nबडतर्फ करण्यात आलेल्यांमध्ये 1000 पेक्षाही जास्त लष्करी कर्मचारी व सुमारे 500 प्राध्यापकांचा समावेश आहे. याच वटहुकूमांतर्गत सरकारने याआधी हकालपट्टी केलेल्या 236 नागरिकांना पुन्हा कामावर घेतले आहे.\nदुसऱ्या अन्य काही बाबींवर बंदी घालत सरकारने प्रामुख्याने रेडिओ वा टीव्हीच्या माध्यमामधून \"मित्र वा साथीदार' शोधण्यास मदत करणारे कार्यक्रम बंद करण्याचे आदेशही दिले आहेत. तुर्कस्तानमध्ये काही महिन्यांपूर्वी झालेल्या लष्करी बंडाच्या अयशस्वी प्रयत्नानंतर येथील सरकार प्रामुख्याने वटहुकूमांच्या सहाय्याने कारभार करत आहे.\nबंडाच्या प्रयत्नानंतर देशामध्ये 47 हजारांपेक्षाही जास्त नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सध्या अमेरिकेमध्ये असलेले मौलवी फेतुल्लाह ग्युलेन यांनी बंडाची फूस दिल्याचा आरोप तुर्कस्तान सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र ग्युलेन यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nनागपूर : विसर्जन मिरवणूकीत महिलांच्या सुरक्षेवर भर\nनागपूर : तब्बल दहा दिवसांच्या मुक्‍कामानंतर गणेशाचे विसर्जन 23 आणि 24 सप्टेंबरला होत असून, त्याकरिता शहर पोलिसांनी जय्यत तयारी केली आहे. विशेषत...\nएकीचे बळ... मिळेल फळ\nविजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...\nमंडळांनी न्यायालयाच्या निर्णयाचा आदर ठेवावा : गिरीश बापट\nपुणे : डीजे सिस्टीमसंदर्भात न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आदर ठेवून विसर्जन मिरवणुकीत गणेश मंडळांनी सहभागी व्हावे आणि गणेशोत्सवाची शांततेत सांगता...\nछोटासा घर होगा... (भाग्यश्री भोसेकर-बीडकर)\nमुंबईसारख्या शहरात स्वतःचं घर शोधणं आणि मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट. \"लव्ह पर स्क्वेअर फीट' ही वेब सिरीज त्यावर भाष्य करते. एकीकडं घराचा शोध आणि...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Mandangad-dapoli-constituency-development-issue/", "date_download": "2018-09-24T06:10:44Z", "digest": "sha1:SDQDN4AJIERALAXFAVVJ4ZTDMK6XIVV5", "length": 8946, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दापोली मतदारसंघ पुत्रप्रेमात अडकला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › दापोली मतदारसंघ पुत्रप्रेमात अडकला\nदापोली मतदारसंघ पुत्रप्रेमात अडकला\nशिवसेनेमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना बाजूला सारून व शिवसैनिकांचा केवळ वापर करून दापोली- मंडणगड विधानसभा मतदारसंघ विकासापेक्षा पुत्रप्रेमातच अधिक अडकला असल्याचा घणाघाती हल्ला माजी खासदार निलेश राणे यांनी मंडणगड येथे ना. रामदास कदम यांचे नाव न घेता केला. मंडणगड येथील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष हा\nविकासापासून वंचित असलेल्या जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी एक समर्थ पर्याय ठरेल, असा विश्‍वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. राणे यांनी सांगितले की, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची बांधणी संपूर्ण महाराष्ट्रात केली जात आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघ बांधणीचे काम हाती घेण्यात आले आहे. पक्षाचे नेते नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील गोरगरीब, शोषित, बेरोजगार, शेतकरी व कष्टकर्‍यांच्या समस्या जाणून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी स्वाभिमान पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे राणे यांनी सांगितले.\nसध्या दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघातील एका काळातील जुने जाणते ज्यांनी शिवसेनेसाठी आपले रक्त आटवले, त्यांना बाजूला करून केवळ आपल्या पुत्रासाठीच सगळं काही सुरु आहे. येथे विकासावर कुठलेही चर्चा नसून पुढचा आमदार कोण होणार, उमेदवार कोण या चर्चेत राजकीय पक्ष गुंतले आहेत, अशा विचित्र राजकीय परिस्थितीत दापोली विधानसभा मतदारसंघ अडकला आहे. मतदारसंघात पर्यटनाला कोणतीही चालना दिली गेलेली नाही. बेरोजगार युवक-युवतींना रोजगारी देणारी कोणतेही योजना नसल्यामुळे अशा लोकांच्या हाताला काम देण्यात इथले लोकप्रतिनिधी कमी पडल्याने पर्यायाने त्यांच्याकडे कोणतेच व्हिजन नसल्याने हा संपूर्ण मतदारसंघ निराशेच्या गर्तेत अडकला आहे.आम्हाला राजकारणातून कोणताही बिझनेस करायचा नाही, असा उपरोधिक टोलाही माजी खा.निलेश राणे यांनी लगावला.\nशिवसेनेचे केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्यावर जोरदार हल्ला करताना राणे म्हणाले की,अनंत गीते यांनी कुणबी समाजाचा केवळ मतांसाठी वापर करून घेतला. मात्र, या समाजाच्या समस्या कोणत्या हे जाणणे त्यांनी टाळले.त्यांच्या 30 वर्षांच्या काळात त्यांनी या समाजासाठी कोणतेही काम केलेले नाही. एखादा प्रकल्प आणण्यातही गीते अपयशी ठरले आहेत. एकाही मुलाच्या हाताला रोजगार मिळवून देण्यात त्यांना का जमलेले नाही असा सवाल करीत अशा नेत्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जनता विकासापासून शेकडो मैल दूर गेली आहे, हे सत्य मात्र कदापी विसरता येणार नाही. यावेळी हाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण आग्रेकर,राजन देसाई,मंगेश शिंदे, मेघना शिंदे, अजय साळवी,परिमल भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.\nसावंतवाडी टर्मिनस’चे काम थांबविले\nमागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन आणखी तीव्र\nतोंडवळी-तळाशील पर्यटन प्रकल्प मोजणी पुन्हा सुरू\nआठवडा बाजारात 250 किलो प्लास्टिक पिशव्या जप्त\nअजित सावंत यांना जिल्हा पत्रकार संघाचा ‘उत्कृष्ट पत्रकार’ पुरस्कार\nसुनेने चोरी केल्याची सासूची पोलिसात तक्रार\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Jaydutt-Kshirsagar-speech-in-shirur/", "date_download": "2018-09-24T05:51:35Z", "digest": "sha1:C6YEOKCPPEGMQ43YVONXM3MALHF7SB2O", "length": 4833, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सुसंगती असेल तरच जीवनात प्रगती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › सुसंगती असेल तरच जीवनात प्रगती\nसुसंगती असेल तरच जीवनात प्रगती\nईश्‍वराच्या नामात अद्भूत शक्ती असून सुसंगती असेल तर माणसाची प्रगती होऊ शकते असे प्रतिपादन आ. जयदत्त क्षीरसागर यांनी केले. वै. आबादेव महाराज यांनी सुरू केलेल्या महाशिवरात्री सोहळ्याच्या 40 व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता बुधवारी शिरूर येथे झाली. त्यावेळी ते बोलत होते.\nयावेळी बोलताना वेदांताचार्य विवेकानंद शास्त्री म्हणाले की, वक्ता आणि श्रोता हा अलंकापुरीतच एकत्र येतो. कीर्तन, गायन, वादन एकरूप होऊन चालते. तन-मन-धनाने वारकरी सांप्रदाय एकत्र येतो. विशेष म्हणजे या सप्ताहात सर्व जाती, धर्माचे लोक सहभागी होतात. या संस्थानचे वैभव आ.जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रयत्नातून वाढले आहे. 25 लाख रुपये तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातून त्यांनी मंजूर केले आणि या क्षेत्राचा विकास झाला. यावेळी दिलीप गोरे, वैजीनाथ तांदळे, सुधाकर तांदळे, सभापती राणी बेद्रे, शिवाजी पवार, संजय सानप, आयूब तांबोळी, जिजा आघाव, सरपंच आघाव, प्रकाश इंगळे, काटे, कलंदर पठाण, नागेश सानप, सुभाष क्षीरसागर, किरण सानप, मीना उगलमुगले, संतोष कंठाळे, सुलेमान पठाण, लहू ढाकणे, सुधाकर मिसाळ, शरद ढाकणे, पं. स. सदस्य सरवदे, शेख बाबा, पाटील, अक्षय रणखांब, कांता रणखांब, प्रवीण नागरगोजे, आण्णा राऊत, प्रकाश देसरडा, चंद्रकांत महाराज वारंगुळेकर आदी उपस्थित होते.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/demand-of-deletion-to-english-board-in-karad/", "date_download": "2018-09-24T05:32:32Z", "digest": "sha1:GUR2DFKYTMJ3BQBW2XKRWSG6WIUGOAQV", "length": 5127, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर(व्‍हिडिओ) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर(व्‍हिडिओ)\nकराड : मराठी फलकांसाठी शॉप इन्स्पेक्टर धारेवर(व्‍हिडिओ)\nइंग्रजीमधील फलक न हटवल्याने आठ दिवसांची मुदत देत मनसे पदाधिकाऱ्यांनी कराडचे शॉप इन्स्पेक्टर अनिल पाटील यांना सोमवारी अक्षरश: धारेवर धरले. त्यानंतर इंग्रजी फलक लावलेल्या दुकानदारांना मनसे पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत अनिल पाटील यांनी समज देत कारवाईचे संकेत दिले आहेत.\nमहिनाभरापूर्वी हात जोडून विनंती केली होती. मात्र, त्यावेळी असलेल्या अधिकाऱ्यां���ी बदली होऊन आता पुन्हा नवीन अधिकारी म्हणून तुम्ही पदभार स्वीकारला आहात. त्यामुळे आता आम्ही आठ दिवसांची मुदत देत दुकानांवरील इंग्रजी फलक हटवण्यासाठी हात जोडून विनंती करत आहोत. आठ दिवसांनी हेच हात सोडून मनसे स्टाईल आंदोलन करू, असा गर्भित इशारा मनसेचे जिल्हाध्यक्ष ऍड. विकास पवार, उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, मनसेचे शहराध्यक्ष सागर बर्गे, मलकापूरचे माजी नगरसेवक दादा शिंगण, नितीन महाडीक यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी सोमवारी दिला.\nतत्पूर्वी, आम्ही मराठी फलकांचा कायदा असूनही त्याची अंमलबजावणी होत नसल्याबाबत अनेकदा आंदोलने केली आहेत. गेल्या महिन्यातही लोकशाही मार्गाने आंदोलन केले होते. त्यानंतरही कोणतीच ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याबाबत संताप व्यक्त करत मनसे पदाधिकाऱ्यांनी अनिल पाटील यांना त्यांच्याच कार्यालयात अक्षरश: धारेवर धरले होते.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/-Great-App-binding-in-smart-city/", "date_download": "2018-09-24T05:29:53Z", "digest": "sha1:MPVPT4UJTSSM4SIKS6YWJBI5E2TSYDTW", "length": 7335, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " स्मार्ट सिटीत ‘भीम अ‍ॅप’ बंधनकारक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › स्मार्ट सिटीत ‘भीम अ‍ॅप’ बंधनकारक\nस्मार्ट सिटीत ‘भीम अ‍ॅप’ बंधनकारक\nसोलापूर : इरफान शेख\nरोखीने व्यवहार कमी करण्यासाठी भीम अ‍ॅप नागरिकांकडून डाऊनलोड करुन घेण्याची मोहीम प्रत्येक प्रशासकीय अधिकार्‍यांवर सोपवण्यात आली आहे. कारण रोखीने व्यवहार अधिक झाल्याने जीडीपीचे नुकसान होत असल्याची माहिती आर्थिक तज्ज्ञांनी केंद्र सरकारला दिली आहे. हे नुकसान टाळण्यासाठी बँक अधिकारी, वसुलीला असलेले जिल्हा प्रशासनातील अधिकारी, महावितरणातील लाईट बिल भरणा केंद्र अधिकारी व कर्मचारी नागरिकांना भीम अ‍ॅप स्मार्ट फोनमध्ये डाऊनलोड करण्यासाठी आग्रह धरत आहेत. पंतप्रधान कार्यालयाकडून भीम अ‍ॅपचा प्रसार करण्याचे आदेश स्मार्ट सिटींना देण्यात आले आहेत.\nनोटाबंदीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी डिजिटल व्यवहारावर अधिक लक्ष केंद्रीत केले होते.त्यासाठी सरकारने भीम अ‍ॅप निर्माण केले होते.\nभीम म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनि असे त्याचे नाव आहे.छोट्या व्यवहारासाठी व छोट्या व्यापारांसाठी भीम अ‍ॅप निर्माण करण्यात आले आहे. ज्यामध्ये 20 हजार रुपयांपर्यंतचे एका वेळी व्यवहार किंवा ऑनलाईन ट्रान्झॅक्शन होते.दिवसाला 40 हजार रुपयांपर्यंतचे व्यवहार भीम अप्लिकेशनमधून करता येऊ शकतो. स्मार्ट फोनधारक सोलापूरकरांनी भीम अ‍ॅप प्ले स्टोअरमधून डाऊनलोड करु शकता.\nस्मार्ट सोलापुरातील नागरिकांकडून भीम अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्यासाठी सोलापूर महापालिकेत बँक अधिकार्‍यांची व महापालिका आयुक्त यांची संयुक्त बैठक झाली. त्या बैठकीत डिजिटल किंवा ऑनलाईन व्यवहार वाढवण्यासाठी आराखडा तयार करण्यात आला.\nत्यामध्ये शहरातील सर्व बँकांचे झोनल प्रतिनिधी उपस्थित होते.एका बँकेला 10 ऑगस्टपर्यंत 10 हजार नागरिकांकडून 10 हजार मोबाईलमध्ये भीम अ‍ॅप डाऊनलोड करुन घेण्याचे टारगेट देण्यात आले आहे.\nभीम अ‍ॅपचा वापर कोणतीही स्मार्ट फोनधारक व्यक्ती प्ले स्टोअरमधून भीम अ‍ॅप डाऊनलोड करु शकते. एकूण 13 भाषेत हे अप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे.हिंदी, मराठी, गुजराती, इंग्रजी आदी भाषांमधून भीम अ‍ॅपचा वापर करता येऊ शकतो. 24 तास व्यवहाराची सेवा यामध्ये देण्यात आली आहे.\nकोणत्याही बँकेतून इतर कोणत्याही बँकेत पैसे जमा करता येऊ शकते. यूपीआय (युनिफाईड पेमेंट इंटरफेस) या प्लॅटफॉर्मवरुन रक्कम ट्रान्झॅक्शन होते. व्हीपीए(व्हर्च्यूअल पेमेंट अ‍ॅड्रेस) व क्यूआर कोड(क्विक रिस्पॉन्स) यामधून व्यवहार करता येऊ शकतो. आता भीम अ‍ॅपचा बोलबाला देशभरात होणार आहे.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुं�� धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/18026", "date_download": "2018-09-24T05:46:37Z", "digest": "sha1:QX4BZVHB4IMWKVHG6QMU7GZVRRVXSXNR", "length": 41164, "nlines": 209, "source_domain": "www.maayboli.com", "title": "कोकणवाटांचा पाऊस-थरार | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /कोकणवाटांचा पाऊस-थरार\n\"ए भाऊ, अरे किती गुटखा खाशील चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय चांगला नाही बरं तब्येतीला. तू ऐक माझं.. सोडून दे असली वाईट सवय अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही अरे, तरुण वय आहे तुमचं, ह्या वयात कशी रे अशी व्यसनं करता पोरं तुम्ही ते काही नाही, तू आजपासून गुटखा कमी करायचास.... \" आमच्या अंदाजे वय वर्षे पासष्टच्या प्राध्यापिकाबाई आमच्या कोकणप्रवासासाठी भाड्याने घेतलेल्या ट्रॅक्सच्या चालकाला खडसावत होत्या.\nत्यांचेही बरोबर होते म्हणा जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं. पोटापाण्यासाठी दक्षिणेकडच्या एका छोट्याशा गावातून पुण्यात आला, ड्रायव्हिंग शिकला, परवाना मिळवला आणि प्रवासी कंपनीच्या ट्रॅक्स गाड्यांसाठी चालकाच्या नोकरीवर रुजू झाला. दर महिन्याला गावी पैसे पाठवायचे की झाले जेमतेम तेवीस-चोवीस वय असेल त्याचं... आणि दर अर्ध्या तासाला एक गुटख्याची पुडी त्याच्या तोंडात रिकामी होत होती. पुढे प्रवासात त्याची इतर माहितीही समजली. बालाजी त्याचं नाव. शिक्षण दहावीपर्यंत असावं. पोटापाण्यासाठी दक्षिणेकडच्या एका छोट्याशा गावातून पुण्यात आला, ड्रायव्हिंग शिकला, परवाना मिळवला आणि प्रवासी कंपनीच्या ट्रॅक्स गाड्यांसाठी चालकाच्या नोकरीवर रुजू झाला. दर महिन्याला गावी पैसे पाठवायचे की झाले ह्या नोकरीतच त्याला गुटख्याचे व्यसन लागले. पण आमच्या प्राध्यापिकाबाईंच्या प्रेमळ समजावण्यानंतर त्याने गुटखा खाणे कमी करण्याचे वचन त्यांना दिले.\nआमच्या ह्या प्राध्यापिकाबाईंची हीच तर खासियत होती व आहे. बोलण्यातील आर्जव, मृदुता व कळकळ यांमुळे त्या आजही विद्यार्थीप्रिय आहेत. त्यांच्या व्यासंगाविषयीतर काय सांगावे आज त्यांच्या क्षेत्रातील अतिशय मान्यवर व विद्वान संशोधक म्हणून त्यांची ख्याती आहे.\nतर अशा ह्या आमच्या लाडक्या प्राध्यापिकाबाईंच्या मार्गदर्शनाखाली बर्‍याच वर्षांपूर्वी आम्ही आठ विद्यार्थी हरिहरेश्वर - महाड - पाली प्रवासास ऐन पावसाळ्यात निघालो होतो. आपापले नित्य अभ्यासक्रम, नोकऱ्या सांभाळून अभिमत विद्यापीठात हौसेने शिकायला येणाऱ्या आमच्या ह्या ग्रुपमधील लोकसुद्धा अतिशय उत्साही. दर आठवड्याला किंवा महिन्यातून एक-दोनदा तरी पुण्याच्या आजूबाजूच्या प्राचीन स्थळांना, देवळांना, लेण्यांना भेट देणे, त्यांची माहिती जमविणे, त्यावर चर्चा करणे इत्यादी गोष्टींत अग्रेसर. आमचा हा उत्साह पाहूनच वयाने व श्रेष्ठतेने एवढ्या ज्येष्ठ असलेल्या आमच्या प्राध्यापिकाबाई आमच्याबरोबर ह्या प्रवासासाठी येण्यास तयार झाल्या होत्या.\nहरीहरेश्वरला पोहोचेपर्यंत सायंकाळ झाली होती. वाटेत हिरव्या रम्य निसर्गाने डोळे सुखावले होते. पाऊस बऱ्यापैकी होता. घाटात जरा जास्तच होता. पण आता पावसाळ्याचेच दिवस आणि सहलीचा मूड... मग कोण पर्वा करतो बालाजीच्या प्रवासी ट्रॅक्समधील अचंबित करणाऱ्या 'मसाला' हिंदी गाण्यांच्या कॅसेट्सवर पोट धरधरुन हसत आणि मनोभावे शेरेबाजी करतच आम्ही मुक्कामी पोहोचलो. आमच्या एका मित्राने त्याच्या परिचितांमार्फत एका घरगुती ठिकाणी आमची उतरायची व्यवस्था केली होती. छोटेखानी टुमदार बंगलीतल्या एका खोलीत मुली स्थिरावल्या, एक खोली मुलांनी पटकावली तर एक खोली आमच्या प्राध्यापिकाबाईंसाठी राखीव होती.\nपहिल्याच तासाभरात ग्रुपमधील दोन मुलींनी बंगलीत शिरलेल्या दोन बेडकांना उड्या मारताना पाहून किंकाळ्या फोडून व इकडून तिकडे उड्या मारून सर्वांची करमणूक केली. येथे स्नानगृह व शौचालय बंगलीपासून थोड्या अंतरावर ताडामाडांच्या आडोशाला होते. ग्रुपमधील इतर मुलांनी मग त्या मुलींना चिडवत वाटेतील काल्पनिक साप-विंचू-गोमींची अशी काही भीती घातली की त्या सतत सगळीकडे पाय आपटत, तोंडाने आवाज करत चालत होत्या. त्या रात्री पावसाच्या जोरदार सरींचा कौलारू छतावरचा आवाज ऐकत ऐकतच आम्हाला झोप लागली.\nदुसरे दिवशी सकाळी नाश्ता, स्नान वगैरे उरकून आम्ही हरिहरेश्वराचे दर्शन घेतले. तेथील पिंडीच्या वैशिष्ट्याविषयी आमची चर्चा करून झाली. मंदिराशेजारच्या नागलिंगम झाडांच्या पायाशी पडलेल्या शिवाच्या पिंडीसमान आकार असलेल्या सुंदर फुलांचा सुगंध भरभरून घेतच आम्ही हरिहरेश्वर सोडले. आता आम्हाला पालीजवळच्या बौद्ध गुंफांमधील काही गुंफा पाहण्याची उत्कंठा होती.\nकाही अंतर गेल्यावर गाडीत अचानक काहीतरी बिघाड झाला. बराच वेळ खाटखूट करूनही गाडी बधेना. धक्कापण देऊन झाला तरीही ती ठप्पच तेव्हा मोबाईलचा जमाना नसल्यामुळे इतर पर्याय फारसे नव्हते व पावसाच्या संततधारेमुळे रस्त्यात वाहनांची व माणसांची वर्दळ कमीच होती. मग वाटेतल्याच एकदोन माणसांना दादापुता करून, विनवून आमच्या वाहनचालकाने एका माहितगार माणसाला बोलावले. दोघांनी मिळून गाडीच्या बॉनेटमध्ये डोकी खुपसून बरीच खुडबूड केल्यावर आमची गाडी एकदाची स्टार्ट झाली.\nएव्हाना आम्हाला उशीर झाला होता आणि पावसाचा जोरही बराच वाढला होता. पण ज्या लेण्यांसाठी खास पुण्याहून आलो त्यातील एखादे लेणेतरी पाहिल्याशिवाय परत फिरायला मन राजी होत नव्हते. आमच्या प्राध्यापिकाबाई तर कान्हेरीच्या जंगलात कसल्याही सोयींशिवाय एकट्या राहिलेल्या धाडसी संशोधिका. त्यांच्या धाडसाच्या वेगवेगळ्या कहाण्या तर आम्हाला स्फूर्तिस्थानीच होत्या. त्यांना हा असला पाऊस म्हणजे किरकोळ होता. आमचा वाहनचालक तरीही जरा नाराज होता. त्याला परत फिरायचे होते. पण आम्हाला त्या रपारपा कोसळणाऱ्या पावसातही आतापर्यंत स्लाईडस, फोटोग्राफ्समध्ये पाहिलेली लेणी प्रत्यक्षात पाहायची होती. अखेर तडजोड मान्य करून आमच्या प्राध्यापिकाबाईंनी त्या धो धो कोसळणाऱ्या पावसात एका पर्यटकांकडून दुर्लक्षित अशा लेण्यांपर्यंत आम्हाला नेले.\nआमच्या वाहनचालकाने डोंगराच्या जितक्या जवळ जाणे शक्य होते तिथपर्यंत गाडी नेली. पुढे तर सगळा चिखलच होता. प्राध्यापिकाबाईंना आम्ही वाटेची स्थिती पाहून वाहनचालकासोबत थांबायची विनंती केली आणि त्यांनीही ती मान्य केली.\nआम्ही आपापले रेनकोट गुंडाळून घोटा-घोटा चिखलातून वाट काढत, घसरत एका शेताच्या बांधापाशी पोचलो. शेताच्या बांधावरून डगमगत पुढच्या शेताकडे.... सगळीकडे भातपेरणी चालू होती. गुडघाभर पाण्यात, भातखाचरांत उभे राहून डोक्यावर इरले पांघरलेल्या बाय���बापड्या शहरी वेषांत, अशा पावसात आम्हाला डोंगराकडे घसरत, धडपडत जाताना कुतूहलाने बघत होत्या. एके ठिकाणी आम्हालाही भातखाचरांमधून रस्ता काढायला लागला. बुटांमध्ये गेलेल्या पाण्याचे जड ओझे सांभाळत आम्ही अखेर धापा टाकत लेण्यापाशी पोहोचलो. शेकडो वर्षांपूर्वी इतक्या आडबाजूला, जंगलात भरभक्कम पाषाणातून ह्या गुंफा उभ्या राहिल्या. त्या शिल्पींचे, कारागिराचे, येथे वास करणाऱ्या बौद्ध भिख्खुंचे कौतुक करावे तेवढे थोडे असे मला वाटते. शहरी जीवनाला व सुखसोयींना चटावलेल्या माझ्या मनाला त्यांच्या खडतर आयुष्याची कल्पनाही अशक्य वाटते. आम्ही भेट देत असलेल्या गुंफांमध्ये फार कलाकुसर, कोरीव काम नव्हते. मात्र त्यांच्या ओबडधोबडपणातही त्यांचे सौंदर्य लपून राहत नव्हते.\nशिलालेखाची अक्षरे पुसट होती. त्यातील ब्राह्मी लिपीतील अक्षरे ओळखताना काय आनंद झालेला गुंफेच्या फार आतही जाववत नव्हते, कारण सगळीकडे वटवाघळांचा मुक्त संचार होता. आमच्या अशा आगंतुक येण्यामुळे विचलित होऊन ती बिचारी उगीचच इकडून तिकडे घिरट्या घालत होती. जाळीजळमटे तर ठिकठिकाणी दिसत होती. इतर लेणी- गुंफांमध्ये येतो त्याचप्रमाणे येथेही एक प्रकारचा ओलसर, दमट, कुंद वास भरून राहिला होता. त्यातच वटवाघळांच्या व भटक्या कुत्र्यामांजरांच्या विष्ठेच्या दुर्गंधाची भर गुंफेच्या फार आतही जाववत नव्हते, कारण सगळीकडे वटवाघळांचा मुक्त संचार होता. आमच्या अशा आगंतुक येण्यामुळे विचलित होऊन ती बिचारी उगीचच इकडून तिकडे घिरट्या घालत होती. जाळीजळमटे तर ठिकठिकाणी दिसत होती. इतर लेणी- गुंफांमध्ये येतो त्याचप्रमाणे येथेही एक प्रकारचा ओलसर, दमट, कुंद वास भरून राहिला होता. त्यातच वटवाघळांच्या व भटक्या कुत्र्यामांजरांच्या विष्ठेच्या दुर्गंधाची भर थोडा वेळ तिथे थांबून आम्ही पुन्हा घसरत घसरत उतरणीच्या मार्गाला लागलो. थोडेफार वाळलेले कपडे-बूट पुन्हा एकदा चिखल, पाणी, पाऊस यांच्यात बुचकळून निघाले.\nआमच्या गाडीपाशी सगळेजण परत पोहोचेपर्यंत पावसाचा जोर खूप वाढला होता. ओल्या, कुडकुडत्या अंगांनी चोहोबाजूंनी कोसळणाऱ्या त्या पावसाचे स्तिमित करणारे रूप गाडीच्या धुकंभरल्या काचांतून न्याहाळत आम्ही परतीच्या प्रवासास लागलो. जाताना वाटेत कमी वर्दळ होती तर परत येताना शुकशुकाट होता. दुपारचे चार - साडेचा�� झाले असूनही दुकाने, टपऱ्या बंद होती. क्वचितच एखाद्या दुकानाची फळी किलकिलती दिसे. आमची दुपारची जेवणे झाली नसल्याने गाडीत सगळ्यांनाच कडकडून भूक लागली होती. पण वाटेत एकही हॉटेल उघडे नव्हते. शेवटी एका हातगाडीवरून केळी विकत घेतली. तिथल्या लोकांनी सांगितले की लवकर निघा, पलीकडच्या गावातील रस्ते जलमय झाले असून कधीही येथील रस्तेदेखील पाण्याखाली जातील. आता मात्र आमच्या गोटात जरा गडबड उडाली. वाहनचालक बालाजी तर जाम नर्व्हस झाला होता. एक तर आम्ही त्याला बोलून बोलून त्याचा गुटख्याचा खुराक निम्म्यावर आणायला लावलेला, सायंकाळ होऊन अंधार पडू लागलेला, पावसाचा जोर कायम, पुढे घाट आणि गाडीखालचा रस्ता कधी जलमय होईल ह्याचा नेम नाही त्यातच गाडी कधी दगा देईल सांगता येत नाही, गाडीत एक ज्येष्ठ महिला, दोन किंचाळणाऱ्या मुली व बाकीचे जीव मुठीत धरून बसलेले प्रवासी त्यातच गाडी कधी दगा देईल सांगता येत नाही, गाडीत एक ज्येष्ठ महिला, दोन किंचाळणाऱ्या मुली व बाकीचे जीव मुठीत धरून बसलेले प्रवासी तो नर्व्हस झाला नाही तरच नवल तो नर्व्हस झाला नाही तरच नवल येथील अंधार म्हणजे काळाकुट्ट अंधार होता. कारण वीज तुटल्यामुळे गावे अंधारात होती. रस्त्यांवरही उजेड नाही. आमच्या गाडीने घाट चढायला सुरुवात केली. पलीकडून एक ट्रक येत होता, त्याचा चालक थोडं थांबून ओरडला, \"दरडी कोसळाय लागल्याती, नीट जावा... \"\nआमचे धाबे दणाणले होते. पण कोणीही एकमेकांना मनातले टेन्शन जाणवू देत नव्हते. गाडीत मात्र शांतता होती. अचानक एक दगड वाटेत आल्याने गाडी थोडी उडली व मागे बसलेली एक मुलगी गाडीच्या मागच्या दरवाज्यावर आदळली.... आणि काय आश्चर्य तो दरवाजा धाडकन उघडला आणि आमची मैत्रीण निम्मी बाहेर, निम्मी आत. ती व तिची दुसरी मैत्रीण किंकाळ्या फोडत असतानाच चालकाने गपकन ब्रेक हाणून गाडी थांबविली, तोवर इतरांनी त्या मुलीला आत ओढले होते. ते दार व्यवस्थित लॉक केल्यावर पुन्हा घाटातून मार्गक्रमणा सुरू झाली. आत ती मुलगी शॉकमुळे रडू लागली होती. बाहेर पाऊस, धुके, अंधार ह्यांचे साम्राज्य होते. समोरचे अजिबात धड दिसत नव्हते. डोंगराच्या बाजूने गाडी चालवावी तर दरडींची भीती व समोरचा रस्ता अंधारात गडप झाला होता.\nपुन्हा एकदा वाहनचालकाने अचानक ब्रेक मारून गाडी थांबविली. स्टियरिंग व्हीलवर डोके ठेवून तो दोन मिनिटे तसाच स्तब्ध बसला. आम्हाला टेन्शन की आता ह्याला काय झाले त्याची अवस्था आमच्या ग्रुपमधील वयाने चाळिशीच्या आसपास असलेल्या आमच्या एका सहाध्यायींनी बरोबर ओळखली. त्यांनी त्याला पाणी प्यायला दिले. पाठीवर धीराचा हात फिरवला व म्हणाले, \"तू काळजी करू नकोस. मी बसतो तुझ्या शेजारी आणि सांगतो तुला रस्ता कसा आहे ते. तू अगदी सावकाश घे गाडी. अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला त्याची अवस्था आमच्या ग्रुपमधील वयाने चाळिशीच्या आसपास असलेल्या आमच्या एका सहाध्यायींनी बरोबर ओळखली. त्यांनी त्याला पाणी प्यायला दिले. पाठीवर धीराचा हात फिरवला व म्हणाले, \"तू काळजी करू नकोस. मी बसतो तुझ्या शेजारी आणि सांगतो तुला रस्ता कसा आहे ते. तू अगदी सावकाश घे गाडी. अजिबात टेन्शन घ्यायचे नाही. आम्ही आहोत ना तुझ्या मदतीला\nएकही शब्द न बोलता खिडक्यांपाशी बसलेल्या सर्वांनी आपापल्या पोतड्यांमधून विजेऱ्या काढल्या, पावसाची पर्वा न करता खिडक्या उघडल्या व हात बाहेर काढून गाडीच्या आजूबाजूच्या व गाडीसमोरच्या रस्त्यावर त्यांचे प्रकाशझोत टाकत वाहनचालकाला रस्ता पुढे कसा आहे वगैरे सांगायला सुरुवात केली. मधल्या रस्त्यात बहुधा दरड कोसळलेला भागही होता, पण आमचे पूर्ण लक्ष गाडीवानाकडे, रस्त्याकडे व त्याला दिशादर्शन करण्याकडे एकवटले होते. विजेऱ्या खिडकीतून बाहेर धरून धरून व माना तिरप्या करून करून त्यांना रग लागली होती. पण अशा परिस्थितीत कोण माघार घेण्यास धजवणार\nअखेरीस धीम्या गतीने, कण्हत कुंथत आम्ही एकदाचा तो घाट ओलांडला. वाहनचालकाच्या जीवात जीव आला. ह्यावेळी त्याने गाडी न थांबविता सराईतपणे गुटख्याची पुडी तोंडात रिकामी केली. आम्ही फक्त एकमेकांकडे सूचकपणे पाहिले पण त्याला त्यावरून छेडले नाही. पुढचा प्रवास वेगात आणि सुरळीत झाला. पुण्याला पोहोचेपर्यंत रात्रही बरीच झाली होती. पण त्याचे कोणालाच काही विशेष वाटले नाही. घाटातल्या त्या काही तणावभरल्या क्षणांनी आम्हाला बरेच काही शिकविले. दुसऱ्या दिवशी घरात उबदार वातावरणात बसून घाटात दरडी कोसळण्याच्या व आमच्या वाटेतील गावांचा पुरामुळे इतर गावांशी संपर्क तुटण्याच्या वृत्तपत्रात छापून आलेल्या बातम्या वाचताना अंगावर शहारा आल्यावाचून राहिला नाही.\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nअरूंधती,एकदम थरारक अनुभव आहे\nअर���ंधती,एकदम थरारक अनुभव आहे हा\nथरारक अनुभव इतक्या पावसात\nइतक्या पावसात कोकणात गेलात ___/\\___.\nबापरे काटा आला अंगावर (व्यक्त\nबापरे काटा आला अंगावर (व्यक्त करायला योग्य स्मायलीच नाहीये)\nअरूंधती हो ग अगदि\nअरूंधती हो ग अगदि थरारक.\nकोक्णातला पाउस खरच इतका मुसळधार अस्तो ना. बाहेर जाण कठीणच.\nअनुभव जसा च्या तसा जिवंत ऊभा\nअनुभव जसा च्या तसा जिवंत ऊभा केलात...\nअकु, तुझ्याकडे एकंदरीतच भरपूर\nअकु, तुझ्याकडे एकंदरीतच भरपूर अनुभवाची शिदोरी नी सुरस कहाण्यांची पोतडी आहे.\nमीना प्रभू म्हणतात त्यांना\nमीना प्रभू म्हणतात त्यांना प्रवासी देवी प्रसन्न आहे, तशी अरुंधतीला, थरार देवी (का देव, जो कोण असेल तो.)\nशेवटी अंगावर काटाच आला.. खूप\nशेवटी अंगावर काटाच आला.. खूप छान लिहिता तुम्ही.. तुमचे अनुभव नेहमीच मस्त असतात...\nप्रतिसादाबद्दल सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद\nमंदार, पावसाळ्यात कोकणात जायची मजा अनुभवायची होती ना\nसायो, अगं ह्या लेखांमुळे घरच्यांना पण कळत आहे मी बाहेर काय काय दिवे लावलेत ते कारण असे काही घडल्यावर घरी त्याबद्दल मी कधीच फारसे बोलले नाही कारण असे काही घडल्यावर घरी त्याबद्दल मी कधीच फारसे बोलले नाही पुढची ट्रीप नाहीतर परवानगीअभावी कॅन्सल करावी लागली असती\nदिनेशदा, अजूनही काही थरार अनुभव आहेत माझ्या पोतडीत\nथरारदेव/देवी प्रसन्न आहे की नाही माहीत नाही, पण रक्षणकर्ता जो परमेश्वर आहे तो तरी आतापर्यंत अशा अनेक प्रसंगांमध्ये पाठीशी उभा राहिलाय एवढे नक्की\nअकु, कसला थरारक अनुभव.\nघाटातल्या अंधाराचा आमचा ही अनुभव भयाण आहे. मागच्याच वर्षी जानेवारीत औरंगाबादहून येताना ठरवूनही निघायला लेट झाला. त्यात आमावस्या. आणि घाटात पोचेस्तोवर संध्याकाळचे ७ वाजलेच. मग काय ड्रायव्हरच्या कौशल्यावर आणि देवावर हवाला ठेवून तो घाट पार केला. पोटात नुसते गोळे येत होते. त्यात असे ऐकले होते की सुनसान रस्त्यांवर आजूबाजूच्या दरीत कधी कधी काही दांडगट लोक काठ्या वै. घेऊन बसतात. एखादे वाहन (जीप्/सुमो/स्कॉर्पिओ) वै. अडवून लुटतात म्हणे. त्यामुळे तर जाम टरकली होती. सगळे (मी, मोदक, साबा, साबु, लहान दीर) चिडीचूप बसलो होतो. मनातल्या मनात रामरक्षेचा जप अखंड चालू होता. वळणावरून वळताना पुढच्या वळणावरच्या वाहना प्रकाशझोत दिसायचा तेव्ह्ढाच काय तो उजेड. जेव्हा घाट संपून रेग्युलर रोडला लागलो तेव्हाच जीव भांड्यात पडला.\n कसले वेडे धाडस करता गं\n कसले वेडे धाडस करता गं तुम्ही लोक\nकोकणातले घाट...व त्यात पाऊस, अंधारी गावं\nनिंबे...औरंगाबादजवळ कन्नडचा घाट म्हणतेस का तु\nतिथेही लुटमार होते हां फार आम्ही धुळ्याला असतांना एकदा औरंगाबाद पैठण अशी ट्रीप काढली होती...सगळे घरचेच आम्ही धुळ्याला असतांना एकदा औरंगाबाद पैठण अशी ट्रीप काढली होती...सगळे घरचेच त्यावेळी आमच्याकडे अँबेसेटर कार होती....परततांना पाऊस सुरु झाला आनि घाटाच्या चढणीवरच एक गाव आहे तिथे गाडी बंद पडली...गाडीत अचानक खुप धुर त्यावेळी आमच्याकडे अँबेसेटर कार होती....परततांना पाऊस सुरु झाला आनि घाटाच्या चढणीवरच एक गाव आहे तिथे गाडी बंद पडली...गाडीत अचानक खुप धुर आई, बाबा, मी नि माझे तिघे लहान बहिण-भाऊ आई, बाबा, मी नि माझे तिघे लहान बहिण-भाऊ बर तर बर एका मानलेल्या मामाला सोबत घेतल होतं बर तर बर एका मानलेल्या मामाला सोबत घेतल होतं त्याच दिवशी महाराष्ट्रातले लाइट गेले होते म्हणे त्याच दिवशी महाराष्ट्रातले लाइट गेले होते म्हणे आणि नुकतच आठेक दिवसांपुर्वी तिथे दरोडेखोरांनी २५-३० गाड्या अडवुन लुटल्या होत्या आणि नुकतच आठेक दिवसांपुर्वी तिथे दरोडेखोरांनी २५-३० गाड्या अडवुन लुटल्या होत्या मग त्या गावातच सरकारी डाक बंगला शोधुन, तिथल्या रखवालदाराला काही पैसे देउन व्हरांड्यात रात्र काढायची परवानगी मिळाली.... मग त्या गावातच सरकारी डाक बंगला शोधुन, तिथल्या रखवालदाराला काही पैसे देउन व्हरांड्यात रात्र काढायची परवानगी मिळाली.... अजुनही आठवलं की शहारा येतो बै\nनिंबे...औरंगाबादजवळ कन्नडचा घाट म्हणतेस का तु >> मला घाटांची आणि रस्त्यांची तितकीशी माहीती नाही. औरंगाबादहून मुंबईकडे येताना जो घाट लागतो तो.\nनिंबुडा, कुट्ट अंधारात, अनोळखी भागात घाटातील रस्त्यावरून, चोरी-दरोडे होणार्‍या भागात आणि खासगी वहानाने जाताना खरंच जाम रिस्क असते. मी सहज कल्पना करु शकते काय अवस्था झाली असेल (खुद पे बीती ;-))\nआर्या.... गेले बरं ते दिवस आता मीही प्रवासाला जायचे म्हटले की सतरा प्रकारच्या चौकशा, खातरजमा करुन मगच निघते\nपण शब्दात छान मांडलाय.\nअकु... कसला खतरा अनुभव आहे हा\nअकु... कसला खतरा अनुभव आहे हा तू लिहीतेस जबरदस्तच\n किती उद्योगी आहेस गं\n किती उद्योगी आहेस गं तू\nयोगेश, राखी, विशाल धन्यवाद\nयोगेश, राखी, विशाल धन्य���ाद प्रतिसादाबद्दल एकेक वय असतं असल्या उद्योगाचं.... दुसरं काय\nबापरे. कसला खतरनाक अनुभव आहे.\nबापरे. कसला खतरनाक अनुभव आहे.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nप्रवासाचे अनुभव - भारतात\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/12?page=3", "date_download": "2018-09-24T06:59:10Z", "digest": "sha1:7MSFRY5NIUSXSYA2TQ5XRKIXYB6QPUKZ", "length": 14532, "nlines": 337, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संकीर्ण : शब्दखूण | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संकीर्ण\nअ‍ॅलिस अंकलचे घर - वसई\nवसई गावात अजुनही बर्‍याच वाड्या आणि त्यात जुन्या धाटणीची घरं आहेत. त्यातलेच आमचाय शेजार्‍यांचे घर.\nRead more about अ‍ॅलिस अंकलचे घर - वसई\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\n थांब, नखं दाखव बघू.\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nवॉटर कलरचे बेसिक वॉशेस वापरुन चित्र काढायचा प्रयत्न करतोय. थोड्क्यात चित्र सिम्प्लीफाय करायचा प्रयत्न करतोय.\nRead more about बॅक टु बेसिक्स\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nतू कितीही नाही म्हणालीस तरी...\nतू कितीही नाही म्हणालीस\nमाझ्या डोळ्यांत तूच आहेस\nडोळे उघडे ठेवू की बंद करू\nएवढाच एक पेच आहे\nतर साहेबाचं संकट आहे\nतर तुझ्याशी प्रतारणा आहे\nकी डुलकीशी प्रतारणा करायची\nएवढाच एक पेच आहे\nमाझ्या डोळ्यांत तूच आहेस...\nRead more about तू कितीही नाही म्हणालीस तरी...\nगजानन यांचे रंगीबेरंगी पान\nमागच्या आठवड्यात हरिहरेश्वर, श्रीवर्धन, दिवेआगार, गुहागर, असगोली हेदवी, वेळणेश्वर आणि महाबळेश्वर अशी मस्त भटकंति झाली. थोडी पेंटीग्ज आणि भरपुर आराम केला. हे नंतर घरी कॅन्व्हास वर केलेले अ‍ॅक्रेलीक . अ‍ॅक्रेलिक वॉटरकलर सारखे ट्रान्स्परन्ट किंवा ऑईल सार्खे ओपेक वापरता येत मात्र ते रंग येव्हढे पटकन सुकतात त्यामुळे पेंटींग करणे मला बरेचसे कंटाळवाणे वाटते त्यामुळे शक्य्तो मी हे माध्यम टाळत आलोय.\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nदक्षिण पुर्व आशिया आणि चिन मधे हे मासे बर्‍याच ठिकाणी पहायला मिळतात , या माशान तिकडे शुभ मानतात असे कुणि तरी सांगीतले नक्की माहित नाही मात्र हे मासे दिसतात सुंदर हे नक्की\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nतप्तशुभ्��� झरा उसळी मारुन वर येताना\nमी लाल बनारसी रेशिम असते\nआणि त्यावर जरतारी बुंदके असतात.\nमाझ्यावरची नक्षी मला आवडते.\nतुझ्या डोळ्यातल्या मधाच्या ठिपक्याशी\nमाझ्या नाकात चमकी आणि पायात जोडवी सुद्धा असतात\nभांगात बिंदी आणि केसांत चांदण्यांसारखी फ़ुले खोवलेली\nमला डोळे भरुन काजळ घातलेलं आवडतं\nआणि हातभरुन रंगीत काचेच्या बांगड्या घालायलाही\nमला लवलवती रेशिम पात म्हणून हाक मारणारे महानोर तेव्हां आवडतात\nजेव्हा तुझ्या वीजेचं चांदपाखरु माझ्या कवेत असतं.\nट्युलिप यांचे रंगीबेरंगी पान\nअनिलभाई, परदेसाई, वैद्यबुवा, स्वाती_आंबोळे, असामी, सागर (माणूस्), सिंड्रेला, अंजली भस्मे, आश्विनी साटव, रुनि पॉटर, केदार, एबाबा, वृंदा, प्राचि, सायली कुळकर्णी, पराग सह्स्त्रबुद्धे, व माझे भारतातील मित्र श्री गुरुदास बनावलीकर आणि श्री रवी उपाध्ये,\nया सर्वांना स. न. वि. वि.\nआम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्याबद्दल हार्दिक आभार. बर्‍याच जणांनी दोन दोनदा शुभेच्छा देऊन आमची दिवाळी दुप्पट आनंदाची केली याबद्दल धन्यवाद.\nझक्की यांचे रंगीबेरंगी पान\nसर्व मायबोलीकराना दिवाळी च्या शुभेच्छा. ... ..... अजय\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nफोटो कंपोझिशन चे नियम\nचंदन च्या फोटोग्राफी च्या पोस्ट वर प्रतिक्रिया लिहल्यानंतर फोटो कंपोझिशन वर काही तरी लिहावं हे डोक्यात आलं म्हणुन हे पोस्ट.. तसे नेट वर सर्च केले तर या विषयी खुप काही वाचयला मीळेल , पण हे माहित असलेले नियम आणि त्यांचे अपवाद येकत्रित मांडण्याचा छोटा प्रयत्न.\nकोणतेही चित्र/प्रकाश चित्र बनते ते खालिल घटकानी.\n१.रेषा- उभ्या , आडव्या, तीरक्या, नागमोडी... येखादा लांबलचक रस्ता , किंवा येखाद्या आकाराची कडा, किंवा क्षितीज या फोटोचा विचार करता रेषाच तर खांब , तारा हे लिनीअर ओब्जेक्ट्स या ही रेषाच\nआकाशात उड्णारे बगळ्यांचा समुह हा सुद्धा फोटोच्या दृष्टीने रांगच\nRead more about फोटो कंपोझिशन चे नियम\nपाटील यांचे रंगीबेरंगी पान\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahanews.gov.in/Home/MantralayNewsDetails.aspx?str=KXTm/A4t7c3EuwAV9/quCg==", "date_download": "2018-09-24T05:25:05Z", "digest": "sha1:VAAELZBSZWQHQKNUXUM6PF7F66EYJUQB", "length": 3326, "nlines": 6, "source_domain": "www.mahanews.gov.in", "title": "वानाडोंगरी नगरपरिषदेसाठी 15 ऐवजी 19 जुलैला मतदान बुधवार, ११ जुलै, २०१८", "raw_content": "वडगाव, मुक्ताईनगर, बार्शीटाकळी व पारशिवनीत 16 ऐवजी 20 जुलैला मतमोजणी\nमुंबई : न्यायालयीन प्रकरणामुळे वानाडोंगरी (जि. नागपूर) नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आता 15 ऐवजी 19 जुलै 2018 रोजी मतदान होणार आहे; तसेच 15 जुलै 2018 रोजी मतदान होणाऱ्या वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींसाठी वानाडोंगरीसोबतच 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल.\nराज्य निवडणूक आयोगाने 15 जून 2018 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार 15 जुलै 2018 रोजी मतदान होणार होते; परंतु वानाडोंगरी येथील विविध 5 जागांसंदर्भातील निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील दाखल झाले होते. ते जिल्हा न्यायालयाने 6 व 7 जुलै 2018 रोजी फेटाळले; परंतु निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक कालावधी देणे गरजेचे असल्याने आयोगाने सुधारीत कार्यक्रम जाहीर केला आहे.\nसुधारीत कार्यक्रमानुसार आता फक्त वानाडोंगरी नगरपरिषदेकरिता 19 जुलै 2018 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान; तर 20 जुलै 2018 रोजी मतमोजणी होईल. त्यामुळे वडगाव (पुणे), मुक्ताईनगर (जळगाव), बार्शीटाकळी (अकोला) आणि पारशिवनी (नागपूर) या नगरपंचायतींचीदेखील मतमोजणी 16 ऐवजी 20 जुलै 2018 रोजी होईल, असे राज्य निवडणूक आयोगाकडून कळविण्यात आले आहे.\n'महान्यूज' मधील मजकूर आपण 'महान्यूज'च्या उल्लेखासह पुनर्मुद्रित केल्यास आम्हाला आनंदच वाटेल.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00543.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/osteopathic-surgeon-who-responsible-death-patient-arrested-129370", "date_download": "2018-09-24T06:17:02Z", "digest": "sha1:V4ZOTE43MGE4JD5OPJBF7JFNRUREK5DN", "length": 14250, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "osteopathic surgeon who is responsible for the death of the patient is arrested रूग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अस्थिव्यंग शल्य चिकित्सकास अटक | eSakal", "raw_content": "\nरूग्णाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अस्थिव्यंग शल्य चिकित्सकास अटक\nसोमवार, 9 जुलै 2018\nदौंड (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी पोपट म्हस्के यांच्यावर हयगय आणि निष्काळजीपणे उपचार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. संजय जयकर यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रूग्णास असलेल्या अॅलर्जीसंबंधी माहिती न घेता उपचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.\nदौंड (पुणे) : पाटस (ता. दौंड) येथील शेतकरी पोपट म्हस्के यांच्यावर हयगय आणि निष्काळजीपणे उपचार करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले अस्थिव्यंग शल्य चिकित्सक डॉ. संजय जयकर यांच्यावर दौंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. रूग्णास असलेल्या अॅलर्जीसंबंधी माहिती न घेता उपचार केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.\nदौंड पोलिस ठाण्याचे अंमलदार बापू रोटे यांनी आज (ता. ९) या बाबत माहिती दिली. १४ जानेवारी २०१६ ला पोपट कोंडिबा म्हस्के (वय ५५, रा. म्हस्के वस्ती, पाटस, ता. दौंड) यांना मधुमेह व डाव्या पायावर जखम झाल्याने त्यांच्यावर लिंगाळी येथील सावरकर नगर मधील जयकर रूग्णालयात उपचार सुरू होते. रूग्णास कोणत्या औषधाची व अन्य कोणत्या प्रकारची अॅलर्जी आहे या बाबत माहिती न घेता डॅा. संजय देविदास जयकर यांनी सलाईनद्वारे इंजेक्शन दिल्यानंतर पोपट म्हस्के यांचा मृत्यू झाला होता, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.\nया प्रकरणी दौंड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली होती. दरम्यान पुणे येथील ससून सर्वोपचार रूग्णालयात शवविच्छेदन करून व्हिसेरा राखून ठेवण्यात आला होता. पोपट म्हस्के यांच्यावर मृत्यूपुर्वी करण्यात आलेल्या उपचारासंबंधी कागदपत्रे, व्हिसेरा संबंधी तपासणी अहवाल, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांच्यासमोरील अहवाल, आदींची तज्ञ समितीकडून तपासणी झाल्यानंतर औषधामुळे रिअॅक्शन होऊन पोपट म्हस्के यांचा मृत्यू झाल्याचा स्पष्ट अहवाल दौंड पोलिसांना ३० एप्रिल २०१८ ला प्राप्त झाला होता. सदर अहवाल सरकारी अभियोक्ता यांना सादर करून संबंधित डॅाक्टरवरील फौजदारी कारवाई करण्यासंबंधी अभिप्राय मागविल्यानंतर सरकारी अभियोक्ता यांनी भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ) अन्वये गुन्हा दाखल होतो, असा अभिप्राय दौंड पोलिसांना दिला.\nत्यानुसार रविवारी (ता. ८) दौंड पोलिस ठाण्याचे सहायक फौजदार दिलीप भाकरे यांनी या प्रकरणी डॅा. संजय दोविदास जयकर (रा. सावरकर नगर, लिंगाळी) यांच्याविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. डॅा. जयकर यांना या प्रकरणी रविवारी संध्याकाळी अटक करून जामिनावर सुटका करण्यात आल्याची माहिती दिलीप भाकरे यांनी दिली.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nजुन्नर : कोळवाडी येथे अपघातात दोन जण ठार एक गंभीर जखमी\nओतूर (ता.जुन्नर) : नगर-कल्याण राष्ट्रीय महामार्गावर कोळवाडी (ता. जुन्नर) गावच्या हद्दीत कवडधरा मंदिराजवळ दुचाकी आणि पिकअप यांची समोरासमोर...\nपंढरपूर : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी सर्वच जण आनंदाने मिरवणूकीमध्ये सहभागी होतात. परंतु 24 तास ड्युटीवर असणाऱ्या पोलिसांना मात्र अशा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00544.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1959", "date_download": "2018-09-24T06:09:20Z", "digest": "sha1:EEYHRKJJK4HOA5FF6IUGGBQUU4DWOQEP", "length": 3600, "nlines": 28, "source_domain": "mr.upakram.org", "title": "पुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nपुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य\nविवेकानंद केन्द्राने पूर्वांचलातील आसाम व अरुणाचलप्रदेशात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. या संस्थेचे विशेष कार्य अरुणाचल प्रदेशात आहे.\n२००५ च्या उपलब्ध आकड्यानुसार तेथे भव्य अशी २२ निवासी विद्यालये विवेकानंद केन्द्र चालविते. त्यात ७११० विद्यार्थी उत्तम शिक्षणाबरोबर विवेकानंदाचे विचार ग्रहण करीत आहेत. अशाच प्रकारची १० अनिवासी विद्यालये आसाममध्येही आहेत.त्यात ६८८८ विद्यार्थी शिकत आहेत. या व्यतिरीक्त ३ हातमाग प्रशिक्षण केन्द्रे, नुमालीगड रिफायनरीत हॉस्पीटल आणि सातही रज्यांतील जनजातिंच्या संस्कृतीचा अभ्यास व संशोधनाचे एक् केन्द्र गुवाहाटीत चालवले जाते. नागालॅण्ड मध्ये ओखा जिल्ह्यात सुरु झालेल्या शाळेत ४२२ विद्यार्थी शिकत आहेत्.\nउर्वरित भारतात ठिकठिकाणी स्थापन झालेल्या 'अरुणाचल बंधु परिवार' या समित्यांद्वारे पूर्वांचलातील परिस्थितीबद्दल येथे जागृती आणण्याचे मोलाचे कार्य विवेकानंद केन्द्र करत आहे. विवेकानंद केन्द्राचे पूर्वांचलात, उर्वरित भारतातून गेलेले ४० व स्थानिक १८ असे एकूण ५८ पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Bahar/darmanirpeksata/", "date_download": "2018-09-24T05:25:43Z", "digest": "sha1:5V3XMMSF6PO7J5C3CI7DSUKZMRXPPXCX", "length": 8794, "nlines": 84, "source_domain": "pudhari.news", "title": " धर्मनिरपेक्षता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Bahar › धर्मनिरपेक्षता\nप्रा. सुहास द. बारटक्के\n“धर्मनिरपेक्ष’ म्हणजे काय हो सर\n...सकाळी सकाळीच दारात उभे ठाकलेल्या शेजारच्या मंगुअण्णांनी प्रश्‍न विचारला. मी त्यांना आत बोलावत म्हटलं-\n‘या, बसा मंगुअण्णा, तुम्हाला समजावून सांगतो, धर्मनिरपेक्ष म्हणजे काय ते.’\n‘सांगा, सांगा,’ असं म्हणत मंगुअण्णा सोफ्यावर येऊन बसले. मी म्हटलं-\n‘धर्मनिरपेक्षता म्हणजे एक शहाळं आणि दोन स्ट्रॉ\n‘असं कोड्यात बोलू नका सर, नीट समजावून सांगा.’\n‘म्हणजे असं की, मला सांगा तुम्ही कोणत्या धर्माचे\n हिंदू धर्माचा... गर्व से बोलता हूँ ना..\n‘समजा उन्हाळ्यात भरदुपारी तुम्ही रस्त्याकडेला शहाळ्याचं पाणी पीत उभे आहात. तोंडात स्ट्रॉ पकडून हळूहळू पाणी पिणं चाललंय... तेवढ्यात समोरून तुमचा मित्र जॉन फर्नांडिस आला. शहाळं विक्रेत्याकडे ते एकच शेवटचं शहाळं शिल्लक होतं. जॉनला द्यायला दुसरं शहाळं नाही. अशावेळी तुम्ही काय कराल\n‘काही नाही. दुसरं शहाळं नाही तर काय करणार\n‘तुम्ही दुसरी स्ट्रॉ तर मागू शकता... दुसरी स्ट्रॉ घेऊन ती तुम्ही पीत असलेल्या शहाळ्यात घालणं आणि एक शहाळं दोघात पिणं यालाच म्हणतात धर्मनिरपेक्षता.’\n म्हणजे जात-धर्म न पाहता आधी माणूसधर्म पाहणं. तहानलेल्याची तहान दूर करताना तो केवळ माणूस आहे, इतकंच पाहणं, म्हणजे आपली धर्मनिरपेक्षता.’\n पण तुम्हाला आज हा शब्द कसा काय आठवला\n‘ते आपले पूर्वीच�� धर्मनिरपेक्ष राष्ट्रपती नाही का परवा संघाच्या व्यासपीठावर गेले.’\n संघही धर्मनिरपेक्ष आहेच ना\n संघ तर कट्टर हिंदुत्ववादी.’\n‘पण, त्यांच्यातही अन्य धर्मीय आहेत ना त्यांंनी धर्मनिरपेक्ष अशा व्यक्तीला व्यासपीठावर नाही का बोलावलं त्यांंनी धर्मनिरपेक्ष अशा व्यक्तीला व्यासपीठावर नाही का बोलावलं आणि महत्त्वाचं काय माहीत आहे का आणि महत्त्वाचं काय माहीत आहे का की, आता निवडणुका जवळ आल्यात ना की, आता निवडणुका जवळ आल्यात ना तेव्हा सगळेजण आता धर्मनिरपेक्ष असणार तेव्हा सगळेजण आता धर्मनिरपेक्ष असणार\n‘म्हणजे एरव्ही अमुकतमुक धर्माची कास धरणार आणि निवडणुका आल्या की सर्वधर्मीय बनणार.’\n भारत तसा निधर्मी देश आहे ना... इथं जाती-धर्माचं राजकारण करायला कायद्यानं बंदी आहे.’\n‘पण, मग त्याचंच राजकारण करून निवडून येतात ना ही माणसं\n‘ते खरंय... भारतात हेच तर आहे. दाखवायचं एक आणि करायचं दुसरं.’ तुम्हाला माझी एक कविताच ऐकवतो-\n‘पवार, फर्नांडिस आणि शेख\nएकत्र प्यायला बसले होते.\nपण कुणाचे काहीही अडत नव्हते.\nग्लास ओठी लावत होता.\nना जात बुडत होती, ना धर्म\nमदिरेनं सगळ्यांनाच एकत्र आणलं होतं\nसर्वांची ‘कॅटेगरी’ एकच होती-\nम्हणजे मदिराच नव्हे काय\nआज हे एकत्र बसलेत- इकडे;\nतिकडे गळ्यात गळे घालून\nमनातली अढी बाजूला ठेवून\nभगव्यानं निळ्याला मिठी मारलीय्...\nटोचणारी दाढ सहन करीत\nपांढर्‍यानं हिरव्याला आलिंगन दिलंय..\nसत्तेसाठी सगळे जात-धर्म विसरलेत...\nमग एरव्ही का बरं\n’ मी म्हटलं, तसं मंगुअण्णा गंभीर चेहेरा करीत उठले.\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nकोल्‍हापूर : दत्तवाडमध्ये दोन गटांत तलवारीने हाणामारी\nपुणे गणेश विसर्जन LIVE : पुण्याची विसर्जन मिरवणुक अंतिम टप्प्यात\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/REL-JYO-HR-UTLT-palm-reading-about-lucky-signs-in-hand-5912147-NOR.html", "date_download": "2018-09-24T05:17:20Z", "digest": "sha1:EKEAAMCSQ2QTMVMSEAAIWAI4ETXAADMB", "length": 7548, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Palm Reading About Lucky Signs In Hand | हातावरील शुभ संकेत : एकही असल्यास समजावे तुमचा होणार आहे भाग्योदय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहातावरील शुभ संकेत : एकही असल्यास समजावे तुमचा होणार आहे भाग्योदय\nज्योतिषमध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत. यामधील एक आहे हस्तरेषा विद्या.\nज्योतिषमध्ये भविष्य जाणून घेण्यासाठी विविध विद्या सांगण्यात आल्या आहेत. यामधील एक आहे हस्तरेषा विद्या. यामध्ये हाताची बनावट आणि हातावरील रेषा पाहून भविष्यवाणी केली जाते. हातावरील काही असे शुभ संकेत असतात ज्यामुळे व्यक्तीचा भाग्योदय होऊ शकतो. उज्जैनच्या एस्ट्रोलॉजर डॉ. विनिता नागर यांच्यानुसार जाणून घ्या, राजयोग सांगणारे हातावरील काही शुभ संकेत...\n1. तळहातावर धनुष्य, चक्र, माळ, कमळ, झेंड्यासारखे शुभ चिन्ह असल्यास व्यक्तीला देवी लक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते. हे लोक जीवनात धनलाभ प्राप्त करतात.\n2. एखाद्या व्यक्तीच्या हातावर मध्यभागी घोडा, कलश किंवा झाडाचे चिन्ह असेल तर जीवनात त्याला सर्व सुख-सुविधा मिळतात आणि आर्थिक लाभही होतात.\n3. हातावर मासा, छत्री, अंकुश, वीणा किंवा हत्तीचे चिन्ह असेल तर व्यक्ती मान-सन्मानाने पैसे कमावतो आणि सर्व सुख प्राप्त करतो.\n4. ज्या लोकांच्या हातावर तलवार, पर्वत किंवा नांगराचे चिन्ह असते, तो व्यक्ती प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त करतो. यांच्याजवळ पैशांची कमी नसते.\n5. हातावर त्रिशूळचे चिन्ह असल्यास हासुद्धा एक शुभ संकेत मानला जातो. या शुभ चिन्हामुळे व्यक्तीला कमी कष्टामध्ये जास्त यश प्राप्त होते.\nलक्षात ठेवा, हातावरील रेषांमध्ये इतर दोष असल्यास येथे सांगण्यात आलेल्या शुभ संकेतांचे प्रभाव बदलू शकतात. दोन्ही हातावरील रेषांचा अभ्यास करूनच अचूक भविष्यवाणी केली जाऊ शकते.\nहातावर अर्धा चंद्र तयार होत असलेले लोक इतरांपासून लपवतात स्वतःच्या भावना\nहाताचे 5 शुभ संकेत : एकही हातामध्ये असल्यास होऊ शकतो धनलाभ\nअष्टधातुचे कडे घातल्याने दूर होतात राहूचे दोष, वाचा असेच इतरही 6 उपाय\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/hardik-loses-20-kg-weight-hunger-strike-gujrat-government-held-meetings-5951908.html", "date_download": "2018-09-24T05:13:41Z", "digest": "sha1:HBTBOZ3CTVW5ANCQ5QNNSWBWZO7YTXV2", "length": 8616, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Hardik Loses 20 Kg weight Hunger Strike Gujrat government held meetings | हार्दिक पटेलच्या उपोषणाचा 11 वा दिवस, 20 किलो वजन घटले, तोडगा काढण्यासाठी गुजरात सरकारचे बैठक सत्र", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nहार्दिक पटेलच्या उपोषणाचा 11 वा दिवस, 20 किलो वजन घटले, तोडगा काढण्यासाठी गुजरात सरकारचे बैठक सत्र\nगुजरात सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली असून पाटीदार नेत्यांच्या बैठकांचे आयोजन सरकार करत आहे.\nअहमदाबाद - हार्दिक पटेलच्या उपोषणाचा आज 11 वा दिवस असून त्याचे जवळपास 20 किलो वजन घटल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे गुजरात सरकारने यावर तोडगा काढण्यासाठी पावले उचलली असून पाटीदार नेत्यांच्या बैठकांचे आयोजन सरकार करत आहे.\nपाटीदार आरक्षणाच्या मुद्द्याने चर्चेत आलेल्या हार्दिक पटेलने 25 ऑगस्टपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि पाटीदार समाजाला नोकरी आणि शिक्षणात ओबीसीमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी हार्दीकने उपोषण सुरू केले आहे. गेल्या 11 दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणामुळे आता हार्दिकची तब्येत खालावत असल्याची माहिती आहे. हार्दिकचे वजन गेल्या 11 दिवसांत जवळपास 20 किलोने घटले असल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे हार्दिकचे उपोषण लवकरात लवकर मागे घ्यावे यासाठी आणि तोडगा काढण्यासाठी भाजप सरकारने पावले उचलली आहे.\nमंगळवारी काही पाटीदार नेत्यांबरोबर सरकारच्या प्रमुख नेत्यांनी बैठकीत चर्चा केली. पाटीदार समाजाच्या सहा वेगवेगळ्या नेत्यांबरोबर बैठकीनंतर गुजरातचे उर्जामंत्री सौरभ पटेल म्हणाले की, हार्दिकचे उपोषण लवकरात लवकर मागे घ्यावे यासाठी सरकार कसोशीने प्रयत्न करत आहे. या नेत्यांनी हार्दिक पटेलला भेटून यासंदर्भात चर्चा करण्याचे आश्वासन सरकारच्या प्रतिनिधींना दिले आहे.\nमंगळवारी घेतली दोन सिन्हांनी भेट\nदरम्यान हार्दिक पटेलला पाठिंबा दर्शवण्यासाठी मंगळवारी भाजपचे माजी केंद्री मंत्री यशवंत सिन्हा आणि भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखिल हार्दिकची भेट घेतली. शेतकऱ्यांसाठी हार्दिकचे आंदोलन राष्ट्रीय स्तरावर पोहोचवणार असल्याचे सिन्हा यावेळी म्हणाले.\nघराबाहेर बैचेन होऊन भूकत होता डॉगी, शेजा-यांनी आली अशुभ घडल्याची शंका, घरात डोकावले असता भयावह होते दृश्य\nआधी 16 वर्षांच्या मुलीला फासावर लटकावले, मृत्यूनंतर पलंगावर लोटवत तोंडात ठेवले तुळशीपत्र\nआधी 16 वर्षांच्या मुलीला फासावर लटकावले, मृत्यूनंतर पलंगावर लोटवत तोंडात ठेवले तुळशीपत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00545.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://adityalikhit.blogspot.com/2012/01/blog-post.html", "date_download": "2018-09-24T05:44:22Z", "digest": "sha1:ISQRIU7B6IPHDZ2X5HWB34BIKS2HUBJW", "length": 7550, "nlines": 33, "source_domain": "adityalikhit.blogspot.com", "title": "आदित्यलिखित: लोकल आणि ग्लोबल", "raw_content": "\nसध्याच्या काळात लोकल आणि ग्लोबल हे परवली चे शब्द झालेले आहेत. internet क्रांती आल्यापासून 'think global-act local' हा आजच्या युगाचा मंत्रच बनला आहे.साधारणपणे सामाजिक कामे किंवा क्वचित प्रसंगी व्यावसायिक निर्णय घेताना हे शब्द वापरले जातात. म्हणजे जगाला भेडसावणारया समस्यांवर आपापल्या स्थानिक पातळीवर उपाय शोधावे, किंवा जगातील trends पाहून आपल्या व्यवसायात बदल करावेत इत्यादी. पण परवा विचार करताना मला 'think global-act local' चा एक वेगळाच अर्थ उमगला. जो अगदी प्रत्येक माणसच्या आयुष्याला लागू पडू शकतो. प्रत्येक जण आचरणात आणू शकतो.\nयामध्ये लोकल आणि ग्लोबल या दोनही शब्दांचा अर्थ जरा वेगळा आहे. हे दोन्ही शब्द स्थळाच्या संदर्भात न वापरता काळाच्या संदर्भात वापरावे लागतील.\nबरीच माणसे आपल्या संपूर्ण आयुष्याचा एकाच वेळी विचार करत नाहीत. म्हणजे होवून गेलेल्या नव्हे, तर होवू घातलेल्या आयुष्याचा. लोक अस म्हणतील की आपण कुठपर्यंत जगणार माहीतच नाही तर विचार करून काय उपयोग पण खरं सांगायचं तर सध्याच्या काळात, सर्वसाधारणपणे काही अपघात किंवा गंभीर आजार झाला नाही तर माणसे ८० वर्षे तरी अगदी सहज जगतात.काही नकारात्मक माणसे असे विचारतील की त्या आधी मेलो तर काय पण खरं सांगायचं तर सध्याच्या काळात, सर्वसाधारणपणे काही अपघात किंवा गंभीर आजार झाला नाही तर माणसे ८० वर्षे तरी अगदी सहज जगतात.काही नकारात्मक माणसे असे विचारतील की त्या आधी मेलो तर काय पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय पण मेलो तर काय यापेक्षा जगलो तर काय हा माझ्या मते अधिक भयंकर प्रश्न आहे. कारण जगलो तर नेमकं काय करायचं हे कधीच नं ठरवल्यामुळे, मरणापेक्षाही वाईट आयुष्य , कुढत कुंथत जगणारी अनेक म्हातारी माणसे आज आपल्या अजूबाजू ला दिसतात. म्हणून प्रत्येक माणसाने आपण निदान ८० वर्षे तरी जगणार आहोत असे समजून, चालू क्षणापासून ते ८० वर्षापर्यंत अयुष्य ड��ळ्यापुढे आणावे. यालाच मी आयुष्याचा global view असं म्हणेन. आणि त्या आयुष्यात आपल्याला नेमकं काय काय करायचं आहे, कश्यामुळे आनंद मिळणार आहे ते ठरवावं. यालाच think global, असं म्हणता येईल.\nमग आता, act local म्हणजे काय हे सहज समजण्यासारखे आहे. ग्लोबल कडून लोकल कडे हळू हळू येताना, अयुष्यात पूर्ण करण्याच्या इच्छा, प्रथम दशकांमध्ये विभागता येतील. म्हणजे तिशीत अमुक करायचे, चाळिशीत अमुक करायचे इत्यादी...शारिरिक शक्ती लागणारया इच्छा विशी, तिशीत पूर्ण करता येतील तर अनुभव आणि द्न्यान आवश्यक असणारया इच्छा, चाळिशी, पन्नाशी इत्यादी दशकांसाठी राखून ठेवता येतील.\nत्यानंतर सध्याच्या चालू वर्षात करावयाच्या गोष्टी ठरवता येतील. असं हळू हळू एका दिवसापर्यंत येता येईल. विचार करा, रोज सकाळी उठल्यावर आजच्या दिवसात आपल्याला अमुक अमुक करायचं आहे, आपल्या अयुष्यातील महत्वाकांक्षेचा अमुक एवढा भाग पूर्ण होणार आहे. हे जर माहित असेल तर सकाळपासूनच किती प्रसन्न वाटेल दडपण न येता आपण ते काम करू शकू. व मोठ्या प्रवासातील छोटासा टप्पा पूर्ण केल्याचं समाधान मिळेल रोजच्या रोज.\nपण एका दिवसाचेही अजून छोटे छोटे भाग करून त्यात कामे बसवण्याचा प्रयत्न करू नका मित्रहो नाहीतर आपण अक्षरशः Time Table चे गुलाम होऊन बसु आणि जगण्यातील आनंद हिरावून घेतला जाईल. आपल्याला शिखरावर पोचायचं आहेच पण वाटेतलं निसर्ग सौंदर्य पण निरखायचं आहे . हो ना\nमग लागा तर विचार करायला,निर्णय घ्यायला आणि finally कामाला\nकोंबडी आधी की अंडं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00546.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://india.stnevents.com/thane/hotel-alka", "date_download": "2018-09-24T05:18:48Z", "digest": "sha1:FKKZUJ5MQNYFMRQDF57OJPJIZ34VNUOM", "length": 1378, "nlines": 17, "source_domain": "india.stnevents.com", "title": "What to do in Thane", "raw_content": "\nवेळ अनमोल - वेळ व्यवस्थापनावर मराठीतून कार्यशाळा - ठाणे\n२४ त स ऐवज द वस च ३० त स म ळ ल तर प रत ल क तर ह आजच क म उद य वरच ढकलल ज ईल दडपण, व ळमर य द , त णतण व व च लढकल कश ह त ळ व दडपण, व ळमर य द , त णतण व व च लढकल कश ह त ळ व श क फक त एक च द वस त श ल श त ड ल य च य व ळ अनम ल स म न... ➧ More info\nमंत्र यशाचा - यशप्राप्तीवर मराठीतून कार्यशाळा - ठाणे\nअपयश च य भ त न तडज ड च आय ष य जगत आह त क हव असल ल यश न र म ण कस कर व हव असल ल यश न र म ण कस कर व श क फक त एक च द वस त श क फक त एक च द वस त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%95-%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF/", "date_download": "2018-09-24T06:09:02Z", "digest": "sha1:Q57YA7NQ4YRO6R5H6UD7PEMVJLTC4VQO", "length": 6614, "nlines": 85, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर खांबाला रिक्षा धडकली; चालक ठार | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या डांगे चौक हिंजवडी रस्त्यावर खांबाला रिक्षा धडकली; चालक ठार\nडांगे चौक हिंजवडी रस्त्यावर खांबाला रिक्षा धडकली; चालक ठार\nडांगे चौक हिंजवडी रस्त्यावर सोमवारी रात्री ११च्या सुमारास रस्त्यात असलेल्या विद्युत पथदिव्याच्या खांबाला रिक्षा धडकून झालेल्या या अपघातात एक रिक्षाचालक ठार झाला आहे. सतिश गोविंद पंडागळे (वय ५७) असे या अपघातात ठार झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.\nपंडागळे हे रात्री डांगे चौकातून घरगुती समान घेऊन येत असताना हिंजवडी रस्त्यावर रस्त्यात मध्येच असलेल्या खांबाचा अंदाज न आल्याने रिक्षाची जोरदार धडक खांबाला बसली. उपचारासाठी त्यांना औंध जिल्हा रुग्णालयात दाखल करण्य़ात आले होते. मात्र उपचारादरम्यान पहाटे तीन वाजता त्यांचा मृत्यू झाला.\nपिंपरी चिंचवड शहर काँग्रेस पदाधिकाऱ्यांचे सामूहिक राजीनामे प्रदेशाध्यक्ष चव्हाण यांच्याकडे पाठविले\nपिंपरी-चिंचवडसाठी स्वतंत्र वीज वितरण मंडळ स्थापन करण्याची आमदार लक्ष्मण जगतापांची ऊर्जामंत्र्यांकडे मागणी\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00547.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://m.marathi.webdunia.com/article/marathi-beauty-tips/how-to-tet-rid-of-dark-underarms-117090500012_1.html", "date_download": "2018-09-24T05:28:22Z", "digest": "sha1:3SK675YXUYCMJBSAM426NVYLCQHAESKA", "length": 6219, "nlines": 95, "source_domain": "m.marathi.webdunia.com", "title": "या 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स", "raw_content": "\nया 5 कारणांमुळे काळे पडतात अंडरआर्म्स\nअंडरआर्म्स काळे पडणे सामान्य गोष्ट आहे. पण तरी हे काळे होत असावे यासाठी या पाच कारणांवर विचार केला पाहिजे:\nहेअर रिमूव्हल क्रीम: हेअर रिमूव्हल क्रिममुळे अंडरआर्म्स काळे पडू शकतात. केस काढण्यासाठी आपण ही अशी क्रीम वापरत असाल तर ती लगेचच वापरणे बंद करावी.\nरेझर: केस काढण्यासाठी रेझर वापरणे सोपे असले तरी योग्य नाही. याने कडक केस येतात तसेच यामुळे त्वचा काळी पडते.\nडिओ: काही केमिकल युक्त डिओ किंवा परफ्यूम वापरल्याने अंडरआर्म्सची त्वचा काळी पडू लागते. असे उत्पाद वापरणे टाळावे.\nमृत त्वचा: मृत त्वचा काळसरच असते, जी काळानंतर अजून काळी आणि कडक होऊ लागते. यापासून वाचण्यासाठी नियमित स्वच्छता आवश्यक आहे.\nघाम: घामामुळे त्वचा काळी पडू लागते. आपल्याला अधिक घाम येत असल्यास अंडरआर्म्स काळे पडू लागतात.\nतर या पाच कारणांमुळे जर आपली त्वचा काळी पडत असेल तर हे प्रकार टाळावे आणि त्वचेची योग्य काळजी घ्यावी.\nपितृदोष शांतीसाठी सोपे उपाय\nआफ्रिदीचा तंबाखू खातानाचा व्हिडिओ व्हायरल\nशुक्रवारी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी 5 सोपे उपाय\nशुक्रवारी खरेदी करा या वस्तू...\nआर. के. स्टुडिओ विकणार, कपूर कुटुंबीयांचा निर्णय\nVideo : जिवतीची पूजा कशी करावी\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निकाल\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले पूर्ण\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, पेट्रोल पंप बंद\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nचिडे : चव दक्षिणेची\nमुख्यपृष्ठ | आमच्याबद्दल | जाहिरात द्या | घोषणापत्र | आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-biometric-machine-zp-office-55916", "date_download": "2018-09-24T06:19:56Z", "digest": "sha1:QXPMK5BNAATETINRB74TV2PFUXJUCDR5", "length": 13392, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news biometric machine in zp office महिनाभराने सापडला बायोमेट्रिकला मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nमहिनाभराने सापडला बायोमेट्रिकला मुहूर्त\nबुधवार, 28 जून 2017\nलेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार - अध्यक्ष, सीईओंचा दावा\nनागपूर - जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला महिनाभरानंतर मंगळवारी (ता. २७) मुहूर्त सापडला. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी बायोमेट्रिक मशीनचे उद्‌घाटन केले. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार असल्याचा दावा अध्यक्षांनी केला.\nलेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लावणार - अध्यक्ष, सीईओंचा दावा\nनागपूर - जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्यात जिल्हा परिषद प्रशासनाला महिनाभरानंतर मंगळवारी (ता. २७) मुहूर्त सापडला. जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर यांनी बायोमेट्रिक मशीनचे उद्‌घाटन केले. यामुळे लेटलतीफ कर्मचाऱ्यांना शिस्त लागणार असल्याचा दावा अध्यक्षांनी केला.\nजिल्हा परिषदेत कर्मचाऱ्यांची हजेरी पूर्वी रजिस्टरवर केली जात होती. त्यामुळे कर्मचारी उशिरा आले तरी ते वेळेत आल्याची नोंद करीत होते. बरेच कर्मचारी दोन ते तीन उशिरा येत होते. परिणामी जिल्हा परिषदेत कामासाठी येणाऱ्या नागरिकांना फटका बसत होता. विभाग प्रमुखांचेदेखील याकडे लक्ष नव्हते. अलीकडे यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यासंबंधीच्या तक्रारीत वाढ झाली. कर्मचाऱ्यांच्या लेटलतीफ येण्याचा फटका पदाधिकारी व सदस्यांना बसल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासनाने याची गांर्भीयाने दखल घेतली.\nजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांनी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात बायोमेट्रिक मशीन लावण्याचे निर्देश दिले. त्यासाठी दोन लाख रुपये खर्चून २० बायोमेट्रिक मशीनची खरेदी केली. पंधरा ते वीस दिवसांपूर्वीच या मशीन विभागांमध्ये लावल्या. मात्र, उद्‌घाटनाचा मुहूर्त मंगळवारी सापडला. या वेळी सीईओ बलकवडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमिला जाखलेकर, महिला बालकल्याण अधिकारी थोरात, समाजकल्याण अधिकारी तेलगोटे �� अधिकारी होते.\nबायोमेट्रिक मशीन उद्‌घाटनाला शिक्षण सभापती उकेश चव्हाण, कृषी सभापती आशा गायकवाड, महिला बालकल्याण सभापती पुष्पा वाघाडे व काही सदस्य उपस्थित होते. या वेळी उपाध्यक्ष शरद डोणेकर जिल्हा परिषदेत दाखल झाले. त्यांनी कशाचा कार्यक्रम सुरू आहे अशी विचारणा केली. त्यांना याबाबत विचारले असता काहीच कल्पना नसल्याचे सांगितले.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00548.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/1112/%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B0--%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%83%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%AA", "date_download": "2018-09-24T05:12:01Z", "digest": "sha1:IYPLQSTVOYQQZCTTBTD27X6BVO5NW4KS", "length": 10860, "nlines": 157, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "आरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप -333", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\nतुम्ही आता येथे आहात :\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nआरोग्य संस्था स्थापन करण्यासाठीची प्रमाणके :\nबिगर आदिवासी विभागामध्ये ३०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .\nआदिवासी विभागामध्ये २०००० लोकसंख्येसाठी १ प्राथमिक आरोग्य केंद्र .\nबिगर आदिवासी विभागामध्ये ५००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .\nआदिवासी विभागामध्ये ३००० लोकसंख्येसाठी १ उपकेंद्र .\nप्रत्येक ४ ते ५ प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी १ ग्रामीण रुग्णालय\nराज्यातील आरोग्याच्या पायाभूत सुविधा संस्था\n२ फिरती वैद्यकीय पथके ४०\n३ प्राथमिक आरोग्य केंद्रे १८११\n४ ग्रामीण रुग्णालये (३० खाटा) (कार्यरत – ३६२ ग्रामीण रुग्णालये) (आकार्यरत २५ ) ३८७\n५ उप जिल्हा रुग्णालये (५० खाटा ) ५६\n६ उप जिल्हा रुग्णालये (१०० खाटा ) २५\n७ सामान्य रुग्णालये (मालेगाव, खामगाव, आणि उल्हासनगर – प्रत्येकी २०० खाटा. मालाड –मालवणी (६० खाटा ) ४\n८ इतर रुग्ण���लये ( अस्थीशल्य रुग्णालय परभणी ) १\n९ जिल्हा रुग्णालये २३\n१० अतिविशेषज्ञ रुग्णालये ( नासिक व अमरावती ) २\n११ मानसिक आरोग्य संस्था (ठाणे, रत्नागिरी, पुणे, नागपूर) ४\n१२ महिला रुग्णालये (उल्हासनगर, अकोला, अमरावती, जालना, परभणी, लातूर, नेकनूर (बीड), गोंदिया नागपूर, उस्मानाबाद नांदेड ) ११\n१३ क्षयंरोग रुग्णालये (कोल्हापूर, पुणे, अमरावती, बुलढाणा ) ४\n१४ आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था (सार्वजनिक आरोग्य संस्था नागपूर, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण संस्था पुणे, नसिक, कोल्हापूर, औरंगाबाद, अमरावती नागपूर ) ७\n१५ आश्रम शाळा आरोग्य तपासणी पथके ३७\nएकूण दर्शक: ५०११५३५ आजचे दर्शक: ११३१\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/news18-lokmat-whatsapp-bulletin-06-july-294930.html", "date_download": "2018-09-24T05:29:00Z", "digest": "sha1:XQVXWR7JO6GKUIRJGR7TGEMCYULF7WIE", "length": 13674, "nlines": 134, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (06 जुलै)", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (06 जुलै)\n1) शिवसेना, मनसेचा विरोध डावलून बुलेट ट्रेनचं पहिलं टेंडर निघालं\n2) Buradi Case: भाटिया कुटुंबाला अज्ञात शक्तीने ग्रासलं होतं,महिला मांत्रिकाचा दावा\n3) नवाज शरीफ यांना 10 वर्षांची शिक्षा, इस्लामाबादमध्ये का आहे तणाव\n4) शेतकऱ्यांची क्रूर थट्टा, पीक विम्याचा मिळाला फक्त एक रूपया\n5) मुख्यमंत्री हरले,माजी मुख्यमंत्री जिंकले \n6) दारूच्या बाटल्यांमुळे विधान भवन परिसरात तुंबलं पाणी\n7) नागपूर पाण्यात कुणामुळे गेलं\n8) 'सेनाभवनावर बाळासाहेबांच्या चरणाशी शिवरायांचा फोटो,मग हा अपमान होत नाही का\n9) 'विधान भवन पर��सरात दारूच्या बाटल्या आणल्या कुणी\n10) शाळेत विद्यार्थिनीवर 18 जणांचा सामूहिक बलात्कार,शिक्षकही झाले सहभागी\n11) जानकरांना भाजप हायकंमाडकडून हिरवा कंदिल, सूत्रांची माहिती\n12) महादेव जानकर यांचा आमदारकीचा राजीनामा\n13) रितेशच्या फोटोवर संभाजी छत्रपतींनी दिली 'ही' प्रतिक्रिया\n14) फोटोंमागे होता फक्त भक्तिभाव, रितेश देशमुखने मागितली शिवप्रेमींची माफी\n15) 'तू माझी आयडॉल आहेस मनिषा...' सोनालीने व्यक्त केली भावना\n16) उन्नावमध्ये एका महिलेला जंगलात नेऊन बलात्काराचा प्रयत्न, व्हिडिओ व्हायरल\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T05:34:49Z", "digest": "sha1:MDNTRO6X765T3EXPEQFRFZ3DIYB3CF2U", "length": 6780, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मलागा - विकिपीडिया", "raw_content": "\nस्थापना वर्ष इ.स. पूर्व ७७०\nक्षेत्रफळ ३९५ चौ. किमी (१५३ चौ. मैल)\n- घनता ३७९.९ /चौ. किमी (९८४ /चौ. मैल)\nप्रमाणवेळ यूटीसी + १:००\nमलागा हे स्पेनच्या आंदालुसिया स्वायत्त संघामधील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर (सेबियाखालोखाल) आहे. ५,६८,५०७ इतकी लोकसंख्या असलेले मलागा स्पेन्मधील आठव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. जिब्राल्टरच्या सामुद्रधुनीच्या १०० किमी पूर्वेस व आफ्रिकेच्या १३० किमी उत्तरेस भूमध्य समुद्रकिनाऱ्यावर वसलेले मलागा हे जगातील सर्वात प्राचीन शहरांपैकी एक व युरोपातील सर्वात दक्षिणेकडील मोठे शहर आहे.\nयुरोपातील सर्वात उबदार हिवाळे अनुभवणारे मलागा हे एक प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे व पर्यटन हा येथील सर्वात मोठ्या उद्योगांपैकी एक आहे.\nविख्यात चित्रकार व कलाकार पाब्लो पिकासो ह्याचा जन्म ह्याच शहरात झाला.\nविकिव्हॉयेज वरील मलागा पर्यटन गाईड (इंग्रजी)\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ सप्टेंबर २०१७ रोजी १४:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00549.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agrowon-news-marathi-china-lead-cotton-productivity-maharashtra-9989", "date_download": "2018-09-24T06:40:16Z", "digest": "sha1:PIOKBLG73WQYGQGVGLKTPCZ6K6OMKXDW", "length": 20436, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agrowon news in marathi, china lead in cotton productivity, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकापूस उत्पादकतेत चीनची आघाडी\nकापूस उत्पादकतेत चीनची आघाडी\nबुधवार, 4 जुलै 2018\nदेशात महाराष्ट्रात कापसाबाबत प्रतिकूल स्थिती असली तर जागतिक कापूस उत्पादकतेला फटका बसतो. महाराष्ट्राची उत्पादकता २०१६-१७ च्या हंगामापेक्षा कमी झाली आहे. २०१७-१८ मध्ये हेक्‍टरी सुमारे ५० किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी कापूस उत्पादकता घसरली आहे. ३५ मिलीमीटर लांब धाग्याचा कापूस देशात अपवादाने मिळतो. तो अमेरिका, ऑस्ट्रेलियातून मिला किंवा सूतगिरण्यांना आणावा लागतो.\n- राजाराम पाटील, कार्यकारी संचालक, लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी सूतगिरणी, शहादा (जि. नंदुरबार)\nजळगाव ः कापूस लागवडीत जगात क्रमांक एक असलेल्या भारताची सरत्या कापूस हंगामातील उत्पादकता पाकिस्तान, इजिप्त, कझाकिस्तानसारख्या देशांपेक्षा कमी राहिली असून, ती प्रतिहेक्‍टरी ५३३ किलो रुई एवढी आहे. जगात सर्वाधिक १६७६ एवढी कापूस उत्पादकता चीनने साध्य केल्याची माहिती समोर आली आहे.\nदेशात मागील हंगामात (२०१७-१८) १२२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड झाली होती. तर सुमारे ४०९ लाख गाठींचे उत्पादन अपेक्षित होते. परंतु महाराष्ट्र, तेलंगणासारख्या आघाडीच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये गुलाबी बोंड अळीने कहर केल्याने उत्पादकतेवर परिणाम झाला. फक्त उत्तरेकडील (नॉर्थ झोन) व गुजरातेत उत्पादन बरे आले आहे. या कारणांमुळे देशाची उत्पादकता ६०० किलो रुई प्रतिहेक्‍टरीवरून घसरून ती ५५० किलो रुई प्रतिहेक्‍टरीपर्यंतही पोचू शकलेली नाही.\nपाकिस्तानात २४ लाख हेक्‍टरपर्यंत क्षेत्र होते. त्यांची उत्पादकता ६६६ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. तेथे कापूस वाणांचे तंत्रज्ञान स्वातंत्र्य असल्याने उत्पादकता मागील पाच वर्षे व्यवस्थित राहिल्याची माहिती जाणकारांनी दिली. तर कापूस उत्पादन, लागवड यासाठी मागे असलेल्या व लहान देश म्हणून जगभर ओळख असलेल्या कझाकिस्तान, इजिप्त या देशांची कापूस उत्पादकताही भारतापेक्षा अधिक राहिली आहे.\nचीनने आपल्या सरळ वाणांसंबंधी केलेल्या सकारात्मक कार्यवाहीमुळे उत्पादकता चांगली राखली असून, ती १६७६ किलो रुई प्रतिहेक्‍टरी एवढी आहे. चीनपाठोपाठ ऑस्ट्रेलियाची उत्पादकता बोलगार्ड ३ तंत्रज्ञानामुळे १६७० किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे. ब्राझीलमध्येही सरळ वाणांमधील प्रभावी संशोधनातील सातत्याने १६२९ किलो रुई प्रतिहेक्‍टरी, अशी उत्पादकता साध्य झाली आहे. विशेष म्हणजे कापड उद्योगात अग्रगण्य असलेल्या तुर्कीची उत्पादकता १६७४ किलो रुई प्रतिहेक्‍टरी राहिली आहे.\nलांब धाग्याचा कापूस उत्पादनाचा काही देशांना लाभ\nअमेरिका, ऑस्ट्रेलिया व तुर्की या देशांमध्ये पिमा व गिझा प्रकारच्या कापसाचे उत्पादन घेतले जाते. ते जगात इतरत्र होत नाही. त्याचा लाभ या देशांना निर्यातीसाठी होतो. भारतात दरवर्षी किमान सहा ते सात लाख पिमा व गिझा प्रकारच्या गाठी वस्त्रोद्योगात घेतल्या जातात. लांब धाग्याचा (३५ मिलीमीटर) कापूस म्हणून पिमा व गिझाची ओळख आहे. त्याचे मोठे उत्पादन हे तिन्ही देश दरवर्षी घेतात व त्याची मोठी निर्यात ते जगात करतात. भारतात फक्त मध्य प्रदेशात डीसीएच ३२ या गाठींमध्ये ३४ ते ३५ मिलीमीटर लांब धागा मिळू शकतो. सरळ वाणांच्या माध्यमातून त्याचे उत्पादन तेथे घेतात. या कापसाच्या खंडिला (३५६ किलो रुई) सध्या ५५००० ते ५८००० रुपये दर आहे. परंतु, त्यासंबंधीचे क्षेत्र व उत्पादनही अतिशय कमी आहे, अशी माहिती मिळाली.\nजागतिक कापूस उत्पादकता ७८४ किलो रुई प्रतिहेक्‍टरी, एवढी निश्‍चित होती. मागील हंगामात अमेरिकेतील इरमा वादळ, भारतातील प्रमुख कापूस उत्पादक राज्यांमधील गुलाबी बोंड अळीचे संकट आदींमुळे जागतिक कापूस उत्पादकतेसंबंधी घसरण झाली आहे. भारतीय कापूस व्यापार, व्यवसाय यासंबंधीच्या संघटनांच्या अंदाजानुसार जागतिक कापूस उत्पादकता आठ ते १० टक्‍क्‍यांनी घटली आहे. नेमके आकडे हंगामाच्या अखेरिस म्हणजेच ३० सप्टेंबर २०१८ नंतर समोर येतील, असे सांगण्यात आले.\nचीन, बांगलादेश मोठे आयातदार\nजगात सर्वांत मोठे कापूस निर्यातदार म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया हे देश आघाडीवर आहेत. अमेरिका, ऑस्ट्रेलिया व युरोपात सूतगिरण्या, कापड उद्योगासाठी हवे तेवढे मजूर, तशी यंत्रणा नाही. अधिक मजूर आशिया खंडात वस्त्रोद्योगाला मिळतात. त्यामुळे चीन, भारत व बांगलादेशात मिल, वस्त्रोद्योग मोठा आहे. अर्थातच चीन व बांगलादेश हे आघाडीचे कापूस आयातदारही आहेत.\nमहाराष्ट्र कापूस ऑस्ट्रेलिया भारत पाकिस्तान तेलंगणा बोंड अळी इजिप्त मध्य प्रदेश व्यापार व्यवसाय संघटना बांगलादेश चीन\nकोल्हापूर जिल्हा दूध संघ (गोकुळ) मल्टिस्टेट करण्याच्या मुद्यांवरून जिल्ह्याचे राजकारण ताप\n'दारुमुळे दरवर्षी अडीच लाखापेक्षा जास्त...\nनवी दिल्ली- दारूमुळे दरवर्षी जवळपास अडीच लाखापेक्षा जास्त भारतीयांचा मृत्यू होत असल्याचे\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत'...\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मा\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता.\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यं���्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.ahmednagarlive24.com/2017/12/news-410.html", "date_download": "2018-09-24T05:12:55Z", "digest": "sha1:HFBC56NYFTO3ED4LYVJEODHSCP3GQCT6", "length": 6305, "nlines": 78, "source_domain": "www.ahmednagarlive24.com", "title": "एलजी कंपनीचा हा स्मार्टफोन करेल डासांपासून संरक्षण. - अहमदनगरLive24", "raw_content": "\nHome Lifestyle News एलजी कंपनीचा हा स्मार्टफोन करेल डासांपासून संरक्षण.\nएलजी कंपनीचा हा स्मार्टफोन करेल डासांपासून संरक्षण.\nअहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जगभरात सर्वाधिक मृत्यू डासांमुळे होणार्‍या रोगांपासून होतात असे जागतिक आरोग्य संघटना सांगते. दरवर्षी डासांच्या चा���्यामुळे होणार्‍या रोगांमुळे सरासरी ४ लाख मृत्यू होतात. अशा वेळी स्मार्टफोन जर तुमचे डासांपासून संरक्षण करणारा असला तर ही केवळ कल्पना नाही तर स्मार्टफोन उत्पादक एलजी ने असा खास स्मार्टफोन एलजी के ७ आय नावाने बाजारात आणला आहे. या प्रकारचा हा पहिलाच स्मार्टफोन आहे.\nADVT - फ्लिपकार्ट वर मिळवा आकर्षक ऑफर्स अधिक महितीसाठी लिंक वर क्लिक करा http://fkrt.it/2bbLG\nया स्मार्टफोनमध्ये साऊंड वेव्ह टेक्नॉलॉजीचा वापर केला गेला आहे. यामुळे कोणत्याही रासायनिक प्रक्रियांशिवायच डासांना दूर पळविले जाते. या फोनमध्ये ३०किलो हर्टझचा आवाज निर्माण करणारा जनरेटर बसविला गेला आहे. माणसाला या आवाजाचा कांहीच त्रास होत नाही मात्र डासांना या तीव्रतेचा आवाज सहन होत नाही. यामुळे ७० टक्के डास हा फोन वापरणार्‍या युजरच्या जवळ येणार नाहीतच पण बाकीचे मरून जातील असा कंपनीचा दावा आहे. फोनच्या बॅककव्हरवर हे मच्छर भगाअ्रो फिचर दिले गेले आहे. याला रिफिल करण्याची आवश्यकता नाही.\nहा फोन बाकी कामे अन्य स्मार्टफोनप्रमाणेच करतो. त्याला ५ इंची डिस्प्ले दिला गेला असून तो फोरजी व्होल्ट फोन आहे. त्याला ८ एमपीचा रियर,५ एमपीचा फ्रंट कॅमेरा दिला गेला असून इंटरनल मेमरी १६ जीबी आहे. मायक्रो कार्डच्या सहाय्याने ती वाढविता येते. या फोनची किंमत आहे ७९९० रूपये.\nअहमदनगर लाईव्ह वर आपल्या जाहिराती आणि बातम्यांसाठी 9673867375 वर संपर्क करा,\nअहमदनगर जिल्ह्यातील बातम्या वाचा तुमच्या मोबाईल वर, डाऊनलोड करा\nब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.\nAhmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज\nनगर-पुणे महामार्गावरील हॉटलात छापा टाकून अनैतिक देहव्यापार करणार्‍या चार मुलींची सुटका\nआंतरजातीय विवाह केल्याने पित्याने तोडले मुलीचे हात.\nआ. कर्डिले, आ. जगताप, अभिषेक कळमकर यांच्यासह ११९ जणांवर दोषारोपपत्र दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00550.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/maharashtra/demonstrated-vvpat-machine-demonstration-election-commission-1/", "date_download": "2018-09-24T06:33:31Z", "digest": "sha1:WB5NLLT7S363OIOGYUQ6AA5NFD4VAIAE", "length": 37685, "nlines": 476, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Demonstrated Vvpat Machine Demonstration By Election Commission | निवडणूक आयोगाने दाखवले व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकर��ी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडू���र अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमु���बई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nनिवडणूक आयोगाने दाखवले व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक\nमुंबई - नांदेड महापालिका निवडणुकीत प्रायोगिक तत्त्वावर व्हीव्हीपीएटी चा वापर होणार आहे. पालिका क्षेत्रातील प्रभाग क्रमांक दोनमध्ये वापर होणार आहे. दरम्यान, व्हीव्हीपीएटी मशीनचे प्रात्यक्षिक राज्य निवडणूक आयुक्त जे.एस.सहारीया यांच्या उपस्थितीत दाखवण्यात आले. (व्हिडिओ - सुशील कदम )\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\n'गणेश स्तुती' | खास लोकमतच्या वाचकांसाठी\nBharat Bandh : महाराष्ट्रात सरकारविरोधी घोषणा करत टायर जाळून आंदोलन सुरू\nBharat Bandh : इंधन दरवाढीविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू\nBharat Bandh : मुंबईसह महाराष्ट्रात 'भारत बंद' ला संमिश्र प्रतिसाद\nTeachers' Day: शिक्षकच म्हणताहेत, 'शिक्षण झालंय स्पॉन्सर्ड'\nभाजपा आमदार राम कदम यांच्या विधानाचा राज्यभरातून तीव्र निषेध\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आग\nबीएमडब्ल्यूच्या X1 या लक्झरी कारला ठाण्यात आज रात्री सिने वंडर मॉलजवळ आग लागली. या आगीमध्ये कार जळून खाक झाली. अग्निशामक दलाने वेळीच येऊन आग विझविली. दोन्ही बाजुकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.\nनाशिकच्या महापौरांचा आयुक्त तुकाराम मुंढेंवर आरोप\nनाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या विरोधात आज स्थायी समितीच्या पंधरा नगरसेवकांनी पत्र दिले. त्याबाबत महापौर रंजना भानसी यांनी माहिती देताना मुंढे यांच्यावर हुकूमशाही कारभाराचा आरोप केला आहे.\nआरक्षणासाठी धनगर समाजाचे ढोल वाजवून आंदोलन\nधनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती लागू करून जात प्रमाणपत्र देण्याची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी जय मल्हार सेनेच्यावतीने सोमवारी अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात धनगरी ढोलाच्या निनादात जागर आंदोलन कर���्यात आले. तसेच महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण अंमलबजावणी समितीच्या वतीने औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धनगर आरक्षण ढोल जागर आंदोलन करण्यात आलं.\nRaksha Bandhan Exclusive : अन् शेतकऱ्याच्या लेकीने बांधली आदित्य ठाकरेंना राखी\nनाशिक : रक्षाबंधन’ हा भाऊ-बहिणीच्या अतुट नात्यातील विश्वास अधिकाधिक वृध्दिंगत करणारा सण. या पार्श्वभूमीवर पारोळा तालुक्यातील एका आत्महत्त्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलगी जी मागील अनेक वर्षांपासून ‘आधारतिर्थ’ या आश्रमाची कन्या आहे, तिने रक्षाबंधनाच्या पुर्वसंध्येला युवासेनेचे आदित्य ठाकरे यांना राखी बांधून सरकारकडून आम्हा निराधार मुलांना ‘आधार’ मिळवून देण्याची विनंती वजा ‘गिफ्ट’ मागितले. (व्हिडिओ : अझहर शेख)\nअटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या नद्यांमध्ये केल्या विसर्जित\nमुंबई- अटलबिहारी वाजपेयींच्या अस्थी महाराष्ट्रातल्या अनेक शहरांतील नद्यांमध्ये विसर्जित करण्यात आल्या आहेत. या शहरांमध्ये प्रामुख्यानं सोलापूर, नागपूर आणि नाशिकचा समावेश आहे.\nMaharashtra Bandh : राज्याच्या कानाकोपऱ्यात मराठा समाजाचं आंदोलन सुरू\nगेल्या काही दिवसांपासून आरक्षणाच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाने गुरुवारी (9 ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे.\nमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा\nMaharashtra Bandh : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात बंदची हाक\nमुंबई : मराठा आरक्षणासाठी आज क्रांती दिनाचं औचित्य साधून ९ ऑगस्ट रोजी मुंबई, ठाणे वगळता राज्यभर बंदची हाक देण्यात आली आहे. शांतता, अहिंसेच्या मार्गाने हा बंद पाळण्याचा निर्णय मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांच्या राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला आहे. दोन वर्षांपूर्वी ९ ऑगस्ट रोजी क्रांतीचं औचित्य साधून मराठा क्रांती मोर्चाची सुरुवात झाली होती. यानंतर गेल्या दोन वर्षात मराठा समाजानं आरक्षणासाठी राज्यभरात 58 मोर्चे काढले. मात्र अद्यापही आरक्षण न मिळाल्यानं आज मराठा समाजानं ' महाराष्ट्र बंद'ची हाक दिली आहे.\nमराठा आरक्षणमराठा क्रांती मोर्चा\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nसाऊंड सिस्टिमला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यात यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रॅक्टिस क्लबच्या वादामुळे काही वेळ मिरवणूक मार्गावर तणावसदृश परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही वातावरणात पार पाडली.\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाचं तब्बल 22 तासांनंतर विसर्जन करण्यात आले. भाविकांनी आपल्या लाडक्या राजाला भावपूर्ण निरोप दिला.\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nशहरातील मुख्य गणेश विसर्जन मिरवणुकीत शहरातील एकूण 21 मंडळांनी सहभाग घेतला आहे.\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nनाशिक येथील पथकाकडून मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\nशहरात आधीच डेंग्यू व स्क़ब टायफस या जीवघेण्या आजाराने थैमान घातले आहे.\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nसिक्कीम : समुद्र सपाटीपासून 4500 फूट उंचीवरील पाक्योंग विमानतळाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 24 सप्टेंबरला होणार आहे. उद्घाटनापूर्वी एवढ्या उंचीवरील विमानतळाचे घेतलेले विहंगम दृष्य.\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक , प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीदास गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईन च्या श्रोत्यांसाठी...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nतारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला नुकतेच १० वर्षं झाले असून मंदारच्या घरातील गणपती बा्पपाला देखील यंदा दहा वर्षं पूर्ण झाले आहेत. याचे औचित्य साधत मंदारने त्याच्या घरातच गोकुळधाम सोसायटी बनवली आहे. मंदारने गोकुळधाम सोसायटीचा सेट उभारला असून त्यात गणरायाची स्थापना केली आहे.\nतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nकलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nगणेश चतुर्थी २०१८श्रुती मराठेसुयश टिळक\nनाशिक : संत साहित्याचे अभ्यासक, प्रसिद्ध गणेशभक्त डॉ.तुळशीराम गुट्टे महाराज रचित 'गणेश स्तुती' खास लोकमत ऑनलाईनच्या श्रोत्यांसाठी...\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेकाळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nपुण्यातल्या 'या' वाड्यात पेशवेक���ळापासून साजरा केला जाताे गणेशाेत्सव\nसोलापूरमध्ये मोहरमनिमित्त मशाल मिरवणूक\nमोहरम निमित्त शुक्रवारी (21 सप्टेंबर) पहाटे 5 वाजता दरवेज पंजा (सवारी) ची निघालेली मशाल मिरवणूक काढण्यात आली.\nBigg Boss Marathi: बिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nबिग बॉस मराठीची विजेती मेघा धाडेने घरी आणला 'ट्री गणेशा', पाहा काय आहे ही संकल्पना\nमेघा धाडेबिग बॉस मराठी\nचित्रकार शशिकांत धोत्रेची ही कसली \"बिलोरी\"झेप\nगावाकडच्या मित्रांत हरवून जाणारा हा जागतिक कीर्तीचा चित्रकार सध्या \"बिलोरी\"झेप घेण्यात मग्न आहे.काय आणि कसली आहे,ही झेप\n'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू\nधार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00551.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kahi-sukhad/", "date_download": "2018-09-24T06:16:07Z", "digest": "sha1:KUBCUO2RTBM7OHQPER52ORA2OEK6C4OW", "length": 14288, "nlines": 200, "source_domain": "www.esakal.com", "title": "Positive News in Marathi: Positive Stories in Marathi, Positive Lekh | eSakal", "raw_content": "\nनोकरी गमावली; पण रेशीम शेतीतून पत कमावली\nसातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या संग्रामपूर तालुक्‍यातील चांगेफळ बुद्रुक ( जि.\nधावपटूच्या मदतीसाठी धावले पुणेकर नागपूर - रेशीमबाग मैदानावरील चिखल व दगडमातीच्या खडबडीत ट्रॅकवर सराव करून राष्ट्रीय स्तरावर झेप घेणारी नागपूरची महिला धावपटू निकि��ा राऊतच्या...\nपोलिसांनी गल्लोगल्ली फिरून शोधले माता- पित्यास वारजे माळवाडी - कर्वेनगर येथील बिजली चौकात दोन वर्षांचा मुलगा सापडला. मात्र, त्याला नाव, पत्ता व आई- वडिलांचे नाव सांगता येईना....\nअनाथ मंगेशच्या लग्नात गाव बनले वऱ्हाडी पिरंगुट (पुणे): पाच वर्षांपूर्वी तो मुठा (ता. मुळशी) गावात आला. त्याचे आईवडील, जात-धर्म यांची कोणालाच काही माहिती नाही. मात्र, त्याचा मेहनती आणि...\nGanesh Festival : महिलाच करतात गणेशोत्सवाचे व्यवस्थापन\nऔरंगाबाद - गजानननगर, हडको येथील महिलांनी विविध जाती-धर्मांतील ३० ते ४० महिलांनी गणविश्‍व महिला गणेश मंडळाची स्थापना केली आहे. दहा वर्षांपासून हे मंडळ गणेशोत्सव...\nशोभीवंत मत्स्यपालनातून मिळाली दिशा\nगेल्या काही वर्षांत शहरी बाजारपेठेत शोभीवंत माशांसाठी वेगळी बाजारपेठ तयार झाली आहे. छंद, तसेच घर, हॉटेल, व्यावसायिक कार्यालयाला शोभा आणण्यासाठी फिश टॅंकचा वापर...\nहलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण सुरू\nपुणे - हलाखीच्या परिस्थितीमुळं लहानपणीच छाया स्वामी यांचे शिक्षण थांबले... लग्नानंतर पोट भरण्यासाठी त्या चार घरांतील धुणी-भांडीची कामं करतात... सामाजिक आणि...\nआजीच्या डोळ्यांत तरळले आनंदाश्रू\nपौड - नातवाच्या उपचारासाठी भीक मागणाऱ्या आजी - आजोबांना मुळशीतील आदिवासी कल्याण संघाच्या युवकांनी मदत करीत माणुसकीचे दर्शन घडविले. पाचलिंगवस्ती (ता. जुन्नर)...\nशीतलच्या शिक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची मदत\nवडवणी (जि. बीड) - साळिंबा (ता. वडवणी) येथे सरस्वती जाधव यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पैसै नसल्याने 21 ऑगस्टला...\nपोलिस झाले त्यांच्यासाठी देवदूत\nनागपूर - गतिमंद मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. मानकापूरचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मुलीचा शोध घेऊन आई-वडिलांना सोपवले. आईने मोठ्याने हंबरडा...\n'डीजे' नाहीतर विसर्जन नाही; पुण्यातील मंडळांचा इशारा\nपुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना...\nआपण आनंदी आहोत का\nपालकत्वाची प्रक्रिया परीक्षा घेणारी असते. मात्र, अनेकदा अनेक नकारात्मक विचार...\nइतरत्र हॉटेलवर बस थांबविल्यास वाहक-चालकाला 500 रुपये दंड\nनाशिक : पाच तास प्रवास केल्यानंतर चहा, नाश्‍ता यासाठी एक अधीकृत थांबा...\nसर्वाधिक प्रतिक्रिया असलेल्या बातम्या\nविसर्जन मिरवणुकीपूर्वीच गिरीश बा���टांची पोटपूजा (व्हिडिओ)\nपुणे : ऐतिहासिक अशी ओळख असलेल्या पुण्याच्या गणपती विसर्जन मिरवणुकीला सुरवात...\nभारताच्या नकारात्मक प्रतिसादामुळे निराश : इम्रान खान\nइस्लामाबाद : ''भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांदरम्यान शांतीसाठी आपण...\nपुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश...\nमांजरी बुद्रुक रेल्वे स्टेशनजवळ वाहतूक कोंडी नित्याचीच\nपुणे : मांजरी बुद्रुक रेल्वे उड्डाणपुलाचे काम सुरू झाले असल्याने अवजड वाहनांना...\nपुणे : पुणे महानगरपालिकेच्या सूंदर इमारतीसमोर असलेले स्वच्छता गृह हे अंत्यत...\nपुणे वाहतूक शाखेद्वारे चुकीचे ई-चलन\nपुणे : पुणे ट्राफिक शाखाद्वारे 26 ऑगस्टला दंड भरण्यासाठी ई-चलन एसएमएस...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ...\nपुण्यात अजूनही अनेक मंडळे रस्त्यावरच; वाहतूक कोंडी कायम\nपुणे : पुणे शहरात रविवारी सकाळी सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेली...\nसिआरपीएफ मधील जवानाचा मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांकडून नकार\nयेवला - मानोरी (ता.येवला) येथील सिआरपीएफ मधील जवान दिगंबर शेळके (वय ४२) रविवारी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/square-neck+tops-price-list.html", "date_download": "2018-09-24T06:07:50Z", "digest": "sha1:B7XYAUGGSC7FQIJ5TRAMIESM7TQCXPGK", "length": 17553, "nlines": 437, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "Square नेक टॉप्स किंमत India मध्ये 24 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा क��मेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nSquare नेक टॉप्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nSquare नेक टॉप्स दर India मध्ये 24 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 21 एकूण Square नेक टॉप्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन लॅमोर सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप SKUPDckUVI आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना Flipkart, Snapdeal, Homeshop18, Kaunsa, Shopclues सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी Square नेक टॉप्स\nकिंमत Square नेक टॉप्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन तंत्र सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप Rs. 1,199 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.119 येथे आपल्याला लॅमोर सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप SKUPDckUVI उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nदर्शवत आहे 21 उत्पादने\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10Square नेक टॉप्स\nइंडिया इन्क सासूल शॉर्ट सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nशाकुंभारी सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nअथेना सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nहार्प सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nमस्टर्ड सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nइमार सासूल 3 4 सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nतंत्र सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nअनफोरा सासूल सलीवेळेस एम्ब्रॉयडरीड वूमन s टॉप\nफसली लंडन सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन स टॉप\nबेदाझ्झले सासूल शॉर्ट सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप\nस सासूल फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन s टॉप\nपीओतले सासूल सलीवेळेस एम्ब्रॉयडरीड वूमन s टॉप\nलॅमोर सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nप्रेतत्यसेक्रेटस सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nप्रेतत्यसेक्रेटस सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nलॅमोर सासूल सलीवेळेस सॉलिड वूम��� s टॉप\nऍलन सोलली सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nPurys सासूल बेल सलिव्ह एम्ब्रॉयडरीड वूमन s टॉप\nअथेना सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nअथेना सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nअथेना सासूल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00552.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%87/", "date_download": "2018-09-24T05:42:00Z", "digest": "sha1:G5NXNU2DY5XBDFDW6TS43N45SFRBU43R", "length": 5967, "nlines": 92, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "काय आहेत ताकाचे हे फायदे | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome आरोग्य काय आहेत ताकाचे हे फायदे\nकाय आहेत ताकाचे हे फायदे\nजेवण करताना पाणी पिण्यापेक्षा फळांचा ज्यूस अथवा ताक पिण्याचा सल्ला दिला जातो. ताक प्यायल्याने त्याचे आरोग्यासाठी खूप फायदे होतात.\nताक प्यायल्याने लठ्ठपणा कमी होतो.\nवारंवार लघवीचा त्रास होत असेल तर ताकात मीठ टाकून प्यावे. त्रास कमी होतो.\nदह्याचे पाणी अथवा ताकाने गुळण्या केल्यास तोंड येणे बरे होते.\nताकात ओवा टाकून प्यायल्यास पोटातील जंतू मरुन जातात.\nताकात गुळ टाकून प्यायल्यास लघवी करताना होणारी जळजळ बंद होते.\nथोडेशी जायफळ पूड ताकात टाकून प्यायल्यास डोकेदुखी कमी होते.\nरिकाम्या पोटी ताक प्यायल्याने पोटदुखी बरी होते.\nताकाता साखर आणि काळी मिरी टाकून प्यायल्यास पित्ताचा त्रास कमी होतो.\nशाहरुख खान पाकमध्ये निवडणूक प्रचार करणार नाही \nमराठा समाजाची पुढील सर्व आंदोलने गनिमी काव्याने – आबासाहेब पाटील\nस्वाईन फ्ल्यूमुळे सहा जणांचा मृत्यू: शहरात चिंतेचे वातावरण\nस्वाईन फ्ल्यूचे आणखी दोन बळी\nस्वाईन फ्ल्यूमुळे पिंपरी-चिंचवडमध्ये आणखी दोघांचा मृत्यू\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-municipal-school-pattern-schools-satara-42909", "date_download": "2018-09-24T06:04:36Z", "digest": "sha1:FI4SK46XK2B3QLZL34UU3SN6CLPM7N6X", "length": 14210, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur municipal school Pattern of schools in Satara कोल्हापूर ‘मनपा’ शाळांचा पॅटर्न साताऱ्यात! | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूर ‘मनपा’ शाळांचा पॅटर्न साताऱ्यात\nसोमवार, 1 मे 2017\nशिक्षकाने सेवापरायणता जपली तर ‘मनपा’ आणि ‘झेडपी’च्या शाळाही गुणवत्तापूर्ण करता येऊ शकतात, याचा अनुभव जरगनगर शाळेत काम करताना घेतला होता. याच अनुभवांची शिदोरी भविष्यातही उपयुक्त ठरणार आहे.\n- जमीर पठाण, शिक्षक, कारळे प्राथमिक शाळा\nकोल्हापूर - शिक्षण क्षेत्रातील स्पर्धेत येथील महापालिकेच्या शाळाही गेल्या पाच वर्षांत ताकदीने उतरल्या असून, गुणवत्तेच्या जोरावर यंदा उन्हाळी सुटीपूर्वीच वीसहून अधिक शाळांना ‘ॲडमिशन क्‍लोज’चा फलक लावावा लागला आहे. काही शाळांत वर्गखोल्याच कमी पडणार असून, उन्हाळी सुटीत स्थानिक नागरिक, विविध संस्था आणि माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून वर्गखोल्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. दरम्यान, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विविध नवोपक्रमांची येथील जरगनगर शाळेतील प्रेरणा घेऊन जमीर पठाण या शिक्षकाने आता पाटण तालुक्‍यातील कारळे जिल्हा परिषदेची शाळा ‘आयएसओ’ मानांकित केली आहे. या निमित्ताने येथील मनपा शाळांचा पॅटर्न आता सातारा जिल्ह्यातही पोचला आहे.\nमहापालिकेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या शाळांत जरगनगर विद्यालयाने पहिल्यापासूनच वेगळी ओळख निर्माण केली आहे. प्रत्येक वर्षी येथे प्रवेशासाठी झुंबड उडते आणि त्याचमुळे वर्गखोल्याही कमी पडतात, अशी स्थिती आहे. याच शाळेला गुणवत्तापूर्ण बनवताना शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवून देण्यात श्री. पठाण यांचे योगदानही मोठे आहे. ते मूळचे इंदापूरचे. २००९ मध्ये त्��ांची जरगनगर शाळेत नेमणूक झाली आणि त्यानंतर चार वर्षे ते या शाळेत कार्यरत होते. सातवीचे दहा विद्यार्थी त्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता यादीत आणले. २०१३ ला अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत त्यांचे नाव आले आणि त्याची बदली सातारा जिल्ह्यात झाली. पाटण तालुक्‍यातील कारळे हे गाव सह्याद्रीच्या कुशीतील डोंगराळ भागातले. साडेपाचशे लोकवस्तीचे हे गाव. आजही या गावात एस.टी. पोचलेली नाही. वडाप आहे ते पण दिवसातून एकदाच. आजूबाजूच्या चार वाड्या-वस्त्यांवरील मुलं या शाळेत शिकतात. श्री. पठाण यांनी शाळेत अध्यापन करताना ‘जरगनगर पॅटर्न वापरला. मे महिन्यापासूनच शिष्यवृत्तीसाठी जादा तास, दीडशेहून अधिक सराव चाचण्या, पन्नासहून अधिक नवोपक्रम, आनंददायी शिक्षणासाठी बोलक्‍या भिंती, बोलके वर्ग, प्रत्येक महिन्यात किमान एक इको-फ्रेंडली उपक्रम, संगीतमय आदर्श परिपाठ अशा विविध संकल्पना त्यांनी तेथे राबवल्या आणि सहा महिन्यांपूर्वी शाळेला ‘आयएसओ’ मानांकन मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांच्यासह शाळेतील चार शिक्षकांनीही त्यांच्याबरोबरीने काम केले. गुरुवारी याबाबतचे सर्व परीक्षण पूर्ण झाले आणि आता चार दिवसांत याबाबतचे अधिकृत मानांकन ऑनलाइन जाहीर होणार आहे.\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/auto/dashboard-not-ment-table/", "date_download": "2018-09-24T06:31:47Z", "digest": "sha1:LI5ZSCYFPOV6IOWSF3A6ZEVDNJ3H3KDH", "length": 32301, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Dashboard Is Not Ment As Table | डॅशबोर्ड म्हणजे हलके सामान ठेवण्यासाठी असलेली जागा नव्हे | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nअशोक सराफ यांच्या चाहत्यांना सोनी मराठी वाहिनी देणार हे खास गिफ्ट\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nडॅशबोर्ड म्हणजे हलके सामान ठेवण्यासाठी असलेली जागा नव्हे\nडॅशबोर्ड म्हणजे वस्तू ठेवण्याचे टेबल नव्हे. त्यामुळे त्यावर वस्तू ठेवलेल्या असल्यास त्या कार चालू असताना घसरून ड्रायव्हरच्या अंगावर येऊ शकतात. त्यामुळे अपघातासही निमंत्रण दिल्यासारखे असते.\nकारमधील डॅशबोर्ड म्हणजे प्लॅस्टिक वा तत्सम घटकांनी तयार केलेले एक स्टिअरिंग व्हीलसमोरचे टेबल असते, ती जागा तुमच्या लहान मोठ्या वस्तू ठेवण्यासाठी तयार केलेली असते, असा गैरसमज अनेकांनी करून घेतलेला असतो. मुळात प्रत्येक कारमध्ये डॅशबोर्ड हा विविध पद्धतीने तयार केलेला असतो. आधुनिक कारमध्ये असलेल्या या डॅशबोर्डमध्ये कारच्या कंट्रोल पॅनेलचे इंडिकेटर्स लावण्यासाठी, म्युझिक सिस्टिम वा एअरकंडिशनची बटणे लावण्यासाठी व त्यानुसार तेथे संलग्न असलेल्या कप्प्यामध्ये सामान ठेवण्यासाठी जागा असते. पूर्वीच्या काळी ��ोडागाडी असे. त्या गाडीच्या गाडीवानाच्या अंगावर घोड्याच्या डापामुळे वा पुढून उडणाऱ्या चिखलामुळे कपडे खराब होऊ नये व पुढील भाग खराब होऊ नये यासाठी एक लाकूड वा चामड्याचा अडथळा वा फळकूट लावलेले असे, त्याला डॅशबोर्ड म्हणत. कालांतराने तो शब्द कारच्या रचनेमध्ये आणला गेला तो परत वेगळ्या अर्थाने.\nसध्याच्या आधुनिक कारमध्ये विविध प्रकारचे इंडिकेटर्स वा गेज लावलेले असतात. त्यामुळे ड्रायव्हरला कारमधील काही त्रुटींची, संकेतांची माहिती मिळते. वायरिंग करून सेन्सर्सद्वारे हे संकेत त्या इनस्ट्रुमेंट पॅनेलमध्ये दिसतात. त्यासाठी हा डॅशबोर्डचा वापर केला जातो. तो काही काळापूर्वी तसा लहान होता. आज प्लॅस्टिक वा तत्सम घटकांनी तयार केलेला प्रशस्त भाग दिसतो. त्या डॅशबोर्डवर वरच्या बाजूला अनेकांना काही ना काही वस्तू ठेवायची सवय लागलेली आहे. ती वस्तू घसरू नये म्हणून खास रबरी मॅटही बाजारात उपलब्ध झालेले दिसतात. मात्र डॅशबोर्डवर अशा प्रकारच्या वस्तू ठेवणे हे ड्रायव्हरच्यादृष्टीने योग्य नाही, ड्रायव्हिंग करताना अशा वस्तुंमुळे लक्ष विचलीत होणे वा अडथळा निरमाण होणे अशा प्रकाराबरोबरच अपघातही होऊ शकतात, हे लक्षात घ्यायला हवे. या डॅशबोर्डमध्ये ओडोमीटर, स्पीडोमीटर, टॅकोमीटर, फ्युएल गेज आदी यंत्रणा बसवण्यात आल्या. त्यानंतर आजच्या इलेक्ट्रॉनिक युगामध्ये त्याचे स्वरूप डिजिटलही झाले. तसेच म्युझिक सिस्टिम, बॅक कॅमेऱ्याचे स्क्रीन, सेन्सर्स अशा आवश्यक वस्तुंची स्थापना केली गेली. ते स्क्रूद्वारे वा खाचांद्वारे डॅशबोर्डमध्ये घट्ट बसवलेले असतात. चालकाला ते बाहेर येण्याची वा त्यातून काही पडण्याची भीती नसते.\nमात्र, या डॅशबोर्डवर स्टिअरिंग व्हिलच्या वरच्या अंगाला असलेल्या सपाट व कधी तिरकस जागेचा वापर अनेकदा पेन, मोबाइल, चाव्या, पाण्याच्या बाटल्या, छत्री अशा वस्तू ठेवण्यासाठीही केला जातो. डॅशबोर्ड हे कारमध्ये असे सामान ठेवण्यासाठी असलेले टेबल नव्हे हे लक्षात घ्यायला हवे. कारच्या वेगामध्ये त्या वस्तु हेलकावू शकतात, ब्रेक लागल्यानंतर वा वेग घेताना त्या पुढे बसलेल्या व्यक्तीच्या वा ड्रायव्हरच्या अंगावर घसरू शकतात. यामुळे कार चालवताना अनेकदा ड्रायव्हर वा त्याबाजूची व्यक्ती कसरत करतात. यामध्ये ड्रायव्हिंग करणार्याचे लक्ष विचलित होणे, वा ���्यामुळे अपघात घडण्याची शक्यताही असते. हे लक्षात घेऊन प्रत्येकाने या डॅशबोर्डचा वापर करताना अतिशय काळजी घेणे गरजेचे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nरात्री हायवेवर कार पार्किंग करताना अतिदक्षता घेणे महत्त्वाचे\nटोकियोतील भन्नाट कार शो\nहिवाळी अधिवेशनासाठी वाहनांचे कलेक्शन, शासकीय यंत्रणांना पत्र\nकार उत्पादकांची दिवाळी गेली निराशेत, यंदा ग्राहकांची संख्या रोडावली\nटायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक\nटायरमध्ये योग्य हवा हा मोटारीच्या सुरक्षिततेचा महत्त्वाचा घटक\nNew Mercedes Benz: मर्सिडीज बेन्जची आलिशान सी-क्लास कार लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nकारबाबतचे काही तथ्य काही अफवा; सकाळी इंधन भरणे चांगले\nहिटलरच्या आवडत्या बीटलचा तब्बल 8 दशकांचा प्रवास संपणार\nबाईक चालविताना सारखा ब्रेकवर पाय ठेवल्यास होते नुकसान\nटाटा मोटर्सची Tiagoची नवी क्रॉस कार लाँच; पाहा काय केले बदल...\nसीएनजी भरताना कारमधील प्रवाशांना बाहेर का पडायला सांगतात...\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंड��तून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/editorial/relaxing/", "date_download": "2018-09-24T06:34:11Z", "digest": "sha1:3MXY2CHKIC5KIUSDCS6DCV4HY5TFT4VZ", "length": 32500, "nlines": 392, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Relaxing, But ... | दिलासादायक, पण... | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अ���्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशो���्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nअपेक्षेनुरुप वस्तू व सेवा कर परिषद म्हणजेच जीएसटी कौन्सिलने शुक्रवारी तब्बल १७७ वस्तूंवरील करात कपात केली. आतापर्यंत या वस्तूंवर २८ टक्के जीएसटी लागत होता; मात्र यापुढे ग्राहकांना केवळ १८ टक्केच कर अदा करावा लागेल. जीएसटी कौन्सिलच्या या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला दिलासा देतानाच, विरोधकांच्या हाती आणखी एक ���त्यारही दिले. निर्णय जाहीर होताच त्याची प्रचितीही आली. गत काही दिवसांपासून नरेंद्र मोदी सरकारसाठी राजकीय विरोधकांपेक्षाही मोठी डोकेदुखी ठरत असलेले भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हा यांनी, जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू असतानाच, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांना जीएसटीवरून धारेवर धरले. जीएसटी लागू करताना जेटली यांनी मेंदूचा वापर केला नाही, त्यांनी जीएसटीचा सत्यानाश करून ठेवला, जीएसटीमध्ये दररोज बदल केले जात आहेत, पंतप्रधानांनी जेटलींना त्वरित बरखास्त करायला हवे, असे तीक्ष्ण वार सिन्हा यांनी केले. जेटलींवरील हल्ल्यामागे सिन्हांचा काही वैयक्तिक स्वार्थ वा उद्देश असूही शकतो; मात्र जीएसटीमध्ये सातत्याने बदल केल्या जात आहेत, हा त्यांचा आरोप स्वत: मोदी वा जेटलीही फेटाळू शकत नाहीत. अवघ्या चारच महिन्यांपूर्वी लागू झालेल्या या करप्रणालीमध्ये एव्हाना एवढे बदल झाले आहेत, की भल्या भल्या सनदी लेखापालांचीही त्यामुळे भंबेरी उडत आहे. जीएसटी लागू होण्याच्या काही क्षण आधी, संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात आयोजित कार्यक्रमास संबोधित करताना, पंतप्रधानांनी जीएसटीचा अर्थ, उत्तम आणि सोपा कर (गुड अ‍ॅण्ड सिंपल टॅक्स) असा सांगितला होता. प्रत्यक्षात हा कर म्हणजे किचकट तरतुदींचे जंजाळ असल्याची व्यापार व उद्योग जगताची प्रतिक्रिया आहे. सतत होत असलेल्या बदलांशिवाय, ऐन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक निर्णय घेतल्याने विरोधकांना सरकारवर हल्ला करण्याची आणखी एक संधी उपलब्ध झाली आहे. माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी, जीएसटी कौन्सिलची बैठक सुरू असतानाच, सर्वसामान्य जनतेसाठी दिलासादायक निर्णयांचा वर्षाव अपेक्षित असल्याचे ‘टिष्ट्वट’ केले होते. गुजरात विधानसभा निवडणुकीतील अपेक्षित पराभवाच्या धास्तीने हादरलेल्या मोदी सरकारला विरोधक आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यापुढे मान तुकवावीच लागेल, असेही ते म्हणाले होते. जीएसटी कौन्सिलची बैठक आटोपल्यानंतर जाहीर झालेल्या निर्णयांमुळे चिदंबरम यांचे भाकीत खरे ठरल्याची प्रचितीही आली. शुक्रवारच्या बैठकीपूर्वी एकंदर २२७ वस्तूंवर २८ टक्के कर लागत होता. आता तो केवळ ५० वस्तूंपुरता सीमित झाला आहे. खनिज तेलाच्या दरात मोठी कपात होऊनही, मोदी स��कारने कर वाढवित पेट्रोल व डिझेलचे दर वरच्या पातळीवर कायम राखले आहेत. त्याच सरकारने २२७ पैकी १७७ वस्तूंवरील कर तब्बल दहा टक्क्यांनी कमी केला. त्याचे गुजरात निवडणुकीशिवाय दुसरे कोणते स्पष्टीकरण दिसत नाही. सरकारला धारेवर धरण्याची ही सुवर्ण संधी विरोधक कशी हातची जाऊ देतील ते निश्चितपणे निवडणूक प्रचारात या मुद्याचे भांडवल करतील. जीएसटी कौन्सिलच्या दिलासादायक निर्णयांचा भाजपाला लाभ होतो, की निर्णयामागे राजकीय स्वार्थ असल्याच्या विरोधकांच्या प्रचारामुळे तोटा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच; परंतु १५० पेक्षा जास्त जागा जिंकून गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा सत्तेत पोहोचण्याचा दावा करणारे मनात कुठे तरी धास्तावले आहेत, हे नक्की ते निश्चितपणे निवडणूक प्रचारात या मुद्याचे भांडवल करतील. जीएसटी कौन्सिलच्या दिलासादायक निर्णयांचा भाजपाला लाभ होतो, की निर्णयामागे राजकीय स्वार्थ असल्याच्या विरोधकांच्या प्रचारामुळे तोटा होतो, हे निवडणूक निकालानंतर कळेलच; परंतु १५० पेक्षा जास्त जागा जिंकून गुजरातमध्ये सलग पाचव्यांदा सत्तेत पोहोचण्याचा दावा करणारे मनात कुठे तरी धास्तावले आहेत, हे नक्की काही का असेना, जीएसटी कौन्सिलच्या निर्णयामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाल्याने त्याचे स्वागत मात्र करायलाच हवे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nग्राहक आणि छोट्या व्यापाऱ्यांना मोठा दिलासा, वित्तमंत्री अरुण जेटली यांची माहिती\nहॉटेलमध्ये खानपान झाले स्वस्त, फक्त 5 टक्के लागणार जीएसटी\nजीएसटीमध्ये मोठी कपात, रोजच्या वापरातल्या 177 वस्तू झाल्या स्वस्त\nGST भल्या भल्यांना कळलेला नाही - भाजपा मंत्र्याचा घरचा आहेर\nओपिनियन पोल : गुजरातमध्ये भाजपाच्या मतांमध्ये मोठी घट, काँग्रेसचा टक्का वाढला, मात्र सत्ता भाजपाकडेच\nमोदींनी करुणानिधींना विचारले आमच्यासोबत आघाडी कराल का स्टॅलिन यांनी दिले असे उत्तर\nदेशाचे आर्थिक मॉडेल बदलायला हवे\nअश्रू येऊ द्या, मग सृष्टी स्वच्छ होईल\nकोकण रेल्वे; स्वस्ताई, गर्दी आणि अतोनात हाल\nभारतातील गरिबी खरेच घटली\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सु���रस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/until-results-were-stuck-university-incessant-fasting-students-today/", "date_download": "2018-09-24T06:35:17Z", "digest": "sha1:LT3PX64TSOGUC2IPRWK7OXYWOMO56C6I", "length": 29059, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Until Results Were Stuck In The University, The Incessant Fasting Of Students From Today | निकाल मिळेपर्यंत विद्यापीठात ठिय्या, आजपासून विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आर��प.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nनिकाल मिळेपर्यंत विद्यापीठात ठिय्या, आजपासून विद्यार्थ्यांचे बेमुदत उपोषण\nमुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष असून, या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांपेक्षा निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे हे वर्ष विद्यार्थ्यांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे.\nमुंबई : मुंबई विद्यापीठाचे यंदाचे १६०वे वर्ष असून, या वर्षानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमांपेक्षा निकालाला लागलेल्या लेटमार्कमुळे हे वर्ष विद्यार्थ्यांच्या चांगलेच लक्षात राहणार आहे. आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे नोव्हेंबर महिना उजाडूनही ४० हून अधिक विद्यार्थ्यांना निकाल मिळालेला नाही. वारंवार विद्यार्थी संघटनांनी निषेध करूनही विद्यापीठ निकाल लावत नसल्याने, आता निकाल मिळेपर्यंत विद्यापीठातून बाहेर पडणारच नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. त्यासाठी गुरुवारपासून विद्यापीठात बेमुदत आंदोलन करण्यात येईल.\nआॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे आता निकाल घेतल्याशिवाय विद्यापीठ सोडणार नाही, असा पवित्रा विद्यार्थ्यांनी घेतला आहे. गुरुवारपासून निकाल मिळेपर्यंत विद्यार्थी कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवनावर ठाण मांडून बसणार असल्याचा इशारा स्टुडंट लॉ कौन्सिलतर्फे देण्यात आला आहे. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाच्या वेळी विद्यापीठाने निकाल जाहीर करण्याचे आश्वासन दिले होते, पण अजूनही पुनर्म���ल्यांकनाचे आणि राखीव सर्व निकाल जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे आता निकाल घेतल्याशिवाय विद्यापीठ न सोडण्याचा निर्धार विद्यार्थ्यांनी केला आहे. त्यामुळे गुरुवारपासून बेमुदत आंदोलनाची हाक दिली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआॅनलाइन तपासणीसाठी प्राध्यापकांना प्रशिक्षण, विद्यापीठाचा निकालासाठी मास्टर प्लॅन\nनिकाल न मिळाल्याने विद्यार्थी त्रस्त, अद्यापही ९० निकाल राखीव\nनिकालाची प्रतीक्षा संपणार कधी , मानवी हक्क पदविका अभ्यासक्रमाचे निकाल रखडलेले\nसिनेट निवडणुकांचा मुहूर्त आता हिवाळी अधिवेशनानंतरच\nपरीक्षा वेळापत्रकात बदल नाही - विद्यापीठ\nसमिती नेमली तरी काम होणार का मुंबई विद्यापीठासमोर आता नवे संकट, समितीवर विद्यार्थी संघटनांची नाराजी\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nदेशातील असंतोषाला वाचा फोडण्याची गरज -नंदिता दास\nरात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/lifeline/tattoo-festival-sydney/", "date_download": "2018-09-24T06:33:12Z", "digest": "sha1:QNK2LNC5YZZ7ZN4RML43LTQPFBVX2CGU", "length": 28287, "nlines": 474, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Tattoo Festival In Sydney | सिडनीत रंगला टॅटू फेस्टिव्हल! | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nसांगली : गर्भपात प्रकरणी विटा येथील डॉक्टरला अटक\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर ख���नचा फर्स्ट लूक\nभारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया डेंग्यूने आजारी, रूग्णालयात दाखल\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nसनी देओलचा आगामी सिनेमा 'मोहल्ला अस्सी' या तारखेला होणार प्रदर्शित\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nडोळ्यांच्या पापण्यांची कमी उघडझाप पडू शकते महागात, होऊ शकतो हा आजार\nहृदय रोगांना दूर ठेवायचंय आहारात काळ्या मिठाचा करा वापर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nयेवला (नाशिक) : तालुक्यातील मानोरी येथील सीआरपीएफचा जवान दिगंबर माधव शेळके (45) यांनी गोळी झाडून आत्महत्या केली. आसाममधील तेजपूर कॅम्पमध्ये ही घटना घडली, कुटुंबियांचा घातपाताचा आरोप.\nEmotional : ...अन् बाबांनी माझ्या मांडीवर प्राण सोडला; 'त्या' घटनेनं विराट भावुक\nजळगाव : गणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबविण्यात आली स्वच्छता मोहीम\nमुंबई : तब्बल 22 तासांनंतर लालबागच्या राजाचं विसर्जन, राजाला भाविकांचा भावपूर्ण निरोप.\nगणेश विसर्जनानंतर जळगावात विद्यार्थ्यांनी रस्ते स्वच्छ केले. मेहरुण तलावावर विविध संस्थांतर्फे राबवण्यात आली स्वच्छता मोहीम.\nडीजेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं पुण्यात 25 गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल, पुणे पोलिसांची कारवाई.\nकोल्हापूर : 22 तासांनंतर कोल्हापूरमधील विसर्जन मिरवणुकीची सांगता. रविवारी सकाळी 9 वाजता सुरू झाली होती विसर्जन मिरवणूक.\nAll post in लाइव न्यूज़\nसिडनीत रंगला टॅटू फेस्टिव्हल\nसिडनीमध्ये 27 ते 29 ऑक्टोबर दरम्यान टॅटू फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आला होता.\nसिडनीतील या टॅटू फेस्टिव्हलमध्ये जगभरातील 250 टॅटू आर्टिस्टनी सहभाग घेऊन कला सादर केली.\nमेलबर्नमध्ये गेल्या पाच वर्षापासून टॅटू फेस्टचं आयोजन होतं. सिडनीमध्ये पहिल्यांदा हे फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आलं.\nया टॅटू फेस्टिव्हलमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.\nतुमची बेडरूम 'या' हटके लॅम्पचा वापर करून बनवा स्पेशल\nआयुष्यात 'या' साहसी गोष्टी एकदा तरी नक्की करा\nरक्षाबंधनाला बहिणीला द्या 'या' खास भेटवस्तू\n'हे' चॉकलेट्स जागवतील बालपणीच्या आठवणी\n'या' सुंदर ठिकाणी गर्लफ्रेंडला प्रपोज केलंत, तर सारं काही जिंकलंत\nजॉब इंटरव्ह्यूदरम्यान करू नका या चुका\nराशीवरुन ओळखा त्याचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही\n'कला'कत्ता... भिंतीवरचा 'हा' चित्राविष्कार मन मोहून टाकेल\n1 एप्रिलपासून 'या' वस्तू होणार महाग\nविराट कोहलीचं स्टाईल स्टेटमेंट\nडोन्ट वेट... फक्त 12 हजारांत विकत घ्या भारतातील 'हे' बेट\nनेमकं किती तास झोपायचं झोपेचं योग्य प्रमाण काय \n'Valentine's day' : जोडीदाराला इम्प्रेस करायचं असेल तर...\n'या' पाच गोष्टी लग्नानंतर चुकूनही लगेच करु नका\nया '६' हेअरस्टाईल तुम्हाला कॉलेजमध्ये बनवतील फॅशनेबल\nएका महिन्यात स्वतःमध्ये बदल घडवायचाय... या गोष्टी करून पाहाच\nप्रेमात पडलात तर या गोष्टींची काळजी घ्याच...\nलग्नानंतर 'या' कारणांमुळे मोडू शकतो संसार\nनाताळनिमित्ताने सजले मॉल्स व बाजारपेठा\n'कार्टिस्ट यात्रा'- ट्रॅव्हलिंग एक्झिबिशनमधील कलाकृती\n'लक्स गोल्डन रोझ अवॉर्ड' सोहळ्यात सेलिब्रेटींची खास अदा\nकॅप्टन कोहलीने लॉन्च केला स्वतःचा लाईफस्टाईल ब्रॅण्ड\nसिडनीत रंगला टॅटू फेस्टिव्हल\nपुस्तकातून उलगडणार ड्रीमगर्लचा जीवनप्रवास\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे.\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nगणेश चतुर्थी २०१८ गणेशोत्सव गणपती\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nमुंबई पुणे नाशिक कोल्हापूर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nरोहित शर्मा हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर\nसोलो ट्रिपसाठी प्लॅन करत आहात, या 5 गोष्टी अजिबात विसरू नका\n‘ती’च्यामुळे Priyanka Chopra पुन्हा चर्चेत,कोण आहे 'ही' Nick Jonas च्या कुटुंबातली हॉट बाला\nप्रियंका आणि निक जोनासच्या पाठोपाठ आता डेनियल जोनासचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत.\nGanpati Festival 'या' मराठी कलाकारांनीसुद्धा केला गणेशोत्सव साजरा\nस्वप्निल जोशी सुबोध भावे\n घरात पाळले साप, मगरीसारखे 400 सरपटणारे प्राणी\n मग इथं जायलाच हवं\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nचेहऱ्यावरील अनावश्यक केस हटवताना या गोष्टींची घ्या काळजी\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nया पाच राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपुन्हा करणार सर्जिकल स्ट्राईक लष्करप्रमुख बिपिन रावत म्हणतात...\nपत्नीच्या अबोल्यानं पतीला आला राग; कार, बाईक, इमारतीला लावली आग\n WHO चे धक्कादायक सर्वेक्षण, 20 मृत्युंपैकी एक मृत्यू दारू सेवनामुळे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.comprolive.com/2015/09/20-km-high-space-tower-patented.html", "date_download": "2018-09-24T06:47:15Z", "digest": "sha1:5SAUH7ERIPBW5OB7JSOLQAJASDEFPNSI", "length": 3193, "nlines": 32, "source_domain": "marathi.comprolive.com", "title": "चला शिकूया: 20 किलोमीटर उंच स्पेस टॉवर", "raw_content": "\nगुरुवार, 10 सितंबर 2015\n20 किलोमीटर उंच स्पेस टॉवर\n20 किलोमीटर उंच स्पेस टॉवर\nकॅनडा मधील THOTH Technology नावाच्या कंपनीने अमेरिकेमध्ये एक नवीन पेटंट मिळवले आहे. हे पेटंट आहे 20 किलो मीटर उंच टॉवर बांधण्याचे. हे टॉवर म्हणजे एक इलेव्हेटर (लिफ्ट) असेल. ही लिफ्ट दहा टन वजनाचे साहित्य 20 किलोमीटर उंचीवरील प्लॅटफॉर्म वर अंतरीक्ष यात्री व अंतराळ यानाला लौंच करण्यासाठी वापरता येईल. यामुळे अंतराळयानाचे एक स्टेज कमी होईल व त्यामुळे बराचसा खर्च ही वाचेल. ही याने पृथ्वी वर परत येताना देखील याच लिफ्ट चा वापर करतील.\nया स्पेस लिफ्ट बद्दल अधिक माहिती आपण खालील पानावर वाचू शकता.\nइसे ईमेल करेंइसे ब्लॉग करें Twitter पर शेयर करेंFacebook पर शेयर करेंPinterest पर शेयर करें\nनई पोस्ट पुरानी पोस्ट मुख्यपृष्ठ\nसदस्यता लें टिप्पणियाँ भेजें (Atom)\nHello friends, आज आपण Arduino project साठी वापरल्या जाणाऱ्या Tact Switch ला xod मध्ये कसे program केले जाते ते पाहू या प्रोजेक्ट साठी जे com...\nइमेल मध्ये लेख वाचा\nलहान मुलांसाठी प्रोग्रामिंग (53)\nलहान मुलांचे खेळ (38)\nHTML ची माहिती (7)\nसरल थीम. Blogger द्वारा संचालित.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/114?page=8", "date_download": "2018-09-24T06:50:05Z", "digest": "sha1:DTZUUL6AXO3KZ7O3ZDJ3RFXI2PPZHTLS", "length": 14570, "nlines": 227, "source_domain": "www.maayboli.com", "title": "संगीत : शब्दखूण | Page 9 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /संगीत\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nमालिका - का रे दुरावा\nझी मराठीवर 18 ऑगस्टपासून ही नवी मालिका सुरू झालीय 9 ते 9.30. त्याबद्दलची पोस्टिक करमणूक इथे करू.\nRead more about मालिका - का रे दुरावा\nया ओळी कुठल्या गाण्यात आहेत कुणाला माहीत आहे का पूर्ण गाणं मिळालं तर फारच उत्तम.\nअदबीने करते पुढती हात मी विड्याचा\nपान रामटेकी आहे कात केवड्याचा\nRead more about गाण्याचे शब्द\nपरागकण यांचे रंगीबेरंगी पान\nपावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)\nपाऊस येतो आपल्या मर्जीने \nपाऊस जातो आपल्या मर्जीने \nलोकं मात्र भिजतात आपल्याच हलगर्जीने ..\nमी कवी नाहीये. पण तो बरसायला सुरुवात झाली की आपसूक शब्दांचेही ढग मनी दाटून येतात. अन त्याच्यासंगे रिते होतात.\nलोकं पण ना, कमाल करतात,\nचार थेंब नाही पडले, तर छत्री खोलतात ..\nजेव्हा आभाळ कोरडे पडते, तेव्हा \"धावा\" करतात ..\nजेव्हा बरसू लागते, यांच्या \"विकेट\" पडतात \nअसू द्या असू द्या ...\nRead more about पावसाळी कविता (एक धागा हौशी कवींसाठी)\nजागतीक मराठी दिनाच्या प्रसंगी २-३ वर्षांपूर्वी केलेलं हे गाणं. सहज कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांना आदरांजली म्हणून त्यांची ही कविता संगीतबद्ध केली, प्रोग्राम केली, रेकॉर्ड केली, आणि माझ्या पार्टनर लहु पांचाळला गायला सांगितली.\nऐकून नक्की प्रतिसाद द्या\nRead more about कुसुमाग्रजांच्या स्मृतीप्रित्यर्थ\nज्योत्स्ना भोळे सभागृह, तिसरा मजला, हिराबाग, पुणे ३०\nयेत्या शनिवारी दिनांक २६ जुलै २०१४ रोजी सायंकाळी ६ ते ९ ह्या वेळेत \"स्वर सुमनांजली\" ह्या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग, पुणे येथे करण्यार आले आहे.\nमाझे आजोबा श्री. म. ना. कुलकर्णी ह्यांनी नुकतेच ८५ व्या वर्षात पदार्पण केले आहे आणि नुकतीच गुरु पौर्णिमा देखील झाली आहे.\nतेव्हा ह्या दोन्ही गोष्टींचे औचित्य साधून हा कार्यक्रम आखण्यात आलेला आहे.\nधन्य त्या गायनी कळा\nRead more about स्वर सुमनांजली\nमुझे चलते जाना हैं, पंचम \nजुन्या जीन्सच्या खिश्यातुनी, जशी मिळावी नोट जुनी\nतसाच आनंद लाभतो, तुझा शोध पण खरा हवा\nअनपेक्षितपणे मिळालेली एखादी दहाची नोटही आनंदाच्या उकळ्या आणते. असाच एक काल अनुभव आला.\nएके ठिकाणी बरेच दिवस पैसे अडकून राहिले होते. एखादा मध्यमवर्गीय सुशिक्षित माणूस जितक्या तीव्रतेने भांडू शकतो, तितकं भांडून झाल्यावरही काही परिणाम झाला नव्हता. शेवटी अक्कलखाती नुकसान जमा करून मी नाद सोडून दिला होता.\nअचानक काल ते पैसे मिळाले. तो काही हजारांचा चेक मला काही करोडोंचा वाटत होता \nRead more about मुझे चलते जाना हैं, पंचम \nठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nपावसाळा आला आहे. आता कोणत्याही क्षणी भारतात मॉन्सून, व सर्वत्र पावसाच्या कविता सुरू होतील. आम्हाला पावसाबद्दलच्या कवितांचा काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्याला दिल्या जाणार्‍या त्याच त्याच उपमांना घाबरून आम्ही वैचारिक छत्री मे महिन्यापासून उघडून बसलो आहो. हा प्रॉब्लेम पावसापुरता मर्यादित नाही. उपमांपासून भले भले सुटलेले नाहीत. \"प्रेमाला उपमा नाही, हे देवाघरचे लेणे\". असे कोणीतरी गाण्यात म्ह्णताना उपमा नाही करत करत पुलंच्या रावसाहेबांच्या शिवीप्रमाणे पुढच्याच ओळीत एक निसटली आहे हे त्यांच्याही लक्षात आलेले नसावे. तसेच उपमांप्रमाणेच ठोकळेबाज वाक्ये व घटनांचाही सध्या कथांमधे प्रादुर्भाव झाला आहे.\nRead more about ठराविक उपमा व ठोकळेबाजपणा विरूद्ध चळवळ: भूमिका\nरिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...\nRead more about रिमझीम गिरे सावन, सुलग सुलग जाये मन...\nमनी वाहे भरुनी आनंद ....\nमनी वाहे भरुनी आनंद ....\nआज सकाळचीच गोष्ट. सकाळी सकाळीच कंपनीची बस पकडावी लागते. बसमधे जरा स्थिर-स्थावर झाल्याव��� सवयीने मोबाईलला इअर फोन लाऊन कधी आकाशवाणी वरचे संगीत -सरिता इ. कार्यक्रम तर कधी मस्त मोबाईलवर डाऊन लोड केलेली गाणी ऐकणे असा कार्यक्रम असतो. कोणी हातात पेपर(वर्तमानपत्र) दिलाच तर जरा त्यातील बातम्यांवर नजर फिरत असते पण कानांवर काय पडतंय याची जास्त उत्सुकता असते. कारण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर सकाळी आठच्या सुमारास जी २-३ भक्तिगीते लागतात त्यात कधी कधी लॉटरीच लागते अगदी ...\nRead more about मनी वाहे भरुनी आनंद ....\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00553.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://awesummly.com/news/7375260/", "date_download": "2018-09-24T06:09:43Z", "digest": "sha1:WR2GAXLGTVM3MVY5NXGID44VHAS24KQD", "length": 2432, "nlines": 37, "source_domain": "awesummly.com", "title": "Asia cup 2018 : पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून श्रीलंकेचा धु्व्वा | Awesummly", "raw_content": "\nAsia cup 2018 : पहिल्याच सामन्यात बांगलादेशकडून श्रीलंकेचा धु्व्वा\nआशिया चषकाच्या पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला 137 धावांनी पराभूत करत विजयी सलामी दिली आहे. बांगलादेशने पहिली फलंदाजी करत श्रीलंकेला 262 धावाचं लक्ष दिलं होतं. मात्र बांगलादेशच्या भेदक गोलंदाजीपुढे श्रीलंका संघाचा निभाव लागला नाही आणि अवघ्या 124 धावांत श्रीलंकेचा संघ ऑल आऊट झाला. बांगलादेशच्या जलद आणि फिरकीपटू गोलंदाजांनी अचूक मारा करत श्रीलंकेच्या खेळाडूंना खेळपट्टीवर टीकूच दिलं नाही. आठव्या स्थानी खेळायला आलेल्या दिलरुवान परेराने श्रीलंकेकडून सर्वाधिक 29 धावा केल्या, तर सलामीला आलेल्या उपुल थरगाने 27 धावा केल्या. लंकेच्या सहा फलंदाजांना तर दुहेरी आकडही गाठता आला नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.agrowon.com/agricultural-success-story-marathi-boripardhi-dist-pune-agrowon-maharashtra-9416", "date_download": "2018-09-24T05:10:19Z", "digest": "sha1:G4SNEMRZG2CFEZNDRTFJJG5O45DZT5LH", "length": 23660, "nlines": 181, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agricultural success story in marathi, boripardhi dist. pune , Agrowon, Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखर्च कमी करणारी आंतरपीक पद्धती\nखर्च कमी करणारी आं��रपीक पद्धती\nमंगळवार, 19 जून 2018\nपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात यांनी विविध नगदी किंवा फळपिकांचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना आंतरपीक पद्धतीचा जो अंगीकार केला, तो आजही कायम ठेवला आहे. आंतरपिकांची विविधता ठेवत मुख्य पिकाचा सुमारे ३० ते ४० टक्के आणि काहीवेळा अगदी १०० टक्के खर्चदेखील त्यातून कमी करीत शेतीतील नफ्याचे मार्जिन वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.\nपुणे जिल्ह्यातील बोरीपार्धी येथील दिलीप थोरात यांनी विविध नगदी किंवा फळपिकांचा अनुभव घेतला. मात्र सर्व प्रयोग करताना आंतरपीक पद्धतीचा जो अंगीकार केला, तो आजही कायम ठेवला आहे. आंतरपिकांची विविधता ठेवत मुख्य पिकाचा सुमारे ३० ते ४० टक्के आणि काहीवेळा अगदी १०० टक्के खर्चदेखील त्यातून कमी करीत शेतीतील नफ्याचे मार्जिन वाढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.\nपुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील बोरीपार्धी गावातून खडकवासला धरणाचा कॅनाल गेल्याने परिसर बागायती आहे. सुमारे वीसहजार लोकसंख्या असलेल्या गावातील अनेक शेतकरी उसाचे मुख्य पीक घेतात. गहू, कांदा, हरभरा, बाजरी, भाजीपाला, गुलझडी, लिंबू अशी पिके पाहण्यास मिळतात. गावाजवळून रेल्वे लाइन गेली असल्याने व पुणे- सोलापूर राज्यमार्ग जवळ असल्याने शेतमालाची वाहतूक करणे त्यांना सोयीचे झाले आहे. केडगाव व पुणे मार्केटही त्यांना जवळ आहे.\nथोरात यांची व्यावसायिक शेती\nगावातील लक्ष्मण मारूती थोरात यांची बारा एकर शेती. त्यांना विजय, संजय, दिलीप अशी तीन मुले.पैकी दिलीप पूर्णवेळ शेती करतात. विजय रेल्वे विभागात तर संजय भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याच अभियंते आहेत. दिलीप बीएस्सी ॲग्री आहेत. पूर्वी त्यांच्याकडे लिंबू, ऊस अशी पिके होती. दिलीप यांनी शेतीची जबाबदारी स्विकारल्यानंतर द्राक्षे, डाळिंब, केळी, शेवगा, कलिंगड, कारली, वांगे, दोडका, सूर्यफूल अशी विविधता दिसू लागली. नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब ते करू लागले. बाजारपेठेतील मागणीनुसार पीकपद्धतीत बदल केला. द्राक्षे व केळी परवडेनाशी झाल्यानंतर ती घेणे थांबवले. काळानुरूप बदल केले तरी आंतरपिके हे वैशिष्ट्य त्यांनी अनेक वर्षांपासून जपले आहे. कृषी व आत्मा विभागाचे मार्गदर्शन कायम मिळते.\nआंतरपीक पद्धती- कारण व फायदे\nमुख्य पिकातील खर्च सुमारे ३० ते ४० टक्क्याने कमी करतात. काही वेळा तो पूर्णपणेदेखील कमी केला आहे.\nशेतीतील नफ्याचे मार्जिन वाढवणे\nवेळेवर मुख्य पिकाची मशागत होते.\nमुख्य पिकांबरोबरच आंतरपिकांना खते- पाणी देणे शक्य होते.\nकिडी-रोगांचे एकात्मिक नियोजन करता येते.\nसाई सरबती जातीच्या लिंबाची निवड. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या रोपवाटिकेतून खरेदी\nलिंबात सुरूवातीला भूईमूग, मूग हीदेखील आंतरपिके घेतली.\nआंतरपिकांतील रोग किडींचा वेळीच बंदोबस्त करण्यावर भर दिला जातो. ट्रॅक्टरच्या साह्याने चांगली मशागत करून घेतली जाते. त्यानंतर सरी पाडून बेसल डोसमध्ये निंबोळी पेडीचा अवलंब केला जातो. रोग-किडी वेळीच आटोक्यात येण्यासाठी सुरवातीपासून प्रयत्न होतो. वाढीच्या व फळ अवस्थेत कीडनाशकांच्या फवारण्या केल्या जातात.\nतीन विहिरी व दोन बोअरवेल्स आहे. अलीकडील काळात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. अनेक शेतकरीदेखील बोअर्स घेऊ लागले आहेत. काळाची गरज अोळखून पाण्याचा काटेकोर वापर करण्यावर भर दिला आहे. फार पूर्वीपासून ठिबक सिंचनाचा वापर होतो.\nविद्राव्य खतांचा वापर, पीएसबी, अझोटोबॅक्टर, पोटॅश विरघळवणारे जिवाणू, ट्रायकोडर्मा अादी जैविक घटकांचा आवश्यकतेनुसार वापर. त्यामुळे पिकांची चांगली वाढ होऊन उत्पादन चांगले मिळण्याबरोबरच जमिनीची सुपिकताही वाढण्यास मदत होत आहे.\nदर तीन वर्षांनी माती परिक्षण केले जाते. त्यातील शिफारशींनुसार पुढील तीन वर्षे खतांचे नियोजन केले जाते.\nसन १९९३ पासून उसाच्या पाचटाचा वापर केला जातो. (शक्यतो कुट्टी करून).\nएकात्‍मिक व्यवस्थापनाचा अंगीकार केल्याने ऊस उत्पादनात एकरी दहा टनाने वाढ झाली आहे.\nएकरी ७० ते ८० टनांच्या दरम्यान उत्पादन मिळते. एकेवेळी ते १०५ टनही मिळाले आहे.\nपर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी बांधावर फळझाडांव्यतिरिक्त दरवर्षी पाच झाडांची लागवड.\nऊस (७ एकर) लिंबू (३ एकर)(येत्या जुलैला बागेला तीन वर्षे पूर्ण होतील)\n२० बाय २० फुटांवर- त्यामुळे रूंद जागा\nमका- दरवेळी कारले- वर्षभर\nभेंडी- यंदा घेतली वांगे- यंदा उन्हाळ्यात घेतले.\nआंतरपिके देतात फायदा (प्रातिनिधीक)\nथोरात यांना केडगावचे मोठे मार्केट आहे. तेथील गरज भागवून माल शिल्लक राहिल्यास तो पुण्याला पाठवला जातो. आंतरपीक कारल्याचे खरिपात एकरी १० ते १२ टन उत्पादन मिळते. या वेळी दर किलोला १५ ते १८ रुपये असतात. उन्हाळी कारल्याचे उत्पादन कमी असते. मात्र दर ३० ते ४० रुपयांपर्यंतही मिळू शकतात. हे पीक प्रतिहंगामात ७५ रुपयांपर्यंतचे उत्पन्न देते. जे मुख्य पिकातील खर्च बराच कमी करण्यास सक्षम ठरते.\nउसातील मक्याचे एकरी १५ क्विंटलपर्यंत उत्पादन मिळते. जवळच्या केडगाव मार्केटला पशुखाद्यासाठी दाण्यांची विक्री केली जाते. त्यास किलोला १३ ते १४ रुपये दर मिळतो. शिवाय कडबा एकरी पाचहजार रुपये दराने विकला जातो. हे बोनस उत्पन्न ठरते.\nवांग्याच्या आत्तापर्यंत चार ते पाच काढण्या झाल्या आहेत. सध्या सरासरी पंधरा रुपये प्रतिकिलो दर मिळत अाहे.\nयापूर्वी केळीत कलिंगड घेतले. मुख्य पिकाचा खर्च दीड लाख रुपये झाला होता. कलिंगडाने तो खर्च १०० टक्के भरून काढला.\nकाढणी केल्यानंतर व्यवस्थितरीत्या मालाचे ग्रेडिंग व पॅकिंग केले जाते. त्यामुळे चांगला दर मिळण्यास मदत होते.\nसंपर्क : दिलीप थोरात, ९४२२५६२७२८, ८८३०८१२८२९\nपुणे शेती खडकवासला धरण बागायत शेतकरी गहू wheat रेल्वे सोलापूर पूर केडगाव विजय victory विभाग sections साखर ऊस डाळ डाळिंब केळी banana खत fertiliser पाणी water महात्मा फुले कृषी विद्यापीठ agriculture university मूग पाणीटंचाई ठिबक सिंचन सिंचन पर्यावरण environment मात mate उत्पन्न पशुखाद्य\nदरवेळी घेण्यात येणारे कारले आंतरपीक, त्याची गुणवत्ता\nपिकांना विहिरीच्या पाण्याचा आधार\nपशुसल्ला : काही महत्त्वाच्या उपाययोजना\nजनावरांच्या सुदृढ कळपामध्ये रोगराईचे प्रमाण तुलनात्मकदृष्ट्या कमी असते.\nआठवड्याच्या सुरवातीला पावसाची शक्‍यता\nमहाराष्ट्राच्या संपूर्ण पूर्व भागावर हवेचा दाब कमी होत असून १००६ हेप्टापास्कल इतका कमी हव\nखानदेशात मध्यम पाऊस; नंदुरबारला हुलकावणी\nजळगाव : खानदेशात शुक्रवारी (ता.२१) मध्यरात्री व शनिवारी (ता.२२) सकाळी अनेक ठिकाणी हलका ते\nकादवाच्या विस्तारीकरणावर भर देणार : शेटे\nशासनाच्या तीन खरेदी केंद्रांद्वारे शेतीमालाची...\nजळगाव : उडीद, मूग, सोयाबीनचे बाजारातील दर हमीभावापेक्षा कमी असल्याने शासनाकडून खरेदीसंबंध\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना '...रांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची...\nकृषिपंपासाठी बड्या कंपन्यांच्या निविदाबारामती - राज्यातील दोन लाख ९० हजार शेतकऱ्यांच्या...\nमराठवाड्यातील ८६४ प्रकल्पांत ३३ टक्‍केच...औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांमधील उपयुक्‍त...\nऊस ठिबक योजनेसाठी लेखापरीक्षकाची नेमणूक पुणे : राज्यात ऊस लागवडीसाठी ठिबक अनुदान...\nइथेनॉलमधील फरक ओळखण्यासाठी यंत्रणानवी दिल्ली ः देशात तीन प्रकारच्या मोलॅसिसपासून...\n‘ग्लायफोसेट’वर बंदी नाहीपुणे : मानवी आरोग्याला धोकादायक असल्याचा कोणताही...\nविदर्भात पावसाची दमदार हजेरीपुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ वादळाने बाष्प...\nबचत गटांतून मिळाली विकासाला उभारीअस्तगाव (ता. राहाता, जि. नगर) हा तसा सधन परिसर....\nकांदाचाळीसाठी सव्वाशे कोटींचा निधीनगर ः एकात्मिक फलोत्पादन विकास...\nशेती, आरोग्य अन्‌ शिक्षणाचा जागरगावाच्या शाश्वत विकासासाठी शेती, आरोग्य, शिक्षण...\nमहाराष्ट्राची सिंचनक्षमता आता 40 लाख...मुंबई - शेतीयोग्य जमिनीतील केवळ 18 टक्‍के...\nदेशात ऊस लागवड 51.9 लाख हेक्टरवरनवी दिल्ली ः मागील वर्षी अतिरिक्त साखर...\nदेशातील कृषी संशोधन व्यवस्था खिळखिळी...पुणे: केंद्र सरकारने देशातील १०३ पैकी ६१...\nमराठवाड्यात ३५ टक्के खरिप पीककर्ज वाटपऔरंगाबाद : मराठवाड्यात खरीप पीककर्ज वाटप...\nसुधारित तंत्राद्वारे केली केळी शेती...ब्राह्मणपुरी (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील...\nपाणी अडवले, पाणी जिरवले पाण्याचे संकट...नांदेड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेल्या...\nराज्यात पाच कीटकनाशके विक्रीला दोन...अकोलाः राज्यात कीटकनाशक फवारणीद्वारे विषबाधा...\nउत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणात...पुणे : बंगालच्या उपसागरातील ‘दाये’ चक्रीवादळाने...\nअकोला कृषी विद्यापीठात ड्रोनद्वारे...नागपूर ः ड्रोनद्वारे फवारणीचा राज्यातील पहिला...\nविदर्भात आज अतिवृष्टीचा इशारा पुणे ः बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A5%8B_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A8", "date_download": "2018-09-24T05:49:17Z", "digest": "sha1:6ABEY5LAODG4672ZQGJMBJ7AZUSHXBYD", "length": 7079, "nlines": 168, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "युएफा यूरो १९७२ - विकिपीडिया", "raw_content": "\n१४ जून – १८ जून\n४ (३ यजमान शहरात)\nपश्चिम जर्मनी (१ वेळा)\n१० (२.५ प्रति सामना)\n१,२१,८८० (३०,४७० प्रति सामना)\nगेर्ड म्युलर (४ गोल)\nयुएफा यूरो १९७२ ही य��एफाच्या युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेची चौथी आवृत्ती होती. बेल्जियम देशातील ब्रसेल्स, लीज व अँटवर्प ह्या तीन शहरांत भरवल्या गेलेल्या ह्या फुटबॉल स्पर्धेसाठी ३२ संघांच्या पात्रता फेरीनंतर केवळ बेल्जियम, पश्चिम जर्मनी, हंगेरी व सोव्हियेत संघ ह्या चार संघांची अंतिम स्पर्धेत निवड केली गेली.\nस्पर्धेच्या अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीने सोव्हियेत संघाला ३-० असे पराभूत केले.\nउपांत्य सामना अंतिम सामना\n१४ जून – अँटवर्प\n१८ जून – ब्रसेल्स\n१४ जून – ब्रसेल्स १७ जून – लीज\nहंगेरी ० बेल्जियम २\nसोव्हियेत संघ १ हंगेरी १\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nफ्रान्स १९६० • स्पेन १९६४ • इटली १९६८ • बेल्जियम १९७२ • युगोस्लाव्हिया १९७६ • इटली १९८० • फ्रान्स १९८४ • पश्चिम जर्मनी १९८८ • स्वीडन १९९२ • इंग्लंड १९९६ • बेल्जियम-नेदरलँड्स २००० पोर्तुगाल २००४ • ऑस्ट्रिया-स्वित्झर्लंड २००८ • पोलंड-युक्रेन २०१२ • फ्रान्स २०१६\nइ.स. १९७२ मधील खेळ\nयुएफा युरोपियन फुटबॉल अजिंक्यपद\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00554.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-PAK-LCL-filmy-campaign-in-pakistan-election-5923129-PHO.html", "date_download": "2018-09-24T05:14:14Z", "digest": "sha1:FOPPJPDPAIOPSL22JQCEFF5OSEYAMI3E", "length": 11225, "nlines": 168, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Filmy campaign in Pakistan election | पाकिस्तानचा फिल्मी निवडणूक प्रचार; बॉलीवूडच्या रिमिक्सवर, पक्षांच्या थीम साँगवर समर्थकांचे बेधुंद नृत्य", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nपाकिस्तानचा फिल्मी निवडणूक प्रचार; बॉलीवूडच्या रिमिक्सवर, पक्षांच्या थीम साँगवर समर्थकांचे बेधुंद नृत्य\nपाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल.\nलाहोर- पाकिस्तानमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच निवडणूक प्रचार थांबला. आता बुधवारी नव्या सरकारसाठी मतदान होईल. या वेळी राजकीय पक्षांच्या सभांत डीजेचा नवा ट्रेंड दिसला. पक्षांनी यंदा देशातील प्रख्यात डीजेंना सभांत गाण्यांसाठी बोलावले होते. पक्षांनी थीम साँगही बनवले.\nडीजेद्वारे गर्दी जमवली जावी आणि समर्थकांत उत्साह यावा हा हेतू. विशेष म्हणजे या सभांत भारतीय गाणीही वाजली. त्यात ‘मेरे रश्क-ए-कमर,’ ‘साड्डी गली भूल के भी आया करो..’वरील रिमिक्स पाकिस्तानी गाणीही होती. पाकिस्तानात १९८० च्या दशकात पॉप संगीत आल्यानंतर पक्षांच्या घोषणा त्याच धर्तीवर तयार झाल्या. पण २०११ आणि २०१३ मध्ये पीटीआयसाठी डीजे आसिफ बटने सभांत ही संकल्पना सुरू केली होती. या वेळी बट पीएमएल-एनसाठी गाणी वाजवत आहे. शहरी भागात पॉप संगीत तर ग्रामीण भागात शास्त्रीय गाणी लोकगीते वाजवली जात आहेत.\nतीन प्रमुख पक्षांचे थीम साँग...\nपीएमएल (एन): वोट को इज्जत दो थीम साँग\n‘वोट को इज्जत दो’ हे पीएमएलचे प्रचार गीत होते. त्याशिवाय पक्षाने ‘दिलों की धडकन नवाज शरीफ’, ‘रोक सको तो रोक लो’ आणि ‘शेर हमारा है’ ही गाणीही बनवली.\nपीटीआय :बनेगा नया पाकिस्तान, तब्दीली आई रे\nपीटीआयचे थीम साँग ‘बनेगा नया पाकिस्तान’ आणि ‘तब्दीली आई रे’ ही आहेत. २०१३ च्या निवडणुकांत इम्रानच्या पक्षाने या संकल्पनेने युवकांना आकर्षित केले होते.\nपीपीपी: ‘दिला तीर बिजा’वर लोकांचे नृत्य\nपीपीपीचे थीम साँग ‘दिला तीर बिजा.’ १९८० पासून हे गाणे चालत आहे. हे गाणे आजही लोकांना खूप आकर्षित करते. यंदा ‘बिलावल बिलावल’ थीम साँग बनवले आहे.\nपाक निवडणुकीत भारताचे कनेक्शन...\nमाधुरी-अमिताभच्या नावावर मागितली मते\nपीटीआय उमेदवार अब्बास डागर अमिताभ आणि माधुरी दीक्षितचे चाहते आहेत. त्यांनी पोस्टरवर त्यांचे फोटो लावले आहेत.\nपोस्टरवरून महिला उमेदवार गायब\nयंदा १७१ महिला नॅशनल असेम्ब्लीसाठी मैदानात आहेत. पण रूढिवादी समाजामुळे त्यांनी पोस्टरवरही जागा मिळाली नाही. निवडणूक आयोगाने यंदा सर्व पक्षांसाठी ५% महिला उमेदवारांचा कोटा निश्चित केला आहे.\nकेंद्रांवर ६०% सैनिक तैनात\n३, ७१,०० सैनिक पूर्ण देशात मतदान केंद्रांत आणि बाहेर तैनात केले जात आहेत. प्रथमच लष्कराला मतपत्रिका ते केंद्रांपर्यंतची जबाबदारी मिळाली आहे. २०१३ च्या तुलनेत तिप्पट सैनिक तैनात आहेत. निवडणुकीत लष्कराचा हस्तक्षेप असल्याचे एका सर्वेक्षणात ३८% नी मानले.\nएका मतावर आयोगाचा १९८ रु. खर्च\nया निवडणुकीवर ४४० अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च होत आहेत. ती २०१३ पेक्षा १०% जास्त आहे. आयोग एका मतावर सुमारे १९८ रु��ये खर्च करत आहे.\nआतापर्यंतच्या बहुतांश सर्वेक्षणांत इम्रान खानच्या पीटीआय आणि नवाज यांच्या पीएमएलएन (एन) यांच्यात कडवी लढत आहे. पीटीआयला पीएमएल-एनपेक्षा ४% मताधिक्य मिळत आहे. बिलावल भुत्तोंच्या नेतृत्वाखालील पीपीपी तिसऱ्या स्थानी आहे.\nपाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफांची सुटका, 10 वर्षांच्या शिक्षेला हायकोर्टाची स्थगिती\nज्या पाकिस्तानात नामशेष झाले हिंदू, तेथे एवढ्या रुबाबात राहतो हा राजपूत राजा\nपाकचा खर्च भागवण्यासाठी PM हाउसच्या गाड्या विकत आहेत इमरान खान, म्हशींच्या लिलावातून करताहेत कर्ज फेडण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/9248", "date_download": "2018-09-24T06:11:03Z", "digest": "sha1:DTE7SLOV35UJWZFNQ57W2YA4ETTBWL3N", "length": 11767, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धरोहरः ४ जुलै कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धरोहरः ४ जुलै कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया\nधरोहरः ४ जुलै कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया\n४ जुलैला झालेल्या धरोहर या कार्यक्रमावरच्या प्रतिक्रिया. रघुनंदन पणशीकर, शौनक अभिषेकी आणि राहुल देशपांडे.\nबृ. म. मं. अधिवेशन २००९\nया कार्यक्रमाचं निवेदन ( इप्रसारण च्या व महाराष्ट्र फाउंडेशन च्या कार्यक्रमात निवेदन केलं होतं त्या ) मधुरा गोखले यांनी केलं. फारसं पाल्हाळ न लावता, माना न वेळावता पण तरिही अभ्यासपूर्ण निवेदन होतं.\nपणशीकर - सहेला रे - अप्रतिम एकदम. मी पहिल्यांदा पणशीकरांचं गाणं ऐकलं. या गाण्याकरता त्यांचा 'comb over माफ\nअभिषेकी लागी करेजवा कटार\nदेशपांडे - शून्य घर शहर\nपणशीकर - देवाघरचे ज्ञात कुणाला\nअभिषेकी - काटा रुते कुणाला - हे अगदी मस्त झालं गाणं.\nदेशपांडे - सुरत पियाकी - हे त्यांचं स्वतःचं आवडतं गाणं असणार बहुतेक\nपणशीकर - जाईन विचारत रानफुला - शेवटचं कडवं ' जाईल बुडून हा प्राण खुळा' अगदी लखलखत्या विजेसारखं अजून आठवून शहारा येतोय...\nअभिषेकी - माझे जीवन गाणे - याचं संगीत टच्याआलेंचं आहे हे मला पहिल्यांदाच कळलं. त्यामुळे हे गाणं नेहेमीपेक्षा साडेतीनशे पट जास्त आवडलं.\nदेशपांडे बगळ्यांची माळ उडे अजून अंबरात\nमग अभिषेकींनी त्यांच्या बाबांची वात्रटिका म्हणून दाखवली. त्याबद्दल त्यांना आजन्म पांशा फुकट.\nमाझ्या लक्षात राहि��ेल्या ओळी अशा\nमग नऊ अभंगांची \"मेडली\"\nअहो नारायणा सांभाळावे आम्हा देवा\nतीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल\nध्यान करु जाता मन हरपले\nअबीर गुलाल उधळीत रंग\nसाथीला निखिल फाटक अन आदित्य ओक ( हेच मागच्या वर्षी राहुल देशपांडेंच्या बरोबर होते) .\nओकांची पेटी एंचँटेड अन (म्हणूनच ) एंचँटिंग आहे. जादूशिवाय अशक्य आहे अशी पेटी वाजवणं\nमला पण हा कार्यक्रम अतिशय आवडला. मला वाटते दिवसा तू... हे नाटक सोडून बरीच मंडळी इथे आली होती.\nमला राहूल देशपांडेचे गाणे सर्वात जास्त आवडले. अभिषेकींची वात्रटिका अगदी खरी एकंदरीत सर्व 'माहोल' इतका छान होता की अगदी तनमनधन लावून ऐकावे.\nएक यु ट्युब एक 'बीएमएम २००९ - राजा परांजपे' नावाचे शिर्षक असलेली लिंक मिळाली. ती धरोहर ह्या कार्यक्रमाची आहे की नाही माहित नाही. (फक्त मधुरा गोखले ह्यांचे निवेदन इतकेच साम्य आढळले)\nहा कार्यक्रम कुणी यु ट्युब वर टाकला असल्यास लिन्क द्याल का\nती लिंक धरोहरची नाहीये. मधुराने दोन्ही कार्यक्रमांत निवेदन केले होते.\nनमस्कार, माझे नाव पुर्णिमा\nनमस्कार, माझे नाव पुर्णिमा बर्वे आहे. मि किन्ग ओफ प्रुशिया येथे रहाते. टोरोन्टोच्या लोकान्च्या कार्यक्रमाला (आत्ता नाव आठवत नाहि) बसले होते त्यामुळे धरोहर कार्यक्रम पाहु शकले नाहि. धरोहर पाहण्याचि मनापासुन इच्छा आहे. यु ट्युबवर किन्वा दुसरिकडे कुठेच सापडला नाहि. कुणाला लिन्क माहिति असल्यास क्रुपया मला कळवावि. मि पहिल्यान्दाच ह्या वेबसाइटवर लिहित असल्यामुळे मराठित टाइप होणारा फोन्ट वापरताना खुप चुका (कि खिळे) झाल्या आहेत त्याबद्दल क्शमस्व\nपुनःश्च हा कार्यक्रम कुणी यु\nहा कार्यक्रम कुणी यु ट्युब वर टाकला असल्यास लिन्क द्याल का\nपुर्णिमा.. (आणि इतरही) मुख्य\nपुर्णिमा.. (आणि इतरही) मुख्य सभागृह सोडले तर इतर ठिकाणी Video Recording हौशी लोकांनी केलेले होते. त्यामुळे ते कुणाकडे असेल (म्हणजे त्यानी केले असेल) आणि त्यांना लिंक टाकावी वाटली तरच ते मिळेल....\nलिहीताना काही गोष्टी Logical विचार केल्यास चांगले लिहीता येईल. उदा. Prussia हा शब्द मराठीत लिहीताना prashiyaa असा टंकावा लागेल... क्षमा (xamaa)...\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nबृ. म. मं. अधिवेशन २००९\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00555.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/abwechselnd", "date_download": "2018-09-24T06:06:33Z", "digest": "sha1:YZEM3JZIO2B4F2U7XJA5YAU6BGLDOIJV", "length": 8626, "nlines": 175, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Abwechselnd का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nabwechselnd का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे abwechselndशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला abwechselnd कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nअन्य भाषाओं में abwechselnd\nयूरोपीय स्पेनिश फिनिश: alterno\nअपने पाठ का मुफ्त अनुवाद करे\nabwechselnd के आस-पास के शब्द\n'A' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'abwechselnd' से संबंधित सभी शब्द\nसे abwechselnd का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00556.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3490", "date_download": "2018-09-24T05:15:53Z", "digest": "sha1:J4VYAVGFLFBSISZ5J6UBCZEY3EKM5XOU", "length": 25333, "nlines": 172, "source_domain": "mr.upakram.org", "title": "कविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात्रा | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nकविवर्य बी.रघुनाथ- एक स्मरणयात���रा\nआधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत. बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला.त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथिल \"राजहंस\" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिध्द झाली. नंतर मात्र त्यांनी बी.रघुनाथ या नावाने लेखन केले.\nबी.रघुनाथ यांच्या लेखनकालाचा आढावा घेता एकीकडे दुसरे महायुध्दाचे परिणाम, भारतात सुरु असलेले स्वातंत्र्य संग्राम आणि दुसरीकडे महाराष्ट्रात परिवर्तनाच्या वळणावर असलेले साहित्य तर\nघरातील बेताची आर्थिक परिस्थिती अशा विविध वास्तवांना सामोरे जात त्यांचे लेखन बहरतच गेले, आणि त्यांनी साहित्य क्षेत्रात अभिनव कर्तृत्व सिध्द केले.\n\" या रचनेत समाजात सर्वत्र विखुरलेली अराजकता,दांभिकता,अन्याय,कपट या वास्तवात जगणारे सर्वसामान्य व त्यांचे जीवन यांचा वेध घेतांना ते म्हणतात :\nदेव देखणे भुललो पाहून\nवरवरचा परि शेंदूर त्यांचा\n........मीहि एक कवि जगातलां\nमाझा मजला मोह न सुटला\nजीवनाच्या आशयहीन आणि अर्थशून्य चक्रव्युहात आपण्ही अडकले आहोत याची खंत कवि या रचनेत व्यक्त करतो.\nबी.रघुनाथ स्वातंत्र्यसमरचे एक साक्षीदार होते.स्वातंत्र्यानंतर विखुरलेल्या नेतॄत्वाखाली भारताची सावारण्याची धडपड त्यांच्या कवीदृष्टीतुन सुटली नाहि. नवीनतेच्या प्रवाहात जगण्यातील विसंगती त्यांना अस्वस्थ करते. या अस्वस्थ भावनांचा उपहासात्मक उद्रेक त्यांच्या \" ती तुमच्यावर हसली रे \" या रचनेत प्रत्ययास येतो.\nशतके ज्यामधे खचली रे\nपाहुनि तुमच्या रंग यशाचे\nकळी कलीची खुलली रे\nहाच आवेश, हाच उपहास, हाच अवरोध त्यांच्या \" या जगताची तृषा भय़ंकर \" या रचनेत तीव्रतेने जाणवतो:\nया जगताची तृषा भयंकर\nया जगताची नशा भयंकर\nया जगताचे ध्वंसन संचित\nया जगताचे प्रलय विलासित\nसजल सुपर्णी लक्ष योजने\nखंड खंड रसगर्भ धरेचे\nया जगताला सहज कराया\nप्रांत रक्त सिंचित अस्थींचे\nबी.रघुनाथ यांनी मनाची तळमळ मोजक्या आणि अर्थपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. रचनेतील शब्दांमधील तीव्रता नेमका आघात करते.मात्र जेव्हा कवि स्वत: या दांभिक-मुल्यविहीन व्यवस्थेचा एक घटक असल्याची खंत व्यक्त करतो तेव्हा कवितेतील वास्तवाचा उत्कट प्रत्यय येतो आणि असाह्यतेचा सूर नकळत उमट्तो.\nबी.रघुनाथ यांच्या काही आत्मपर रचनांमधे उदासीनतेची लकेर जाणवते.\"पुन्हा नभाच्या लाल कडा\" ही त्यांची एक उत्कृष्ट रचना:\nमीच दिल्या नव तृष्णा फुलवुनी\nतम: सिंधुचा तळ उपडा\nया ओळीत व्यक्त उदासीनता त्यांची वैयक्तिक आहे. पण कवि आशावादी असल्याने तो म्हणतो मीच दिल्या तृष्णा फुलवुनी. ज्याप्रमाणे एक ठिणगी काळोखात उजेड दाखवू शकते त्याप्रमाणे अश्रुचा थेंब मनाचा आरसा होउ शकतो. ही रचना कदाचित त्यांच्या अव्यक्त भावना कोणी जाणुन घेण्यासाठी लिहिली असावी. मात्र रचना वाचुन अंतर्मुखकवीमनाचा प्रत्यय येतो.\nसामाजिक आणि वैयक्तिक जाणीवांपलीकडे बी.रघुनाथ यांची एक काव्यसृष्टी विलसत होती ती म्हणजे त्यांची ग्रामीण स्पर्शी कविता.या कविता वचल्यानंतर त्यांच्या शैलीतील वेगळेपणा प्रकर्षाने जाणवतो. \"पडली बग झाकड\", \"टिचकी\", \"दुपार\" या रचना ग्रामीण संदर्भामुळे वैशिष्ट्यपूर्ण ठरतात.\nपडली बग झाकड,लागली जिवास घरची वड\nझालं ज्वारं ही बग मुक्यावानी\nघरकुलात मैना एकटीच, कर निघायेची तातड\nतिन्ही सांज होताच दिवसभर शेतात राबणार्या शेतकर्याच्या मनात दाटून येणारी घरची ओढ या ओळीत व्यक्त केली आहे.पुढच्या ओळीत कवी म्हणतो :\nजर उशीर होईल खिनभर\nती निवल ना भाकर\nते तोंड होईल गोरंमोरं\nकळ इकड माझ्या उरात, वाटलं जर तिकडं अवघड\nक्षणभराचा उशीर आपल्या मैनेची काय अवस्था करेल. या जाणीवेनीच शेतकर्याच्या मनाची घालमेल होते. एकाच वेळेला दोघांच्या मनातील व्याकुळ भाव आणि परस्परांचे प्रेम कवीनी मराठमोळ्या भाषेत अचूक टिपले आहे.\nबी.रघुनाथ यांच्या कवितेते स्त्री संदर्भ विपुल प्रमाणात आणि विविध रुपात आढळतात.स्त्री-पुरुष नातेसंबधातील अनेक भाव त्यांनी कवितेते टिपले आहे.\"उन्हात बसली न्हात\" या रचनेत एका अल्लड ग्रामीण युवतीचे वर्णन करतांना ते म्हणतात :\nभुलुनी भिईवर जरा थबकली\nतर \"ज्वार\" या रचनेत एका गृहिणीचे वर्णन केले आहे, \"तुजवर लिहितो कविता साजणी\",\" ते न तिने कधि ओळखले\" या र्चना प्रेयसीला उद्येष्युन लिहिल्या आहेत.\"घन गरजे\" आणि \"लहर\" या दोअन रचना धुंद प्रणयाने नटल्या आहेत. लहर या रचनेतील ओळी :\nदिवे अत्तराचे उजळा कुणी\nनवीच मुसमुस गाली गात्री आज हिच्या मोहरली ग \nकशाला मुखी पुन्हा तांबुल \nगुलाब शोधित झुरुनी मेले काट्यांवर बुलबुल\nपदर सरळ तरी भांग वाकडा\n��ारजणींचा तसा न मुखडा\nखडा न टाकिल कोण चोरटी बघुनि हूल चाहूल \nया ओळी कवीच्या \"कशाला मुखी पुन्हा तांबुल \" या रचनेतील आहे. शब्दरचनेवरुन ती अवघ्या गावाला भुरळ पाडणार्या नखरेल नारीची आहे हे सहज ओळ्खु येते. या रचनेत कवीचा कल्पनाविलास\nप्रत्ययास येतो. तर \"नेस नवी साडी, उकल घड्या होई आड,लोटुनि अर्धे कवाड, जागवि या डोळ्यांच्या आज जुन्या खोडी\" या नेस नवी साडी या रचनेतील ओळीं प्रौढ युगलाच्या आठवणींना उजाळा देउन जातात.\"मुलीस आला राग\" आणि \"चंदनाच्या विठोबाची माय गावा गेली\"या रचनेत पिता-पुत्री प्रेमाचे दर्शन होते\nबाहुल्यांशी खेळणारी लेक गावी जाता, तिचे खेळणे पाहून वडिलांच्या मनात दाटून आलेला गहिवर या ओळीत व्यक्त केला आहे.\nस्त्री ची अनेक रुप त्यांच्या कवितेतेच नाहि तर त्यांच्या कथा -कादंबरीत ही अनुभवायला मिळतात.\"काळी राधा\", \"आकाश\",या त्यांच्या उल्लेखनीय कथा .\"हिरवे गुलाब\",\"जगाला कळलं पाहिजे\"\nया हैद्राबाद संस्थांनातील सामाजिक आणि राजकिय जीवन व्यक्त करणार्या आणि स्त्री-प्रधान कादंबर्या. आहेत.स्त्री चे उदात्त ,निरागस बहुआयामी रुपे बी.रघुनाथांना मोहित करत असावी म्हणुनच त्यांचे गद्य आणि पद्य दोन्ही स्त्री-प्रधान आहेत.\nप्रत्येक कवीची एक विशेष रचना असते ज्यामधे कवीच्या सर्व काव्यगुणाचां प्रत्यय येतो. कवीची अशी संपूर्ण रचना म्हणजे \"सांज\" :\nसांज भरा आली \"१\"\nसांज प्राण झाली \"२\"\nसांज भाव प्याली \"३\"\nसांज भूल झाली \"४\"\nसांज क्षुधा झाली \"५\"\nसांज मंद्र झाली \"६\"\nइतक्या सहज-सोप्या आणि साध्या भाषेतील ग्रामीण जीवन दार्शन घडवणारी एक तरल कविता याचे विश्लेषण दुसर्या शब्दात मांडणे म्हणजे कदाचित कवितेवर अन्याय होईल. निसर्ग आणि मानवी नात्यांचा हा गोफ शब्द-दृष्य चित्रांच्या वीणेत इतका घट्ट गुंफला आहे कि त्या काळ्ची ही \"सांज\" आझी सुखावुन जाते.\nबी.रघुनाथ यांच्या कवितेतून त्यांना जाणुन घेतानां प्रकर्षाने जाणवणार्या काही गोष्टी म्हणजे तालबध्द्ता- धृपद प्रधान-अल्पाक्षरत्व आणि गेयता, काही सुनीत रचनांवरुन त्यांच्या शिस्तबध्द वृत्तीची प्रचिती येते.कवीच्या सामाजिक कथा आणि काव्यातुन त्यांची समाजनिष्ठा प्रत्ययास येते. ग्रामीण स्पर्शी रचनांवरुन कवीची मातीची ओढ प्रत्ययास येते.कधी उत्कट कधी तरल संवेदना अचूक टिपणार्या या कवीने पारंपारिक संकेत ,त्याच प्रतिमा नावीन्याच्या कोंदणात बसव्ल्यामुळे त्याम्ची शैली इतरांपासून वेगळी आणि विशेष ठरते.बी.रघुनाथ यांनी कथा ,काव्य,कादंबरी हे तीनही साहित्यप्र्कार समर्थपणे हाताळलेत. परिवर्तनाच्या वळणावर असलेल्या साहित्यात. बहरणार्या रविकिरणमंडळाच्या आवर्ताबाहेर बी.रघुनाथ यांनी साहित्य क्षेत्रात स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले.त्यांचे काव्य कर्तृत्व अभिजात आणि अभिनव आहे.\nकवी बी. रघुनाथ अर्थात भगवान रघुनाथ कुळकर्णी. यांचा जन्म १५ ऑगस्ट १९१३ रोजी मराठ्वाडा जिल्हा परभणीतील सातोना या गावी झाला. वयाच्या १४व्यावर्षी (१९२७) वडिलांच्या मॄत्युपश्चात शिक्षाणासाठी हैद्राबादा येथे गेले परन्तु प्रतिकुल परिस्थितीमुळे मॅट्रीकपुढचे शिक्षण घेता आले नाही.\nसन१९३२ साली परभणीतील बांधकाम विभागात करकुअन म्हणुन रुजु झाले.७ सप्टेंबर १९५३ रोजी कार्यालयात काम करत असतांना ह्रदयक्रिया बंद पडुन त्यांचे अकस्मात निधन झाले.बी.रघुनाथ यांनी सन १९३० ते १९५३ या तेवीस वर्षाच्या साहित्यप्रवासात एकूण १५ पुस्तकं लिहिलीत :\nकाव्यसंग्रह: आलाप आणि विलाप(१९४१), पुन्हा नभाच्या लाल कडा(१९५५)\nकथासंग्रह:साकी(१९४०), फकिराची कांबळी(१९४८), छागल(१९५१), आकाश(१९५५),काळीराधा(१९५६)\nकादंबरी:ओ॓”””(१९३६), हिरवे गुलाब( १९४३), बाबू द्डके(१९४४),उत्पात(१९४५), म्हणे लढाई संपली(१९४६), जगाला कळलं पाहिजे( १९४९), आड्गावचे चौधरी( १९५४),\nअलकेचे प्रवासी हा स्फूट लेखन संग्रह(१९४५)\nबी. रघुनाथ यांची छान ओळख करून दिली आहे. उद्धृत कवितांचे उतारे आवडले.\nबी. रघुनाथ यांची छान ओळख करून दिली आहे. उद्धृत कवितांचे उतारे आवडले.\nरघुनाथांच्या कादंबर्‍यांबद्दल अजून थोडे विस्तृत वाचायला आवडले असते. पहिल्या दोन कविता वाचून त्यांच्या राजकीय दृष्टीकोनाबद्दलही कुतूहल वाटते; अधिक माहिती असल्यास वाचायला आवडेल.\n(लेखाचे फॉर्मॅटिंग संपादकांना सुधारता येईल का परिच्छेद मोठे पाडले तर कविता वाचायला जास्त सोपे जाइल...)\nलेखाचे फॉर्मॅटिंग सुधारता आले तर वाचायला सोपे पडेल.\nप्रमोद सहस्रबुद्धे [10 Oct 2011 रोजी 16:21 वा.]\nरघुनाथांची ओळख आणि कविता आवडल्या. कवितांचा काळ समजला असता (विशेषतः राजकीय) तर अधिक समजले असते.\nरघुनाथांची ओळख आणि कविता आवडल्या. कवितांचा काळ समजला असता (विशेषतः राजकीय) तर अधिक समजले असते.\nकधी कधी तुम्ही काय बोलताय हे तुम्हा��ाहि कळत नाहि, इतके तुम्ही हुशार आहात का\nअरविंद कोल्हटकर [12 Oct 2011 रोजी 03:36 वा.]\nबी. रघुनाथ हे कवि बी ('चाफा बोलेना', 'गाई पाण्यावर काय म्हणुनि आल्या') तर नाहीत ना अशी क्षणभर शंका आली पण थोडा शोध घेतल्यावर हे दोघे वेगळे होते असे लक्षात आले. कवि बी ह्यांच्याबद्दल येथे पहा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/tag/%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T06:24:15Z", "digest": "sha1:GSJV2TLQTSJMDSR3SVG2LVRKJT7F5EMW", "length": 11785, "nlines": 121, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "आमदार | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्पाच्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nपिंपरी चिंचवड महापालिकेच्या गणेशोत्सव देखावा स्पर्धेचे येत्या शुक्रवारी बक्षीस वितरण\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महालिकेच्या वतीने सन 2017 मध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव स्पर्धा घेण्यात आली होती. त्याचा बक्षिस वितरण येत्या शुक्रवारी (दि.21) चिंचवड येथ...\tRead more\nकेरळ पूरग्रस्तांना पिंपरी चिंचवड शहर भाजप, राष्ट्रवादी, सेना, मनसे आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून १ कोटी ६ लाख रुपयांची आर्थिक मदत\nनिर्भीडसत्ता न्यूज – केरळमध्ये अतिवृष्टीमुळे ओढवलेल्या संकटप्रसंगी पूरग्रस्तांना मदत म्हणून पिंपरी चिंचवडमधून १ कोटी ६ लाख रुपयांची तातडीची आर्थिक मदत देण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड मध...\tRead more\nशिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्यासह कार्यकर्त्यांवर चाकण पोलिसांत गुन्हा दाखल\nनिर्भीडसत्ता न्यूज – अवैध वाहतुकीच्या प्रश्नांवर चाकणमध्ये केलेले आंदोलन शिवसेनेला चांगलेच महागात पडले आहे. रिक्षाची तोडफोड केल्याप्रकरणी शिवसेना आमदार सुरेश गोरे यांच्याविरोधात गुन्हा...\tRead more\nखासदार बारणेंना शहर नियोजनाची किती दूरदृष्टी ते जनतेने थेरगावात जाऊन पाहावे; आमदार जगताप यांची उपरोधिक टिका\nनिर्भीडसत्ता न्यूज – शिवसेना खासदार श्रीरंग बारणे व त्यांचे कुटुंबिय गेल्या २५ ते ३० वर्षांपासून थेरगाव परिसराचे लोकप्रतिनिधीत्व करत आहेत. थेरगाव परिसराचा बकालपणा कोणी वाढविला आणि तेथी...\tRead more\nपिंपरीतील डेअरीफार्मच्या जागेत रेल्वे जंक्शन उभारा; आमदार जगतापांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवडमधील पिंपरी रेल्वे स्थानकालगत सैन्यदलाचा डेअरीफार्म आहे. वापर होत नसल्याने या डेअरीफार्मची शेकडो एकर जमीन पडून आहे. या जागेवर जंक्शन उभारून मोठे रेल्व...\tRead more\nशास्तीकर ठरविण्याचा अधिकार महापालिकेला मिळणार : सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांची माहिती\nनिर्भीडसत्ता न्यूज – अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी दंड ठरविण्याचा अधिकार महापालिकांना देण्याची घोषणा मागील महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शहरातील एका कार्यक्रमात केली...\tRead more\nरिक्षाचालक ते प्रथम नागरिक होण्याचा मान…\nनवनिर्वाचित महापौर राहूल जाधव यांचा प्रेरणादायी प्रवास निर्भीडसत्ता न्यूज – शहरात रिक्षाचालक म्हणून प्रवासी वाहतूक करणारे राहूल जाधव आधी नगरसेवक आणि आता पिंपरी-चिंचवड नगरीच्या महापौरपद...\tRead more\nआज ठरणार भाजपचा दुसरा महापौर\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचा दुसर्‍या महापौराचे नाव आज मंगळवार (दि. 31) निश्‍चित होणार आहे. महापौर नितीन काळजे व उपमहापौर शैलजा मोरे यांनी आपल्या पदाचा राजीना...\tRead more\nहातगाडी, टपरी दंडाबाबत फेरविचार करू\nनिर्भीडसत्ता न्यूज – पिंपरी चिंचवड मनपा स्थायी समितीने हातगाडी ,टपरी धारकाकडून सुमारे ६४००, १२८००, व ३८४०० रु अतिक्रमण शुल्क , प्रशासकीय शुल्क आकारण्याचा ठराव केला आहे ,हा अन्यायकरक अस...\tRead more\nअनधिकृत बांधकामांना दंड आकारण्याचा अधिकार महापालिकांना देणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nनिर्भीडसत्ता न्यूज – राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमितीसाठी कायद्यानुसार संबंधित बांधकामाला दंड आकारणीचा निर्णय राज्य सरकारने घेतला. परंतु, दंडाची रक्कम मोठी असल्यामुळे अनधिकृत बांधक...\tRead more\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\nपिंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A7%E0%A4%A1%E0%A4%95/", "date_download": "2018-09-24T05:56:33Z", "digest": "sha1:SQ34FBIPEYA6RLVJQLJ45NJHNYSBJ2WR", "length": 11689, "nlines": 140, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बेधडक- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nगणेश भक्तांसाठी Good News : रविवारी तिन्ही रेल्वेमार्गांवरील मेगाब्लॉक रद्द\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', ���िने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमकरंद अनासपुरे घेऊन येतोय इरसाल नमुने\nकधी न ऐकलेले किस्से आता प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत कलर्स मराठीवरील “अस्सल पाहुणे इरसाल नमुने” या नव्या कार्यक्रमामध्ये.\nपेट्रोल-डिझेल भरा आणि व्हा मालामाल..\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nबिग बाॅसनंतर रेशम टिपणीसची नवी इनिंग\nमराठा समाजासाठी सरकारचा मेगाप्लॅन\nनरेंद्र मोदींबद्दल कंगना रणौतने केले मोठे वक्तव्य\nसंभाजी भिडेंची स्फोटक मुलाखत, जशी आहे तशी : मनू, डॉ.बाबासाहेब आणि आंबेपुराणावर काय बोलले भिडे गुरूजी\nसंभाजी भिडेंविरोधात नाशिकमध्ये पोलिसांत तक्रार दाखल\nमनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे\nआंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Pinar+del+Rio+cu.php", "date_download": "2018-09-24T05:14:38Z", "digest": "sha1:H4LEIJTQM6RQHXU6ZGU6JZYOV6SLZYW7", "length": 3536, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Pinar del Río (क्युबा)", "raw_content": "क्षेत्र कोड Pinar del Río\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nक्षेत्र कोड Pinar del Río\nशहर/नगर वा प्रदेश: Pinar del Río\nक्षेत्र कोड: 48 (+53 48)\nआधी जोडलेला 48 हा क्रमांक Pinar del Río क्षेत्र कोड आहे व Pinar del Río क्युबामध्ये स्थित आहे. जर आपण क्युबाबाहेर असाल व आपल्याला Pinar del Ríoमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. क्युबा देश कोड +53 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Pinar del Ríoमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +53 48 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनPinar del Ríoमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +53 48 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 0053 48 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Pinar del Río (क्युबा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00557.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://nirbhidsatta.com/%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%88/", "date_download": "2018-09-24T06:26:03Z", "digest": "sha1:AJH2L3XKCIGZPVE6Z4J3F3WWJIWSJCQ7", "length": 7820, "nlines": 86, "source_domain": "nirbhidsatta.com", "title": "…तर भिडे गुरुजींवर कारवाई करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस | Nirbhidsatta News", "raw_content": "\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nअल्पवयीन वाहनचालक : रिक्षा चालवताना अल्पवयीन मुलाला पोलिसांनी पकडले\nमुंबईत बाप्प��च्या विसर्जनाला सुरूवात\nलोकराज्य मासिक लोकांशी संवाद साधण्याचे उत्कृष्ट माध्यम – दिलीप गिरमकर\n‘संवादपर्व’ हा अत्‍यंत चांगला उपक्रम – प्रा. दिनेश पवार\nनागरी सुविधा केंद्रामुळे नागरिकांची कामे झटपट होणार – पक्षनेते एकनाथ पवार\nदोन उच्चशिक्षित तरुणांना वाकड पोलिसांनी बेड्या ठोकल्या\nपिंपरी चिंचवड शहरात अजित पवार यांच्या हस्ते विविध मंडळांची आरती\nHome ताज्या बातम्या …तर भिडे गुरुजींवर कारवाई करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\n…तर भिडे गुरुजींवर कारवाई करू : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस\nमनु हा संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वरांपेक्षाही श्रेष्ठ होता, असे विधान करणारे शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. संभाजी भिडे यांच्या विधानाची व्हिडिओ क्लिप तपासून पाहू. त्यात असंवैधानिक आढळल्यास कारवाई करू, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. नागपूर विधानसभेतल्या निवेदनात त्यांनी ही माहिती दिली.\nसंत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्यापेक्षा मनू श्रेष्ठ होता असे वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडे यांनी अर्थात भिडेगुरूजींनी केले. या वक्तव्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला आहे. यासंदर्भात विरोधकांनी आवाज उठवल्यावर भिडे यांनी केलेल्या वक्तव्याची क्लिप तपासून बघू त्यात त्यांचे बोलणे असंवैधानिक आढळले तर प्रसंगी त्यांच्यावर कारवाईही करू\nविधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही संभाजी भिडेंवर सरकारने कारवाई का केली नाही असे प्रश्न अधिवेशना दरम्यान उपस्थित केले. या प्रश्नांना उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडे नेमके काय म्हटले ते ऐकू ते दोषी आढळले तर त्यांना शिक्षा होईल असे आश्वासन दिले आहे.\nचिखली गावचा संतपीठाच्या माध्यमातून नावलौकीक वाढेल – आमदार लांडगे\nदरड कोसळल्याने पर्यटकांसाठी सिंहगड किल्ला सलग चार दिवस बंद राहणार\nपिंपरी चिंचवड शहरात लाडक्या बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप\n‘प्रधानमंत्री जनआरोग्य योजने’चा लाभ गरीबांपर्यंत पोहोचवावा – केंद्रीय राज्‍य मंत्री आठवले\nड्रोनद्वारे मिरवणुकीचे बेकायदा चित्रीकरण; पोलिसांचे दुर्लक्ष\nआजही गुरूंचे स्थान मोलाचेच\n���िंपरी : आरोप-प्रत्यारोपांमुळे राजकारणाला रंग\n‘वेस्ट टू एनर्जी’ कच-याची विल्हेवाट लावणार की ठेकदार तारणार \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.desakoda.info/kshetr+kod+Alushta+ua.php", "date_download": "2018-09-24T05:15:08Z", "digest": "sha1:MH7BWHA7KFSFJQAVVI3ZBQ2THEZOAAXS", "length": 3501, "nlines": 17, "source_domain": "www.desakoda.info", "title": "क्षेत्र कोड Alushta (युक्रेन)", "raw_content": "\nदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणक\nमुखपृष्ठदेश कोड शोधाआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक यादीदेश शोधाफोन क्रमांक गणकसॉफ्टवेअर\nशहर/नगर वा प्रदेश: Alushta\nआधी जोडलेला 6560 हा क्रमांक Alushta क्षेत्र कोड आहे व Alushta युक्रेनमध्ये स्थित आहे. जर आपण युक्रेनबाहेर असाल व आपल्याला Alushtaमधील एखाद्या व्यक्तीस कॉल करायचा असेल तर, क्षेत्र कोडच्या व्यतिरिक्त आपल्याला ज्या देशात कॉल करायचा आहे त्या देशाचा कोड असणे आवश्यक आहे. युक्रेन देश कोड +380 आहे, म्हणून आपण भारत असाल व आपल्याला Alushtaमधील एका व्यक्तीला कॉल करायचा असेल, तर आपल्याला त्या व्यक्तीच्या फोन क्रमांकाआधी +380 6560 लावावा लागेल.\nया प्रकरणात क्षेत्र कोड पुढील शून्य वगळण्यात आले आहे.\nफोन क्रमांकाच्या सुरूवातीच्या अधिक चिन्हाचा वापर साधारणपणे या स्वरूपात केला जाऊ शकतो. मात्र सामान्यपणे नेहमी अधिकच्या चिन्हाच्या जागी क्रमवार संख्या वापरली जाते कारण त्यामुळे दूरध्वनी नेटवर्कला तुम्हाला दुसऱ्या देशातील दूरध्वनी क्रमांक डायल करायचा आहे याची सूचना मिळते. आयटीयू 00 वापरण्याची शिफारस करते, जे सर्व युरोपीय देशांसह, अनेक देशांमध्येदेखील वापरले जाते.\nआपल्याला भारततूनAlushtaमधील एखाद्या व्यक्तीला कॉल करताना दूरध्वनी क्रमांकाआधी +380 6560 लावावा लागतो, त्याला पर्याय म्हणून आपण 00380 6560 वापरू शकता.\nक्षेत्र कोड Alushta (युक्रेन)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/sunscreen/latest-olay+sunscreen-price-list.html", "date_download": "2018-09-24T05:58:48Z", "digest": "sha1:EYN2BJZFXGSB3AUKBUOW3UUGKI6VO7FS", "length": 11246, "nlines": 288, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या वलय सुन्स्क्रीन 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आ���ि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest वलय सुन्स्क्रीन Indiaकिंमत\nताज्या वलय सुन्स्क्रीनIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये वलय सुन्स्क्रीन म्हणून 24 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 2 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक वलय व्हाईट रेडिअन्स अडवान्सड व्हाईटनिंग सर्पफ 24 प 866 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त वलय सुन्स्क्रीन गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंमत यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश सुन्स्क्रीन संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 2 उत्पादने\nवलय व्हाईट रेडिअन्स अडवान्सड व्हाईटनिंग सर्पफ 24 प\nवलय व्हाईट रेडिअन्स अल्ट्रा व ब्लॉकर सर्पफ 50\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00558.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://pudhari.news/news/Vishwasanchar/Awareness-about-cleanliness-of-Anushka/", "date_download": "2018-09-24T06:11:19Z", "digest": "sha1:2UYVCLBRMXBUXLW2W2YGR6CJQCGBLBY3", "length": 5355, "nlines": 30, "source_domain": "pudhari.news", "title": " अनुष्का स्वच्छतेबाबत करणार जागृती | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vishwasanchar › अनुष्का स्वच्छतेबाबत करणार जागृती\nअनुष्का स्वच्छतेबाबत करणार जागृती\nमुंबई : पाश्‍चात्यांमध्ये आणि भारतीय लोकांमध्ये वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छतेबाबत बहुतांशी व्यस्त प्रमाण आढळते. आपली वैयक्तिक स्वच्छता तशी बरी असते. एके काळी आपल्या देशात त्रिकाळ स्नान करण्याचीही प्रथा होती. पाश्‍चात्य देशांमध्ये थंडी किंवा तत्सम कारणांमुळे आंघोळीला साप्ताहिक कोष्टकात बसवले जाते मात्र सार्वजनिक स्वच्छतेचा विषय आला की, आपण पाश्‍चात्यांच्या तुलनेत कुठेच बसत नाही. कोणत्याही गाव, शहरातील कचर्‍याने भरलेले चौक, पान खाऊन रंगवलेल्या भिंती आदी याची साक्ष सहज देतील. आपल्याकडे आता स्व��्छतेबाबत अभियानच सुरू करण्यात आलेले आहे. अनुष्का शर्मा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ आंदोलनात सहभागी झाली आहे. याबाबत तिने सांगितले, स्वच्छतेबाबत लोकांचा दृष्टिकोण वेगवेगळा आहे हे पाहून मला नेहमी दुःख होते. लोक नेहमी आपल्यापुरता विचार करतात. स्वतःच्या घराची सफाई करून कचरा सरळ दुसर्‍याच्या दारात नेऊन टाकतील मात्र सार्वजनिक स्वच्छतेचा विषय आला की, आपण पाश्‍चात्यांच्या तुलनेत कुठेच बसत नाही. कोणत्याही गाव, शहरातील कचर्‍याने भरलेले चौक, पान खाऊन रंगवलेल्या भिंती आदी याची साक्ष सहज देतील. आपल्याकडे आता स्वच्छतेबाबत अभियानच सुरू करण्यात आलेले आहे. अनुष्का शर्मा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘स्वच्छता ही सेवा’ आंदोलनात सहभागी झाली आहे. याबाबत तिने सांगितले, स्वच्छतेबाबत लोकांचा दृष्टिकोण वेगवेगळा आहे हे पाहून मला नेहमी दुःख होते. लोक नेहमी आपल्यापुरता विचार करतात. स्वतःच्या घराची सफाई करून कचरा सरळ दुसर्‍याच्या दारात नेऊन टाकतील मी नेहमीच स्वच्छतेबाबत जागरूक राहत आलेली आहे आणि आता तर मी अधिकृतरीत्याही स्वच्छ भारत अभियानाशी निगडीत झाले आहे. प्रत्येकाने स्वच्छता मनावर घेतली तर त्याचा सार्वत्रिक परिणाम सहज दिसून येऊ शकतो. पर्यावरण कुठल्या एका देशाचे नाही तर संपूर्ण जगाच्या हिताशी निगडीत आहे हेही लक्षात ठेवले पाहिजे. लोकांनी स्वच्छता, पर्यावरणाची काळजी याबाबत कोणत्याही संकुचित वृत्तीमधून बाहेर पडण्याची आता गरज आहे. अस्वच्छतेमुळे वाढणार्‍या आजारांचाही धोका लक्षात घेतला पाहिजे.\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nआयुष्यमानचे ‘आरोग्य’ पाच राज्यांत बिघडले\nमोरया मोरयाच्या गजरात बाप्पाला निरोप\nपिंपरीमध्ये गणेश विसर्जन सोहळा उत्साहात\nपुणे : डीजे बंदीच्या निषेधार्थ आसूड, बोंबा मारो आंदोलन(Video)\nमुंबई गणेश LIVE : लालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ\nभाईंदरमधील मेट्रो स्थानकाला महावीर स्वामींचे नाव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogya.maharashtra.gov.in/Site/Form/FeedBack.aspx", "date_download": "2018-09-24T05:11:50Z", "digest": "sha1:FJDCUEDAJ5BRG2XBZWZH25PTO5GG5FCN", "length": 9035, "nlines": 138, "source_domain": "arogya.maharashtra.gov.in", "title": "शोधा", "raw_content": "\nआरोग्य संस्थावर एक दृष्टीक्षेप\nप्राथमिक स्तरावरील आरोग्य सेवा\nद्वितीय स्तरावरील आरोग्य सेवा\nतृतीय स्तरावरील आरोग्य सेवा\nसार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळा सेवा\nराज्य रक्तदान संक्रमण परिषद\nमाहिती शिक्षण आणि संपर्क\nआरोग्य सल्ला मार्गदर्शन केंद्र\nशिधा पत्रिका धारकांसाठी आरोग्य विमा सेवा\nकामगारांसाठी आरोग्य विमा सेवा (ईएसआयस)\nमहाराष्ट्र तातडीची वैद्यकीय सेवा प्रकल्प\nराष्ट्रीय नागरी आरोग्य मिशन\nसार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर किरणोपयोजन चिकित्सा केंद्र\nराष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम\nआरोग्य सेवा गुणवत्ता हमी उपक्रम\nराष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना\nमहाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्था\nन्यायालय खटला देखरेख प्रणाली\nMEMS तपासणी देखरेख प्रणाली\nवैद्यकिय परतफेड व्यवस्थापन प्रणाली\nब्लड ऑन कॉल देखरेख प्रणाली\nवैद्यकीय अधिकारी प्रमाणपत्र कार्यक्रम (MOCP)\nबदली विनंती - गट अ\nबदली विनंती - गट ब\nवैद्यकीय अधिकारी मास्टर्स - गट अ आणि ब\nगट क आणि ड डेटाबेस\nरा.ग्रा.आ.अ मानव संसाधन व्यवस्थापन प्रणाली\nरा.ग्रा.आ.अ कर्मचारी कामगिरी प्रणाली\nसंवाद आणि एम -शासन\nमहाराष्ट्र आपत्कालीन वैद्यकीय सेवा (MEMS)\nअपंगत्व मूल्यांकन सॉफ्टवेअर (SADM)\nसार्वजनिक आरोग्य विभाग संकेतस्थळ\nबंधपत्रित वैद्यकीय अधिकार्‍यांचे आदेश\n* चिन्हांकित क्षेत्रे अनिवार्य आहेत\nराज्य * select अंदमान आणि निकोबार अरुणाचल प्रदेश आंध्र प्रदेश आसाम उत्तर प्रदेश उत्तरांचल ओदिशा कर्नाटक केरळ गुजरात गोवा चंदिगढ छत्तीसगढ जम्मू आणि काश्मीर झारखंड तमीळनाडू त्रिपूरा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली दिल्ली नागालँड पंजाब पुद्दुचेरी पश्चिम बंगाल बिहार मेघालय मणीपूर मध्य प्रदेश महाराष्ट्र मीझोराम राजस्थान लक्षद्विप सिक्कीम हरयाणा हिमाचल प्रदेश\nभ्रमण ध्वनी क्रमांक *\nविभाग select अकोला मंडळ मंत्रालय कुष्ठरोग NVBDCP जलजन्य आजार आयईसी ब्युरो कोल्हापूर मंडळ औरंगाबाद मंडळ पी एच डी आस्थापना परिवहन राज्य प्रयोगशाळा ठाणे मंडळ लातूर मंडळ औरंगाबाद मंडळ कुटुंब कल्याण कार्यक्रम नागपूर मंडळ डी एच एस एचआयव्हीएस नासिक मंडळ पुणे मंडळ क्षयरोग\nएकूण दर्शक: ५०११५३१ आजचे दर्शक: ११२७\n© महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग, भारत यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160145.76/wet/CC-MAIN-20180924050917-20180924071317-00559.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/3-5-million-by-ADB-for-Smart-Panaji/", "date_download": "2018-09-24T07:28:30Z", "digest": "sha1:AQ2XYQOOGSIFTL2YMOAXHQUI4KIWJ2CR", "length": 5806, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘स्मार्ट पणजी’साठी ‘एडीबी’कडून ३.५ कोटी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › ‘स्मार्ट पणजी’साठी ‘एडीबी’कडून ३.५ कोटी\n‘स्मार्ट पणजी’साठी ‘एडीबी’कडून ३.५ कोटी\nराजधानी पणजीतील सांत इनेज खाडीचे सौंदर्यीकरण आणि 24 तास पाणीपुरवठा या दोन प्रकल्पांसाठी ‘आशिया विकास बँके’तर्फे 3.5 कोटी रुपयांचा निधी मिळणार असल्याची माहिती ‘इमॅजीन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लि.’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) स्वंयदीप्ता पाल चौधरी यांनी दिली.\nआशिया खंडातील निवडक शहरांच्या विकासासाठी ‘आशिया विकास बँके’कडून दरवर्षी मदतनिधी दिला जातो. ‘स्मार्ट सिटी मिशन’खाली निवड झालेल्या पणजीच्या दोन महत्वाकांक्षी प्रकल्पांच्या तांत्रिक सहाय्य आणि सल्ल्यासाठी सदर बँकेकडून हा निधी दिला जाणार आहे. शहरातील सुमारे 6 कि.मी. लांबीच्या सांतइनेज खाडीच्या सुशोभीकरण आणि दुरूस्तीसाठी गरजेचा असलेला निधी यामुळे प्राप्त होणार आहे. शहरात पर्यावरण समतोल राखण्यासाठी जलस्त्रोताचे संवर्धन आणि रक्षण करण्यासाठी बँकेने सांतइनेज खाडीच्या दुरूस्ती आणि सुशोभीकरण प्रकल्पाला मदत करण्याचे मान्य केले असल्याचे चौधरी म्हणाले.\nपणजीच्या दुसर्‍या प्रकल्पाखाली, शहरातील सर्व भागात 24 तास पाणी पुरवठा करण्याच्या योजनेलाही निधी मिळणार आहे. या दोन्ही योजनांसाठी जागतिक दर्जाच्या सल्लागार कंपन्यांची मदत मिळण्यासाठीही सदर बँक सहाय्य करणार आहे. शहरात पाणी पुरवठा सुरळीत होत असला तरी काही भागांत एक ते सात तासांच्या आत पुरवठा होत आहे. पाणी पुरवठ्याची ही व्यवस्था सुधारण्यासाठी ओपा-खांडेपार येथून पणजी शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी 27 एमएलडीचा विस्तारीत प्रकल्प उभारला जाणार आहे. तसेच, शहरातील पाणी वाहिन्या, जुने मीटर बदलण्याचे कामही हाती घेतले जाणार असल्याचे चौधरी यांनी सांगितले.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/One-Died-In-Truck-Accident-On-Sinnar-ghoti-Highway/", "date_download": "2018-09-24T07:53:37Z", "digest": "sha1:IOHOQ56ZYHUVWRDH66MQ6YTKJTUN7UQM", "length": 4636, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिक : ट्रक साई पालखीत घुसला; १ ठार, ३ जखमी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिक : ट्रक साई पालखीत घुसला; १ ठार, ३ जखमी\nट्रक साई पालखीत घुसला; १ ठार,३ जखमी\nसिन्नर-घोटी महामार्गावर साई पालखी घेऊन जाणाऱ्या भक्तांना भरधाव ट्रकने चिरडले. ही घटना रविवारी (दि.१०) पहाटे सहा वाजेच्या सुमारास हरसुले फाट्याजवळ घडली. या अपघातात १ साईभक्त ठार तर ३ साईभक्त गंभीर जखमी झाले आहे.\nआज पहाटे इगतपुरी तालुक्यातील टाकेद येथुन शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी पायी पालखी निघाली होती. हरसुले फाट्याजवळ अज्ञात ट्रक पालखीत शिरला. या अपघातात रोशन गणेश लगड (१८. रा. टाकेद) हा साईभक्त जागीच ठार झाला. तर तीन साईभक्त गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकचालकाने ट्रकसह पलायन केले. सिन्नर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख घटनास्थळी दाखल झाले आहे.\nट्रक साई पालखीत घुसला; १ ठार,३ जखमी\nजळगाव : ७ जणांचा बळी घेणारा बिबट्या ठार\nब्लॉग : पटोलेंचा नाराजीनामा विदर्भाच्या राजकारणावर परिणाम करणार\nसरकारचे धोरण शेतकरीविरोधी : खा. शेट्टी\nब्लॅाग : जो जिता वही सिकंदर..\nमनमाड-इंदूर रेल्वेमार्गाचा खर्च ५५५३ कोटींवर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Aparna-Shinde-lek-vachava-is-the-work-of-mass-movement/", "date_download": "2018-09-24T08:30:24Z", "digest": "sha1:66RKJIJBNUI2RNWQSWFE3MYH7AZ7BGW5", "length": 6230, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " #Women’sDay‘लेक वाचवा’चे कार्य हाती घेतलेल्या डॉ. अपर्णा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › #Women’sDay‘लेक वाचवा’चे कार्य हाती घेतलेल्या डॉ. अपर्णा\n#Women’sDay‘लेक वाचवा’चे कार्य हाती घेतलेल्या डॉ. अपर्णा\nपिंपरी-चिंचवड येथील मोशी या ठिकाणी असलेल्या आदिशक्ती हॉस्पिटलमध्ये डॉ. अपर्णा शिंदे यांनी आपल्या पतीसमवेत काम करत असताना मुलगी झाल्यामुळे रडणारे अनेक आई-वडील पाहिले. यातूनच मुलींसाठी काहीतरी करण्याची इच्छा डॉ. अपर्णा यांच्यामध्ये निर्माण झाली आणि ‘लेक वाचवा’ हे जनआंदोलनाचे कार्य त्यांनी हाती घेतले.\n‘लेक वाचवा’ आंदोलनाचे काम करणारे डॉ. गणेश राख यांच्या प्रेरणेतून डॉ. अपर्णा यांनी ‘मुलगी वाचवा’ अभियानाचे बीज रोवले. डॉ. अपर्णा आणि डॉ. अजित शिंदे यांनी 2012 साली मोशी येथे आदिशक्ती हॉस्पिटल सुरू केले. हॉस्पिटलमध्ये गेल्या दोन वर्षांपासून डॉ. अपर्णा ‘लेक वाचवा’ अभियान चालवीत आहेत. या अभियानांतर्गत मुलीचा जन्म झाल्यास बिलामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते; तसेच मुलींना सर्व प्रकारच्या लसीकरणामध्ये 25 टक्के सवलत देण्यात येते. ही योजना सुरू केल्यानंतर मुलगी झालेल्या आई-वडिलांना पुष्पगुच्छ देऊन मिठाई वाटून जन्मदिवस साजरा केला जातो.\nडॉ. अपर्णा यांचा जन्म नगर जिल्ह्यातील कोल्हार या छोट्या खेड्यात झाला. अपर्णा यांच्या घरात त्या दुसरी मुलगी म्हणून जन्माला आल्या तेव्हा आई-वडील सोडून सर्वांना दु:ख झाले होते. मुलगी झाली म्हणून आजही शोक करणारे नातेवाईक पाहायला मिळतात. हे चित्र बदलण्यासाठी आदिशक्ती रुग्णालयाने पुढाकार घेत मुलगी झाली की, त्या आई-वडिलांचा सत्कार केला जातो. मुलीचा जन्म हा शोक करणारा नाही, तर प्रतिष्ठेचा आणि अभिमानाचा जन्म आहे हे डॉ. अपर्णा शिंदे यांना दाखवून द्यायचे आहे. ‘मुलगी वाचवा’ हे अभियान डॉ. अपर्णा यांच्या संकल्पनेतून साकारले आहे. त्यासाठी विविध पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय रुग्णसेवा पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले.\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Leopard-attacks-continue-in-the-pune-district/", "date_download": "2018-09-24T07:26:25Z", "digest": "sha1:6JCPRMDXF6IVFXJSYHZBDCRANRM5WR66", "length": 8057, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जिल्ह्यात बिबट्याचे हल्लासत्र सुरूच | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › जिल्ह्यात बिबट्याचे हल्लासत्र सुरूच\nजिल्ह्यात बिबट्याचे हल्लासत्र सुरूच\nपुणे : पुढारी वृत्त संकलन\nजिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये बिबट्याचे पाळीव प्राण्यांवरील हल्लासत्र सुरूच आहे. परिणामी शेतकरी व नागरिक दहशतीत वावरत आहेत. शिरूर तालुक्यातील बेट भाग तसेच आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ भागात दररोज बिबट्या पाळीव प्राण्यांवर हल्ला चढवत आहे. यामध्ये शेतकर्‍यांचे आर्थिक नुकसान होत आहे. या बिबट्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.\nशिरूर तालुक्यातील जांबुत, चांडोह, काठापूर खु., पिंपरखेड परिसरात बिबट्याचा उपद्रव सुरूच असून, भय इथले संपत नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. पाच दिवसांत बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक जर्शी गाय, दोन कालवड, शिंगरू, बोकड, शेळी, करडू हे पाळीव प्राणी ठार झाले आहेत. बिबट्याच्या हल्ल्याने पशुधन धोक्यात आले असून, वनविभागाने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.\nकाठापूर खु. येथील शेतकरी गणेश चंद्रकांत लोंढे यांच्या गोठ्यातील गाभण गाईवर शुक्रवारी (दि. 22) रात्री तीन वाजेच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. बिबट्याने गोठ्यातून 50 फुटांवरील गवताच्या शेतात गाईला ओढत नेले. बिबट्याने गाईच्या मानेचा व मागच्या बाजूचा भाग फस्त केला. जर्शी गाय ठार झाल्याने शेतकरी लोंढे यांचे 40 हजारांचे नुकसान झाले. चांडोह येथे शनिवारी (दि. 23) रात्री दीड वाजता बाळासाहेब सखाराम सालकर यांच्या गोठ्यातील शेळी व करडू बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले.\nआंबेगाव तालुक्याच्या उत्‍तर भागातील साकोरे, महाळुंगे, चास, कडेवाडी, साकोरे गाडेपटटी, आवटेमळा भागात बिबट्याने सुमारे 20 पाळीव जनावरांवर हल्‍ले केले आहेत. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला अपयश येत असल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.\nशुक्रवारी (दि. 22) दतात्रय राघुजी पडवळ यांचा पाळीव कुत्रा बिबट्याच्या हल्ल्यात मृत पावला. राजेंद्र बाबुराव आवटे यांच्या गोठ्यातील शेळी बिबट्याने बुधवारी (दि. 20) पहाटे फस्त केली, तर मोढवेमळा साकोरे येथील बाळासाहेब तुकाराम मोढवे यांची दुभती जर्सी गाईच्या पायाकडील भाग बिबट्याने तोडला. नुकतेच गाडेपट्टी येथील संदीप गणपत गाडे यांचे जर्सी गाईचे वासरू बिबट्याने फस्त केले होते.\nसततच्या बिबट्याच्या वावराने शेतकरी हैराण झाले असून या भागात दहशत पसरली आहे. एकटा माणूस शेतात जाण्यासाठी धजावत नाही. बिबट्याला पकडण्यासाठी लावलेला पिंजरा चुकीच्या ठिकाणी लावला अशी ग्रामस्थांची तक्रार आहे. मागील आठवड्यात पिंगळदारा महाळुंगे पडवळ येथे पिंजरा लावला असताना बिबट्या पिंजर्‍यात जावून पुन्हा बाहेर आला. बिबट्याने पिंजर्‍यातील सावजाला जखमी केले.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/explosion-of-unknown-objects-at-Dhayri/", "date_download": "2018-09-24T08:03:53Z", "digest": "sha1:NTI2JYYB26YQS6KGGKQVJE7GY5K6DZKH", "length": 5181, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " धायरी येथे अज्ञात वस्तूचा स्फोट | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › धायरी येथे अज्ञात वस्तूचा स्फोट\nधायरी येथे अज्ञात वस्तूचा स्फोट\nपुणे / खडकवासला : प्रतिनिधी\nधायरी येथील डीएसके रोडवर अलोक पार्क सोसायटीत बुध���ारी पहाटे तीन वाजता स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजाने हादरा बसून सोसायटीतील एका घराची काच फुटली, तर या प्रकारात मोठा आवाज झाल्याने परिसरात घबराट निर्माण झाली होती. पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, पोलिसांना घटनास्थळावर बॉलबेअरिंगचे तुकडे सापडले आहेत.\nबुधवारी पहाटे झालेल्या या स्फोटाच्या फटाक्यांसारख्या मोठ्या आवाजाने काही काळ परिसरात घबराट पसरली होती. घटनेची माहिती मिळताच सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली.\nपोलिसांनी सोसायटी व परिसरात कसून शोध घेतला. त्यावेळी पोलिसांना बॉलबेअरिंगचे तुकडे परिसरात सापडले. या प्रकारात एकाच घराच्या खिडकीची काच फुटली असल्याने हा प्रकार कोणीतरी जाणीवपूर्वक केला असावा. मात्र स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्याचा सखोल तपास सुरू आहे. हा प्रकार बॉम्बस्फोटाचा नसल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. पहाटेच्या सुमारास वाहनातून आलेल्या व्यक्तींनी स्फोटक फेकल्याचे पोलिस तपासात उघडकीस आले आहे. त्यांचा शोध सुरू आहे, असे सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सरदार पाटील यांनी सांगितले.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/pune-recruitment-for-Health-officer/", "date_download": "2018-09-24T07:33:33Z", "digest": "sha1:DJYDFIMOYZZS7VCRNBOZNSMH5UBWRZNJ", "length": 6961, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदासाठी फेरजाहिरात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदासाठी फेरजाहिरात\nपुणे महापालिकेच्या आरोग्यप्रमुख पदासाठी फेरजाहिरात\nशहराच्या नवीन आरोग्यप्रमुखासाठी पुणेकरांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. कारण पुणे महापालिकेने या पदासाठी घेतलेल्या मुलाखतीत केवळ दोनच उमेदवार पात्र ठरले. यामुळे शासकीय नियमानुसार ही जाहिरात रद्द करण्यात आली असून, त्यासाठी पुन्हा फेरजाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. शहराचा आरोग्यप्रमुख हे वर्ग ‘अ’ चे वैधानिक पद भरण्यासाठी महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाने 18 ऑगस्ट रोजी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिध्द केली होती. त्यानुसार या पदासाठी शहर व राज्यातून 25 अर्ज आले होते. त्यापैकी शिक्षण, अनुभव, पद या निकषांत बसणार्‍या केवळ दोन अधिकार्‍यांचीच मुलाखत घेण्यात आली होती. उरलेले 23 उमेदवार निकषांत न बसल्याने त्यांची मुलाखत घेण्यात आली नाही.\nयामध्ये राज्य साथरोग विभागाचे (फिलेरिया) सहायक संचालक डॉ. बाळकृ ष्ण कांबळे तर सांगली जिल्हा परिषदेचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रामचंद्र हानकारे हे दोन उमेदवार पात्र ठरले होते. शासकीय नियमानुसार कोणत्याही भरतीसाठी तीन व त्यापेक्षा अधिक उमेदवार असणे आवश्यक आहे. येथे मात्र दोनच उमेदवार पात्र ठरल्याने ही भरती रद्द करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.\nयाबाबत महापालिकेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपआयुक्त अनिल मुळे यांनी एक परिपत्रक प्रसिध्द केले आहे. ‘आरोग्य अधिकारी हे पदासाठी प्राप्त झालेल्या एकूण 25 अर्जापैकी फक्त दोन अर्ज पात्र झाल्याने मुलाखतीसाठी आवश्यक व पुरेशी स्पर्धा झाली नाही. त्यामुळे पात्र झालेल्या दोन उमेदवारांना गुणदान करण्यात आलेले नाही. त्यामुळे आरोग्य अधिकारी या पदाची जाहिरात रद्द करण्यात आली असून फेरजाहिरात प्रसिध्द करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी’, असे या परिपत्रकात म्हटलेले आहे.\nमनोरुग्ण तरुण विजेच्या खांबावर चढला\nकचर्‍यात वाढतोय प्लास्टिकचा टक्का\n‘मेट्रो’ मार्गातील वृक्षांचे पुनर्रोपण सुरू\nलोकल बंद केल्याने रात्रपाळीच्या प्रवाशांचे हाल\n‘बीएसएनएल’ कंपनी संपवण्याचा सरकारचा घाट\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत���यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Sangli-vishnu-mane-s-criminal-notice/", "date_download": "2018-09-24T07:07:14Z", "digest": "sha1:SJ6PAF2J62YOJ6XTL2HOAUGJYWGEXYJN", "length": 7149, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्तांची विष्णु माने यांना फौजदारी नोटीस | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › आयुक्तांची विष्णु माने यांना फौजदारी नोटीस\nआयुक्तांची विष्णु माने यांना फौजदारी नोटीस\nराष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णु माने यांनी आयुक्त रविंद्र खेबुडकर यांच्यावर महासभेत वैयक्तिक टीका केल्याबद्दल माने यांना फौजदारी कारवाईची नोटीस बजावली आहे. खेबुडकर यांच्यावतीने अ‍ॅड.किरण नवले यांनी ही नोटीस बजावली आहे. माने यांनी गैरवर्तन केल्याबद्दल महाराष्ट्र शासनाकडेही तक्रार केल्याचे नोटिसीत म्हटले आहे. माने यांच्यावर फौजदारीचा व अब्रुनुकसानीचा दावा करणार असल्याचेही नोटिसीत म्हटले आहे.\nमहासभेत आयुक्तांच्या अनुपस्थितीत राष्ट्रवादीसह सर्वच नगरसेवकांनी आक्रमक पवित्र घेतला होता. खेबुडकर यांनी जाणीवपूर्वक विकासकामांच्या फाईल रोखल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या सदस्यांनी केला होता होता. यावेळी विष्णु माने यांनी आयुक्तांवर जोरदार टीका केली होती. त्यांच्याइतका भ्रष्ट आयुक्त आतापर्यंत झाला नाही असाही आरोप केला होता. त्यानंतर खेबुडकर यांनी नगरसेवकांवर फौजदारी कारवाई करण्याचे संकेत दिले होते. यानुसार आज माने यांना नोटीस मिळाली.\nनोटीसीत म्हटले आहे, आयुक्त हे एक कर्तव्यदक्ष व शासनाचे वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहत आहेत. कायद्याने काम करणारे अधिकारी म्हणून त्यांचा दबदबा आहे. त्यांनी आतापर्यत कधीही आणि कुठेही बेकायदेशीर काम केलेले नाही. असे असताना माने यांनी बदनामी केली आहे. नगरसेवकांच्या दोन लाखाच्या कामात अनेक त्रुटी काढणारे आयुक्त ड्रेनेज ठेकेदाराला गुपचूप बिले देतात, तीन-तीन आलिशान गाड्या रात्रीत ऐनवेळचा ठराव करुन खरेदी करतात.\nसुटीच्या दिवशीही वर्कऑर्डर दिल्या जातात, अशा पध्दतीने बेछूट आरोप केले आहेत. यामुळे जनमानसात खेबुडकर यांची बदनामी झाली आहे. एकच दुष्ट व आंतरिक हेतू ठेवून माने यांनी आरोप केल्याचे म्हटले आहे. विकासाच्या योजना,शासकीय योजना नियमाप्रमाणे पूर्ण करण्यावर खेबुडकर यांनी भर दिल्याने काहींचे हितसंबध दुखावले आहेत. यामुळेच असे खोटे,चुकीचे ,बेछूट आरोप केले आहेत, असा नोटिसीत दावा केला आहे.\nडॉ. दीपाली काळे यांचा जबाब\nसांगलीत ईमूची तस्करी उघड\nनिखिल खाडेकडून सांगलीतही फसवणूक\nवाटमारींचे वाढते प्रमाण चिंताजनक\nमार्केट यार्डात दुकानातून दीड लाख लंपास\nकोयता घेऊन फिरणार्‍या गुन्हेगारास अटक\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/The-economics-of-tomato-and-powdered-peppercorns-have-worsened/", "date_download": "2018-09-24T07:26:39Z", "digest": "sha1:LSPEHUWKMIMZEIG6D2JMVGN2GM2RT5YC", "length": 4180, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टोमॅटो, ढबू मिरचीच्या शेतीचे अर्थकारण बिघडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › टोमॅटो, ढबू मिरचीच्या शेतीचे अर्थकारण बिघडले\nटोमॅटो, ढबू मिरचीच्या शेतीचे अर्थकारण बिघडले\nटोमॅटोचा दर पुन्हा घसरला आहे. तर ढबूचा मात्र दर वाढला आहे. मात्र रोगाच्या प्रादुर्भावाने मिरचीचा दर वाढूनही शेतकर्‍यांचा खिसा रिकामाच आहे. टोमॅटो, ढबू शेती तोट्यात आहे.खानापूर तालुक्यात उन्हाळी हंगामात आगाप टोमॅटो, ढबू मिरचीची सुमारे सातशे एकर क्षेत्रात लागवड झाली. तोडणी सुुरू झाली आहे. महिनाभर ढबूला आठ ते बारा रुपये, टोमॅटो दहा ते पंधरा रुपये किलो दर होता. या दरात दोन्ही पिकांची शेती न परवडणारी होती. टोमॅटोच्या दरात पुन्हा घसरण झाली आहे. सात ते दहा रुपये किलो दराने विक्री होत आहे. त्यामुळे उत्पादक शेतकर्‍यांना मोठा तोटा सहन करावा लागत आहे. दुसरीकडे ढबू मिरचीच्या दरात चांगली वाढ झाली आहे. पस्तीस ते ���ाळीस रुपये किलो दर आहे. पण मिरचीवर थ्रिप्स, मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झाल्याने झाडांची वाढच थांबली आहे. यासाठी महागडी औषधे फवारावी लागत आहेत.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Heavy-rain-satara/", "date_download": "2018-09-24T07:28:00Z", "digest": "sha1:RJ2VSWFU2H7YN3NHJAIGMEMGK7CZKVQH", "length": 12049, "nlines": 44, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पावसाने दुसर्‍या दिवशीही पडझड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › पावसाने दुसर्‍या दिवशीही पडझड\nपावसाने दुसर्‍या दिवशीही पडझड\nसातारा जिल्ह्यात बहुतांश तालुक्यात संततधार पाऊस सुरू असून धरणांच्या पाणी पातळीत वेगाने वाढ होत आहे. धुवाधार पावसामुळे दुसर्‍या दिवशीही पडझड सुरूच राहिली. मानकरवाडी, ता. जावली येथे घराची भिंत पडली, तर रेवंडे घाटात दरड कोसळली आहे. महाबळेश्‍वरमध्येही जोरदार पाऊस सुरू असून दुर्गम भाग असलेला चतुरबेट परिसर जलमय झाला आहे.\nसातारा शहरातही संततधार पाऊस सुरू असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. सातारा तालुक्याच्या पश्‍चिमेस जोरदार पाऊस पडत असल्याने रेवंडे येथील घाटात मंगळवारी सकाळी 8 च्या सुमारास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दरड कोसळली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांना दुसर्‍या मार्गाचा वापर करावा लागत आहे.\nचार वर्षांपूर्वी आरे-दरे येथून बांधकाम विभागाने पंतप्रधान सडक योजनेतून रेवंडेसह वावदरे, बेंडवाडी येथील ग्रामस्थांची गैरसोय दूर करण्यासाठी हा घाटरस्ता तयार करण्यात आला पण या घाट रस्तात वारंवार दरडी कोसळू लागल्याने त्या धोकादायक होऊ लागल्या आहेत. या भागात सोमवारपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यातून आज सकाळी 8 च्या सुमारास घाटातील एका मोठ्या वळणानजिक मोठ्या दगडांसह दरडीचा भाग मुख्य डांबरी रस्त्यावर कोसळला आहे. त्यामुळे येथील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. गत आठवड्यातही याच घाटात दरड कोसळली होती. घाटरस्ता बंद झाल्यामुळे येथील लोकांना 12 किलोमीटरचा वळसा घालून सातारा- ठोसेघर रस्त्याने राजापुरी, बोरणे मार्गे जावे लागत आहे.\nयवतेश्‍वर घाटात पॉवर हाऊसजवळ दरड कोसळल्याने कास, बामणोलीकडे जाणारी वाहतूक मंगळवारी रात्री ठप्प झाली. मोठमोठे दगड तसेच झाडे रस्त्यावर खाली आल्याने रस्ता अरुंद बनला असून वाहतूक विस्कळीत झाली.\nजिल्ह्यात घाटमाथ्यावर दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. दरडींमुळे घाटमाथ्यावरील रस्ते अत्यंत धोकादायक बनले आहेत. मंगळवारी रात्री सातारा पालिकेच्या यवतेश्‍वर घाटातील पॉवर हाऊसजवळ कासकडे जाताना लागणार्‍या पहिल्याच वळणावर मोठी दरड कोसळली. या दरडीबरोबर डोंगरउतारावरील पावसाने मोकळी झालेली माती व मुरुमासह मोठी झाडेही रस्त्यावर आली. त्यामुळे रात्रीच्यावेळी कास, बामणोलीकडे जाणारी तसेच सातार्‍याकडे येणारी वाहने याठिकाणी अडकून पडली. दरड पडल्याची माहिती सार्वजनिक बांधकामच्या पूर्व विभागाला देण्यात आली. सतर्क असणार्‍या वाहनचालकांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यालाही याबाबत कळवले. गेल्या वर्षी याच मार्गाचा काही भाग खचला होता. त्यामुळे बरेच दिवस वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. अचानक दरड कोसळल्यामुळे पुन्हा वाहतूक विस्कळीत झाली. सातत्याने अशा समस्यांचा सामना करावा लागत असल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने या घाटाची पाहणी करुन उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.\nमानकरवाडीत घराची भिंत कोसळली\nजावली तालुक्यातील मानकरवाडी येथील एका घराची भिंत कोसळली आहे. सुदैवाने जीवीतहाणी झाली नाही. जावलीसह परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून कुडाळी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. कुडाळ ते मेढा दरम्यान मालदेव घाटात डोंगर ऊतारावरुन कोसळणारे धबधबे पर्यटकांना भूरळ पाडत आहेत.\nसंततधार कोसळत असलेल्या पावसाने मानकरवाडी येथील सखाराम विठोबा जाधव यांच्या घराची भिंत मध्यरात्री कोसळली. जाधव कुटुंबिय भिंती जवळच झोपले होते. मात्र भिंत बाहेरच्या बाजूला पडल्याने अर्नथ टळला. या घटनेचा पंचनामा करुन जाधव यांना नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.\nभिलार परिसरात जनजीवन विस्कळीत\nपाचगणीसह भिलार परिसरात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक ठिकाणी वीज व पाणी पुरवठा खंडीत झाला आहे. पावसाची संततधार सुरु असल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे.\nपाचगणी या गिरीस्थानावर पावसाची बॅटिंग चालू असून शहरात वीज जाण्याचे प्रमाण वाढले असून नागरिकांना अंधारात बसावे लागत आहे. वीज खंडीत होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाचगणीत काही भागात पाणी पुरवठा सुरळीत होत नसल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.\nग्रामीण परिसरातही पावसाची कोसळधार कायम असल्याने संपूर्ण शेती जलमय झाली आहे. काटवली, हातगेघर, रुईघर, खर्शी परिसरात पावसाने भात लागणीला वेग आला आहे. शेतात पाणी साचल्याने काही भागात रोपे काढण्यास अडचण निर्माण होत आहे. कुडाळी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने नदी पलीकडील भात लागण ठप्प झाली आहे. तसेच महू धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Maratha-Community-protest-for-reservation-In-Karad/", "date_download": "2018-09-24T08:23:03Z", "digest": "sha1:FEAPKQSQOZUYSAOTM7P42RIGXB2T2JNY", "length": 4478, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video)\nकराड : मराठा भगिनींसह बांधवांचे शक्तिप्रदर्शन, मुंडन आंदोलन (Video)\nकराडमधील (जि. सातारा) दत्त चौकात मराठा भगिनींनी सुरू केलेल्या ठिय्या आंदोलनात मंगळवारी कोपर्डे हवेली, मसूर, उंब्रज परिसरातील मराठा भगिनींसह बांधवांनी सहभाग घेतला. तत्पूर्वी कराडमधील टाऊन हॉल ते दत्त चौक या दरम्यान रॅली काढत जोरदार शक्तिप्रदर्��न करण्यात आले. तसेच मराठा बांधवांनी दत्त चौकात मुंडन आंदोलनही केले.\nकराडमधील दत्त चौकात गेल्या सात दिवसांपासून भगिनींचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. साखळी पद्धतीने तालुक्याच्या विविध भागातील भगिनी आणि बांधव या आंदोलनात सहभागी होत आहेत. रॅलीवेळी जोरदार घोषणाबाजी करत मराठा समाजाच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय शांत बसणार नसल्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. राज्य शासनाने मराठा समाजाच्या आरक्षणासह अन्य मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दत्त चौकात मराठा बांधवांनी मुंडन आंदोलन केले.\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://zplatur.gov.in/MSRLM_Mark_List.htm", "date_download": "2018-09-24T07:45:48Z", "digest": "sha1:T5PWGKUR6IZPCSFOALORHP664TDO6QU2", "length": 4486, "nlines": 18, "source_domain": "zplatur.gov.in", "title": "", "raw_content": "M.S.R.L.M अंतर्गत कंत्राटी पद भरती सन २०१८ ची विविध पदासाठी लेखी परीक्षा दिनांक ०१-०७-१८ रोजी घेण्यात आली असून सदर परिक्षेची खालील पदांची अंतिम निवड व प्रतिक्षाधीन / अपात्र उमेदवारांची यादी .\nअंतिम निवड / प्रतिक्षाधीन यादी (परीक्षा दि: ०१-०७-१८)\n1)दिनांक:-१२-०९-२०१८:-प्रभाग समनव्यक, निवड यादीतील उमेदवार १५-०९-२०१८ पर्यंत रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना नियुक्ती देण्यात येईल सोबत प्रवर्ग निहाय प्रतीक्षा यादी .\n2)प्रशासन सहायक,शिपाई,डेटा एन्ट्री ऑपरेटर, निवड यादीतील उमेदवार रुजू झालेले नसल्यामुळे प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची मूळ कागदपत्र तपासणीच्या आधीन राहून निवड यादी\n3) प्रभाग समनव्यक पदासाठी प्रवर्ग निहाय अंतिम निवड यादी.\n4) प्रभाग समनव्यक पदाच्य लेखी ,कागदपत्र तपासणी व मुलाखतीअंती उमेदवारनिहाय एकूण प्राप्त गुण यादी.\n5) प्रभाग समनव्यक हरकतीच्या सुनावणीअंती मुलाखतीसाठी पात्र भजड,इमाव प्रवर्गाची यादी मुलाखत दिनांक ०४-०८-२०१८ वेळ दुपारी ३:०० वाजता\n6) प्रभाग समनव्यक हरकतीच्या सुनावणीअंती मुलाखतीसाठी पात्र खुला प्रवर्गाची यादी\n7) प्रभाग समनव्यक पदाची हरकतीअंती मुलाखतीसाठी सर्व प्रवर्ग निहाय पात्र उमेदवारांची यादी\n8) प्रभाग समनव्यक पदाची मुलाखतीसाठी सर्व प्रवर्ग निहाय अपात्र उमेदवारांची यादी\n9) प्रभाग समनव्यक यादी क्रमांक(1):-मुलाखत दिनांक ०१-०८-२०१८ वेळ सकाळी १० ते सायं.०५:३०\n10)प्रभाग समनव्यक यादी क्रमांक(२):-मुलाखत दिनांक ०२-०८-२०१८ वेळ सकाळी १० ते सायं.०५:३०\n11) डाटा एन्ट्री ऑपरेटर\n14)प्रशासन / लेखा सहाय्यक\nमहत्वाची सूचना:- M.S.R.L.M अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या अंतिम निवड यादीतील उमेदवारांनी दिनांक २४-०७-२०१८ रोजी जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष,लातूर कार्यालयात रुजू व्हावे व प्रशासन /लेख,डेटा एन्ट्री ऑपरेटर,व शिपाई यांना तालुक्याला पद्स्थपणा देणेसाठी मा.मु.का.अ.जि.प.लातूर यांच्या दालनात समुपदेशनासाठी २४-०७-२०१८ वेळ सकाळी / दुपारी ३.वा उपस्थित राहावे. .", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/mobile-chargers/cheap-mobile-chargers-price-list.html", "date_download": "2018-09-24T08:22:29Z", "digest": "sha1:EO2I2E5I3SC2BBGL4KMC3LHWFAYCNJXP", "length": 16183, "nlines": 402, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये मोबाइलला चार्जेर्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap मोबाइलला चार्जेर्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त मोबाइलला चार्जेर्स India मध्ये Rs.100 येथे सुरू म्हणून 24 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स��टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. सिनेट्रॉन कार चार्जेर 150 वॅट्स Rs. 1,599 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये मोबाइलला चार्जेर्स आहे.\nकिंमत श्रेणी मोबाइलला चार्जेर्स < / strong>\n14 मोबाइलला चार्जेर्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 712. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.100 येथे आपल्याला नव पॉप्युलर चुटे बुलेट उब कार चार्जेर उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 21 उत्पादने\nशीर्ष 10 मोबाइलला चार्जेर्स\nनव पॉप्युलर चुटे बुलेट उब कार चार्जेर\nउब कार चार्जेर अडॅप्टर फॉर मोटोरोला प्लम स्मार्टफोन्स\nब्लॅकचाट 5 इन 1 मल्टि मोबाइलला चार्जेर नॉर्मल\nउब वॉल असा कार चार्जेर कॅबळे उब अडॅप्टर फॉर आयपॉड इफोने\nमायक्रो उब कार चार्जेर फॉर सॅमसंग गॅलॅक्सय स्२\nकॅलमते 6 इन 1 कार चार्जेर\nदहावे रक गलीम 25992 कार चार्जेर फॉर इप्ड आयपॉड इफोने\nसतर्क चारूसब्द्बक पँ३ ड्युअल उब इन कार चार्जेर\nसतर्क चारूसब्दव्हा पँ३ ड्युअल उब इन कार चार्जेर\nहुंतकी कार चार्जेर कॅरमते स्१०१\nउब युनिव्हर्सल मोबाइलला फोने कार चार्जेर 9 इन 1 विथ उब ऑटो उम पंचक\nदहावे रक गलीम 25985 कार चार्जेर फॉर इप्ड आयपॉड इफोने\nस्पीडवावं 10 इन 1 उब मोबाइलला फोने चार्जेर इन्कलुडींग इफोने पोर्ट\nनेक्सटच ड्युअल पोर्ट २अँप मिनी कार चार्जेर उस्ब१८ड ब्लॅक\nआमझेरा 7034 कार चार्जेर\nसिनेट्रॉन कार चार्जेर 75 वॅट्स\nअँकर कार चार्जेर ७१अं२४५२क व\nकार इन्व्हर्टर फॉर चार्जिंग लॅपटॉप\nसिनेट्रॉन कार चार्जेर 100 वॅट्स\nसिनेट्रॉन कार चार्जेर 150 वॅट्स\nहुंतकी कार चार्जेर X मन ९०व कार चार्जेर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00000.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-editorial-ruta-bawadekar-marathi-article-1917", "date_download": "2018-09-24T08:01:57Z", "digest": "sha1:PF66R2UOJFGRUE2EJVZETOEZ6I6QZBJB", "length": 17347, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Editorial Ruta Bawadekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nहोय, ‘टुगेदर वुई कॅन’\nहोय, ‘टुगेदर वुई कॅन’\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nपरदेशाबद्दल अनेक भारतीयांच्या मनात सूप्तसे आकर्षण असते. पलीकडची ती भूमी एकदा पाहण्यापासून शिक्षणासाठी तिथे जाणे, तिथेच स्थायिक होणे, परदेशस्थ भारतीयाबरोबर विवाह करणे.. असे आकर्षणाचे विविध प्रकार असतात. त्यापैकी पहिल्या दोन प्रकारांत ‘रिस्क’ खूप कमी असते. म्हणजे, एखाद्या मध्यस्थाच्या माध्यमातून व्यवहार झाला असेल, तर फसवणुकीची शक्‍यता अधिक असते. अन्यथा रिस्क खूपच कमी असते. मात्र, परदेशस्थ भारतीयाबरोबर विवाह करणे अनेकदा खूपच रिस्की ठरू शकते. आतापर्यंत अनेक मुलींनी हा अनुभव घेतला आहे आणि ही संख्या वाढतेच आहे. मात्र आता अशी फसवणूक झालेल्या देशभरातील काही मुली एकत्र आल्या आहेत. ‘टुगेदर वुई कॅन’ असे म्हणत, त्या आपल्या समस्या सोडवू पाहात आहेत. दैनिक सकाळमध्ये या आशयाची वृत्तमालिका नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.\nपरदेशात नोकरी करणाऱ्या तरुणाबरोबर लग्न करणे यात खरे तर काहीच चुकीचे नाही. पण तसे करताना संबंधित तरुणीने, तिच्या कुटुंबीयांनी नीट चौकशी करायला हवी. अर्थात अनेकदा कितीही चौकशी केली तरी ती अपुरीच ठरते. अनेकदा लोक ‘आपल्याला काय करायचे’ म्हणून चौकशी करणाऱ्यांना नीट माहिती देत नाहीत. अनेक गोष्टी दडवून ठेवतात. तसेच बरेचदा संबंधित मुलाचे इकडचे वागणे वेगळे असते. त्यामुळेही दिशाभूल होऊ शकते. परदेशातील चौकशीवर अर्थातच मर्यादा येतात. त्यामुळे हे फसवणुकीचे प्रकार घडतात.\nपुण्यातील एका मध्यमवर्गीय घरातील समीराचे (नाव बदलले आहे) लग्न दापोलीतील रशीदबरोबर ठरले. रशीद न्यूझीलंडमध्ये नोकरी करत होता. दरम्यान, रशीदने समीराच्या वडिलांकडून पाच लाख रुपये उसने घेतले. त्यानंतर २५ ऑक्‍टोबर २०१५ रोजी समीरा-रशीदचा विवाह झाला. रशीदने तिला पाच महिन्यांनंतर न्यूझीलंडला नेले. सुरुवातीचे एक-दोन महिने ठीक गेले, त्यानंतर रशीदने तिला शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. शिक्षणासाठी आठ वर्षांपूर्वी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी रशीदने समीराला एका मॉलमध्ये कामाला लावले. बॅंकेत दोघांच्या नावाने जॉइंट अकाउंट उघडून त्यातून स्वतःचे शैक्षणिक कर्ज फेडून घेतले. समीरापासून आणखी आर्थिक फायदा होत नाही, हे पाहून त्याने तिला परत भारतात पाठवले. त्यानंतर काही दिवसांनी रशी��ही एका समारंभासाठी भारतात आला. त्याने व त्याच्या कुटुंबाने समीराच्या कुटुंबाबरोबर भांडण केले आणि समीराला इथेच सोडून तो निघून गेला. समीरा अजूनही न्यायासाठी लढतेच आहे. समीरासारखी फसवणूक झालेल्या असंख्य तरुणी आहेत. लग्न करून या तरुणी जेव्हा परदेशी जातात, तेव्हा अनेकदा त्यांच्या लक्षात येते की आपल्या नवऱ्याचे आधीच लग्न झालेले आहे. केवळ घरच्यांच्या आग्रहापोटी त्याने आपल्याबरोबर लग्न केले आहे. या तरुणींचा अनेकदा छळही होतो. सर्वप्रथम त्यांचा पासपोर्ट काढून घेतला जातो. त्यांना घरात डांबले जाते. त्यांची अवस्था मोलकरणीसारखी केली जाते. अनेकजणी स्वतःची कशीबशी सुटका करून घेतात आणि परत येण्यात यशस्वी होतात.\nअर्थात, अशी प्रकरणे काही आज घडत नाहीत. खूप पूर्वीपासून घडत आहेत. सोशल मीडियामुळे अशी अनेक प्रकरणांना वाचा फुटत आहे. आता मुलीही तेवढ्या रडूबाई राहिलेल्या नाहीत. स्वतःचे हक्क, अधिकार त्यांना माहिती आहेत. मुख्य म्हणजे अन्याय सहन करण्याची त्यांची तयारी नाही. अर्थात सगळ्याच मुली इतक्‍या धीट असतील असे नाही, पण धीट मुलींचे प्रमाण वाढते आहे. त्यांना कुटुंबाकडून सहकार्यही मिळते आहे. त्यामुळेच समीराने पुढाकार घेतला. ‘टुगेदर वुई कॅन’ ही चळवळ उभी केली. त्याला उदंड नसला तरी प्रतिसाद मिळतो आहे. समीराने या संदर्भात राष्ट्रीय महिला आयोगाकडे तक्रार नोंदवली आहे. त्यांच्याबरोबर ती ट्विटरद्वारे संपर्कात असते. त्याचवेळी तिच्याप्रमाणे फसवणूक झालेल्या काही तरुणी फेसबुक, ट्विटरवर तिच्या संपर्कात आल्या. आता साठहून अधिक तरुणींचा ग्रुप तयार झाला असून या प्रश्‍नावर त्या राष्ट्रीय पातळीवर लढा देत आहेत. संख्या कमी असली, तरी सुरुवात तर झाली आहे..\nमात्र, हा प्रश्‍न केवळ कोणा एका समीराचा नसून संपूर्ण देशातीलच तरुणींचा आहे. पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, दिल्ली येथील परदेशस्थित मुलांकडून फसवणूक झालेल्या मुलींची संख्या अधिक आहे. पतीविरुद्ध ठोस कारवाई व्हावी यासाठी या मुलींचा आपापल्या राज्यांत संघर्ष सुरू आहे. पण अनेकदा त्यांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. मात्र याला अपवाद जालंधरमधील एक पासपोर्ट अधिकारी आहे. जालंधरचे तत्कालीन पासपोर्ट अधिकारी परणीत सिंग यांनी अतिशय संवेदनशीलतेने या प्रश्‍नात लक्ष घातले. फसवणूक झालेल्या प्रत्येक तरुणीची स्वतंत्र फाइल त्यांनी तयार केली. त्यानंतर तब्बल एक हजाराहून अधिक प्रकरणांमध्ये फसवणूक करणाऱ्यांवर पासपोर्ट जप्तीची कारवाई केली. अर्थातच हे अपवादात्मक उदाहरण झाले. एरवी, कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी महिलेची तक्रार पोलिस दाखल करू शकतात. पण अशा प्रकरणांत ज्यांच्याविरुद्ध तक्रार असते ती व्यक्ती परदेशात असते. त्यामुळे त्याच्यावर कारवाई कशी करायची हा पोलिसांपुढे प्रश्‍न असतो. पोसपोर्टही न्यायालयाच्या माध्यमातूनच रोखला जाऊ शकतो.\nराष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘एनआरआय सेल’मध्ये आतापर्यंत साडे तीन हजारापर्यंत तक्रारी दाखल झाल्या आहेत. सर्वाधिक तक्रारी ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, इंग्लंड व संयुक्त अरब अमिराती या देशांमध्ये राहणाऱ्या भारतीयांबाबत आहेत. मात्र आता केवळ तक्रारी करून गप्प बसण्याची वेळ नाही. या मुलींना न्याय मिळालाच पाहिजे. त्यासाठी या सगळ्या यंत्रणांची मदत घेत समीरा करते तसा संघर्ष करायला हवा. त्यासाठी संपूर्ण समाजाचीही साथ मिळायला हवी. परदेशाचे स्वप्न बघणे चुकीचे नाही, पण म्हणून एवढी मोठी शिक्षा या मुलींना मिळावी त्याविरुद्ध आवाज उठवायलाच हवा. आता मुलींनीच स्वतःच्या पायावर उभे राहून आपले परदेशात राहण्याचे स्वप्न स्वतःच पूर्ण करायला हवे. कुटुंबाची, समाजाची साक्ष मात्र त्यांना त्यासाठी मिळायला हवी.\nसंप भारत शिक्षण लग्न कर्ज\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nदोन भिन्नलिंगी सज्ञान व्यक्तींमधल्या लैंगिक संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलणे जेथे...\n‘काल तुम्ही सगळे आमच्या घरी येऊन गेलात. किती गप्पा मारल्या आपण आणि आज काय नवीनच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?id=1033&cat=LaturNews", "date_download": "2018-09-24T07:29:51Z", "digest": "sha1:OHSOJK2GCRRSCOV3BBKF4UJWGRCUB376", "length": 8361, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | खाजगी शिकवण्या सुरु, वातावरण दहशतीचं", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्��नात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nखाजगी शिकवण्या सुरु, वातावरण दहशतीचं\nगल्लीत शुकशुकाट, लोक बोलत नव्हते, कुजबुजत होते\nलातूर: स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खुनामुळे काही दिवस बंद असलेल्या जवळपास सगळ्याच शिकवण्यांचे वर्ग सुरु झाले आहेत. २४ जूनच्या मध्यरात्री चव्हाण यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. तेव्हापासून ३० जूनपर्यंत क्लासेस बंद राहिले. एक जुलै रोजी रविवारी काही क्लासेसनी वर्ग भरवणे सुरु केले. स्टेप बाय स्टेपची ११ वी आणि १२ वीची फ्रेश बॅच याच दिवशी सुरु होणार असे तेथील कर्मचार्‍यांनी सांगितले. रिपिटर्सची बॅच सात तारखेपासून सुरु होईल अशी माहिती मिळाली. या शिकवणी गल्लीत फेरफटका मारला तेव्हा शुकशुकाट होता. लोक बोलत नव्हते, कुजबुजत होते. दहशतही दिसत होती. दरम्यान या प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या पाच आरोपींची कोठडी आज संपत असून त्यांना आज न्यायालयात उभे केले जाणार आहे. रविवारी या प्रकरणातील पिस्तूल ज्याच्याकडून घेण्यात आले त्या रमेश मुंडेला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. त्याला काल न्यायालयात उभे करण्यात आले तेव्हा सहा दिवसांची कोठडी सुनावण्यात आली होती. खाजगी शिकवणी क्षेत्रातील गळेकापू स्पर्धा, कट प्रॅक्टीस, रोज नव्याने सुरु होणारे क्लासेस, प्रत्येक माध्यमातून होणार्‍या जाहिराती यामुळे या क्षेत्राची मोठी चर्चा होती. अगदी अल्पशिक्षित लोकही दोन चार प्राध्यापक कामाला ठेऊन क्लास सुरु करायचे यामुळे अनेकांना या क्षेत्रात नवी स���धी दिसू लागली होती.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/BUS-constantly-2-day-sensex-raises-75-points-2170390.html", "date_download": "2018-09-24T07:10:31Z", "digest": "sha1:AJUJAJITCLAY6HL7S7D6RNKECDZ4KET7", "length": 7197, "nlines": 145, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "constantly 2 day sensex raises 75 points | सलग दुस-या दिवशीही सेन्सेक्स उसळला; 75 अंकांची वाढ", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nसलग दुस-या दिवशीही सेन्सेक्स उसळला; 75 अंकांची वाढ\nविदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून बाजारात चांगल्या भांडवलाचा ओघ येत असल्यामुळे\nमुंबई- आशियाई शेअर बाजारातील नरमाईचा परिणाम सलग दुस-या दिवशी बाजारावर झाला. त्यामुळे सकाळच्या सत्रात बाजारात मरगळीचे वातावरण होते.\nपरंतु भक्कम स्थितीत असलेला जागतिक बाजार आणि विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून भांडवल बाजारात येत असलेल्या निधीच्या ओघामुळे दुपारच्या सत्रात बाजाराचे वातावरण बदलले. रिअ‍ॅल्टी, आयटी, हेल्थकेअर तसेच तेल आणि वायू कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी होऊन सेन्सेक्समध्ये ७५ अंकांची वाढ झाली. सकाळी सेन्सेक्स खालच्या पातळीवर उघडला. त्यानंतर दिवसभरात १८५४५.९५ आणि १८३५१.२४ अंकांच्या दरम्यान झुलल्यानंतर दिवसअखेर तो १८४९५.६२ अंकांवर बंद झाला. राष्टीय शेअर बाजारातील निफ्टीच्या निर्देशांकात २४ अंकांची वाढ होऊन तो ५५५६ अंकांवर बंद झाला. विदेशी गुंतवणूकदार संस्थांकडून बाजारात चांगल्या ���ांडवलाचा ओघ येत असल्यामुळे दोन दिवस बाजारात सुधारणा झाल्यासारखी वाटत आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्यामुळेही बाजाराची चिंता काहीशी दूर झाली असून तेल उत्पादन करणाºया देशांचा गट कच्च्या तेलाचे उत्पादन वाढवण्याबाबत काहीतरी निर्णय घेईल अशी अपेक्षा बाजाराला आहे. बाजारात सकारात्मक वातावरण निर्माण होण्यासाठी युरोप, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी या बाजारात आलेली तेजीही कारणीभूत होती.\nSensex पहिल्यांदा 38000च्या पार, निफ्टी 11500 च्या जवळ पोहोचला, सर्व सेक्टर इंडेक्समध्ये तेजी\nSensex 37712 च्या विक्रमी पातळीवर, निफ्टी 11391 वर; स्थानिक, विदेशी गुंतवणुकीचा परिणाम\nSensexचा नवा विक्रम, प्रथमच ओलांडली 37 हजारांची पातळी, निफ्टीही 11171 च्या विक्रमी उंचीवर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/know-about-your-partner-according-sleeping-position-5955753.html", "date_download": "2018-09-24T08:05:29Z", "digest": "sha1:V5GVITSWIFI64KSAY7YQSNJ5JSTHG4MB", "length": 8490, "nlines": 153, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "know about your partner according sleeping position | झोपण्याच्या या पोझिशन उघड करतात पार्टनरचे सर्व गुपित, पकडली जाते पतीची चोरी", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nझोपण्याच्या या पोझिशन उघड करतात पार्टनरचे सर्व गुपित, पकडली जाते पतीची चोरी\nजसा-जसा काळ निघत जातो त्याप्रमाणे प्रत्येक नात्यामधे थोडातरी दुरावा येतोच. अशा स्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या ना\nजसा-जसा काळ निघत जातो त्याप्रमाणे प्रत्येक नात्यामधे थोडातरी दुरावा येतोच. अशा स्थितीमध्ये कोणत्याही व्यक्तीला आपल्या नात्यामधील दुराव्याचा आभास होतो परंतु ही गोष्ट लपवण्यासाठी व्यक्ती विविध प्रकारे प्रयत्न करतो आणि आपल्या पार्टनरपासून लपवून ठेवण्यात यशस्वीही होतो. आता प्रश्न असा आहे की, एखाद्या व्यक्तीमध्ये झालेला हा बदल कसा ओळखावा आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत अशी एक ट्रिक ज्यामुळे तुमच्या पार्टनरसोबत तुमचे नाते कसे चालू आहे हे लगेच समजेल.\nलग्न होऊन अनेक वर्ष झाल्यानंतरही पार्टनर तुमची विशेष काळजी घेत असेल तर ही आनंद देणारी गोष्ट आहे परंतु प्रत्येकासोबत असेच घडते असे नाही. तुम्ही पार्टनरमध्ये होत असलेले बदल त्यांच्या झोपण्याच्या स्थितीवरून समजून घेऊ शकता. येथे जाणून घ्या, कसे...\n1. लग्नाच्या अनेक वर्षांनंतरही तुम्ही तुमच्या पतीच्या खांद्यावर डोके ठेवून झोपत असाल तर तुमचा पतीवर खूप विश्वास असल्याचे समजावे. तुम्हाला पतीसोबत सेफ वाटते. अशाप्रकारे झोपणारे कपल एकमेकांसोबत खुश राहतात.\nपाठीला पाठ लावून झोपण्याचा अर्थ दोघांमध्ये काहीतरी गैरसमज, मतभेद निर्माण झाले आहेत. याचा अर्थ तुमच्यामध्ये अजूनही रोमान्स शिल्लक आहे. अशाप्रकारे झोपणाऱ्या कपलमध्ये खूप प्रेम असते. लग्नाला अनेक वर्ष होऊनही पार्टनर या पोझिशनमध्ये झोपत असेल तर तो तुमच्यावर खूप प्रेम करत असल्याचा हा पुरावा आहे. असे पार्टनर एकमेकांबद्दल विशेष फिलिंग ठेवतात.\nतुमचा पार्टनर तुमच्या विरुद्ध दिशेला तोंड करून दूर झोपत असेल तर तुमच्या नात्यामध्ये नक्कीच काहीतरी गडबड असल्याचे समजावे. अशा परिस्थितीमध्ये दोघांनीही आपापले प्रॉब्लेम मांडून त्यावर मार्ग काढणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यांचे नाते पुन्हा पूर्वीसारखे प्रेमळ होऊ शकते.\nBeauty: हाता-पायांचा रंग चेह-यासारखा गोरा नाही ना ट्राय करा या टिप्स\nशरीराला आतूनही ठेवा स्वच्छ, या उपायांनी विषारी घटक बॉडीतून करा नष्ट\nया आयुवेर्दिक उपायांमुळे तणाव होईल दूर, शरीराचे होणार नाही नुकसान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/breaking/maharashtra-budget-2018-19-announce-by-finance-minister/114101", "date_download": "2018-09-24T07:09:51Z", "digest": "sha1:USLBMQ4H3TKMCKSIYJPX6AJEX4WSHL5Q", "length": 54205, "nlines": 297, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "Maharashtra Budget 2018-19 | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सन २०१८-१९ साठी काय आहे विशेष... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome Breaking Maharashtra Budget 2018-19 | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सन २०१८-१९ साठी काय आहे विशेष…\nMaharashtra Budget 2018-19 | महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सन २०१८-१९ साठी काय आहे विशेष…\n(प्रतिनिधी):- महाराष्ट्राचा २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प सभागृहात सादर होत असून यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांना केंद्रबिंदू ठेवून असेल, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितल आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होण्याची शक्यता असल्याने फडणवीस सरकारचा हा शेवटचा अर्थसंकल्प असण्याची शक्यता आहे.\nशेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.\nमागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.\nप्रधानमंत्री कृषि सिंचाई योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील 26 प्रकल्पांकरिता 3 हजार 115 कोटी 21 लक्ष निधीची तरतूद.\nजलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटी 12 लक्ष रू. तरतूद.\nकोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी 60 कोटींची भरीव तरतूद.\nसमुद्र किना-यांच्या संवर्धनासाठी व जमिनीची धूप थांबविण्यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने मोठा प्रकल्प राबविणार.\nजलयुक्त शिवार अभियानासाठी 1500 कोटी एवढा विशेष निधी.\nमागेल त्याला शेततळे ह्या योजनेत 62 हजार शेततळी पूर्ण. ह्यासाठी 160 कोटी एवढा निधी.\nशेतक-यांना पीक व पशुधन याबरोबर उत्पन्नाचा नवीन स्रोत म्हणून वनशेतीस प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ह्यासाठी 15 कोटी रू. निधी प्रस्तावित.\nशेतमाल साठवणूक सुविधा व प्रतवारीसाठी प्राधान्य देण्यासाठी नवीन योजना, बाजार समित्यांमध्ये धान्य चाळणी यंत्र बसवणार व त्यासाठी 25 टक्के अर्थ सहाय्य पुरविणार.\nशेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या धोरणाला अनुसरून उत्पादन खर्च मर्यादित राहील ह्या उद्देशाने सेंद्रिय शेती- विषमुक्त शेतीला प्रोत्साहन देण्याचा निर्णय. ह्या स्वतंत्र योजनेसाठी 100 कोटी रू. निधी.\nफलोत्पादन योजनेच्या अंमलबजावणीसाठी वैयक्तिक लाभधारकांसाठी फळबाग क्षेत्राची मर्यादा कोकणात कमाल 10 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रात कमाल 6 हेक्टर पर्यंत विस्तारित करण्याचा निर्णय.\nकोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकरी व उद्योजक यांना विशेष प्रोत्साहन देणार.\nमुख्यमंत्री कृषि व अन्न प्रक्रिया योजनेकरीता 50 कोटी रू. निधीची तरतूद.\nछत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत शेतक-यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्यासाठी निधीची भरीव तरतूद.\nराज्यातील 93 हजार 322 कृषि पंपांना विद्युत जोडणी देण्यासाठी रू. 750 कोटी निधीची तरतूद.\nराज्यातील 145 मोठ्या बाजार समित्या राष्ट्रीय कृषि बाजार पोर्टलवर आणणार (ई नाम).\nशेतमाल तारण योजनेची राज्यभर व्यापक अंमलबजावणी करणार. त्यासाठी कृषि पणन मंडळाच्या आर्थिक सहभागाने गोदामांची उभारणी करण्याची नवीन योजना.\nमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळामार्फत मालवाहतुकीची नवीन सेवा सुरू करण्याचा निर्णय.\nबस स्थानकांची पुनर्बांधणी करण्याकरिता 40 कोटींची तरतूद.\nरेशीम उद्योग विकासातून रोजगार निर्मितीच्या दृष्टीने 3 कोटी रू. निधी प्रस्तावित.\nकुशल महाराष्ट्��- रोजगारयुक्त महाराष्ट्र ह्या ध्येयास अनुसरून आगामी 5 वर्षांत दहा लाख 31 हजार उमेदवारांना कौशल्य विकास प्रशिक्षण देण्याचे नियोजन, प्रशिक्षण सुविधांकरिता 90 उद्योजकांसोबत सामंजस्य करार.\nरोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी नावीन्यपूर्ण स्टार्ट अप धोरण राबविण्याचा निर्णय. 5 लाख रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करण्याचे लक्ष्य.\nस्टार्ट अपचा विकास करण्यासाठी सेंटर ऑफ एक्सलंस उडान व इन्क्युबेशन सेंटरची स्थापना करणार व त्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nपरदेशात रोजगारासाठी किंवा शिक्षणासाठी जाणा-या युवक- युवतींना कौशल्ययुक्त करून परदेशात पाठवण्यासाठी परदेश रोजगार व कौशल्य विकास केंद्र सुरू करणार.\nयुवक- युवतींना कौशल्य प्रदान करण्यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने 6 कौशल्य विद्यापीठांची स्थापना करणार.\nस्पर्धा परीक्षांची तयारी व मार्गदर्शन ह्यासाठी प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणार. ह्यासाठी 50 कोटी रू. निधीची तरतूद.\nमानव विकास निर्देशांक कमी असलेल्या 125 तालुक्यांपैकी पहिल्या टप्प्यात 27 तालुक्यांच्या मानव विकास निर्देशांक वाढीसाठी प्रयत्न करणार. ह्यासाठी 350 कोटी रू. निधीची तरतूद.\nअण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून वैयक्तिक कर्ज परतावा योजना, गट कर्ज व्याज परतावा योजना व गट प्रकल्प कर्ज योजना ह्यासाठी आवश्यक निधीची तरतूद.\nराज्यातील शाळा आंतरराष्ट्रीय शैक्षणिक मानके प्राप्त करणा-या असाव्यात ह्यासाठी आंतरराष्ट्रीय शैक्षणिक दर्जाच्या 100 शाळा निर्माण करणार. तसेच महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ (MIEB) स्थापन करणार.\nसंघ लोकसेवा आयोगातील सेवांमध्ये राज्यातील उमेदवारांचे प्रमाण वाढवण्यासाठी भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राचे बळकटीकरण करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांच्या विद्या वेतनात रू. 2000 वरून रू. 4000 इतकी वाढ प्रस्तावित.\nअमरावती येथील भारतीय प्रशासकीय सेवा पूर्व प्रशिक्षण केंद्राच्या प्रशासकीय इमारतीच्या व वसतीगृहाच्या बांधकामाकरिता रू. 13 कोटी निधीची तरतूद.\nराजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क प्रतिपूर्ति योजनेअंतर्गत वार्षिक उत्पन्न मर्यादा 6 लक्षांवरून 8 लक्ष करण्याचे प्रस्तावित, ह्या योजनेची व्याप्ती वाढवि��्याचा निर्णय, 605 कोटी रू. निधीची तरतूद.\nविमुक्त जाती, भटक्या जमाती व इतर मागासवर्गीय ह्यांचे कल्याण ह्या विभागाकरिता 1 हजार 875 कोटी 97 लक्ष रू. निधीची तरतूद.\nथोर पुरुषांचे साहित्य वेब पोर्टलद्वारे प्रकाशित करण्याचा निर्णय, यासाठी 4 कोटीची तरतूद.\nमहानुभाव पंथाचे आद्य प्रवर्तक श्री. चक्रधर स्वामी ह्यांच्या नावाने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात अध्यासन केंद्र निर्माण करणार.\nअकृषि विद्यापीठांमध्ये एकात्मिक विद्यापीठ व्यवस्थापन प्रणाली माहिती व तंत्रज्ञान विभागाकडून निर्माण करणार. ह्यासाठी 18 कोटी रू. निधीची तरतूद.\nमुंबई उपनगरीय रेल्वे सेवांमध्ये सुधारणा करण्याकरिता मुंबई नागरी परिवहन प्रकल्प टप्पा 3 साठी भरीव तरतूद.\nमुंबई, पुणे व नागपूर मेट्रोच्या विकासासाठी भरीव तरतूद.\nसमृद्धी महामार्ग प्रकल्पाचे काम एप्रिल 2018 सुरू होणार. प्रकल्प 30 महिन्यांच्या अवधीत पूर्ण करण्याचे नियोजन.\nराज्यातील रस्ते विकासासाठी रू. 10 हजार 808 कोटी निधीची तरतूद. तसेच, नाबार्ड कर्ज सहाय्य योजनेतून रस्ते सुधारणा व पूल बांधकामासाठी 300 रू. कोटीची तरतूद.\nमुंबई- पुणे द्रुतगती महामार्गाची क्षमता वाढ करण्याच्या रू. 4 हजार 797 कोटी, तसेच वर्सोवा- वांद्रे सागरी सेतूच्या रू. 7 हजार 502 कोटी किमतीच्या कामास मंजुरी.\nराज्यातील सुमारे 11,700 किमी लांबीच्या रस्त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून तत्त्वत: मंजुरी. तसेच 2000 किलोमीटर लांबीचे अंदाजित रू. 16 हजार कोटी किमतीचे प्रकल्प प्रगतीपथावर.\nमुख्यमंत्री ग्राम सडक योजनेसाठी 2 हजार 255 कोटी 40 लक्ष रू. निधीची तरतूद.\nमिहान प्रकल्पासाठी 100 कोटी रू. तरतूद.\nकिनारपट्टीवरील बंदरांमध्ये प्रवासी जलवाहतुकीसाठी पायाभूत सुविधांच्या रू. 22 कोटी 39 लक्ष इतक्या खर्चाच्या 11 प्रकल्पांना सागरमाला कार्यक्रमाअंतर्गत मान्यता.\nमहाराष्ट्र सागरी महामंडळ मुंबई बंदर न्यास आणि सिडको ह्यांच्या सहकार्याने भाऊंचा धक्का ते मांडवा, अलीबाग दरम्यान प्रवासी जलवाहतूक सेवेचा आरंभ एप्रिल 2018 मध्ये होणार.\nऊर्जा विभागाच्या पायाभूत सुविधा व अन्य बाबींकरिता 7 हजार 235 कोटी रू. निधीची तरतूद.\nपायाभूत आराखडा दोन योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेली वितरण प्रणाली सुधारण्यासाठी महावितरण कंपनीकरिता शासनाच्या भाग भांडवलापोटी 365 कोटी 55 लक्ष रू. निधीची तरतूद.\nनवीन व ���वीकरणीय ऊर्जा स्रोताच्या विकासासाठी 774 कोटी 53 लक्ष रू. निधीची तरतूद.\n2500 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जेपासून वीज निर्मिती प्रकल्प महानिर्मिती कंपनीतर्फे सार्वजनिक- खाजगी भागीदारी पद्धतीने विकसित करणार.\nवीज टंचाई भरून काढण्यासाठी महानिर्मिती कंपनीतर्फे प्रस्तावित 2120 मेगावॅट क्षमतेच्या औष्मिक प्रकल्पासाठी 404 कोटी 17 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसमुद्र किना-यावरील घारापुरी लेण्यांत 70 वर्षांत प्रथमच वीज पोहचविण्यात शासनाला यश.\nमुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजनेअंतर्गत 40 लाख शेतक-यांना दिवसा 12 तास वीज देणार, ग्रीन सेस फंडासाठी रू. 375 कोटी निधीची‌ तरतूद.\nविदर्भ, मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र ह्या भागातील डी व डी+ उद्योगांना दिल्या जाणा-या वीज दरामध्ये सवलतीसाठी 926 कोटी 46 लक्ष रू. निधी प्रस्तावित.\nन्यायालयीन इमारतींच्या बांधकामासाठी 700 कोटी 65 लक्ष रू. निधीची तरतूद.\nमॅग्नेटिक महाराष्ट्रअंतर्गत देशांतर्गत व परकीय गुंतवणूकदारांकडून 4 हजार 106 सामंजस्य करार प्राप्त. ह्याचे मूल्य रू. 12 लाख 10 हजार 400 कोटी असून सुमारे 37 लक्ष इतका रोजगार अपेक्षित.\nकाथ्या उद्योगाच्या माध्यमातून रोजगार संधी उपलब्ध करत महिलांच्या सबलीकरणाच्या दृष्टीने शाश्वत व पर्यावरण पूरक काथ्यांच्या उत्पादनाला प्रोत्साहन ह्यासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद.\nविविध हस्तकला कारागिरांची क्षमतावृद्धी करून हस्तकलेचा विकास करण्याचा निर्णय. ह्यासाठी 4 कोटी 28 लक्ष रू. निधीची तरतूद.\nमातीकला कारागीरांचा विकास व रोजगार निर्मितीसाठी संत गोरोबाकाका महाराष्ट्र माती कला बोर्ड वर्धा येथे स्थापन करणार. ह्यासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद.\nभटके विमुक्त विकास प्रतिष्ठान तसेच विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, सांगली मार्डी, जि. उस्मानाबाद ह्यांच्या मार्फत केल्या जात असलेल्या कौशल्य विकासाच्या कामासाठी प्रत्येकी रू. 2 कोटींचे अनुदान.\nउद्योग वाढीसाठी सामुहिक प्रोत्साहन योजनेअंतर्गत अनुदान म्हणून रू. 2 हजार 650 कोटी इतका निधी.\nसंत्रा प्रक्रिया उद्योगांतर्गत संत्र्याची उत्पादकता व दर्जा वाढविण्यासाठी नागपूर, अमरावती, अकोला ह्या तीन जिल्ह्यांत पंजाब राज्याप्रमाणे “सिट्रस इस्टेट” ही संकल्पना राबविणार. त्यासाठी 15 कोटी इतक्या रू. निधीची तरतूद.\nअत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पोलिस दलाचे आधुनिकीकरण व बळकटीकरण ह्यासाठी 13 हजार 365 कोटी 3 लक्ष इतकी भरीव तरतूद.\nराज्यातील सर्व पोलिस ठाण्यांमध्ये येणा-या अभ्यागतांचे काम वेळेत व समाधानकारकरित्या होण्याकरिता अभ्यागत प्रवेश व्यवस्थापन प्रणाली राबविणार. ह्या ई- गव्हर्नन्स योजनेसाठी रू. 114 कोटी 99 लक्ष निधीची तरतूद.\nपोलिस ठाणे व त्यांच्या कार्यक्षेत्रातील कायदा व सुव्यवस्था ह्यावर योग्य देखरेख व नियंत्रण राहण्यासाठी सर्व पोलिस ठाणी सीसीटीव्हीच्या माध्यमातून जिल्हा पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडल्या जाणार. ह्यासाठी 165 कोटी 92 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसीसीटीएनएस प्रकल्पाद्वारे राज्यातील सर्व पोलिस ठाण्यांच्या क्षेत्रातील गुन्हेगार व गुन्हेगारीची अचूक माहिती संकलित करत त्या माध्यमातून पोलिस ठाणी व न्यायालय तसेच अभियोग संचालनालय, न्याय सहाय्यक प्रयोगशाळा ह्यांच्यात समन्वय साधण्यास…\nसाधण्यासाठी गुन्हे अन्वेषण संगणक प्रणाली विकसित करणार. ह्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद.\nसमुद्र किना-यावर मच्छीमारी करणा-या मच्छीमार बोटींच्या सुरक्षेसाठी दोन अत्याधुनिक गस्ती नौका तैनात करणार.\nग्रामीण भागात सांडपाण्याचे योग्य व्यवस्थापन करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण सांडपाणी प्रक्रिया व्यवस्थापन प्रकल्प ही नवीन योजना राबविणार. ह्यासाठी 335 कोटी रू. निधीची तरतूद.\nस्वच्छ भारत अभियानाची महाराष्ट्रात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी रू. 1 हजार 526 कोटी निधीची तरतूद.\nकंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी केंद्र शासनाच्या धर्तीवर हरित महासिटी कंपोस्ट ह्या ब्रँडला अनुदान देण्याचा निर्णय. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nनागरी क्षेत्रातील पाणी पुरवठा व मल:निस्सारण ह्यासाठी राबविण्यात येणा-या अमृत योजनेसाठी 2 हजार 310 कोटी रू. निधीची तरतूद.\nस्मार्ट सिटी अभियानांतर्गत निवड झालेल्या राज्यातील 8 शहरांसाठी 1 हजार 316 कोटी रू. निधीची तरतूद.\nसुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानासाठी 900 कोटी रू. निधीची तरतूद.\nकेंद्र पुरस्कृत राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी 964 कोटी रू. निधीची तरतूद.\nमहात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य अभियानासाठी 576 कोटी 5 लक्ष रू. निधीची तरतूद.\nमाता व बाल मृत्युचा दर नियंत्रणात ठेवण्यासाठी राबविण्यात येणा-या प्रधान मंत्री मातृवंदना योजनेसाठी 65 कोटी रू. निधीची तरतूद.\nसिंधूदुर्ग जिल्ह्यामध्ये अंदाजे 20 कोटी रू. किमतीचे मल्टी स्पेशालिटी रुग्णालय स्थापन करणार.\nहाफकिन प्रशिक्षण, संशोधन व चाचणी संस्थेचे बळकटीकरण व श्रेणीवर्धन करण्यासाठी 3 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसंकटग्रस्त महिलांसाठी स्वाधार गृहे ही योजना राबविण्यासाठी 20 कोटी रू. निधीची तरतूद.\nकुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी आदिवासी क्षेत्रातील 16 जिल्ह्यांसाठी तसेच बिगर- आदिवासी‌ क्षेत्रांतील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र योजना सुरू करणार. ह्यासाठी 21 कोटी 19 लक्ष रू. निधीची तरतूद.\nअकोला शहरातील मोरणा नदी स्वच्छता मोहीमेला मदतीचा हात देण्याचा निर्णय, राज्यातील जल स्रोतांच्या स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या योजनेसाठी 27 कोटी रू. निधीची तरतूद.\nसागरी क्षेत्रातील विकास कामांचे नियमन व तटीय क्षेत्रांतील लोकांची पारंपारिक उपजीविका वाढविणे व क्षेत्र व्यवस्थापन ह्या प्रकल्पासाठी 9 कोटी 40 लक्ष रू. निधीची तरतूद.\n2018 च्या पावसाळ्यात राबविण्यात येणा-या 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेसाठी आवश्यक निधीची तरतूद.\nवनांचे संरक्षण व संवर्धन ह्यासाठी राबविण्यात येणा-या संयुक्त वन व्यवस्थापन कार्यक्रमासाठी 54 कोटी 68 लक्ष रू. निधीची तरतूद.\nवन क्षेत्रात वनतळे व सीमेंट बंधा-यांचे बांधकाम करण्यासाठी 11 कोटी रू. निधीची तरतूद.\nबफर झोन क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी राबविण्यात येणा-या डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेसाठी 100 कोटी रू. निधीची तरतूद.\nनिसर्ग पर्यटन विकासासाठी अर्थात् इको टूरीझम कार्यक्रमासाठी 120 कोटी रू. निधीची तरतूद.\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय रोपवाटिकेचे बळकटीकरण व आधुनिकीकरणासाठी 40 कोटी रू. निधीची तरतूद.\nनागपूरातील गोरेवाडा प्राणी संग्रहालयासाठी 20 कोटी रू. निधीची तरतूद.\nअकाष्ठ वनौपज व औषधी वनस्पतींचे संकलन, पॅकेजिंग, ब्रँडिंग करून विक्री केंद्र स्थापन करण्याचा शासनाचा मानस. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nअनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत आरोग्य सेवा, घरकुल, शासकीय …\nवसतीगृहे, निवासी शाळा ह्यासाठी भरीव तरतूद.\nविशेष सहाय्य योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजना व अन्य योजनांसाठी 1 हजार 687 कोटी 79 लक्ष रू. निधीची तरतूद.\nश्रावण बाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 40% दिव्यांगता असलेल्य�� दिव्यांगांना देण्यात येणारे अर्थसहाय्य वाढवून प्रतिमाह 800 रूपये तर 80% दिव्यांगता असलेल्या दिव्यांगांना प्रतिमाह 1000 रूपये निवृत्ती वेतन देणार.\nकर्णबधिर व बहुदिव्यांग आणि बौद्धिक दिव्यांग बालकांचे दिव्यंगत्वाचे प्रमाण कमी करण्यासाठी ‘होय, कर्णबधिर बालक बोलू शकतात’ आणि ‘शीघ्र निदान हस्तक्षेप योजना’ ह्या दोन नवीन योजना राबविणार.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या वसतीमध्ये मूलभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना ही नवीन योजना राबविणार.\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान योजनेत आर्थिक मर्यादा वाढविण्याचा तसेच अनुदानाची मर्यादा वाढविण्याचा निर्णय.\nडॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ह्यांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या नागसेनवन, औरंगाबाद येथील वसतीगृह व सभागृह विस्तारीकरण व दुरुस्तीसाठी 2 कोटीचे अनुदान.\nदिव्यांगांना स्वावलंबी बनविण्यासाठी हरित ऊर्जेवर चालणा-या पर्यावरणस्नेही मोबाईल स्टॉल्स मोफत उपलब्ध करणार.. त्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद.\nराजर्षी शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्थेअंतर्गत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग ह्या समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि त्यांचे प्रश्न जाणून अभ्यासपूर्ण उपाय योजना सुचविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nपुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर ह्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्रात विविध ठिकाणी सामाजिक सभागृहे बांधणार. त्यासाठी 30 कोटी रू. निधीची तरतूद.\nआदिवासी उप योजना कार्यक्रमाअंतर्गत इंदिरा आवास योजना, शबरी घरकुल योजना, रस्ते विकास, विद्युतीकरण, आरोग्य, शिष्यवृत्ती योजना आदिंसाठी एकत्रित 8 हजार 969 कोटी 5 लक्ष रू. निधीची तरतूद.\nभारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना टप्पा क्र. 2 साठी 15 कोटी‌ रू. निधीची तरतूद.\nपेसा ग्राम पंचायतींना एकूण आदिवासी घटक कार्यक्रम नियतव्ययाच्या 5% थेट अनुदान देण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 267 कोटी 88 लाख रू. निधीची तरतूद.\nआदिवासी‌ विद्यार्थ्यांना नामांकित निवासी शाळेत प्रवेश देण्याच्या योजनेसाठी 378 कोटी रू. निधीची तरतूद.\nशामराव पेजे कोंकण इतर मागासवर्ग आर्थिक विकास महामंडळासाठी 25 कोटी रू. इतके अतिरिक्त भाग भांडवल उपलब्ध करणार.\nअल्पस���ख्यांकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणा-या विविध राज्यस्तरीय योजनांसाठी 350 कोटी रू. निधीची तरतूद.\nराज्यातील अल्पसंख्यांकबहुल ग्रामीण क्षेत्रांत पायाभूत सुविधांच्या विकासासाठी 38 कोटी रू. निधीची तरतूद.\nप्रधान मंत्री आवास योजना- सर्वांसाठी घरे 2022 योजनेच्या अंमलबजावणीसाठी 1 हजार 75 कोटी 50 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसार्वजनिक वितरण व्यवस्थांचे संगणकीकरण करण्याच्या केंद्र शासनाच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 5 कोटी 41 लक्ष रू. निधीची तरतूद.\nऔरंगाबाद, नागपूर व अमरावती विभागांतर्गत 14 जिल्ह्यांतील दारिद्र्य रेषेवरील शेतक-यांना तांदुळ व गहू अनुक्रमे 2 व 3 रू. अशा सवलतीच्या दराने पुरवठा करण्याचा निर्णय, ह्यासाठी 922 कोटी 68 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसंशोधन व पर्यटन विकास ह्या दृष्टीकोनातून कोकणातील सागर किना-यावरील कातळ शिल्पांचे जतन, संरक्षण व संवर्धन करण्याचा निर्णय. ह्यासाठी 24 कोटी रू. निध…\nसातारा येथील छत्रपती श्री शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयाच्या बांधकाम व सुशोभीकरणासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nसिंधूदुर्ग जिल्ह्यातील सागरी विश्व पर्यटकांना उपलब्ध करून देणे तसेच पाणबुडीद्वारे होणारे समुद्र पर्यटन जागतिक दर्जाचे करण्याचा निर्णय.\nसंग्रहालय पाहण्यासाठी देशातून आणि परदेशातून येणा-या पर्यटकांसाठी स्मरणवस्तु विक्री केंद्राची (सुव्हेनिअर शॉप) निर्मिती करणार. ह्यासाठी 7 कोटी रू. निधीची तरतूद.\nसंरक्षित किल्ल्यांचे त्रिमित मानचित्रण (थ्रीडी मॅपिंग) करणार, ह्यासाठी भरीव निधीची तरतूद.\nगणपतीपुळे येथे पर्यटन क्षेत्राच्या विकासासाठी 79 कोटी रकमेचा विकास आराखडा मंजूर. त्यासाठी 20 कोटी रू. निधीची‌ तरतूद. तसेच, माचाळ तालुका लांजा, जि. रत्नागिरी येथे नवीन पर्यटन स्थळ विकसित करणार.\nरामटेक या तीर्थ क्षेत्राच्या विकासाकरिता 150 कोटी रू. च्या विकास आराखड्यास मंजुरी. त्यासाठी 25 कोटी रू. निधीची तरतूद.\nकोकणातील मालवण येथील सिंधूदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी 10 कोटी रू. निधीची तरतूद.\nसिरोंचा तालुका गडचिरोली येथील हजारो वर्षांपूर्वीच्या जीवाश्मांच्या (फॉसिल्स) जतन, संरक्षण व अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून सिरोंचा येथे जीवाश्म संग्रहालयाची स्थापना करणार. त्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nअ. भा. मराठी साहित्य संमेलन व अ. भा. मराठी नाट्यसंमेल���ासाठी देण्यात येणा-या अनुदानात दुपटीने वाढ करण्याचा निर्णय.\nहेरीटेज टूरीझम, मुंबई मेला व चेतक महोत्सव ह्या महोत्सवांसाठी आवश्यक उपाय योजना व पुरेशी तरतूद करणार.\nख्यातनाम दिवंगत साहित्यिक पु. ल. देशपांडे व ग. दि. माडगुळकर ह्यांचे जन्मशताब्दी वर्ष व नाटककार राम गणेश गडकरी ह्यांचे स्मृती शताब्दी वर्षानिमित्त विविध उपक्रम व कार्यक्रम राबविण्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nकविवर्य मंगेश पाडगांवकर ह्यांचे वेंगुर्ला येथे तर ज्येष्ठ रंगकर्मी मच्छिंद्र कांबळी ह्यांचे सिंधूदुर्ग येथे स्मारक उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करणार.\nऑटो रिक्षा चालकांच्या अडचणींच्या निराकरणासाठी ऑटो रिक्षा चालक कल्याणकारी महामंडळाची स्थापना करणार. ह्यासाठी 5 कोटी रू. निधीची तरतूद.\nशासकीय कर्मचा-यांच्या नेमणुकीपासून सेवा निवृत्तीपर्यंतच्या सर्व टप्प्यांवरील सेवा विषयक बाबींसाठी सेवा सुलभीकरण ही व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करणार. ह्यासाठी 23 कोटी रू. निधीची तरतूद.\nअविरत व प्रामाणिकपणे काम करणा-या शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना प्रोत्साहन देण्यासाठी सुकर्मी योजना राबविणार.\nराज्य शासकीय अधिकारी व कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणार. ह्यासाठी अर्थसंकल्पात पुरेशी तरतूद.\nई- गव्हर्नन्स प्रकल्पासाठी 144 कोटी 99 लक्ष रू. निधीची तरतूद.\nसर्व परिवहन कार्यालयांत वाहन चालकांची चाचणी घेण्यासाठी राज्यात संगणकीय वाहन चालक चाचणी पथ उभारणार. ह्यासाठी 20 कोटी 92 लक्ष रू. निधीची तरतूद.\nडिजिटल इंडीया उपक्रमांतर्गत भूमी अभिलेखांचे आधुनिकीकरण करणार. त्यासाठी 125 कोटी 28 लक्ष रू. निधीची तरतूद.\nशासकीय योजनांबाबत जनजागृती करणे व त्या योजना लोकांपर्यंत पोहचणे तसेच लोकांचे प्रश्न सोडविण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी लोकसंवाद केंद्र हा उपक्रम राबविणार.\nराज्याचे नाममात्र निव्वळ उत्पादन 19 लक्ष 86 हजार 806 कोटी रूपये असून ते मागील वर्षाच्या राज्य उत्पन्नापेक्षा 13.4 टक्क् CVयाने जास्त आहे. Vमहाराष्ट्राचे अंदाजित दर VBडोई उत्पन्न सन 2016- 17 मध्ये 1 लक्ष 65 हजार 491 रूपये इतके आहे.\nवर्ष 2018- 19 मध्ये नवीन पद्धतीनुसार जरी कार्यक्रम खर्चाची रक्कम 95 हजार कोटी असली तरी गतवर्षीच्या योजनांअंतर्गत तरतुदींच्या तुलनेत सुमारे 23.08% वाढ करण्यात आली आहे.\nसन 2018- 19 च्या अर्थसंकल्पामध्ये महसुली जमा 2 लक्ष 85 हजार 968 कोटी रूपये व महसुली खर्च 3 लक्ष 1 हजार 343 कोटी रूपये अंदाजित केला आहे.\nPrevious Newsमहिला दिनानिमित्त ग्रामीण महिलांची ब्रेस्ट कँसर तपासणी…\nNext Newsअखिल भारतीय गंधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेत नागपूरच्या ‘नूतन’ चे सुयश….\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nव्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं,अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00001.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1589", "date_download": "2018-09-24T07:37:35Z", "digest": "sha1:NCH3ET7DNKOT3XAYKJV5Q4XIRH46F3DZ", "length": 6499, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "रिलायन्स पेट्रोलपंप २० रुपयांनी स्वस्त विकणार पेट्रोल :: CityNews", "raw_content": "\nरिलायन्स पेट्रोलपंप २० रुपयांनी स्वस्त विकणार पेट्रोल\nजिओच्या कमालीच्या स्वस्त दराने टेलिकॉम क्षेत्रात क्रांती घडविल्यानंतर रिलायंस उद्योगाचे अध्यक्ष मुकेश अंबानी आता इंधन क्षेत्रात दर युद्ध सुरु करण्याच्या विचारात आहेत. रिलायंस पुन्हा एकदा पेट्रोल पंप व्यवसायात जोरदार सुरवात करत असून या पंपांवर अन्य कंपन्याच्या तुलनेत लिटरमागे २० रु. कमी दराने पेट्रोल विकले जाणार आहे. यामुळे या क्षेत्रातील अन्य कंपन्यांना दर कमी करणे भाग पडेल असे सांगितले जात आहे. अर्थात रिलायंसच्या पंपांवर मिळणारे पेट्रोल पंप कुठे आहे त्यानुसार स्वस्त विकले जाणार असून हा दर बाजारभावापेक्षा १० ते २० रु. कमी असेल. सरकारी तेल कंपन्यांनी देशात आणखी २५ हजार नवे पंप सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. त्यात सर्वाधिक पंप इंडिअन ऑइल कडून सुरु केले जाणार आहेत. खासगी क्षेत्रात एस्सार त्यांच्या पंपांची संख्या ५ हजारावर नेणार आहे. रिलायन्सचे १४०० पंप आहेत ते काही काळापूर्वी बंद केले गेले होते मात्र त्यातील ११०० पंप पुन्हा सुरु केले गेले आहेत. देशात इ��डिअन ऑइलचे २५६२७, भारत पेट्रोलियमचे १३६१९, हिंदुस्तान पेट्रोलियमचे १३९७८, एस्सारचे ३३०० आणि रिलायन्सचे १४०० पेट्रोल पंप आहेत.\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nअभिजित इंगळे हत्या कि आत्महत्या पेच कायम\nशिमलामध्ये जीप दरीत कोसळून १३ ठार\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/milk-rate-meeting-devendra-fadnavis-129414", "date_download": "2018-09-24T07:06:24Z", "digest": "sha1:MSRAMMXFHMIKQNOVAVLABG6XLCZ2MMFQ", "length": 14711, "nlines": 183, "source_domain": "www.esakal.com", "title": "milk rate meeting devendra fadnavis दूधदराबाबत दोन दिवसांत बैठक - मुख्यमंत्री | eSakal", "raw_content": "\nदूधदराबाबत दोन दिवसांत बैठक - मुख्यमंत्री\nमंगळवार, 10 जुलै 2018\nनागपूर - दूध उत्पादकांना दर वाढवून देण्यासंदर्भात, तसेच अनुदान देण्याच्या मागणीसंदर्भात मांडण्यात आलेली लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली असून, या संदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी जाहीर केले.\nनागपूर - दूध उत्पादकांना दर वाढवून देण्यासंदर्भात, तसेच अनुदान देण्याच्या मागणीसंदर्भात मांडण्यात आलेली लक्षवेधी सूचना राखून ठेवण्यात आली असून, या संदर्भात येत्या दोन दिवसांत बैठक घेण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सोमवारी जाहीर केले.\nविरोधी पक्ष��ेते राधाकृष्ण विखे पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चर्चेत भाग घेतला. दुग्धव्यवसाय विकासमंत्री महादेव जानकर यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना राज्यातील या व्यवसायाची सद्यःस्थितीची माहिती देण्याचा प्रयत्न केला. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्या 76 आमदारांनी ही लक्षवेधी सूचना मांडली होती. दूध उत्पादकांना अत्यल्प रक्कम मिळत असल्यामुळे राज्यात मोठी नाराजी आहे. या संदर्भात आंदोलनाची घोषणाही झाली आहे. त्यामुळे, या प्रश्‍नावरील चर्चेला महत्त्व आले होते. जानकर म्हणाले, 'राज्यात 60 टक्के खासगी, 39 टक्के सहकारी क्षेत्रामार्फत आणि एक टक्का दुधाची खरेदी होते. खासगी क्षेत्रावर खरेदी विक्री दरावर बंधन घालता येत नाही. दूध खरेदी दरात तीन रुपये प्रतिलिटर वाढ केली. दूध दर 27 रुपये ठेवला. दराबाबत 70 व 30चा कायदा करावा. काही सहकारी दूध संघाने याचिका दाखल केली असून, उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. गुजरात, कर्नाटक एकच फेडरेशन पद्धत आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन शेतकरी हिताचा तोडगा काढू.''\nपवार म्हणाले, 'दूध संघ सध्याच 70 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त दर देतो. मंत्री तुम्ही 27 रुपयांचा दर जाहीर केला; पण शेतकऱ्यांना लिटरमागे 17 ते 21 रुपये दर मिळत आहे. दूध पावडरचे दर कमी असून, केंद्र आयात निर्यात धोरणाबाबत काही करीत नाही. दूध धंद्याचे वाटोळे तुमच्या काळात झाल्याची नोंद होईल. कर्नाटक, गोव्याप्रमाणे लिटरमागे पाच रुपये अनुदान द्यावे. शेतकऱ्यांना संपावर का जावे लागते. मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांत बैठक घ्यावी. साखर व दुधाची तुलना होऊ शकत नाही. ती चुकीची तुलना असून, तसा कायदा करता येणार नाही.''\nविखे पाटील म्हणाले, 'दुधाचा महापूर आला असून, ते फेकून द्यावे लागत आहे. अनुदान दिल्याशिवाय दूध पावडर निर्यात होणार नाही. गुजरात सरकारने तीनशे कोटी रुपये अनुदान दिले. पोषण आहारात दूध देता येईल. जिल्ह्यावर जबाबदारी सोपवावी. कितीही घोषणा केल्या तरी दर वाढणार नाही. सध्या 19 ते 20 रुपयांच्या पुढे दर मिळत नाही.''\nचव्हाण म्हणाले, 'बैठकीत निर्णय होत नाही, तोपर्यंत लक्षवेधी सूचना राखून ठेवा.''\nचर्चेत हस्तक्षेप करून फडणवीस म्हणाले, 'दोन दिवसांत बैठक घेऊ. तोपर्यंत लक्षवेधी सूचना राखून ठेवू.''\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Belgaum-water-issue/", "date_download": "2018-09-24T07:07:16Z", "digest": "sha1:QDNJP3VNC47UOKDTDFNB56JPWJV4ARQK", "length": 8682, "nlines": 39, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगावला 24 तास पाणी दिवास्वप्नच? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगावला 24 तास पाणी दिवास्वप्नच\nबेळगावला 24 तास पाणी दिवास्वप्नच\nबेळगावकरांना 24 तास पाणी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी आणखी किमान आठ वर्षे थांबावे लागणार आहे. 2026 मध्येच पहिला टप्पा पूर्ण होईल, तर पूर्ण शहराला 24 तास पाणी पुरवले जाण्यासाठी 2041 साल उजाडावे लागणार आहे म्हणजेच स्मार्ट सिटीच्या आजच्या युगात पाणी योजना राबवण्यासाठी अजून तब्बल 23 वर्षे म्हणजे जवळपास पाऊ़ण शतक वाट पहावी लागेल.\n2005 पासून शहरातील 10 वॉर्डांना प्रायोगिक तत्त्वावर 24 तास पाणी पुरवले जाते. हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. तरीही प्रायोगिकतेपासून प्र��ल्पाकडे हा प्रवास करण्यासाठी अजून प्रशासनाला वर्षानुवर्षांचा कालावधी लागणार आहे. 24 तास पाणी योजनेसाठी जागतिक बँकेने बेळगाव शहरासाठी 662 कोटींचे कर्ज देऊ केले आहे. योजनेच्या पहिल्या टप्प्यामध्ये 2026 पर्यंत 426 कोटींचा निधी खर्च केला जाणार आहे. दुसर्‍या टप्प्यामध्ये 236 कोटी रुपयांचा निधी 2041 सालापर्यंत खर्च केला जाणार आहे.\nदोन टप्प्यांतील हा निधी खर्च करण्यासाठी जागतिक पातळीवर कर्नाटक शहर मुलभूत विकास व अर्थ महामंडळाने निविदेद्वारे देऊ केलेले कंत्राट एखाद्या कंपनीने स्वीकारले तरच ते शक्य होणार आहे. कारण 24 तास पाणी योजनेसाठी अर्थ महामंडळाने पहिल्यांदा काढलेली निविदा मलेशियन कंपनीने स्वीकारली होती. परंतु त्या कंपनीला कामाची ऑर्डर दिल्यानंतर त्या कंपनीने आपल्याकडून बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजनेचे कामकाज शक्य नाही असे कारण माघार घेतली. त्यामुळे या योजनेच्या कामकाजाला विलंब झालेला आहे.\nदुसर्‍यांदा अर्थ महामंडळाने जागतिक पातळीवरची निविदा काढली. परंतु हे कंत्राट घेण्याकरिता एकही कंपनी पुढे आलेली नाही. त्यामुळे त्यासाठी पुन्हा आता तिसर्‍यांदा निविदा काढावी लागणार आहे. निविदा प्रक्रिया तिसर्‍यांदा स्विकारण्यात आली तरच या योजनेच्या कामकाजाला प्रारंभ होऊ शकेल.\nसध्या बेळगाव शहराला राकसकोप व हिडकल जलाशयाद्वारे पाणी पुरवठा केला जातो. बेळगाव शहरासाठी 24 तास पाणी योजना अंमलात अणावयाची असेल तर बेळगाव शहरासाठी तिसरी पाणी साठविण्याची व्यवस्था योजना सरकारने अंमलात आणण्याची नितांत आवश्यकता आहे.\nराकसकोप जलाशय तुडूंब भरले तरी केवळ अर्धा टीएमसी इतकेच पाणी साठून राहते. हिडकल जलाशयाची क्षमता एकूण 51 टीएमसीची असली तरी तो जलाशय प्रामुख्याने पाटबंधारे योजनांसाठी वापरण्यात येणारा आहे. 24 तास पाणी योजनेसाठी हिडकल जलाशयामध्ये बेळगाव शहरासाठी ठराविक पाण्याचा साठा राखीव ठेवावा लागेल किंवा त्यासाठी तिसरी योजना हाती घ्यावी लागण्याची शक्यता आहे. हिडकल जलाशय पाणलोट क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या व्याप्तीमध्ये समाधानकारक पाऊस पडला तरच तो जलाशय पूर्ण भरू शकतो. परंतु पावसाचे प्रमाण कमी झाले तर तो जलाशय पूर्ण भरू शकत नाही. या कारणाकरिता जागतिक बँकेबरोबरच बेळगाव महानगरपालिका, कर्नाटक शहर पाणी पुरवठा मंडळ व कर्नाटक शहर मुलभूत विक��स व अर्थ महामंडळाने 24 तास पाणी योजनेसाठी पाण्याचा तिसरा स्रोत शोधण्याची गरज आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Job-Fraud-Case/", "date_download": "2018-09-24T07:40:00Z", "digest": "sha1:VVRKHR6T7EHIPUAFFPNI73WL54HJTIWK", "length": 7023, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मलेशियातील मुख्य सूत्रधारावर कारवाईत पोलिसांना अडचणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › मलेशियातील मुख्य सूत्रधारावर कारवाईत पोलिसांना अडचणी\nमलेशियातील मुख्य सूत्रधारावर कारवाईत पोलिसांना अडचणी\nमलेशियात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तरुणांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसपुत्रासह मुख्य एजंटाला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, हे दोघे मलेशियातील जीवा नावाच्या व्यक्तीकडे तरुणांना पाठवत होते. जीवा मलेशियाचा नागरिक असल्याने त्याच्यावर कारवाई करताना अनेक अडचणींना पोलिसांना तोंड द्यावे लागणार आहे. दरम्यान, पोलिसपुत्र कौस्तुभ पवारच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली आहे.\nमुख्य एजंट धीरज पाटीलसह पोलिसपुत्र कौस्तुभ पवार याच्याकडे पोलिस कसून चौकशी करीत आहेत. त्यांच्याकडून महत्वाची माहिती मिळाली आहे. दोघांकडेही वेगवेगळी चौकशी करण्यात आली आहे. त्यात दोघेही एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. त्यांनी जबाबदारी ढकलण्याचा प्रयत्न केला तरी त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचे पोलिस उपनिरीक्षक समीर चव्हाण यांनी सांगितले.\nधीरजने एक वर्षापूर्वी मलेशियात वेटर म्हणून काम केले होते. त्यावेळी त्याची स्थानिकांशी घसट झाली होती. त्यातून येथील तरुणांना नोकरीसाठी मलेशियात पाठविण्याची शक्कल त्याला सुचली. त्यातूनच त्याने या युवकांना मलेशियात पाठविले होते. यासाठी तरुणांना जाळ्यात ओढण्यासाठी त्याने कौस्तुभ पवारचा वापर केला. त्���ा तरुणांकडून प्रत्येकी दीड लाख रुपये घेऊन त्यांना मलेशियात पाठविण्यात येत असे.\nमलेशियातील जीवा नामक व्यक्तीच्या संपर्कात धीरज होता. जीवा येथून पाठविलेल्या युवकांची तेथे सोय करीत होता. त्यामुळे या गुन्ह्यात जीवाचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र तो मलेशियाचा नागरिक असून त्याच्यावर कारवाई करण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे पोलिस पुढे काय कारवाई करतात याकडे फसवणूक झालेल्या युवकांच्या नातेवाईकांचे लक्ष लागून राहिले आहे.\nअनधिकृत बांधकामांवर हातोडा घाला\nमृतदेह तपासणीची अंतिम प्रक्रिया सुरू\nमोबाईल कंपन्यांच्या चरखोदाईत घोटाळा\nकामटेच्या मामेसासर्‍याच्या घरावर छापा\nबांधकाम सभापती उपअभियंत्यांवर भडकले\nदूषित पाण्यामुळे कापरीत गॅस्ट्रोची साथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Gram-Panchayats-election-in-Karad-taluka/", "date_download": "2018-09-24T07:32:10Z", "digest": "sha1:L5JI6YHV5HNN4RXFYHEYLKRWCQHYH3NZ", "length": 16428, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रेठरे बु. एकतर्फी तर टेंभू, येवती, येणपे येथे परिवर्तन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › रेठरे बु. एकतर्फी तर टेंभू, येवती, येणपे येथे परिवर्तन\nरेठरे बु. एकतर्फी तर टेंभू, येवती, येणपे येथे परिवर्तन\nकराड तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक व 4 ग्रामपंचायतींच्या पोट निवडणुकीचे निकाल बुधवारी जाहीर झाले. यामध्ये रेठरे बु. येथे भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ.अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील कृष्णा विकास आघाडीने सलग चौथ्यावेळी ग्राम पंचायतीची सत्ता कायम राखली. या आघाडीचे सरपंच पदाच्या उमेदवारांसह सर्व उमेदवार मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाले. दरम्यान टेभू, येव��ी, हेळगाव येथे सत्तापरिवर्तन घडले. दरम्यान कार्यकर्त्यांनी मतमोजणी केंद्राबाहेर गुलालाची उधळण करत जल्लोष केला.\nतालुक्यातील 13 ग्रामपंचायती पैकी 6 बिनविरोध झाल्या होत्या. 7 ग्रामपंचायतींची निवडणूक लागली होती. यामध्ये रेठरे बु, हेळगाव, पिंपरी, टेंभू, येणपे, शेळकेवाडी (येवती) आणि येवती यांचा समावेश होता. तर 49 पैकी 4 ग्रामपंचायतीसाठी पोटनिवडणूक झाली. यामध्ये नडशी, तांबवे, कोरीवळे व चिखली या ग्रामपंचायतींचा समावेश होता.\nटेंभू येथे चुरशीचा दुरंगी सामना झाला. बबु्रवाहन पाटील यांच्या नेतृत्वाखालील जोतिर्लिंग पॅनेल विरोधात निवास जाधव यांच्या नेतृत्वाखालील ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली. यामध्ये विरोधी ग्रामविकास पॅनेलने बाजी मारत सरपंच पदासह एकतर्फी विजय मिळवला. दहा वर्षानंतर येथे सत्तांतर झाले आहे.\nजोतिर्लिंग पॅनेल ग्रामपंचायतीची सत्ता कायम राखणार, असे वातावरण असताना मोठ्या चतुराईने विरोधी ग्रामविकास पॅनेलने ग्रामपंचायतीची सत्ता ताब्यात घेतली. निवास जाधव यांच्यासह कार्यकर्त्यांनी घेतलेले परिश्रम कामी आले. सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी असल्याने मोठी चुरस निर्माण झाली होती.\nग्रामविकास पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार युवराज भिमराव भोईटे विजयी झाले. त्यांना 992 मते मिळाली. तर सत्ताधारी पॅनेलचे उमेदवार सचिन पाटील यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना 796 मते मिळाली. सरपंच पदासह ग्रामविकास पॅनेलचे सर्व 9 सदस्य विजयी झाले.\nरेठरे बु. येथे एकतर्फी विजय\nरेठरे बु. ग्रामपंचायत निवडणुकीकडे अनेकांच्या नजरा लागल्या होत्या. भाजपाचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी कृष्णा विकास आघाडी तर विरोधात कृष्णा कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते यांच्या नेतृत्वाखालील कै. पै. मारूतीरावजी कापूरकर ग्राम विकास पॅनेलमध्ये दुरंगी लढत झाली. सुरूवातीपासूनच ही निवडणूक एकतर्फी होईल, अशी अटकळ बांधली गेली होती. निकालानंतर त्याच्यावर शिक्कामोर्तब झाले.\nअपेक्षेप्रमाणे येथे डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखालील कृष्णा विकास आघाडीने एकतर्फी दणदणीत विजय मिळवत विरोधी पॅनेलला सलग चौथ्यांदा चारीमुंड्या चीत केले.\nया पॅनेलच्या सरपंच पदाच्या उमेदवार सुवर्णा कृष्णत कापूरकर यांना 5 हजार 535 येवढी मते मिळाली. तर विरो��ी पॅनेलच्या उमेदवार अरूणा विनायक धर्मे यांना 1 हजार 782 मते मिळाली. जवळजवळ 3 हजार 753 येवढ्या मोठ्या मताधिक्याने कृष्णा विकास आघाडीच्या सरपंच पदाच्या उमेदवार विजयी झाल्या. शिवाय या आघाडीचे सदस्य पदाचे उमेदवारही मोठ्या फरकाने विजयी झाले आहेत. सरपंच पदासह 18/0 असा कौल मतदारांनी दिला आहे.\nयेवती येथे सत्ता परिवर्तन\nयेवती येथे सत्ता परिवर्तन झाले. सरपंच पद सर्वसाधारण जागेसाठी होते. सरपंच पदासाठी चौरंगी लढत झाली. सत्ताधारी गटाचे रयत ग्रामविकास पॅनेल विरोधात श्री भैरवनाथ ग्रामविकास पॅनेल व शिवभीम ग्रामविकास पॅनेल यांच्यात लढत झाली.यामध्ये श्री भैरवनाथ पॅनेलचे सरपंच पदाचे उमेदवार सागर शिवाजी शेवाळे विजयी झाले. दोन सदस्यही या पॅनेलचे निवडून आले. दोन वॉर्ड यापूर्वी बिनविरोध झाले होते.\nमाजी सरपंच शिवाजी शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली श्री भैरवनाथ पॅनेल लढले. शेवाळे हे विलासराव पाटील उंडाळकर यांचे कट्टर समर्थक आहेत. माजी पं.स.सदस्य सदाभाऊ शेवाळे यांच्या गटाची सत्ता गेली.\nशेळकेवाडी (येवती) सत्ता कायम\nशेळकेवाडी येथे दुरंगी लढत झाली. सत्ताधारी गटाचे रयत ग्रामविकास पॅनेल विरोधात श्री म्हसोबा ग्रामविकास पॅनेल यांच्यात पाच जागेसाठी निवडणूक झाली. सरपंच ओबीसीसाठी आरक्षित असल्याने ते रिक्त राहिले. यामध्ये विद्यमान सरपंच अधिकराव ज्ञानदेव शेळके यांच्या नेतृत्वाखाली रयत ग्रामविकास पॅनेलने बाजी मारली. अधिकाराव शेळके यांच्यासह तीन सदस्य निवडून आले. विरोधी पॅनेलचे दोन उमेदवार विजयी झाले. दोन्ही पॅनेल उंडाळकर गटाचे नेतृत्व मानतात.\nयेणपेत युवा आघाडीने मिळवल्या 6 जागा\nयेथे सरपंचपद सर्वसाधारण जागेसाठी होते. त्यामुळे मोठी चुरस पहायला मिळाली. सत्ताधारी श्री वाघजाई देवी रयत सहकार पॅनेल विरोधात युवा वर्गाचे स्वा.सै.शामराव मास्तर आण्णा परिवर्तन विकास आघाडी यांच्यात दुरंगी लढत झाली. तर सरपंच पदासाठी तिरंगी लढत झाली. सत्ताधारी गटातून रामचंद्र बाबू जगताप, परिवर्तन विकास आघाडीकडून लक्ष्मण रामचंद्र जाधव व अपक्ष युवराज आत्माराम जाधव अशी लढत झाली. यामध्ये रामचंद्र बाबू जगताप हे विजयी झाले. त्यांना 954 मते मिळाली. तर लक्ष्मण जाधव यांना 903 तर अपक्ष युवराज जाधव यांना 66 मते मिळाली.\nदोन जागा यापूर्वी बिनविरोध झाल्या होत्या. उर्वरीत 9 सदस्य पदासाठी व सरपंच पदासाठी निवडणूक झाली. 9 सदस्यांपैकी 6 सदस्य स्वा. सै. शामराव मास्तर आण्णा परिवर्तन विकास आघाडीचे निवडून आले. दोन्ही उंडाळकर गटाचे नेतृत्व मानतात.\nहेळगाव येथे आ. बाळासाहेब पाटील व आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील दोन्ही गटांनी एकत्रित येत शेतकरी ग्रामविकास पॅनेल उभे केले होते. यांच्या विरोधात सर्वांनी एकत्रीत येत जनशक्त पॅनेल उभे केले होते. या दुरंगी लढतील शेतकरी ग्रामविकास पॅनेल विजयी झाले.पिंपरी येथे राष्ट्रवादी पुरस्कृत धवलक्रांती ग्रामविकास पॅनेलचे पाच सदस्य निवडून आले. संतोष वांगडे यांनी या पॅनलचे नेतृत्व केले होते. विरोधात सह्याद्रि विकास पॅनेल होते.सुशिला नवनाथ वांगडे या 47 मते मिळवून विजयी झाल्या. तर विरोधातील मुक्ता हणमंत वांगडे यांना 33 मते मिळाली. राजाराम वांगडे यांना 52 व विनोद सिताराम वांगडे यांना 49 मते मिळाली.\nहे दोघेही निवडून आले.येथील मार्केट यार्ड मधील शासकीय धान्य गोदामात मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडली. निवडणूक निरीक्षक तथा उपविभागीय अधिकारी हिम्मत खराडे, तहसीलदार राजेंद्र शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार अजित कुर्‍हाडे, मंडल अधिकारी युवराज पाटील, सर्व मंडल अधिकारी, तलाठी यांनी कामकाज पाहिले. सुनील काळेल यांनी सहाय्य केले.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10176?page=4", "date_download": "2018-09-24T08:38:25Z", "digest": "sha1:JXDWJC4XYHY6VPBV5WTRBCTYT5FLXJ5C", "length": 7431, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २००९ | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २००९\nमायबोलीकरांनी ऑनलाईन साजरा केलेला २००९ सालातला गणेशोत्सव.\nगणेशोत्सव पहाण्यासाठी या दुव्यावर जा.\nसमुद्रकाठ - \"इम्प्रेशनिस्ट स्टाईल\" म्हणे\nकायापालट स्पर्धा \"रंग नभाचे\" प्रवेशिका ५ : गुलमोहोर - tanyabedekar लेखनाचा धागा\nकायापालट स्पर्धा \"वारी...\" प्रवेशिका १ : वारी चुकलेल्या पुढार्‍याचा अभंग - mriganayanee लेखनाचा धागा\nमायबोली गणोशोत्सव २००९ : स्पर्धा निकाल लेखनाचा धागा\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका १ : फराळी कचोरी - manjud लेखनाचा धागा\nअष्टविनायक दर्शन : श्री महागणपती लेखनाचा धागा\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक २ लेखनाचा धागा\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ७ लेखनाचा धागा\nचित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. २ : इश्श बील काय म्हणेल - Arch लेखनाचा धागा\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १२ लेखनाचा धागा\n\"परस्पर संबंध ओळखा\" स्पर्धा क्रमांक २ लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. २५ : सर्जा राजाची जोडी खिल्लारी - Nalini लेखनाचा धागा\nगणेशोत्सव २००९ स्पर्धा मतदान लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. १४ : ये है मुंबई मेरी जान - Yo.Rocks लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai लेखनाचा धागा\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १ लेखनाचा धागा\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : वार्‍याची बात आणि पराक्रमाची की पापाची प्रतीके\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ६ : नियोजनाचा अभाव आणि कल्पक नियोजन - swaroop लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. ३ : निरागसता - sanky लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00002.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/agriculture-day-and-plantation-vathar-nimbalkar-faltan-taluka-130103", "date_download": "2018-09-24T08:17:06Z", "digest": "sha1:QLDD7V2QF6WGGSLHHBW4OPIVMG4WOOVZ", "length": 12220, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "Agriculture Day and Plantation at vathar nimbalkar faltan taluka फलटण : वाठार निंबाळकर येथे कृषी दिन व वृक्षारोपण संपन्न | eSakal", "raw_content": "\nफलटण : वाठार निंबाळकर येथे कृषी दिन व वृक्षारोपण संपन्न\nगुरुवार, 12 जुलै 2018\nवाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे कृषी कन्या व ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.\nफलटण शहर (जि. सातारा) - शेतीबरोबर व पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी उत्पन्न देणाऱ्याची वृक्षांची लागवड बाधावर तसेच पडक्षेत्रावर करावी यासाठी शासकीय कृषी योजना बोनस असून त्याचा पुरेपुर लाभ घेण्याचे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी. डोईफोडे यांनी केले.\nवाठार निंबाळकर (ता. फलटण) येथे कृषी कन्या व ग्रामस्थ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित कृषी दिन व वृक्षारोपणाचा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कृषी मंडल अधिकारी एस. बी. रणसिंग, के. एन. थोरात, अशोक निंबाळकर, सरपंच शारदा भोईटे, उपसरपंच आनंदीबाई तरटे, ग्रामसेवक एम. एन. आढाव, प्राध्यापिका ए. आर. ससाणे, प्राध्यापिक एम. वि. पवार, तरटे सर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी उपस्थित असलेले ग्रामस्थ व शेतकरी बांधवांनी वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पाडला. यासाठी कृषी कन्या सुप्रिया शेंडगे, आरती टिळेकर, प्राजक्ता ढवळे, योगिता पोंदे यांनी विशेष परिश्रम घेतले. सदरील कार्यक्रमासाठी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. बी. शिंदे, कार्यक्रम समन्वयक प्रा. एस. एस. आडत, कार्यक्रम अधिकारी प्रा. जी. एस. शिंदे आणि प्रा. आर. व्ही. कर्चे यांचे मार्गदर्शन लाभले.\nकार्यक्रमाची प्रास्तवना कृषी कन्या भाग्यश्री सांगळे, सूत्रसंचालन रसिका सोरटे व आभार मेघा चव्हाण हिने केले.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ\nमोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nबारामती शहरात पर्यावरणपूरक विसर्जन मिरवणूक\nबारामती शहर : आदर्श गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीची प्रथा यंदाही कायम ठेवत बारामतीतील बहुसंख्य मंडळे व कुटुंबानीही पर्यावरणपूरक विसर्जनाला पसंती दि���ी....\nएकीचे बळ... मिळेल फळ\nविजया बॅंक, देना बॅंक आणि बॅंक ऑफ बडोदा या तीन बॅंकांच्या एकत्रीकरणाची घोषणा सरकारनं केली आहे. भारतीय स्टेट बॅंकेत सहयोगी बॅंकांचं विलिनीकरण...\n'भौतिक' जीवन होणार सुकर (डॉ. संजय ढोले)\nमानवाच्या जीवनात भौतिकशास्त्र किंवा पदार्थविज्ञान महत्त्वाची भूमिका बजावतं आणि पुढंही बजावत राहणार आहे. ऊर्जा भरपूर आणि रास्त दरात तयार करणं,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-districtre-burning-Child-asthma/", "date_download": "2018-09-24T08:25:54Z", "digest": "sha1:FG4ZZNHA7UQZDWEYDCGEXWB5HTGHIP2L", "length": 8514, "nlines": 42, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा जिल्ह्याला लागलाय बालदमा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा जिल्ह्याला लागलाय बालदमा\nसातारा जिल्ह्याला लागलाय बालदमा\nवाढते प्रदूषण, आहारातल्या चुकीच्या सवयी, उपचाराकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लहान बालकांमध्ये दम्याचा आजार वाढत आहे. रुग्णालयात येणार्‍या रुग्णांपैकी सुमारे तीन टक्के बालकांना दम्याचा त्रास असल्याचे आढळून आले आहे. सातारा जिल्ह्याच्या वैद्यकीय क्षेत्रातील हे वास्तव आरोग्य यंत्रणेसाठी आव्हान समजले जात आहे.\nपूर्वी मोठ्यांमध्ये दम्याचा आजार असण्याचे प्रमाण अधिक होते. सध्या या आजाराने लहान मुलेही त्रस्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. बालदम्याची वाढती संख्या चिंताजनक बनत चालली आहे. जिल्हा रुग्णालयात दिवसाकाठी तपासणीसाठी आलेल्या रुग्णांमध्ये सुमारे 80 टक्के रुग्ण ताप, सर्दी व इतर साथीच्या आजारांवर उपचारांसाठी येतात. यामध्ये सुमारे तीन टक्के बालकांना दम्याच्या त्रासावर उपचार घ्यावे लागत असल्याचे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितले.\nजिल्ह्यामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने वायू प्रदुषणही वाढत आहे. जिल्ह्यात सुमारे 8 लाख 14 हजार 968 वाहने धावत असून या वाहनांमध्ये हज���रो वाहने कालबाह्य आहेत. त्यांच्या माध्यमातून दररोज शहरामध्ये लाखो लिटर पेट्रोलचा धूर निघत आहे. या धूरातून हवेत मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड मिसळत आहे. त्यामुळे वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होते. तसेच आवश्यक तेवढा शुध्द ऑक्सिजन मिळत नाही. श्‍वासाबरोबर कार्बनडाय ऑक्साईड फुफ्फुसात जात असल्याने श्‍वसनविकार वाढत आहेत. श्‍वसनविकारामध्ये दमा रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे आरोग्य सर्व्हेमध्ये आवढळून आले आहे.\nपूर्वीपेक्षा लहान मुलांमध्ये दम्याचा आजार वाढत असल्याने काळजी घेणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. वाहनांबरोबरच हवेमधील धुळीच्या कणांमध्येही वाढ होत आहे. इमारतींचे बांधकाम, जुन्या इमारती पाडणे, त्याचा मलबा हटवणे यातून हवेमध्ये धूलीकण वाढत आहेत. त्यामुळेही दमा विकारामध्ये मोठ्या प्रमाण वाढ होत आहे. याबरोबरच शहरात जंक फूडची विक्री करणारी मोठी हॉटेल्स संस्कृती बोकाळत आहे. सहाजिकच जंक फूड खाणार्‍या मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे पौष्टिक व सकस अन्नपदार्थ खाल्ले जात नसल्यामुळे मुलांची प्रतिकारशक्ती कमी होत आहे. परिणामी मुले आजारांना त्वरीत बळी पडत आहेत.\nपोलिओची लस घेऊन पोलिओ होऊ नये यासाठी खबरदारी घेता येते. त्यासाठी लसीची पुरेशी उपलब्धता देखील आहे; मात्र दमा होऊ नये यासाठी असणारी लसच बाजारामध्ये उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांनी मुलांना हा त्रास होऊ नये म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले आहे.\nअसा टाळू शकतो दमा\nरस्त्यावरील प्रदूषणापासून दूर राहणे.\nप्राणायाम, मेडिटेशन, व्यायाम करणे.\nजंक फूड टाळणे, सकस आहार घेणे.\nघरातील परिसरात झाडे लावणे.\nमास्क वापरणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घेणे.\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/yavatmal/wild-bear-attack-on-farmer-in-yavatmal/118686", "date_download": "2018-09-24T08:20:46Z", "digest": "sha1:TKSSD5PIB64642IQ6L5SC7LZWC7QJFUV", "length": 7134, "nlines": 151, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "अस्वलाने केला शेतकऱ्यावर हल्ला", "raw_content": "\nHome यवतमाळ अस्वलाने केला शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला….\nअस्वलाने केला शेतकऱ्यावर प्राणघातक हल्ला….\n(प्रतिनिधी : रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातील घुबडी येथील शेतक-यावर शेतीची कामे सुरु असताना अस्वलाने अचानक हल्ला केला. यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाल्याची घटना घडली आहे. सुरज संतोषराव आत्राम ह्या १८ वर्षीय शेतक-यांचे नाव आहे.\nमान्सूनचं आगमन लवकरच होणार असल्याने शेती मशागतीची कामे अंतिम टप्प्यात आली आहे. आज दुपारी तालुक्यातील घुबडी येथील शेतकरी सुरज हा प्रादेशिक वनवृत्ताच्या भागातील वडवाट येथील शेतशिवारामध्ये काम करित असताना तिथे दबा धरून बसलेल्या अस्वलाने अचानक त्याचेवर हल्ला केला,यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला.त्याला उपचारार्थ तात्काळ पाटणबोरी येथील प्राथमिक उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.मात्र त्याला गंभीर दुखापतीमुळे पुढील उपचारासाठी अदिलाबाद येथे रवाना करण्यात आले आहे. शेतकर-यावर झालेल्या हल्ल्याने या परिसरात चांगलीच धास्ती पसरलेली आहे.\nNext News५०० रुपयांची लाच घेतांना तलाठ्याला अटक…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nएसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फरार…\nछप्पर नाही, बाकं नाहीत, शिक्षणमंत्री साहेब या शाळेत शिकायचं तरी कस \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10176?page=5", "date_download": "2018-09-24T08:44:39Z", "digest": "sha1:OUPVDNGKSMLRS7FEJLJXOT6UIXPYNXWT", "length": 6874, "nlines": 145, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मायबोली गणेशोत्सव २���०९ | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मायबोली गणेशोत्सव २००९\nमायबोलीकरांनी ऑनलाईन साजरा केलेला २००९ सालातला गणेशोत्सव.\nगणेशोत्सव पहाण्यासाठी या दुव्यावर जा.\nB & W प्रवेशिका क्र. १४ : ये है मुंबई मेरी जान - Yo.Rocks लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. ३० : बाप्पाच्या आवडीचा मेन्यू - hawa hawai लेखनाचा धागा\nचीझ : भाग २ लेखनाचा धागा\nB &W प्रवेशिका क्र. १ : दूध जमा करून घेणारा माणूस -nidhapa लेखनाचा धागा\nइतकेच मला जाताना - मिल्या लेखनाचा धागा\nबर्फ, डोंगर, स्किईंग.. लेखनाचा धागा\nB & W प्रवेशिका क्र. २४ : हिमवर्षा - RAHULDB232 लेखनाचा धागा\nजय हेरंब - गजानन करी नर्तन - कु.प्रीति ताम्हनकर लेखनाचा धागा\nअष्टविनायक दर्शन : श्री विघ्नहर लेखनाचा धागा\nफोटोग्राफी स्पर्धा क्र.२ : पर्यावरण- सकारात्मक आणि नकारात्मक स्पर्धा नियम लेखनाचा धागा\nॐ नमोजी आद्या लेखनाचा धागा\n\"एका पेक्षा एक\" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ३ लेखनाचा धागा\nकायापालट स्पर्धा \"कविता\" प्रवेशिका ४ : हिशेब - Girish Kulkarni लेखनाचा धागा\nचित्रातल्या गोष्टी स्पर्धा प्रवेशिका क्र. ३ : हार कर भी जीतने वाले को बाजीगर कहते है - aashu_d लेखनाचा धागा\nअष्टविनायक दर्शन : श्री मोरेश्वर लेखनाचा धागा\nपर्यावरण फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. ४ : इको-फ्रेंडली फोटो अल्बम आणि वॉटर-पार्क - chiuu लेखनाचा धागा\nसानिकाचं \"सेल्फ पोर्ट्रेट\" : आनंदीआनंद गडे \nB & W प्रवेशिका क्र. ९ : विचारमग्न - pat_kunal लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00003.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Issue-of-Mhadei-water-to-North-Karnataka/", "date_download": "2018-09-24T07:26:37Z", "digest": "sha1:RLAS2YAWT2KEF4C6UMYNBMCVJXTVQYIL", "length": 4825, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बेळगाव,खानापुरात फज्जा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › बेळगाव,खानापुरात फज्जा\nबेळगाव, बंगळूर : प्रतिनिधी\nम्हादईचे पाणी उत्तर कर्नाटकाला मिळवून देण्यासाठी वाद न्यायालयाबाहेर मिटवावा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करावा, तसेच पिण्याच्या पाण्यासाठी राखून ठेवण्यात आलेल्या मेकेदाटू धरणाचे पाणी कर्नाटकाला मिळवून द्��ावे, या मागण्यांसाठी कन्‍नड संघटनांनी गुरुवारी पुकारलेल्या कर्नाटक बंदला राजधानी बंगळूरसह हुबळी, धारवाड, नरगुंद, गदग, दावणगेरी, हावेरी आदी जिल्ह्यांत संमिश्र प्रतिसाद मिळाला. मात्र, खानापूरसह बेळगाव शहर आणि जिल्ह्यात फज्जा उडाला.\nबेळगावात परिवहनची बंद राहिलेली बससेवा वगळता सर्व व्यवहार सुरळीत सुरू होते. मुख्य बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, बापट गल्ली, रामदेव गल्ली आदी भागातील व्यापार्‍यांनी सुरुवातीला काही वेळ दरवाजे अर्धेच उघडून दुकाने चालू केली होती. दुपारी 12 वाजता सर्व व्यापार्‍यांनी दुकाने पूर्णपणे उघडली. दुपारनंतर बाजारपेठेत गर्दी वाढली.\nशहरासह ग्रामीण भागात सकाळच्या सत्रात बससेवा सुरू होती. मात्र, सकाळी 10 नंतर बससेवा ठप्प झाली. शिवाय, लांब पल्ल्याच्या हुबळी, धारवाड सेवा वगळता कोल्हापूर, पुणे, मुंबई आदी भागातील बससेवा सुरळीत होती. शिवाय खासगी प्रवासी वाहतूक सुरू होती.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Nipani-Municipal-will-take-sanitary-napkin-burning-machine/", "date_download": "2018-09-24T08:19:35Z", "digest": "sha1:NHL7UNJGSIAFNQFDD5JGAZHHEHZV7VAI", "length": 6516, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " निपाणी पालिका सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन घेणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › निपाणी पालिका सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन घेणार\nनिपाणी पालिका सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन घेणार\nनगरपालिकेतर्फे शहरातील महिला स्वच्छतागृहात सॅनिटरी नॅपकिन बर्निंग मशीन बसविण्यात येणार आहे. त्याचे नमुना मशीन मागविण्यात आल्याची माहिती आरोग्य खात्याचे विवेक बन्ने यांनी दिली.\nबन्‍ने म्हणाले, या मशीनची किंमत 50 हजारांपासून 80 हजारापर्यंत आहे. शहरातील 7 सार्वजनिक महिला स्वच्छतागृहात मशीन बसविण्याची योजना तयार केली आहे. शहरात मूत्र विसर्जन करण्यासाठी स्वच्छतागृहांची संख्या कमी असल्याने विविध भागात स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. यासाठी तयार फायबरची स्वच्छतागृहे खरेदी करण्यात येणार आहेत.\nनिपाणी शहर जिल्ह्यातील दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर असल्याने वर्दळ अधिक असते. शहरात स्वच्छतागृहांची वानवा असल्याने नागरिकांची कुचंबणा होते. सध्या बसस्थानक सोडून लाफाएट हॉस्पिटल, बेळगाव नाका, चाटे मार्केट येथे स्वच्छतागृहे आहेत. अशोकनगर या व्यापारी पेठेत स्वच्छतागृह नसल्याने गैरसोय होते.\nअनेकांकडून घर आणि दुकानाजवळ स्वच्छतागृह निर्माण करण्यास नकार अधिक आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतागृहांची संख्याही कमी झाली आहे. पालिकेने तयार स्वच्छतागृहे जागा असेल तेथे उभारावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.\nस्वच्छ भारत मिशन अंतर्गत शहरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करण्यासाठी कचरा डबेही ठिकठिकाणी ठेवण्याची सोय पालिका करणार आहे. सध्या घरोघरी फिरून घंटागाडीद्वारे कचरा उचल केला जातो. व्यापारी पेठ, भाजी मार्केटमध्ये कचराडब्यांची गरज आहे. पालिकेने 40 डबे मागविले आहेत. डबे हिरवे व निळे असून हिरव्या डब्यात ओला तर निळ्या डब्यात सुका कचरा टाकण्यात यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.\nघनकचरा निर्मूलनासाठी डबे उपयोगी पडणार आहेत. पालिकेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात असून नागरिकांनी स्वच्छ व सुंदर शहरासाठी सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्ष विलास गाडीवड्डर यांनी केले.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Cancel-all-PDA-in-the-goa-state/", "date_download": "2018-09-24T07:28:26Z", "digest": "sha1:EW3W744GVZ5LXXDFPZP3BEJM4XTP3LD3", "length": 7649, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राज्यातील सर्व पीडीए रद्द करा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › राज्यातील सर्व पीडीए रद्द करा\nराज्यातील सर्व पीडीए रद्द करा\nराज्यातील सर्व पीडीए रद्द करावेत, ही मागणी कायम असून पीडीए रद्द करून तसे राजपत्रात सर्व्हेे क्रमांकासह प्रसिद्ध करावे, अशी मागणी ‘गोंयकार अगेन्स्ट पीडीए’ या संघटनेकडून गुरुवारी पणजीत आझाद मैदानावर आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.\nसर्व पीडीए रद्द कराव्यात, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत केवळ सांताक्रुझ व सांतआंद्रे मतदारसंघातील दहाच गावे पीडीएतून वगळण्यात आली. कांदोळी, कळंगुट, पर्रा, नागोवा ही गावेदेखील पीडीएतून वगळावीत, असे संघटनेचे निमंत्रक आर्थुर डिसोझा यांनी सांगितले.\nतत्पूर्वी गोंयकार अगेन्स्ट पीडीए संघटनेची पणजी येथील आझाद मैदानावर बैठक झाली. यात नगरनियोजन मंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीवर चर्चा करण्यात आली.\nडिसोझा म्हणाले, नगरनियोजन मंडळाच्या बैठकीत प्रादेशिक आराखडा 2021 बाबत विधानसभेत निर्णय घेतला जाईल, असे ठरवण्यात आले. यावरुन नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई प्रादेशिक आराखड्याविषयीची जबाबदारी झटकू पहात आहेत, हे दिसते. प्रादेशिक आराखड्यात आपली कुठलीच भूमिका नसल्याचे मंत्री सरदेसाई म्हणत आहेत. मात्र, केवळ सरदेसाईच नव्हे तर सरकारदेखील प्रादेशिक आराखड्यात जो घोळ निर्माण झाला आहे, त्यात सहभागी आहे. त्यामुळे हा आराखडा त्वरित स्थगित ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.\nकांदोळी, कळंगुट, पर्रा, नागोवा ही गावे पीडीएतून रद्द करण्यात आली नाही. मंत्री सरदेसाई यांनी कळंगुटचे स्थानिक आमदार मायकल लोबो यांच्या सांगण्यावरुन हा निर्णय घेतला असणार. गोंय, गोंयकार, गोंयकारपण आता कुठे गेले. मंत्री सरदेसाई यांना सर्व पीडीए रद्द करण्याचा अधिकार आहे. मात्र, त्यांनी तसे केले नाही. सर्व पीडीए रद्द करुन तसेच राजपत्रात प्रसिध्द करावे. जनतेच्या हिताचा निर्णय घेतला जावा, असेही डिसोझा म्हणाले.\nबेकायदेशीरपणे जमिनींच्या झालेल्या रुपांतरणाबाबतची माहिती नगरनियोजन खात्याकडूनच गोंयचो आवाज या संघटनेला प्राप्त झाली होती. त्यामुळे नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी बेकायदा जमीन ���ुपांतरणाबाबत जे पुरावे मागितले आहेत, ते त्यांनी आपल्याच खात्याकडून घ्यावेत, अशी सूचना गोंयचो आवाजचे नेते कॅप्टन फर्नांडिस यांनी केली. 2012 पासून प्रादेशिक आराखड्यात सुमारे 8 हजार 500 बदल करण्यात आले. याची कसून चौकशी होणे आवश्यक आहे. आराखड्याबाबत 130 गावांनी आक्षेप नोंदवले होते. मात्र, खात्याकडून या आक्षेपांची नोंददेखील घेण्यात आली नसल्याचेही त्यांनी सांगितले.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/students-of-chatra-bharti-arrested-at-vile-parle-in-mumbai/", "date_download": "2018-09-24T08:23:28Z", "digest": "sha1:PRDQWJVIJTN6VJSE3A2JVQEY5EZEMQ6A", "length": 5878, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकार हमसे डरती है! पुलिस को आगे करती है! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है\nसरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है\nमुंबई : पुढारी ऑनलाईन\nविलेपार्ल्यात छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह रिचा सिंग अलाहाबाद विद्यापीठ आणि जेएनयू विद्यापीठातून प्रदिप मरवाल यांना अटक करण्यात आली असून, पोलिसांवर दडपशाहीचा आरोप करण्यात आला आहे. छात्र भारतीच्या पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात येत असताना 'सरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है पुलिस को आगे करती है' अशा घोषणा विद्यार्थी देत होते.\nदरम्यान, विधान परिषदेचे शिक्षक आमदार कपिल पाटील यांच्यासह अलाहाबाद विद्यापीठाची विद्यार्थिनी रिचा सिंह आणि जेएनयू विद्यापीठाचा विद्यार्थी प्रदिप मरवाल यांना अटक करण्यात आली असून, पोलिस दडपशाही करत असल्याचा आरोप मरवाल याने केला आहे. याबाबत आमदार कपिल पाटील म्हणाले, 'हे फॅस्टिस सरकार आहे. भीमा कोरेगाव दगंलीतील आरोपीला अटक न करता द���शभरांतून आलेल्या विद्यार्थ्यांना अटक केली. त्यांच्याकडून शैक्षणिक धोरणावर चर्चा केली जाणार होती. परंतु, पोलिसांनी त्यांना कार्यक्रमाआधीच अटक केली.'\nजिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट\nजिग्नेश मेवाणी, खालिद मुंबईत\nजिग्नेश मेवानीच्या सभेला परवानगी नाकारली\nसरकार हमसे डरती है पुलिस को आगे करती है\nभिडे, एकबोटे यांना अटक का नाही; प्रकाश आंबेडकर यांचा सवाल\nमालगाडीच्या इंजिनात बिघाड, लोकल वाहतूक खोळंबली\nजिग्नेश, उमर खलिद यांच्या विरोधात सर्च वॉरंट\nतिहेरी खून प्रकरण : बिहारमधून फरार झालेला आरोपी अटकेत\nदंगलीत तेल नको पाणी ओता; शिवसेनेचा आंबेडकरांना सल्ला\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Dhule-Police-Offense-Against-Employee/", "date_download": "2018-09-24T07:30:46Z", "digest": "sha1:7KWR3ZFIZTUQ74QB62KH5B75Y3XVC5TH", "length": 7253, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " छेड काढणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास जमावाने चोपले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › छेड काढणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास जमावाने चोपले\nछेड काढणार्‍या पोलीस कर्मचार्‍यास जमावाने चोपले\nशिरपूर तालुक्यातील थाळनेर येथे सैन्य दलातील जवानाच्या 10 वर्षे वयाच्या मुलीची एका पोलीस कर्मचार्‍याने छेड काढल्याची घटना घडली. त्यामुळे संतप्त जमावाने त्या कर्मचार्‍यास चांगलाच चोप दिला. या घटनेनंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला. यावेळी पोलीस ठाण्यावरही दगडफेक करण्यात आली. यात खिडक्यांची काच फुटली. या कर्मचार्‍याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला त्याला अटक करण्यात आल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी दिल��� आहे.\nशिरपुर तालुक्यातील थाळनेर गावात मराठी शाळेच्या समोर असणार्‍या एका दुकानात सैन्य दलात सेवेत असणार्‍या जवानाची अल्पवयीन मुलगी बसली होती. यावेळी ही मुलगी एकटी असल्याचे पाहुन थाळनेर पोलीस ठाण्यातील वाहन चालक संशयित नासिर जाकीर पठाण याने या मुलीची छेड काढून विनयभंग केला. हा प्रकार संबंधित मुलीच्या आजीच्या निदर्शनास आल्याने तिने पठाण यांना जाब विचारला. मात्र, पठाण यांनी समाधानकारक उत्तर न दिल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याला चोप दिला.\nत्या ठिकाणाहून पठाण याने पळ काढत पोलीस ठाणे गाठले. मात्र, ही वार्ता काही क्षणात गावात पसरल्याने अधिकच जमाव गोळा झाला. या जमावाने पोलीस ठाणे गाठून कर्मचार्‍याला ताब्यात देण्याची तसेच, त्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी गर्दीतील काही तरुणांनी पोलीस ठाण्याच्या दिशेने दगड भिरकावले. त्यामुळे खिडक्यांची काही फुटली. त्यानंतर शिरपूर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी थाळनेर गावात धाव घेत कारवाईचे आश्‍वासन दिले.\nयानंतर पोलीस ठाण्यात सरपंच प्रशांत पाटील, मुलीचे वडील, आजी, पोलीस निरीक्षक विनोद पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी चर्चा करून मुलीच्या नातेवाईकाने दिलेल्या तक्रारीवरून पठाण विरोधात बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, घटनेनंतर गावकर्‍यांनी एकत्र येत संशयितास आमच्या ताब्यात देण्याची मागणी लावून धरत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडल्याने काही काळ येथील वातावरण चांगलेच तापले होते. अखेर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या कारवाईच्या आश्‍वासनामुळे गावकरी शांत झाले.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारं��", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-State-President-Dr-Vishwajit-Kadam/", "date_download": "2018-09-24T08:17:59Z", "digest": "sha1:DO3TX47YDGH5WMVYQSBXP2BKBLNPFO6E", "length": 6851, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तिरंगा यात्रा म्हणजे जनतेची फसवणूक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › तिरंगा यात्रा म्हणजे जनतेची फसवणूक\nतिरंगा यात्रा म्हणजे जनतेची फसवणूक\nकडेगाव : शहर प्रतिनिधी\nदेशाच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजपने काडीमात्र योगदान दिलेले नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयावर कधीही तिरंगा फडकला नाही. त्यामुळे भाजपने काढलेली तिरंगा यात्रा म्हणजे देशभक्तीच्या नावाखाली जनतेची केलेली फसवणूक आहे, अशी जोरदार टीका युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे पत्रकार परिषदेत केली.\nडॉ. कदम पुढे म्हणाले की, देशात संविधान धोक्यात आले आहे. लोकशाही धोक्यात आली असून तणाव वाढला आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रात युवक काँग्रेसने संविधान बचाव देश बचाव रॅली काढली. या रॅलीला राज्यभर उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काँग्रेसने काढलेल्या या रॅलीच्या विरोधात म्हणून देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात काडीमात्र योगदान नसलेल्या भाजपने तिरंगा यात्रा काढली, हा हास्यास्पद प्रकार आहे.\nते म्हणाले, देशात लोकशाही धोक्यात आली आहे. विरोधी पक्ष नेत्यांच्या घरामध्ये महत्वपूर्ण पक्षीय बैठक सुरू असते. त्या ठिकाणीही काही पोलिस अधिकारी सिव्हिल ड्रेसमध्ये जातात आणि या बैठकीची माहिती घेतात. हा प्रकार लोकशाहीच्या दृष्टीने घातक आहे. यावरून देशात लोकशाही बरोबर संविधानही धोक्यात आले असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे .\nडॉ. कदम म्हणाले, काँग्रेस पक्षाला सव्वाशेहून अधिक वर्षांचा इतिहास आहे. तो सर्वज्ञात आहे. या पक्षाच्या नेत्यांनी स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान दिले आहे. अनेकांनी बलिदान दिले आहे. प्रजासत्ताकदिन समारंभात कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या प्रमुखाला सन्मानाने पहिल्या रांगेत बसण्याची जागा दिली जाते. परंतु भाजपने काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना चौथ्या रांगेत बसण्याची जागा दिली. यातून भाजप किती गलिच्छ व खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहे, ते स्पष्ट होते.\nते म्हणाले, देशात तणाव वाढला आहे आणि लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा गंभीर परिस्थितीत युवक काँग्रेसने ���संविधान बचाव देश बचाव रॅली’ राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात काढली. या रॅलीला समाजाच्या सर्वथरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/Anna-Chhatra-Mandal-is-becoming-a-religious-tourist-place/", "date_download": "2018-09-24T07:51:59Z", "digest": "sha1:YRJHMIYQWG44U3HSIM4UED2RJFOJRXAR", "length": 7019, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्‍नछत्र मंडळ बनत आहे धार्मिक पर्यटनस्थळ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › अन्‍नछत्र मंडळ बनत आहे धार्मिक पर्यटनस्थळ\nअन्‍नछत्र मंडळ बनत आहे धार्मिक पर्यटनस्थळ\nअक्‍कलकोट : दयानंद दणुरे\nअक्‍कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ भाविकांना अन्नदान करत भाविकांसाठी एक पर्यटन स्थळ बनत असून याला भाविकांकडूनही चांगला प्रतिसाद लाभत आहे. अन्नछत्र मंडळाच्या या उपक्रमामुळे शहर विकासाला चालना मिळत असल्याचे दिसून येत आहे.\nअन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले व कार्यकारी विश्‍वस्त अमोल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नछत्र मंडळाचे तात्पुरते महाप्रसादगृह उभारण्यात आले आहे. त्यालगतच भाविकांसाठी श्री स्वामी समर्थांची मूर्ती, कर्दळीवनातील स्वामी मंदिर, गोमाता, फायबर दीपखांब, आकर्षक मूर्ती, सर्वत्र सीसीटीव्ही, ज्येष्ठ नागरिकांसाठी बाबागाडी आदी सुविधांमुळे भाविक मोठ्या प्रमाणात अन्नछत्र मंडळात येत आहेत.दररोजचा महाप्रसाद देताना भाविकांना पर्यटनाच्या जास्तीत जास्त सुविधा अन्नछत्र मंडळ पुरवित असल्याने भाविकांतून समाधान व्यक्‍त केले जात आहे.\nभाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही, पोलिस स्टेशन, डिजिटल बोर्ड लावले गेल्यामुळे भाविकांना देवदर्शनासोबतच कुटुंबीयांसोबत धार्मिक पर्यटन होत आहे. नियोजित शिवसृष्टीची तयारी जोरात सुरू असून वर्षभरात ही शिवसृष्टी भाविकांसाठी इतिहासाला उजाळा देणारी पर्वणी ठरणार आहे. भाविकांना दैनंदिन महाप्रसादासोबतच जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अन्नछत्र मंडळ झटत असून त्यामुळे भाविकांमध्ये समाधान व्यक्‍त केले जात आहे. संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले स्वत:ला स्वामीसेवक समजतात व ही भावना येथे काम करणार्‍या सर्वच कर्मचार्‍यांमध्ये दिसून येते.\nस्वामी भक्‍तांच्या सेवेसाठी सुरू झालेले अन्नछत्र मंडळाचे आता वटवृक्षात रूपांतर झाले असून अन्नछत्र मंडळ इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मंडळाचे सचिव शाम मोरे, उपाध्यक्ष अभय खोबरे, जनसंपर्क अधिकारी बाबासाहेब निंबाळकर नित्यनियमाने नवनवीन उपक्रम राबवून भाविकांना सुविधा पुरविण्यासाठी संस्थापक अध्यक्ष जन्मेजय भोसले यांना मदत करत असतात. अन्नछत्र मंडळात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. धर्मसंकीर्तनामुळे अक्‍कलकोटचा महिमा सर्वदूर पोहोचण्यास मदत होत आहे, हे विशेष.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ticket-checker-objection-issue-in-solapur/", "date_download": "2018-09-24T07:26:18Z", "digest": "sha1:SBALDHPPD4KAD6B5AMJERX76PMMMUWCG", "length": 5531, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " .. तर टीसीविरोधात करा ऑनलाईन तक्रार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › .. तर टीसीविरोधात करा ऑनलाईन तक्रार\n.. तर टीसीविरोधात करा ऑनलाईन तक्रार\nरेल्वे प्रवासात जादा रकमेची मागणी करणार्‍या रेल्वे कर्मचार्‍यांविरोधात रेल्वे प्रशासनाने हेल्पलाईन क्रमांक दिला असून प्रवाशांनी 155210 या क्रमांकावर संपर्क करुन भ्रष्टाचारी रेल्वे कर्���चार्‍यांवर अंकुश आणण्याचा प्रयत्न केला आहे.\nलाखो लोक रेल्वेच्या माध्यमातून प्रवास करतात.आशिया खंडात भारतीय रेल्वेचे जाळे सर्वात मोठे आहे. अनेक प्रवासी रेल्वेने प्रवास करण्यास अधिक पसंती देतात. यामध्ये अनेक प्रवासी विनातिकीटदेखील प्रवास करतात.काही प्रवासी घाईगडबडीत तिकीट न काढता रेल्वे प्रवासाला सुरुवात करतात. कधी कधी अनेक प्रवासी जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करतात.\nविनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांवर किंवा जनरल डब्याचे तिकीट काढून आरक्षित डब्यात प्रवास करणार्‍या प्रवाशांवर अंकुश आणण्यासाठी रेल्वे प्रशासनाने स्वतंत्ररित्या टीटी किंवा टीसी यांची नियुक्ती केली आहे. त्यानुसार तिकीट चेकिंग स्क्वाडदेखील नियुक्त केले जातो. विनातिकीट प्रवास करणार्‍या प्रवाशांकडून तिकीट तपासनीस तिकिटाची रक्कम व दंड अशी रक्कम वसूल करतात. काही वेळा तिकीट तपासनीस जादा रकमेची मागणी केल्याच्या तक्रारी रेल्वे बोर्डाला मिळाल्या होत्या. त्याअनुषंगाने तिकीट तपासनीस रेल्वे प्रवास सुनिश्‍चित करण्यासाठी आरक्षित किंवा अनारक्षित डब्यातील विनातिकीट प्रवास कणार्‍यांकडून एकूण तिकिटाची रक्कम व दंड यापेक्षा अधिक रक्कम मागत असेल तर 155210 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00004.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/7148-jm-headline-june-28-8-00am-alies", "date_download": "2018-09-24T07:12:13Z", "digest": "sha1:HBDU7HEZ2JVSWIES6YMWE223PXEMZK3G", "length": 6065, "nlines": 123, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#हेडलाइन्स @8.00am 280618 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#जय महाराष्ट्र न्यूज हेडलाइन्स @8.00 AM\n#हेडलाइन मुंबई प्लॅस्टीक ब��दी शिथील होणार, छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा मिळणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची घोषणा\n#हेडलाइन प्लास्टिकचा वापर केला म्हणून नाशिकमध्ये वाईन शॉप मालकाला 10 हजारांचा दंड, पण 10 हजारांची चिल्लर दिल्यानं पथकाच्या नाकीनऊ\n#हेडलाइन मुंबई आणि नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीची आज मतमोजणी, निकालाकडे सर्वांचं लक्ष\n#हेडलाइन नाणार प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम, उद्धव ठाकरेंनी पेट्रोलियम मंत्र्यांची भेट नाकारली तर, नाणारसाठी राजीनामा फेकू, नारायण राणेंचा इशारा, नाणारवरून पुन्हा भाजपाला टेन्शन\n#हेडलाइन मुख्यमंत्र्यांनी कर्जवाटपावरून बँकांना खडसावलं, शेतकऱ्यांना पीककर्ज देणं हे आपलं राष्ट्रीय कर्तव्य, राष्ट्रीयकृत बँकाना भान ठेऊन काम करण्याचा मुख्यमंत्र्यांचा सल्ला\n#हेडलाइन मुंबईला लेप्टोचा विळखा, 2 दिवसांत लेप्टोनं घेतले 2 बळी, पालिका प्रशासन खडबडून जागं\n#हेडलाइन अमित ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणा, मनसेची राज ठाकरेंकडे मागणी, मनसेच्या बैठकीत बाळा नांदगावकर आणि संदीप देशपांडेंमध्ये वाद\n#हेडलाइन गतविजेत्या जर्मनीचं आव्हान साखळी सामन्यांमध्येच संपलं, फूटबॉल विश्वचषकातून बाहेर, कोरियाने केला 2-0 नं पराभव\n#हेडलाइन भारताचं आयर्लंडवर 76 रन्सने विजय, रोहित शर्मा आणि शिखर धवनची 160 रन्सची पार्टनरशीप\nकोकणातील अतिवृष्टीचा धोका टळला; 15 किलोमीटर उंचीचे ढग सातारा, महाबळेश्वरकडे सरकले\n12वीच्या परीक्षा तोंडावर आसताना, राज्यभरात कनिष्ठ महविद्यालयीन शिक्षकांचा संप\nदहावीचा निकाल आज दुपारनंतर जाहीर होणार...\nकोसळधार पावसामुळे मुंबईची झाली तुंबई...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=726", "date_download": "2018-09-24T07:29:54Z", "digest": "sha1:QTMQJDBQOHXWZIMJ47Q3A7VMD2V2XF4L", "length": 8938, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | विश्‍वशांती गुरुकुलातर्फे आज एरोमॉडेलिंग शो", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे वि���र्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nविश्‍वशांती गुरुकुलातर्फे आज एरोमॉडेलिंग शो\nलातूर: विमानातील विज्ञान समजून देण्याच्या मुख्य उद्देशाने विश्‍वशांती गुरुकुलाच्या वतीने लातूर जिल्हातील विद्यार्थ्यांसाठी प्रथमच भव्य ‘एरोमॉडेलिंग शो’ रविवार, दि. ८ एप्रिल रोजी दुपारी ४.३० ते ७ या वेळेत विश्वशांती गुरुकुल, आर्वी-साई रोड, लातूर येथे आयोजित करण्यात आला आहे. या एरोमॉडेलिंग शो मध्ये एरो मॉडलर सदानंद काळे व पुणे, अहमदनगर, सातारा येथील अनुभवी निष्णात एरोमॉडेलर्सचा संघ प्रात्यक्षिके सादर करणार आहे.\nयावेळी एमआयटी विश्वशांती विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्वनाथ कराड, एमआयएमएसआर वैद्यकीय महाविद्यालयाचे कार्यकारी संचालक रमेशअप्पा कराड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या एरोमॉडेलिंग शोमध्ये लाकूड आणि थर्माकोलमधून बनविलेल्या लहान मोठ्या आणि विविध प्रकारच्या इलेक्ट्रीकल मोटर आणि इंजिनवर उडणार्‍या रेडिओ कंट्रोलने नियंत्रित करता येणार्‍या आकर्षक मॉडेल्सची प्रात्यक्षिके आणि हवाई कसरती शोच्या माध्यमातून दाखविल्या जाणार आहेत.\nट्रेनर विमान, पक्षाप्रमाणे हवेत तरंगणारी ग्लायडर्स, उडती तबकडी, बॅनर टोईंग या शिवाय लूप रोल, स्पिन यासारखी थरारक लढावू विमानाच्या कसरती पाहायला मिळणार आहेत. तसेच रेडिओ कंट्रोलने उडणारे वेगवेगळ्या कसरती पाहयला मिळणार आहेत. या शो दरम्यान मैदानात फक्त ५० ते १५० फुटांच्या मर्यादेतच ही प्रात्यक्षिके दाखविली जाणार असून ती अगदी नजरे समोर बघता येणार आहेत. त्याचप्रमाणे या शोच्या वेळी एक मोठे विमान हवाई पुष्पवृष्टीही करणार आहे.\nसबंधीत एरोमॉडेलिंग शो सर्वांसाठी निःशुल्क असून लातूर शहर व जिल्हयातील जास्तित जास्त विद्यार्थी व नागरिकांनी या शोच��� आनंद घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2011/06/tweet_16.html", "date_download": "2018-09-24T08:29:55Z", "digest": "sha1:BUDUYTBSGGK776IM6U7YJGBFGJSORO2V", "length": 22074, "nlines": 360, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: माझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा!", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमाझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा\n१६ जुन २०११: एखादी बातमी वरवर छोटी वाटली तरी ती कुठेतरी मनावर खुप खोल घाव करुन जाते अस्वस्थ करते महात्मा गांधींचा त्यांच्या सेवाग्राम आश्रमातून चष्मा चोरीला गेला ही बातमी वाचली आणि खुपच वाईट वाटलं. स्वातंत्र्यानंतर देशाला विकून काही लाख कोटी काळा पैसा स्विस बॅंकेत सत्तेत असलेल्या लोकांनी पाठवला, ही मंडळी देशाला रोज विकुन खात आहेत त्या पेक्षाही गांधीजींचा चषमा चोरीला जाणं ही फार मोठी भयंकर घटना आहे अस मी मानतो. प्रत्येक भारतीयांची मान शरमेने खाली घालायला लावणार हे कृत्य. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक, वीर सावरकर, भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस................. अशा शेकडो लोकांच्या अपार त्यागातुन आणि बलिदानातुन आज आपली १५० कोटी जनता मोकळा श्वास घेत आहे. खरं तर या थोर पुरुषांच्या शिल्लक असलेल्या प्रत्येक गोष्टी आपण देव्हाऱ्यात ठेवाव्या इतक्या त्या पवित्र आहेत. मला अजुनही एक भोळी आशा आहे - वाटतं की लवकरच दुसरी बातमी येईल की गांधीजींचा चष्मा हा चोरीला गेला नसुन तो कुणीतरी साफ करण्यासाठी नेला होता त्याने तो परत आणला आहे, पण झालेल्या कृत्याबद्दल त्याने गांधीजींची माफी मागितली\nआज १६ जुन रोजी सेवाग्राममधील गांधी कुटीच्या अमृतमहोत्सवाला सुरुवात होत आहे. खरं तर त्या सोहळ्याची तयारी पाहण्यासाठी काही पत्रकारांनी त्यांच्या कुटीला भेट दिली तेव्हा तेथील गांधीजींचा चष्मा गायब झाल्याचं त्यांना आढळलं. उपस्थित पत्रकारांनी ही बाब विश्वस्तांच्या समोर आणली, तेव्हा आश्रमाचे पदाधिकारी जागे झाले आणि हा चष्मा चार महिन्यांपूर्वी चोरीला गेल्याची माहिती पत्रकारांना दिली. विशेष म्हणजे, चष्मा गायब होऊन ४ महिने उलटल्यानंतरही चोरीची माहिती पोलिसांना देण्यात आलेली नाही. बापू कुटीमध्ये चरखा, गादी, डेस्क, टेलिफोन, लोड अशा गांधीजींच्या एकूण १७ वस्तू होत्या.\nहा ब्लॉग लिहीत असताना मनाला यातना देणारा प्रश्न सारखा मला पडत होता की गांधीजीं बद्दल स्वतंत्र्यानंतर जन्माला आलेल्या माझ्या पिढीला खरोखर किती आत्मियता आहे आणि उद्याच्या पिढीच काय आणि उद्याच्या पिढीच काय त्यांनी जर विचारल की गांधीजी कोण तर दोष कुणाचा त्यांनी जर विचारल की गांधीजी कोण तर दोष कुणाचा असे अनेक प्रश्न माझ्या मनाच्या चिंध्या करीत असताना काय योग बघा असे अनेक प्रश्न माझ्या मनाच्या चिंध्या करीत असताना काय योग बघा माझे मित्र श्री. अनिल कोठावळेंनी मला \"अज्ञात गांधी\" हे गांधीजींच्या कथांच मराठीत रुपांतर केलेल एक अप्रतिम पुस्तक दिलं. श्री. नारायणभाई देसाई (महात्मागांधीचे स्वीय सचिव महादेवभाई देसाई यांचे चिरंजीव), ज्यांनी तब्बल वीस वर्षं बापूंच्या सहवासात काढले, त्या नारायणभाईंनी गांघीजींचं \"जीवनसत्य\" सांगणारे हे पुस्तक गुजराती भाषेत लिहिल व त्याचं मराठी भाषांतर श्री. सुरेशचंद्र वारघडे यांनी सुंदररित्या केलेल आहे. गांधीजींना ज्यांनी स्वत:च्या डोळ्यांनी पाहिलं, सहवासातून अनुभवलं अशा भाग्यवंतापैकी नारायणभाई देसाई हे एक. गांधीजींच्या आंगाखांद्यावर खेळलेले आणि दांडीयात्रा, चलेजाव चळवळ वगैरे ऎतिहासिक क्षणांचे साक्षीदार. गांधींच्या आयुष्यातील अनेक अज्ञात गोष्टी उकलून दाखवणारं त्यांच हे पुस्तक पुण्याच्या समकालीन प्रकाशनातर्फे प्रसिद्ध केलं आहे ते सर्वांनी जरुर वाचावं ही आग्रहाची विनंती.\nदेशाला आज जेंव्हा गांधीजींच्या दृष्टीची नितांत गरज आहे, तिथं आपण त्यांच्या चषमाच चोरतो इतके अंध आणि करंटे आपण का आणि कशासाठी झालो आहोत इतके अंध आणि करंटे आपण का आणि कशासाठी झालो आहोत चषमा चोरणाऱ्याची अशी काय मजबुरी असेल हेच मला समजत नाही. आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे चषमा चोरणाऱ्याची अशी काय मजबुरी असेल हेच मला समजत नाही. आपल्याला हा देश कुठे न्यायचा आहे गांधीजींनी ज्या चषम्यातून संपुर्ण देशातल्या प्रत्येक गोरगरीबाला करूणेच्या, मायेच्या आणि प्रेमाच्या नजरेने बघितलं तो चषमा आज गांधीजींपासुन आपण दुर केला. आज आपल्याला त्या मायेन कोण बघणार गांधीजींनी ज्या चषम्यातून संपुर्ण देशातल्या प्रत्येक गोरगरीबाला करूणेच्या, मायेच्या आणि प्रेमाच्या नजरेने बघितलं तो चषमा आज गांधीजींपासुन आपण दुर केला. आज आपल्याला त्या मायेन कोण बघणार आपली इतकी अधोगती का व्हावी........\nकदाचित गांधीजींना आपल्या देशाची होत असलेली अधोगती आता खरचं बघवत नसेल म्हणुन तर त्यांनी त्यांचा चषमा नेला नसेल ना गांधीजी आम्हाला क्षमा करा........\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमू��’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा\nमाझं Tweet.....यश म्हणजे नक्की काय असतं\nमाझं Tweet.....कॅम्लिनची शाई आणि कॅम्पसची वही.\nमाझं Tweet.....वॉशिंग्टन पोस्टवर - अस्सल मराठी माण...\nमाझं tweet.....गांधीजी आम्हाला क्षमा करा\nमाझं Tweet.....यश म्हणजे नक्की काय असतं\nमाझं Tweet.....कॅम्लिनची शाई आणि कॅम्पसची वही.\nमाझं Tweet.....वॉशिंग्टन पोस्टवर - अस्सल मराठी माण...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00006.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/raigad/preferred-trains-railroad-local-passenger-trains-are-two-three-hours-late-locals-konkan/", "date_download": "2018-09-24T08:37:14Z", "digest": "sha1:3NBQHBRZPSKOXSTZ3IFKCX2PNTDN5UQL", "length": 31263, "nlines": 397, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Preferred Trains On The Railroad, Local Passenger Trains Are Two To Three Hours Late, Locals Of Konkan | रेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३�� लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहली���े सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nरेल्वेमार्गावर जलद गाड्यांना प्राधान्य, लोकल पॅसेंजर गाड्या दोन ते तीन तास उशिरा, कोकणवासीयांचे हाल\nरेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे.\nदासगाव : रेल्वे कोकणात आल्यानंतर कोकणाचा विकास मोठ्या प्रमाणात होईल. धावणाºया गाड्यांचाही कोकणवासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल असे वाटत होते. मात्र परिस्थिती याउलट होऊन या कोकण रेल्वेमार्गाचा उपयोग व फायदा कोकण सोडून इतर राज्यांना मोठ्या प्रमाणात झाल्याचे दिसून येत आहे. ज्यांना याचा फायदा झाला पाहिजे ते कोकणवासीय मात्र यापासून वंचित आहेत. कोकणात धावणाºया लोकल गाड्या या प्रवासादरम्यान ठिकठिकाणच्या स्थानकांत अर्धा अर्धा एक एक तास थांबवून या मार्गावरून धावणाºया इतर राज्यांत जाणाºया जलद एक्स्प्रेस गाड्यांना पहिले प्राधान्य देण्यात येत आहे. याचा फटका कोकणात प्रवास करणाºया प्रवाशांना बसत असून त्यांना प्रवासामध्ये तीन-चार तास गाडीमध्ये बसून वेळ काढावा लागत आहे. एक तासाच्या प्रवासाला तीन तीन चार चार तास लागत असल्याने प्रवाशांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे.\nसुरुवातीच्या काळात पनवेल ते रोहा, रोहा ते चिपळूण आणि पुढे गोव्यासह इतर राज्यांना हा रेल्वेमार्ग जोडण्यात आला. कोकणवासीयांच्या प्रगतीसाठी कोकण रेल्वेचा फायदा आजतागायत कधीच झाला नाही. कोकण रेल्वे हा कोकणवासीयांना मुंबईशी जोडणारा सर्वांत जवळचा स्वस्त मार्ग असला तरी कोकण रेल्वेच्या स्थानकांची उभारणी करताना ही स्थानके कोणतीही मोठी गावे अगर तालुक्यांच्या ठिकाणी येणार नाहीत, याची विशेष काळजी घेण्यात आली. गाव आणि तालुक्यांच्या ठिकाणापासून लांब निर्जन ठिकाणी स्थानकांची उभारणी करूनही स्थानिक ग्रामस्थ रेल्वेकडे वळले असले तरी पर्यटकांनी मात्र रेल्वेकडे पाठ फिरविली. याचा फटका रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसह तळ कोकणात जाणाºया कोकण रेल्वेच्या उत्पन्नाला बसला. कोकणात धावणाºया आणि मुंबईशी जोडलेल्या गाड्यांचे उत्पन्न कमी, प्रवासी संख्या कमी अशी कारणे दाखवत लांब पल्ल्याच्या गाड्या, आॅनलाइन बुकिंग, रिझर्व्हेशन काउंटर यांसह अनेक सुविधा कोकण रेल्वेमधील स्थानकांना कधी मिळाल्याच नाहीत. पर्यायाने ‘कोकण रेल्वे’ नाव असलेल्या या रेल्वेमार्गावरून इतर राज्यांना जोडणाºया गाड्या धावत आहेत.\nकोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायम तोट्यात\nपनवेलपासून कोकणात धावणारी कोकण रेल्वे ही बहुतांशी सिंगल ट्रॅक आहे. यामुळे एकाच वेळी दोन गाड्यांचे वेळापत्रक असल्यास एक गाडी कोणत्या तरी स्थानकात उभी करून दुसºया गाडीला मार्ग मोकळा करून दिला जातो. कोकण रेल्वेच्या स्थानिक गाड्या कायमच तोट्यात असल्याचे दाखवल्यामुळे बाजूला उभी राहण्याची वेळ कोकणात धावणाºया गाड्यांवर नेहमी येते. कोकणवासीयांसाठी धावणाºया अप आणि डाऊन अशा दोन्ही म्हणजेच केवळ चार सुपर फास्ट गाड्या निघून जाण्याची वाट पाहत इतर गाड्या उभ्या असल्याचे चित्र संपूर्ण कोकणात पाहावयास मिळते. यामुळे कोकणातील या पॅसेजर गाड्या कधीही वेळेवर पोहोचत नाहीत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोकण रेल्वे भरती, कोकणातील उमेदवारांची विदर्भात परीक्षा\nरेल्वेने योग्य खबरदारी घ्यायला हवी\nरत्नागिरी : रेल्वेचा वेग पावसाळी वेळापत्रकापूर्वीच मंदावणार\nकोकण रेल्वे होणार आता धिमी. 10 जून पासून नवीन वेळापत्रक, पावसाळी हंगामासाठी नियोजन\nसिंधुदुर्ग: चाकरमानी निघाले परतीच्या मार्गावर, कोकणातील सर्व रेल्वे गाड्या फुल्ल\nरत्नागिरी : गणेशोत्सवासाठी रेल्वे कोकण आतापासूनच फुल्ल, अनेक गाड्यांचे बुकिंग बंद\nजेएनपीटी सेझच्या ४४ एकर जागेला ५६६.३ कोटींचा भाव\nगणेश विसर्जनाकरिता चोख बंदोबस्त, रायगड जिल्ह्यात आज १५० सार्वजनिक तर १७,०१६ घरगुती गणपती विसर्जन\nरायगड जिल्ह्यात ५० हजारांपेक्षा अधिक असंघटित घरेलू कामगार\nकिनाऱ्यावरील बंगले तोडण्यास स्थगिती\nमाणगावात हजारो नागरिकांचा एल्गार\nमहामार्गावरील मोहोप्रे पुलाला तडे, वाहतूक धोक्यात\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगु���ी उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/rathostav-programme-in-nashik/", "date_download": "2018-09-24T07:28:40Z", "digest": "sha1:IW5YNLY7YKPOSU5EA7M5KANA6SEUK4KE", "length": 8586, "nlines": 51, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकमध्ये रामनामाच्या जयघोषात रथोत्‍सव (video) | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकमध्ये रामनामाच्या जयघोषात रथोत्‍सव (video)\nनाशिकमध्ये रामनामाच्या जयघोषात रथोत्‍सव (video)\nपंचवटी : देवानंद बैरागी\nनाशिक मह���नगरचा ग्रामउत्सव म्हणजे श्रीराम नवमी. त्यानंतर एकादशीस येणारा श्रीराम व गरुड रथोत्सव. श्रीराम रथोत्सव मंगळवार दि. २७ रोजी संध्याकाळी मोठ्या भक्तिभावाने आणि उत्सहाने साजरा करण्यात आला. राम नामाच्या जयघोषात अवघी नगरी हरपून गेली होती. यावेळी महापौर, उपमहापौर, आमदार, नगरसेवक आदींसह नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.\nनाशिकमधील चैत्र एकादशीस येणारा श्रीराम आणि गरुड रथोत्सव नाशिककरांसाठी मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. संध्याकाळी यावर्षीचे पूजेचे मानकरी असलेले पुष्करराजबुवा पुजारी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. संध्याकाळी सहा वाजता त्यांच्या हस्ते रथ ओढून रथोत्सवाला सुरुवात करण्यात आली. रथोत्सवासाठी नाशिकच्या महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गीते, आमदार बाळासाहेब सानप, पोलिस आयुक्त रविंद्रकुमार सिंगल, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, सहायक पोलीस आयुक्त विजयकुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश बर्डेकर, नगरसेवक, राजकीय पदाधिकारी यासह नाशिककरांनी रथाचे दर्शन घेण्यासाठी आणि ओढण्यासाठी एकच गर्दी केली होती.\nरथासमोर सनई चौघडा, झांज, ढोल पथक, रथ मार्गावर रांगोळ्या, ठिकठिकाणी भव्य कमानी उभारून परिसर मंगलमय करण्यात आला होता. अनेक मंडळांनी महाप्रसादाचे आयोजन केले होते. रथाच्या मार्गावर अनेक मंडळानी स्वागत करण्यासाठी स्टेज उभारले होते. गरुड रथाचे रोकडोबा तालीम येथे आगमन झाल्यावर आरती करण्यात आली त्यानंतर गरुड रथ शहराच्या दिशेने मार्गस्थ झाला तर श्रीराम रथ नदी पार करीत नसल्याने तो गौरी पटांगणात उभा राहिला.\nरथाचे आगमन रामकुंड येथे झाल्यावर उत्सवमूर्तीची अमृत पूजा, पंचामृत अभ्यंग स्नान, अवभृत स्नान आणि महापूजा करण्यात आली. रथोत्सवाच्या दिवशी भाविकांना देखील या उत्सव मूर्तीना स्नान घालण्यासाठी परवानगी दिली जाते. वर्षातील एकच असा हा दिवस असतो की यावेळी काळाराम मंदिरात असलेल्या उत्सव मूर्तींना सामान्य नागरिक स्नान घालू शकतो. रथोत्सवानिमित्त परिसरात अनेकांनी लहान मुलांसाठी पाळणे, खेळणी, फुगे आदींचे दुकाने थाटल्याने जत्रचे स्वरूप आले होते.\nउत्‍सवात गर्दीचे नियोजन करण्यासाठी सहायक पोलिस आयुक्त विजयकुमार चव्हाण आणि पंचवटी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांनी पोलिसांसह चोख बंदोबस्��त ठेवला होता.\nरथोत्सवासाठी काळाराम संस्थान, सरदार रास्ते आखाडा तालीम संघ, अहिल्याराम व्यायाम शाळा आदी ठिकाणचे पदाधिकारी, विश्वस्त आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घेतले.\nछगन भुजबळ यांच्या स्‍वागताचा कार्यक्रम रद्द\nउद्धव ठाकरे आज नाशिकमध्ये\nआयपीएल सट्टेबाजी; मोठे सिंडीकेट उघड\nजिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष थोरे यांची खून प्रकरणात निर्दोष मुक्तता\n...अन् भुजबळ फार्मवरील धूळ झटकली \nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/police-Challenge-to-search-buck-hen-thief/", "date_download": "2018-09-24T07:58:17Z", "digest": "sha1:PZ67IQG42TMYUEJ4XGEXM6XWKANY7WZW", "length": 5028, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोकड, कोंबडी चोर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › बोकड, कोंबडी चोर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान\nबोकड, कोंबडी चोर शोधण्याचे पोलिसांपुढे आव्हान\nखामगाव येथील शेतकरी सतीश बबन नागवडे यांच्या गोठ्यातील ५०० रुपये किंमतीच्या दोन कोंबड्या, ५ हजार रुपये किंमतीचा एक बोकड आणि ३ हजार रुपये किंमतीची एक शेळी चोरीला गेल्याची घटना घडली. हा प्रकार बुधवारी घडल्याचे त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. त्यानुसार अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nत्यामुळे यवत पोलिसांच्या समोर आता 'कोंबडी' चोर शोधण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या घटनेचा तपास पोलिस हवालदार मोहिते यांच्यावर सोपविण्यात आला असून त्यांच्यावर कोंबडी चोर शोधण्याचे अवघड काम आहे.\nएखादी वस्तू चोरी झाल्यानंतर ती शोधण्यासाठी पोलिस यंत्रणा काम करते परंतू, आता कोंबडी चोरी सारख्या घटना देखील पोलिसांना शोधून द्याव्या लागत असल्याने पोलिसांची जबाबदारी वाढली आहे.\nपोलिसांना काम करताना राजकीय दबाव, मोठे गुन्हेगार शोधणे या सारखी आव्हाने असताना, आता कोंबडी चोर शोधणे यासारखी कामे करावी लागणे म्हणजे एक प्रकारे हास्यास्पद प्रकार देखील आहे. तसेच यापूर्वी देखील याच भागात एक शेळी चोरीला गेल्याची फिर्याद यवत पोलिसात दाखल करण्यात आली होती. त्यामुळे आता अट्टल शेळी चोर करणारी टोळी तर या भागात सक्रिय नाही ना हे देखील पोलिसांना पाहावे लागणार आहे.\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00007.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/448-twitter", "date_download": "2018-09-24T07:42:41Z", "digest": "sha1:KWXPQJFEH4WXUQTT7NJ33PXHW24XP2BJ", "length": 4501, "nlines": 106, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "Twitter - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n\"काहींना अॅसिडीटी, मळमळ...पोटदुखी ही होईल\", आशिष शेलारांचा सेनेला टोला\n\"महिलांच्या नावाने डबल अकाऊंट सुरू करा\" - हार्दीकचा काँग्रेस कार्यकर्त्यांना अजब सल्ला\n#twitterचे आवाहन \"बदला तुमचे पासवर्ड\"\nFriendship Day : सोशल मीडियावर हे संदेश व्हायरल...\n तुमचं अंकाउटही होणार वेरिफाइड...\nट्विटर लाइट अॅप आता भारतातही उपलब्ध...\nट्विटरचं ‘हे’ नवीन फिचर तुम्हाला कळलं का\nट्विटरची नवी मोहिम, राजकीय नेत्यांसह सेलिब्रिटींच्या फॉलोअर्सच्या संख्येत घट\nट्विटरवर हिंदीची इंग्रजीवर मात\nदिशाचा हा व्हिडिओ पाहून टायगरही होईल थक्क \nबॉलिवूड अभिनेता इरफान खानला, न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर\nमहिला क्रिकेटपटू मिताली राजला ट्विटरवरुन ट्रोल\nमी भाषणात काय बोलावे \nरवींद्रनाथ टागोर यांचा आज स्मृतिदिन,ट्वीटरवर यांनी वाहिली श्रद्धांजली\nवाजपेयींना उशिरा श्रद्धांजली, सलमान खान झाला ट्रोल\nशेतकरी मोर्चाला, बॉलिवूडचा पाठिंबा\nसारा तेंडूलकरचे फेक ट्विटर अकाऊंट वापरणा��ा अखेर अटकेत\nसुषमा स्वराज झाल्या पुन्हा ट्रोल, पती स्वराज कौशल यांनाही खेचले मैदानात\nसेंसॉरशिप नसल्यामुळे वेब सीरीज करायला आवडते - स्वरा भास्कर\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/1181-raj-thakre-mns", "date_download": "2018-09-24T07:36:37Z", "digest": "sha1:VXCQMAVA2VDOF6VZN2L3R26NHSNN3ZOD", "length": 4910, "nlines": 134, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "राज ठाकरे घेणार मोठा निर्णय - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nराज ठाकरे घेणार मोठा निर्णय\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nमनसेमध्ये लवकरच फेरबदल होणार आहे.\nनिवडणुकांच्या दृष्टीनं पक्ष अध्यक्ष राज ठाकरे मोठा निर्णय घेणार आहेत.\nमुंबई आणि महाराष्ट्रातील शाखा अध्यक्षांना राज ठाकरे प्रत्यक्ष भेटणार आहेत.\nसूत्रांकडून जय महाराष्ट्रला ही माहिती मिळाती आहे.\nमनसेच्या अंगिकृत संघटना बरखास्तीचाही निर्णयही घेण्यात आल्याचे समजते.\nकामगार सेना, वाहतूक सेनेतील पदे बरखास्त करण्यात आली आहेत. तर, विद्यार्थी सेना आणि महिला सेनाला वगळण्यात आले आहे.\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6/", "date_download": "2018-09-24T08:39:13Z", "digest": "sha1:NZL7L6KNKSCDAXNFHCU36BRHT5ODTCSX", "length": 6618, "nlines": 68, "source_domain": "punenews.net", "title": "महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत… – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले व���धेयक\nविद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील सहभाग वाढविणार\nमहाविद्यालयीन विदयार्थी निवडणूका पुन्हा सुरु होणार\nपसंतीवर आधारित श्रेयांक पध्दती लागू होणार\nपरिणामकारक तक्रार निवारण व्यवस्था\nशिक्षण क्षेत्रातील अनिष्ठ रुढी व पद्धतींना आळा\nउच्चशिक्षण व्यवस्थेतील नफाखोरी व गैरव्यवहारांना आळा\nसामाजिक आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ\nमुंबई दि.९ डिसेंबर : महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत करण्यात आल्यानंतर रात्री विधानपरिषदेतही या विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. या विधेयकाचे आता कायद्यामध्ये रुपांतर झाले आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी हे विधेयक विधानसभेनंतर विधानपरिषदेमध्ये मांडले. 21 सदस्यीय संयुक्त समितीने केलेल्या शिफारशी आणि दुरुस्त्यांचा अहवाल विधानसभेत मांडण्यात आला होता. संयुक्त समितीने प्रस्तावित विधेयकात 56 शिफारशी आणि सूचना मांडल्या होत्या. या सर्व शिफारशी स्वीकारुन आज विधानसभेत परिपूर्ण विधेयक समंत करण्यात आले. त्यानंतर हे विधेयक श्री.तावडे यांनी विधानपरिषदेमध्ये मांडले. विधानपरिषदे मध्येही विधेयकाला एकमताने समंती देण्यात आली. संयुक्त समितीचे सदस्य सतेज पाटील यांनी हे विधेयक समंत केल्याबददल उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. तावडे यांचे अभिनंदन केले. सभागृहातील सदस्यांनीही या अभिनंदाला पाठींबा दिला.या विधेयकामुळे राज्याच्या उच्च शिक्षणाला अधिक गती मिळणार आहे व संपूर्ण देशात महाराष्ट्र अग्रेसर राज्य म्हणून ओळख निर्माण करेल असा विश्वास व खात्री श्री. विनोद तावडे यांनी यावेळी व्यक्त केला.\nPrevious भाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nNext कोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nपुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/category/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6/", "date_download": "2018-09-24T08:38:58Z", "digest": "sha1:T7ERVLXTWKFH44MFGOL33HDMDCF5DON2", "length": 6384, "nlines": 50, "source_domain": "punenews.net", "title": "देश – Pune News Network", "raw_content": "\nधोनीच्या चौक्याने भारताचा पाकिस्तानवर विजय\nFebruary 27, 2016\tक्रीडा, ठळक बातमी, देश 0\nढाका: टीम इंडियाने पाकिस्तानवर 5 विकेट्सनी मात करून विजयी झाली आहे. आशिया चषकात सलग दुसरा विजय यानिमिक्ताने भारताने साजरा केला आहे. मिरपूरच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात फक्त गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळाले. सर्वप्रथम भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानला 83 धावांवर गुंडाळलं. त्यानंतर भारताला विजयासाठी फक्त 84 धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करावा लागला. मोहम्मद …\nसियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात गेले सहा दिवस बर्फाखाली गाडला गेलेला जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावला…\nव्हिडीओ पाहण्यासाठी क्लिक करा पुणे न्यूज : सियाचीनमध्ये झालेल्या हिमस्खलनात आठवड्यात 10 जवान शहीद झाले. परंतु, 25 फूट बर्फाखाली गाडला गेलेला एक जवान चमत्कारिकरित्या सुखरुप बचावलाय. गेली सहा दिवस या जवानाने मृत्यूशी झुंज देऊन सुखरुप बाहेर आलाय. लान्स नायक हणमंतप्पा कोप्पड असं या वीर जवानाचं नाव आहे. कोप्पाड यांची …\nव्हॉट्सअॅपच्या ग्रुपवरील मेंबरची संख्या वाढली…\nपुणे न्यूज, दि. ४ फेब्रुवारी : व्हॉट्सअॅप वापरणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. व्हॉट्सअॅप सदस्यसंख्या आता तब्बल 256 करण्यात आली आहे. अनेकदा आपल्या काही मित्रांना ग्रुपमध्ये अॅड करण्याची इच्छा असूनही ग्रुप मेंबर लिमिटमुळं तसे करता येत नव्हते. मात्र आता व्हॉट्सअॅपने आता यावर एक भन्नाट उपाय काढला आहे. व्हॉट्सअॅपच्या एका ग्रुपमध्ये सुरुवातीला 50 …\nसंता बंताचे जोक करत असाल तर सावधान\nनवी दिल्ली – सोशल मीडियावर संता-बंताच्या विनोदांचा धुमाकूळ सुरु असतो. व्हॉट्सअॅपसारख्या मेसेंजर अॅपच्या माध्यमातून हे विनोद मोठ्या प्रमाणात शेअर केले जातात. मात्र, आता या विनोदांवर बंदी घालण्यासाठी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. संता-बंतावरील विनोदांमुळे जगभरात शीख समुदायाची प्रतिमा खराब होते, त्यामुळे अशा 5 हजाराहून अधिक वेबसाईट्सवर बंदी घालण्यात …\n‘एफटीआयआय’च्या विद्यार्थ्यांचा संप मागे\nपुणे : केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयासमवेत बैठकांच्या फेऱ्या होऊनही काहीच निष्पन्न होत नसल्याने अखेर १३९ दिवसांपासू��� सुरू असलेले आंदोलन मागे घेण्याची घोषणा फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडियाच्या (एफटीआयआय) स्टुडंट असोसिएशनने बुधवारी पत्रकार परिषदेत केली. त्यामुळे संस्थेतील शैक्षणिक वर्ग पुन्हा सुरू होणार आहेत. तथापि, आंदोलन मागे घेतले असले, तरी …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/land-purchasing-help-backward-classes-118275", "date_download": "2018-09-24T07:53:36Z", "digest": "sha1:IRPT46D4WWNWQ7B7X3GFYZV4PGEYGVBE", "length": 14071, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "land purchasing help to Backward Classes मागासवर्गीयांना जमीनखरेदीस मदत | eSakal", "raw_content": "\nमंगळवार, 22 मे 2018\nमुंबई - राज्यातल्या भूमिहीन मागासवर्गीयांना चार एकर जिरायती, तर दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी राज्य सरकार जमिनीच्या किमतीच्या 95 टक्‍के अनुदान देणार आहे. जिरायतीसाठी पाच लाखांपर्यंत, तर बागायतीसाठी आठ लाखांपर्यंतचे अनुदान राज्य सरकार देणार असून, जमिनीच्या मूळ किमतीच्या केवळ पाच टक्‍केच किंमत लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे.\nमुंबई - राज्यातल्या भूमिहीन मागासवर्गीयांना चार एकर जिरायती, तर दोन एकर बागायती जमीन खरेदी करण्यासाठी राज्य सरकार जमिनीच्या किमतीच्या 95 टक्‍के अनुदान देणार आहे. जिरायतीसाठी पाच लाखांपर्यंत, तर बागायतीसाठी आठ लाखांपर्यंतचे अनुदान राज्य सरकार देणार असून, जमिनीच्या मूळ किमतीच्या केवळ पाच टक्‍केच किंमत लाभार्थ्यांना द्यावी लागणार आहे.\nकॉंग्रेसच्या पारंपरिक दलित एकगठ्ठा मतांवर भाजपने लक्ष केंद्रित करण्यास सुरवात केली आहे. राज्यातील भूमिहीन मागासवर्गीयांना जिरायती आणि बागायती जमीन देण्यासाठी 95 टक्‍के अनुदान देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राज्य सरकार राबविणार आहे. मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णयावर शिक्‍कामोर्तब लवकरच होणार आहे.\nकर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेची व्याप्ती यासाठी वाढविली जाणार आहे. जुन्या योजनेमध्ये जमिनीच्या किमतीच्या 50 टक्‍के अनुदान राज्य सरकार, तर 50 टक्‍के लाभार्थ्यांना द्यावी लागत असे. जिरायतीसाठी तीन लाख, तर बागायतीसाठी दोन लाखांपर्यंत अनुदान दिले जायचे. या योजनेचा लाभ आतापर्यंत 5463 भूमिहीन शेतमजुरांना झाला आहे. मात्र, शासकीय अनुदान आणि बाजारभावानुसार शेतजमिनीची किंमत व्यस्त असल्याने जमीन विकत घेण्यास लाभार्थ्यांना अडचणी येत होत्या. व��िष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, की भूमिहीन मागासवर्गीयांचे उत्त्थान करण्यासाठी ही योजना महत्त्वाची आहे. बाजारभाव वाढलेले असल्याने जमीन खरेदी करण्यात अडचण येऊ नये म्हणून अनुदानाची रक्‍कम वाढविण्याची मागणी होती.\n- नवीन योजना : 95 टक्‍के सरकारी अनुदान / 5 टक्‍के लाभार्थी हिस्सा\n- जिरायती जमीन : 5 लाख : 4 एकर जमीन\n- बागायती जमीन : 8 लाख : बागायती 2 एकर जमीन\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील दारिद्य्र रेषेखालील भूमिहीन शेतमजूर\n- जुनी योजना : 50 टक्‍के सरकारी अनुदान, 50 टक्‍के लाभार्थी हिस्सा\n- जिरायती जमीन : 2 लाख : 4 एकर\n- बागायती जमीन : 3 लाख : 2 एकर\n2004-2005 ते 2017-2018 पर्यंत कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेसाठी 274 कोटी 83 लाख 81 हजार रुपये तरतूद करण्यात आली.\n- खर्च : 172 कोटी 50 लाख 38 हजार खर्च करण्यात आले\n- जमिनीचे वाटप : बागायती : 3 हजार 266 एकर/जिरायती : 11 हजार 433 एकर\n- लाभार्थी संख्या : 5 हजार 463\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सब��्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/goa/south-goa-total-2918-lakhs-narcotics-seized-during-year/", "date_download": "2018-09-24T08:36:19Z", "digest": "sha1:NBNK4IWM7Z5JQDXIXZMR4JDVOUF3FSRH", "length": 28318, "nlines": 404, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In South Goa, A Total Of 29.18 Lakhs Of Narcotics Seized During The Year | दक्षिण गोव्यात वर्षभरात 29.18 लाखांचे अंमली पदार्थ जप्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यास���ठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nदक्षिण गोव्यात वर्षभरात 29.18 लाखांचे अंमली पदार्थ जप्त\nमडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्यापुरते मर्यादित असलेले अंमली पदार्थाचे लोण आता दक्षिण गोव्यातही पोहोचले आहे हे 2017 च्या आकडेवारीने सिद्ध केले आहे.\nमडगाव : आतापर्यंत उत्तर गोव्यापुरते मर्यादित असलेले अंमली पदार्थाचे लोण आता दक्षिण गोव्यातही पोहोचले आहे हे 2017 च्या आकडेवारीने सिद्ध केले आहे. 2017मध्ये दक्षिण गोव्यात अंमलीपदार्थ विषयक 60 प्रकरणांची नोंद झाली असून, एकूण 29 लाखांचा माल पोलिसांनी पकडला आहे. यातील नमूद करण्यासारखी गोष्ट म्हणजे 2016 साली दक्षिण गोव्यात अंमली पदार्थाचे केवळ 13 गुन्हे नोंद झाले होते.\nमागच्या वर्षी दक्षिण गोव्यात सर्वात अधिक गुन्हे गांजा विषयक असून, मागच्या वर्षी दक्षिण गोवा पोलिसांनी 23.50 किलो गांजा पकडला होता, त्याची किंमत एकूण 23,48,000 अशी असून त्यापाठोपाठ 1.44 लाखांचा हशिष (144 ग्रॅम), 1.36 लाखांचे एलएसडी (0.323 ग्रॅम), 1.30 लाखांचा चरस (627.30 ग्रॅम), एक लाखाचा अ‍ॅक्सटसी (05.52 ग्रॅम), तर 60 हजारांचा कोकेन (10.49 ग्रॅम) पकडला असून, एकंदर पकडलेल्या अंमली पदार्थाची किंमत 29.18 लाख एवढी आहे.\nदक्षिण गोव्यातून अंमली पदार्थ हद्दपार करण्यासाठी पोलिसांना सतर्क करण्यात आले असून, लवकरात लवकर त्यावर उपाययोजना हाती घेण्याचे आदेश दक्षिण गोव्याचे अधीक्षक अरविंद गावस यांनी दिली आहे. अंमली पदार्थाचे जाळे मोडून टाकण्यासाठी पोलिसांना खब-यांचे जाळे वाढविण्याच्या सूचना केल्या आहेत. जर कुठेही अंमली पदार्थ विकत असल्याची माहिती असल्याचे तेथे ताबडतोब कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. अमली पदार्थ विरोधी प्रतिबंधात्मक कायद्यांर्तगत मागच्या वर्षी पोलिसांनी एकूण 59 जणांना अटक केली. यातील सर्वात जास्त प्रकरणो मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झालेली आहेत. या ठाण्यात एकूण 16 प्रकरणे नोंद झाली आहे.2016 साली अंमली पदार्थ प्रकरणी दक्षिण गोव्यात 13 जणांना अटक झाली होती.\n2017 साली पकडलेला अंमलीपदार्थ\nगांजा 23.05 किलो. (रु. 23.48 लाख)\nचरस 627.30 ग्रॅम (रु. 1.30 लाख)\nकोकेन 10.49 ग्रॅम (रु. 60 हजार)\nहशिश 144 ग्रॅम (रु. 1.44 लाख)\nएलएसडी 0.323 ग्रॅम (रु. 1.36 लाख\nएक्सटसी 05.52 ग्रॅम (रु. 1 लाख)\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nआंतरराष्ट्रीय अमली पदार्थविरोधी दिवस साजरा\nपाकिस्तानचे हायटेक कारस्थान, ड्रोणद्वारे भारतात करताहेत ड्रग्जची तस्करी\nदोन लाखांचा गांजा पकडला\nबांगलादेशात अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत 105 लोकांचा मृत्यू\nनशेसाठी वापरला जाणारा कफ सीरपचा साठा हस्तगत\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\nपर्रीकर मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना डच्चू, काब्राल व मिलिंद नाईक नवे मंत्री\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nपर्यटकांच्या बेशिस्त पार्किंगवर कळंगुट येथे होणार कारवाई\nमनोहर पर्रीकरांना पदावरुन न हटविण्यामागे राफेल डील, कॉंग्रेसचा आरोप\nगोवा विद्यापीठाच्या निवडणुका जाहीर, निकाल त्याचदिवशी लागणार\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00008.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=111", "date_download": "2018-09-24T08:01:22Z", "digest": "sha1:KDYD2IYQ23VFMZWSG4CU3XDIHWP6P4KU", "length": 11319, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nमहामार्ग विरोधातले आंदोलन तूर्तास थांबले, शेतकर्‍यांचे एक पाऊल मागे...\nलातूर: रत्नागिरी ते नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील ज्या शेतकर्‍यांच्या जमिनी संपादीत झाल्या. त्यांना योग्य पद्धतीने मावेजा दिला जात नाही, या रागापोटी शेतकर्‍यांनी रविवारपासून आंदोलन सुरु केले होते. उजनी, आशिव भागातील ...\nट्वेन्टीवन शुगर्स उभारणीच्या मार्कआऊट कामाला सुरुवात...\nलातूर: साखर कारखानदारी क्षेत्रात उत्सुकतेचा विषय ठरलेल्या आणि लातूर जिल्हा व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी मोठया अपेक्षा ठेवून असलेल्या मळवटी नजिकच्या नियोजित ट्वेन्टीवन शुगर्स या प्रकल्पाच्या मार्कआऊट टाकण्याचे काम ...\nस्कायलॅब कोसळली लातुरच्या उड्डाण पुलावर\nलातूर: आज पहाटेपासूनच चिनी स्कायलॅबने (अंतराळ प्रयोगशाळा) लातुरात गोंधळ सुरु केला. २०१६ साली चीनच्या संपर्कातून भरकटलेली ही प्रयोगशाळा मुंबईवर कोसळणार अशा चर्चा सुरु होत्या. त्यातच कुणी महाभागाने एक उड्डाण पुलावरचा ...\nआठ फूट लांब अन दिडशे किलो\nलातूर: लातूर जिल्ह्यातून वाहणाऱ्या महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातील मांजरा नदी पात्रात मागील काही दिवसांपासून मगरीचा मुक्त संचार आहे. यामुळे नदीच्या आजूबाजूच्या शेतकर्‍यात दहशतीचे वातावरण पसरल्र आहे. कारण यापूर्वी या ...\nरोजगारासाठी स्थलांतर थांबेल, १५ हजार जणांना नोकर्‍या...\nलातूर: जिल्ह्यासह मराठवाड्यातील तरुणांना रोजगारासाठी स्थलातरीत व्हावे लागत होते. ही बाब लक्षात घेऊन येथील बेरोजगारांना येथेच रोजगार प्राप्त व्हावा याकरीता लातूर येथे मराठवाडा रेल्वे कोच प्रकल्पाची उभारणा करण्यात येत आहे. ...\nप्लास्टीक बंदीला व्यापार्‍य़ांचा विरोध, दुकाने बेमुदत बंद...\nलातूर: प्लास्टीक, त्यापासून बनणार्‍या वस्तू, डिस्पोजेबल वस्तू या सार्‍यांवर बंदी आली आहे. या बंदीचा व्यापार्‍यांनी विरोध आणि निषेध केला आहे. दुकाने बंद करुन या रकारचे डोके फिरले आहे काय अशा ...\nलबाड लांडगं ढोंग करतंय....दीपक सुळांनी गायलं गाणं\nलातूर: लातूर महानगरपालिकेचे आधीचे मालक आणि आताच्या मालकाचे विरोधक दीपक सूळ यांनी गाणी गायली. दोन्ही गाणी गाजलेली आहेत. एक आहे दादा कोंडके यांचं ‘लबाड लांडगं ढोंग करतंय’. दुसरं प्रल्हाद शिंदे ...\nकॉंग्रेसलाच निधी खर्च करता आला नाही, निधी परत जाण्यास जबाबदार...\nलतूर: अखर्चित निधीचा विषय सध्या चांगल गाजतोय. दोन्ही पक्ष एकमेकांव्र आरोप करीत आहेत. परवा तर कॉंग्रेस सदस्यांनी महापौरांया केबिनमधे घोणाबाजी करीत निषेध केला. भाजपाला मनपा चालवता येत नाही असा दावा ...\nकालच्या मिनी दंग्यातील ०८ आरोपींना पोलिस कोठडी...\nलातूर: काल सायंकाळी साडे पाचच्या सुमारास शिवाजी चौकात दगडफेक करुन सबंध शहरात दहशत माजवण्याचा प्रयत्न करणार्‍य़ा टोळक्यापैकी आठजणांना गांधी चौक पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी देण्य़ात आली ...\nबघता बघता दगडफेक, बाजार बंद, लगेच सुरळीत\nलातूर: स्थळ शिवाजी चौक. संध्याकाळी साडेपाचची वेळ. बघता बघता दगड आले, रिक्षा वाहने जागेवरच थांबली. लोक पटापट उतरुन धावू लागले. त्यांणा बघून दुसरे पळू लागले, काहीतरी आक्रित घडलं असावं या ...\n111 ते 120 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1028", "date_download": "2018-09-24T08:27:57Z", "digest": "sha1:HLUMZK4ZEQGHLGJOLE3GR5ABQY7ZBXSR", "length": 6121, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | लोहार, कुंभार, माळी, धनगर सत्तेत गेला नाही!", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्य���ंना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nलोहार, कुंभार, माळी, धनगर सत्तेत गेला नाही\nविधानसभा एकट्याने लढू, लोकसभेत सेक्युलरांसोबत समझोता करु- आंबेड्कर\nलातूर: अनुसुचित जाती जमातीला आरक्षण होतं म्हणून त्यांना सत्तेची संधी मिळाली. पण माळी, कोळी, सुतार, लोहार, कुंभार, धनगर कधी सत्तेत गेले नाहीत. त्यांना ही संधी मिळावी म्हणून वंचितांना एकत्र करण्याची मोहीम आरंभली आहे अशी माहिती भारिप बहुजन महासंघाचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी दिली. ते लातुरात पत्रकार परिषदेत बोलत होते. आगामी विधानसभा आम्ही स्वबळावर लढवू पण लोकसभा निवडणुकीसाठी सेक्युलर पार्टींसोबत समझोता करु असेही आंबेडकर म्हणाले.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/pune-university-removes-chapter-on-builder-dsk-from-commerce-syllabus-5951014.html", "date_download": "2018-09-24T07:49:01Z", "digest": "sha1:LDRKOG5LENR2FRKQUTPKZO6ECWNJ7BPS", "length": 8821, "nlines": 146, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Pune University removes chapter on builder DSK from commerce syllabus | बिल्डर डीएसकेंवरील पाठ पुणे विद्यापीठाने वगळला; वाद झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने घेतला निर्णय", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुर��मा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबिल्डर डीएसकेंवरील पाठ पुणे विद्यापीठाने वगळला; वाद झाल्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने घेतला निर्णय\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या \"यशोगाथा' या पुस्तकात उद्योगपती डी. एस. कुलकर्णी\nपुणे- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने वाणिज्य विभागातील विद्यार्थ्यांच्या \"यशोगाथा' या पुस्तकात उद्योगपती डी. एस. कुलकर्णी यांच्यावर आधारित असलेला धडा वगळण्यात आला आहे. डीएसकेंचा उद्योगसमूह यशाच्या शिखरावर असताना, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत मोठा उद्योग उभारणाऱ्या डीएस कुलकर्णी यांच्या कर्तृत्वावर आधारित 'डीएसके - वास्तू उद्योगातील अग्रणी' अशा शीर्षकाचा लेख वाणिज्य विद्याशाखेच्या पहिल्या वर्षाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला होता. डॉ. प्र. चिं. शेजवलकर यांनी हा लेख लिहिला होता. वाणिज्य शाखेच्या तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 'बिझनेस आंत्रप्रिनरशिप स्पेशल पेपर ३ मधील द स्टडी ऑफ ऑटोबायोग्राफीज ऑफ फॉलोइंग आंत्रप्रिनर्स' मधील डीएसकेंवरील मजकूरही वगळण्यात आला आहे. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून डीएसके आणि समूहातील अन्य पदाधिकाऱ्यांनी हजारो ग्राहक, ठेवीदार, गुंतवणूकदार यांची फसवणूक केल्याचे सिद्ध झाले. तसेच अनेक वित्तीय संस्था, बँकांकडून प्रचंड प्रमाणात कर्ज उचलून ते बुडवून त्यांचीही फसवणूक केल्याने डीएसके, त्यांच्या पत्नी हेमंती, मुलगा शिरीष यांच्यासह अन्य काही पदाधिकाऱ्यांना अटक करण्यात आली.\nराष्ट्रवादीसह संभाजी ब्रिगेडही आक्रमक\nडीएसकेंनी केलेली फसवणूक, गैरव्यवहार लक्षात घेता त्यांच्यावरील पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस, संभाजी ब्रिगेडसह काही संघटना, पक्षांनी विद्यापीठाकडे केली होती. ती लक्षात घेऊन विद्यापीठ प्रशासनाने डीएसकेंवरील पाठ वगळण्याचा निर्णय घेऊन, त्याची अंमलबजावणी केली आहे. डीएसके तुरुंगात असून, सध्या हे संपूर्ण प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. हा पाठ अभ्यासक्रमातून वगळण्यात आल्याने संदिग्धता दूर झाली आहे.\nकुरकुरे देण्याचे आमिष दाखवून पुण्यातील पाषाण भागात 3 वर्षीय चिमुरडीवर बलात्कार\nपुण्‍यात गणपती विसर्जनादरम्‍यान 3 शाळकरी विद्यार्थी तलावात बुडाले, इंद्रायणीत बुडून एकाचा मृत्‍यू\nपुण्यात पहाटे 4.30 वाजता दगडुशेठ हलवाई गणपतीचे विसर्जन, बाप्पांचा यंदा लवकर निरोप\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00009.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1029", "date_download": "2018-09-24T07:39:28Z", "digest": "sha1:RNCOPXJWEJ6V5XGWF5KTXYULQHELTGS5", "length": 6739, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | झाकीर हुसेन शाळेची बस धडकली डीपीला", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nझाकीर हुसेन शाळेची बस धडकली डीपीला\nबसमध्ये सात ते आठ विद्यार्थिनी, दोघी जखमी\nऋषिकेश होळीकर, किशोर पुलकुर्ते 2558 Views 02 Jul 2018 व्हिडिओ न्यूज\nलातूर: आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास डॉ. झाकीर हुसेन मुलींच्या शाळेच्या बसने कव्हा मार्गावरील चन्नबसवेश्वर महाविद्यालयाजवळ वीज पुरवठा करणार्‍या डीपीला धडक दिली. या धडकेत दोन विद्यार्थिनी जखमी झाल्या. समरीन शेख पटेलनगर, सुमय्या सय्यद खुब्बानगर अशी या दोघींची नावे आहेत. घटना घडली त्यावेळी बसमध्ये सात ते आठ विद्यार्थिनी होत्या असे सांगितले जाते. या धडकेत डीपीचे मोठे नुकसान झाले. पण ते भरुन देण्याची तयारी शाळेनं दाखवल्याने ती सोडून देण्यात आली. बसचे स्टेअरींग जाम झाल्याने हा अपघात घडल्याचे सांगण्यात आले. लातुरात शाळांच्या बसेस अतिशय वेगाने चालवल्या जातात त्या किमान वेगाने आणि सुरक्षितरित्या चालवाव्यात अशी विनंती प्रत्यक्षदर्शीं प्रशांत जोजा���े यांनी केली आहे.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00010.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/aurangabad/mba-increased-scope-first-session-paperfruit/", "date_download": "2018-09-24T08:34:53Z", "digest": "sha1:QYW366U4GKYEYJQQFGMXUPYZ2GE77QLS", "length": 27198, "nlines": 381, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Mba' Increased The Scope Of The First Session Paperfruit | ‘एमबीए’ प्रथम सत्र पेपरफुटीची व्याप्ती वाढली | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुर���त पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\n‘एमबीए’ प्रथम सत्र पेपरफुटीची व्याप्ती वाढली\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला.\nऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात येणाºया एमबीए प्रथम सत्राच्या परीक्षेत एका विद्यार्थ्याने अवघ्या सहाव्या मिनिटालाच पेपर फोडला. या विद्यार्थ्याने प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अ‍ॅपवर टाकले होते. दुसरे पान इतर परीक्षा केंद्रांवरून टाकण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. याविषयी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने तीन अधिष्ठातांची समिती स्थापन केली आहे. वसंतराव नाईक महाविद्यालयात एका परीक्षार्थीने सहाव्या मिनिटालाच प्रश्नपत्रिकेचे एक पान व्हॉटस्अ‍ॅपच्या ‘फ्यूचर मॅनेजर’ नावाच्या ग्रुपमध्ये पोस्ट केले होते. मात्र प्रश्नपत्रिकेचे दुसरे पान या विद्यार्थ्याने न टाकता ग्रुपमधील दुसºया एका सदस्याने टाकले असल्याचे स्पष्ट झाले आहे. या दोन्ही पानांवरील कोड क्रमांक वेगळा असल्याचेही उघड झाले. यामुळे प्रश्नपत्रिका एका ठिकाणाहून नव्हे तर दोन ठिकाणाहून फुटल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या सदस्यांची संख्याही मोठ्या प्रमाणात असल्यामुळे प्रश्नपत्रिका फोडणाºया रॅकेटची व्याप्तीही मोठी असल्याचे समोर येत आहे. यात विविध ठिकाणच्या आणि एमबीएशी संबंधित नसलेल्या अनेक विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. यामुळे एमबीए पेपरफुटीची आणि रॅकेटची व्याप्ती वाढलेली आहे. शहरातील काही नामांकित महाविद्यालय सोडता इतर महाविद्यालयांमध्ये केवळ नोकरीसाठी एमबीएची पदवी हवी, यासाठी अनेकांनी प्रवेश घेतलेले आहेत.\nवसंतराव नाईक महाविद्यालयातून पेपरफुटीप्रकरणी चौकशी करण्यासाठी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, डॉ. साधना पांडे आणि डॉ. संजय साळुंके यांची समिती स्थापन केली असल्याचे समजते. ही समिती आठ दिवसांत अहवाल देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nऔरंगाबादमध्ये अल्पवयीन मुलांना जडले नशेचे व्यसन\nविना तपासणीच १५ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देणारे तीन वाहन निरीक्षक निलंबित\nऔरंगाबादमध्ये कचरा उचलण्यासाठी खाजगी कंपनी नियुक्त; मनपा दरवर्षी देणार ३० कोटी रुपये\nऔरंगाबाद जिल्ह्यात अडीच लाख कुटुंबीय ‘आयुष्यमान भारत’चे लाभार्थी\nचोरांनी नव्हे, मालकांनीच केला हायवा चालकाचा खून\nमनपा प्रशासनाचा नवा ‘गेम प्लॅन’; संचिकांमध्ये शेरे वाढवली\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/maharashtra/4pune/page/90/", "date_download": "2018-09-24T08:14:55Z", "digest": "sha1:XATCTBLZZ7M6DVK4JAUJZURBHWNEAJQC", "length": 19458, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "पुणे | Saamana (सामना) | पृष्ठ 90", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एका���ा फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nतिहेरी तलाक विरोधात लढणाऱ्या महिलेला कोर्टासमोर पेटवून देण्याचा प्रयत्न\n पुणे एकतर्फी तिहेरी तलाक विरोधात लढा देणाऱ्या महिलेला कौंटूंबीक न्यायालयात अंगावर पेट्रोल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी दुपारी घडला. पोलीस, वकिलांच्या...\nपे अ‍ॅण्ड पार्कला येथील व्यापार्‍यांनी केला विरोध\n नगर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी महानगरपालिकेने कापड बाजारामध्ये पे अ‍ॅण्ड पार्क उभा करण्याचा निर्णय घेतला याला व्यापारी असोसिएशनने तीव्र विरोध केला असून...\n श्रीगोंदा नगरमध्ये पावसाने धूमाकूळ घातला आहे. श्रीगोंदा तालुक्यातील येळपणे,कामठी परिसरात झालेल्या तूफान वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या घरांचे पत्रे उडाले असून कांदा चाळींचे अतोनात नुकसान...\nरुग्णवाहिकेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू\nसामना प्रतिनिधी, पारनेर नगर पुणे महामार्गावर जातेगाव घाटामध्ये रुग्णवाहिकेने धडक दिल्याने चार वर्षाच्या बिबट्याचा मृत्यू झाला. सोमवारी सायंकाळी पावणेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जातेगाव...\nलुटालुटीचे प्रकार सुरूच; नागरिकांमध्ये खळबळ\n नगर शहरातील काही भागात गेल्या काही दिवसांपासून चोर्‍यांचे प्रमाण वाढले आहे. आता चोरट्यांनी एक प्रकारे नागरिकांवर दहशतीचे वातावरण निर्माण केले असून नागरीकांमध्ये...\nनिवृत्त पोलीस उपअधीक्षकाचे अपहरण करून साडे चार कोटींना लुटले\n सातारा सुमारे साडेचार कोटी रूपये घेऊन आलेल्या कर्नाटकातील विजापूर येथील निवृत्त पोलीस उपअधीक्षक चौकीमठ यांचे सातारा जिल्ह्यातील कराडजवळून भरदिवसा त्यांच्या गाडीसह अपहरण...\nसंभाजी पुलावर दुचाकींच्या कारवाईवरून वाहतूक पोलिसांमध्ये अभूतपूर्व गोंधळ\nसामना प्रतिनिधी, पुणे पुण्यात नवीन आलेला माणूस संभाजी पुलावरून (लाकडी पुल) दुचाकी नेल्यानंतर प्रचंड गोंधळतो. वाहतूक पोलीस लगेच पावती फाडत असल्याने त्याला पुण्यातील नो एंट्रीचा...\nपादचारी मार्गांवर गाड्या लावणाऱ्यांवर कारवाईचा धडाका\n पुणे पादचारी मार्गांवर गाड्या लावणारे आणि गाड्या चालविणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाईचा धडाका सुरू केला आहे. पादचारी मार्गांवर गाडी लावणाऱ्या २...\nप्रशासकीय निर्णय ‘ओव्हररुल’ करण्यात माझा हातखंडा\n पुणे मी मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्री कार्यालय आणि निवासस्थान ‘सिंहासन’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी उपलब्ध करून देण्याची विनंती दिग्दर्शक जब्बार पटेल यांनी केली होती. त्यावेळी...\nलिफ्ट देणे पडले ८३ हजारांना, तरुणाला मारहाण करून लुटले\n पुणे अनोळखी व्यक्तीला दुचाकीवरून लिफ्ट देणे तरुणाला महागात पडले आहे. गाडीची चावी काढून घेऊन, मारहाण करून खिशातील ५०० रुपये, सोन्याची साखळी आणि...\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\n��्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00011.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/12-thousand-crore-loan-limit-Finance-Minister-Arun-Jaitley/", "date_download": "2018-09-24T08:00:51Z", "digest": "sha1:R5ZGLMTWS3GUVUCAZBJ46DTKVXFTHNOJ", "length": 6671, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मेट्रो, मोनो रेल, ट्रान्स हार्बरसाठी १२००० कोटींपर्यंतच्या कर्जास केंद्राची मुभा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मेट्रो, मोनो रेल, ट्रान्स हार्बरसाठी १२००० कोटींपर्यंतच्या कर्जास केंद्राची मुभा\nमेट्रो, मोनो रेल, ट्रान्स हार्बरसाठी १२००० कोटींपर्यंतच्या कर्जास केंद्राची मुभा\nमुंबई : विशेष प्रतिनिधी\nमुंबईतील मेट्रो-मोनो रेल, ट्रान्स हार्बर, सीलिंक व कोस्टल रोड पूर्ण करण्यासाठी अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बारा हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास राज्य सरकारला मुभा दिली आहे. पुर्वी ही कर्जमर्यादा 11 हजार कोटी रुपयांपर्यंत होती.\nलोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाचवेळी करण्याबाबत दिल्लीत हालचाली सुरु झाल्या आहेत. भाजपाशासीत राज्य सरकारने केंद्र सरकारच्या या प्रयत्नाला होकार देण्याचे जवळपास निश्‍चित केले आहे. त्यामुळे या निवडणुकांपुर्वी विशेषतः मुंबईतील विकासकामे पुर्ण करण्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भर दिला आहे.\nमुंबईतील मेट्रोसह मोनो रेल्वे, ट्रान्स हार्बर सीलिंक व कोस्टल रोडसारखी 1 लाख कोटी रुपये खर्चाची विकासकामे सुरु करण्यात आली आहेत. या रकमेमध्ये ही कामे होणार नसल्याम���ळे सरकारला आणखी निधीची आवश्यकता आहे. सध्या महाराष्ट्रावर सुमारे 4 कोटी 13 लाख रुपयांचे कर्ज आहे.\nकाँग्रेस आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये ऋण स्टॉक 2.69 लाख कोटी रुपये होता, आता त्यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस केलेल्या मागणीनुसार अर्थमंत्री जेटली यांनी 12 हजार कोटी रुपये कर्ज घेण्यास मान्यता दिली असल्याची माहिती वित्त विभागातील अधिकार्‍याने दिली.\nकोणत्याही राज्याला आपल्या महसुलाच्या 10 टक्केपेक्षा अधिक कर्ज घेता येत नाही. परंतु 2015-16 मध्ये राज्य सरकारने ही मर्यादा ओलांडली होती. 13.93 टक्केपर्यंत कर्ज घेण्यात आले होते. यावर्षी राज्याच्या महसुलामध्ये तुट येण्याची शक्यता आहे. 2016-17 च्या अर्थसंकल्पानुसार 3 हजार 644 कोटी रुपये महसुलात तुट आहे. यंदा हा आकडा 14 हजार 377 कोटीपर्यत जाऊ शकतो. हा धोका ओळखुन राज्य सरकारने सावधपणे पावले उचलत केंद्राकडुन कर्ज वाढवुन घेण्याबाबत परवानगी मिळवली आहे, असेही हा अधिकारी म्हणाला.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Electricity-problem-in-pimpode-satara/", "date_download": "2018-09-24T07:25:32Z", "digest": "sha1:DSADAP747IXGIGNDBML6VJOCDD347O7O", "length": 7364, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेती व घरगुती वीज ग्राहकांना ‘जोर का झटका’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › शेती व घरगुती वीज ग्राहकांना ‘जोर का झटका’\nशेती व घरगुती वीज ग्राहकांना ‘जोर का झटका’\nपिंपोडे बुद्रुक : वार्ताहर\nमहावितरणच्या वाठार स्टेशन उप विभागांतर्गत येणार्‍या शेती व घरगुती वीज ग्राहकांना अन्यायकारक वाढीव वीज बिले दिली असून सातत्याने अघोषित भारनियमन केले जात आहे. महावितरणच्या अधिकार्‍यांनी आपल्या कारभारा��� तातडीने सुधारणा न केल्यास वाठार स्टेशन उपविभागातील सर्व कार्यालयांना टाळे ठोकण्याचा इशारा संतप्त शेतकर्‍यांनी दिला आहे.\nकोरेगाव तालुक्याचा उत्तर भाग हा कायम दुष्काळी म्हणूनच ओळखला जातो. नैसर्गिक आपत्तीचा सामना करत शेतकरी आपली शेती कशी-बशी पिकवत आहे. गेल्या तीन चार वर्षात पर्जन्यमान अतिशय कमी झाले असल्यामुळे विहिरी कोरड्या पडल्या होत्या. गेल्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने आत्ता कुठे विहिरीत पाणी आले आहे. तोच महावितरणकडून शेतकर्‍यांना हजारो रुपयांची वीज बिले देण्यात आली आहेत. विहिरीत पाणीच नाही तर हजारो रुपयांची बिले आलीच कशी असा प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत.आलेली वीज बिले ही वाढीव व अन्यायकारक आहेत.\nत्याचबरोबर सातत्याने अघोषित भारनियमन करून शेतकरी वेठीस धरला जात आहे.दिवसा भारनियमन करून रात्रीच्या वेळी विज देऊन शेतकऱ्यांच्या जीवाशी खेळ चालू आहे.सध्या थंडी वाढली असल्याने रात्री पिकांना पाणी देणे अशक्य होत आहे. ज्या ठिकाणचे ट्रान्स्फॉर्मर जळाले असतील, चोरी गेले असतील अशा ट्रान्सफार्मरवर ज्या शेतकर्‍यांच्या वीज जोडणी असतील त्यांच्यापैकी किमान ऐंशी टक्के शेतकर्‍यांनी वीज बिल भरणा केला तरच असे ट्रान्सफार्मर दुरुस्त केले जातील अथवा नवीन बसवले जातील असा अलिखित फतवा महावितरणच्या अधिकार्‍यांनी काढला आहे.\nहा महंमद तुघलकी कारभार शेतकर्‍यांना सहन करावा लागत आहे. वीज जोडण्या वर्षांनुवर्षेप्रलंबित आहेत. शेतामीहल वीज वाहक तारा लोंबकळत असल्याने अनेकदा शॉर्टसर्किट होऊन शेतकर्‍यांची उभी पिके अधिकारी व कर्मचारी यांच्या गलथान कामामुळे जळाली आहेत. त्याचे पंचनामे होऊन त्यांना आजतागायत भरपाई देण्यात आलेली नाही. उघडे डीपी बॉक्स, फुटके फ्यूज ही तर नित्याची बाब झाली आहे.\nसहायक फौजदारासह हवालदारास मारहाण\nदरोड्यातील ९ तोळे सोने हस्तगत\nयुवकाचा दगडाने ठेचून खून\nअवघ्या साडेपाच तासात झाला भुयारी मार्ग\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या ग���लरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-kudal-Japan-professor-to-study-twelve-balutadars/", "date_download": "2018-09-24T07:36:50Z", "digest": "sha1:DYPPGR2OQXPRWVIIIAPQOE5EF3MHRNFV", "length": 4146, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बारा बलुतेदारांचा अभ्‍यास करणार जपानची प्राध्यापिका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › बारा बलुतेदारांचा अभ्‍यास करणार जपानची प्राध्यापिका\nबारा बलुतेदारांचा अभ्‍यास करणार जपानची प्राध्यापिका\nजावळी तालुक्यातील बारा बलुतेदार येथील रूढी, परंपरा, तसेच समाज घटनांचा अभ्यास करण्यासाठी जपानवरून ओकिमो टीसीको या प्राध्यापिका आल्‍या आहेत. त्‍यांनी कुडाळ गावातील कुंभरवाड्याला नुकतीच भेट दिली. या भेटीत त्‍यांनी बलुतेदारीच्या संकल्‍पनेविषयी जाणून घेतले.\nयावेळी त्यांनी बाराबलुतेदार त्‍यांचे समाजातील महत्‍व, येथील समाज घडण जाणून घेतली. गावातील बारा बलुतेदार यांच्या हास्‍त कलेतुन घडवलेल्या वस्तूंच्या विनिमयातुन धान्य घेऊन कुटुंबाची उपजीविका आजही ग्रामीण भागात भागवली जाते. त्यामुळेच आजही येथील समाज एकमेकांशी घट्ट आहे. हे जाणून घेउन जपानच्या टोकिमी या प्राध्यपिका भारतात आल्‍या आहेत. त्‍या येथील समाजमनाची भावना, त्‍यांची कार्यपध्दती जाणून घेऊन त्यावर जपानमधील विद्यापिठात पीएचडी करणार आहेत.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/videsh/president-trump-welcomes-3-americans-freed-by-north-korea-289725.html", "date_download": "2018-09-24T07:59:03Z", "digest": "sha1:GLI5KEFOLKLLVM5K4OEUCCNNNKTBTLDT", "length": 14134, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "अटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका!", "raw_content": "\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एक��ा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअटकेतल्या तीन अमेरिकन नागरिकांची उत्तर कोरियानं केली सुटका\nअटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते.\nवॉशिंग्टन,ता.10 मे: अटकेत असलेल्या अमेरिकेच्या तीन नागरिकांची आज उत्तर कोरियानं सुटका केली. उत्तर कोरियाच्या भेटीवर गेलेले अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पियो हे स्वत: या तीनही नागरिकांना घेऊन अमेरिकेत येत आहेत. अशी माहिती अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरून दिली होती.\nत्यानंतर एंड्रयूज एयर फोर्स तळावर स्वत:जावून त्यांनी अमेरिकेच्या तीन नागरिकांचं स्वागत केलं. अमेरिका आणि उत्तर कोरियातला वैरभाव कमी होण्याच्या दृष्टीनं ही घटना महत्वाची मानली जाते. किम हक-सोंग, टोनी किम आणि किम डोंग-चुल अशी या अमेरिक नागरिकांची नावं आहेत.\nउत्तर कोरियाची विविध कामांसाठी गेलेले असताना देशविरोधी कारवाया आणि हेरगिरीच्या आरोपांखाली या सर्वांना अटक करण्यात आली होती. पोम्पियो यांनी उत्तर कोरियाचा हुकूमशहा किम जोंग उन याचीही भेट घेतली होती. किम आणि ट्रम्प यांच्या भेटीची तारिख आणि वेळही ठरल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: americanskim jong unNorth Koreapresident trumpअमेरिकाउत्तर कोरियाकिम जोंग उनडोनाल्ड ट्रम्पमाईक पोम्पिओ\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\nPHOTOS ऑस्ट्रेलियात बाप्पांचा उत्सव दणक्यात, अॅडलेडमध्ये ढोल-ताशांचा आव्वाज\nPHOTOS : UKमध्येही असं दणक्यात झालं गणरायाचं स्वागत\nगर्भवती महिलेच्या सुपमध्ये निघाला मेलेला उंदीर, हॉटेलने दिली गर्भपात करण्याची ऑफर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00012.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/how-to-stop-conversion-of-hidus/", "date_download": "2018-09-24T08:12:22Z", "digest": "sha1:LQCTUZXDTI2LZSXDVZ2AJPYXX6KJFSD5", "length": 20740, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदूंची धर्मांतरे कशी थांबविता येतील? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nहिंदूंची धर्मांतरे कशी थांबविता येतील\nहिंदूंची धर्मांतरे होण्याचे प्रकार वाढले असून अशा बातम्या वृत्तपत्रांतून वाचायला मिळतात. स्वधर्म सोडून दुसऱ्या धर्मात जाणे, वशीकरणाच्या जाळ्यात अडकणे यात सक्ती होत असावी असा हिंदू संघटनांचा संशय असून खरी कारणे वेगळी आहेत. पिंजऱ्यात वाघ अडकावा म्हणून पिंजऱ्यात बकरी अथवा मांस ठेवले जाते. प्रलोभने, मदतीचे गाजर वंचितांसमोर ठेवले तर तो पोटाची खळगी भरण्यासाठी, फाटकी चिरगुटे बदलण्यासाठी मदतगाराचा हात धरू लागला तर दोष कुणाचा स्वधर्म वाढविण्यासाठी, धर्माची ओढ लावण्यासाठी काही धर्मप्रचारक वस्त्यांवस्त्यांत जाऊन स्वधर्माचा प्रचार करताहेत. त्यासाठी गरीब, मजबुरांचा शोध घेतला जातोय. हिंदू धर्मातील प्रचारक हे कधी करणार स्वधर्म वाढविण्यासाठी, धर्माची ओढ लावण्यासाठी काही धर्मप्रचारक वस्त्यांवस्त्यांत जाऊन स्वधर्माचा प्रचार करताहेत. त्यासाठी गरीब, मजबुरांचा शोध घेतला जातोय. हिंदू धर्मातील प्रचारक हे कधी करणार इतर धर्मप्रचारक स्वतःला प्रचारकार्यात वाहून घेतात. ते हे काम म्हणजे आपले कर्तव्य समजतात. हिंदूंचे साधू-संत आणि मंदिरातले पुजारी हेच काम का करीत नाहीत इतर धर्मप्रचारक स्वतःला प्रचारकार्यात वाहून घेतात. ते हे काम म्हणजे आपले कर्तव्य समजतात. हिंदूंचे साधू-संत आणि मंदिरातले पुजारी हेच काम का करीत नाहीत टाळ कुटून भजने, प्रवचने, कीर्तन, होमहवन, कुंभमेळे, रथयात्रा, सत्यनारायणाच्या महापूजा आदी करतात. राम मंदिर बांधून मथुरा, काशी मिळविण्याची हेच लोक भाषा करतात. अनेकजण वारीरूपाने नाचत भगवा ध्वज खांद्यावर घेऊन दिंडय़ांतून पंढरीच्या पांडुरंगाला विनवितात. भाविक उदार अंतःकरणाने जत्रा-यात्रा करून दानपेटय़ांतून भक्तदान भरभरून टाकतात. देवाच्या दानपेटय़ांत करोडो रुपये आणि सोने, चांदी, हिरे यांचे दान देतात. धर्मप्रचारासाठी, धर्मातील गरीब-वंचितांना सावरण्यासाठी कोण व कधी धावणार\nया देशात सध्या हिंदू गरीब कुटुंबे भरपूर आहेत. कुपोषण, उपासमारीमुळे मरणाऱ्यांना, गरिबीला कंटाळून आत्महत्या करणाऱ्यांना, पोटासाठी मुलाबाळांना विकणाऱ्यांना सावरायला हवे आणि आवरायलाही हवे. उपासमारीला कंटाळलेल्यांना जणू त्यांच्या अस्तित्वाची भूल पडली असून जो कोणी मदत करील तो आपलासा वाटतो आहे. जातीसाठी माती खावी परंतु परधर्म स्वीकारू नये असे म्हणणे सोपे; परंतु उपाशी पोटांना लाखोलींची पर्वा नसते. कंटाळलेल्या जिवांना जात आणि धर्म दिसत नाही. परिस्थिती माणसाला गुलाम बनविते. खाटीक जनावरे कापतो आणि मच्छीमार मासे पकडतो तेव्हा तो पाप-पुण्याची पर्वा करीत नाही. त्याला विवंचना असते भुकेची. याच मजबुरीचा फायदा इतर धर्मीय उठवताहेत. सक्तीने धर्मांतरे होत असतील तर जरब बसवा. मात्र प्रलोभनांना, मदतीच्या ओघाला भुलून जर हिंदूंची धर्मांतरे होत असतील तर मात्र आत्मपरीक्षण करा. त्यासाठी हिंदू संघटनांनी पुढे येऊन विविध जातींत विखुरलेल्या हिंदूंना एकत्र आणावे. त्यांच्यातील खऱ्या गरीबांना शोधून मदतीचा हात द्या. देवांचा महिमा सांगत फिरण्यापेक्षा भरकटलेल्या हिंदूंचे मनोमिलन करा. केवळ पोटासाठीच धर्मांतर होत असेल तर ते रोखा. त्यासाठी मदतीची दारे खुली करा. देवमंदिरे असू द्या, परंतु देहमंदिरांचाही विचार करा. हिंदू धर्माचे मर्म भोळ्या हिंदूंना पटवून सांगा. धर्मरक्षणासाठी, धर्मांतरे रोखण्यासाठी परिश्रम घ्या. हिंदू धर्म वाढवा. परोपकारातून बंधुभाव जपा. हिंदूंची धर्मांतरे कशी रोखता येतील याचा विचार प्रथम करा.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपोलिसांनी तुमची भा���डी घासायची काय\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nमुद्दा : गणेशोत्सव आणि पर्यावरणवादी\nमुद्दा – कर्जमाफी : स्मार्ट भामटेगिरी\nमुद्दा : घाट रस्त्यांच्या दुरुस्तीसोबतच चालकांचे प्रबोधन व्हावे\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://nitinprakashan.com/shop/school-books/dokyat-dokva/", "date_download": "2018-09-24T07:55:58Z", "digest": "sha1:2YYCFPX7LCLZXHG2PWX6S7CMCXFSPOEW", "length": 3780, "nlines": 51, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "Dokyat Dokva (डोक्यात डोकवा) | Nitin Prakashan", "raw_content": "\nDokyat Dokva (डोक्यात डोकवा)\n अभ्यास आनंदाचा कसा होईल आपली लर्निंग स्टाईल कोणती आपली लर्निंग स्टाईल कोणती भावना कुठे तयार होतात भावना कुठे तयार होतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\n अभ्यास आनंदाचा कसा होईल आपली लर्निंग स्टाईल कोणती आपली लर्निंग स्टाईल कोणती भावना कुठे तयार होतात भावना कुठे तयार होतात असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. या सर्व निर्णयांची दोरी ज्याच्या हातात असते तो म्हणजे आपला मेंदू. कसे ते जाणून घेण्यासाठी ‘डोकवा’ या पुस्तकात. मेंदू या विषयावर पी एच् डी मिळवलेल्या डॉ. श्रुती पानसे यांचे मुले, पालक सर्वांसाठी उपयुक्त पुस्तक. ‘करके देखो’ या टिप्समुळे विचाराला चालना मिळेल.\nBahurani Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00013.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-sports-kishor-petkar-marathi-article-1920", "date_download": "2018-09-24T08:05:50Z", "digest": "sha1:QB47XLYMF5SMBJEUBQ5OIY3LGLV7Y2DI", "length": 13545, "nlines": 108, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Sports Kishor Petkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसिंधूच्या पदकाचा रुपेरी रंग\nसिंधूच्या पदकाचा रुपेरी रंग\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nचीनमधील नान्जिंग येथे झालेल्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताची ‘शटल क्वीन’ पी. व्ही. सिंधू जगज्जेतेपदाचा मुकुट परिधान करू शकली नाही. पुन्हा एकदा ती ‘फायनल’मध्ये हरली, सलग दुसऱ्या वर्षी तिच्या गळ्यात रुपेरी पदक दिसले. जागतिक क्रमवारीत ‘टॉप थ्री’मध्ये असलेल्या भारताच्या अव्वल महिला बॅडमिंटनपटूस हरवून स्पेनच्या करोलिना मरिन हिने तिसऱ्यांदा विश्‍वविजेतेपद पटकाविण्याचा पराक्रम केला. अंतिम लढत एकतर्फी नव्हती. २३ वर्षीय सिंधूने झुंजार खेळ केला, पण काही चुका केल्यामुळे मरिनचे फावले. सिंधूला प्रथमच जागतिक किताब जिंकण्याची संधी होती. पहिल्या गेममध्ये १५-११ आघाडीनंतर हैदराबादच्या खेळाडूने प्रतिस्पर्धीस डोके वर काढण्यास वाव दिला. मरिनने सावज टिपत नंतर वरचष्मा राखला. अंतिम लढतीतील पराभवानंतर, ती ‘फायनल’मध्ये निराशा करते याबाबत टीका झाली. सिंधूने ‘फायनल’ गमावली, पण तिच्या कामगिरीचे महत्त्व अजिबात कमी होत नाही. त्यामुळेच, ‘आपण सुवर्णपदक गमावले नाही, रौप्य कमावले,’’ असे प्रत्युत्तर सिंधूने दिले. जागतिक स्पर्धेतील सिंधूने एकंदरीत चौथे पदक मिळविले. गतवर्षीही तिला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते, याव्यतिरिक्त सुरवातीच्या काळात तिने दोन वेळा ब्राँझपदकांची कमाई केली होती.\nसिंधूला अंतिम लढतीत मरिन हिने आणखी एका महत्त्वाच्या स्पर्धेत हरविले. दोन वर्षांपूर्वी रिओ ऑलिंपिकमध्येही सुवर्णपदकाच्या लढतीत सिंधूची स्पॅनिश खेळाडूशी गाठ पडली होती. तेव्हाही भारतीय खेळाडूस रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. नान्जिंगमधील स्पर्धेत सिंधूने अप्रतिम खेळ केला, फक्त ‘फायनल फोबिया’ तिला दूर करता आला नाही. अगोदरच्या लढतीत तिला चिवट प्रतिकार झाला, मात्र ती डगमगली नाही. उपांत्य फेरीत अकाने यामागुची, त्यापूर्वीच्या लढतीत गतविजेती नोझोमी ओकुहारा यांचा पाडाव करताना सिंधूने झुंजार खेळाचे प्रदर्शन केले. मध्यंतरीच्या दुखापतीना ‘हरवून’ सिंधूने केलेला खेळ मात्र कौतुकास पात्र आहे. आपण स्पर्धेत चमकदार खेळ केल्यामुळे रौप्यपदकाचे महत्त्व कमी होत नसल्याचे सिंधूचे म्हणणे आहे. सिंधूने जगज्जेतेपदासाठी आटोकाट प्रयत्न केले. दोन्ही गेममध्ये तिने प्रतिहल्ला चढवत मरिनला संघर्ष करण्यास भाग पाडले. आपली शिष्या कुठे कमी पडलीय हे प्रशिक्षक गोपीचंद यांनी नक्कीच हेरलेलं असेल. सिंधूही मानसिकदृष्ट्या आणखीन सक्षम बनेल. विजेतेपदासाठीच्या मेहनतीत वाढ होईल हे स्पष्टच आहे. जागतिक विजेतेपद जिंकेपर्यंत कठोर परिश्रम घेण्याचा सिंधूचा संकल्प आहे. ती धाडसी आहे. तिला आव्हानावर मात करणे आवडते, त्या बळावर तिने जागतिक महिला बॅडमिंटनमध्ये लौकिक टिकवून ठेवलेला आहे.\nसिंधूच्या कामगिरीवर नजर टाकता, अंतिम लढतीपर्यंतचा प्रवास ती दणक्‍यात करते, मात्र निर्णायक टप्प्यावर अडखळते. यामुळे विजेतेपदाची संधी निसटते. दोन वर्षांच्या कालावधीत तिला आठ अंतिम लढती गमवाव्या लागल्या आहेत. ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाच्या लढतीत तिची लय बिघडली. गतवर्षी जागतिक स्पर्धेत जपानच्या नोझोमी ओकुहारा हिने सिंधूचा चुरशीच्या तीन गेम्समध्ये पाडाव केला. सुपर सीरिज फायनल्समध्ये अकाने यामागुची हिने सिंधूला नमविले. यावर्षी इंडिया ओपन स्पर्धेत सिंधूला अमेरिकेच्या बेईवेन झॅंगने यशस्वी होऊ दिले नाही. एप्रिलमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत साईना नेहवालशी सिंधूची गाठ पडली. त्यावेळेसही तिच्या पदकाचा रंग रुपेरीच ठरला. गतवर्षी राष्ट्रीय स्पर्धेतही साईनाने तिला हरविले होते. यंदा थायलंड ओपनमध्ये पुन्हा एकदा तिला ओकुहारा भारी ठरली. आता जागतिक सुवर्णपदकही दूरचे ठरले. भारताचे महान बॅडमिंटनपटू प्रकाश पदुकोण यांना सिंधू भविष्यात जगज्जेतेपद मिळवू शकेल हा विश्‍वास आहे. त्यांच्या मते, अंतिम लढतीतील दडपणास सामोरे जाण्यास सिंधू कमी पडते असे म्हणणे चुकीचे आहे. सिंधू तरुण असल्यामुळे भविष्यात ती निसटलेल्या सुवर्णपदकाची निश्‍च���तच भरपाई करू शकते.\nरौप्यपदक ः २०१४ (ग्लासगो), २०१८ (नान्जिंग)\nब्राँझपदक ः २०१३ (ग्वांगझू), २०१४ (कोपनहेगन)\nक्रीडा बॅडमिंटन भारत पी. व्ही. सिंधू\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nट्रॅक अँड फिल्डमधील सात क्रीडा प्रकारांचा समूह म्हणजे हेप्टॅथलॉन. उंचउडी, लांबउडी,...\nहरियानाच्या रोहतक जिल्ह्यातील मायना गावातील विजेंद्र पंघाल हे शेतकरी. घरची परिस्थिती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/category/crime/page/3/", "date_download": "2018-09-24T08:39:48Z", "digest": "sha1:TZVFAJSPTB3TAXX6QQF27D3ET47KZXXM", "length": 11966, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "गुन्हेगारी – Page 3 – Pune News Network", "raw_content": "\nMay 6, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज़ – मराठी चित्रपट श्रुष्टीमधे बॉक्स ऑफिसवर सर्वाधिक रेकॉर्ड तोड़ कमाई करत असलेल्या ” सैराट” या चित्रपटाला आता पायरसीचा धोका वाढत आहे. अवघ्या 5 ते 7 दिवसांमधे सैराटने 18-20 कोटिंची कमाई केली आहे. मराठी चित्रपटांमधे सर्वोत्तम कलाकृती म्हणून नाव कमवत असताना आता काळ्या बाजारामधे चालणाऱ्या पायरसीमुळे चित्रपटाच्या कमाई वर …\nपुण्यात प्रेमी युगुलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या…\nApril 30, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज नेटवर्क, दि. 30 एप्रिल : हडपसर येथील प्रेमी युगलाने पहाटे 3 वजण्याच्या सुमारास रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या केली आहे. शुभम चव्हाण (वय:21) आणि अश्विनी गावडे (वय:18) असे या आत्महत्या करणाऱ्या प्रेमी युगुलाचे नाव आहे. शुभमचे लग्न येत्या 8 मे ला ठरले होते, त्यामुळे पळून जाऊन त्यांनी रेल्वेखाली आत्महत्या …\nपुण्यातल्या मुलीवर पोलिसाने केला बलात्कार…\nApril 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nपुणे न्यूज, दि. 28 एप्रिल: मुंब्रा पोलीस स्टेशन येथील एका पोलीस उपनिरीक्षकाने पुण्यातील एका 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार केला आहे. याप्रकरणी संतोष सोनवणे (वय 30) या उपनिरीक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील वानवडी पोलीस व कळवा पोलीस यांनी संयुक्तपणे ही कारवाई केली आहे. सोनवणे याने पुण्यातील मुलीवर 13 एप्रिल …\nकात्रजमध्ये घरफ��डी दरम्यान खून करणा-या व्यक्तीला अटक\nApril 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nभारती विद्यापीठ पोलिसांनी धडक कारवाई करत कात्रज परिसरात घरफोडी करुन खून करणा-या व्यक्तीला अटक केली आहे. संदीप उर्फ संदीपा उर्फ जयकुल नमाशा भोसले (वय 28) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून विविध गुन्ह्यात तो आठ वर्षापासून फरार होता. त्याच्यावर राज्यातील अन्यही ठिकाणी दरोडा, खुनाचा …\nलग्नाचे आमिष दाखवून महिलांना लुटण्याच्या प्रकारात वाढ;\nApril 26, 2016\tआज पुण्यात, गुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nफसवणूकीसाठी मेट्रोमोनी वेबसाईटचा वापर… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : पुण्यातील एका महिलेला मेट्रोमोनी वेबसाईट वरुन लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक केल्याची घटना घडली आहे. या महिलेला तब्बल 38 लाख 22 हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. भारत मेट्रोमोनी या वेबसाईटवरून हि फसवणूक करण्यात आलीये. पुणे पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक …\nतब्बल 9 वर्षे बापानेच केला पोटच्या मुलीवर बलात्कार…\nApril 26, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुण्यात नात्याला काळीमा फासणारी घटना… पुणे न्यूज, दि. 26 एप्रिल : नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यामध्ये घडली आहे. पोटच्या मुलीवरच बापाने सतत नऊ वर्षे बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. पुणे पोलीसांनी नराधम बापाला अटक केली आहे. आई आणि भावाला गोळ्या घालून मारुन टाकण्याची धमकी देत पोटच्या मुलीवरच तब्बल नऊ …\nसाईड मे हो जा, नहीतो तूझे भी मार डालेंग़े म्हणत पोलीसांना जीवे मारण्याचा प्रयत्न…\nApril 25, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nकोथरुडमध्ये काल रात्री घडले थरारनाट्य… पोलीस राऊंडदरम्यान हल्ला करणा-यांच्या दिशेन पोलीसांचा गोळीबार… हल्लेखोर पसार… संशयितांच्या गाडीचे टायर फुटलेल्या स्थितीत आढळली… पुणे न्यूज, दि. 25 एप्रिल : गस्तीवर असलेल्या पोलिसांवर दोन अज्ञात इसमांनी हल्ला केला आहे. कोथरुडमधील शिवतीर्थ परिसरात ही घटना आज(सोमवारी) पहाटे 4 च्या सुमारास घडली आहे. आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली सँट्रो गाडी (MH …\nपुण्यात पुन्हा जळीतकांड… शुक्रवार पेठेत सहा वाहने जाळली…(Video)\nApril 22, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nदुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी लावली आग… जळीतकांडाची घटना सीसीटिव्हीत कैद… पुणे न्यूज, दि. 21 एप्रिल : पुण्यामधे काही दिवसांपासून सुरु असलेल्या जळीत कांडाच्या घटना थांबताना दिसत नसल्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. आज पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास शुक्रवार पेठ पोलीस ठाण्याच्या समोर वाहनांना आग लागली. या आगीमध्ये …\nमहेश मोतेवारच्या समृद्ध जीवन फुड इंडिया लिमिटेडच्या सर्व प्रॉपर्टी सीआयडीने सील केल्या…\nApril 19, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nसमृद्ध जीवन मल्टीपर्पज को-ऑपरेटीव्ह सोसायटी सुध्दा सील करण्यात येणार… पुणे न्यूज, दि.19 एप्रिल : समृद्ध जीवनचे सर्वेसर्वा आणि चितफंड घोटाळ्यातील मुख्य आरोपी महेश मोतेवार यांच्या अडचणी आणखीन वाढल्या आहेत. ‘सीआयडी’(गुन्हे अन्वेषण विभाग)ने मोतेवार यांच्या प्रॉपर्टीज् सील करायला सुरुवात केली आहे. समृद्ध जीवन फुड इंडिया लिमिटेडच्या सर्व प्रॉपर्टी सिल करण्यात आल्या …\nपुण्यात हुक्का सेंटर वर पोलिसांचा छापा\nApril 10, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nकोंढव्यातील हुक्का पार्लरवरील कारवाईत 11 मुलीसह 68 जण ताब्यात पुणे न्यूज, दि. 10 एप्रिल : पुणे पोलिसांच्या विशेष शाखेने कोंढव्यातील एका हुक्का सेंटरवर छापा घालून 68 जणांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये 11 मुलींचा समावेश आहे. कोंढव्यातील NIBM रोड वरील मॅश डोनाल्ड हॉटेल या हुक्का सेंटर वर शनिवारी मध्यरात्री छापा टाकण्यात …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00014.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A5%87-113123000013_1.htm", "date_download": "2018-09-24T07:21:13Z", "digest": "sha1:HSZJLUVENUSB3AF52DGR2C4XK5GT2576", "length": 14754, "nlines": 138, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "आगामी वर्षात चार ग्रहणे | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआगामी वर्षात चार ग्रहणे\nनवीन वर्षात म्हणजे 2014 सालात खगोलप्रेमींना चार ग्रहणे पाहण्याची संधी असली तरी त्यातील तीन ग्रहणे भारतातून दिसणार नाहीत असे उज्जैन येथील जीवाजी वेधशाळेचे अधीक्षक डॉ. राजेंद्र प्रकाश गुप्ता यांनी सांगितले आहे. ते म्हणाले की नवीन वर्षात 15 एप्रिलपासूनच हा ग्रहणांचा सिलसिला सुरू होत आहे.\n15 एप्रिलला वर्षातले पहिले खग्रास चंद्रग्रहण होत आहे. 29 एप्रिलला कंकणाकृती सूर्यग्रहण होत आहे. पृथ्वी आणि सूर्य यांच्यामध्ये चंद्र येऊन चंद्राची छाया सूर्यावर पडते मात्र चंद्र स���र्यापेक्षा लहान असल्याने सूर्य पूर्णपणे झाकला न जाता कडेने बांगडीच्या आकारात सूर्याचा भाग दिसतो याला कंकणाकृती ग्रहण म्हटले जाते. हे ग्रहण अतिशय सुंदर दिसते मात्र यंदा ते भारतातून दिसणार नाही. 8 आक्टोबरला पुन्हा खग्रास चंद्रग्रहण होत असून हे ग्रहण भारतातूनही दिसणार आहे. 23 आक्टोबरला खंडग्रास सूर्यग्रहण असून हे वर्षातले शेवटचे ग्रहण असेल असे गुप्ता यांनी सांगितले आहे. सरत्या वर्षात म्हणजे 2013 सालात पाच ग्रहणे झाली होती.\nयावर अधिक वाचा :\nआगामी वर्षात चार ग्रहणे\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/youth-under-influence-social-media-46333", "date_download": "2018-09-24T08:22:43Z", "digest": "sha1:Q22Z2MYA5Y3A6QD2RYK763PRKVPDITEM", "length": 13816, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Youth under influence of Social Media साेशल मिडीया बनले तरूणाईच��� व्यसन | eSakal", "raw_content": "\nसाेशल मिडीया बनले तरूणाईचे व्यसन\nशुक्रवार, 19 मे 2017\nकधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का सगळी पोरं एका क्षणात गायब होतात. घरातील स्त्री शेतावर राबत असताना स्टॅण्डवर उभा राहून सोशल मिडीयावर आपल्या मान सन्मानाच्या गप्पा झोडतात\nनांदेड - सोशल मिडीयाच्या अतिवाराने तरुण आळशी होत चाललाय... फक्त फेसबुक आणि व्हाट्सअप वर शेतकऱ्यांच्या पोस्ट करणारा युवक दिवसभर निकामी राहतो. मस्तपैकी स्टॅण्डवर गप्पा मारात पत्ते खेळत बसायचं असाच सध्या ग्रामीण भागातील तरुणांचा कार्यक्रम आहे. करिअरसाठी उपयुक्त असताना धैर्यापासून भरकटलेली तरूणाई सोशल मिडीयाच्या व्यनाधिन होत आहे.\nतरूणाई कडून सोशल मिडीयाचा अतिवापर होत आहे, आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी सोशल मिडीया एक प्रभावी माध्यम ठरत आहे. ग्रामीण भागात मात्र योग्य कामासाठी वापर होत नसल्याने तरूणाईसाठी सोशल मिडीया व्यसन बनले आहे. कोणत्या नेत्याने काय केलं, कुठं कुणी काय डाव टाकले, निवडणूक, राजकारण याच्याबाहेर हा तरुण यायलाच तयार नाही. वर्षातून येणारे सगळे सण साजरे करायचे त्यासाठी स्थानिक नेत्यांकडून पैसे गोळा करायचे, गणपतीच्या मंडपाखाली पत्त्याचे डाव मांडायचे आणि पुढच्या ४-५ महिन्याची सोय करायची. नेत्याला सुद्धा या तरुणांना गुलाम कस बनवायचं हे माहित असतं. पैसे फेकले कि हि तरुण ताकद अलगद आपल्या हाताखालची मांजर बनते. सगळेच वाईट आहेत असे नाही, पण जे चांगले आहेत ते हाताच्या बोटावर मोजण्याइतके सुद्धा सापडणार नाहीत. कधी एखाद्या गावात पारावर बसलेल्या मुलांना जाऊन विचाराव कि शेतात काम करायचंय, तीनशे रुपये रोज मिळेल, चलता का सगळी पोरं एका क्षणात गायब होतात. घरातील स्त्री शेतावर राबत असताना स्टॅण्डवर उभा राहून सोशल मिडीयायार आपल्या मान सन्मानाच्या गप्पा झोडतात. एखादा व्हाट्सअप वर शेतीसंबंधी मेसेज आला कि मस्तपैकी पुढच्या ग्रुप वर फॉरवर्ड करून शेतकऱ्यांसाठी काहीतरी केल्याचा आव आणतो. पण गावात स्टॅण्डवर आपला फोटो छापलेला किमान एक तरी बॅनर झळकवण्यासाठी हापापलेल्यांना एखाद्या नेत्याचा वाढदिवस, सण, जयंत्या असतातच. गावाच्या राजकारणात धडाडीने उतरणारा आजचा युवक सोशल मिडीयामुळे घरासाठी काहीतरी काम करा���च म्हटलं तर क्षणार्धात मागे हटतोय. कुटुंबाच्या एकून उत्पन्नाच्या तुलनेत किमतीचा मोबाईल बाळगणाऱ्या तरूणांना सोशल मिडीयाच्या व्यसनाने घेरले आहे. गावागावत तरूणाचे टोळके दिसत असले तरी शेती कामासाठी मजुरांच्या तुटवड्यावर सोशल मिडीयाचा प्रभाव आहे\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00015.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=91", "date_download": "2018-09-24T08:03:21Z", "digest": "sha1:SUSDIVPV7QOPNPAISA5ITUNJPJBDZGHO", "length": 11375, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासू��� सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nसीआरपीएफच्या स्विमिंग पुलात बुडून मुलाचा मृत्यू...\nलातूर: लातूरच्या मांजरा साखर कारखाना परिसरात असणार्‍या सीआरपीएफ कॅम्पमध्ये असणार्‍या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या येथील कर्मचार्‍याच्या पुतण्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना सोमवार ३० एप्रिल रोजी दुपारी ०२.३० च्या सुमारास घडली. ...\nरमेश कराड यांची घर वापसी, विधानपरिषदेच्या उमेदवारीचे बक्षीस\nउस्मानाबाद: विधान परिषदेच्या लातूर-बीड-उस्मानाबाद स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी रमेशअप्पा काशीराम कराड यांनी उस्मानाबाद येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला. पक्ष प्रवेशानंतर उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात विधान परिषदेचे विरोधी पक्ष ...\nटंचाईग्रस्त लातुरची ओळख टंचाईमुक्त करायची आहे\nलातूर: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून सबंध महाराष्ट्रात पाणी फाऊंडेशन या संस्थेने श्रमदान चळवळ उभी केली आहे. त्याच अनुषंगाने लातूर जिल्ह्यातील फत्तेपूर या गावी अभिनेता आमीर खान आणि आभिनेत्री अलिया भट ...\nरमेश कराड राष्ट्रवादीचे विधान परिषद उमेदवार शक्य...\nलातूर: लातुरच्या राजकारणाला कलाटणी देणारी एक नवी घटना समोर आली आहे. भाजपाचे निष्ठावान अप्पा रमेश कराड राष्ट्रवादीत प्रवेश करण्यासाठी मुंबईला रवाना झाले आहेत. आज रात्री किंवा उद्या सकाळी कराड यांचा ...\nउंदीर सावलीच्या शोधात सैरावैरा, अखेर सावली शोधलीच\nलातूर: उन्हाची तीव्रता वाढली आहे. जंगली प्राणी, रानावनातून शहरांचा आसरा घेण्याचा प्रकार वाढला आहे. त्यातचमाकड वानर माणसांना, कुत्र्यांना बिलकुलच दाद देत नाहीत. शहरात येऊनही त्यांना हवे ते मिळेलच असे काही ...\nलातुरातल्या बालविवाह प्रकरणी ११ जणांना ०२ दिवसांची कोठडी...\nलातूर: बंजारा समाजातील अल्पवयीन मुलीचे मारवाडी समाजातील ३० वर्षीय तरुणासोबत विवाह लावून देण्याचा प्रकार फसल्यानंतर आज या सर्व ११ आरोपींना न्यायालयात उभे करण्यात आले. या सर्व आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची ...\nमनपात कचरा, मनपाचा कचरा, कचर्‍याचे गिफ्ट\nलातूर: लातुरचे कचरा व्यवस्थापन सुधारते आहे असा दावा एकीकडे केला जातो तर दुसरीकडे कचरा रस्त्यावर जाळण्याचे प्रकार वाढले आहेत. अनेक ठिकाणी कचरा नेणारी वाहनेच येत नाहीत. तर अनेक ठिकाणी ही ...\n१४ मे रोजी राज्यभर शेतकर्‍यांचे जेलभरो...\nलातूर: राज्यातले सरकार बदलल्यानंतर अच्छे दिन येतील अशी आशा दाखवत सगळ्यांची भलावण केली पण हाती काहीच पडलं नाही. शेतकर्‍यांची मोठी फसवणूक झाली. याचा जाब विचारण्यासाठी येत्या १४ मे रोजी राज्यभर ...\nबंद रद्द, काढली मोटारसायकल रॅली, असिफाला न्याय देण्याची मागणी...\nलातूर: कथुआ आणि उन्नाव येथील घटनांवरुन भारतीय समाजमन ढवळून निघाले आहे. सगळीकडे त्याचा निषेध सुरु आहे. असाच निषेध लातुरातही करण्यात आला. धरणे, कॅंडल मार्च, मोर्चा अशा विविध मार्गांनी निषेध करण्यात ...\n२१०० साली जगात राहतील केवळ १० टक्के माणसे\nलातूर: आजवर पृथ्वीवरील सृष्टीचा पाचवेळा विनाश झाला आहे. आणि आताही आपली वाटचाल त्याच दिशेने सुरु आहे. जागतिक स्तरावर सर्वांनीच सगळे भेद बाजुला ठेऊन वसुंधरा रक्षणाचे मनापासून प्रयत्न केल्यास हे टाळता ...\n91 ते 100 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2018-09-24T07:17:26Z", "digest": "sha1:UJEJBSB7LSUE2Q6IQNLPJD7HEJRKZ4SY", "length": 4053, "nlines": 141, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:आयर्लंडमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► डब्लिन‎ (४ प)\n\"आयर्लंडमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २१:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2018-09-24T07:25:58Z", "digest": "sha1:XLSGF7XCOFCW5JTBDYEEP2K3CLGL6NC7", "length": 5014, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८३० मधील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८३० मधील जन्म\n\"इ.स. १८३० मधील जन्म\" वर्गातील लेख\nएकूण ९ पैकी खालील ९ पाने या वर्गात आहेत.\nअब्दुल अझीझ, ओस्मानी सम्राट\nपहिला फ्रान्झ योजेफ, ऑस्ट्रिया\nफ्रांझ जोसेफ पहिला, ऑस्ट्रिया\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00016.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1030", "date_download": "2018-09-24T07:45:34Z", "digest": "sha1:IIOD7BFYQQ7O75WBCOIO725I53EO46DC", "length": 9503, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी १० जूलै रोजी शैक्षणिक बंद", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअविनाश चव्हाण यांच्या हत्येप्रकरणी १० जूलै रोजी शैक्षणिक बंद\nसर्वपक्षीयांच्या बैठकीत निर्णय, सामाजिक संघटनांचाही सहभाग\nलातूरः लातूर शहर हे सर्वांगीण विकासासह शैक्षणीक पॅटर्न मध्ये नावाजलेले असल्यामुळे आजघडीला शाळा, महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्राच्या पलीकडे ही लातूर शहर व जिल्हाभरात कोचींग क्लासेसचे पीक वाढल्यामूळे आणि त्यातही शैक्षणिक स्पर्धेच्या नावाखाली लातूर शहरा मध्ये कोचींग क्लासेसची स्पर्धा वाढली. त्यामुळे स्टेप बाय स्टेपचे संचालक अविनाश चव्हाण यांची एका स्पर्धकाने बाजारु गुंडाकरवी त्यांची निर्घृण हत्या घडवून आणली. त्यामुळे लातूर शहरच नव्हे तर महाराष्ट्रातील शैक्षणीक क्षेत्रामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्यामुळे लातूर शहरातील सामाजीक कार्यकर्ते रघुनाथ बनसोडे यांनी लातूर येथील पत्रकार भवन येथे राजकीय पक्षासह सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्याची बैठक आयोजीत केलेली होती. त्यानुसार या बैठकीला सर्वपक्षीय कार्यकर्त्यानी उपस्थित राहून या धोरणाच्या संदर्भात १० जुलै रोजीच्या लातूर जिल्हा शैक्षणीक बंदसाठी दुजोरा दिला. तत्पूर्वी उद्याच्या चार जुलै रोजी शैक्षणिक बंदच्या आराखड्यासाठी नियोजन करण्याबाबत बैठक आयोजित केल्याचेही सदरील बैठकीत रघुनाथ बनसोडे यांनी स्पष्ट केले.\nया बैठकीस शेकापचे उदय गवारे, महाराष्ट्र विकास आघाडीचे बसंवत अप्पा उबाळे, प्राचार्य डॉ. सुरेश वाघमारे, बसपाचे सिध्दार्थ सुर्यवंशी, साधू गायकवाड, रुपेश गायकवाड, लष्करे भिमाचे रणधीर सुरवसे, विशाल भोपणीकर, जनहित युवा संघटना चे बाबासाहेब बनसोडे, राजू सुर्यवंशी, महाराष्ट्र एकता संघटनाचे सं.अध्यक्ष गौसोदीन उस्मानसाब शेख, नागनाथ भवानी कांबळे, बाबुराव शेल्लाळै, सुहास सोनकांबळे, यांचेसह अनेकानी आपापले मत प्रदर्शीत केले. यावेळी कॉग्रेसच्या वतीने शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख यांनी पाठींबा दर्शवून आगामी अंदोलनात कॉग्रेस पक्षाचे कार्यकर्ते सहभागी होतील अशी ग्वाही दिली.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/career/career-news/1-in-2-mbas-fails-to-land-a-job/articleshow/60056397.cms", "date_download": "2018-09-24T08:40:34Z", "digest": "sha1:CLBIWYFUPKRBRVBY6KRA2MKRFXA6XBHX", "length": 10318, "nlines": 131, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "career news News: 1 in 2 mbas fails to land a job - MBAची जादू ओसरली; नोकऱ्यांचे वांधे | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nMBAची जादू ओसरली; नोकऱ्यांचे वांधे\nपदवीनंतर एमबीए कर ..खूप वाव आहे. चांगल्या पगाराची नोकरी देखील लगेच मिळेल. असं ऐकूण जर तुम्ही एमबीएला प्रवेश घेत असाल तर थांबा.एमबीए करून देखील अनेक तरूण बेरोजगार असल्याचं चित्र समोर आलं आहे.\nमोजक्या कालावधीत विविध प्रकारचे ज्ञान आणि कौशल्यं प्राप्त करण्यासाठी एमबीए हा उत्तम कोर्स आहे ,असं आपण नेहमीच ऐकत आलो आहोत. ते खरं देखील होतं. एमबीए केल्यानंतर चांगल्या पगाराची नोकरी मिळणं हे जणू समीकरण झालं होतं. यामुळं एमबीएचं शिक्षण देणाऱ्या महाविद्यालयांची संख्यां वाढली अन् त्यासोबतच एमबीएला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची देखील.\nमागील काही वर्षातील एमबीए प्रवेशाचे आकडे हे दर्शवितात की एमबीएमध्ये पहिल्यासारखी जादू राहिलेली नाही. एमबीए पुर्ण केल्यानंतरही नोकरी मिळेलचं याची शाश्वती नाही. त्यामुळं या क्षेत्रात बेरोजगारीचं प्रमाण वाढलं आहे.\n२०१६मध्ये ७५ हजार ६५८ विद्यार्थ्यांना कॉलेज कॅंम्पसमधून नोकरी देण्यात आली होती. देशातील फक्त आयआयएमच्या विद्यार्थ्यांचे १०० % प्लेसमेंट होत असून मागील वर्षी देशातील टॉप २० कॉलेज सोडले तर इतर कॉलेजांमधील फक्त ७ % विद्यार्थिांना नोकऱ्या मिळाल्या आहेत.\nअसे अनेक विद्यार्थी असतात जे मोठ्या कॉलेजला प्राधान्य देतात. त्यामुळं एमबीला प्रवेश देणारी अनेक खाजगी महाविद्यालये बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.\nमिळवा करिअर न्यूज बातम्या(career news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncareer news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nविसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघात\nकरिअर न्यूज याा सुपरहिट\nगेम डिझायनिंमध्ये करियर करायचंय\nकौशल्य विकासावर द्या भर\nसोशल मीडियाच्या परिघाबाहेर पडा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1MBAची जादू ओसरली; नोकऱ्यांचे वांधे...\n2जॉब प्रोफाइल अपडेट करताय सावधान\n4​ नवी संधी, नवा मार्ग...\n6असे करा अभ्यासाचे नियोजन...\n8सेल्फ फायनान्ससाठी यंदाही चुरस...\n10पेंट टेक्नॉलॉजीचे रंगीत विश्व...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A3/", "date_download": "2018-09-24T07:25:47Z", "digest": "sha1:NQKUR56FZPTEK3WLJDFGT2WK7YE36EIG", "length": 11807, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कल्याण- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघ���ंना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्ष��� संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nहुंडाविरोधी कायद्याच्या निर्णयात सुप्रीम कोर्टाने केले बदल\nकॉन्ट्रोव्हर्सी गर्ल श्री रेड्डीने केले सचिन तेंडुलकरवर गंभीर आरोप\nईएमआयसाठी सिद्धार्थ संघवीची हत्या, ड्रायव्हरच निघाला मारेकरी\nVIDEO : 'केडीएमसी'त शिवसैनिकांमध्येच राडा\nपोहण्याचा हट्ट् जीवावर बेतला, बांधकामाच्या खड्डात बुडून 3 मित्रांचा मृत्यू\nमुंब्रा बायपास परत सुरू होणार; कल्याण-डोंबिवली घेणार मोकळा श्वास\nकल्याण- डोंबिवली लेप्टोच्या आजाराने चौघांचा मृत्यू\nमुंबईत आज रेल्वेच्या तीनही मार्गांवर याठिकाणी असेल मेगाब्लॉक\nस्लॅब कोसळणारा तो थरारक VIRAL VIDEO कुठला \nकल्याणमध्ये 'Maaza'च्या शितपेयात आढळले किडे\nराखीचा अनोखा सोहळा, मलंगगडावर हिंदूंनी मुस्लिम बांधवांना बांधली राखी\n'जन-गण-मन' म्हणण्यास मौलवीचा विरोध, VIDEO व्हायरल\nVIDEO : कल्याणमध्ये पावसानं घरावर झाड कोसळलं \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/marath-aandolan/all/page-4/", "date_download": "2018-09-24T07:47:06Z", "digest": "sha1:NIEG6TJU5F3PXJ6B7GSSK7WYJF43GSPW", "length": 11971, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Marath Aandolan- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच��या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'विशेष अधिवेशनाला महिना लागेल'\nचाकणच्या हिंसक आंदोलनामागे 'बाहेरच्यांची' घुसखोरी\nPHOTOS : डॅशिंग नांगरे पाटील मराठा आंदोलनात, कुठे शेकहँड तर कुठे सेल्फी \nVIDEO : मराठा आंदोलनात नांगरे पाटलांची एंट्री, तरुण पडला पाया \nमराठा आरक्षणासाठी काँग्रेसचे आमदार सामूहिक राजीनाम्याच्या तयारीत \nमराठा आरक्षणाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा...\nVIDEO : नांदेडमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, रुग्णवाहिकाच दिली पेटवून\nमराठा आरक्षणासाठी आंदोलकाने अंगावर रॉकेल ओतून घेतलं पेटवून\nमराठा आरक्षण : पुन्हा एका आंदोलकाने घेतली नदीत उडी\nमराठ्यांना आरक्षण द्या, घटनादुरुस्तीसाठी आमचा पाठिंबा - शरद पवार\nमुख्यमंत्री आणि चंद्रकांत पाटलांनी मराठा आंदोलनात तेल ओतलं - शरद पवार\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बदलण्याच्या फक्त वावड्या-नितीन गडकरी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00017.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Municipal-Corporation-Four-officers-Suspended/", "date_download": "2018-09-24T07:29:59Z", "digest": "sha1:PSLBVQ5DCTNCS7DR56ILDGYVUZOQHCIR", "length": 5736, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महापालिकेचे चार अधिकारी निलंबित ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › महापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nमहापालिकेचे चार अधिकारी निलंबित \nजोगेश्वरी पूर्वेकडील मनोरंजन मैदान, हॉस्पिटल व रस्त्यासाठी राखीव असलेला सुमारे 500 कोटी रुपयांचा भूखंड अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे मुंबई महापालिकेला गमवावा लागला आहे. विशेष म्हणजे पालिका आयुक्तांच्या आदेशाकडे दुर्लक्ष करणे, त्यांच्या शेर्‍यात खाडाखोड करणे, भूखंड मालकाला अप्रत्यक्षरीत्या मदत करणे, असा ठपका ठेवत, कार्यकारी अभियंत्यासह उप कायदा अधिकारी व अन्य दोन अभियंत्यांना निलंबित करण्यात आले आहे. तर 18 अधिकार्‍यांची खातेनिहाय चौकशी करण्याचा आदेश देण्यात आला आहे. यात एका मुख्य अभियंत्याचा समावेश आहे.\nजोगेश्वरी येथील मोक्याचा भूखंड विधी व विकास नियोजन विभागातील अधिकार्‍यांच्या हलगर्जीपणामुळे पालिकेला गमवावा लागला आहे. याची गंभीर दखल घेत पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी उपायुक्त (विशेष) निधी चौधरी यांची नियुक्ती केली होती. चौधरी यांनी आपला अहवाल गेल्या आठवड्यात आयुक्तांना सादर केला. हा अहवाल आयुक्तांनी सोमवारी रात्री उशिरा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना सादर केला. या चौकशी अहवालात चार अधिकार्‍यांना तातडीने निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली, तर 18 जणांची खातेनिहाय चौकशी करण्याचे सुचवले आहे.\nयात मुख्य अभियंता संजय दराडे, प्रमुख कायदा अधिकारी (निवृत्त) नासिर शेख व उज्वला देशपांडेव विद्यमान कायदा अधिकारी जेरनॉल्ड झेविअर्स यांचा समावेश आहे. दरम्यान चौकशीचा हा प्राथमिक अहवाल असून येत्या 15 दिवसात सविस्तर अहवाल सादर करण्यात येणार आहे.त्यामुळे अजून काही अधिकारी या भूखंड घोटाळ्यात अडकण्याची शक्यता आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/sinner-snake-in-polication-issui/", "date_download": "2018-09-24T07:30:50Z", "digest": "sha1:N64T4QBJT5VO7RBAE47U2TV42HGAZTYX", "length": 5851, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › अन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nपोलिसांना बघून चांगल्या-चांगल्याचे धाबे दणाणतात. पोलिसांनी बघून अनेकांना घाम फुटतो. मात्र, साप थेट पोलीस ठाण्यामध्ये शिरल्याने पोलिसांनाही चांग��ा घाम फुटल्याचा प्रत्यय नुकताच सिन्नरकरांना बघावयास मिळाला.\nसिन्नर पोलीस ठाण्याच्या आवारात नेहमीच सकाळपासून नागरिकांची वर्दळ असते. मात्र, दोन दिवसांपूर्वी पोलीस ठाण्यामध्ये साप शिरल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी ठाण्याच्या आवारात एकच गर्दी केली. साप पकडण्यासाठी शहरातील दोन सर्पमित्रांना आमंत्रित करण्यात आलेे.\nसर्पमित्रांनीही पोलिसांचा कॉल म्हटल्यावर तत्काळ हजेरी लावत सापाचा शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, ठाण्यामधील अस्ताव्यस्त पडलेल्या सामानामुळे सापाचा शोध घेण्यास सर्पमित्रांना अनेक अडचणी येत होत्या. दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही सापाला पकडण्यात सर्पमित्रांना अपयश आले.\nसाप अद्यापही ठाण्यामध्येच असल्याच्या संशयावरून पोलीस कर्मचार्‍यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. त्यामुळे आवारात फिरणे पोलिसांना मुश्कील झाले आहे.\nस्वत:सह लॉकअपमध्ये असलेल्या संशयित आरोपींच्याही जिवाला धोका असल्याची चर्चा पोलिसांमध्ये खासगीत सुरू होती. सापाच्या दहशतीमुळे रात्रपाळीसाठी कामावर येण्यास पोलीस कर्मचारी तयार होत नसल्याची चर्चा आहे.\nभक्कम बाजू मांडल्यानेच योग्य निकाल : महाजन\nअध्यक्ष पदासाठी कोकाटे, कोकणी आघाडीवर\nजिल्हा बँकेचा काटेरी मुकुट कोण स्वीकारणार\nपोलीस कँटीन नव्या जागेत सुरू\nआरोग्य केंद्रासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाका\nअन्, जेव्हा ठाण्यातच पोलिसांना घाम फुटतो\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/strawberry-festival-in-Bhilar/", "date_download": "2018-09-24T08:23:25Z", "digest": "sha1:UHXXYMU7N6G4DP36KZW2NEYMYRYYXSLH", "length": 7813, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › भिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन\nभिलारमध्ये स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन\nढोल लेझीम,पारंपरिक वेशभूषा परिधान केलेले मावळे, लहान मुलींचे लेझीम पथक, स्ट्रॉबेरी, पुस्तकांच्या गावाची माहिती सांगणारा चित्ररथ, फुलांनी सजवलेल्या पालखीत स्ट्रॉबेरी फळांची केलेली मांडणी अशा उत्साही वातावरणात भिलार येथे स्ट्रॉबेरी महोत्सवाचे उद्घाटन झाले.\nयावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब भिलारे, जि.प. सदस्या सौ. नीता आखाडे, सभापती रूपाली राजपूरे, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्रशेठ राजपूरे, राजेंद्र भिलारे, प्रांताधिकारी अस्मिता मोरे, सपोनि तृप्‍ती सोनावणे, सरपंच वंदना भिलारे, प्रवीण भिलारे, लागीरंच्या कलाकार नीलिमा कमाने, सुनीता कुदळे, गटविकास अधिकारी दिलीप शिंदे व ग्रामस्थ उपस्थित होते.\nमहाबळेश्‍वर तालुका हा निसर्गसंपन्न तालुका असून येथील शेतकर्‍यांची स्ट्रॉबेरीच्या माध्यमातून आर्थिक क्रांती झाली आहे. विविधतेने समृद्धी प्राप्त केलेेल्या भिलारला पुस्तकाच्या गावाचे कोंदण लाभले आहे आणि आता स्ट्रॉॅबेरी व पर्यटन महोत्सवामुळे भिलारचे नाव सातासमुद्रापार पोहोचले असल्याचे प्रतिपादन वसंतराव मानकुमरे यांनी आपल्या भाषणात केले.बाळासाहेब भिलारे म्हणाले, भिलारच्या परंपरेला साजेसा असा महोत्सव दरवर्षी आयोजित करण्यात येत असून स्ट्रॉबेरी या फळाला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त होऊन येथील स्ट्रॉबेरी उत्पादकांची आर्थिक उन्नती व्हावी, हाच एकमेव उद्देश या\nमहोत्सवाचे उदघाटन झाल्यानंतर पाचगणी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथून स्ट्रॉबेरी व पर्यटन महोत्सवाच्या दिंडीला प्रारंभ झाला. या मिरवणुकीत डॉल्बी बरोबरच विद्यार्थ्यांचे आकर्षक लेझीम पथक, पुस्तकांच्या गावाची महती सांगणारा चित्ररथ सहभागी झाले होते. तजेलदार व लाल चुटूक स्ट्रॉबेरीची पालखी हे या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. ही दिंडी शिवाजी चौकात आल्यावरपुढे ती बसस्थानक मार्गे महाबळेश्‍वरकडे रवाना झाली. महाबळेश्‍वरच्या बाजारपेठेतूनही ही मिरवणूक जल्लोषात निघाली. यामध्ये स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, ग्रामस्थ सहभागी झाले होते.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळीं���ध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/heavy-rain-in-Nagpur/", "date_download": "2018-09-24T07:27:44Z", "digest": "sha1:TAIV3AJ4AKDW2E4QJ75IJYCPURI7L74N", "length": 4839, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शहरात तब्बल २७२.७ मिमी पावसाची नोंद | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › शहरात तब्बल २७२.७ मिमी पावसाची नोंद\nनागपूर : पावसाचा १०७ वर्ष जुना रेकॉर्ड तुटणार\nगेल्या काही दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने पावसाळी अधिवेशनातच उपराजधानीत धुमाकूळ घातला. काल,शुक्रवारी १२ तासांत तब्बल २७२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. आज, शनिवारीही पावसाचा जोर कायम असल्याने नागपूरच्या इतिहासातील हा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.\n१२ जून १९११ ला नागपुरात २४ तासांत तब्बल ३१५ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे हा आकडा ओलांडल्यास यंदाचा हा पाऊस १०७ वर्षाचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इतकेच नाही तर या नागपुरातील सर्वाधिक पाऊस शुक्रवारी १२ तासांतच झाल्याची आकडेवारी हवामान खात्यातर्फे देण्यात आली आहे.\nकाल, शुक्रवारी पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरवात झाली. रात्री अडीच ते सकाळी साडेआठ या दरम्यान ६२ मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर सकाळी १० वाजेपर्यत शहरात पावसाचा जोर चांगलाच वाढला होता. सकाळी ८.३० ते दुपारी २.३० या सहा तासांतच शहरात तब्बल २६३.८ मिमी पावसाची नोंद झाली होती. शुक्रवारी सकाळी 8.30 ते रात्री संध्याकाळी 8.30 या 12 तासांत शहरात 272.7 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यामुळे यंदाचा हा प��ऊस १०७ वर्षाचा रेकॉर्ड तोडण्याची शक्यता आहे. २००६च्या तुलनेत शुक्रवारी झालेला पाऊस अधिक आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80/all/page-210/", "date_download": "2018-09-24T07:26:58Z", "digest": "sha1:JMZ25FU45WZQWLCXH5KW46XDQEL2QBPT", "length": 11097, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नरेंद्र मोदी- News18 Lokmat Official Website Page-210", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पा���ी अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nभाजपच्या संसदीय बैठकीला मोदी-अडवाणी एकत्र\nइशरत जहाँ चकमक बनावट\nइशरत जहाँ एन्काउंटर बनावटच\nमुंडेंना इन्कम टॅक्सची नोटीस\nट्विटरवर भाजप-काँग्रेस नेत्यांमध्ये खडाजंगी\nगोपीनाथ मुंडेंना सत्य बोलणं भोवणार \nमहाराष्ट्र Jun 28, 2013\n'गोपीनाथ मुंडेंची चौकशी करावी'\nमोदींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट\nनरेंद्र मोदी मुंबईत, गडकरी बैठकीला गैरहजर\nमहाप्रलयावर लाजिरवाणं राजकारण, नेत्यांमध्ये धक्काबुक्की\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुली���ा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-24T07:25:29Z", "digest": "sha1:XUXQWNWQGLDYM6LVN6GJFL2PVZI3S3VZ", "length": 11962, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "फ्लोरिडा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nफ्लोरिडा येथील रेस्तराँमध्ये गोळीबार; ४ ठार, ११ जण जखमी\nअजूनही त्या परिसरातील जनतेमध्ये भितीचे वातावरण असून दुसऱ्या हल्लेखोराचा पोलीस कसून शोध घेत आहेत.\nसूर्याच्या सगळ्यात जवळ जाणारं नासाचं 'सोलर प्रोब' अवकाशात झेपावलं \nतांत्रिक बिघाडामुळे नासाच्या 'सोलर प्रोब'चं प्रक्षेपण लांबणीवर\nफ्लोरिडामध्ये आलंय अॅल्बर्टो चक्रीवादळ, जनजीवन विस्कळीत\nफ्लोरिडात पादचारी पूल कोसळला; 7 जण ठार, 8 जखमी\nपाचही खंडात रंगणार 'ग्लोबल पुलोत्सव'\nफ्लोरिडाच्या शाळेत माजी विद्यार्थ्यानेच केला गोळीबार; 17 जणांचा मृत्यू\nफ्लोरिडाच्या बास्केटबाॅल स्टेडियमवर 'बाहुबली'ची हवा, व्हिडिओ व्हायरल\nफ्लोरिडात येतंय 'हे' विनाशकारी चक्रीवादळ\nअशीही शिक्षा... या गावात राहतात फक्त रेपिस्ट\nफ्लोरिडा विमानतळावर अंदाधुंद गोळीबार; 5 ठार\nअमेरिकेत ट्रम्प सरकार; हिलरींचा पराभव\nअमेरिकेत आज मतदान, राष्ट्राध्यक्षासाठी अमेरिकन जनता देणार कौल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर���ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA/news/page-7/", "date_download": "2018-09-24T08:02:36Z", "digest": "sha1:RRPWWYMQVQLBMO2ERPO67I3PGSFYEUXA", "length": 12321, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "भाजप- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसांगलीत पहिल्यांदा भाजपच्या महापौर, जाणून घ्या कोण आहेत संगीता खोत\nशरीफ यांना मिठी हा 'मास्टरस्टोक' मग सिद्धू गुन्हेगार कसा उद्धव ठाकरेंचा भाजपला सवाल\nवाजपेयींच्या शोकप्रस्तावाला विरोध करणाऱ्या एमआयएम नगरसेवकाला अटक\nमाजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी अनंतात विलीन, मुलीने दिला मुखाग्नी\nअटलजींची अंत्ययात्रा; सुरक्षेची तमा न बाळगता मोदी- शहा पायी चालत सहभागी\nअटलजींचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी भाजप मुख्यालयात\nअटल बिहारी वाजपेयींवर आज होणार अंत्यसंस्कार, दिल्लीतील हे रस्ते केले बंद\nअटलजी : भारतीय राजकारणातला दिलदार नेता\nअटलजींच्या निधनाने अवघा देश हळहळला, शुक्रवारी होणार अंत्यसंस्कार\nऑपरेशन 'ऑल आऊट'ने मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं, बदल्यासाठी तयार होतोय 'मेगा प्लान'\nIndependence Day 2018: २०१३ सारखं काम करत राहिलो तर १०० वर्ष लागतील, मोदींनी भाजप- काँग्रेस सरकारची केली तुलना\nमाझं लग्न झालेलं आहे, संपादकांच्या प्रश्नावर राहुल गांधींचं उत्तर\n...तरच लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका घ्या : काँग्रेसचं आव्हान\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/author/nishant-sarvankar/", "date_download": "2018-09-24T07:51:14Z", "digest": "sha1:ODBAWEHVI2KZXMHBS2J3FDOMBMKQ7JH6", "length": 16533, "nlines": 289, "source_domain": "www.loksatta.com", "title": "निशांत सरवणकर, | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमालकी हक्कासाठी गृहसंस्थांचा लढा\nसर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या जमिनींची मालकी ही कब्जेहक्कानुसार संस्थांची असून त्याचे नियमनही संस्थांचे सभासद करतात.\nम्हाडा पुनर्विकासाला पुन्हा पोलिसांच्या भूमिकेचा फटका\nमूळ विकासकाशी झालेल्या करारनाम्यानुसार तो अकार्यक्षम ठरला तर त्याने आतापर्यंत केलेला खर्च जप्त करण्याची तरतूद आहे.\nतपास चक्र : फरारी आरोपी १५ वर्षांनंतर जेरबंद\nनव्वदच्या दशकात वसई-विरार परिसरातील वडराई चांदी तस्करीचे प्रकरण चांगलेच गाजले होते.\nमानसिक आजारांना अखेर विमा संरक्षण\nमानसिक आजारांनी ग्रस्त रुग्णांमध्ये प्रामुख्याने नैराश्य, चिंता आदी विकार आढळत आहेत.\nपुनर्विकासातील ‘कोटी’मुळे ‘गाववाल्यांच्या खोल्या’ धोक्यात\nमुंबईतील वास्तव्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या हजारो खोल्या विशिष्ट व्यक्तींच्या नावे आहेत.\nराज्यात दोन वर्षांपासून सुनावणी सुरूच\nया आदेशाविरुद्ध या शल्य चिकित्सकाला चार आठवडय़ात अपील करता येणार आहे\nछगन भुजबळ हेच घोटाळ्याचे सूत्रधार\nभुजबळ हेच सूत्रधार असल्याचा आरोप संचालनालयाने नव्याने दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.\nनवे मुख्याधिकारी, नवे धोरण ; ‘म्हाडा’च्या पुनर्विकासाला पुन्हा खीळ\nनियोजन प्राधिकरण म्हणून म्हाडावर नवी जबाबदारी आली आहे.\nधारावी प्रकल्पासाठी जूनअखेरीस निविदा\n२२ हजार कोटींच्या धारावी पुनर्विकासासाठी पुन्हा धरप शॉ यांची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली\nदहा लाख झोपुवासीय वाऱ्यावर\nतब्बल दहा लाख झोपुवासीयांना फटका बसणार आहे.\n‘बीडीडी’ पुनर्विकासासाठी टाटा कंपनीची निवड\nमुंबईतील नायगाव व ना. म. जोशी मार्गावरील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.\nझोपुवासीयांना फंजिबल चटईक्षेत्रफळ लागू नाही\nवास्तविक फंजिबल चटईक्षेत्रफळाचा लाभ या झोपुवासीयांना दिला गेला असता तर त्यांना मोठे घर मिळाले असते.\nअदबीने वागणारा ‘दबंग’ अधिकारी\nपोलीस दलातीलच नव्हे तर अभ्यागतांशीही सौजन्याने वागणारा हा ‘दबंग’ अधिकारी प्रचंड लोकप्रिय होता\nबांधकाम उद्योग आर्थिक अडचणीत\nमुंबई महानगर परिसरात न विकलेल्या घरांची संख्या पाच लाखांच्या पुढे असून मुंबईत ती लाखांच्या आसपास आहे.\nमुंबईत सुमारे १६ हजार ७०० हेक्टर्स इतका ना विकसित भूखंड आहे.\n‘सीआरझेड’ उठल्यानंतरही उंचीचा अडथळा कायम\nमुंबईसाठी सर्वत्र हवाई वाहतूक विभागाने इमारतीच्या उंचीच्या मर्यादा घालून दिल्या आहेत.\nमानसिक आजारांना तूर्तास विमा संरक्षण नाही\nमानसिक आरोग्य विधेयकात निराशा झाल्याची भावना\nपंतप्रधान आवास योजनेतून जुन्या इमारतींचा पुनर्विकास\nशहरातील तब्बल ११ एकर परिसरात पसरलेल्या या वसाहती म्हाडाच्या ताब्यात आहेत.\nतपास चक्र : असाही सूड\nगोराई परिसरात ‘व्ही’ अक्षरावरून नाव असलेल्या एका सोसायटीत गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत आहे,\nधारावी पुनर्विकास प्रकल्प : १२ ऐवजी आता पुन्हा एकच विभाग\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेवर येताच धारावी आणि बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाला प्राधान्य दिले होते.\n‘पालिके’चा अडथळा दूर होणार\nम्हाडा वसाहतींसाठी स्वतंत्र धोरण जाहीर केल्यानंतरही पुनर्विकासाचे गाडे पुढे सरकू शकलेले नव्हते.\n१५ वर्षे प्रतीक्षेत असलेली झोपु योजना रद्द\nवरळीतील वादग्रस्त झोपु योजनेतील विकासकाला काढून टाकण्याच्या झोपुवासीयांच्या प्रयत्नांना अखेर यश आले\nज्येष्ठ सनदी अधिकारी सतीश गवईंवर ठपका\nगवई यांनी विकासकाला अनुकूल भूमिका घेतल्याचा गंभीर आक्षेप यात घेण्यात आला आहे.\nम्हाडा पुनर्विकास प्रकल्पही ‘रेरा’अंतर्गत आणण्याचा प्रयत्न\nशहरात जुन्या व मोडकळीस आलेल्या १४ हजार तर उपनगरात १० हजार ५०० इमारती आहेत.\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लि���नीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\nमाझ्यासाठी गुजराती संस्कृती शिकणं थोडं कठीण होतं- कंगना रणौत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00018.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-marathi-article-1915", "date_download": "2018-09-24T07:45:13Z", "digest": "sha1:KT6GU33DFVDUIMSNWFRCECYLCV3HRSQP", "length": 13920, "nlines": 117, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nशिक्षण, नोकरी-व्यवसायानिमित्त मुले (मुलगे-मुली) घरापासून दूर जातात. आईकडून शिकली असतील तर प्रश्न नाही, पण नसतील तर जेवणाचा प्रश्न येतो. या मुलांना सोप्या भाषेत ‘स्वयंपाक कसा करावा’ हे सांगणारे हे सदर.\n‘लसूण, कांदे, वांगे यांची\nसंगत कधी नऽऽ सोडावी\nआषाढी एकादशीला म्हणजेच २३ जुलैला चातुर्मास सुरू झाला तो थेट कार्तिकी एकादशीपर्यंत म्हणजे २० नोव्हेंबरपर्यंत आहे. पूर्वी सगळे लोक चातुर्मासात कांदा, लसूण, वांगी, मुळा, भोपळा वगैरे भाज्या, अभक्ष्य खात नसत. हे सर्व पदार्थ आयुर्वेदिक दृष्टीने निषिद्ध असायचे कारण या काळात पचनासाठी हे पदार्थ जड असतात. नारळी पौर्णिमेपर्यंत मासे खात नसत. समुद्रात नौका घालणे धोकादायक हे एक कारण व या काळात समुद्रात माशांची भरपूर संख्यावाढ व्हावी हा त्यामागचा मुख्य उद्देश असायचा. अजूनही भारतभर अनेक लोक ही बंधने काटेकोरपणे पाळतात .काहीजण धार्मिक कारणांसाठी व काहीजण प्रकृतिस्वास्थ्यासाठी. परंतु, माझ्यासारखे अनेक लोक असतात; ज्यांना भाजीबाजारात गेल्यावर दिसणारी मोठ्ठाल्ली जांभळीकाळी चमकदार वांगी पाहिल्यावर ती विकत घेऊन घरी आणल्याशिवाय आणि त्याचे खमंग भरीत करून खाल्ल्याशिवाय जमतच नाही. वांगी भाजायला ठेवल्यावर घरभर सुटणारा त्याचा वास मन वेडे करतो आणि मग मस्त वांग्याचे झणझणीत भरीत, शेंगदाण्याची सोलापुरी चटणी, गरमागरम ज्वारी/बाजरीची भाकरी, घरच्या ताज्या लोण्याचा गोळा आणि बुक्कीने फोडलेला कांदा असा फक्कड बेत होतो.\nबाजारात वांगी दिसल्यापासून त्याचे भरीत पोटात घालून तृप्तीचा ढेकर देईपर्यंतचा प्रवास हा एक उत्सव असतो.\nसाहित्य ः एक भरताचे मोठे वांगे, २ कांदे, लसणाच्या ५-६ कळ्या, २ टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी हिरवे वाटाणे, अर्धी वाटी कोथिंबीर, पाव ते अर्धी वाटी तेल, अर्धा चहाचा चमचा मोहोरी, अर्धा चहाचा चमचा हळद, १ चहाचा चमचा तिखट, चहाचा पाव चमचा हिंग, पाऊण ते १ चमचा मीठ, दीड चमचा साखर.\nकृती ः साहित्यातील सगळ्या भाज्या स्वच्छ धुऊन घ्याव्यात. वांग्याला तेलाचा हात लावून फोटोतल्याप्रमाणे देठासकट मोठ्या आचेवर गॅसवर भाजायला ठेवावे. एक एक मिनिटाने ते देठाला पकडून फिरवत फिरवत सर्व बाजूंनी मऊ होऊन साल सुटू लागेपर्यंत भाजावे. देठाजवळचा भाग शिजायला वेळ लागतो. तोही नीट भाजून घ्यावा व वांगे ताटलीत ठेवून थोडे थंड होऊ द्यावे. वांगे थंड होईपर्यंत कांदे, टोमॅटो, मिरच्या, कोथिंबीर, लसूण बारीक चिरून घ्यावेत व एका ताटलीत वेगवेगळे ठेवावे.\nआता वांग्याची साल बोटांनी किंवा सुरीने हलकेच काढून घ्यावी. थोडे जळलेल्या सालीचे तुकडे चिकटलेले राहिले तरी चालतात. छान चव येते. आता फोटोतल्याप्रमाणे वांग्याला देठापासून उभा छेद द्यावा व वांगे सुरीनेच उकलत आतमधे कीड किंवा आळी नाही याची खात्री करावी. आता वांगे फोटोतल्याप्रमाणे आडवे धरून कापून घ्यावे म्हणजे वांग्याच्या लांब रेषा राहणार नाहीत.\nआता गॅस सुरू करून कढईत पाव वाटीपेक्षा थोडे जास्त तेल घालावे. तेल तापले की अर्धा चमचा मोहोरी घालून ती तडतडली की पाव चमचा हिंग घालावा व लगेच चिरलेला कांदा व लसूण घालून कांदा लालसर होईपर्यंत परतावे. आता त्यात अर्धा चमचा हळद, एक चमचा तिखट व हिरवी मिरची घालून परतावे व मग त्यात चिरलेला टोमॅटो व हिरवे वाटाणे घालून पुन्हा परतावे व झाकण ठेवून गॅस कमी करावा. दोन मिनिटांनी झाकण काढून त्यात भाजून चिरलेले वांगे त्याला सुटलेल्या रसासकट घालावे. देठही घालावा. हा देठ चोखायला छान लागतो.\nपाऊण ते एक चमचा मीठ व दीड चमचा साखर घालावी. चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी कोथिंबीर घालावी व दोन मिनिटे छान परतून झाकण ठेवावे व आणखी दोन मिनिटांनी गॅस बंद करावा. वाढताना त्यावर उरलेली कोथिंबीर पेरावी.\nवांगी विकत घेताना टणक, चमकदार व बिनाछिद्राची अशी नीट पाहून घ्यावी. लहान जरी छिद्र असेल तरी आत अळी असते व मग भाजल्यावर ते वांगे अळी निघाल्यास टाकून देण्याची वेळ येते. वांगे वरून चांगले दिसले तरी एखादवेळी क्वचित आत अळी असू शकते म्हणून भाजल्यावर नीट पाहणे आवश्‍यक.\nवांग्याचे भरीत खमंग छान लागण्यासाठी तेल, तिखट, मीठ सगळेच किंचित जास्त प्रमाणात लागते. पण आपल्या आवडीप्रमाणे कमीजास्त करण्यास हरकत नाही.\nवांगे भाजताना गॅसखाली ताटली ठेवावी व त्यात सांडलेला वांग्याचा रस भरतात घालावा.\nवरील प्रमाणात केलेले भरीत साधारण ३ वाट्या भरून होईल व भाकरीबरोबर पिठल्यासारखा इतर पदार्थ नसल्यास २-३ जणांना पुरेल.\nमेंदी स्पर्धेतील विजेत्यांचे मनोगत\nमेंदीमुळे स्वतःचा व्यवसाय सुरू केला ‘सकाळ साप्ताहिक’च्या मेंदी स्पर्धेत पहिला...\nकडक स्पेशल भारतीय जलपान\n‘कडक स्पेशल भारतीय जलपान’ या नावाची पाटी, ‘माझ्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा उपयोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=1032", "date_download": "2018-09-24T07:56:21Z", "digest": "sha1:MBM76FY3XSOZWAAEBXR4MKWKIKGK524Y", "length": 8143, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अविनाशच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा सापडला", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गण���तीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअविनाशच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा सापडला\nकेजहून आणले होते पिस्तूल, रमेश मुंडेला सहा दिवसांची कोठडी\nलातूर: अविनाश चव्हाण याच्या खुनासाठी पिस्तूल विकणारा पोलिसांच्या हाती लागला असून यामुळे या गुन्ह्याची उकल होण्यास आणखी मदत होणार आहे. पिस्तूल विकणार्‍या आरोपीला सहा दिवसांची कोठडी देण्यात आली आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूल केज येथील रमेश श्रीमंत मुंडे याच्याकडून घेतल्याचे निष्पन्न झाले. २४ जूनच्या मध्यरात्री अविनाश चव्हाण याचा घराच्या मार्गावर गोळ्या घालून खून झाला होता. यात पोलिसांनी ३६ तासातच पाच आरोपींना ताब्यात घेतले होते. या गुन्ह्यात वापरण्यात आलेले पिस्तूलही जप्त करण्यात आले होते. दरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेले पिस्तूल केज शहरातून दीड लाख रुपयांना विकत घेण्यात आल्याची माहिती तपासात निष्पन्न झाली. त्यामुळे पिस्तूल विकणार्‍या केज येथील राहणार्‍या रमेश मुंडे यास लातुरच्या शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली. त्यास सहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. आरोपी रमेश मुंडे याने आपणच पिस्तूल दिल्याचे कबूल केले असल्याचे अपर अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे यांनी सांगितले. अविनाश चव्हाण हत्येसाठी पिस्तूल विकणारा आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने पिस्तूल नेमके कोणाला विकले होते व आणखी कोण आरोपी आहेत याची माहिती पुढे येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत ��लित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=986", "date_download": "2018-09-24T08:20:42Z", "digest": "sha1:MN4RHE3VD7O3YWF5ODQ4FXUVB5MYE3IW", "length": 9068, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अशी आहे लाईफ लाईन एक्स्प्रेस, मोठा प्रतिसाद, मोफत उपचार", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअशी आहे लाईफ लाईन एक्स्प्रेस, मोठा प्रतिसाद, मोफत उपचार\nअद्ययावत ऑपरेशन थिएटर, काऊंसलिंग रुम, लॅब, कॅन्सर तपासणीचे अद्यावत यंत्र साम्रगी\nलातूर: रेल्वेचा फिरता दवाखाना अर्थात लाईफ लाईन एक्स्प्रेस लातुरात दाखल झाली आहे. या चाकावरील अद्ययावत रुग्णालयाचा लाभ हजारो रुग्ण घेत आहेत. या रुग्णालयात मिळणार्‍या आरोग सेवेबद्दल रुग्ण समाधान व्यक्त करीत आहेत.\nपुढील वीस दिवस ह्या रेल्वेतून जिल्हातील गरजू नागरिकांना डोळे, कान, कॅन्सर, पोलिओ, कुटुंब नियोजन, ऑर्थोपॅडिक आदी आजारांची मोफत तपासणी करुन आवश्यक असल्यास शस्त्रक्रियाही करण्यात येणार आहेत. याकरिता तज्ञ वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपलब्ध आहेत. या एक्सप्रेसमध्ये अद्यावत ऑपरेशन थिएटर, काऊंसलिंग रुम, लॅब, कॅन्सर तपासणीचे अद्यावत यंत्र साम्रगी, डोळे व कान तपासणीची मशिनरी, मेडीकल स्टोअर, ॲडमि��� पेशंटसाठींची खोली आदी सुविधा आहेत. या रुग्णालयातील तज्ञ डॉक्टरांकडून १६ ते १९ जून २०१८ या कालावधीत रुग्णांच्या डोळयांची तपासणी केली जाणार आहे. १७ ते २२ जून २०१८ या कालावधीत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जात आहेत. कानांचे विकार असलेल्या रुग्णांची तपासणी २३ ते २६ जून रोजी करुन २४ ते २९ जून या कालावधीत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. त्याप्रमाणेच तोंडाचे कॅन्सरच्या रुग्णांची तपासणी व उपचार १८ ते ३० जून या कालावधीत करुन ०५ जुलै ते ०६ जुलै या कालावधीत रुग्णांवर शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. स्त्री रोग उपचार (स्तन व गर्भाशय कॅन्सर तपासणी) १८ ते ३० जून या कालावधीत करुन ०५ ते ०६ जुलै रोजी त्या रुग्णावर शस्त्रक्रिया केल्या जातील. फाटलेले ओठ तसेच भाजलेल्या शरीरावरील तपासणी व उपचार ३० जून ते ३१ जुलै तर शस्त्रक्रिया ०१ जुलै ते ०३ जुलै या कालावधीत होतील. त्याप्रमाणेच पोलिओ रुग्णांचे प्रशिक्षण ३० जून ते ०१ जुलै कालावधीत केले जाऊन शस्त्रक्रिया ०१ जूलै ते ०३ जुलै या कालावधीत केल्या जाणार आहेत.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/yin-summer-youth-summit-start-today-119749", "date_download": "2018-09-24T08:09:17Z", "digest": "sha1:VA2NC5G4RPAD6BLZBHZQRK4NAGSQ2NOJ", "length": 13411, "nlines": 187, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yin Summer Youth Summit start today \"यिन'चे समर यूथ समिट आजपासून | eSakal", "raw_content": "\n\"यिन'चे समर यूथ समिट आजपासून\nसोमवार, 28 मे 2018\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या \"यिन समर यूथ समिट'ला सोमवारी (ता. 28) सुरवात होत आहे.\nपुणे - समाज व देशासाठी काही तरी करण्याची ऊर्मी असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशन'च्या \"यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने आयोजित केलेल्या \"यिन समर यूथ समिट'ला सोमवारी (ता. 28) सुरवात होत आहे.\nयुवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान आदी क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्‍तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी देताना भविष्यात शैक्षणिक संधीचा वेध या परिषदेतून घेतला जाणार आहे. तरुण पिढीला शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक विकासावर लक्ष केंद्रित करताना समाज व देशासाठी रचनात्मक काम उभे करण्यास प्रेरणा मिळावी, हा या परिषदेचा मुख्य हेतू आहे.\nपालकमंत्री गिरीश बापट, महापौर मुक्ता टिळक, विधिज्ञ उज्ज्वल निकम, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ एन. एस. उमराणी, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप, पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर आणि स्पेक्‍ट्रम ऍकॅडमीचे संचालक सुनील पाटील यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे तीन दिवसांच्या परिषदेचे उद्‌घाटन होणार आहे.\nमहाराष्ट्र पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाचे अधीक्षक बालसिंग राजपूत यांचे \"सायबर गुन्हे' या विषयावरील विशेष व्याख्यान सायंकाळी पाच वाजता होणार आहे.\nदहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी \"यिन'च्या माध्यमातून या परिषदा होत आहेत.\nया परिषदांसाठी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी मुख्य प्रायोजक आहेत. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या समिटसाठी पिंपरी- चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी- चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले व अभी ग्रुप ऑफ कंपनीज्‌ सहप्रायोजक आहेत.\n* समिट किट आणि भोजन व्यवस्थेचा लाभ घ्यायचा असल्यास प्रतिव्यक्ती शुल्क रु. 300.\n* स्थळ - बालगंधर्व रंगमंदिर, जंगली महाराज रस्ता.\n* सकाळी 10 वाजता.\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरा���ाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/video/news/disaster-management-training-goes-wrong-girl-killed-during-safety-drill-at-coimbatore-college/videoshow/64965622.cms", "date_download": "2018-09-24T08:39:00Z", "digest": "sha1:KBKGQ3UN6E7CHLRFCDB5E2ZR5257P7CT", "length": 7832, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण बेतले 'या' मुलीच्या जीवावर | disaster management training goes wrong, girl killed during safety drill at coimbatore college - Maharashtra Times", "raw_content": "\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्..\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणद..\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील व..\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nविसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अप..\nकेरळ: नन्सची प्रार्थनेपासून अडवणूक\nकुल्लू: वायुसेनेच्या मदतीने पूर..\nआपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण बेतले 'या' मुलीच्या जीवावरJul 13, 2018, 03:37 AM IST\nकोइम्बतूरला एका कॉलेजमध्ये आपत्कालीन व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा बचाव कसा करायचा हे शिकवण्यात येत होते. यावेळी १९ वर्षाची तरुणी कॉलेजच्य��� दुसऱ्या मजल्यावरून उडी मारून दाखवणार होती. यासाठी खाली काही जणांनी जाळी धरली होती. पण त्या तरुणीचं उडी मारण्याचं धाडस होत नसल्याने प्रशिक्षकाने तिला धक्का दिला. या घटनेत ती तरुणी खाली असलेल्या पत्र्याच्या शेडवर जोरात आपटली. तिच्या डोक्याला जबर मार लागला. गंभीर जखमी झालेल्या या तुरुणीचा नंतर मृत्यू झाला.\nराधिका-गुरुच्या संसारातून शनाया बाहेर\nभर वर्गात शिक्षिकेचा विद्यार्थिनीकडून मसाज\nठाणे: भाईंदरमध्ये महिलेची बाळासह रेल्वेसमोर उडी\nगाडी चालवताना मोबाइलवर बोलणं पडलं महागात\nजगातली सर्वात लांब बाइक आली... पाहाच\nभोपाळ: 'त्याने' वाचवले दुर्मिळ सापाचे प्राण\nकोची: ५ वर्षाच्या मुलीने चालवली बाइक, वडिलांचा परवाना रद्द\nकल्याणः प्रेयसीवर आरोप करत तरुणाची लोकलसमोर उडी\nदिल्लीः पोलीस अधिकाऱ्याचा मसाज करणारा व्हिडिओ व्हायरल\nअतिक्रमविरोधी कारवाई थांबवण्यासाठी बाई जेसीबीवर बसल्या\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00019.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/index.php/mumbai/961-ganesh-nike-on-navi-mumbai-property-tax", "date_download": "2018-09-24T07:12:41Z", "digest": "sha1:XGWNZEMTDM2XJLDIWI5URP4DB5MGVXET", "length": 5130, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "नवी मुंबईकरांना मिळालं बंपर गिफ्ट; गणेश नाईकांनी केली मोठी घोषणा - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nनवी मुंबईकरांना मिळालं बंपर गिफ्ट; गणेश नाईकांनी केली मोठी घोषणा\nजय महाराष्ट्र न्यूज, नवी मुंबई\nनवी मुंबईकरांना कराच्या बाबतीत राष्ट्रवादीने मोठा दिलासा दिला आहे.\nनवी मुंबई महापालिकेत सध्या राष्ट्रवादीची सत्ता आहे. पुढची 7 वर्ष तरी कर रुपातील कोणताही बोजा नागरिकांवर पडणार नाही अशी भूमिका राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गणेश नाईक यांनी मांडली.\nमालमत्ता कर, पाणी बिलात वाढ न करण्याची भूमिका राष्ट्रवादीने घेतली. दरम्यान शहरातल्या पालिका रुग्णालयाच्या कारभारावर लक्ष देण्यासाठी रुग्णांना मदत\nमिळण्यासाठी नगरसेवकांची टीम तयार करण्यात येणार आहे.\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्ता�� सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nगणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00020.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/breaking-news/6859-employees-fun-on-contractor-s-money", "date_download": "2018-09-24T07:12:19Z", "digest": "sha1:JIICGC3ZCCVXRW6FX4J2OA6V7PJNQAX4", "length": 6962, "nlines": 136, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "कंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा,जय महाराष्ट्रने केला उघड - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा,जय महाराष्ट्रने केला उघड\nजय महाराष्ट्र न्यूज, नागपूर\nनागपूर जिल्हा परिषदेतील कंत्राटदारांच्या पैशावर कर्मचारी मौज करताना दिसले. थायलंडला गेलेल्या त्या 22 कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे. यापैकी 10 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलंय. बांधकाम विभागातील हे कर्मचारी नातेवाईकांच्या लग्नासाठी सुट्टी हवी आहे हे कारण देत 21 ते 28 एप्रिल दरम्यान थायलंड यात्रेला गेले होते.\nकंत्राटदारांच्या पैशावर मौजमजा करणाऱ्या या कर्मचाऱ्यांचा प्रताप जय महाराष्ट्रनं चहाट्यावर आणल्यानंतर जिल्हापरिषदेनं ही कारवाई केलीय. यामध्ये जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागातील दोन शिपायांसह मुख्य आरेखक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी अधीक्षक, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, कनिष्ठ अभियंता, आरेखक यांच्यासह रामटेक आणि मौदा उपविभागाचे दोन शाखा अभियंता तसेच सावनेर पंचायत समितीतील एका शाखाअभियंत्याचा समावेश आहे. दरम्यान या दौऱ्याचं आयोजन करणाऱ्या कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी होऊ लागली आहे.\nमुलं होत नाही म्हणून ती मोठ्या आशेने भोंदूबाबाकडे गेली अन्...\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\nशवविच्छेदनासाठी आलेला मृतदेह उंदरांनी कुरतडला\nनागपुरात पार पडली मेट्रोची ट्रायल\nहोय मी नक्षलवादी आहे, माझ्यावर खटला भरा – प्रकाश आंबेडकर\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nगणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00021.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2010/05/tweet_27.html", "date_download": "2018-09-24T07:12:45Z", "digest": "sha1:IAKWGB4S4A2FW4YZIYQU2XTX4JR5SFXB", "length": 24835, "nlines": 378, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: माझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमाझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)\n२७ मे, २०१०: मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन ह्या माझ्या मागच्या ट्वीटमध्ये टेक्निकल गोष्टींपेक्षा ब्लॉगिंगचा \"विषय\" महत्वाचा आहे असं मी लिहिलं. त्यावर Swapnil नावाच्या १८ वर्षीय अगदी जवळच्या मित्राशी फोनवरून ब्लॉगिंगचे विविध विषय कोणकोणते असू शकतात या बद्दल खुप “फोन्टिंग” (म्हणजे फोन वरुन बोलणे) झालं ते असं:\nआमच्या चर्चेचा खरा विषय होता दहावी आणि बारावीत ९० टक्क्यांवर गुण मिळविणाऱ्या मुलांनी काय करावं मी म्हंटल की अशा मुलांनी काय कराव हे त्यांना सांगायची गरज नसते, पण ६०‍% आणि ८५% च्या मधे ज्यांना मार्क्स मिळतात त्यांनी नेमक काय करावं या विषयी किमान ५ तरी चांगल्या वेब साईटस असू शकतात; ज्यांना जेमतेम ३५% मिळतात त्यांनी काय करावं मी म्हंटल की अशा मुलांनी काय कराव हे त्यांना सांगायची गरज नसते, पण ६०‍% आणि ८५% च्या मधे ज्यांना मार्क्स मिळतात त्यांनी नेमक काय करावं या विषयी किमान ५ तरी चांगल्या वेब साईटस असू शकतात; ज्यांना जेमतेम ३५% मिळतात त्यांनी काय करावं फेल झालेल्यांनी काय कराव त्यांना तर खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे फेल झालेल्यांनी काय कराव त्यांना तर खऱ्या मार्गदर्शनाची गरज आहे त्यांच्या साठी एखादी http://www.successfulfailure.com/ असायला काय हरकत आहे. अशी वेबसाईट खरोखरच आहे त्यांच्या साठी एखादी http://www.successfulfailure.com/ असायला काय हरकत आहे. अशी वेबसाईट खरोखरच आहे हे मी सांगताच Swapnil उडालाच हे मी सांगताच Swapnil उडालाच आणि ज्यांना शाळाच दिसली नाही त्यांनी काय कराव आणि ज्यांना शाळाच दिसली नाही त्यांनी काय कराव या माझ्या प्रश्नावर मात्र तो एकदम गंभीर झाला या माझ्या प्रश्नावर मात्र तो एकदम गंभीर झाला नर्व्हस झाला. ��ी म्हटलं तु बनव अशा मुलांसाठी एक वेबसाईट.\nआज प्रत्येक शाळा आणि कॉलेजचे माजी विद्यार्थी, विविध प्रकारचे समाजोपयोगी कामं करीत असतात, त्यांचे ट्रेकिंग ग्रुप्स असतात, संगीत, पेंटिंग, नाट्य, फोटोग्राफीचे ग्रुप्स असतात, ती मुलं ट्युशन्स घेतात; त्यांच्या प्रत्येकाच्या कामाची एक चांगली वेबसाईट असु शकते. आपण आपल्या सोसायटीत ग्रुप्स करुन बरीच समाज उपयोगी कामं करीत असतो. त्या प्रत्येक कामाची एक वेबसाईट होऊ शकते, म्हणजे इतर लोकांनी काय करावं ह्याच चांगल मार्गदर्शन होईल. ठाण्याला काही महिला गेल्या एक वर्षापासून RTI-KATTA चालवतात (RTI = Right to Information Act). त्यांच्या कामाची एक चांगली वेबसाईट होऊ शकते. रेन हार्वेस्टिंग हा विषय सध्या जोरात आहे, विविध स्तरातील लोक वेगवेगळ्या पद्दतीने या विषयावर काम करीत आहेत त्यांच्या कामासंबंधी किमान १० वेबसाईट्स होऊ शकतात. बाल्कनीत लावता येणारी फुलांची झाडं कोणती, त्याची काळजी कशी घ्यावी यावर दोन तीन वेबसाईट्स होऊ शकतात. तसेच आज प्रत्येक गोष्टीत रोजच टेकनॉलॉजी बदलत आहे कामाचं स्वरुप बदलत आहे, उदा. बॅंकेचे व्यवहार हे आता ATM वरून जास्त होतात, तसेच आज प्रत्येक गोष्ट ही Online उपलब्द आहे उदा. विम्याच्या पॉलिसिचे पैसे भरणे, फोन बिल, क्रेडिट कार्डस, मोबाईल बिल इत्यादी ह्या सगळ्यांची आपल्या आजी आणि आजोबांना समजेल अशा भाषेत सोपं करून सांगणाऱ्या किमान ५ वेब साईट्स सहज होऊ शकतात. संगणक, फ्रीज, वॉशिंग मशीन, डिश वॉशर, एसी, मोबाईल्स, अशा वस्तू विकत घेताना त्यात काय काळजी घ्यावी, काय निकष असावेत, किमती किती असतात, याची सर्व्हिस कशी करावी ह्याची अनेकांना माहिती नसते. आपले नाते-संबंध (आई-बाबा, मुलं, आजी-आजोबा, शेजारी, नातेवाईक आणि मित्र परिवार) आणि त्यातून निर्माण होणाऱ्या समस्यांचे अभ्यासपुर्ण ब्लॉगस होऊ शकतात. परदेशी गेलेल्या लोकांचे यश, अपयश, त्यांचे विविध अनुभव हा तर विषयांचा महासागर आहे आपल्या देशात ३६ कोटी देव आणि मला वाटतं तितकेच सामाजिक प्रश्न आपल्या देशात ३६ कोटी देव आणि मला वाटतं तितकेच सामाजिक प्रश्न आपला देश असा विषयांनी श्रीमंत देश आहे आपला देश असा विषयांनी श्रीमंत देश आहे अगदी लोकांना कुठल्या विषयांवर वेबसाईट करावी याची यादी आणि त्या विषयासंबंधी थोडी माहिती देण्यासाठी सुद्दा १० वेबसाईटस कमी पडतील.\nइतर आणखी विषय बरेच आहेत, त्यातील काही:\n(१) परदेशी शिक्षणाविषयी मार्गदर्शन, (२) क्रिकेटवर बरोबर इतर भारतीय खेळांची आणि त्यातील खेळाडूंबद्दलची माहीती, (३) खाद्यपदार्थांच्या रेसिपी, जगभारात असलेली चांगली हॉटेल (मराठी हॉटेल)ची माहिती, (४) सिनेमा आणि नाटकांची माहिती देणारी, त्यांचे समीक्षण करणारे ब्लॉग्स, (५) सिने संगीता बरोबर त्यातील गायक, संगीतकार, गीतकार यांच्या समिक्षा करणाऱ्या साईट्स, (६) गुंतवणूकीविषयी मार्गदर्शन, (७) प्रत्येक वयोगटाप्रमाणे आरोग्याविषयी मार्गदर्शन, (८) अनेक समाजसेवी संस्था उपयुक्त काम करत असतात, त्यांची व त्यांच्या कामाची माहिती. अशा अनेक विषयावरच्या साईट किंवा ब्लॉग्स असू शकतात.\nविषय एकदा पक्का झाला तरीही थेट स्वत:चा ब्लॉग सुरु करण्याआधी काय करावं या बद्दल three steps:\nStep 1: आपल्या आवडीच्या विषयांची एक यादी तयार करून त्या विषयांवरील असणाऱ्या विविध ब्लॉग्सचा अभ्यास करणे.\nStep 2: ब्लॉगशी संबंधित टेक्निकल ज्ञान आत्मसात करणे. मराठीत आपल्या सलिल चौधरींची http://www.netbhet.com/. ही साईट खुपच सोपी आणि माहिती पुर्ण आहे.\nStep 3: विविध विषयांच्या ब्लॉग वरुन आपली प्रतिक्रिया देत सतत नेटवर्क वाढवणे, आणि रोज अर्धा पान तरी लिहायची सवय करणे.\nवरील सुचविलेल्या विषयांवर किमान १०० ते २०० वेबसाईट्स किंवा ब्लॉग्स नक्कीच होतील. All the best for blogging मला कळवायला विसरू नका.\nLabels: माझं tweet .... मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२)\nलोकांना काय करायचं हे सांगणारे लोकं नक्कीच पुर्ण पणे त्या विषयावरचे अभ्यासू असावे. नाहीतर विनाकारण लोकांना चुकीचे सल्ले दिले जाण्याची पण शक्यता आहे.\nतुमचे बाकीचे ब्लॉग पण वाचले. आवडले.\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक��सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन (भाग-२...\nमाझं tweet.....एक चित्र एक विचार\nमाझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान\nमाझं tweet.....प्रशासकीय सेवेत मराठी मुलं मागे का\n पत्रकार ते मालिका लेख...\nमाझं tweet.....पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेत...\nमाझं Tweet.....खरा जय महाराष्ट्र केंव्हा होणार\nमाझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड मा���न (भाग-२...\nमाझं tweet.....एक चित्र एक विचार\nमाझं tweet.....मराठी ब्लॉगर्स एक गोल्ड माईन\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान\nमाझं tweet.....प्रशासकीय सेवेत मराठी मुलं मागे का\n पत्रकार ते मालिका लेख...\nमाझं tweet.....पुढच्या शतकासाठीच्या उद्योगसाठी नेत...\nमाझं Tweet.....खरा जय महाराष्ट्र केंव्हा होणार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/50461", "date_download": "2018-09-24T07:50:31Z", "digest": "sha1:NXAFMVF4OM3RFGDTIJJOHSULNF4REGKP", "length": 58127, "nlines": 297, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मृत्यूपत्र - एक गरज | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मृत्यूपत्र - एक गरज\nमृत्यूपत्र - एक गरज\nपुर्वी घरातला कर्ता खंदा पुरूष गेला की इस्टेटीसाठी/शेतीवाडी साठी भांडणं झालेली आपण पाहिली/ऐकली असतील. आज ही परिस्थिती बदलली आहे असं नाही.\nभारतीय मनाला मृत्युपत्राची भिती वाटते आणि मग माणूस मेल्यावर मागे घोळ सुरू होतात.\nखूप इस्टेट असणार्‍यांनीच असं नव्हे पण एका पेक्षा अधिक मुलं असतील, बाकी काही कौटुंबिक समस्या असतील जसं की एका पेक्षा अधिक बायका, सावत्र मुलं इ. तर मृत्यूपत्र केले पाहिजे.\nएखाद्या व्यक्तिचे मृत्यूपत्र नसेल, तर त्याच्या पश्चात त्या माणसाची इस्टेट कशी, कुणाला मिळते/मिळाली त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात/लागले त्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात/लागले तुम्हाला आलेले असे काही अनुभव तुम्हाला आलेले असे काही अनुभवमृत्यूपत्र कसे गरजेचे आहे याची चर्चा करू.\nकायद्याची माहिती व संकलन\nमृत्यूपत्राबद्दल एक विचित्र अढी असते माणसाच्या मनात. ते लिहिले म्हणून माणूस लगेच मरतो असे नाही आणि मेल्याशिवाय मृत्यूपत्राला अर्थही नसतो. आणि हयात असताना यात कधीही बदल करता येतो.\nत्यात केवळ आपल्या मालमत्तेचीच नव्हे तर बाकीच्या इच्छा अपेक्षांबद्दलही लिहावे असे मला वाटते.\nयात आपल्या मृतदेहाचे काय करावे, धार्मिक कृत्ये करावीत का हे पण लिहावे.\nअगदी संपत्ती वाटायची नसेल तर आपल्याकडची पुस्तके वगैरे कुणाला द्यावीत हे पण लिहावे.\nतसेच आपण असे लिहून ठेवलेय, ते कुठे ठेवलेय हे देखील जवळच्या / घरातील व्यक्तींना सांगून ठेवावे.\nजिथे जिथे नॉमिनेशन करण्याची सोय असेल तिथे तसे करून ठेवावे.\nमी स्वतः असे सगळे लिहून ठेवलेले आहे. घरापासून दूर आहे त्यामूळे एक कॉपी आमच्या डायरेक्टरनाही दिल���य.\nमरायच्या आधी कोमात गेलो, तर काय करायचे ते पण लिहून ठेवलेय. सर्व फोन नंबर्स, पासवर्डस पण लिहिलेत.\nदक्षिणा, खरंच महत्त्वाचा आहे\nदक्षिणा, खरंच महत्त्वाचा आहे हा विषय. यावर चर्चा सुरू केलीस ते उत्तम. जाणकारांकडून चांगली माहिती मिळेल.\nदक्षिणाकडून आणखी एक उपयुक्त\nदक्षिणाकडून आणखी एक उपयुक्त बाफ (बहुतेक कायदा, कर यावर आहेत )\nमला या विषयाची फारशी महिती\nमला या विषयाची फारशी महिती नाही. पण मी ऐकलय की कधी कधी एकापेक्षा अधिक मृपत्र असतात. खरं आहे का ते मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं\nएखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात मनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात आणि कुणाला द्यायची याचा निर्णय कोण घेतं\nरहस्यकथा, मालिकांचा आवडता विषय आहे हा. एकापेक्षा जास्त.\nप्रत्यक्षात मृत्यूपत्र बनविणारा मनुष्य इतरांपेक्षा व्यवहाराला थोडा अधिकच चोख असतो. आधीचं रद्द करूनच तो नवं बनवत असतो. वाद होतात ते खोट्या मृत्यूपत्रामुळे. सध्या असा एक वाद चालू आहे. त्याबद्दल न बोललेलं बरं...\nपण मी ऐकलय की कधी कधी\nपण मी ऐकलय की कधी कधी एकापेक्षा अधिक मृपत्र असतात. खरं आहे का ते मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं मग त्यातलं कोणतं व्हॅलिड असतं >>> लेटेस्ट मृत्युपत्र नेहमी व्हॅलिड धरतात. पण त्याकरता मृत्युपत्रावर दोन साक्षीदारांची सही लागते (बहुतेक). नेहमी वकीलातर्फे मृत्युपत्र करावे. म्हणजे त्याच्याकडेही एक कॉपी राहते.\nमनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात आणि कुणाला द्यायची याचा निर्णय कोण घेतं आणि कुणाला द्यायची याचा निर्णय कोण घेतं >> कायद्याच्या भाषेत एक संज्ञा आहे - Next-of-kin. म्हणजे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचा सर्वात अथवा त्यातल्यात्यात जवळचा जिवंत नातेवाईक. मृत्युपत्र नसेल तर Next-of-kin ला मालमत्ता मिळते / क्लेम करता येते.\nमृत्युपत्रात दर्शवलेले वाटप जर बेकायदेशीर असेल व ते काही कायदेशीर वारसांना मान्य नसेल तर मृत्युपत्र हे खरे असले तरी चॅलेंज केले जाउ शकते.\nआणखी एक महत्त्वाचे कारण:\nपाश्चिमात्य देशांत, नवरा-बायको दोघांच मृत्युपत्र नसेल आणि मृत्यू झाला तर, मृत्यू नंतर मुलाचं काय करायचं हा प्रश्न भेडसावतो. सरकार फोस्टर होम पर्याय निवडतं, आणि आजी/ आजोबा इ. ना कस्टडी मिळवायची असेल तर वेळ जातो.\n��ृत्युपत्र हे नोंदणी करणे बंधनकारक नसले तरी त्याची नोंदणी करणे हे व्यवहार्य व शहाणपणाचे असते.\nचांगला विचार... मृत्यु पत्र\nचांगला विचार... मृत्यु पत्र केल्यावर खरे तर ते कुठे आहे कोणत्या वकिलाकडे आहे ते देखील सांगुन ठेवावे\nमाझ्या आजोबांनी मृत्युपत्र केलेले होते.. म्हणजे बोलता बोलता कधी हिंट दिलेली पण आम्ही जास्त त्यांना विचारलेले नाही. कारण आम्हाला तशी गरज देखील वाटली नाही . त्यांनी काय काय घेउन ठेवलेले ते देखील विचारलेले नव्हते. पण जेव्हा अचानक ते वारले तेव्हा घर मामाच्या नावावर करताना बर्याच अडचणी आलेल्या.\nत्यामुळे केल्यावर कुणाला तरी सगळे सांगुन ठेवावे\nअमितव, बरोबर. इथे नवरा\nइथे नवरा बायकोचं वेगळं मृत्युपत्र लागतं. इस्टेटीकरता एकच चालू शकतं बहुतेक पण उद्या मला काही झाल्यास माझ्यामागे मुलांचं काय, ती कोणाकडे सोपवायची हे लिहावं लागतं. नोटराईज करावं लागतं. नवर्‍याने त्याचं केलं आहे. माझं अजून भिजत घोंगडं आहे.\nकोणी तज्ञाने सर्वांगीण माहिती\nकोणी तज्ञाने सर्वांगीण माहिती द्यावी अशी विनंती\nदक्षिणा - उत्तम बाफ\nमला मृत्युपत्रा इतके लिव्हिंग\nमला मृत्युपत्रा इतके लिव्हिंग विल पण महत्वाचे वाटते. अधिक माहिती\nNext-of-kin म्हणजे मृत्यु पावलेल्या व्यक्तीचा सर्वात अथवा त्यातल्यात्यात जवळचा जिवंत नातेवाईक. मृत्युपत्र नसेल तर Next-of-kin ला मालमत्ता मिळते / क्लेम करता येते. >>>> हे खरे आहे ,पण त्यातही प्रचंड भानगडी आहेत.मागचे वर्ष भर मी स्वःता ह्या Next-of-kin च्या प्रकरणात अडकले आहे. आणि खरं तर कंटाळले आहे.\n२० वर्षां पुर्वि बाबा आणि १५ वर्षां पुर्वि आई गेल्यावर मी घरच्या मालमत्ते वरचा आणि बाकी गोष्टींचा हक्क सोडुन सर्व काही एकुलत्या एक लहान भावाच्या नावावर केले . दुर्दैवानी मागच्या वर्षी फक्त ३० वर्षाचा आणि अविवाहित असलेला भाउ पण हार्ट अ‍ॅटॅक नी अचानक गेला . त्याचे दोन फ्लॅट , फार्म हाउस , बँकेचे लॉकर कशावरही माझे नाव नसल्याने [ त्याचे लग्न झाल्या वर त्याच्या पत्नीलाच नॉमीनेट करु या विचारा मुळे ] मला ठाणे कोर्टात केस दाखल करावी लागली .त्यावेळी कळले की मृत्यूपत्र किंवा नॉमिनेशन किती महत्वाचे असते.\nघरातला पुरूष गेला की त्याच्या पत्नी ला आणि मुलांना वारसा हक्क मिळवताना फारसा त्रास होत नसावा . परंतु Next-of-kin मध्ये कोर्टात खूप गोष्टींचा किस काढ्ला जातो. माझ्या केस मध्ये आई , वडिल ,भाउ कोणिही जिवंत नाहीत आणि मी एकटिच वारस आहे हे स्पष्ट असताना देखील , मी एकटिच वारस आहे हे सिद्ध करावे लागते आहे. आई ,वडिलांचे आमच्या दोघां व्यतिरिक्त कोणतेही अपत्य नव्हते, भावाचे कोणाशिही लिव्ह इन रिलेशन नव्हते , तसेच सख्खा काका ,मामा किंवा त्यांच्या मुलांना कसले ही ऑब्जेक्श्न नाही हे सगळे कोर्टाला दाखवताना पुरती दमछाक झाली आहे. त्यातही मुव्हेबल [ गाडी , लॉकर , एफ डि वगैरे ] गोष्टीं ची एक केस आणि नॉन मुव्हेबल [ स्थावर जंगम मालमत्ता ] गोष्टीं साठी दुसरी केस चालु आहे. प्रत्येक वेळि दिल्ली -ठाणे वार्‍या करताना आणि वारसा हक्क सीद्ध करताना फार मानसिक त्रास होतो.\nया सगळ्यात एकच शिकले की प्रत्येक गोष्टिचे नॉमिनेशन करा आणि नसेल तर सगळे विचार बाजुला ठेवुन म्रुत्युपत्र कराच , नाही तर जाणारा जातो आणि नंतर उरलेल्या वारस दारांना फार फार त्रास होतो.\nचांगल्या वकिलाकडून मृत्युपत्र बनवून घ्यावे. वर प्रकाश घाटपांडेंनी लिहिलेला मुद्दा फार महत्त्वाचा आहे. मृत्युपत्रातील तरतुदी बेकायदेशीर असतील तर मृत्युपत्र असले तरी कोर्टात त्याविरुद्ध खटला दाखल करता येतो.\nउदा समजा एखाद्या माणसाला वडिलोपार्जित जमिन मिळाली असेल. त्याला दोन सज्ञान मुले आणि एक मुलगी आहे. मुलीचे लग्न महाराष्ट्रात १९९४ नंतर झाले आहे. आता २०१४ मध्ये जर हा माणुस मेला आणि त्याने मृत्युपत्र केले असेल की सर्व वडिलोपार्जित जमिन एका सेवाभावी संस्थेला दान केली जावी तर मृत्युपत्र असले तरी वडिलोपार्जित जमिनीवरील मुलांचा व मुलीचा कायदेशीर हक्क डावलून ती जमिन दान करता येणार नाही.\nहे एक उदाहरण झाले. अशी अनेक गुंतागुंतीची प्रकरणे असू शकतात. तेव्हा उत्तम वकील गाठावा हेच खरे.\nएखाद्या व्यक्तिचं विल नसेलच\nएखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं>>>>> हयात जोडीदार व मुले यांच्यात इस्टेटीचे विभाजन, (अर्थात कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावर) समप्रमाणात होते.\nमनुष्य अगदी एकटा असेल तर इस्टेट कुणाला देतात>>> अशावेळी त्याच्या सख्ख्या हयात भावंडांना सक्सेशन सर्टिफिकेट करून , मृताचे नातेवाईक असल्याचे सिद्ध करावे लागते.त्यानंतर त्यांच्यात वाटणी केली जाते.\nकाहीवेळेस कॅव्हेट केले जाते.पण मला नेमके कधी ते आठवत नाहीय.\nमाझ्या आईने आम्हाला, पुढे काय करायचे ते बोलून दाखविले होते.पण काही काळानंतर परिस्थिती एकदम उलटीसुलटी झाल्यावर ,तिने मृत्युपत्र केले आहे .त्याचे रजिस्ट्रेशनही केले आहे.अर्थात तिनेच कधीकाळी सांगितलेल्या गोष्टीं आम्ही लिहिल्या ,तिला वाचायला दिल्या.वकिलाकडून तयार करून,तिची सही घेतली आणि एक साक्षीदार व डॉक्टर( मृत्युपत्र करणारा/रीचे शारीरिक व मानसिक संतुलन चांगले असण्याबाबत) यांच्या सह्या घेतल्या.\nअर्थात आमच्याबाबतीत मृत्युपत्र केले नसते तरी चालले असते,पण तिचा आग्रह पडला की पुढे कोणालाही त्रास नको.\n१) दिनेश यांनी म्हटल्याप्रमाणे \"जिथे जिथे नॉमिनेशन करण्याची सोय असेल तिथे तसे करून ठेवावे'.\n२) फिजिकल शेयर्स असतील तर डीमॅट करून घ्याच.नाहीतर प्रचंड त्रास होतो.वेळ ,पैसा, शक्ती खर्च होते.\n३) हे जंगम मालमत्तेबाबत झाले.स्थावर मालमत्तेसाठी केवळ नॉमिनेशन न करता मृत्युपत्र करावे.कारण नॉमिनीला चॅलेंज केले जाऊ शकते.\n४)पोस्ट,बँक,एल.आय.सी. हे नॉमिनीलाच रक्कम देतात.मग कोणी इतर वारसदार असतील तर त्यांनी त्यांचा हिस्सा,कोर्टाकडून घ्यावा.\nउत्तम धागा. इतक्यातच अगदी\nइतक्यातच अगदी जवळच्या व्यक्तिंचे मृत्यू फार कमी कालावधीत अनुभवल्याने एक गोष्ट फार फार प्रकर्षाने\nनमूद कराविशी वाटतेय आणि ती म्हणजे कळत्या-सवरत्या वयात, शारिरीक व मानसिकदृष्ट्या परावलंबी होण्यापूर्वी किंवा वयाच्या कुठल्याही फेजमधे, केव्हाही गाठू शकणा-या मृत्यूनंतर होवू शकणा-या आर्थिक गोंधळाचा सुनियोजीत सामना करण्यासाठी वयाच्या साधारण ४०-४५ व्या वर्षीच मृत्यूपत्र करून घ्यावे व दर पाच एक वर्षांनी त्यात आवश्यक बदल करून घ्यावेत.\nअर्थात ते कसे असावे यावर तज्ञ मंडळीच प्रकाश टाकू शकतील.\nखूपचं सुंदर धागा आहे. अगदी\nखूपचं सुंदर धागा आहे. अगदी वाचून मनुष्य एकदम अलर्ट होतो. ज्याच्या कडे काहीच नाही फक्त पोटापुरतेच आहे त्याचे बरे आहे असे वाटले वाचून.\nनुकताच माझा भाऊ गेला. आणि त्याला पहिल्या पत्नीपासून एक मुलगी आणि दुसर्‍या लग्नाची बायको आहे. पहिली पत्नी निवर्तली. जाताना भावाने काहीच सांगून नाही गेला.\nअगदी ओसरीभर जागा जरी असली जाणार्‍याच्या नावे तर केवढी भांडणे निर्माण होतात. मी तर असे म्हणेल आपण आपले कमवावे. इतर कुणाचे काही मिळो वा न मिळो फार खंत बाळगू नये. पण, जिथे आपला अधिकार असतो आणि तो अधिकार चुकीच्या व्यक्तिला मिळतो तेंव्हा विवेकी मन हे मान्यच करत नाही की मिळते ते जाऊ द्यावे. भारतात तर कायदा इतका संथ आहे आणि त्यात आपले अधिकारी लोक इतके हलगर्जीपणा करतात की वर सुखदा म्हणते त्याप्रमाणे मार्ग काढता काढता मनुष्य कंटाळून जातो.\nज्याच्या कडे काहीच नाही फक्त\nज्याच्या कडे काहीच नाही फक्त पोटापुरतेच आहे त्याचे बरे आहे असे वाटले वाचून. >>> बी ,नाही पटत. प्रत्येकजण\nप्रगतीकडे वाटचाल करीत असतो.मात्र हे करत असताना इतरांची संपत्ती मिळावी अशी अपेक्षा किंवा हव्यास खरंच धरु नये.सामंजस्याने प्रश्न सोडवावेत.\nतशी मनाची तृप्ती ही एक वेगळी गोष्ट आहेच.\nमाफ करा. व्हॉट्सॅपचं ढकलपत्र\nव्हॉट्सॅपचं ढकलपत्र पोहोचलं वाटतं\nआज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला.\nकिंवा ३६व्या वरषी मी दीड करोडची नवी प्रऑपर्टी घेतली.\nहायपोथेटिकल विचारतोय बरं का.\nमृत्युपत्र अपडेट करायची वेळ कशी असावी\nआय मीन चष्म्याचा नंबर दर वर्ष दीड वर्षांत तपासतो आपण. तसं काही करावं का एव्री बड्डे चेंज युर वुईल\nमाझ्या आजेसासूबाईनी साधारण ५०-६० वर्षांपूर्वी स्वतःचे मृत्युपत्र केलं, त्या शिकलेल्या कमी होत्या पण तरीही त्यांनी पंचक्रोशीतली पाच माणसे ज्यांना समाजात मोठा मान होता त्यांच्या सह्या त्यावर घेतल्या आणि त्यावेळी त्यांनी कोर्टात त्याचं रजिस्ट्रेशन केलं. खूप दूरदृष्टी होती त्यांना.\nमृत्यूपत्र अत्यंत खाजगी (गोपनीय) असावे.\n>>>>आज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला.\nकिंवा ३६व्या वरषी मी दीड करोडची नवी प्रऑपर्टी घेतली.\nहायपोथेटिकल विचारतोय बरं का.\nमृत्युपत्र अपडेट करायची वेळ कशी असावी\nआय मीन चष्म्याचा नंबर दर वर्ष दीड वर्षांत तपासतो आपण. तसं काही करावं का एव्री बड्डे चेंज युर वुईल एव्री बड्डे चेंज युर वुईल\nते केव्हाही बदलता येतेच की\nपण न करण्याचे तोटे जास्त असतात.\nदक्षिणा यानी या लेखाला जे\nदक्षिणा यानी या लेखाला जे शीर्षक दिले आहे....\"मृत्यूपत्र - एक गरज\"....तेच अत्यंत बोलके आहे. आपल्या हिंदू समाजात आजही त्याची आत्यंतिक \"गरज\" भासत नाही असे कितीतरी सुशिक्षित म्हटल्या जाणार्‍या कुटुंबातूनही दिसते. मरणारा मरून जातो....त्याचे दहन होऊन बारावे-तेरावे घालून जाईतो डोळ्यातून पाणी काढले जाते जवळच्या नातेवाईंकडून आणि मयताला जमलेले आपापल्या गावी जाणार त्याचवेळी इस्टेटीच्या वाटणीची सुरुवातीला हळू आवाजात झालेली चर्चा खर्‍या अर्थाने लाल रंगाच्या वापरापर्यंत येते. इस्टेटीचा वारस असला तरी मुलीला देखील पित्याच्या मिळकतीतील हिस्सा मिळायला हवा असे कायदा सांगत असल्याने मग मुळात इस्टेट आहे तरी किती बॅन्केत किती पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविला आहे बॅन्केत किती पैसा फिक्स डिपॉझिटमध्ये गुंतविला आहे इन्शुरन्सची कागदपत्रे कुठे आहेत, तो आहे तरी कितीचा इन्शुरन्सची कागदपत्रे कुठे आहेत, तो आहे तरी कितीचा पोस्टाची सर्टिफिकेट्स सोनेनाणे, जंगम मालमत्ता, राहते घर...इतकेच काय पण घरातील फर्निचर, कपडेलत्ता यांच्याही ढिगावर आपले क्लेम सांगणारे पुढे येतात आणि कालपर्यंत \"बाप\" गेला म्हणून एकमेकाच्या गळ्यात पडून रडणारे आज त्याच गळ्याला पैशासाठी दाबायला पुढे येतात.....हे चित्र शहरातच नव्हे तर अगदी खेडेगावातसुद्धा पाहायला मिळाले आहे.\nहे सारे टळले जाते जर मयताने \"मृत्यूपत्र\" केले असेल तर. त्यासाठी कोणत्याही खास कागदपत्राची वा स्टॅम्पपेपरची गरज नसते. त्या विषयीच्या तरतुदीविषयी लिहितो :\nभारतात २१ वर्षावरील व्यक्ती मृत्यूपत्र तयार करण्यास पात्र मानली जाते. सदरचे पत्रक अगदी साध्या आखीव वा कोर्‍या पानावर केले जाते आणि स्टॅम्पपेपरवरच केले पाहिजे असे कायदा सांगत नाही. शक्यतो व्यक्तीने आपल्या हस्ताक्षरात ते पूर्ण करावे, याला कारण उद्या त्याला कोर्टात कुणीतरी खरेपणाबद्दल आव्हान दिलेच तर सर्वप्रथम हस्ताक्षरतज्ज्ञाकडून अक्षराची खातरजमा केली जाते. संबंधित इसम स्वतःच्या इच्छेने त्याच्या नावे असलेल्या इस्टेटीची वासलात (वाटप) करू शकतो. किंबहुना तो त्याचा हक्क मानला गेला आहे. नातेवाईक, मित्र, विश्वासू नोकर यानाही इस्टेटीमधील वाटा देता येतो, मात्र त्याची स्पष्ट नोंदणी मृत्यूपत्रात....म्हणजे किती, कुणाला....नोंद करणे भाग आहे. वाटणीची कारणे वा समर्थन देण्याची गरज नसते.\nमृत्यूपत्र लिहिताना गंमतीशीर वाक्याने सुरुवात करावी लागते....ते म्हणजे....\"मी, नाव : अबक, आज वय ६०, लिंग पुरुष, सध्या राहणार....अबक, माझी स्वतःची बुद्धी वापरून, जी व्यवस्थित कार्यरत आहे, माझे मृत्यूपत्र लिहित आहे. त्यानुसार मी जाहीर करत आहे की माझी स्वतःची म्हटली जाणारी खाल���ल मालमत्ता, रोख पैसा कायद्याने माझी असून माझ्या मृत्यूनंतर ती नावे दिलेल्या व्यक्तींना देण्यात यावी.\nइस्टेटीचे वर्णन.... (अ) घर....[इथे घराचे वर्णन, सिटी सर्व्हे नंबर, गावातील भाग, एकमजली, दुमजली वा फ्लॅट असेल तर त्याचे वर्णन, खोल्या आदीची माहिती द्यावी लागते]....माझी पत्नी - पूर्ण नाव, वय....याना दिले आहे.\n(ब) बॅन्केतील पैसे....फिक्स डिपॉझिटस....म्युच्युअल फंडस, पोस्टातील खाती, शेअर सर्टिफिकेट्स, इन्शुरन्सच्या रकमा, सोन्याचे जिन्नस....आदीचे वाटप....ज्या मुलानामुलीना द्यायचे असेल त्यांची नावे.\nशेत जमीन असल्यास त्याचे सविस्तर वर्णन....त्यातील वाटेकरी.\nबॅन्केत व्यक्तीच्या नावे सेफ डिपॉझिट व्हॉल्व्ह असेल तर मृत्यूपत्रात त्याचा सविस्तर उल्लेख असून याची एक कॉपी संबंधित बॅन्क मॅनेजरला देणे आवश्यक आहे. मृत्यूपत्रात व्हॉल्व्हमधील रक्कम आणि कागदपत्रे ज्या कुणाला द्यायची असतील त्याचे स्पष्ट नाव आणि ओळख बॅन्क मॅनेजरना करून देणे अगत्याचे असते.\nमृत्यूपत्राचे लिखाण झाल्यावर,,,समजा सार्‍या वर्णनानंतर तीन पानाचे ते झाले आहे तर त्या व्यक्तीने प्रत्येक पानावर सही करावी लागते. दोन साक्षीदार लागतात. त्यानीही प्रत्येक पानावर सही करायची असते. विशेष म्हणजे साक्षीदारामध्ये कुणीही नातेवाईक चालत नाही तसेच मृत्यूपत्रात ज्यांची नावे आली आहेत तेही साक्षीदार होण्यास अपात्र असतात. मित्र आणि कार्यालयातील ज्येष्ठ व्यक्तीला बोलाविले जाते. सहसा एक डॉक्टर आणि एक वकील साक्षीदार म्हणून ठेवणे फार उपयोगी ठरते. कोर्टात केस उभी राहिलीच तर डॉक्टर \"सही करताना व्यक्ती निरोगी आणि तणावविरहीत होती हे मी स्वतः तपासले होते आणि त्यानंतरच सह्या झाल्या आहेत याची मी खात्री केली होती...\" अशी साक्ष देवू शकतात. दोन्ही साक्षीदारांना मृत्यूपत्राद्वारे एकही रुपया मिळणार नाही याची खात्री करून घेतली जाते; तरच साक्षीदाराची सही ग्राह्य मानतात.\nसह्या झालेले मृत्यूपत्र तारखेचा स्पष्ट उल्लेख केलेले असावे आणि ते मोठ्या लिफाफ्यात ठेवून पुन्हा लिफाफ्यावर सही करून, ते सील करावे लागते आणि रजिस्ट्रार ऑफिसमध्ये \"प्रोबेट\" साठी द्यावे. प्रोबेट म्हणजे केलेल्या \"विल\" वर सरकारी मोहोर लावून घेणे. यासाठी व्यक्ती आणि ते दोन साक्षीदार याना रजिस्ट्रारच्या कार्यालयात त्यानी दिलेल्या तारखेला ���ेळेला जायला लागते. विलच्या कागदावर सरकारी मोहोर उमटवून घेण्याअगोदर विहित अशी फी भरावी लागते....ती किती हे त्या इस्टेटीवर अवलंबून असते. रजिस्ट्रार ती कोर्ट फीची रक्कम ठरवितत. तेवढ्या फी नंतर वेगळा स्टॅम्पपेपर तयार करून सरकारी अधिकारी मृत्यूपत्रावर सहीशिक्का देतो....हा प्रोसेस झाला म्हणजे ते मृत्यूपत्र अधिकृत मानले जाईल. सरकारी कायदेकानूनकलमे चित्रविचित्र असल्याने नंतरच्या कोर्टकचेर्‍या टाळण्यासाठी मृत्यूपत्र करताना ओळखीच्या वकिलामार्फतच ते करून....तरीही स्वःहस्ताक्षरात...घेणे सोयीचे होते.\nकाही किचकट कलमे अशी आहेत की, मृत्यूपत्र करणारी व्यक्ती फक्त त्याच्या कमाईने घरी आलेल्या पैशाचे वा इस्टेटीचे वाटप करू शकतो. घर जर वाडवडिलार्जीत असेल तर (म्हणजे पूर्वजांकडून मिळाले असेल) त्या घराचे वाटप करण्याचा अधिकार या व्यक्तीला मिळणार नाही. ते सामाईकपणे वारसांकडे जाईल. वाहन...दुचाकी असो वा चारचाकी....ते आरटीओमध्ये व्यक्तीच्या नावाने रजिस्टर्ड असणे गरजेचे आहे...तरच त्याचा विलमध्ये उल्लेख करता येईल.\nएकदा केलेले मृत्यूपत्र बदलता येते का होय, जरूर बदलता येते. नव्या विलमध्ये पुन्हा नव्याने वाटप करून आता फक्त \"मी अमुकतमुक तारखेला जे मृत्यूपत्र केले होते आणि ज्यावर रजिस्ट्रार महाराष्ट्र शासन, यानी सही केली आहे....ते आज दिनांक.....रोजी कायमचे रद्द करण्यात आले आहे असे समजावे....\" असे वाक्य लिहून पुन्हा सविस्तर मृत्यूपत्र (स्वःहस्ताक्षरात) करावे आणि पुन्हा तो सह्यांचा कार्यक्रम करावा लागतो.\nइब्लिस, \"आज ३० वर्षे वय\nइब्लिस, \"आज ३० वर्षे वय असताना मी बायकोला अक्खी इश्टेट लिवली, अन समजा ३५ च्या वयात माझा डिव्होर्स झाला. ....हायपोथेटिकल विचारतोय बरं का.\" - मा.बो. वर वागता, तसच घरी वागत असाल, तर ९९% कॉन्फिडन्स लेव्हल वर हा नल हायपोथिसीस अ‍ॅक्सेप्ट करावा लागेल\nफेफ, अशोक पाटील सरानी\nअशोक पाटील सरानी लिहिलेली सोप्पी सरकारी पध्धत, स्टाम्प ड्यूटी इ. वाचली ना\nमी विचारले, किती वेळा विल बदलायची\nअन बायको बद्दल लिहिलेले दिसले. दीड कोटी नाही दिसले का\nअशोक. तुम्ही फार सुरेखरित्या\nतुम्ही फार सुरेखरित्या लिहिलत.\nमृत्यूपत्र आणि लिव्हिंग विल\nमृत्यूपत्र आणि लिव्हिंग विल यामधे फरक आहे का\nएखाद्या व्यक्तिचं विल नसेलच तर त्याच्या इस्टेटिचं पुढे काय होतं <<< जोडीदार व ���ुले यांच्यामधे समान विभागणी.\nते नसतील तर मग सगळ्यात जवळचे नातेवाइक वगैरे.\n\"...किती वेळा विल बदलायची...\" असे तुम्ही विचारले आहे, तर त्याला उत्तर....कितीही वेळा. मात्र प्रत्येक बदलाच्या वेळी लिखाणाची सुरुवात करताना स्पष्ट उल्लेख यावा लागतो....\n\"मी, अमुकतमुक, आज दिनांक.......रोजी या द्वारे जाहीर करत आहे की, मी माझ्या मालमत्तेच्या वाटपाविषयी दिनांक ..... रोजी माझ्या सहीने तसेच १) अबक व २) कबअ या दोन साक्षीदारांच्या सह्यांनी जे मृत्यूपत्र करून त्यावर डिव्हिजनल प्रोबेशनरी ऑफिसर, म.शासन, यांची सहीमोहोर घेतली होती, ते तीन पानी मृत्यूपत्र रद्द करीत आहे. त्यातील तरतूदींचा आजपासून विचार न करता या नव्या मृत्यूपत्रात जाहीर केल्यानुसार मालमत्ता वाटप व्हावे....\" (किती पाने होती मूळ मृत्यूपत्रात त्याचा उल्लेख आवश्यक आहे.....हे काम वकीलही करतात.)\nया शपथेनंतर परत मूळ प्रतिसादात दिलेल्या बाबींचा रितसर उल्लेख होतो. रजिस्ट्रारकडे प्रोबेटला देण्यापूर्वी अगोदरचे \"मृत्यूपत्र रद्द करावे\" असा स्वतंत्र अर्ज देवून (कारण द्यावे लागत नाही) नव्याने नोंद करावे असा उल्लेख आवश्यक ठरतो. रजिस्ट्रार लागलीच हे काम करीत नाही. त्याना आवश्यक वाटले तर आपल्या खर्चाने स्थानिक वर्तमानपत्रात जाहीरात \"रद्द\" बद्दलची जाहीरात द्यावी लागते....(हे कर्नाटकात चालू आहे.)\nपहिले रद्द होऊन नवीन अंमलात येणे यात किमान तीन महिन्याचा कालावधी जातो. त्यामुळे असेल पण वारंवार विल करणे होत नाही....म्हणजे निदान माझ्या पाहाण्यात असा प्रकार झालेला नाही, डॉक्टर.\nमृत्युपत्र या शब्दाच्या ऐवजी\nमृत्युपत्र या शब्दाच्या ऐवजी इच्छापत्र हा शब्द वापरला तर त्यासोबत येणारी भीती/विषण्णता/अभद्र भावना कमी होऊन संबंधित व्यक्ती अधिक स्पष्टपणे, स्वच्छ भाषेत आणि सोपेपणानं त्याची तरतूद करू शकेल असं मला नेहमी वाटतं.\nतरूण वयात घरातल्या एकमेव कमावत्या व्यक्तीचा झालेला अकाली मृत्यू आणि त्यानंतरचे नॉमिनेशन्स इ.अभावी झालेले प्रचंड प्रॅक्टिकल गोंधळ अगदी जवळून पाहिलेले असल्यामुळे माझ्या लेखी मृत्यूपत्राचं महत्त्व खूप आहे.\nमाझा नवरा गेली पाच वर्षं दरवर्षी (एका विशिष्ट दिवशीच) नव्यानं स्वत:चं एक मृत्यूपत्र करतो. त्याच्या ३ कॉपीज करून, त्याचं बंद पाकीट घरातल्या तीन नातेवाईकांकडे १-१ असं देऊन ठेवतो. कुठल्या तीन व्यक्तींना ती ३ पाकिटं दिलेली आहेत हे त्या पाकिटांवर लिहिलेलं असतं.\nहे सुरू करण्यापूर्वी त्यानं मृत्यूपत्र तयार करण्याच्या रीतसर पद्धतीची माहिती काढली होती. त्यानुसार, वरती अशोक. यांनी सांगितलेल्या मजकुराप्रमाणेच सुरूवात करून सगळे मुद्दे लिहितो.\nमोठा बिझिनेस, पार्टनरशिप इत्यादी बद्दल मृत्यूपत्रात काही लिहायचं असेल तर त्यासाठी वकील, रजिस्ट्रेशन वगैरे कायदेशीर टप्पे आहेत. नोकरदार व्यक्तीनं आपल्या पगारी मालमत्तेबद्दल मृत्यूपत्र केलेलं असेल, तर फक्त तारीख-वारासकट सगळे मुद्दे, त्याची स्वत:ची सही आणि दोन साक्षीदारांच्या सह्या (यात मृत्यूपत्रातल्या बेनिफिशिअरी व्यक्ती नसाव्यात) इतकं पुरतं.\nतरी नवर्‍याला परत एकदा विचारून इथे माहिती लिहिते.\nखुप छान धागा दक्षिणा\nखुप छान धागा दक्षिणा ताई,\nसद्द्या मी याच अनुभवातुन जात आहे.\nवडिलांनी बनवलेल्या मृत्यूपत्रा मुळे बरेच वाद चालु झाले आहेत,\nत्यामुळे खुप महत्वाची माहिति या मुळे मला मिळालि.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nकायद्याची माहिती व संकलन\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00022.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%96%E0%A5%82%E0%A4%AA-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A4%E0%A4%82-107050400012_1.html", "date_download": "2018-09-24T08:22:41Z", "digest": "sha1:ITV5XFX2TRKKV6CMD5CJMNRJC3RPWB7N", "length": 9165, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "खूप वाटतं | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतुझं बेगान दु:ख एकदातरी ऐकावं\nसमाजासाठी तुझं रडणं एकदातरी बघावं\nमुलांसाठीच तुझं भटकणं एकदातरी अनुभवावं\nटिचभर पोटासांठी धडपडणारं तुझं मन\nफाटका पदर शिवण्याचं तुझं कार्य\nमाझ्या हातून ऐकदातरी व्हावं\nमाझंही अस्तित्व सहभागी असावं\nतुझ्या कार्यात माझ्यासाठी एक स्थान असावं\nमग ते स्थान मला जमेल तसं\nजपण्याचा मी प्रयत्न करेल\nन डगमगता करणारया कार्याचं\nमराठी कविता : प्रश्न\nमराठी कविता : आगळिक\nयावर अधिक वाचा :\nसमीक्षा अरूणा सबाने यांची कविता\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगि��ता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/entertainment-gossips/sanjay-dutt-opts-out-of-the-good-maharaja/articleshow/61629783.cms", "date_download": "2018-09-24T08:41:07Z", "digest": "sha1:BUVOG5LMNEFE3XLVHZOEJZWB53QW5J6J", "length": 8604, "nlines": 134, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment gossips News: sanjay dutt opts out of the good maharaja - वेळीच काढता पाय | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\n'पद्मावती'ला होणार विरोध बघता संजय दत्तनं आगामी 'द गूड महाराजा' या ऐतिहासिक जीवनपटातून काढता पाय घेतल्याची चर्चा आहे. जाम साहिब दिग्विजयसिंगजी रणजितसिंगजी यांच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. 'भूमी'नंतर संजू बाबासोबत हा सिनेमा करणार असल्याचं उमंग कुमारनं जाहीर केलं होतं. पुढच्या महिन्यापासून शूटिंगलाही सुरुवात होणार होती. मात्र त्याआधीच महाराजांच्या मुलींनी उम��गकुमार यांना एक खरमरीत पत्र लिहिलं. वाढती गुंतागुंत आणि विरोध बघता संजयनं सरळ सिनेमावर पाणी सोडलंय.\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nविसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघात\nचाहत्यांनी गर्लफ्रेंडला घेरल्याने सलमान गोंधळला\nश्रीदेवींच्या पुतळ्याचं जान्हवीच्या हस्ते अनावरण\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n6‘के टू एस’ सर...\n9शो मस्ट गो ऑन...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00023.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1590", "date_download": "2018-09-24T07:49:50Z", "digest": "sha1:EBYTNLEZ3JMEY6DUGLJJ75EHG5QHTQGN", "length": 8062, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "गणेश स्थापना से पूर्व फ्रेजरपुरा मे दो गुटों में झगड़ा तनाव निर्माण :: CityNews", "raw_content": "\nगणेश स्थापना से पूर्व फ्रेजरपुरा मे दो गुटों में झगड़ा तनाव निर्माण\nगणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद सोहळा शहरभरात सुरु असताना या सोहळ्याला गालबोट लावणारी घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. सार्वजनिक मंडळाची मिरवणूक जात असताना जुन्या वादावरून फ्रेजरपुरा लायब्ररी चौकात गणपती शोभायात्रे दरम्यान २ गटात वाद होऊन तुफान दगडफेक करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्री ९:३० वाजता दरम्यान घडली. शिवशक्ती गणेशोत्सव मंडळाची शोभायात्रा येत असताना दुसऱ्या गटातील व्यक्तीने फिर्यादी रोहित शांताराम गोर्ले यांच्याशी वाद घातला. यात त्याला लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळ करण्यात आली. त्याच्या तक्रारीवरून दुसऱ्या गटातील ३ युवकांविरुद्ध कलम ३२३,५०४ कलमानवये गुन्हा दाखल केलाय. तर दुसऱ्या गटातील फिर्यादी महिले��्या तक्रारीवरून त्या दवाखान्यातून घरी जात असताना दोन गटात भांडण होत असताना महिलेनं हटकले. यावर तिला शिवीगाळ करण्यात आली. तिघांविरुद्ध ५०४ ५०६ कलमानवये गुन्हा दाखल करण्यात आला. १ गटातील तिघे तर दुसऱ्या गटातील एकाच्या भावाला अशा ४ जणांना फ्रेजरपूरा पोलिसांनी ताब्यात घेतलंय. फ्रेजरपुरा पोलिसांना याबाबत विचारलं असता दगडफेक झाली नसल्याचं पोलिसांनी सांगितलं मात्र या दगडफेकीत होमगार्डचे जवान जखमी झाले. सार्वजनिक मंडळानजीक पोलीस कॉन्स्टेबल बरगळ व होमगार्ड जवान अरविंद काळे तैनात होते. काही अंतरावरच दगडफेक होत असल्याचं माहिती होताच दोघेही धावत गेले असता, दोन्ही गटाकडून तुफान दगडफेक सुरु होती त्यामध्ये अरविंद काळे यांच्या पायाला दगड लागून ते जखमी झाले. मात्र त्याची माहिती होमगार्डला नव्हती त्यांची वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली नाही. घटनास्थळी पोलीस आयुक्त संजय बाविस्कर, डीसीपी, एसीपी, पीआय दाखल झाले क्यूआरटी पथक येथे तैनात करण्यात आल. कर्फ्यू सदृश परिस्थिती येथे निर्माण झाली.\nविसर्जन मिरवणुकीची सांगता; डीजे प्रकरणी ३० मंडळांवर गुन्हा दाखल\nगुजराती उद्योगपती बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून फरार\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-24T08:39:35Z", "digest": "sha1:4BRSH2O2TRYEYUCLLBFEL5EJSCC3CZTR", "length": 5303, "nlines": 63, "source_domain": "punenews.net", "title": "पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान – Pune News Network", "raw_content": "\nHome / आज पुण्यात / पुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान\nपुणे स्टेशन परिसरात स्वच्छता अभियान\nविविध सेवाभावी आणि सामाजिक संघटनांकडून स्टेशन परिसरात स्वच्छतेवर जनजागृती कार्यक्रम\nपुणे न्यूज नेटवर्क : पुणे रेल्वे स्टेशन परिसरात स्वच्छ भारत अभियानाच्या अंतर्गत स्वच्छता अभियान राबवण्यात आले. रेल्वे कर्मचा-यांशिवाय वेगवेगळ्या सेवाभावी आणि सामाजिक संघटनाही या अभियानात सहभागी झाल्या होत्या.\nस्वच्छता या अभियानाअंतर्गत श्रमदान, नाटक, बॅनर होर्डिंग या माध्‍यमातून देखील जनजागृति करण्यात आली. शनिवारी (दि.9‌)रोजी पुणे स्टेशनवर संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे 1000 कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरात स्वच्छता केली. रेल्वे स्टेशन परिसराबरोबरच रेल्वे गाड्यांमध्येही स्वच्छता करण्यात आली. या बरोबरच नाटक आणि साफसफाई विषयक उपक्रम राबवण्यात आले. या फाउंडेशनच्या वतीने महिन्यातील एक दिवस हा उपक्रम राबवला जातो.\nरेल्वे प्रबंधक बी. के. दादाभोय, अप्पर मंडल रेल्वे प्रबंधक मिलिंद देउस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान राबविण्यात आले. तसेच संयोजन वरिष्‍ठ मंडळ वाणिज्‍य प्रबंधक गौरव झा, मंडळ वाणिज्य प्रबंधक मदनलाल मीना, सहाय्यक वाणिज्य प्रबंधक संजय कुमार, वरिष्‍ठ स्‍टेशन प्रबंधक ए. के. पाठक यांनी केले होते.\nPrevious फुटबॉलपटू पेलेंनी केले तिसऱ्यांदा लग्न\nNext पुण्यात स्लॅब कोसळून ९ जणांचा मृत्यू; बालेवाडीतील घटना\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/milk-rate-issue-high-court-130215", "date_download": "2018-09-24T08:21:21Z", "digest": "sha1:2EUEAXKYHHMYE7I7MUOFWZYM2MGP2N7R", "length": 12906, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "milk rate issue high court दूध हमीदर कसा, किती जणांना? - उच्च न्यायालय | eSakal", "raw_content": "\nदूध हमीदर कसा, किती जणांना\nशुक्रवार, 13 जुलै 2018\nमुंबई - राज्यातील 59 टक्के दूध खरेदीवर सरकारचे नियंत्रण नसल्याने हमीदर फक्त 41 टक्के दुधालाच मिळतो, उर्वरित 59 टक्के दुधालाही किमान आधारभूत दर (एसएमपी) मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. याबाबत तसेच एसएमपी कशी ठरवतात यावर चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.\nमुंबई - राज्यातील 59 टक्के दूध खरेदीवर सरकारचे नियंत्रण नसल्याने हमीदर फक्त 41 टक्के दुधालाच मिळतो, उर्वरित 59 टक्के दुधालाही किमान आधारभूत दर (एसएमपी) मिळावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल झाली आहे. याबाबत तसेच एसएमपी कशी ठरवतात यावर चार आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत.\nदुधाची एमएसपी कशी ठरवली जाते, त्यासाठी काय यंत्रणा आहे, यावर न्यायालयाने मुख्य सचिवांसह कृषी, अन्न व औषध प्रशासन, सहकार आणि अर्थ खात्याच्या सचिवांना नोटिसा काढल्या आहेत. शरद जोशी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पुण्याचे विठ्ठल पवार यांनी ऍड. आशिष गायकवाड यांच्यामार्फत ही जनहित याचिका केली आहे. न्या. शंतनू खेमकर आणि न्या. नितीन सांब्रे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली.\nराज्यात 2017-18 मध्ये सरकारी आणि सहकारी क्षेत्रात दुधाचे तीन कोटी 10 लाख लिटर उत्पादन झाले. यापैकी गाईच्या एक कोटी 29 लाख लिटर दुधावरच फक्त सरकारचे नियंत्रण आहे. उर्वरित 59 टक्के दूध खरेदीवर सरकारचे नियंत्रण नाही. 19 जून 2017 च्या अध्यादेशानुसार गाईच्या दूध खरेदीचा दर 23 वरून 27; तर म्हशीच्या दूध खरेदीचा दर 33 वरून 37 रुपये करण्यात आला. ही दरवाढ फक्त 41 टक्के दुधासाठीच लागू आहे, त्यामुळे उरलेल्या 59 टक्के दुधाच्या दराचे काय, असा सवाल याचिकेत केला आहे.\n- माहिती अधिकारात मिळालेल्या माहितीनुसार 2013 ते 2018 मध्ये राज्यात गाईच्या दुधासाठी सरासरी 40; तर म्हशीच्या दुधासाठी सरासरी 56 रुपये उत्पादन खर्च.\n- राज्यातील सहा विभागांत ही सरासरी वेगळी असू शकते, त्यामुळे प्रत्येक विभागातील जिल्हा दूध अधिकारी ठरवत असलेल्या दराप्रमाणे एमएसपी ठरवून शेतकऱ्यांना दर द्यावा.\nपेट्रोल-डिझेलच���या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ\nमोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/international/bhaskar-gyan/54", "date_download": "2018-09-24T07:26:16Z", "digest": "sha1:J5LZI2NF3KNH3FOKRAOVCWEOXLCD4RET", "length": 31480, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Special News – Marathi Special News – Special News in Marathi – Special News Headlines – Breaking Special News - Daily Special News in Marathi", "raw_content": "\nडॉट कॉम, डॉट नेट विसरा, आता तुमचेही नाव वापरा\nलंडन- डोमेनची टंचाई आणि इंटरनेट यंत्रणेची संपत आलेली क्षमता यामुळे आता पूर्णपणे नवी अशी डोमेन यंत्रणा येत असून त्यात डॉट कॉम, डॉट नेट, डॉट बिझ सारख्या मोजक्याच 22 डोमेन शेपटांऐवजी (सफीक्स) आता अमर्याद पर्याय उपलब्ध होणार आहेत. थोडक्यात आता डोमेन शेपूट म्हणून कोणत्याही भाषेतील कोणताही शब्द वापरता येण��र आहे. इंटरनेटचे जगभर राज्य प्रस्थापित झाल्यानंतर प्रथमच एवढा क्रांतिकारी बदल होत आहे.इंटरनेट कॉर्पोरेशन फॉर असाइन्ड नेम्स अॅन्ड नंबर्स अर्थात आयकॅन या संस्थेने नव्या डोमेन शेपटांची...\nजगातील सर्वात उंच वाळूच्या किल्याचा विक्रम\nअमेरिकेच्या एड जारेट याने 2003 मध्ये प्रथमच वाळूचा सर्वात उंच किल्ला बनवून जागतिक विक्रम केला आहे. 2007 मध्ये त्याने स्वत:चेच रेकॉर्ड मोडून पुन्हा एकदा 37 फूट 10 इंचाचा किल्ला बनवून तिसर्या वेळेस विक्रम तयार केले. हार्टफोर्ड काउंटीच्या फार्मिंग्टनमध्ये त्याने हे काम फावडे आणि बादल्यांनी केले नाही, तर या कामासाठी त्याने 1500 सहकार्यांची मदत घेतली. सगळ्य़ांनी मिळून 2500 तासांच्या र्शमानंतर 73 हजार किलो वाळूचा हा किल्ला तयार केला. या कामाची सुरुवात त्यांनी 1 एप्रिलपासून केली होती. 20 मे रोजी त्यांनी हा...\nकसा असायला हवा तुमचा आहार\nवजन कमी करणे किंवा आरोग्य संतुलित राहण्यासाठी तर्हेतर्हेचे आहार व पथ्यांबाबत सल्ले दिले जातात. डिटॉक्स डाएट, व्हेजिटेरियन डाएट, लो-फॅट डाएट असे अनेक प्रकार यामध्ये आहेत, पण त्यापासून फायदे किती होतात, हे निश्चित सांगता येत नाही. कारण काहींना ते मानवतात, तर काहींना नाही. मानवली तरी काही काळानंतर त्याचा प्रभाव कमी होताना दिसतो. त्यामुळे कोणत्या आहाराचा नेमका परिणाम काय होतो ते माहीत असणे आवश्यक आहे. आपल्याला उपयोगी सात आहाराबाबतची माहिती येथे देत आहोत.पानकोबीचे सूप-एका आठवड्यातच तब्बल 4.5...\nसिगारेट सोडण्‍यासाठी आरोग्‍यदायी सवयींचा मार्ग\nसिगारेटची सवय सोडण्यासाठी अनेक उपाय आहेत. औषधीपासून ते निकोटिन पॅच आणि संमोहन कलेपर्यंत असे बरेच उपाय आहेत, पण आता काही आरोग्यदायी खाद्यपदार्थांच्या मदतीने आपण या सवयीवर नियंत्रण मिळवू शकतो. ही गोष्ट हल्लीच ड्युक्स विद्यापीठात झालेल्या एका संशोधनात समोर आली आहे.असं म्हणतात की, धूम्रपान आणि मद्यपान यांसारख्या वाईट सवयी दोनच परिस्थितीमध्ये सुटू शकतात- एकदा जेव्हा डॉक्टर सांगतात तेव्हा आणि दुसर्या वेळेस खिशात पैसे नसतात तेव्हा. अशा सवयींमुळे नव्या वर्षापासून ते तंबाखू निषेध दिवस...\nन्यूजर्सीमध्ये पैसे देऊन करा तोडफोड\nन्यूजर्सीमध्ये एका गुप्त जागी द डिस्ट्रक्शन कंपनी क्लब उघडला आहे. याच्या सदस्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे आणि या क्लबमध्ये र्शीमंताची मुले जास्त आहेत. याचा संबंध तोडफोडीशी निगडित असेल हे त्याच्या नावावरूनच कळते. या क्लबचे युवा सदस्य भारी किंमत देऊन शस्त्राने किमती सामान फोडतात.द डिस्ट्रक्शन कंपनीच्या सदस्यांसमोर फोडण्यासाठी असलेल्या सामानाची मोठी यादी असते. त्यामध्ये फर्निचर, टीव्ही, गिटार, फॅक्स मशीन, मोटरसायकल, लॅपटॉप आणि चिनी मातीपासून बनलेल्या वस्तूसुद्धा असतात. सामान...\nडॉ. अल्बर्ट एक कर्मयोगी\nनोबेल पुरस्कार विजेते डॉ. अल्बर्ट श्वाइज्वर हे एक कर्मयोगी होते. वयाच्या अवघ्या 29 वर्षांमध्ये त्यांनी डॉक्टरेटच्या एक-दोन नाही, तर चक्क तीन पदव्या मिळवल्या होत्या. लहान वयात त्यांनी मोठी विद्वत्ता प्राप्त केली होती. कष्ट, सेवा आणि कर्म यांवर त्यांची निस्सीम र्शद्धा होती. मात्र, त्यांनी मिळविलेल्या ज्ञानाचे खासगीकरण न करता आणि आपला स्वार्थ न साधता त्यांनी गरिबांच्या सेवेसाठी स्वत:ला वाहून घेण्याचे ठरवले. त्यामुळे रुग्णांची सेवा करणे आणि रुग्णालयातच नोकरी करण्याच्या दृष्टिकोनातून...\nडीएनए सांगेल मुलांचे भविष्य, पाल्य काय बनणार\nमुलगा पुढे चालून काय बनेल किंवा कोणत्या माध्यमात यशस्वी होईल हे सांगण्यामध्येही अँडव्हान्स जेनिटिक रिसर्चला यश आले आहे. यामध्ये मुलगा किती चपळ असेल, दिसायला कसा असेल, कोणत्या स्वभावाचा असेल आणि कोणत्या खेळात किंवा माध्यमात प्रावीण्य मिळवण्याची शक्यता आहे आदी गोष्टी जाणून घेणे शक्य आहे. त्यामुळे अमेरिका व रशियामध्ये आपला मुलगा अँथलिट बनणार काय, या उत्सुकतेपोटी ही चाचणी आवर्जून करतात.अशी होते ही चाचणीया चाचणीमध्ये तोंडातील आतड्याचा डीएनए घेतला जातो. चाचणीमध्ये आतड्याच्या डीएनएमधून...\nनव्या संशोधनामुळे आता पांढरे केस होणार काळे\nलंडन- पांढरे केस असणे हे काही दिवसानंतर मागच्या जमान्यातील गोष्ट ठरु शकते. होय. कारण न्यूयॉर्कमधील शास्त्रज्ञांनी असे एक केसातील प्रोटीन शोधून काढले आहे की, ज्यामुळे तुमचे केस पांढरे झाले तर ते पुन्हा काळे बनू शकणार आहेत. न्यूयॉर्कमधील एका विद्यापीठातील लांगोन मेडिकल सेंटरमधील शास्त्रज्ञांच्या एका टीमने अनेक प्रयोगानंतर आपल्या केसांत काळा रंग भरणाऱया 'डब्ल्यूएनटी' प्रोटीन शोधण्यात यश आले आहे.डेली मेलच्या वृत्तानुसार, या संशोधनानंतर औषधांत, लोशन, शैम्पूत 'डब्ल्यूएनटी' प्��ोटीनचा...\nजपान भूकंपाच्या ज्वालामुखीपासून तयार करणार 'वीज'\nटोकियो- जपान हे भूकंपाचे केंद्रबिंदूच मानले जाते. जपानमध्ये कमी- अधिक तीव्रतेचे दरवर्षी हजारो भूकंपाचे धक्के बसतात. त्यातून भूकंपातून मोठ्या प्रमाणात ज्वालामुखी (लाव्हारस पदार्थ) बाहेर पडतो. यावर जपानने एक उपाय शोधला असून ते हा ज्वालामुखी वीज संयंत्रात इंधन म्हणून वापरणार आहेत. त्यामुळे हा ज्वालामुखी पदार्थ नष्ट करण्याबरोबरच त्याचा वीज उत्पादनात वापरता येणार असून जपानला याचा दुहेरी फायदा होईल. यासाठी इवाटे आणि मियागी राज्यात याबाबत खास संयंत्र बनविण्यात येत आहेत. जपानमध्ये दरवर्षी...\nझोपताना पावडर लावा; तेज वाढेल\nघरी परतल्यावर मेकअप काढून झोपावे हे सगव्व्यांनाच माहीत आहे, पण कधी-कधी उशिरा पार्टीहून परतल्यानंतर आपण हे विसरून जातो. त्यामुळे अनेक वेळा जास्त मेकअपमुळे अॅलर्जी होते. या सगव्व्यापासून आपल्याला आता सुटी मिळणार आहे. कारण बाजारात लवकरच एक नवे पावडर येणार आहे जे लावून आपण निवांतपणे झोपू शकतो. रात्री हे पावडर लावून झोपल्यास त्वचा मऊ होऊन चेहऱ्यावर एक नवे तेज येते. गरज का पडली मेकअप आणि महिलांवर केलेल्या एका संशोधनात दिवसभराच्या थकव्यानंतर अनेक महिला मेकअप काढण्याचा आळस करतात, असे...\nभरपूर चाला, पण निष्काळजीपणा नको\nनिवांत चालत फेरफटका मारणे म्हणजे अगदी सोप्पा आणि फायदेशीर व्यायाम मानला जातो. पण चालण्याची ढब जर निष्काळजीपणाची असेल तर मात्र मग इतर व्यायाम करताना होणाऱ्या दुखापती या साध्या व्यायामप्रकारातही होण्याचा धोका असतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यासंबंधी उद्भवणाऱ्या समस्या व आजार :प्लेंथर फेसायटिसलक्षणे : टाचा किंवा तळव्यामध्ये वेदना होणेकाय आहे : प्लेंथर फेसिआ हा ऊतींचा समूह असतो. अंगठ्याला पायाच्या हाडाशी जोडण्याचे काम या ऊती करतात. आघातविरोधी भाग व तळवे यांच्यावर जेव्हा जोर पडतो...\nपत्नीच्या झोपेवर जीवनाचे सौख्य अवलंबून\nअमेरिकेतील पीटसबर्ग विद्यापीठाच्या स्कूल आॅफ मेडिसिनच्या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटले आहे की, जर पत्नीला नीट झोप येत नसेल तर दुसया दिवशी सारखी चिडचिड करत राहते, नको त्या गोष्टींवर खुसपट काढून वाद घालत बसते. त्यामुळे वैवाहिक जीवनातील सौख्यच नाहीसे होण्याचा धोका अधिक असतो. याउलट पुरुषाला जर निद्रानाशाचा आजार अस��ल तर वैवाहिक जीवनातील सौख्यावर फार काही फरक पडत नाही. या संशोधन पथकाच्या प्रमुख प्रा. डॉ. वेन्डी ट्रॉक्सेल म्हणाल्या, ज्या बायका रात्री उशिरापर्यंत जागे राहतात, त्या दुसया...\nविनाकानाचं ससुलं जपानमध्ये जन्माला\nजपानमध्ये गेल्या मार्च महिन्यात भीषण भूकंप आला आणि सुनामीनेही मोठी हानी झाली. मोठा फटका बसला तो फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पातून झालेल्या किरणोत्सर्गाचा परिणाम आता जीवसृष्टीवर प्रकर्षाने दिसू लागलेला आहे. फुकुशिमा अणू उर्जा प्रकल्पाच्या परिसरात एक विनाकानाचं ससुलं जन्माला आलं आहे.सशाचे हे रूप पाहून इथे मानले जाऊ लागले आहे, की हा किरणोत्सर्गाचाच विपरित परिणाम आहे. प्रकल्पातून निघत असलेल्या हानीकारक रेडियोधर्मी किरणोत्सर्गाच्या दुष्प्रभावामुळेच ही स्थिती उद्भवली असल्याचेही...\nमाणसाचे शरीर आणि मेंदू होतोय छोटा : 'केम्ब्रिज'चे संशोधन\nइस्रायलच्या गुहांमध्ये सापडलेले मानवी अवशेष १,२०,००० ते १,००,००० वर्षांपूर्वीचे आहेत. त्या काळची माणसे उंच, धिप्पाड आणि धडधाकट होती. नजीकच्या काळापर्यंत तेथील मानवी शरीरयष्टीत काहीही फरक पडला नव्हता.जगातील माणसांची दिवसेंदिवस वाढ होत चालली, असा समज आहे, मात्र त्याला छेद देत, सगळीच माणसे दिवसेंदिवस किडकिडीत, बुटकी आणि त्यांचा मेंदू छोटा होत चालल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. केम्ब्रिज विद्यापीठाच्या पथकाने हे संशोधन केले आहे. त्यांच्या मते माणसांची आता भूतकाळाच्या दिशेने वाटचाल...\nहाय हिल सँडल्स शरीराला घातक\nलंडन: ब्रिटनमध्ये रोज साधारण २५ टक्के महिला हाय हिल्स (उंच टाचेच्या) चप्पल व सँडल वापरतात. यातून त्यांची फॅशन उंचावत असली तरी शरीरातील आजाराचा धोकाही तेवढाच उंचावत आहे. वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या एका अभ्यासात असे आढळून आले आहे की, हाय हिल्समुळे शरीराच्या संतुलनावर परिणाम होतो आणि पाय, गुडघे तसेच घोट्यांवर दबाव वाढतो. यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि दीर्घकाळ व्याधी जडण्याची शक्यता असते.पायातील वाहनांचे हे नवनवीन प्रकार हाडांच्या आजारांना आमंत्रण देत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे....\nफळे आरोग्यदायी, ज्यूस मात्र धोकादायक\nदररोज फळांचा रस पिणार्यांच्या आरोग्याला धोका आहे. भरपूर साखर घालून डबाबंद केलेल्या या पेयाची लोकांना चटक लागते, तर सुक्या फळांमध्ये अँन्टिऑक���सिडंट आणि पोषक तत्त्वे सामान्य फळांप्रमाणेच असतात. असा निष्कर्ष दोन वेगवेगळ्या संशोधनात काढण्यात आला आहे.नॉर्थवेल्समधील बॅनगॉर विद्यापीठाने केलेल्या एका अभ्यासात असे निदर्शनास आले आहे की, प्रक्रिया करून डबाब्ांद केलेल्या फळांच्या रसाच्या प्रत्येक ग्लासात किमान 5 चमचे साखर असते. प्रक्रियेदरम्यान, फळातील गोडवा टिकविण्यावर जास्त भर दिलेला...\nकामातील तणाव दूर करण्यासाठी डाळिंबाचा रस प्या\nकामातील तणावापासून सुटका मिळवण्यासाठी डाळिंबाचा रस प्या, असा सल्ला शास्त्रांनी दिला आहे. एवढेच नव्हे तर तणावाला लढा देण्यासाठी हा रस ऊज्रेचे काम करतो, असेही सांगण्यात आले आहे.रस पिण्याने ह्रदयाची गती सामान्य राहते. शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात काही नागरिकांना दोन आठवड्यापर्यंत 500 मीली रस पिण्यास दिला होता.त्यानंतर त्यांना दिलेल्या प्रश्नावलीत रस पिण्याच्या आधी व नंतरच्या तणावाबाबतची माहिती विचारण्यात आली. ज्या लोकांनी डाळिंबाचा रस पिला त्यांचा उत्साह व आत्मविश्वास वाढला,...\n'ऑफिस क्लचर' वाढवते वजन\nऑफिसमधील 'कल्चर' आपले वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. जेवणाच्या वेळी आग्रह झाल्यास सर्वांचे मन राखण्यासाठी अधिक कॅलरीज असलेले जेवण घेतल्याने वजन वाढते. शिवाय ऑफिसमधील इतर कोणत्या सवयी वजन वाढवण्यास कारणीभूत ठरतात त्या जाणून घेणे आवश्यक आहे.आपल्या शरीराची जैविक संरचनाच आपल्याला केव्हा जेवणाची आवश्यकता आहे हे ठरवते. कार्यालयीन कामात व्यग्र राहिल्यामुळे जेवण व इतर गोष्टींचे नैसर्गिक चक्र बदलत असल्याने वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते, असे युनिव्हर्सिर्टी ऑफ ब्रिस्टलच्या...\nडासांच्या दंशापासून लवकरच सुटका\nकॅलिफॉर्निया- डासांच्या त्रासापासून लवकरच कायमची मुक्ती मिळणार आहे. अमेरिकन शास्त्रज्ञांच्या चमूने केलेल्या नव्या संशोधनामुळे मलेरिया, डेंगी, चिकुनगुनिया अशा आजारांपासूनही कायमची सुटका होईल. अनिवासी भारतीय शास्त्रज्ञ आनंदशंकर रे हेदेखिल या चमूतील एक सदस्य आहेत, ही गौरवाची बाब या चमूने एक असे रसायन विकसित केले आहे, जे डासांची कार्बन डायऑक्साईडचा गंध ओळखण्याची क्षमता नष्ट करते. आपण उच्छ्वासित करीत असलेल्या कार्बन डायऑक्साईडच्या वासानेच डास आपल्याला हेरतात आणि चावतात. नव्या...\n'सिक्स्थ सेन्स' घडवतो योगायोग\nवॉश���ंग्टन- कॅरोलिन पॅक्सट्न आणि एलिझाबेथ कूक या आहेत जुळ्या बहिणी. त्यांच्या जन्मातील अंतर केवळ ४ मिनिटांचे. त्यांचे वय वाढले, विवाह झाले. आता त्या विभक्त राहतात; परंतु योगायोग असे की आजही दोघींचे विचार, वस्त्र किंवा वस्तूंची निवड एकसारखीच आहे. म्हणतात ना, मनुष्यामध्ये विवेकबुद्धीच्या पाच चक्षूंपुढे आणखी एक सहावा चक्षू असतो. तो 'सिक्स्थ सेन्स' हे सर्व घडवतो.या दोघीही एकाच शाळा व कॉलेजमध्ये शिकल्या. त्यांचा शाळेतील ग्रेडही सारखाच असायचा. दोघींनी सारखीच पदवी संपादन केली. पहिल्याच भेटीत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00024.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0tea-specialchaha-startup-rohit-harip-marathi-article-1980", "date_download": "2018-09-24T07:59:52Z", "digest": "sha1:NKLLN5U5N3H6TJH2MOD77FIFAEKU6UXU", "length": 16114, "nlines": 120, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Tea Special_Chaha Startup Rohit Harip Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुद्ध देशी ‘तंदूर चहा’\nशुद्ध देशी ‘तंदूर चहा’\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nचहा आणि आपलं नातं घट्ट आहे. सकाळच्या पहिल्या चहापासून उजाडणारा आपला दिवस, मध्यरात्रीपर्यंत रेंगाळला तरी चहाचा कप आपल्या सोबतीला असतोच. चहाचे असंख्य प्रकार, चवी, प्रत्येकाच्या आवडीनिवडी, चहामध्ये घालायचे घटक यानुसार चहा बनवण्याच्या पद्धती बदलत असतात.\nकोणाला आटीव दुधाचा गोड चहा आवडतो, तर कोणाला दूध कम पानी ज्यादा, कोणाला आलं घातलेला तिखट चहा तर कोणाला कडक मसालेदार चहा... असे चहाचे नानाविध प्रकार..\nअसं म्हणतात, की पाण्यानंतर जगात सर्वांत जास्त प्यायले जाणारे पेय हे चहा आहे. त्यातही आपण भारतीय पक्के ‘चहा’बाज...चहाशिवाय आपले पान हलत नाही.\nचहाचे आपल्या आयुष्यातल्या अढळस्थानामुळे चहाच्या बाबतीत निरनिराळे प्रयोग सातत्याने होत असतात. वेगवेगळे मसाले, चहाचे प्रकार, चहा बनवण्याच्या पद्धती यामुळे चहाचे नवनवे ट्रेंड आजकाल दिसू लागले आहेत. असाच एक तंदूर चहाचा नवीन स्टार्टअप पुण्यामधील खराडी येथे सुरू झाला आहे.\nखवय्येगिरी करण्याऱ्यांसाठी तंदूर भट्टीतले पदार्थ नवीन नाहीत. तंदूर चिकन, तंदूर कबाब, तंदुरी टिक्का या पदार्थांचे नाव ऐकले, की आपल्या तोंडाला पाणी सुटल्याशिवाय रहात नाही. पण तंदूर भट्टीत आता चहासुद्धा बनतो. पुणे तिथे काय उणे’ या उक्तीनुसार ‘जगातले पहिले तंदुरी चहाचे हॉटेल’ पुण्यात खराडी येथे सुरू झाले आहे. या हॉटेलची टॅग लाइन आहे ‘जगातला पहिल�� आणि एकमेव तंदूर चहा’...\nनगर जिल्हातल्या शनिशिंगणापुरजवळील ब्राम्हणी गावाच्या असलेले अमोल राजदेव आणि प्रमोद बानकर या आते-मामेभावंडांनी तंदूर चहाचे हे भन्नाट हॉटेल सुरू केले आहे. अमोल आणि प्रमोद हे दोघेही उच्चशिक्षित तरुण सुरवातीपासून व्यवसाय क्षेत्रातच होते. पण काहीतरी वेगळा व्यवसाय करण्याची ऊर्मी त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. प्रमोदचे स्वतःचे मेडिकलचे दुकान होते, तर अमोलचे हॉटेल होते. काहीतरी वेगळे करण्याची कल्पना त्यांच्या डोक्‍यात सुरवातीपासून होती पण या कल्पनेचे स्वरूप निश्‍चित नव्हते.\nएकदा स्वतःच्या गावी कामानिमित्त गेले असताना प्रमोद आणि अमोलची आजी सर्दीने आजारी होती. या सर्दीवरचा घरगुती उपाय म्हणून आपण सगळेच हळद-दूध घेतो. पण हे हळद-दूध गरम करण्यासाठी आजीबाईंनी खास त्यांच्या बटव्यातली एक अागळीवेगळी कृती अमोल आणि प्रमोदला दाखवली. दूध मातीच्या मडक्‍यात घालून त्यांनी शेकोटीमध्ये गरम करायला ठेवले आणि मातीच्या गरम मडक्‍यात तापलेले दूध सगळ्यांना प्यायला दिले. या हळद-दुधाच्या देशी कल्पनेतून या दोघांना तंदूर चहाची कल्पना सुचली.\nयानंतरचे सहा ते आठ महिने अमोल आणि प्रमोदने तंदूर चहाची कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी वेगवेगळे प्रयोग केले.\nचहाचे मसाले आणि चहातील घटकांचे प्रमाण बदलून वेगवेगळ्या चवीचा चहा कसा तयार करता येईल याच्या चाचण्या केल्या. चहा तंदूर भट्टीत गरम करण्यासाठी लागणारी मातीची मडकी त्यांनी खास गावाकडून तयार करून घेतली. तसेच यासाठी आवश्‍यक असणारी तंदूर भट्टीसुद्धा ऑर्डर देऊन विशिष्ट प्रकारे तयार करून घेतली. हे सगळे प्रयोग झाल्यानंतर त्यांना हव्या असलेल्या चवीच्या चहाची पाककृती हाती लागल्यानंतरच त्यांनी तंदूर चहाचा स्टार्ट अप सुरू केला. त्यांचा हा 'तंदूर चहा' अल्पावधीतच कमालीचा लोकप्रिय झाला.\nहा चहा तयार करण्याची रेसिपीसुद्धा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. विशिष्ट आणि खास तयार केलेले आयुर्वेदिक मसाले वापरून चहा केला जातो. दुसरीकडे तंदूर भट्टीमध्ये मातीची मडकी तापवली जातात. नंतर हा तयार चहा तंदूर भट्टीतल्या तापलेल्या मडक्‍यामध्ये ओतला जातो. गरमागरम फेसाळलेला चहा जेव्हा तापलेल्या मातीच्या मडक्‍यात ओतला जातो तेव्हा चहाचा आणि मातीचा एकत्रित असा सुगंध हॉटेलभर दरवळतो. चहा बनवण्याची ही आगळीवेगळी पद्धत बघण्यासाठी आलेले गिऱ्हाईक गर्दी करतात.\nतंदूर चहाची नेमकी खासियत काय याविषयी प्रमोद आणि अमोल यांना विचारले असता त्यांनी सांगितले ‘आमच्या इथे मिळणारा चहा हा आर्युवेदिक पद्धतीने बनवला जातो. या चहासाठी लागणारा मसाला आम्ही स्वतः तयार करतो. तो बाहेर बाजारात मिळत नाही. तसेच तयार केलेला चहा मातीच्या मडक्‍यात ठेवून तंदूर भट्टीत गरम केला जातो. ही चहा बनवण्याची आयुर्वेदिक पद्धत आहे. गरम मातीच्या मडक्‍यात चहा ठेवल्यामुळे चहाला एक धुरकट सुगंध व मातीची चव मिळते’\nलोकल ते ग्लोबल तंदूर चहा\nमार्च महिन्यात सुरू झालेला तंदूर चहाचा हा स्टार्ट अप अवघ्या सहा महिन्यात जगभर पसरला आहे. आत्ता पुण्यात तंदूर चहाच्या आठ ठिकाणी फ्रान्चायसी दिल्या गेल्या आहेत. तसेच मुंबईतसुद्धा वीस ठिकाणी तंदूर चहाची शाखा सुरू होणार आहे. याशिवाय दुबई येथून तंदूर चहाच्या फ्रान्चायसीसाठी मागणी आली आहे. थोडक्‍यात अवघ्या सहा महिन्यापूर्वी सुरू झालेले हे चहाचे दुकान जगभरात पोचले आहे.\n‘तंदूर चहा’ हा कल्पना सर्वेसर्वा अमोल आणि प्रमोद यांची पण जशी ही कल्पना लोकप्रिय होत आहे, तसतशी अनेक ठिकाणी तंदूर चहाची दुकाने उघडली आहेत. आपली संकल्पना चोरी होऊ नये म्हणून अमोल आणि प्रमोद यांनी या तंदूर चहाचे पेटंटही मिळवले आहे. ज्यामुळे आता इतर कोठेही अशा पद्धतीचे दुकान उघडायचे असेल तर आता परवानगी घ्यावी लागणार आहे.\nदूध हॉटेल व्यवसाय रेसिपी\nतंदूर चहाची कल्पना सुचविणाऱ्या अाजींसोबत अमोल व प्रमोद.\nशिंगाड्याच्या पिठाचे लाडू साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, एक वाटी पिठीसाखर,...\nगुलकंदाचे (तळणीचे मोदक) साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी मैदा, मोहनासाठी पाव वाटी तेल...\nसकाळी सकाळी वाफाळणारा चहा समोर आला आणि त्याला नकार देणारी व्यक्ती दुर्मिळच. चहाचे...\nरेल्वेने, बसने तुम्ही प्रवासाला निघालेले असता.. पहाटे पहाटे कोणत्यातरी स्थानकावर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1591", "date_download": "2018-09-24T07:50:20Z", "digest": "sha1:V3C47IQS4QIVMNDCOYVTZ7R6MFFEYX2J", "length": 5984, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "कुंपणच खातंयशेत :: CityNews", "raw_content": "\nगुरुजन हे नेहमीच वंदनीय मानले गेले आहेत. आचार्य देवो भव असं भारतीय संस्कृती शिकविते परंतु शिक्षकांच्या वर्तवणुकीवरच प्रश्नचिन्ह लागताहेत. भातकुली येथील राठी विद्यालयातील सुरेश तुळशीरामजी ठाकूर या शिक्षकाने विद्यर्थिनीशी अशोभनीय कृत्य केलं. या आरोपीला १५ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन मुलीने पोलिसांकडे तक्रार करताच शिक्षक फरार झाला. तो नागपूर येथे जामीन मिळविण्यासाठी गेला असता, भातकुली पोलिसांनी अटक केली. ३५४ कालमानवये व पॉस्को अंतर्गत सुरेश ठाकूर वर गुन्हे दाखल केले आहे. १३ सप्टेंबरला त्याला न्यायालयात हजर केलं नंतर आरोपीची प्रकृती बिघडली. त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं. येथे शिवसेनेचे पदाधिकारी आरोपीच्या भेटीसाठी आले. शिक्षकाची प्रकृती बिघडली हे खरं असेल तरी हा गंभीर प्रकारच्या गुन्ह्यातील आरोपी आहे. त्याची पाठराखण करण्याकरिता हे शिवसैनिक तेथे गेले होते का असा प्रश्न केला जातोय.\nविसर्जन मिरवणुकीची सांगता; डीजे प्रकरणी ३० मंडळांवर गुन्हा दाखल\nगुजराती उद्योगपती बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून फरार\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/agro/independent-policy-development-agriculture-tourism-45403", "date_download": "2018-09-24T08:06:37Z", "digest": "sha1:4MQ2P6QF6D6UHUHFH4UACY4UWOXCBGAK", "length": 21340, "nlines": 195, "source_domain": "www.esakal.com", "title": "Independent policy for development of agriculture tourism कृषी पर्यटन विकासासाठी हवे स्वतंत्र धोरण | eSakal", "raw_content": "\nकृषी पर्यटन विकासासाठी हवे स्वतंत्र धोरण\nमंगळवार, 16 मे 2017\nमुंबई : जागतिक पातळीवर कृषी पर्यटनाकडे अत्यंत सजगतेने पाहिले जात असताना महाराष्ट्रामध्ये धोरणाच्या पातळीवर अद्यापही उपेक्षाच पदरी आली आहे. गेल्या सतरा वर्षांपासून कृषी पर्यटनाच्या धोरणाचा चेंडू कृषी विभाग आणि पर्यटन विभाग यामध्ये एकमेकांकडे टोलवला जात आहे. त्याचा फटका कृषी पर्यटनामध्ये उतरलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.\nमुंबई : जागतिक पातळीवर कृषी पर्यटनाकडे अत्यंत सजगतेने पाहिले जात असताना महाराष्ट्रामध्ये धोरणाच्या पातळीवर अद्यापही उपेक्षाच पदरी आली आहे. गेल्या सतरा वर्षांपासून कृषी पर्यटनाच्या धोरणाचा चेंडू कृषी विभाग आणि पर्यटन विभाग यामध्ये एकमेकांकडे टोलवला जात आहे. त्याचा फटका कृषी पर्यटनामध्ये उतरलेल्या शेतकऱ्यांना बसत आहे.\nकृषी पर्यटन हा शहरी आणि ग्रामीण जनतेमध्ये सेतूप्रमाणे कार्य करण्यासोबत शेतकऱ्याला अर्थार्जनाची संधी मिळवून देणारा व्यवसाय आहे. संपूर्ण शहरी अशा मुलामाणसांपर्यंत ग्रामीण जीवनातील गोडवा, जुने खेळ पोचवण्यामध्ये या व्यवसायाने मोलाचा वाटा उचलला आहे. राज्यामध्ये स्वयंप्रेरणेतून राज्यभरात ३२८ ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रे उभी राहिली आहेत. मात्र, कोणतेही ठाम धोरण नसल्यामुळे अनेक ठिकाणी कृषी पर्यटन केंद्रांना `रिसॉर्ट` चे स्वरूप आले आहे. कृषी व पर्यटन विभागाच्या कात्रीमध्ये अडकून पडल्याने उद्योग म्हणून बहरण्यात अडचणी येत आहेत.\nवास्तविक कृषी विभागाने कृषी पर्यटनासंबंधी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा होती. मात्र, निधी आणि मनुष्यबळाचा अभाव ही कारणे देत कृषी विभागाने त्यातून संपूर्णपणे अंग काढून घेतले. त्याचप्रमाणे राज्याचे स्वतंत्र पर्यटन धोरण निश्चित होताना कृषी पर्यटनासाठी फारच कमी तरतुदी करण्यात आल्या.\nकृषी पर्यटनाचे नेतृत्व पर्यटन विभागानेच करावे, अशी भूमिका कृषी विभागाचे अतिवरिष्ठ अधिकारी घेतात. तर पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटनाचा उल्लेख असल्याने, कृषी पर्यटनासाठी स्वतंत्र धोरण हवेच कशाला, असा प्रश्न पर्यटन विभाग उपस्थित करतो.\n७७ महाभ्रमण केंद्रांची नोंदणी\nदेशातील कृषी आणि ग्रामीण पर्यटनाची सुरवात महाराष्ट्र राज्यापासूनच झाली. पर्यटन क्षेत्रात कृषी पर्यटन ही वेगाने विकसित होणारी शाखा असल्याचे पर्यटन विभागाचे म्हणणे असून, शेती, पशुपालन केंद्रे, वायनरी आणि इतर कृषी उद्योगांना भेट देण्याचा समावेश आहे. यात मनोरंजन, शिक्षण, आराम, साहसकृती, खरेदी आणि खाद्यानुभवांचे मुबलक पर्याय उपलब्ध असतात. पर्यटन क्षेत्रातील सध्याचा बदलता ट्रेंड पाहता एका छताखाली हे प्रकल्प राबवून, एकत्रित चांगला अनुभव पर्यटकांना देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळातर्फे महाभ्रमण योजना सुरू केली आहे. एमटीडीसीच्या अंतर्गत ७७ महाभ्रमण केंद्रांची नोंदणी केली आहे. यातून ग्रामीण भागांतील शेतकऱ्यांना उदरनिर्वाहाचे शाश्वत साधन उपलब्ध होणार आहे.\nव्यावसायिक पद्धतीने कृषी पर्यटन केंद्राची उभारणी करताना पायाभूत सुविधा आणि कार्यचलनासाठी भांडवलाची आवश्यकता भासते. त्यासाठी बॅंकेचा निधी कमी व्याजावर आणि शासकीय अनुदान उपलब्ध करण्याची मागणी कृषी पर्यटन केंद्र चालकांकडून होते. याबाबत नेरळ (जि. रायगड) येथील सगुणा बाग कृषी पर्यटन केंद्राचे संचालक चंद्रशेखर भडसावळे यांचे मत वेगळे आहे. भडसावळे म्हणतात, शेतकऱ्याला कृषी पर्यटन केंद्राची संकल्पना लक्षात येण्यासाठी कृषी पर्यटनविषयक शिक्षणाची नक्कीच आवश्यकता आहे. मात्र, आर्थिक साह्य किंवा मोठ्या भांडवलाची आवश्यकता तुलनेने कमी आहे. २८ वर्षांच्या आमच्या अनुभवातून पर्यटकांची व्यवस्था अगदी शेतकऱ्यांच्या घरातूनही करता येते. शेतावरील घरामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या फळत्या फुलत्या शेतीमध्ये फारशी सुशोभीकरणाची गरज नसते. आपली खेडी मुळातच सुंदर आहेत, त्याला स्वच्छतेची जोड दिल्यास पर्यटकांना आकर्षित करणे अवघड नाही.\nकृषी पर्यटन परवान्याचा अडथळा\nकृषी पर्यटनाच्या परवान्याअभावी कृषी पर्यटन केंद्रावर पर्यटकांना दिले जाणारे जेवण आणि उत्पादनांच्या विक्रीबाबत अनेक प्रश्न निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा जोड व्यवसाय असे स्वरूप ठेवून, पडताळणीनंतर किमान दहा वर्षांपर्यंत कृषी पर्यटनाचा परवाना दिला जावा. या पडताळणीमध्ये शेतकऱ्यांच्या नावे किमान अर्धा एकर शेती, क��टुंबासह शेतावरील रहिवास, शासनमान्य प्रशिक्षण यांचा समावेश आहे. येथे कृषी उत्पादनाच्या विक्रीसाठी दुकान परवाना घेणे आवश्यक करावे. अशा मागणी सगुणा बागेचे संचालक भडसावळे यांनी शासनाकडे केली आहे.\nकृषी पर्यटनाला मोठ्या संधी\nकृषी पर्यटन क्षेत्रामुळे कृषी क्षेत्रातील उत्पन्नाच्या संधी वाढणार आहेत. शहरी नागरिकांना ग्रामीण जीवनातील आनंद, कष्ट यांची ओळख होऊ शकेल. महाभ्रमण केंद्राद्वारे पर्यटकांचा ओघ वाढेल. तसेच ग्रामीण भागामध्ये गुंतवणुकीसह रोजगार संधी उपलब्ध होतील, असा विश्वास वाटतो.\n- जयकुमार रावल, पर्यटन मंत्री.\nकृषी पर्यटनाचे धोरण हवे\nकृषी आणि पर्यटन विभागाच्या टोलवाटाेलवीमध्ये कृषी पर्यटनाचे धोरण अंतिम होऊ शकले नाही. त्यासाठी कृषी पर्यटन उद्योग संघटित होण्याची गरज आहे. त्यासाठी कृषी पर्यटन महोत्सव हा चांगले व्यासपीट होऊ शकते. यानिमित्ताने विचारमंथन होऊन दिशानिश्चिती शक्य होईल.\n- पांडुरंग तावरे, समन्वयक, कृषी पर्यटन महोत्सव.\nराज्यातील कृषी पर्यटनाचा आढावा\nएकूण ३२८ अधिकृत कृषी पर्यटन केंद्रे.\nगेल्या तीन वर्षांत २० लाखांपेक्षा अधिक पर्यटकांनी कृषी पर्यटनाचा लाभ घेतला.\nएकूण उद्योगाची उलाढाल ४७ कोटींवर पोचली आहे.\nकृषी पर्यटन उद्योगापुढील आव्हाने\nकृषी पर्यटनाच्या शास्त्रीय माहितीचा अभाव.\nधोरण नसल्याने बॅंकांकडून वित्तीय योजना नाहीत. परिणामी केंद्रातील पायाभूत सुविधा उभारणीसाठी भांडवलाची कमतरता.\nशेतकरी, पर्यटकांमध्ये कृषी पर्यटनासंबंधी जागृती कमी.\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या ��्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00025.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1592", "date_download": "2018-09-24T07:50:46Z", "digest": "sha1:ISWTCDZKPGLENQKOW6WCV5WSPEEIO44A", "length": 5375, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "अंजनगाव सुर्जी येथे गणेश उत्सव शांततेत साजरा :: CityNews", "raw_content": "\nअंजनगाव सुर्जी येथे गणेश उत्सव शांततेत साजरा\nअमरावती जिल्ह्याच्या अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीत गणेश उत्सव शांततेत साजरा व्हावा म्हणून अंजनगाव सुर्जीत शहरात पोलीस बंदोबस्त करीता आलेला बाहेरील स्टाॅप यांचा रूट मार्च काढण्यात आला. हे रूट मार्च अंजनगावसुर्जी शहरातील गणपती विसर्जन मार्गाने आज शुक्रवार रोजी दिनांक १४/९/२०१८ ला ११ वाजता पासुन १ वाजता पर्यंत घेण्यात आला. सदर रूट मार्च करीता S D P O सुनिल काळे , अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुधीर पाटील , S R P F प्लाटून रॅपिड अक्शॅन फोर्स प्लाटून पोलीस स्टेशन अधिकारी तसेच कर्मचारी व होमगार्ड असे सामील झाले होते. प्रतिनिधी जावेद शाह अंजनगाव सुर्जी अमरावती\nविसर्जन मिरवणुकीची सांगता; डीजे प्रकरणी ३० मंडळांवर गुन्हा दाखल\nगुजराती उद्योगपती बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून फरार\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींच�� स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%90%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF-%E0%A4%AC%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%A8/", "date_download": "2018-09-24T08:14:30Z", "digest": "sha1:3IJQL3EEFIN3KP7QWG7QMNEGVRHZFR5Y", "length": 11869, "nlines": 144, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "ऐश्वर्या राय बच्चन- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nऐश्वर्याला पुरस्कार मिळाल्यानंतर काय म्हणाला अभिषेक\nवाॅशिंग्टन डीसीमध्ये बच्चन कुटुंब सेलिब्रेशनच्या मूडमध्ये आहे. कारण ऐश्वर्यानं प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावलाय.\nVIDEO : वरुण धवननं दिलं आपल्या वडिलांना खास गिफ्ट\nगुपित उघडलं, भन्साळीला 'पद्मावत'साठी हवे होते 'हे' दोघं\n…आणि ऐश्वर्याच्या पुन्हा प्रेमात पडला अभिषेक\nPHOTOS- 'फन्ने खाँ'च्या प्रीमियरला ग्लॅमरचा तडका\nVIDEO : अनिल कपूरनं सलमानसमोर ऐश्वर्याचं नाव घेतलं आणि...\nअभिषेक बच्चन मीडियावर का भडकला\nआज सोनम कपूर आनंद अाहुजाचं शुभमंगल असा असेल विवाह सोहळा\nनर्गीसच्या भूमिकेत ऐश्वर्या राय बच्चन\n���ेतन्याहूंनी केलं बिग बींचं कौतुक, आॅस्कर सेल्फीत कलाकार झाले कैद\nबिग बींची सून आणि मुलीत का रे दुरावा\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00026.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1593", "date_download": "2018-09-24T07:51:17Z", "digest": "sha1:XIOD6PYZZVH6HLGUQMUSITXUVRL75WGP", "length": 8121, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "श्रीं’चा आज पुण्यतिथी सोहळा :: CityNews", "raw_content": "\nश्रीं’चा आज पुण्यतिथी सोहळा\nशेगाव येथे श्री संत गजानन महाराज पुण्यतिथी सोहळय़ाला श्री गणेश याग व वरुण यागाने प्रारंभ झाला. या सोहळ्य़ातील मुख्य पुण्यतिथी कार्यक्रम 14 सप्टेंबर रोजीपर पडले. या मधे सकाळी १0 वाजता यागाची पूर्णाहुती व अवभृतस्नान झाले. यावेळी संस्थानचे व्यवस्थापकीय संचालक नीलकंठ पाटील यांच्या हस्ते दु.२ वाजता श्रींच्या रजत मुखवट्याचे पूजन झाल्यानंत श्रींह्णची पालखी रथ, मेणा, गज अश्वासह नगर परिक्रमेसाठी निघाली. श्री गजानन महाराज मंदिरातून ढोलपुरी गेट, श्री गजानन चित्र मंदिर, जुने महादेव मंदिर, शीतलनाथ महाराज धर्मशाळा, माळीपुरा, प्रगटस्थळ येथे श्रीची प्रगटस्थळी पूजा व त्यानंतर. गढीजवळून डॉ. तायडे यांचा दवाखाना, बाजार रोडने बसस्टँड, मुख्य रोडवरून शिवाजी चौक, गांधी चौक, डॉ. आंबेडकर चौक, भक्तनिवास येथून श्रींच्या मंदिरात संध्याकाळी दाखल झाली.यावेळी संस्थानच्या वतीने श्रींची आरती ने सांगता करण्यात आली. श्रींच्या मंदिरात गर्दी लक्षात घेता भक्तांच्या पादत्राणे ठेवण्याची वेगळी व्यवस्था संस्थानच्या वतीने करण्यात आली आहे तसेच नागपूर येथील श्री गजानन भक्त मंडळाने मंदिरासमोर पादत्राणे ठेवण्यासासाठी विनामूल्य व्यवस्थासुद्धा होती. श्री गजानन भक्तांसाठी श्री अग्रसेन भवन येथे 13 व 14 सप्टेंबर असे दोन दिवस महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. मंदिरात दर्शनासाठी एकेरी मार्गाची व्यवस्था केली आहे. दर्शन लवकर व्हावे यासाठी श्रींच्या भक्तांना श्रींचे कळसदर्शन, मुख्य दर्शन व समाधी ��र्शन घेता येणार आहे. भक्तांच्या सेवेसाठी कर्मचारी, सेवाधारी वर्ग तत्पर होते. हा सोहळा अनुभवण्यासाठी राज्यातून लाखांवर भाविक शेगावात दाखल झालेले आहेत. विदर्भातील सर्वांत मोठा उत्सव असल्याने शासकीय यंत्रणांनी कडेकोट बंदोबस्त लावला आहे. तर पोलिसांचा कडा पहारा शेगावी दिसून येत आहे. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण मंदिर परिसर विद्युत रोषणाईत न्हाऊन निघतो आहे.\nविसर्जन मिरवणुकीची सांगता; डीजे प्रकरणी ३० मंडळांवर गुन्हा दाखल\nगुजराती उद्योगपती बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून फरार\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/international-marathi-news", "date_download": "2018-09-24T08:21:33Z", "digest": "sha1:2QYUPZTV6YPSZWKOQKOPLKBJXJUKNHIL", "length": 12024, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "बातम्या मुख्य | ताज्या बातम्या | ठळक घटना | वृत्तपत्रे | मराठी वृत्तपत्र | | Marathi News | Marathi News World", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nब्लादमीर पुतीन पुन्हा चर्चेत, हजारो फुटावरील लक्ष्यावर निशाना\nजपान अब्जाधीशाबरोबर आठ कलाकारही चंद्राची सैर\nएका जपानी अब्जाधीशाने चंद्रावर फिरण्यासाठी अमेरिकेच्या स्पेस एक्स या कंपनीशी करार केला आहे. युसा��ू मायजावा (४२) असे ...\nअमेरिकेत कुत्रे-मांजर मारून खाणे प्रतिबंधित, साडे तीन लाख दंड\n अमेरिकी प्रतिनिधी सभेत पास झालेल्या एका बिलप्रमाणे मनुष्याच्या आहारासाठी कुत्रे आणि मांजर या ...\nक्यूबात असाही होतो कंडोमचा वापर\nसध्या क्यूबामध्ये एक वेगळ्याच पद्धतीने कंडोमचा वापर केला जात आहे. क्यूबात असलेल्या अमेरिकन प्रतिबंधामुळे आणि सोव्हिएत ...\nकाबुलमध्ये २ बॉम्बस्फोट, २० ठार\nअफगाणिस्तानच्या काबुलमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या दोन घटनांमध्ये २० जण ठार झाले आहेत. तर चार पत्रकारांसह १२ जण जखमी ...\nपाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची आर्थिक मदत रद्द, अमेरिकेचा दणका\nपाकिस्तान दहशतवादाविरोधात कठोर पावले उचलण्यास अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत अमेरिकेने पाकिस्तानची 300 मिलियन डॉलरची\nअबब... एवढे हाग टोमॅटो व बटाटे\nएखाद्याने दक्षिण अमेरिकी देश व्हेनेझुएलातील लोकांना महागाई काय असते, हे विचारावे. चलनाचे एवढे पतन येथे झालेले आहे की, ...\nचीनमधील रहस्यमयी गुप्त शहर\nचीनमध्ये अशा अनेक गोष्टी आहेत, ज्या जगासाठी कुतूहल व उत्सुकतेचा विषय आहेत. चीनची राजधानी बीजिंगमध्येही असेच अद्भुत ...\n'या' देशात सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला\nश्रीलंकेतील 100 शहरांनी सिगारेट विक्रीवर बहिष्कार टाकला आहे.याबाबतची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मंत्रालयाने ...\nसायकल चालवत बाळाला जन्म देण्यासाठी हॉस्पिटल पोहचली मंत्री\nन्युझीलँडची मंत्री जूली ऐने जेंटर आपल्या पहिल्या बाळाला जन्म देण्यासाठी सायकल चालवत हॉस्पिटल पोहचली. ग्रीन पार्टीची ...\nसिद्धू वादात सापडला, गळाभेट आली वादात\nपाकिस्तानमध्ये इम्रान खान यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी गेलेले भारताचे माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांनी नवा वाद ...\nपाकच पंतप्रधानपदाची इम्रान खान घेणार आज शपथ\nपीटीआय पक्षाचे प्रुख इ्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून आज शनिवारी शपथ घेणार आहेत. पाकिस्तानच्या संसदेध्ये ...\nरेस्टॉरंटमध्ये रोबोट बनले वेटर\nचीनमधील एका रेस्टॉरंटमध्ये ग्राहकांची ऑर्डर घेण्यापासून ते त्यांचे पदार्थ सर्व्ह करून बिल देण्यापर्यंतची वेटरची सर्व ...\nपाकिस्तान करणार 30 भारतीयांची सुटका\nइस्लामाबाद- पाकिस्तान सरकारने पाक तुरंगांत असलेल्या 30 भारतीय नागरिकांची सुटका करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्ण��� ...\nयेत्या १८ ऑगस्टला इम्रान खानचा शपथविधी\nयेत्या १८ ऑगस्ट रोजी पीटीआयचे प्रमुख इम्रान खान पाकिस्तान पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. पक्षाचे ज्येष्ठ नेते सिनेटर ...\nभारत - म्यानमारला जोडणारा इंडो- म्यानमार ‘मैत्री पूल’वापरासाठी म्यानमारने खुला केला आहे. मणीपूर सीमेजवळील मोरेह शहरातून ...\nबर्फात घर बनवून जिवंत राहिला बेपत्ता गिर्यारोहक\nन्यूझीलंडच्या डोंगरांमध्ये आठवडाभर जीवन व मृत्यूची लढाई लढणार्‍या एका ऑस्ट्रेलियन गिर्यारोहकाला सुरक्षितरीत्या बाहेर ...\nदोन वर्षांपूर्वी ब्लु व्हेल चॅलेंज या खुनी खेळामुळे विश्वभरातील पालक घाबरलेले होते. या खेळामुळे अनेक मुलांनी जीव गमावला ...\nपाकिस्तानातून यांना आली आमंत्रण\nपाकिस्तान तहरीके इंसाफ (पीटीआय) पक्षाचे नेते इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनणार आहेत. ११ ऑगस्टला इम्रान खान ...\nप्रेमभंग झालेल्याचा विश्वास उडाला, स्वत:शीच केले लग्न\nऑस्टेलियात प्रेमभंग झालेल्या एका महिलेने विवाह बंधनांवरील विश्वास उडाल्याचे जाहीर करत स्वत:शीच लग्न केल्याचं समोर आलं ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/extra-teachers-work-night-school-47069", "date_download": "2018-09-24T07:59:21Z", "digest": "sha1:7N3U22D3A33LPLBCXCNGWOROBOKTRAE4", "length": 13331, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "extra teachers to work in night school अतिरिक्त शिक्षकांना रात्रशाळेत काम | eSakal", "raw_content": "\nअतिरिक्त शिक्षकांना रात्रशाळेत काम\nमंगळवार, 23 मे 2017\nरात्रशाळेतील कर्मचाऱ्यांना दिवस शाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देय राहणार आहे. तसेच, प्रचलित धोरणानुसार रात्रशाळेतील शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अनुकंपा तत्त्वाने भरती धोरण लागू असेल. रात्रशाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविताना आवश्‍यक असणारी प्रयोगशाळा जवळच्या दिवस शाळेतील वापरता येणार आहे.\nपुणे : नियमित शाळेत दिवसा अध्यापन करून रात्रशाळेत अर्धवेळ शिकविणाऱ्या शिक्षकांचे काम आता अतिरिक्त ठरलेल्या आणि कोणत्याही शाळेत समावेश झाला नाही, अशा शिक्षकांना देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. रात्रशाळेची बायोमेट्रिक हजेरीही सक्तीची केली आहे.\nरात्रशाळेसाठीच काम करणारे आणि दिवसा नियमित काम करून रा���्रशाळेत शिकविणारे असे दोन प्रकारचे शिक्षक रात्रशाळेत काम करतात. दिवसा काम करणाऱ्या शिक्षकांना रात्रीच्या अध्यापनाचे वेगळे वेतन द्यावे लागते. हा आर्थिक भार कमी करण्यासाठी आता अतिरिक्त शिक्षकांचे नियमित समायोजन होईपर्यंत रात्रशाळेत काम देण्यात येणार आहे. राज्य सरकारने यासंबंधीचा नवा आदेश जारी केला आहे.\nअतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना रात्रशाळेत काम उपलब्ध करून दिल्याने शासनावरील आर्थिक भार कमी होणार आहे. महाराष्ट्र खासगी शाळेतील कर्मचारी विनियमन अधिनियमानुसार दिवसा पूर्णवेळ खासगी अनुदानित वा विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दुबार नोकरी करता येणार नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.\nअतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे नियमित शाळेत समायोजन होईपर्यंतच रात्रशाळेत रिक्त पदांवर त्यांना काम दिले जाणार आहे. रात्रशाळा बंद पडल्यास एकाच ठिकाणी काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे समायोजन अन्य रात्रशाळेत केले जाणार आहे. रात्रशाळेतील ज्या विषयाचा कार्यभार पुरेसा नसेल अशा विषयांसाठी मानधन वा तासिका तत्त्वावर किंवा कंत्राटी पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करता येणार आहे.\nरात्रशाळा शिक्षक अविनाश ताकवले म्हणाले, \"\"राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार अर्धवेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोकरीत कायमस्वरूपी संरक्षण मिळाले आहे. या शिक्षकांना वैद्यकीय खर्चाचा परतावाही मिळणार आहे. सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे.''\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/yavatmal/minor-girl-molest-by-2-youths-in-ghatanji/114330", "date_download": "2018-09-24T07:53:17Z", "digest": "sha1:CJBIKEG2CYNM4TK75EUWU7HGT6Y7ETPG", "length": 9611, "nlines": 159, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "घाटंजी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी केला विनयभंग.... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome यवतमाळ घाटंजी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी केला विनयभंग….\nघाटंजी तालुक्यात अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी केला विनयभंग….\n(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील ससाणी या गावात एका अल्पवयीन मुलीचा २ युवकांनी मिळून विनयभंग केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. यावरून दोन्ही आरोपीच्या विरोधात लैगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करून पोलीसांनी आरोपींचा शोध सुरु केला आहे.\nघाटंजी तालुक्यातील ससाणी येथे काल दि. १२/०३/२०१८ रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान गावाजवळील शेतात पिडीतेची लहान बहिण शौचाला गेली असता सोबत काही अंतरावर पिडीत मुलगी(वय १७ वर्ष) उभी होती. त्यावेळी गावातीलच दोन युवक गोलू दत्ता रोकडे(२०) आणि चंद्रभान नारायण लेनगुरे पिडीतेचा पाठलाग करत त्या ठिकाणी पोहचले. पिडीत त्याठिकाणी उभी असतांना आरोपी चंद्रभान याने या मुलीचा मागून येवून तोंड दाबला व आरोपी गोलू याने पिडीत मुलीचा हात धरून ओढत नेले व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी लहान बहिणीने आरडा ओरड केली असता मुलीचे मामा व काका तेथे धावून आले. त्यांना येतांना पाहून आरोपींनी तेथून पळ काढला आणि फरार झाले. पिडीत मुलीच्या तक्��ारीवरून घाटंजी पोलीसांनी आरोपी विरुद्ध कलम ३५४, ३५४(अ), ड ३४ भा.द.वि. पो.स्को.बालकाचा लैगिक अत्याचारपासून संरक्षण अधिनियम कलम ८ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा प्रमाणे नोंद करून फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. सदर प्रकरणाची कारवाई SDPO पांढरकवडा यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार गणेश भावसार करीत आहेत. यासंबंधीची माहिती आमचे घाटंजी व्हिडीओ ग्राफिक प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे.\nPrevious Newsनागपूर मनपाचा २४ तास पाणी देण्याचा दावा ठारणार फोल\nNext Newsफर्निचरच्या दुकानाला आग लागून लाखोंचे नुकसान…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nएसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फरार…\nछप्पर नाही, बाकं नाहीत, शिक्षणमंत्री साहेब या शाळेत शिकायचं तरी कस \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00027.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://citynews.net.in/2017/newsDetails.php?news_Id=1594", "date_download": "2018-09-24T07:51:42Z", "digest": "sha1:OWKQW7EQTXZHRNIYYXMFWYC3G6Z7BE2R", "length": 8587, "nlines": 60, "source_domain": "citynews.net.in", "title": "अवैध सावकारीचा फरार आरोपी अटकेत :: CityNews", "raw_content": "\nअवैध सावकारीचा फरार आरोपी अटकेत\nअवैध सावकारी प्रकरणातील फरार आरोपीस मेहकर पोलिसांनी अखेर ठोकल्या बेडय़ा न्यायालयानं केली पोलीस कष्टडिट रवानगी महाराष्ट्र्रतून ग्रामीण भागातील आज पर्यंत सर्वात मोठी बातमी . बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर मधे अवैध सावकारीचे प्रकरण समोरा आलेले आहे. यामधे जानेवारी 2018 पासुन फरार आरोपी सुनील माणिकराव तिफने यास बावधन पुणे येथे पकडन्यास मेहकर पोलिसांना यश मिळालेले आहे. मेहकरचे तक्रारकर्ते संजय उत्तमराव पाचारने यांनी जानेवारी महिन्यात अवैध सावकार सुनील माणिकराव तिफने यांच्या कडून दुकानासाठी सहा लाख रुपये शेकडा पाच रुपये व्याजाने घेतले होते, 13 ते 14 महिन्यात परतफेड कारित त्यांनी तिफने यास जवळपास 13 लाख 50 हजार रुपये परत दिल्यावरहि आरोपी तिफने याकडून 25 लाखाची मांगनी होत अस��्याचे ते म्हणाले. पैसे न दिल्यास घर,दुकान ताब्यात घेऊन जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिल्याचे तक्रारकर्ते बोलले.. संजय पाचारने यांनी जिल्हा निबंधक बुलढाणा यांच्या कड़े रितसर तक्रार दिल्यावर DDR बुलढाणा यांनी मेहकर चे पोलिस उपविभागीय अधिकारी यांच्या कड़े लेखी तक्रार दिल्याचे बोलले जात आहे, यावरून अवैध सावकारी बाबत पोलिस स्टेशन मेहकर यांचेकडुन दिनांक 09/09/2018 रोजी फरार आरोपी सुनील माणिकराव तिफने यास अटक करुण भा.दं.वी. चे कलम 384, 385, 467, 468, 471 420 व कलम 39 सावकारी कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दिनांक 15/09/2017 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे, जिल्हा निबंधक व पोलिसांनी केलेल्या सामूहिक करवाई मधे आरोपिच्या घरून जवळपास 700 संशयास्पद कागड़पत्र आढळून आले आहे.आणि आरोपी हा कमी शिक्षित जरी असला तरी या भागात त्याने अवैधरित्या व्यवहार करुण गरीब, गरजू व शेतकऱ्यांच्या मस्तकी चक्रिवाढ व्याजचे वजन टाकून लुटल्याचे समोर येत आहे. संजय पाचारने यांच्या तक्रारी नंतर बरेच लोक अवैध सावकार सुनील तिफने याच्या विरोधात तक्रार देण्यास पुढे आले आहे. आज न्यायलया समोर त्यास पुन्हा उभे करण्यात आले असता 15 ता .पर्यंत पोलीस कष्टडि देण्यात आले असून पुढील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकरी रामेश्वर व्यंजने यांच्या मार्गदर्शणाखाली दिगंबर चव्हाण त्यांचे सहकारी करत आहे..\nविसर्जन मिरवणुकीची सांगता; डीजे प्रकरणी ३० मंडळांवर गुन्हा दाखल\nगुजराती उद्योगपती बँकांना ५ हजार कोटींचा चुना लावून फरार\nगणपती विसर्जनादरम्यान तरुणाची हत्या, संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरविवारी संध्याकाळी मोदी सिक्किममध्ये पोहोचले. सिक्कीमला जात असताना त्यांनी विमानातून टिपलेले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. राज्यपाल गंगा प्रसाद आणि मुख्यमंत्री पवन चामलिंग यांनी मोदींचं स्वागत केलं. पाकयोंग विमानतळामुळे आता सिक्कीम हवाई वाहतुकीच्या नकाशावर आलं आहे. एएआयनं या विमानतळाची उभारणी केली आहे. या विमानाचं भौगोलिक स्थान अतिशय महत्त्वाचं आहे.\nएकही सामना न होता या स्टेडियमची कमाई ४० लाख\nभूसंपादन व पुनवर्सनाची कामे तातडीने पूर्ण करा -डॉ. सुनील देशमुख\nनिम्न पेढी प्रकल्पाचे काम मार्गी एक हजार 639 कोटी रु. निधीस मान्यता\nभीमटेकडी परिसर व विविध विकासकामांचा शुभारंभ\nयोजनांच्या लाभातून समाजाचा विकास साधावा\nलोकराज्य वाचक अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ\nबडनेरा मतदार संघातील ०४ कोटीच्या विकास कामाचे भूमिपूजन व लोकार्पण\nक्या आप मोदी सरकार के नोटबंदी के फैसले से सहमत है \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-arati-sangrah/shri-ramdas-aarti-118070900013_1.html", "date_download": "2018-09-24T07:36:43Z", "digest": "sha1:5BAKR74PJRFXW7FS442JRAZCZE7LQLBB", "length": 11831, "nlines": 145, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "श्री रामदासाची आरती | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ ||\nसाक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ ||\nवीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ ||\nब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा ||\nयावर अधिक वाचा :\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-social-media-54616", "date_download": "2018-09-24T08:28:07Z", "digest": "sha1:BPECWRHIE3KBB6NQDJUSPH4XHOBXIXKD", "length": 17585, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "kolhapur news social media सोशल मीडियातून मैत्री आणि चोराशी लग्न | eSakal", "raw_content": "\nसोशल मीडियातून मैत्री आणि चोराशी लग्न\nशुक्रवार, 23 जून 2017\nसत्य घटनेतून काय बोध घ्यावा\n- फेसबुकवरील सर्व अकाउंट खरेच असतील, असे नाही.\n- फेसबुकवरील मैत्रीतून योग्य नाते जुळेलच असे नाही\n- लग्नगाठी-नातेसंबंध सोशल मीडियांच्या माध्यमातून तयार करताना सावधान\n- सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक, आवश���‍यक त्या कामासाठीच करावा.\n- मैत्री, प्रेम, संसार यांची व्याख्या जाणून घेऊनच आयुष्याचा निर्णय घ्यावा\n- फेसबुकवरील नमूद असलेली माहिती योग्य असतेच असे नाही\nकोल्हापूर - सोशल मीडियातून दोघांची मैत्री झाली. पुढे प्रेम जमले. महिन्याभरानंतर तो लोणावळ्याहून कोल्हापुरात आला. ती त्याला भेटली आणि त्याच दिवशी त्यांनी लोणावळ्याकडे प्रयाण केले. लग्न केले, तेव्हा तिला त्याचे खरे रूप समजले. तो चोर असल्याचे सत्य पुढे आले. तरीही ती त्याच्याबरोबर चार-पाच महिने राहिली. पुढे तिचा मानसिक व शारीरिक छळ होऊ लागला. तेव्हा ती त्याला सोडून कोल्हापुरात आली. इथे तिला मध्यस्थी मिळाला आणि तिचा संसार पुन्हा बहरू लागला. कोल्हापुरातील ही एक सत्य घटना समाजातील अनेक मुद्यांना स्पर्श करणारी ठरली.\nकोल्हापुरातील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील ती मुलगी. घरची आर्थिक परिस्थिती चांगली. शिक्षण ही पदवीपर्यंत झालेले. तिने सोशल मीडियावर अकाउंट काढले. तेही बनावट नावाने. ती रोज चॅटिंग करायची. एक दिवस तिला एका मुलाची \"फ्रेंड-रिक्वेस्ट' आली. ती स्वीकारली. रोज चॅटिंग सुरू झाले. दोघांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. पंधरा दिवसांच्या कालावधीनंतर त्या दोघांनाही एकमेकांचे खोट्यानावाने अकाउंट असल्याचे समजले; पण दरम्यानच्या काळात मुलीने स्वतःची बहुतांशी माहिती खरी सांगितली होती. मुलाने मात्र बरेच काही तिच्यापासून लपविले होते. तरीही महिन्याभरात दोघांनीही सात जन्म एकत्रित राहण्याचे वचन घेतले.\nएक दिवस तो कोल्हापुरात आला. दोघांची भवानी मंडपात भेट झाली आणि त्याच दिवशी एकमेकांचे जन्मोजन्मीचे साथीदार म्हणून त्यांनी लोणावळ्याला प्रयाण केले.\nज्या दिवशी तिला त्याने घरी नेले. त्याच दिवशी त्याने तासाभरात दोन हजार रुपये आणून तिच्या हातात दिले. आणखी तासाभराने तो घरातून बाहेर गेला. परत आला तेव्हा त्याने पुन्हा सहा हजार रुपये मुलगीच्या हातात दिले. ती आश्‍चर्यचकित झाली. पैसे कोठून आणतोस, अशी विचारणा केल्यावर त्याने स्पष्ट सांगितले \"मी चोर आहे'. हे ऐकताच मुलीच्या पायाखालची वाळू सरकली. तिला धक्काच बसला. तिने त्याला चोरी बंद करण्याबाबत विनवणी केली. त्यासाठी माहेरी जाण्याचा दम दिला. नंतर त्याने चोरी सोडून छोटी-मोठी कामे करण्याचा प्रयत्न सुरू केला. मात्र, तो बारावी नापास असल्याने ��ांगल्या पगाराची नोकरी मिळाली नाही. अपेक्षित पैसे मिळत नव्हते. त्यामुळे तो तिचा छळ करू लागला. दारू पिऊन त्रास देऊ लागला. अखेर चार-पाच महिन्यांनी मुलगीने आई आजारी आहे. भेटून येतो, असे सांगून माहेरी निघून आली. आयुष्य उद्‌ध्वस्त झाल्याचे तिला क्षणाक्षणाला वाटत होते.\nपण तिच्या तुटलेल्या संसाराला भावनेचा आणि प्रेमाची उब देण्याचा प्रयत्न विधी व सेवा प्राधिकरणाने मध्यस्थीच्या माध्यमातून केला. प्राधिकरणातील वकिलांनी त्या मुलास बोलावून घेतले. दोघांच्या भावना स्वतंत्रपणे जाणून घेतल्या. दोघांनाही एकमेकांबरोबर रहायचे होते; पण संसार आणि आर्थिक गणिते जुळत नव्हती. अखेर प्राधिकरणाचे सचिव, न्यायाधीश उमेशचंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनातून त्यांनी पुन्हा संसार करण्याचा निश्‍चिय केला.\nऍड. योगिता हरणे, ऍड. शुभांगी निंबाळकर, ऍड. सारिका तोडकर, ऍड. इरफान पटेल यांनी दोघांचीही मानसिकता तयार केली आणि आज ते दोघेही पुण्याजवळील एका हॉटेलमध्ये काम करून सुखी संसार करीत आहेत. त्या मुलाचे व्यसनही सुटले आहे. विधी व सेवा प्राधिकरणाच्या यशस्वी प्रयत्नातून सोडचिठ्ठीपर्यंत आलेला संसार पुन्हा बहरू लागला.\nप्राधिकरणाचा उद्देश सफल झाला - मोरे\nवेळ, पैसा आणि शक्ती यांची बचत करण्यासाठी विधी व सेवा प्राधिकरण काम करते. न्यायालयात दाखलपूर्व घटनेत मोफत वकील देऊन प्रश्‍न निकाली काढले. यातीलच एक संसार जोडण्यात आम्हाला यश आले आहे. प्राधिकरणाचा उद्देश यामुळे सफल झाल्याचा आम्हाला आनंद असल्याचे सचिव उमेशचंद्र मोरे यांनी \"सकाळ'शी बोलताना दिली.\nताडकळस - बालाजी रुद्रवार मारहाणी प्रकरणी येथील बाजारपेठ बंद\nताडकळस - शिवसेनेच्या पक्षाचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी ता.23 सप्टेंबर रोजी परभणी येथे बोलावून ताडकळस ता.पुर्णाचे शहराध्यक्ष बालाजी रुद्रवार...\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/commissioner-antagonism-complainant-112977", "date_download": "2018-09-24T08:23:25Z", "digest": "sha1:4OMCBOAPJIGY3MFHTML7R6F7G6FKA6UX", "length": 19777, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "Commissioner Antagonism Complainant आयुक्तांच्या प्रतिप्रश्‍नांनी तक्रारदारच निरुत्तर | eSakal", "raw_content": "\nआयुक्तांच्या प्रतिप्रश्‍नांनी तक्रारदारच निरुत्तर\nरविवार, 29 एप्रिल 2018\nनाशिक - ‘कारवाई’प्रिय आयुक्त अशी प्रतिमा नाशिककरांमध्ये निर्माण केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. २८) सामान्यांच्या तक्रारी, प्रश्‍नांची सोडवणूक करताना त्यातील कायदेशीर अडचणी, क्‍लिष्टता मांडल्याने बोटावर मोजण्याइतके प्रश्‍न वगळता इतर ‘जैसे थे’ राहिले. उलट प्रत्येक तक्रारीवर प्रतिप्रश्‍न ऐकायला मिळाल्याने तक्रारदारच निरुत्तर झाले. खासदार, आमदार, नगरसेवकांच्या प्रश्‍नांत कायदेशीर आडकाठी निर्माण करणाऱ्या आयुक्तांनी तक्रारदारांनाही न सोडल्याने त्यांचीही गोची झाली.\nनाशिक - ‘कारवाई’प्रिय आयुक्त अशी प्रतिमा नाशिककरांमध्ये निर्माण केलेल्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. २८) सामान्यांच्या तक्रारी, प्रश्‍नांची सोडवणूक करताना त्यातील कायदेशीर अडचणी, क्‍लिष्टता मांडल्याने बोटावर मोजण्याइतके प्रश्‍न वगळता इतर ‘जैसे थे’ राहिले. उलट प्रत्येक तक्रारीवर प्रतिप्रश्‍न ऐकायला मिळा��्याने तक्रारदारच निरुत्तर झाले. खासदार, आमदार, नगरसेवकांच्या प्रश्‍नांत कायदेशीर आडकाठी निर्माण करणाऱ्या आयुक्तांनी तक्रारदारांनाही न सोडल्याने त्यांचीही गोची झाली.\n‘अनेकांनी हात दाखवून अवलक्षण नको,’ असे ठरवत आयुक्तांच्या पहिल्या कार्यक्रमात ‘हेही चांगले आणि तेही चांगले’ ऐकण्यातच धन्यता मानली.\nनवी मुंबईच्या धर्तीवर आयुक्त मुंढे यांनी नाशिकमध्ये हा उपक्रम सुरू केला.\nगेल्या शनिवारी (ता. २१) मातोश्रींच्या आजारपणामुळे श्री. मुंढे गोल्फ क्‍लबवर आले. नाशिककरांना भेटून आजच्या (ता. २८) शनिवारचे आश्‍वासन देत निघून गेले. याच आठवड्यात त्यांच्या रजेचीही चर्चा सुरू झाल्याने मुंढे आश्‍वासन पाळतात की नाही, याबद्दलही साशंकता निर्माण झाली. ते नाशिककरांच्या भेटीला सकाळी साडेसहालाच हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर आले आणि उपक्रमाचा धडाकेबाज प्रारंभ केला. तब्बल अडीच तास रस्ते, पाणी, आरोग्य, वाहतूक, ड्रेनेज, अतिक्रमण यांसारख्या तक्रारी त्यांनी ऐकून घेतल्या. गेल्या आठवड्यात ७१ तक्रारी प्राप्त होत्या. त्यापासून पुढे ७२ व्या तक्रारीच्या टोकनपासून ९७ पर्यंत लेखी तक्रारींचा त्यात समावेश होता.\nप्रत्येक प्रश्‍नात सल्ला, कारवाईची तंबी\nएखाद्या तक्रारीकडे बोट दाखविताना चार बोटे आपल्याकडेही असतात. त्यामुळे तक्रार करताना तक्रारदाराने स्वतःही नियमांचे पालन केले पाहिजे, असा संदेश सुरवातीला त्यांनी ऐकवला. पहिली तक्रार नगररचना विभागाशी संबंधित होती. अधिकाऱ्यांकडूनच धमकावले जात असल्याचे तक्रारदाराने सांगितले. पण तक्रारदाराने एफएसआयपेक्षा अधिक बांधकाम केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्या तक्रारदारालाच तंबी दिली. दुसऱ्या एका तक्रारीत सहा महिने रखडलेले काम ७२ तासांत पूर्ण झाल्याचे सांगत तक्रारदाराने समाधान व्यक्त केले. पण त्याच वेळी तक्रारीबरोबरच शोभेची झाडेही लावण्याचा सल्ला देत आयुक्त मोकळे झाले.\nस्वखर्चाने कामे करण्याचा सल्ला\nसराफ बाजारात दुकानासमोरील वाहनांच्या पार्किंगचा मुद्दा एकाने उपस्थित केला. त्यावर दुकानदाराने पार्किंगची व्यवस्था केली का, या प्रश्‍नावर तक्रारदार निरुत्तर झाले. ग्रीन जिम नादुरुस्तीच्या तक्रारीवर नागरिकांनी जबाबदारी घेण्याचे आवाहन आयुक्तांनी केले.\nतिडके कॉलनीतील स्नेहवर्धन सोसायटीत पावसाळ्यात ड्रेनेजचे पाणी शिरल्याची तक्रार तत्काळ सोडविण्याच्या सूचना देताना इमारतीला नियमानुसार दोन गेट आहेत का, असा सवाल करून आयुक्तांनी नियमाकडे लक्ष वेधले. सहा महिन्यांपासून रखडलेली वृक्षतोडीची परवानगी, के. के. वाघ महाविद्यालयाजवळील सरस्वतीनगर येथे रस्त्यात येणारे मंदिर आदी तक्रारींचे न्यायालयाच्या सूचनेनुसार निवारण करण्याचे आश्‍वासन दिले.\n‘हेही चांगले, तेही चांगलेच’\nतक्रार ऐकताना आयुक्तांनी झाडे लावा, पार्किंगची सोय करा, शेजारच्याचे अतिक्रमण पाडा, जिमची दुरुस्ती स्वतः करा, विक्रेत्यांना स्वतःहून उठवून द्या, असा सूचनावजा सल्ला देत प्रशासन सध्या करीत असलेल्या व भविष्यातील चांगल्या कामांची जंत्रीच मांडली.\nइमारतीवरच कारवाईचा आदेश अन्‌ गोची\nटाकळी रोडवरील रामदास स्वामीनगरच्या भीमस्तंभ येथील एका इमारतीत अनधिकृत पार्किंगची तक्रार करण्यात आली. इमारतीला बांधकाम पूर्णत्वाचा दाखला मिळाला का, या प्रश्‍नावर निरुत्तर झालेल्या तक्रारदाराला इमारत अनधिकृत असेल तर ती पाडण्याची कारवाई होईल, असे सुनावले. त्यामुळे तक्रारदाराची नाराजी ओढावली. सातपूरच्या महाराष्ट्र हौसिंग सोसायटीत अनधिकृत बांधकामाच्या तक्रारीवर अनधिकृत असेल, तर संपूर्ण बांधकामच तोडण्याचे आदेश जागेवर देत तक्रारदाराची गोची करून टाकली.\n...आणि आमदार, नगरसेवकांनाही दणका\nडिसूझा कॉलनीच्या टेनिस कोर्टलगतच्या रस्त्यावर महापालिकेने हॉकर्स झोन निश्‍चित केला आहे. तेथे बसू दिले जात नसल्याच्या तक्रारीवर विभागीय अधिकारी नितीन नेर यांना विचारणा केली. त्या वेळी सदस्यांचा विरोध असल्याची माहिती मिळाली. त्यावर सदस्यांच्या मालकीची प्रॉपर्टी आहे का, असा सवाल करत आयुक्तांनी नगरसेवक व या भागात राहणाऱ्या तिन्ही आमदारांना आव्हान दिले.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.gayout.com/component/eventbooking/united-states/seattle-wa/23270-he%C3%A2%C2%80%C2%99s-a-rebel-04-06-2016", "date_download": "2018-09-24T08:03:12Z", "digest": "sha1:YHX56TRYOEFQX6Y5ZXUZXHCSVLQEYHT4", "length": 8695, "nlines": 287, "source_domain": "mr.gayout.com", "title": "इव्हेंट श्रेण्या - गायऑट", "raw_content": "\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\nफेसबुक साइन इन कराट्विटर साइन इन कराGoogle सह साइन इन\nमाझी आठवण ठेवा लॉग-इन विसरलात\nन्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क,\n*** कृपया शहर निवडा *** (1 इव्हेंट)\nयुनायटेड किंगडम (3887 इव्हेंट)\nसंयुक्त राष्ट्र (97 इव्हेंट)\nअटी आणि नियम (मालक)\nएक समलिंगी किंवा समलिंगी अनुकूल हॉटेल जोडा\nएलजीबीटी आणि गे सायंस\nआमच्या रोजी सामील व्हा:", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00028.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-testi-story-dr-mandar-datar-marathi-article-1984", "date_download": "2018-09-24T08:01:11Z", "digest": "sha1:4Q6G2QCALYBJJKLWMMFZO6GRNKQAEPLA", "length": 10183, "nlines": 106, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Testi Story Dr. Mandar Datar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. मंदार नि. दातार\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nबटाटा, टोमॅटो वगैरेंचा रंजक इतिहास....\nमित्रांनो, तुमच्या आवडत्या फळात डाळिंब खात्रीने असेल. कारण त्याची चव न आवडणारे फारसे लोक नाहीत. डाळिंब केवळ सध्याच्या काळात लोकप्रिय आहे असे नाही तर मानव खात असलेल्या सर्वाधिक जुन्या फळांपैकी डाळिंब एक आहे. या फळाचा उगम इराण, अफगाणिस्तान आणि बलुचिस्तान येथे आहे असे मानले जाते. म्हणजे आपण सध्या ज्याविषयी वाचत आहोत त्या सुपीक चंद्रकोरीच्या प्रदेशाजवळच मध्यपूर्वेतील जुन्या साहित्यात तर डाळिंबाचे उल्लेख आहेतच पण भारतात आणि युरोपातही आहेत. युरोपातील सर्वश्रेष्ठ कवी मानल्या गेलेल्या ‘होमर’च्या ओडीसी ग्रंथांत डाळिंबाचा उल्लेख आहे.\nग्रीक व रोमन लोकांना डाळिंबाच्या फळाचे खाद्य गुण आणि सालीचे औषधी उपयोग माहिती होते. पण त्याही पूर्वी असीरियन व इजिप्शियन लोकांनी निर्माण केलेल्या शिल्पांवर आणि कोरीव कामावर डाळिंबाची चित्रे आहेत. फ्रान्समधील बरगंडी प्रांतात अत्यंत जुन्या काळातील अश्‍मीभूत झालेली डाळिंबाची फळे सापडली आहेत.\nमध्यपूर्वेशी असलेल्या भौगोलिक जवळिकीमुळे डाळिंब खूप पूर्वीच भारतात आले. सिंधू संस्कृतीचे अवशेष असलेल्या हडप्पा या ठिकाणी झालेल्या उत्खननात सुमारे चार हजार वर्षांपूर्वीची मातीची भांडी सापडली आहेत, त्यातील काहींचा आकार डाळिंबावरून प्रेरित आहे असा अभ्यासकांचा तर्क आहे. पुढे महाभारत, चरक संहिता, दक्षिण भारतातील तमीळ संगम साहित्य या सर्वांत डाळिंबाचे उल्लेख आहेत.\nडाळिंबाला संस्कृतमध्ये ‘दाडिम’ म्हणतात. दाडीम हे नावही कदाचित मध्य पूर्वेत वापरात असावे. इंग्रजीत डाळिंबाचे नाव पोमग्रॅनेट आहे. पोम म्हणजे फळ आणि ग्रॅनेट किंवा ग्रॅनाइट म्हणजे दगड. डाळिंबाच्या दगडी भासणाऱ्या फळावरून हे नाव आले आहे. डाळिंबाच्या इंग्रजी नावाशी साधर्म्य असलेले त्याचे वनस्पतीशास्त्रीय नाव प्युनिका ग्रॅनेटम आहे. ग्रॅनेटमचा अजून एक अर्थ भरपूर दाणे असलेले फळ होय. मराठीतले डाळिंब हे ‘दाडीम’चाच अपभ्रंश आहे. हिंदीमधले डाळिंबाचे अनार हे नाव पर्शियन भाषेतून जसेच्या तसे आले आहे. पर्शियात डाळिंबाचे फूल इतके सुंदर मानले जाते की सुंदर स्त्रीला डाळिंबाच्या कळीची - अनारकलीची उपमा देतात.\nभारतात विशेषतः महाराष्ट्रात कोरड्या प्रदेशात डाळिंबे चांगली वाढतात. उत्तर भारतात डाळिंबाचे वाळवलेले दाणे अन्नाला आंबटपणा आणण्यासाठी वापरतात. त्यांना अनारदाना असे म्हणतात. ग्रीक पुराणात डाळिंबाशी संबंधित अनेक कथा आहेत. ज्यू लोकांच्या एका पुराणकथेनुसार डाळिंबाच्या फळावर ��सणाऱ्या कॅलिक्‍स किंवा निदलपंजाच्या रचनेतूनच राजा राणींच्या मुकुटांची कल्पना सुचली आहे.\nडाळ डाळिंब अफगाणिस्तान बलुचिस्तान\nआपले प्राचीन भारतीय अन्न\nमित्रांनो, आपण गेले काही आठवडे जगभरातून आपल्या ताटात आलेल्या वेगवेगळ्या वनस्पतींची...\nमित्रांनो, आपण मागच्या भागात ज्याविषयी वाचले तो पिस्ता जसा मध्य पूर्वेतला तसेच...\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/ten-people-surrendered-police-mayor-husband-sambhaji-kadam-120128", "date_download": "2018-09-24T08:11:45Z", "digest": "sha1:6D4LX2GPCD2CMADQJC3ATVXNJEH7WI5J", "length": 11300, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "ten people surrendered to police with mayor husband sambhaji kadam महापौर पती संभाजी कदमसह दहा जण पोलिसांना शरण | eSakal", "raw_content": "\nमहापौर पती संभाजी कदमसह दहा जण पोलिसांना शरण\nमंगळवार, 29 मे 2018\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलिसांना शरण आले. महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, शिवसेना महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांच्यासह दहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे.\nनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर झालेल्या दगडफेक व तोडफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम यांच्यासह दहा जण आज कोतवाली पोलिसांना शरण आले. महापौर सुरेखा कदम यांचे पती संभाजी कदम, शिवसेना महिला आघाडीच्या आशा निंबाळकर यांच्यासह दहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे.\nमहापालिका पोटनिवडणुकीच्या निकालांनतर केडगाव येथे शिवसेनेचे उपशहरप्रमुख संजय कोतकर व वसंत ठुबे यांची निर्घृण हत्या झाली. त्यानंतर संतप्त शिवसैनिक व जमावाने केडगाव परिसरात दगडफेक करून वाहनांची तोडफोड केली. पोलिसांच्या वाहनांची तोडफोड करून त्यांना शिवीगाळ धक्काबुक्की केली. याप्रकरणी सहायक फौजदार लक्ष्मण हंडाळ यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिस ठाण्यात माजी आमदार अनिल राठोडसह सहाशे जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. आतापर्यं��� अनेक आरोपींना अटक झालेली असून, त्यांना जामीन झालेला आहे. मात्र, माजी आमदार अनिल राठोड अद्यापपर्यंत पोलिसांना सापडलेले नाहीत.\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00029.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/human-space-mission-isro-set-target-of-2021-1740742/", "date_download": "2018-09-24T08:03:39Z", "digest": "sha1:GXNSAAYFBBXR7U6SD624ZF3TNLMLWMIT", "length": 14424, "nlines": 210, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Human space mission isro set target of 2021 | भारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nभारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण\nभारतीय अंतराळवीर अवकाशात जाण्याचा मुहूर्त ठरला, ‘या’ महिन्यात येणार तो सुवर्णक्षण\nपंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी २०२२ सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे.\nभारतीय अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने ‘मिशन गगनयान’साठी डिसेंबर २०२१ चा मुहूर्त ठरवला आहे. डिसेंबर २०२१मध्ये प्रक्षेपक भारतीय अंतराळवीरांना घेऊन अवकाशात झेपावेल असे इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांनी बुधवारी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मिशन गगनयानसाठी २०२२ सालापर्यंतची मुदत दिली होती. पण इस्त्रोने त्यापेक्षा वर्षभर आधीच ही मोहिम प्रत्यक्षात आणण्याच संकल्प सोडला आहे. मिशन गगनयान ही भारताची महत्वकांक्षी मोहिम असून भारत प्रथमच स्वबळावर आपल्या अंतराळवीरांना अवकाशात पाठवणार आहे.\nइस्त्रोसाठी ही अत्यंत आव्हानात्मक मोहिम असून अवकाशवीरांना प्रत्यक्ष अंतराळात पाठवण्याआधी वेगवेगळया कठिण चाचण्या कराव्या लागणार आहेत. यामध्ये डिसेंबर २०२० आणि जून २०२१ मधील दोन मानवरहित मोहिमांचा समावेश आहे. इस्त्रोला या मोहिमेसाठी आणखी वेगळया प्रकारचे तंत्रज्ञान विकसित करावे लागणार आहे. क्रू सपोर्ट सिस्टिम, सर्व्हीस मॉडयुल आणि ऑरबिटल मॉडयुल बनवावे लागणार आहे. मिशन गगनयानमध्ये किती अंतराळवीरांना अवकाशात पाठवायचे किंवा तिथे किती दिवस थांबायचे यावर अद्यापपर्यंत काहीही ठरलेले नाही असे सिवन यांनी स्पष्ट केले.\nएका क्रू मॉडयूलमधून तीन भारतीयांना अवकाशात पाठवले जाईल. हे क्रू मॉडयूल सर्व्हीस मॉडयूलला जोडले जाईल. ही दोन्ही मॉडयूल जीएसएलव्ही एमके ३ या रॉकेटद्वारे अंतराळात पाठवली जातील. या अंतराळवीरांना पुन्हा पृथ्वीवर आणताना ऑरबिटल मॉडयुल स्वत: आपली दिशा बदलेल. १२० किलोमीटर उंचीवर असताना क्रू आणि सर्व्हीस मॉडयूल वेगळे होतील.\nक्रू मॉडयूल अंतराळवीरांना घेऊन पृथ्वीच्या दिशेने येत असताना ब्रेकिंग सिस्टिम अॅक्टीव्ह होऊन वेग कमी होईल. त्यानंतर अंतराळवीर अरबी समुद्रात उतरताना पॅराशूट उघडले जातील. परतीचा प्रवास ३६ मिनिटांचा असेल. काही तांत्रिक समस्या उदभवल्यास बंगालच्या खाडीत मॉडयूल उ���रवले जातील असे सिवन यांनी सांगितले. भारताने २००४ पासूनच या मोहिमेची तयारी सुरु केली आहे. या मोहिमेमुळे १५ हजार लोकांना रोजगार मिळणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n‘इस्रो’ला धक्का; प्रक्षेपणाच्या ४८ तासांच्या आतच ‘जीसॅट- ६ ए’ या उपग्रहाचा संपर्क तुटला\nISRO ची आणखी एक यशस्वी भरारी, GSAT-6A इंडियन आर्मीची ताकत वाढवणार\n‘मिशन गगनयान’: अवघ्या १६ मिनिटात तीन भारतीय पोहोचतील अवकाशात\nभारताच्या ‘मिशन गगनयान’मुळे निर्माण होणार १५ हजार नोकऱ्या\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी 'ती' पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00030.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/music/", "date_download": "2018-09-24T08:39:21Z", "digest": "sha1:EYX6LY5V75QIVDHV5PF3V2WTZ7VLJQ45", "length": 9727, "nlines": 62, "source_domain": "punenews.net", "title": "Music – Pune News Network", "raw_content": "\nडॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने आज गौरविण्यात येणार\nMay 29, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे न्यूज नेटवर्क : भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांच्या स्मृती प्रित्यर्थ पुणे महानगरपालिकेच्यावतीने आज (रविवार) 29 मे रोजी भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रातील आणि किराणा घराण्यातील ज्येष्ठ गायिका पद्मभूषण डॉ. प्रभा अत्रे यांना “स्वरभास्कर” पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. आज सायंकाळी 6 वाजता पर्वती येथील भारतरत्न पंडित भीमसेन जोशी कलादालन येथे हा …\nशास्त्रीय संगीत रसिकांसाठी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला “रसिया”चे आयोजन\nApril 3, 2016\tठळक बातमी, सांस्कृतिक 0\nपुणे न्यूज, दि. 3 एप्रिल : भारतीय शास्त्रीय संगीताचा प्रसार आणि प्रचार व्हावा याकरिता श्री. अरुण जोशी यांनी सहा महिन्यांपूर्वी ‘ RagaNXT ‘ या संस्थेची स्थापना केली. आजपर्यंत शास्त्रीय संगीतात पारंगत असलेल्या ३० सुप्रसिद्ध गायकांच्या सुमारे १२० हून जास्त नवीन रचना RagaNXT ने रसिकांना उपलब्ध करून दिलेल्या आहेत आणि अजून …\nस्वराधीराज ट्रस्टच्या वतीने गुरुंना ‘मानवंदना’\nMarch 7, 2016\tआज पुण्यात, ठळक बातमी 0\n​​ पुणे, ७ मार्च : पुण्यातील स्वराधीराज ट्रस्टच्या वतीन किराणा घराण्याचे ज्येष्ठ गायक स्वर्गीय पं. फिरोझ दस्तूर आणि स्वर्गीय पं. सदाशिवबुवा जाधव यांना मानवंदना देण्यासाठी एका शास्त्रीय संगीताच्या मैफलीचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या १२ आणि १३ मार्च रोजी शिवाजी नगर येथील सवाई गंधर्व स्मारक येथे सायंकाळी ६ वाजता हा …\nकॉस्मिक बीटस् इव्हेंट तर्फे पुण्यात संगीत मैफल\nपुणे,17 फेब्रुवारी 2016 : कॉस्मिक बीटस् इव्हेंटस् तर्फे पुण्यातील संगीत प्रेमींकरिता शास्त्रीय गायन व तबला वादन अशा दुहेरी संगीत मैफलीची आयोजन करण्यात आले आहे. ही संगीत मैफल सोमवार,22 फेब्रुवारी 2016 रोजी एस.एम.जोशी सभागृह,नवी पेठ येथे संध्याकाळी 6 वाजता होणार आहे. या संगीत मैफलीमध्ये उस्ताद अल्लारखाँ खाँसाहेब आणि उस्ताद झाकीर हुसैन …\nनाट्यसंपदा प्रतिष्ठान तर्फे पुण्यात “गानसरस्वती महोत्सव- २०१६”\n​​ प्रस्तुतकर्ते ‘हार्मन’ व ‘फ्लीटगार्ड’ येत्या ५, ६ व ७ फेब्रुवारी, २०१६ रोजी ‘महालक्ष्मी लॉंन्स’ येथे आयोजन ज्येष्ठ कलाकारांसोबत उदयोन्मुख कलाकारांचाही सहभाग पुणे, दि. २८ जानेवारी २०१६ : मराठी रंगभूमी तसेच भारतीय शास्त्रीय संगीत क्षेत्रात सातत्यपूर्ण संशोधन व उत्तेजनासाठी कार्यरत असलेल्या नाट्यसंपदा प्रतिष्ठान तर्फे ‘गानसरस्वती’ महोत्सवाचे आयोजन करण्यात येत …\nगुरूवंदना हा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम उद्या\nJanuary 8, 2016\tठळक बातमी, मनोरंजन 0\nपुणे, ८ जानेवारी : आपल्या व्हायोलीन वादनाने पुण्यातील अपर्णा आपटे- सुरनी��� या आपल्या गुरुंप्रती आदर व्यक्त करणार आहेत. उद्या दिनांक ९ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता शिवाजीनगर येथील सवाई स्मारक येथे हा कार्यक्रम होणार असून कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. भालचंद्र देव हे अपर्णा सुरनीस यांचे गुरू असून ते पुण्यातील एक …\n‘वसंतोत्सव’च्या प्रवेशिका एका दिवसात संपल्या\nपुणे, ६ जानेवारी : पुण्यातील एक महत्वाचा सांगीतिक महोत्सव म्हणून सर्वपरिचित असलेल्या ‘वसंतोत्सव’ला रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. या महोत्सवाच्या तब्बल १० हजार प्रवेशिका आज केवळ काही तासांत संपल्या. अभिजात भारतीय संगीतातील एक रत्न म्हणून ओळख मिळालेले डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी या …\n‘वसंतोत्सव’ १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार…\nरसिक श्रोत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी यावर्षीचा ‘वसंतोत्सव’ असणार विनामूल्य पुणे, ४ डिसेंबर : अभिजात भारतीय संगीतरत्न असलेल्या डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या स्मृतीत डॉ. वसंतराव देशपांडे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेला ‘वसंतोत्सव’ यावर्षी १५ ते १७ जानेवारी दरम्यान रंगणार आहे. न्यू इंग्लीश स्कूल, रमणबाग येथे सायंकाळी ५.३० ते १० …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/arthavishwa/business-news-exporter-gst-arrears-120294", "date_download": "2018-09-24T08:13:47Z", "digest": "sha1:HNN5H7AVML5HKYLODVDAAMXVRDHN5XDM", "length": 13399, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "business news exporter GST arrears निर्यातदार हवालदिल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 30 मे 2018\n‘जीएसटी’चा 20 हजार कोटींचा परतावा थकित\nनवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सुमारे २० हजार कोटी रुपयांचा परतावा रखडल्याने देशभरातील निर्यातदार हवालदिल झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक रक्कम ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’मध्ये अडकल्याचा दावा फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशनने (फिओ) केला आहे.\n‘जीएसटी’चा 20 हजार कोटींचा परतावा थकित\nनवी दिल्ली - वस्तू आणि सेवा कराचा (जीएसटी) सुमारे २० हजार कोटी रुपयांचा परतावा रखडल्याने देशभरातील निर्यातदार हवालदिल झाले आहेत. यातील निम्म्याहून अधिक रक्कम ‘इनपूट टॅक्‍स क्रेडिट’मध्ये अडकल्याचा दावा फेडरेशन ऑफ इंडियन एक्‍सपोर्ट ऑर्गनायझेशनने (फिओ) केला आहे.\n‘आयजीएसटी’अंतर्गत मिळण��री कर वजावट योग्य वेळी मिळणे आवश्‍यक आहे; मात्र तसे होत नसल्याने सध्या अनियमितता वाढली आहे, असे फिओचे अध्यक्ष गणेशकुमार गुप्ता यांनी सांगितले. ते म्हणाले, की ‘आयजीएसटी’तील परतावा कायमस्वरूपी मिळण्याची व्यवस्था झाली पाहिजे. मार्चमध्ये सात हजार कोटींचा परतावा देण्यात आला आहे.\nएप्रिलमध्ये एक हजार कोटींचा परतावा देण्यात आला. तांत्रिक अडचणींमुळे इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळण्यात अनेक निर्यातदारांना अडचणी येत आहेत. इनपुट टॅक्‍स क्रेडिट मिळण्याची प्रक्रिया ऑनलाइन आणि ऑफलाइन करावी लागते, त्यामुळे गोंधळ वाढला आहे. निर्यातदारांसाठी ही प्रक्रिया खर्चिक बनली आहे. ऑफलाइन अर्ज करणाऱ्यांच्या कागदपत्रांमध्ये ‘जीएसटी’ विभागाकडून त्रुटी काढल्या जात असल्याने प्रक्रिया रखडली आहे.\nविमान कंपन्या आणि मालवाहतूकदार कंपन्यांकडून माल वाहतुकीचे ‘इनव्हॉइस’ सीमा शुल्क विभागाला सादर करण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे ‘जीएसटी’ परताव्याची प्रक्रिया रखडली आहे. बॅंकांकडूनही निर्यातदारांची अडवणूक केली जात आहे. बॅंकांकडून अर्थसाह्य देताना कठोर नियमावली केल्याने निर्यातदार अडचणीत आले आहेत, असा आरोपही गुप्ता यांनी केला.\nयंदा निर्यात 350 अब्ज डॉलरवर\nनिर्यातदार ‘जीएसटी’ यंत्रणेशी झगडत आहेत. चालू आर्थिक वर्षात ३५० अब्ज डॉलरची निर्यात होईल, असा विश्‍वास ‘फिओ’ने व्यक्‍त केला. चालू वर्षात निर्यातीत १५ ते २० टक्के वाढ होईल, असा अंदाज आहे. रुपयातील अवमूल्यनामुळे निर्यातीतून चांगली कमाई होणार आहे. ऑटोमोबाईल, फार्मा, प्लॅस्टिक वस्तूंच्या निर्यातीत वाढ होण्याची शक्‍यता आहे.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nकोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida/change-schedule-ipl-112010", "date_download": "2018-09-24T08:32:59Z", "digest": "sha1:6ISYOKHE73QIENWSUWGOFOSAFWVJKSDP", "length": 14072, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "Change in schedule for IPL ‘आयपीएल’साठी वेळापत्रकात बदल | eSakal", "raw_content": "\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nनवी दिल्ली - लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि बीसीआयच्या आयपीएलसाठी ‘आयसीसी’लादेखील पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. बदललेल्या कार्यक्रमानुसार भारत आपला पहिला सामना २ जून ऐवजी ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.\nनवी दिल्ली - लोढा समितीने केलेल्या शिफारशी आणि बीसीआयच्या आयपीएलसाठी ‘आयसीसी’लादेखील पुढील वर्षी होणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या कार्यक्रमात बदल करावा लागला. बदललेल्या कार्यक्रमानुसार भारत आपला पहिला सामना २ जून ऐवजी ५ जून २०१९ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळेल.\nलोढा समितीच्या शिफारशीनुसार आयपीएलनंतर भारतीय खेळाडू १५ दिवस कुठलाही सामना खेळू शकत नाहीत. याच कारणामुळे आयसीसीला भारताचा पहिला सामना पुढे ढकलणे भाग पडले. कोलकता येथे झालेल्या आयसीसीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. भारतीय संघाला पुन्हा एकदा या स्पर्धेतील संभाव्य विजेता म्हणून पहिली पसंती मिळत आहे. इंग्लंडमध्ये होणारी ही पाचवी विश्‍वकरंडक स्पर्धा असेल.\nया संदर्भात अधिक माहिती देताना ‘बीसीसीआय’चा एक पदाधिकारी म्हणाला,‘‘पुढील वर्षी २९ मार्च ते १९ मे या कालावधीत आयपीएल होणार आहे. विश्‍वकरंडक स्पर्धा ३० मे रोजी सुरू होईल. त्यामुळे लोढा समितीच्या शिफारशीनुसार आपण केवळ ५ जून रोजी खेळण्यास सुरवात करू शकतो. पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार आपला पहिला सामना २ जून रोजी होती. त्या दिवशी खेळणे आपल्याला शक्‍य नव्हते.’’ बैठकीस उपस्थित असणाऱ्या भारतीय पदाधिकाऱ्यांनी ही अडचण सांगितल्यावर आयसीसीने ती समजून घेऊन बदल करण्याचा निर्णय घेतला. आता हा बदल मान्यतेसाठी आयसीसी कार्यकारी मंडळाकडे पाठविण्यात आला आहे.\nआयसीसीच्या कुठल्याही स्पर्धेची सुरवात गेल्या काही स्पर्धेतून भारत-पाक सामन्याने होते. हा सामना प्रत्येकवेळेस हाऊस फुल्ल होतो, असा अनुभव आहे. मात्र, या वेळी प्रथमच भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेशी खेळविण्यात आला आहे. पुढील स्पर्धा ही १९९२ प्रमाणे राऊंड रॉबिन पद्धतीने खेळविण्यात येणार असल्यामुळे हा बदल करण्यात आला असावा, असा अंदाज आहे.\nआयसीसीने या बैठकीत २०१९ ते २०२३ या कालावधीसाठी कार्यक्रम निश्‍चित केला. या ‘एफटीपी’ कार्यक्रमात जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेचा समावेश आहे. यातील सर्व सामने हे दिवसाच होणार आहेत. या मान्य करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार भारत ३०९ सामने खेळणार असून, यात १९ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. सर्व कसोटी सामने हे जागतिक कसोटी अजिंक्‍यपद स्पर्धेतील असतील.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nAsia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज\nदुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या...\nशिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे\nभिलार : महाबळेश्वर तालुक्यातील महसूल विभागाने शिधापत्रिका ऑनलाईन करण्याचे काम युद्धपातळीवर उरकावे आणि तोपर्यंत शिधापत्रिका धारकांना रेशन देण्याची...\nसहकारामध्ये मनाला वाट्टेल तशी लुडबुड सरकारने करू नये : दिलीप माने\nमोहोळ: सहकाराबद्धल कायद्यात पुर्ण तरतुद असताना सरकारने त्यामध्ये मनाला वाट्टेल तसा अर्थ काढुन सहकारमध्ये लुडबुड करू नये असे स्पष्ट मत...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00031.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/733", "date_download": "2018-09-24T08:16:48Z", "digest": "sha1:5KKYFM6K3DFYDDRZ34AWU5CAPEV4QXUF", "length": 25231, "nlines": 61, "source_domain": "mr.upakram.org", "title": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)", "raw_content": "व्याकरण महाभाष्याची प्रस्तावना - एक मराठीकरण - भाग ७ (समाप्त)\nया भागात या लेखमालेचा समारोप होतो आहे. सुरुवातीचा मुद्दा हा की अभ्यास करताना व्याकरणाचे दृश्य आणि कार्यकारी स्वरूप काय असते खरे तर या मुद्द्याने शेवट होऊ शकतो.\nतरी पुढचा एक वर्णमालेबद्दल मुद्दा मी का जोडला असा प्रश्न पडू शकतो. पूर्ण संवादाचा डोलारा या पायावर बांधायला लागलो, की लोकांमध्ये शब्द-अर्थ संबंध आधीपासून ठरलेला आहे. आणि या लोकांत नित्य अर्थपूर्ण पण विशाल शब्दप्रपंचाची थोडक्यात व्यवस्था लावता यावी म्हणून आपण पुढे नियम सांगणार आहोत. पण वर्णमालेची गोष्ट वेगळी. एकेका वर्णाला अर्थ तर काहीच नसतो. मग त्याचा व्याकरणाशी संबंध काय पुढे व्याकरणाचे नियम करताना उच्चारांची गणना करताना सोय व्हावी, आणि आपल्या भाषेत कुठले कुठले उच्चार चालतात त्यांची वर्गवारी लावण्यासाठी, म्हणून व्याकरणातच वर्णमालाही सांगतात. [वर्णमालेबाबत एक तपशीलवार लेखमाला (समज-गैरसमज,उच्चारक्रिया,व्यंजने,स्वर,शेवट) उपक्रमावर उपलब्ध आहे.]\nही लेखमाला येथे संपवत असल्यामुळे वर्णमालेचा हा संक्षिप्त विचार \"परिशिष्ट\"वजा वाटतो. मूळ महाभाष्यात हे प्रस्तावना-प्रकरण संपले की वर्��माला प्रकरण सुरू होते. तिथे हे विवेचन परिशिष्ट नसून तर्कसंगत क्रमानेच आलेले आहे. मुख्य म्हणजे भाष्याच्या प्रस्तावनेतला भाग संस्कृतालाच नव्हे तर अन्य भाषांनाही लागू आहे. व्याकरणाचा आणि शब्दकोशाचा संबंध काय -वगैरे प्रश्न इथे हाताळले आहेत. म्हणून तो मुद्दा मी या लेखमालेत समाविष्ट केला. भाष्यातले पुढचे वर्णमालेचे प्रकरण फक्त संस्कृतालाच लागू असल्याकारणाने त्या सीमेवर ही मराठीकरणाची मालिका संपवतो आहे.\nसांगता करताना ही समीक्षा केली पाहिजे की या लेखमालेची प्रयोजने काय होती, ती साधली गेलीत काय आणि लेखमालेच्या मर्यादा काय\nएक प्रयोजन हे की (१) महाभाष्याची ओळख करून देणे. महाभाष्याचे नाव पुन्हापुन्हा बोलून ते साध्य झाले. पण ही ओळख खरीखरची करायची होती, तर भाषांतर मुळपाठ्याशी अधिक समांतर (जमेल तर शब्दशः) हवे होते, आणि मध्येमध्ये माझ्या मनाप्रमाणे खूपच कालबाह्य उदाहरणे द्यायचे कारण नव्हते. संस्कृतामध्ये आणि मूळ ग्रंथामध्ये रस वाटला तर वाचकांनी महामहोपाध्याय काशीनाथशास्त्री अभ्यंकरांचे महाभाष्याचे मराठी भाषांतर जरूर वाचावे.\nदुसरे प्रयोजन हे की (२) त्या काळातल्या वैयाकरणांना, नव्हे अनेक विचारवंतांना, वैज्ञानिक दृष्टी होती हे सांगायचे होते. येथे मधून मधून मी तशी दृष्टी जिथे प्रकर्षाने जाणवते, तिथे मुद्दामून निदर्शनास आणली आहे. आजकल प्राचीन वैचारिक साहित्याची फाजील पूजा करून, पुष्कळदा आपण त्यातले कठोर प्रश्न विचारून सत्य पडताळणारे मर्म विसरतो. अशा अशिक्षित पूजेत त्या विचारवंतांचा अपमान होतो असे माझे मत आहे. \"पुराणकाळात रॉकेटे आणि अणुबाँब होते\" अशी आत्मप्रौढी बंद होऊन, \"काटेकोर उलटतपासणी करून सत्याची शहानिशा करणारे तल्लख विचारवंत होते\" असे आपण भारतीयांनी अभिमानाने सांगावे, अशी माझी इच्छा आहे. पण हेच जर सांगायचे असते, तर चपखल उदाहरणे देऊन वेगळ्या प्रकारे लेख लिहायला हवा होता. थोडी व्याकरणातली, थोडी न्यायशास्त्रातील, थोडी मीमांसेतील, थोडी आयुर्वैद्यकातील अशी चौफेर उदाहरणे द्यायला हवी होती. पण त्यांपैकी पुष्कळ विषयांचे माझे वाचन जुजबी आहे. त्यात रस उत्पन्न झाला तर वाचकांनी ती शास्त्रे जरूर पडताळावीत.\nतिसरे प्रयोजन हे की (३) मराठीची उदाहरणे देऊन ही चर्चा पूर्ण मराठीमय करायची, इतकेच नव्हे तर आजच्या मराठी भाषेबद्दल भाष���य करायचे. यात सर्व उदाहरणे मराठीतच आहेत, आणि सर्व दाखले आजच्या समाजाला लागू आहेत. पण हेच जर प्रयोजन असते, तर पतंजलींचा ऋणनिर्देश करून, फक्त त्यांची प्रश्नोत्तराची शैली उचलायला हवी होती. इथे तर अर्धेअधिक सरसकट वाङ्मयचौर्य केलेले आहे.\nतर ही तीन्ही प्रयोजने थोडीथोडी साधली आहेत आणि थोडीथोडी फसली आहेत. या मर्यादा जाणून ही लेखमाला वाचली तर उंच अपेक्षांचा भंग होणार नाही, आणि विचारांना चालना देणारे मनोरंजन होईल अशी आशा आहे.\nजवळजवळ मुळातला शाब्दिक अनुवाद, किंवा सारांश\nसाधारण असेच काहीतरी तिथे आहे\nआक्षेप : आता हे व्याकरण म्हणजे नेमके कसे असते\nउत्तर : व्याकरण म्हणजे सूत्र किंवा नियम.\nआक्षेप : मग \"व्याकरणाचे नियम\" असा प्रयोग का करतात अमक्याचे तमके असे म्हटले की वाटते की \"अमके\" आणि \"तमके\" या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. शिवाय तुम्ही म्हणालात की व्याकरणाने शब्दांचे ज्ञान होते. ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे\nप्रत्याक्षेप : मग कशाने होते म्हणता\nआक्षेप : नियम लागू कसे करायचे त्या गतिमान व्याख्येने.\nप्रत्याक्षेप : अहो, नियम म्हणजेच नियम लागू करण्याची पद्धतही आहे, असे नाही का\nआक्षेप : नाही. नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि काटेकोर मर्यादा सांगणे.\nआक्षेपकर्ता वेगळे उत्तर सुचवतो : बरे तर. शब्द म्हणजेच व्याकरण असे म्हणू.\nप्रत्याक्षेप : वि+आ+करण म्हणजे विशेष आकार (बदल) करून शब्द सांगणे. म्हणजे बदल घडवणारे व्याकरण शब्दापेक्षा वेगळे असे काहीतरी आहे. मग बदल घडवणारे काय असते, म्हणता बदल घडवणारे नियम असतात.\nप्रत्याक्षेप २ : \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे\" असे लोक म्हणतात. \"व्याकरण=शब्द\" असे ठरवले तर \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते शब्द असे आहेत\" असा चुकीचा अर्थ निघेल. चुकीचा का म्हणता कारण शब्द हे कुठल्या आचार्याच्या आधीचे आणि नित्य आहेत अशी आपली चर्चा झाली आहे. \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते नियम असे आहेत\" म्हटले तर काहीतरी अर्थ निघतो.\nप्रत्याक्षेप ३ : आचार्यांची मते सोडा, म्हणता ज्या अर्थी लोकांना शब्द आणि अर्थ यांच्यातला संकेत माहीत आहे, त्यापैकी प्रत्येक संकेत मिळून व्याकरण तयार होते असे म्हणून चालणार नाही. कारण हे संकेत एकेक करून शिकायला आपल्याला आयुष्य पुरणार नाही हे आपण आधीच बघितले���े आहे. अनेक शब्दांची एका नियमाने वासलात लागणार असली, असे थोडेच नियम आणि अपवाद संकलित केले तरच हा अभ्यास शक्य आहे.\nवेगळे समाधान : मग असे म्हणूया का, की शब्द आणि नियम या दोहोंचे मिळून व्याकरण बनते\nआक्षेप : \"व्याकरणाचे नियम\" आणि \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे\" असे प्रयोग चालू शकतील का\nसमाधान : होय. \"नियम\" आणि \"शब्द\" दोन्ही व्याकरणाचे अवयव आहेत. त्यामुळे \"शरिराचा अवयव\" म्हणतो, तसे \"व्याकरणाचे नियम\". आणि तसेच \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरण असे आहे\" म्हणजे \"अमक्यातमक्या आचार्याच्या मते व्याकरणाचे नियम असे आहेत\".\nपुन्हा पहिले समाधान : तरी खरे म्हणजे शब्द आधीपासूनच असतात, त्यामुळे अभ्यास करण्यासारखे वेगळे नवीन असे नियमच आहेत. त्यामुळे \"व्याकरण म्हणजे नियम\" असेच म्हणूया.\nआक्षेपाचे स्मरण : ढिम्म बसलेल्या नियमांनी थोडेच असे ज्ञान होणार आहे नियमाचे नीट व्याख्यान म्हणजे उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे.\nसमाधानसाधक : अहो, \"उदाहरणे, प्रत्युदाहरणे देणे आणि अशाप्रकारे काटेकोर मर्यादा सांगणे\" हे नियम शिकवण्याची पद्धत आहे. पद्धतीची आणि खुद्द नियमाची गफलत करून चालणार नाही. मूळ नियमच काटेकोरपणे सांगितला तर पुरे. जो तो विद्यार्थी नियम समजून घेताना शिक्षकाकडून आपल्याला समजतील अशी उदाहरणे, प्रत्युदाहरणे शिकेल. शिकल्यानंतर नियम बदलत नाही, शिकतानाची उदाहरणे आणि प्रत्युदाहरणे लक्षातच ठेवली पाहिजेत असे काही नाही.\nआक्षेप : तुम्ही सुरुवातीला शब्द-अनुशासनाबद्दल सांगितले. पण व्याकरणात वर्णमालेबद्दलही शिकतात ते का\nसमाधान : शास्त्र सांगताना सोयीचे जावे म्हणून एका क्रमात एकापाठोपाठ वर्ण ठेवून त्यांचा उच्चार करून सांगणे हे प्रयोजन आहे.\nआधीचे इतके-इतके वर्ण स्वर, त्याच्यापुढचे इतके-इतके वर्ण व्यंजने असे सांगायची सोय होते.\n(आणखी एक समाधान सुचवले जाते.)\n*इष्ट उच्चार शिकवण्यासाठी ही * (कात्ययन)\nवर्णमाला सांगून इष्ट उच्चार कुठले ते सांगितले जाते. कोणीतरी सांगितल्याशिवाय आपल्या भाषेत थोडेच उच्चार चालतात आणि परभाषेतले सगळे उच्चार आपल्या भाषेत नाहीत ते कसे कळणार\n(या समाधानाला) आक्षेप : सगळेच इष्ट उच्चार सांगायचे होते तर अतिह्रस्व, नाकातले स्वर, आघात केलेला स्वर हे सगळे वर्णमालेत सांगावे लागतील.\n*केवळ वर्णांची सामान्य आकृती सांगितली तरी बाकी सगळे उच्चार कळतात* (कात्यायन)\n'इ' आणि 'ई' यांच्या ध्वनीची फक्त आकृती सांगितली की पुरे. ते शब्दांत अति-ह्रस्व किंवा खूप दीर्घ येतात, किंवा आघात करून उच्चार करावे लागले तर वर्णाची आकृती तीच राहाते. तसेच 'उ', 'ऊ'बद्दल.\nआक्षेप : नुसती आकृती सांगितली तर बाकी सर्व प्रकार आपोआप सांगितले जातात असे म्हणतात, तर मग प्रामादिक उच्चारही बरोबर म्हणून सांगितले जातील. मग तसा प्रामादिक उच्चार करू नये म्हणून वेगळे वर्णमालेच्या पुढे पुन्हा तळटिपेत सांगावे लागेल.\nप्रत्याक्षेप : हे \"प्रामादिक\" उच्चार कुठले\nआक्षेप : \"प्रामादिक\" म्हणजे बरळलेला उच्चार, एक उच्चार सुरू केल्यावर अर्धवट सोडून दुसरा उच्चार सुरू करणे, धापा टाकताना खूप नि:श्वास टाकून, किंवा खूप उथळ श्वास घेऊन केलेला उच्चार, गाताना ताना घेताना वेडावाकडा केलेला उच्चार, एक ना दोन\nसमाधान : अहो, हे प्रामादिक उच्चार प्रसंगामुळे कधीकधीच चुकून तोंडातून बाहेर पडतात. भाषा शिकताना ते कोणीच शिकत नाही. त्यामुळे वर्णाची आकृती सांगितली म्हणजे हे सगळे चुकीचे उच्चार सांगितले असे होत नाही. त्या वर्णांच्या आकृतींसारखे लोक शिकतात तेच उच्चार ग्रहण केले जातात.\nआक्षेप १ : प्रयोजन काय ते एक नीट सांगा : सोयीच्या क्रमात सांगायचे, की इष्ट उच्चार सांगायचे\nआक्षेप १चे समाधान : दोन्ही प्रयोजने आहेत. आंब्याच्या झाडाखाली हात धुतले तर हातही स्वच्छ होतात, आणि झाडाला पाणीही मिळते.\nआक्षेप २: लोकांनी सुरुवातीला चुकीचाच, धापा टाकताना, किंवा बरळलेला उच्चार ऐकला तर मग तुम्ही वर्णाच्या आकृती सांगा तरी त्या चुकीच्या उच्चारांचे ग्रहण होईल.\nप्रत्याक्षेप : काय काय चुकीचे ऐकायला मिळणार आहे\nआक्षेप : व्याकरणात बदलताना जे तुम्ही प्रत्यय वगैरे जोडता ते.\nसमाधान : प्रत्यय वगैरे आम्ही सांगूच ना - तेव्हा नीट उच्चार करून सांगू.\nआक्षेप : जे बदलणार आहेत ते मूळ शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.\nसमाधान : जे तुमच्या शास्त्रात बदलणार आहेत ते मूळ शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.\nआक्षेप : बाकी काही शब्द आहेत, ते बदलत नाहीत, ते शब्द चुकीचे ऐकायला मिळतील.\nसमाधान : ते ही शब्द शब्दकोशात दिले आहेत. तिथे त्यांचा निर्दोष उच्चार दिलेला आहे.\nयेथपासून व्याकरणाचे नियम शिकायला सुरुवात करता येईल. कारण या शास्त्राची मुख्य तत्त्वे सांगितली (परतीच्या क्रमाने):\n(१) सोयीसाठी वर्णमाला सांगू,\n(२) जास्तीतजास्त शब्दांचे वर्णन कमीतकमी \"नियम\" आणि \"अपवाद\" सांगून करू,\nसर्वात मुख्य (३) लोकांना बोलायला आपल्या शास्त्रातले नियम लागत नाहीत, उलट आपल्या नियमांची परीक्षा \"लोक काय बोलतात\" याने करायची असते,\n(४) आपली बोली आपल्याला न शिकता येते. तरी दूरच्या मराठी लोकांशी बोलण्यासाठी, आपल्या आदल्या -पुढल्या पिढ्यांशी पुस्तकरूपाने संपर्क साधण्यासाठी, मराठीच्या जमतील तितक्या बोली (कमीतकमी प्रमाणबोली तरी) जरूर शिकाव्यात. हे आपण वावर आणि व्यासंगाने करू शकतो, किंवा भाषेच्या अभ्यासाने, आपली मर्जी.\nमराठी भाषेचा आणि तिच्यावर प्रेम करणार्‍यांचा उत्कर्ष होवो अशी ही लेखमालेची इतिश्री.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.morehacks.net/line-play-hack-tool-unlimited-gems/?lang=mr", "date_download": "2018-09-24T07:17:50Z", "digest": "sha1:YDA5KAW7XYZOZVPOPWBLMNBIKQ7Z73QR", "length": 5046, "nlines": 58, "source_domain": "www.morehacks.net", "title": "ओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे - iOS/Android", "raw_content": "\nआम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने\nओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे\nओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे\nLine Play is a game for iOS आणि Android साधने. If you search for a खाच साधन for this game morehacks.net कार्यसंघ आपण चांगली बातमी आहे. ओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे येथे आहे.\nआपल्या प्लॅटफॉर्मवर निवडा (ios /Android)\nकनेक्ट बटण क्लिक करा\nकनेक्ट बटण क्लिक करा\nजलद आणि वापरण्यास सोपा\nश्रेणी: हा Android / iOS म्हणता\nया साइटवर काम फायली\n14741 साठी मतदान होय/ 37 यासाठी कोणतेही\nRoblox लाटणे साधन अमर्यादित Robux\nस्टार स्थिर खाच साधन अमर्यादित नाणी\nSims 4 मॅक आणि पीसी डाउनलोड\nGTA वीरेंद्र ऑनलाईन मनी खाच\nओळ प्ले खाच साधन अमर्यादित हिरे\nव्यापार खाच साधन स्टीम\nकॉपीराइट © 2018 खाच साधने – आम्ही गेमसाठी म्हणता तयार,फसवणूक साधने,प्रशिक्षक साधने", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95", "date_download": "2018-09-24T07:15:00Z", "digest": "sha1:RGQDY546532QK6EPJI7AJNQSQWT7XHEJ", "length": 4517, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय गायक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ६ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ६ उपवर्ग आहेत.\n► बंगाली गायक‎ (१ क, ३ प)\n► बंगाली गायिका‎ (२ प)\n► बॉलिवूड पार्श्वगायक‎ (१७ प)\n► भारतीय गायिका‎ (१२ प)\n��� भारतीय शास्त्रीय गायक‎ (२ क, ९९ प)\n► हिंदी गायक‎ (२९ प)\n\"भारतीय गायक\" वर्गातील लेख\nएकूण ११ पैकी खालील ११ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जानेवारी २०१२ रोजी १९:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00032.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-nawalai-dr-shrikant-karlekar-marathi-article-1997", "date_download": "2018-09-24T08:04:19Z", "digest": "sha1:3DN5ILA3OOKU75SFYABZQ3JOBIF4XAV7", "length": 12436, "nlines": 107, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Nawalai Dr. Shrikant Karlekar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nअरबी समुद्रातील बुडालेली पर्वतरांग\nअरबी समुद्रातील बुडालेली पर्वतरांग\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nभारताच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून ४७५ किमी अंतरावर, अरबी समुद्रात १६ अंश ३७ मिनिटे उत्तर अक्षांश आणि ६८ अंश ५० मिनिटे पूर्व रेखांश असे स्थान असलेल्या ठिकाणी लक्ष्मी पर्वताची एक रांग आहे. तिला ‘लक्ष्मी पर्वत रांग’ असे म्हटले जाते. ३५०० ते ४००० मीटर खोल असलेल्या समुद्रतळावरची ही पर्वतरांग आणि भारताचा पश्‍चिम किनारा यामधे सहाशे किमी लांब आणि तीनशे किमी रुंद लक्ष्मी याच नावाचा लांबरुंद खळगा म्हणजे बेसिन आहे. समुद्र तळावरची ही पर्वतशृंखला अनेक सागरी उंचवटे यांनी बनली आहे. याच परिसरात समुद्रतळावर १६४५ मीटर उंचीचा रमण नावाचा पर्वतही आहे. अरबी समुद्रात असलेले सेचेलीस हे लघुखंड पूर्वी भारतीय उपखंडाचा भाग होते. या दोघांच्या दरम्यान सध्या अस्तित्वात असलेली लक्ष्मी पर्वत शृंखला आणि तिच्या पूर्वेकडील विस्तृत लक्ष्मी खळगा व त्यातील पर्वत हे अनेक कारणांमुळे आजही मोठे भूशास्त्रीय रहस्य आहे.\nवास्तविक, जगातील सर्वच महासागरांत आणि लहान समुद्रांत अनेक पर्वत, पर्वत रांगा आणि उंचवटे आहेत. त्यांच्या निर्मितीविषयी नेमके स्पष्टीकरण बऱ्याच अंशी आज उपलब्ध आहे. मात्र लक्ष्मी पर्वतरांग व लक्ष्मी बेसिन ही सर्वमान्य भूशास्त्रीय गुणधर्म लागू न होणारी भूरूपे आहेत. पृथ्वीवरील समुद्रतळावर असलेल्या ‘सागरमग्न पर्वतरांगां’ची एकूण लांबी सुमारे ७४ हजार किमी असून अटलांटिकच्या मध्यभागी असलेली पर्वत श्रेणी हिंदी आणि प्रशांत महासागरातील पर्वतरांगेशी संलग्न आढळते. अशा अनेक पर्वतरांगा महासागरांच्या आणि लहान-मोठ्या समुद्रांच्या तळावरही आढळतात. यातील भेगांमधून पृथ्वीच्या अंतरंगातील वितळलेला लाव्हा बाहेर येतो व दोन्ही दिशांनी पसरू लागतो. पसरण्याचा त्यांचा वेग सगळीकडे सारखा नसतो. सागरतळ निर्मितीपासूनच अजूनही ही प्रक्रिया चालू असल्यामुळे प्राचीन काळी वर आलेला लाव्हा दूर ढकलल्या गेलेल्या भूमीखंडाच्या किनाऱ्याजवळ व नवीन लाव्हा व त्याने बनलेले कवच पर्वतरांगेजवळ आढळते.\nलक्ष्मी बेसिनच्या मध्यवर्ती भागात आज अनेक अवशिष्ट डोंगरमाथे आहेत. या माथ्यांवर लाव्हा पसरण्याचा, म्हणजे पर्यायाने सागरतळ विस्तार पावण्याचा आत्ताचा वेग दरवर्षी २६ मिमी आहे. बेसिनच्या दोन्ही बाजूस म्हणजे पश्‍चिमेकडील लक्ष्मी पर्वताजवळ आणि पूर्वेकडील भारताच्या किनाऱ्याजवळच्या सागरी उतार भागात तो १ सेंमी ते ३ सेंमी असावा, असे तेथील खडकात अश्‍मीभूत झालेल्या चुंबकीय गुणधर्मातून लक्षात येते.\nसागरतळावर अनेक ठिकाणी तप्तस्थळे (Hot Spots) असतात व त्यातून लाव्हा बाहेर पडत असतो. लक्ष्मी बेसिन हे ७ कोटी वर्षांपूर्वी असेच एक तप्तस्थळ असावे व त्यातून बाहेर आलेला लाव्हा पश्‍चिमेकडे पसरत जाऊन साठल्यामुळे लक्ष्मी पर्वत तयार झाला असावा, असे मानण्यात येते. सागराच्या पोटातील ही पर्वतरांग, गुरुत्वशक्ती, चुंबकीय वैशिष्ट्ये आणि खडकांची घनता या सर्वच बाबतीत असामान्य असून तिचे सगळे गुणधर्म सागरी पर्वतासारखे नसून एखाद्या खंडीय पर्वतासारखे आहेत. तिच्या पूर्वेकडील लक्ष्मी बेसिनचे गुणधर्म मात्र सागरी कवचासारखे आहेत. पूर्वीचा समज असा होता, की लक्ष्मी बेसिनसुद्धा खंडीय कवचासारखेच आहे.\nआज या लक्ष्मी बेसिनमधे भूजन्य गाळाचा मोठा थर आहे. लक्ष्मी पर्वत रांगेच्या शिखर रेषेवरचा लांबट उंचवटे असलेला भाग आज केवळ एक नष्ट झालेल्या पर्वत शिखराचा उर्वरित भाग आहे. त्यातून लाव्हा वर येण्याची घटना ७ कोटी वर्षांपूर्वीची असावी, असेही संकेत मिळाले आहेत. लक्ष्मी पर्वतरांगेच्या प्रदेशात आढळणारे खडक आपल्या दख्खनच्या पठारावर आढळणाऱ्या बेसाल्ट खडकासारखे आहेत.\nभारत अरबी समुद्र समुद्र चीन\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nसंजय काळे आणि मी हर्णैवरून चालत येऊन मुरुडात शिरताना, शेजारच्या घरातून ‘सीनेमें जलन...\nहवाई बेट... लहानपणी भूगोलाच्या पुस्तकात हे नाव ऐकलेलं. पुढे जेम्स बाँडच्या सिनेमातून...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-agriculture-pump-start-mobile-48216", "date_download": "2018-09-24T08:33:12Z", "digest": "sha1:VGKDLOOZGFILQ6RRL6HRVHEKRWBZJWVR", "length": 14020, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news agriculture pump start on mobile मोबाईलवरून शेतीपंप सुरू करता येणार! | eSakal", "raw_content": "\nमोबाईलवरून शेतीपंप सुरू करता येणार\nशनिवार, 27 मे 2017\nपुणे - अमेरिकेत वा जगात कुठेही बसून पुण्यातील वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील एखाद्या विहिरीवरील शेतीपंप सुरू किंवा बंद करता येतो, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य वाटेल; पण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे उपकरण तयार करून त्याचा वापरदेखील सुरू केला आहे.\nपुणे - अमेरिकेत वा जगात कुठेही बसून पुण्यातील वा अन्य कोणत्याही जिल्ह्यातील एखाद्या विहिरीवरील शेतीपंप सुरू किंवा बंद करता येतो, असे कुणी सांगितले, तर आश्‍चर्य वाटेल; पण पुणे जिल्ह्यातील शिरूर येथील सी. टी. बोरा महाविद्यालयातील विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी हे उपकरण तयार करून त्याचा वापरदेखील सुरू केला आहे.\nमहाविद्यालयातील विद्यार्थी मनोज भाकरे, प्राध्यापक जितीन ठोकळे आणि प्राचार्य के. सी. मोहिते यांनी हे उपकरण तयार केले आहे. त्यामध्ये शेतीपंपाला बसविण्यासाठी एक किट तयार केले आहे. त्यात इन बिल्ट वायफाय बसविले असून, ते मोबाईलवरून कार्यान्वित करण्यासाठी ॲपही तयार केले आहे. या ॲपच्या माध्यमातून इंटरनेटद्वारे जगाच्या पाठीवर कुठूनही शेतीपंप सुरू किंवा बंद करता येऊ शकतो.\nविशेषत: ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरू असतो. शेतीला पाणी देण्यासाठी रात्री-अपरात्री पंप सुरू करण्यासाठी शेतात जावे लागते. त्यात अनेक धोकेही असतात; परंतु या उपकरणामुळे पंप सुरू करण्यासाठी शेतात जाण्याची गरज लागणार नाही. घरात बसूनही तो सुरू करता येईल. सध्या शिरूरमधे भाकरे यांच्या शेतातील मोटारीला हे उपकरण जोडून त्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. डॉ. के. सी. मोहिते म्हणाले, ‘‘उपकर��ाच्या निर्मितीसाठी दहा हजार रुपये खर्च आला आहे. यात पाण्याच्या मोटारीची किंमत नाही. या तंत्रज्ञानाचे पेटंट मिळविण्यासाठी महाविद्यालयाने प्रयत्न सुरू केले आहेत. ते मिळाल्यानंतर उपकरणाची व्यावसायिक पद्धतीने निर्मिती सुरू करता येणार आहे. त्यामुळे उपकरणाची किंमत शेतकऱ्यांना परवडू शकेल, एवढ्या किमतीत उपलब्ध होऊ शकते. सध्या तीन आणि पाच हॉर्स पॉवरच्या मोटारींसाठी हे उपकरण वापरता येते.’’\nशेतीपंप नियंत्रित करण्यासाठी ॲप तयार केले आहे. पंप सुरू किंवा बंद करण्याबराेबरच या उपकरणामुळे मोटारीची स्थिती काय आहे, ती सुरू करण्याची बटणे, सुरू किंवा बंद आहेत किंवा विहिरीत पाण्याची पातळी किती आहे, हेदेखील समजू शकते. त्यानुसार मोटार सुरू करायची की नाही, याचा निर्णय घेता येईल. पंप सुरू केल्यास तो किती सुरू ठेवायचा, याबाबत टायमरद्वारे वेळ निश्‍चित करता येईल.\n- डॉ. के. सी. मोहिते, प्राचार्य, सी. टी. बोरा महाविद्यालय\nयवतमाळ जिल्ह्यातील दोन मुलांचा गणेश विसर्जन करताना बुडून मृत्यू\nराळेगाव (यवतमाळ) - तालुक्यातील गोंडपुरा येथील घरगुती गणपतीचे कापसी येथील वर्धा नदी पात्रात विसर्जन करताना दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज...\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्���िंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00033.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8B/", "date_download": "2018-09-24T07:25:34Z", "digest": "sha1:75TZK2ZHICQJRT6NJHBR5JSSK5D524Z3", "length": 12337, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "बायको- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव च���पाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nप्रेम आणि लल्लनचं सत्य येणार समोर, 'राधा प्रेम रंगी रंगली'मध्ये ट्विस्ट\nप्रेमने दीपिकाचं आयुष्य आणि व्यवसाय मार्गावर आणण्यासाठी काही दिवसांसाठी प्रेम म्हणून दीपिकासोबत रहाण्याचा निर्णय घेतला आहे तर लल्लनला प्रेम म्हणून राधासोबत पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.\nसांगली अवैध गर्भपात प्रकरण : बायको पाठोपाठ डॉक्टर विजय चौगुलेलाही ठोकल्या बेड्या\nशनाया अमेरिकेत, राधिका कोमात, नवा ट्विस्ट काय साधणार\n'नकळत सारे घडले'मध्ये नेहाला सोडावं लागतंय घर कारण ....\nगुरू आणि विक्रांत सरंजामेंनी केलं गणपती पूजन, पहा सेलिब्रिटी बाप्पा\nनवी शनाया पास की नापास 'असा' आहे प्रेक्षकांचा कौल\nगुरूच्या नव्या बच्चाबद्दल काय म्हणतेय राधिका\nजुन्या शनायानं नवीला काय दिला सल्ला\nVIDEO : शाहरूख म्हणतोय, अजून किती प्रेमाच्या 'कसौटी' द्याव्या लागणार\nPHOTOS : 'ही' अभिनेत्री घेणार 'शनाया'ची जागा \nबायकोच्या सौंदर्याला घाबरला नवरा, कॉईल स्टँडने ओरखडून चेहरा केला विद्रूप\n'कसौटी जिंदगी की 2'च्या प्रोमोसाठी शाहरूख खाननं घेतले 'इतके' कोटी\n'जय मल्हार'च्या म्हाळसाची गुड न्यूज\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/6510", "date_download": "2018-09-24T07:51:44Z", "digest": "sha1:XEIWK2K57HBG4BMH6VFTMZ5X4MMO5UDB", "length": 8220, "nlines": 172, "source_domain": "www.maayboli.com", "title": "मृगजळ : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /मृगजळ\nनिधान = ठेवा, खजिना\nहे मृगजळ मजला खरे दीसे\nतू दीधली वीराहाची साथ मज अन तुटक होतसे मन श्वासे....\nतू दीधाला मज अर्थ नवा अन\nअनर्थ करुनी गेलीस तु\nहदय सोडुनी गेलीस तु\nअन जखम देउनी वीलागालीस तु\nआठवतो मज तो स्पर्ष तुझा\nअन तव मीठीचा हर्ष मला\nरीत्या आठवणी मन ही रीते\nअन तव वीराहाच्या झळ\nसुगंध तुझीया केसांचा बघ\nआठव येती तव साथीच्या अन\nभकास मन हे होत पीसे\nतुझवाचुन मी असे एकटा\nन परत फीरे न क्रमन करे\nमन वीव्हळत्से तुझ वाचोनी\nपुन्हा एक भुलवणारा मिसरा\nमनासारखे घडतच नाही, म्हणून इतके अकांडतांडव\nकशास त्याची वाट पहावी जे घडणे आहेच असंभव\nबुद्धी सांगे स्थितप्रज्ञ हो, मन गुणगुणते, हवे तसे कर\nमन-बुद्धीच्या द्वंद्वामध्ये एकदा तरी मनास जिंकव\nरंग, कुंचला, कोरा कागद बघून हाती गगन बोलले,\nकिती तोकडे चित्र काढशिल घे, या सार्‍या दिशाच रंगव\nभूतकाळ सरकत्या सावल्या, भविष्य वाळूवरचे मृगजळ\nवर्तमान अनमोल देणगी, तुझी संपदा त्यातच गुंतव\nजेव्हा जेव्हा तिला दिली मी मात, बोलली चिडून नियती,\nवजीर कुठला, प्यादे कुठले आधी या वादाला संपव\nअहंकार उन्मत्त गर्जला, मी हे केले, मी ते केले\nबंद ही दारे अशी\nमोकळी मी करीत आहे\nवाट तुझी बघत आहे\nकढत् आहे, सलत आहे\nऊरात हे रुतत आहे\nजागलो मी, पेटलो मी\nविझलो कधी नव्हतोच मी\nह्रुदयास ग, या आस होती\nफोडेन मी तोडेन मी\nअंत आहे, ही खंत आहे\nमहंत मी मुळीच नाही\nबेवफा तुला कसे म्हणु\nतो.. दुसरा पण संत नाही\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वाप��ाचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00034.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-matheran-mini-train-53606", "date_download": "2018-09-24T08:15:58Z", "digest": "sha1:EOVOHRBHMGFNBORNXGWETYPESWAYUSF3", "length": 12883, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news Matheran mini train इंजिनाअभावी टळला मिनी ट्रेनचा मुहूर्त | eSakal", "raw_content": "\nइंजिनाअभावी टळला मिनी ट्रेनचा मुहूर्त\nसोमवार, 19 जून 2017\nमाथेरान - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना इंजिनांतील तांत्रिक दोषांमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. ही सेवा सुरू करण्याचा १८ जूनचा संभाव्य मुहूर्तही हुकला आहे. आता किमान महिनाभर तरी मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.\nमाथेरान - वर्षभरापासून बंद असलेली माथेरानची मिनी ट्रेन पुन्हा रुळावर आणण्याच्या हालचालींना इंजिनांतील तांत्रिक दोषांमुळे पुन्हा एकदा ‘ब्रेक’ लागला आहे. ही सेवा सुरू करण्याचा १८ जूनचा संभाव्य मुहूर्तही हुकला आहे. आता किमान महिनाभर तरी मिनी ट्रेन सुरू होण्याची शक्‍यता धूसर झाली आहे.\nवर्षभरापूर्वी अमनलॉज स्थानकाच्यापुढे मिनी ट्रेनचे डब्बे घसरल्याने सुरक्षिततेच्या कारणास्तव नेरळ-माथेरान मिनी ट्रेन आणि अमनलॉज-माथेरान शटल सेवा बंद ठेवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला. पर्यटकांची; तसेच स्थानिकांची गरज लक्षात घेता ही सेवा सुरू करण्यासाठी सर्व बाजूंनी रेल्वे प्रशासनावर दबाव वाढला आहे. यातूनच मिनी ट्रेनच्या मार्गात सुरक्षिततेच्या उपाययोजना; तसेच इंजिन आणि डब्यांना एअर ब्रेक प्रणाली बसविण्यात आली आहे. या मार्गासाठी तीन नवीन इंजिन आणण्यात आली आहेत. मिनी ट्रेन सुरू करण्यासाठी आधी १ जूनचा मुहूर्त नक्की करण्यात आला होता; पण इंजिने फेरबदलासाठी मुंबईला नेल्याने; तसेच काही महत्त्वपूर्ण उपाययोजनांअभावी हा मुहूर्त टळला होता. त्यानंतर १८ जूनला ही सेवा सुरू करण्याचे वाटत होते; तशी अधिकृत घोषणा झाली नव्हती. काही महत्त्वपूर्ण बदल करण्यासाठी कुर्ला-परळ लोकोशेडमध्ये पाठविलेले नवीन इंजिन पुन्हा आणण्यात आली आहेत. या नवीन इंजिनांची दोन दिवसांपासून या मार्गावर पुन्हा चाचणी घेण्यात आली; मात्र त्यातील दोष अजूनही दूर झाले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे सक्षम इंजिनांअभावी शटल सेवा सुरू करणेही शक्‍य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.\nमिनी ट्रेन सुरू होऊ न शकण्यास इंजिनांचा अभाव हे प्रमुख कारण आहे. त्याचबरोबर माथेरान स्थानकात कर्मचाऱ्यांची नियुक्ती झालेली नाही; तसेच स्थानकात अस्वच्छताही पसरली आहे.\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nगणेश विसर्जन मिरवणुकीत तार तुटल्याने गणेश भक्तांचे प्राण धोक्यात\nसोनपेठ - सोनपेठ शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ब्राह्मन गल्ली मधील विद्युत प्रवाह चालू असलेली तार तुटल्यामुळे विद्युत प्रवाह गणपतीच्या...\nपाली नगरपंचयतीचे स्वप्न तुर्तास भंगले.....\nपाली - पाली मध्ये नगरपंचायत होणार की ग्रामपंचायत राहणार याबाबत सर्वांमध्ये संभ्रम होता. मात्र बुधवारी (ता.26) तालुक्यातील सहा ग्रामपंचायत...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-news-gst-and-market-56780", "date_download": "2018-09-24T07:55:24Z", "digest": "sha1:BW4YQDVA4MFWIYNYUMRUYWPIC23LW5MR", "length": 13945, "nlines": 178, "source_domain": "www.esakal.com", "title": "pune news gst and market पहिल्याच दिवशी उलाढाल थंडावली | eSakal", "raw_content": "\nपहिल्याच दिवशी उलाढाल थंडावली\nरविवार, 2 जुलै 2017\nपुणे : जीएसटी शनिवारी लागू झाला आणि त्याबाबतचा सल्ला घेण्यासाठी अनेकांनी सनदी लेखापाल, कर सल्लागारांना गाठले... व्यापारीवर्ग त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ते बदल करण्यात गुंतलेला... पहिल्याच दिवशी बाजारातील उलाढालही तुलनेने थंडावलेलीच... पुढील आठवड्यात सर्व व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nपुणे : जीएसटी शनिवारी लागू झाला आणि त्याबाबतचा सल्ला घेण्यासाठी अनेकांनी सनदी लेखापाल, कर सल्लागारांना गाठले... व्यापारीवर्ग त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्‍यक ते बदल करण्यात गुंतलेला... पहिल्याच दिवशी बाजारातील उलाढालही तुलनेने थंडावलेलीच... पुढील आठवड्यात सर्व व्यवहार सुरू होतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.\nगेली दहा वर्षे चर्चेत असलेला जीएसटी अखेर लागू झाला. उत्पादक, व्यापारी, ग्राहक यांच्यापर्यंत अद्याप या कायद्याबाबतचा तपशील पोचलेलाच नाही. गेल्या काही दिवसांपासून स्टॉक संपविण्याचा प्रयत्न झाला. मात्र, उर्वरित साठा कोणत्या भावांत विकायचा याविषयी स्पष्टता नसल्याचे व्यापारी सांगत आहेत. व्यवहार करताना घ्यावयाची काळजी आणि जीएसटी मधील कर परतावा सादर करण्याबाबत व्यापारी, उत्पादक कर सल्लागार, सनदी लेखापाल यांच्याशी चर्चाही करीत आहेत.\nदोन- तीन दिवसांत दरनिश्‍चिती\nव्यवहारासाठी दुकानातील संगणक प्रणालीत बदल करावा लागणार असून, ही प्रणाली बदलून देणाऱ्या संस्था, त्यांचे संगणक अभियंते हे व्यग्र झाले आहेत. प्रत्येक मालाची विक्री करताना त्याचा \"कोड'हा बिलात नमूद करावा लागणार आहे. या \"कोड'विषयी माहिती मिळाली नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रम आहे. कराची टक्केवारी हाती आल्यानंतर प्रत्यक्षात मालाची किंमत किती होईल, त्याचे दर ठरविण्याचे काम येत्या दोन- तीन दिवसांत पूर्ण होईल असे व्यापारी सांगत आहेत.\nउत्पादक \"जीएसटी' भरणार की खरेदीदारांनी तो भरायचा, याचा खुलासा उत्पादकांकडून होत नाही, त्याचाही परिणाम जाणवत आहे. पुढील आठवड्यात प्राथमिक गोष्टींची पूर्तता झाल्यानंतर व्यवहार सुरळीत होतील, असा विश्‍वास व्यापाऱ्यांना वाटत आहे. शनिवारी बाजारातील दैनंदिन उलाढाल तुलनेत कमी असली तरी काही प्रमाणात व्यवहार थांबल्याचे दिसून आले. किरकोळ विक्रेत्यांकडे मात्र हा परिणाम जाणवला नाही.\nविक्रीकर भवन आणि केंद्रीय उत्पादन शुल्क कार्यालयांचे आता वस्तू व सेवा कर भवन (जीएसटी भवन) असे नामकरण झाले आहे. या विभागातर्फे शनिवारी जीएसटी दिन साजरा केला गेला. जीएसटीविषयीच्या शंकांचे निरसन करण्यासाठी दिलेल्या हेल��पलाइन ई- मेल आयडीला उत्तरे पाठविण्याचे कामही सुरू आहे.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/nashik-news-fund-nashik-mayor-47981", "date_download": "2018-09-24T08:00:41Z", "digest": "sha1:BADJPIUCPPXIQJDOKKTMD2OJ7F7JJZZE", "length": 13464, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "nashik news fund nashik mayor गावठाणांना पन्नास लाखांचा निधी - भानसी | eSakal", "raw_content": "\nगावठाणांना पन्नास लाखांचा निधी - भानसी\nशुक्रवार, 26 मे 2017\nनाशिक - महापालिका स्थापन करताना शहरालगत असलेल्या २२ खेड्यांचा समावेश केला होता. परंतु २५ वर्षांपासून ती खेडी शहरात असूनही विकासापासून कोसो दूर आहेत. या खेड्यांच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात प्रत्येकी पन्नास लाखांची तरतूद करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात जाहीर केला.\nनाशिक - महापालिका ���्थापन करताना शहरालगत असलेल्या २२ खेड्यांचा समावेश केला होता. परंतु २५ वर्षांपासून ती खेडी शहरात असूनही विकासापासून कोसो दूर आहेत. या खेड्यांच्या विकासासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात प्रत्येकी पन्नास लाखांची तरतूद करण्याचा निर्णय महापौर रंजना भानसी यांनी ‘कॉफी विथ सकाळ’ उपक्रमात जाहीर केला.\n१९८२ मध्ये नाशिक महापालिकेची घोषणा झाली. महापालिकेच्या हद्दी निश्‍चित करताना २२ खेड्यांचा समावेश करण्यात आला. त्यात कामटवाडे, अंबड, वडनेर दुमाला, नांदूर, मानूर, आडगाव, दसक, पंचक, चेहडी, चाढेगाव, म्हसरूळ, मखमलाबाद, गंगापूर, पाथर्डी, वडाळा आदी गावांचा समावेश होता. महापालिका हद्दीत समावेश झाल्यानंतर रस्ते, पथदीप, दवाखाने, पाणीपुरवठा आदींची सुविधा पुरविणे आवश्‍यक होते; परंतु त्या सुविधा पुरेशा प्रमाणात पुरविल्या गेल्या नाहीत. त्या गावांसाठी स्वतंत्र निधीचीदेखील तरतूद करण्यात न आल्याने शहराचा दर्जा मिळूनही गावातील गावपण कायम राहिले आहे. विनायक पांडे महापौर असताना गावांच्या विकासासाठी त्यांनी एक कोटी रुपयांचा विकासनिधी उपलब्ध करून दिला होता; परंतु निधी देण्याची प्रथा कायम राहिली नाही. गावांमधील समस्यांसदर्भात ‘सकाळ’मध्ये ‘गाव बनले व्हिलेज’ या सदराच्या माध्यमातून गावांचा इतिहास, परंपरेचे चित्र मांडताना तेथील समस्यादेखील मांडल्या जात आहेत. महापौर भानसी यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. यानिमित्त गावांमध्ये भविष्यात काय कामे करावी लागतील, याबाबत दिशा मिळण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्‌गार त्यांनी काढले. ग्रामीण भागातील प्रभागांसाठी निधीची तरतूद करण्याचे जाहीर केले. गावांमधील प्रत्येक प्रभागासाठी पन्नास लाखांची अंदाजपत्रकामध्ये तरतूद करणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निधीतून रस्ते, पाणीपुरवठ्याची सुविधा, पथदीप, व्यायामशाळा, सामाजिक सभागृह तसेच पायाभूत सुविधांच्या अनुषंगाने कामे करता येणार असल्याचे त्यांनी सांगितले.\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/blog/mumbai/how-make-business-project-report/", "date_download": "2018-09-24T08:37:53Z", "digest": "sha1:POUCBNS6CADV6YU3MCPMF43YH45J6LNC", "length": 37834, "nlines": 442, "source_domain": "www.lokmat.com", "title": "How To Make Business Project Report ..? | बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा..? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-ह��्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट कसा बनवायचा..\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, संभाव्य नफ्याचा आणि आगामी पाच वर्षांतील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो.\n‘‘उद्योगाचे स्वप्न नुसते उराशी नका बाळगू, आता त्याला\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये रूपांतरित करून वास्तवात घडवू..\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, संभाव्य नफ्याचा आणि आगामी पाच वर्षांतील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो.\n१. बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे काय\nआपल्या मनात जेव्हा जेव्हा उद्योग करण्याची कल्पना येते तेव्हा तेव्हा आपण त्या कल्पनेला वास्तवाचे स्व���ूप देण्याचा प्रयत्न करीत असतो. याच वास्तविक स्वरूपाला घडवण्याच्या मार्गात पहिले पाऊल म्हणजे आपल्या उद्योगाचा प्रोजेक्ट रिपोर्ट. बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट म्हणजे आपल्या भावी उद्योगाचा, त्याच्या पद्धतीचा, संभाव्य नफ्याचा आणि आगामी पाच वर्षांतील उत्पन्नाचा रीतसर आढावा असतो. ज्याच्यामुळे तुम्ही तुमच्या कल्पनेला वास्तवात उतरवण्यात मदत करू शकता.\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्टचे फायदे:-\n१. बिझनेस मॉडेल डिझाईन करण्यात फायदा होतो.\n२. उद्योगाचे नियोजन करण्यास मदत मिळते.\n३. बँकेतर्फे कर्ज मिळवण्यास मदत मिळते.\n४. बिझनेस स्टार्ट-अपसाठी प्राथमिक गुंतवणूकदार मिळवण्यास मदत होते.\n५. प्रत्येक पाऊल तोलूनमापून घेण्यास मदत होते.\n१. आपल्या कंपनीची प्रस्तावना, कंपनी प्रोफाइल, सर्व पार्टनर / मालक / डायरेक्टर यांची संपूर्ण माहिती. यात तुम्हाला कंपनीची माहिती, कंपनीचे व्हिजन, मिशन, वैशिष्ट्ये आणि प्रॉडक्ट / सर्विसेसची संपूर्ण माहिती.\n२. आपल्या कला / कौशल्य / निपुणता / वैशिष्ट्ये यांची सविस्तर माहिती. जर तुमच्यामध्ये एखादी कला, कौशल्य किंवा एखादी निपुणता असेल आणि त्याच्या संदर्भातील एखादे सर्टिफिकेशन असेल तर त्याची प्रत जोडा.\n३. प्रोजेक्टचे ध्येय आणि लक्ष्य:-\nप्रोजेक्टचे व व्यवसायाचे धोरण, ध्येय आणि हे प्रोजेक्ट करण्यामागचे उद्दिष्ट सविस्तर लिहिणे आवश्यक आहे.\nप्रोजेक्ट रिपोर्टचा महत्त्वाचा भाग असतो फ्युचर प्लॅनिंग; कारण यात तुमच्या उद्योगाचे भविष्य अवलंबून असते. त्यापेक्षा भविष्यात तुम्ही काय करू शकता त्याच्या संभाव्य शक्यता तुम्ही नियोजित करू शकता.\n५. मार्केटिंग स्ट्राटेजी, मार्केटिंग अरेंजमेंट:-\nयामध्ये मार्केटचा संपूर्ण अंदाज, मार्केटिंगच्या आणि प्रमोशनच्या पद्धती आणि मार्केटिंगसाठी विविध टेक्निक यांचा समावेश होतो.\n६. कि-रोल पर्सनेल याची माहिती:-\nप्रोजेक्टच्या मुख्य व्यक्तींची मुख्य भूमिका, त्यात त्याचे उद्योगाशी निगडित शिक्षण, कौशल्य आणि विशेष सर्टिफिकेट इत्यादी.\n७. तुमच्या उद्योगाची, प्रोडक्टची आणि सर्विसेसची क्षमता:-\nयात तुम्हाला तुमच्या उद्योगाची उत्पादन क्षमता, त्याचा दर्जा, तुमच्या प्रोडक्टचा किंवा सर्व्हिसचा दर्जा, त्याची क्षमता ठरवणे आवश्यक आहे. जमल्यास त्या निगडितची सर्व सर्टिफिकेट सादर करा.\nउद्योगासाठी लागण���री प्राथमिक गुंतवणूक हा सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. प्रत्येक प्रोजेक्टच्या १० टक्के ही त्या प्रोजेक्टची प्राथमिक आवश्यकता असते. त्यामुळे प्रोजेक्ट रिपोर्टमध्ये असलेल्या रकमेच्या १० टक्के आर्थिक गुंतवणूक जमा करणे आवश्यक आहे.\nयामध्ये लागणारी जागा, बांधकाम, मशीन / आॅफिसमध्ये लागणाºया वस्तू यांचा सर्व खर्च आणि त्याची यादी असणे आवश्यक आहे.\n१0. ब्रॉशर आणि माहितीपत्रक:-\nयामध्ये कंपनीचे ब्रॉशर आणि इतर माहितीपत्रक असणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व माहिती मिळते.\nयात तुम्हाला किती मजूर किंवा आॅफिस स्टाफ लागेल त्याची संख्या लिहा. त्याचसोबत इतर किती निपुण आणि शिकाऊ स्टाफ लागणार त्याची यादी करा.\nयामध्ये सर्व प्रकारच्या कर्मचाºयांचे वेतन बिल येते. त्यात सर्व प्रकारची बिले येतात.\n१३. संपूर्ण प्रोजेक्ट कोस्ट:-\nयात संपूर्ण प्रोजेक्टची किंमत दिलेली असते. त्यात जागेची किंमत, आॅफिसमध्ये लागणाºया वस्तू, कच्चा माल, फिक्स असेट, नफ्याचा आराखडा, प्रॉफिट आणि लॉस्ट स्टेटमेंट, कॅश फ्लो स्टेटमेंट यामध्ये संपूर्ण उद्योगाची किंमत दिली जाते.\nबिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट यशस्वी होण्यासाठी लागणाºया बाबी:-\n१. खंबीर नेतृत्व - प्रत्येक प्रोजेक्टमध्ये सर्वांत महत्त्वाचा भाग येतो तो म्हणजे नेतृत्व.\nया भागांत दोन गोष्टी प्रामुख्याने समाविष्ट असतात, एक नेटवर्किंग आणि दुसरे टीमप्लेअर म्हणून टीममध्ये राहणे व टीमकडून योग्य असे कार्य करून घेणे.\n२. उत्कृष्ट संभाषण उद्योगातील महत्त्वाचा भाग येतो, संभाषण कौशल्य. कारण जर तुम्ही औद्योगिक क्षेत्रात संभाषण शास्त्रात निपुण असाल तर तुम्ही नक्कीच यशस्वी होऊ शकाल.\n३. पार्टनरशिप / असोसिएशन - उद्योग सुरू करताना आपण पार्टनरशिप / असोसिएशन अगदी चोखंदळ पद्धतीने निवडावे. त्यात कायदेविषयक सल्लागार- वकील, आर्थिकदृष्ट्या सल्लागार- सी.ए., कॉम्प्युटर, आय.टी. यांचे जाणकार आणि मॅनेजमेंट- व्यवस्थापन आणि नियोजनाच्या जाणकार व्यक्तींचा समावेश असणे आवश्यक आहे.\n४. अतिरिक्त फायदे : यात तुमच्या प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेसमध्ये तुम्ही काय फायदे देता जे इतर नाही देऊ शकत याचा समावेश असतो. जसे किंमत कमी,\nजास्त क्वांटिटी, उत्कृष्ट क्वालिटी, नावीन्यपूर्ण, एखादा नवीन स्टार्ट-अप असे फायदे असतील तर प्रोजेक्ट जास्त जोमाने पुढे जातो.\n५. कंपनीची आख��ी : कंपनीची आखणी खालील बाबींवर करावी-\n- स्ट्राटर्जीक मॅनेजमेंट- ज्यात कंपनीची रचना, योजना आणि मार्केटचे डावपेच समाविष्ट आहेत.\n- आॅर्गनायझेशन पॉलिसी- यात कंपनीचे स्ट्रक्चर, आखणी, बांधणी, व्हॅल्यू समाविष्ट आहे.\n- पर्सनल पॉलिसी- यात प्रत्येक पार्टनरशिप / असोसिएशनच्या स्वत:च्या व्हॅल्यू आणि विचारांचा समावेश होतो.\n- मार्केटिंग पॉलिसी- या गोष्टीत मार्केटिंग, सेल्स आणि प्रमोशन पॉलिसी आणि त्याच्या रचनेचा समावेश होतो. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या उद्योगाचा ‘बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट’ बनवून कर्जाची मागणी करू शकता. प्रोजेक्ट रिपोर्ट जितका व्यवस्थित असेल तेवढे तुमचे बिझनेस मॉडेल चांगले बनेल.\n‘‘जेव्हा उद्योगात नेहमीच निर्माण करायचा असेल औद्योगिक विकास, तेव्हा बिझनेस प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून करा स्वप्न साकार\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nगोंधळाची स्थिती : ९५ टक्के विद्यार्थी अनुत्तीर्ण; पुन्हा परीक्षेची मागणी आयटीआयची ऐनवेळी आॅनलाइन परीक्षा\nशुभवर्तमान : महापालिका शाळांमधील सुखद कामगिरी; शंभर टक्के यश महिला शिक्षक झाल्या ‘तंत्रस्नेही’\nनाशिकच्या के. के. वाघ तंत्रनिकेतनमध्ये 7 डिसेंबरपासून दोन दिवस राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन\nराज्यातील कलावंत विद्यार्थ्यांना यापुढे मिळणार ‘गुणात्मक’ शाबासकी\nअमरावतीच्या शिरजगाव कसबा येथे शिडी चढून शाळेत जातात शिक्षक\n...तर शाळा सोडावी लागेल, शाळेच्या आवारातच गर्दुल्ले आणि दारुड्यांचा वावर\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nदेशातील असंतोषाला वाचा फोडण्याची गरज -नंदिता दास\nरात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्या��ेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00035.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nashik/lack-millions-liters-water-0/", "date_download": "2018-09-24T08:34:11Z", "digest": "sha1:JF2RFBPFMZKXPAQY3BT4LBSXQ4IALIY4", "length": 30465, "nlines": 399, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Lack Of Millions Of Liters Of Water | लाखो लिटर पाण्याची नासाडी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची ��क्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nलाखो लिटर पाण्याची नासाडी\nनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.\nठळक मुद्देनांदूरशिंगोटे : चारीची क्षमता लक्षात न घेता प्रवाह पद्धतीने पाणी सोडलेडाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले\nनांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील सर्वात मोठ्या भोजापूर धरणाचे आवर्तन अंतिम टप्प्यात येताच माळवाडीला प्रवाही पद्धतीने आवर्तन देण्याच्या प्रयत्नात शेकडो लिटर पाण्याची नासाडी झाली. चारीची क्षमता विचारात न घेतल्याने डाव्या कालव्याला तीन ठिकणी भराव्यावरून पाणी वाहून गेले आहे. अधिकाºयांच्या पाठबळाने हा प्रकार झाल्याचा आरोप दोडीच्या पाणी वापर संस्था पदाधिकाºयांनी केला आहे. तर अधिकाºयांनी आरोपांचे खंडन करताना थेट उत्तर देण्याचे टाळले आहे.\nदोडी शिवारात सोमवारी रात्री ९ ला जेसीबीच्या सहाय्याने डाव्या कालव्यावरील चारी क्र मांक १ , २, व ३ चे पाणी बंद करण्यात आले. प्रवाही पध्दतीने पाणी देण्याचे ठरलेले नसताना चारी क्र मांक ४ मधून क्षमतेपेक्षा अधिक पाणी माळवाडीच्या दिशेने सोडण्यात आले.\nरात्री अंधारात घडलेला प्रकार पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आला. पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी गणपत केदार, के. पी. आव्हाड, विष्णू साबळे, शंकर केदार, रामनाथ आव्हाड, रोहीत आव्हाड, शरद केदार यांनी घटनास्थळी धाव घेतली. क्षमतेपेक्षा जास्त पाणी प्रवाहीत केल्याने चारीतून दोन्ही बाजूला पाणी उफाळून शेतात साचले. त्यामुळे शेतकºयांच्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पाणी उफाळून भराव्याची माती वाहून गेल्याने तीन ठिकाणी माती खचली आहे.डाव्या कालव्यावरील पाच पाणी वापर संस्थांना लागणारे पाणी पूर्ण झाले होते. धरणातील उरलेल्या सिंचन पाण्याचे दुसºया आवर्तनासाठी नियोजन सुरु होते. त्यातच प्रवाही पाणी देण्याचा बेकायदा प्रकार घडल्याने श��तकºयांनी संताप व्यक्त केला आहे. कारभारी शिंदे, भागवत घुगे, पाराजी शिंदे, शंकरराव केदार, सोपान आव्हाड, रामनाथ आव्हाड, शरद केदार, रमेश उगले आदींनी क्षेत्राबाहेर पाणी विकण्याचा आरोप अधिकाºयांवर केला आहे. गैरप्रकार बंद न झाल्यास पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी राजीनामे देणार असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे.धरणात सिंचनाचे ३ दशलक्ष घनफूट पाणी शिल्लक होते. पाणी वापर संस्थांचा कोटा पूर्ण झाला आहे. त्यामुळे प्रवाही पध्दतीने पाणी सोडले होते. सिंचनाचे पाणी बंद केले आहे.\n- एस. एस. गोंदकर, उपअभियंता, पाटबंधारे विभाग सिंचनासाठी नसलेल्या ठिकाणी पाणी सोडण्यात आले. हा प्रकार अधिकाºयांच्या संगमताने झाला असून पाण्याची विक्र ी करण्यात आली. समितीच्या बैठकीत प्रवाही पाणी देण्याबाबत काहीही ठरले नव्हते. पाणी नासाडी संदर्भात जिल्हाधिकारी, आमदार, पाटबंधारे विभाग यांना निवेदन देणार आहे.\n- गणपत केदार, अध्यक्ष, रेणुका पाणी वापर संस्था दोडी.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nकोयना परिसरात पाऊस सुरूच, तारळी परिसरात जोर\nविखरणीतील दोन बंधारे पहिल्याच पावसात तुडुंब\nपावसाने बारड शिवारातील बंधारे खरडले\n४५ वर्षांपासून रखडले ८१८ हेक्टरचे सिंचन\nभुशी धरणाच्या जलाशयात बुडून युवा पर्यटकाचा मृत्यु\nउच्च पातळी बंधाऱ्यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील२८०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली\nढोल ताश्यांच्या गजरात गणरायाला निरोप\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nआमदार सानप यांच्या मंडळाकडून डीजेचा वापर, मिरवणुकीत मद्यधुंद कार्यकर्त्यांमध्ये राडा....\nनाशिकमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप\nनाशिक, निफाड कारखाना सुरू करण्याचे बॅँकेचे प्रयत्न\nआपुलीच सत्ता, आपणच वैरी \nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्ट��र Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00036.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1035", "date_download": "2018-09-24T07:36:35Z", "digest": "sha1:ILMPO2TINJ4VVBPLOV4NV4R7HTHDUV7A", "length": 7340, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | आयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभा��� चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nआयुक्त दिवेगावकरांनी केलं पिंपळाचं वृक्षारोपण\nबाबासाहेबांच्या पुतळ्याच्या मागे बोधीवृक्ष, अनोखा प्रयोग\nलातूर: काही सामाजिक कार्यकर्त्यांनी आज अनोखं वृक्षारोपण घडवून आणलं. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेकरांच्या पुतळ्याला वंदन करताना पाय पोळतात, उन लागतं, विशेषत: १४ एप्रिलला लहान थोर, महिला, मुले, वृध्दांना मोठा त्रास होतो. ही बाब लक्षात घेऊन विश्वज्योत रांजणकर, अमित तिकटे, किरण माने, रवींद्र जगताप, ऋषी होळीकर, किशोर पुलकुर्ते यांनी पुतळ्याच्या मागच्या बाजूस आयुक्त कौस्तुभ दिवेगावकर यांच्या हस्ते पिंपळाचं रोपण केलं. यावेळी मनपाचे उपायुक्त हर्षल गायकवाड, अभियंता काझी, वन विभागाचे कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी हारतुरे टाळून विश्वज्योत रांजणकर यांनी आयुक्त, उपायुक्त आणि आजलातूरचे मुख्य प्रतिनिधी ऋषी होळीकर यांना संविधानाच्या प्रती भेट दिल्या.\nगौतम बुद्धांना बोधीवृक्षाखाली ज्ञान प्राप्ती झाली. त्यांनी स्थापन केलेला बौद्ध धर्म बाबासाहेबांनी स्विकारली, लाखो बुद्ध उपासक घडवले, बोधीवृक्ष, गौतम बुद्ध आणि बाबासाहेब हे नातं पाहता पिंपळ वृक्षाची निवड करण्यात आली.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज ��ाष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00037.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/social-initiative-bhigwan-116172", "date_download": "2018-09-24T07:58:40Z", "digest": "sha1:Y4T36ZIU6USVTTEPLTROXJ6FBQ32UAL4", "length": 14712, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "social initiative in Bhigwan एक मुठ वंचितासाठी उपक्रमांमधून 55 पोती धान्यांची मदत | eSakal", "raw_content": "\nएक मुठ वंचितासाठी उपक्रमांमधून 55 पोती धान्यांची मदत\nसोमवार, 14 मे 2018\nया उपक्रमाध्ये 20 शाळांतील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले तर येथील सचिन फॅन क्लबनेही या उपक्रमास सहभाग घेत 25 हजार रुपयांचे धान्य जमा केले. जमा झालेले धान्य परिसरातील सहा वृध्दाश्रम, अनाथ व मतीमंद विदयालयांना वितरीत करण्यात आले. रोटरीच्या या उपक्रमांमुळे वंचितांना तर मदत मिळाली पण समाजातील संवेदनाही जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे.\nभिगवण : येथील रोटरी क्लब ऑफ भिगवणने राबविलेल्या एक मुठ धान्य वंचितासाठी या उपक्रमास भिगवण व परिसरातील 20 शाळांनी उत्स्फुर्त प्रतिसाद देत समाजातील संवेदनशीलता अजुनही टिकुन असल्याचे दाखवुन दिले.\nया उपक्रमाध्ये 20 शाळांतील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले तर येथील सचिन फॅन क्लबनेही या उपक्रमास सहभाग घेत 25 हजार रुपयांचे धान्य जमा केले. जमा झालेले धान्य परिसरातील सहा वृध्दाश्रम, अनाथ व मतीमंद विदयालयांना वितरीत करण्यात आले. रोटरीच्या या उपक्रमांमुळे वंचितांना तर मदत मिळाली पण समाजातील संवेदनाही जागृत करण्याचा यशस्वी प्रयत्न झाला आहे.\nयेथील रोटरी क्लब ऑफ भिगवणच्या सदस्यांनी परिसरातील अनाथ व मतीमंद मुलांच्या शाळांना भेट दिल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या अडचणी असल्याचे लक्षात आले. वंचितासाठीच्या संस्थाना मदत व्हावी या हेतुने एक मुठ वंचितासाठी ही अभिनव कल्पना रोटरी क्लबने राबविली. यामध्ये विठ्ठलराव थोरात इंग्लीश स्कुल भिगवण, भैरवनाथ विदयालय भिगवण, आदर्श माध्यमिक विदयालय भिगवण, जिल्हा प्राथमिक शाळा तक्रारवाडी, डिकसळ व पोंधवडी आदी 20 शाळातील मुलांनी 55 पोती धान्य रोटरी क्लबकडे जमा केले. जमा झालेल्या धा��्य गरजु संस्थापर्यत पोचविण्याचा कायर्क्रम नुकताच संपन्न झाला. भिगवण रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष सचिन बोगावत, अध्यक्ष नामदेव कुदळे, रियाज शेख, संजय चौधरी, संपत बंडगर, डॉ. जयप्रकाश खरड, डॉ. भारत भऱणे, व सचिन फॅन क्लबचे संदीप वाकसे प्रसाद क्षीरसागर उपस्थित होते. यावेळी गोविंद वृध्दाश्रम टेंभुर्णी, ज्ञानप्रबोधिनी मतीमंद विदयालय कोर्टी, अविश्री बालसदन दौंड, यशोधरा संस्था बारडगांव, निवासी मतीमंद विदयालय वागज, समर्थ मुकबधीर विदयालय, इंदापुर या संस्थाना जमा झालेल्या धान्याचे वाटप करण्यात आले.\nरियाज शेख म्हणाले, शाळामधील मुले ही संवेदनशील असतात त्यांनाही समाजातील वास्तवाची जाणिव व्हावी व गरजु संस्थांना मदत मिळावी या हेतुने रोटरीच्या वतीने एक मुठ धान्य वंचितासाठी हा उपक्रम राबविला. यामधुन गरजु संस्थांना मदतही मिळेल व विदयाथ्यार्मध्ये सामाजिक बांधिलकी निमार्ण होण्यास मदत होईल. रोटरी क्लबच्या वतीने मिळालेल्या मदतीमुळे संस्थांना धान्याच्या मदतीबरोबरच मायेची ऊबही मिळाली अशी भावना ईश्वर काळे व श्री. उन्हाळे यांनी व्यक्त केली. प्रास्ताविक सचिन बोगवात यांनी केले तर आभार औदुंबर हुलगे यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन संजय खाडे, कमलेश गांधी, केशव भापकर, कुलदीप ननवरे आदींनी केले.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nकोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच...\nवाघोलीतील अष्टविनायक मित्र मंडळाकडून 15 गरजू विद्यार्थ्यांना सायकल वाटप\nवाघोली - वाघोलीतील अष्टविनायक मित्र मंडळाने गणेश विसर्जन मिरवणूक व इतर खर्च टाळून व्ही. एस. सातव विद्यालयातील 15 गरजू विद्यार्थ्यांना सायकली, 100...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathimedia.in.byanalytics.net/", "date_download": "2018-09-24T07:06:42Z", "digest": "sha1:RIRFR6LC5ZUMUJB7HGD2MMOYHYC5GATY", "length": 36857, "nlines": 610, "source_domain": "www.marathimedia.in.byanalytics.net", "title": "marathimedia.in MarathiMedia", "raw_content": "\nWeb site description for marathimedia.in is परंतु प्रत्येक मार्गच ‘हॉकर्स’ मार्ग होत होता. मात्र गेल्या काही....... पुढे वाचा » पुणे लोकलसाठी योजना करण्याचा विचार-प्रभू 03.04.2016 मीडिया मुंबईच्या धर्तीवर पुण्यातही लोकल रेल्वे सुरु करण्याबाबत काही योजना करण्याचा विचार आहे, त्यासाठी निधी देण्यात येण्याची शक्यता असल्याचे आज (शनिवार) रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सांगितले\nअजरामर शिल्पकलेच्या निर्माणाची कहाणी\nशब्दवेल संस्थेने आपल्या मातीचा आदर राखला - डॉ. श्रीपाल सबनीस\n२३ ऑक्टोबर रोजी वसईत साहित्यिक जल्लोष तिसरे नरवीर चिमाजी आप्पा साहित्य संमेलन\nग्रामीण महिलाही ‘ई साक्षर’ होणार\nग्रामीण जीवनाचे शब्दचित्रण म्हणजे ‘नाम्याचं लगीन’\nकवितासागर साहित्य अकादमीचे पुरस्कार\nप्रेरणादायी विचार Encouraging Thoughts\nसायलीचे आंतराष्ट्रीय स्तरावरील सुवर्ण यश\nआता स्टील उद्योगाला ‘अच्छे दिन’\nएक सर्वोत्तम कवितासंग्रह - भावतरंग\nकवितासागर साहित्य अकादमीचे पुरस्कार\nजैन तत्त्वज्ञानाचे शास्त्रीय भूमिकेतून केलेले विवेचन म्हणजेच तत्त्वप्रकाश\nकाझी गढीची जबाबदारी पुरातत्त्व विभाग घेणार देखभाल व दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्याची चिन्हेे\nदेशातील पहिल्या महिला ‘डॉक्टर रखमाबाई’ रुपेरी पडद्यावर\nकावेरीचे पाणी फक्त पिण्यासाठी\nआईचा त्याग - राज धुदाट (पाटील)\nबस न थांबविणाऱ्या चालकासह महिला वाहकास मारहाण\n‘एसपीव्ही’चा तिढा सुटल्याने ‘स्मार्ट सिटी’\nहुतात्मा चंद्रकांत गलांडे यांच्यावर अंत्यसंस्कार\nसर्वोत्कृष्ट कथासंग्रह - प्रबोधन\nअतिशय सोप्या शब्दात जीवनाचे तत्त्व मांडणारा कवितासंग्रह - अग्निदिव्य\nसाहित्य सागरातील अनमोल हिरा म्हणजे - प्रा. प्रवीणकुमार वैद्य\nवसई शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेची बक्षिसे जाहिर\nभारताला दुसरे सुवर्ण, भालाफेकपटू देवेंद्रची विश्वविक्रमासह पदकाला गवसणी\nआरपीएफच्या जवानांची रेल्वे मार्गावर गस्त रेल्वेरूळ ओलांडताना होणारे अपघात रोखण्यासाठी उपाय\n‘डॉल्बी’चा खर्च टाळून ‘जलयुक्त शिवार’ला मदत\nएक अनुभव - एक धडा\nआयुष्याला कलाटणी देणारे एक क्रांतिकारी पुस्तक...मी गरीब का आहे\nलायन्स क्लब ऑफ वसई युनिक तर्फे युथ सर्विस आठवडा निमित्ताने विविध उपक्रम साजरे\nमी धरा होऊनी आले\nराजधानीत जीवघेण्या 'चायनीज मांजा' 'वर बंदी\nदळण आणि ‘वळण’ : ठाण्याची मेट्रो अन् मुंबईची सोय\nजसचिनच्या दर्शनाने ठाणेकर भारावले\nजोरदार पावसामुळे खडकवासल्यातील विसर्गात वाढ, बाबा भिडे पूल पाण्याखाली\nकवितासागर: कवितेचे पहिले इंटरनॅशनल जर्नल\nस्पर्धा परिक्षेतील यश मिळवून देणारे पुस्तक: स्पर्धा परीक्षांचे अभ्यासतंत्र\nआपल्या विशिष्ट शैलीने मराठी कवितेच्या परंपरेत मोलाची भर घालणारा कवितासंग्रह ‘भरारी’\nमहालक्ष्मी मंदिर विकास कामास ऑक्टोबरमध्ये प्रारंभ\nघाटांत दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प; पाचगणीमध्ये नुकसान\nमाळशेज घाटात पुन्हा कोसळली दरड\nलहान मुलांच्या विश्वाची सैर घडवणारा कथासंग्रह: सुबोधन\n‘मुस्लीम कवींची मराठी कविता’ हा शोधप्रबंध लवकरच ईबुक स्वरुपात प्रसिद्ध होत आहे.\nपुणेकरांना रोज एक वेळ पाणी द्या\nमुंबईच्या भूमीवर अजून वाघ जन्मायचाय\n‘जलयुक्त’मुळे डुबेरेत अवतरली जलसमृद्धी\nऐन पावसाळ्यात ‘बेस्ट’चा एसी प्रवास स्वस्त\nटवाळ ‘टपो’री प्रवाशांनो, सावधान\nपुस्तक परिचय: अनमोल कवितांचा खजिना - शब्दकळा कवितासंग्रह\nवाचकाला समजेल असा सर्वोत्तम रंजक कथासंग्रह: उद्बोधन\nडहाणू रोड स्थानकाजवळ मालगाडीचे डबे घसरले\nग्राहकांची फसवणूक केल्यास बिल्डर गजाआड\nबनावट ज्येष्ठांना यापुढे एसटीचा चाप\nसेकंड इनिंग : रेल्वे प्रवासीमित्र\nएका आगळ्या वेगळ्या विषयाला स्पर्श करणारी सर्वोत्तम दीर्घकथा - सावट\nहळुवारपणे मनाला स्पर्श करणारा कवितासंग्रह - निर्भय भरारी\nनागपूर शहरात तीन तासांत 70 मिलिमीटर\n'एलईडी' बल्बने युनिट घटले; पण बिल तसेच \nखासगीपेक्षा स���कारी शाळांकडे ओढा\nऑर्डर ऑर्डर - एक सर्वोत्तम समाजशास्त्रीय लघुकादंबरी\nप्रेरणादायी विचार Encouraging Thoughts\n‘पाणीटंचाईबाबत कायमस्वरूपी उपाययोजनेवर भर द्यावा’\nदहावी निकालातही विद्यार्थिनींची बाजी\nमहाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने राज्यातील २९ मान्यवरांना पुरस्कार वितरण\n‘सीईटी’त पुण्याचे चमकदार यशं\nनामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांशी जोडले नाते\nयशोमंत्रा - व्यक्तिमत्व विकासाकरिता एक सर्वोत्तम पुस्तक\nराज्यात यंदा सरासरीच्या जास्त पाऊस\nसर्वांत लांब रेल्वे बोगदा खुला\nचवंडकं - वास्तवाला भिडणारा हृदयस्पर्शी कथासंग्रह\nकोल्हापूरमध्ये शनिवारी सामाजिक ऐक्यो परिषदं\nमॉन्सूनच्या वाटचालीस गती मिळण्याची शक्यता\nकेळी उत्पादनात भारत अव्वल\nअंध देविदास कष्टाने बनला बहुकुशल कारागीर\nआदिवासींच्या मुला-मुलींची 12 वी फेरी महाराष्ट्र दर्शनाला\nपुन्हा नव्याने सुरूवात : मराठीतील एक सर्वोत्तम कादंबरी\n’त्या’ गावांमध्ये डिजिटल क्लासरूम अन् ग्रंथालयेही\nपर्यावरणीय अहवालाद्वारे स्थानिक समस्या सोडविण्याकडे लक्ष\nकृषक केंद्रातून प्रक्रियायुक्त ९९ टन आंबा अमेरिकेला\nरेल्वेस्थानकावर शेडचे “पाणी अडवा पाणी जिरवा” ही मोहीम राबवावी\nविद्यार्थ्यांनी बनविला टाकाऊ वस्तूंपासून सौरडेझर्ट कूलर\n'अभिषेक ठणठणीत हो, आम्ही तुझ्या पाठीशी'\nतीन वर्षांत ५३३ कोटी लिटर साठवणक्षमता\nनवे जगणे : व्यक्तिमत्व विकासाचे एक सर्वोत्तम पुस्तक\nउंबराचे फुल - एक सर्वोत्तम कवितासंग्रह\n‘फाय फाऊंडेशन’ची दुष्काळग्रस्तांसाठी १ कोटींची मदत\nदुष्काळामुळे खुले झाले पळसदेवचे पुरातन मंदिर\nबारामतीतील गावांची तहान भागवण्यासाठी विद्यार्थी पाणी पुरवणार \nलेखक हृषीकेश विटेकरी यांचे ज्येष्ठ नागरिक सेवा संघात सामाजिक प्रबोधन संपन्न\nप्रत्येक व्यक्तीला आत्मपरीक्षण करायला लावणारा कवितासंग्रह - मन पारंब्या\nहजारो व्हऱ्हाडींच्या साक्षीने सामूहिक विवाह\nविद्यार्थ्यांना मिळणार वेळेत साहित्य\nझाडू विक्रीतून ‘त्याने’ केली बेरोजगारीवर मात\nप्रेरणादायी विचार Encouraging Thoughts\nकोल्हापूर जिल्हय़ालाही यंदा पाणीबाणीचा दणका\nडासांना हद्दपार करणारी गावं\nपाणी कसे वाचवाल - जे.एन.एस. तर्फे आयोजन\nवेंगुर्ले येथे शिमगोत्सवाची सांगता\nज्येष्ठांसह मुलांवर होतोय उष्म्याचा परिणा��\nगुढीपाडव्याच्या स्वागतासाठी बाजार सज्ज\nकोच बनण्याची घाई नाही\nइंडिया बुक ऑफ रेकॉर्डस आणि कवितासागर प्रकाशनच्या वतीने जागतिक आरोग्य दिनाचे आयोजन - जयसिंगपूर\nअतिक्रमण हटावचा ‘जळगाव पॅटर्न’\nपुणे लोकलसाठी योजना करण्याचा विचार-प्रभू\nरिक्षाचालकाचा मुलगा होणार न्यायाधीश\nशिवजयंती निमित्ताने शिवसेना झेंडाबाजार शाखे तर्फे आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन\nजिल्ह्यात मुसळधार पावसासह गारपीट\nजिल्ह्यातील ग्रामपंचायतींची ७५ टक्के पाणीपट्टी वसुली\nसमतेचे पुजारी एस. एम. जोशी\nकवितासंग्रह - रंग माझा वेगळा\nमकोकणातून दररोज 18 हजार पेटी आंबा वाशीत\nऔरंगाबाद शहरात प्रथमच महिलेचे अवयवदान\nचवदार तळे सुशोभीकरणासाठी निधी\nविद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटला चाकाएवढा आनंद\nयशवंतराव चव्हाण यांच्या जन्मदिनी दोन पुस्तकांचे प्रकाशन\nसह्याद्रीचा संस्कारयात्री : गणपतराव कणसे - एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व\nबचत गट होणार डिजीटल; नाबार्डचा उपक्रम\nअंधाऱ्या आयुष्यात फुलला \"वसंत'\nमहापालिका शाळेतील रती कसबेची गगनभरारी\nमाजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांचे निधन\nबंधाऱ्यांअभावी टंचाईच्या झळा तीव्र\nहा अर्थसंकल्प प्रागतिक व दूरदृष्टी असलेला:भाजप\nभोपळ्यातून दोन लाखांची कमाई\nकिल्ले शिवनेरीवर शिवजयंती सोहळा संपन्न\nझुंजार दत्ताजी साळवी यांना राज्यभरात भावपूर्ण आदरांजली\nम्हैसूर भारतातील सर्वात स्वच्छ शहर\nजवान शंकर शिंदे यांना अखेरचा निरोप\n‘काव्यसुमनांजली’ म्हणजेच अपेक्षा वाढविणा-या कविता\nलायन्स क्लब ऑफ मार्वे आणि वसई युनिक तर्फे शाळेत बेन्च वाटप\nसातारा जिल्ह्यातील धरणांत पाणीपातळी नीचांकी\nबहुसंख्य नोकरदारांना 45 नंतरच हवी निवृत्ती\nवंश आणि अंश: एक समाज प्रबोधनपर लघुनाटिका\nना धाक ना दंड, फ्लेक्सेबाजी उदंड\nटपाल कार्यालये डिजिटली जोडणार\nचंपाषष्ठीनिमित्त साताऱ्यात मुख्य खंडोबा यात्रेला प्रारंभ\nग्रामराज्यातील पाच लाख जलस्रोतांचे मॅपिंग करणार\nग्रामीण महाविद्यालयातही घुमला 'यिन'चा आवाज\nएसटीचे कर्मचारी पगारवाढीसाठी संपावर\nशरद जोशी यांना अखेरचा निरोप\nपेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात वाढ\nसुप्यातील \"तनिष्का' देणार आरोग्याचा मंत्र\nजिद्दीलाच बनविले त्यांनी हात\nढोबळी मिरचीचे दीड लाखांचे उत्पन्न\nदुष्काळ जाहीर होऊनही मदतीच��� पैसा शेतकऱ्यांना मिळेनाच- उद्धव ठाकरे\nभगवान महावीरांच्या मंदिरांसाठी सुरक्षेची मागणी\nबालनाट्य संमेलनातून इवल्याशा मनांची आकाशभरारी\nसंकटकाळी शिवसेना शेतकऱ्यांच्या सोबत\nशहिदांच्या स्मरणात आसमंत भावविभोर\nबिहारमध्ये एप्रिलपासून दारूबंदी- नितीशकुमार\n“यशोदीप” करिअरच्या वाटा शोधण्यास मदत करणारे उपयुक्त पुस्तक\nमोदी सुधारा, नाहीतर अवस्था वाईट होईल- अण्णा\nशेतकऱ्यांच्या एकजुटीमुळे दोन कोटींचे उत्पन्न\n‘गोल्ड बॉण्ड’ योजना ५ नोव्हेंबरपासून\nदेवेंद्र फडणवीस: दृष्टी आणि दूरदृष्टी \nकारणे सांगणाऱयांनी घ्यावा सुंदर पिचाईंचा आदर्श\nरेल्वे लाखो लिटर पाणी साठवू शकते\n'वेटिंग लिस्ट'च्या तिकिटावर दुसऱ्या रेल्वेने प्रवास\nपालघर जिल्ह्याचे कामे लवकरच पालघर मधुन होणार\nनारायण राणे समर्थक नगरसेवकाचा राजीनामा\nगरिबीविरुद्ध लढण्यास हातमाग योग्य ठरेल\nहृदयाला पंख लाभले वेगाचे…\nचांगल्या वातावरणामुळे अमरनाथची वाट सुकर\nरोलमॉडेल- गरिबांसाठी मोफत रुग्णालय\nवसई-विरार शहर महानगरपालिकेची स्वच्छ वसई- सुंदर वसई\nवडूज परिसरातील ग्रामपंचायतीत चुरशीच्या लढती\nजिल्ह्यात दुष्काळाबाबत शासनाला सर्वपक्षीय आमदार जागे करणार\nपोर्न साइट्‌सचे शटर डाऊन\n‘राकसकोप’ तुडुंब भरण्यास हवे केवळ अर्धा फूट पाणी\nध्येयवेड्या तरुणाकडून निःशुल्क प्रशिक्षण\nसार्वजनिक ठिकाणी ‘आवाज’ नको\n‘अग्निपंख’ विसावले; अब्दुल कलाम यांचे निधन\nडॉ. कलाम: नावाड्याचा पोर ते देशाचा 'कॅप्टन'\nवाकोला परिसरात झाड पडून चौघांचा मृ्त्यू\nमेट्रो रेल्वेची विद्यार्थ्यांसाठी सवलतीत पास\nराज्यात पुन्हा झुणका-भाकर केंद्रे\nगणेशोत्सव : एक मुक्त चिंतन\nपुष्प पठारावर पर्यटकांचे यंदा होणार जंगी स्वागत\nस्वच्छतेअभावी नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात\nदुबार पेरणीसाठी मोफत बियाणे\nगरिबांचे गृह कर्ज स्वस्त\nसिंधुदुर्ग जिल्ह्याला भूकंपाचा सौम्य धक्का\nजानेवारीपर्यंत सर्व कॅसिनोंचे स्थलांतरण\nआंध्रातील भिकाऱयांना सरकार देणार 5 हजार \nमार्लेश्‍वरचा धबधबा पाहा, पण लांबूनच\nआरटीओ कार्यक्षेत्रात 855 शालेय समित्यांची स्थापना\nआंबोलीत दुचाकी घळणीत कोसळून चालक ठार\nपुण्याच्या चार धरणात 26 टक्के पाणीसाठा\n'भगवी वस्त्रे' चाललीत काट्याकुट्यांचा संसारी रस्ता\nकोल्हापुरात धरणक्षेत्रात पावसाचा जोर कायम\nमाकडाने पर्स मधल्या नोटा उडवल्या\n‘स्मार्टनेस’साठी १०० कोटी अपुरे\nएक्‍स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत\nसोन्याच्या किंमती पाच वर्षांच्या नीचांकी पातळीवर\nहलकी व छोटी ‘ई-बाईक’\nन्यु इंग्लिश स्कुलच्या गरजु विद्यार्थ्यांना माजी विद्यार्थ्यांनकडुन शालोपयोगी वस्तुंचे वाटप\nशैक्षणिक-औद्योगिक रोडमॅप निर्मिती करणार\nभाडेकरुंच्या घरासाठी कायद्यात बदलः मुख्यमंत्री\nअपंग इम्रानला दिला धडधाकट मीनाजने आधार \nअजिंठाजवळ अपघातानंतर तिघांचा होरपळून मृत्यू\nसागरी सुरक्षा व्यवस्थेचे प्रभावी मजबुतीकरण\nकुंभामेळ्यानिमित्त विश्‍वशांतीची कामना- मुख्यमंत्री\nराज्यातील 94 तालुके कोरडेच\nगुजरातमध्ये बॅंकेच्या ठेवी 5 लाख कोटींच्या पार\nवाळू विक्रीसाठी प्रत्येक तालुक्यात डेपो करा\nचेतन देसाईंच्या जीसीए अध्यक्षपदावर शिक्कामोर्तब\nसंत ज्ञानेश्‍वर महाराज वारीचा भक्तिमय प्रवास\nभारतीय महिलांचा मालिका विजय\nअभ्यासक्रमात इंग्रजीला पर्याय देण्याची शिफारस\nज्येष्ठ उर्दु शायर बशर नवाज यांचे निधन\nसंत तुकारामांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान\nशंभर टक्के शौचालयांचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे\nसीमाप्रश्नाकडे मोदी निश्चितच लक्ष देतील\nभाजपची नवीन टीम रोखणार ‘आरोपांच्या फैरी’\nसार्वजनिक शौचालये उभारण्यात दिल्ली आघाडीवर\nवर्ल्ड हॉकी लीग स्पर्धेत ऑस्ट्रेलिया ‘चॅम्पियन्स’\nरत्नागिरीत युवा सेनेच्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन\nचालक-वाहक मारहाणीच्या निषेधार्थ रत्नागिरीत एसटी कर्मचाऱयांचा संप\nसमाज घडवणारे शिक्षण क्षेत्र निवडा\nखाजगीवाले यांची पहिली पूजा बंद\nपल्लवी जोशीचाही 'एफटीआयआय'ला नकार\nचीनच्या शिनजियांग प्रांतात भूकंप;4 मृत्युमुखी\n‘वावर तेथे ठिबकची पावर’ गरजेचे\n'शाळा शाळा दार उघड'\nशिक्षक-पालकांच्या योगदानातून समाज घडेल\n‘लक्ष्मीचे पाऊल’ आले अंगणी\nराज्य पदाधिकाऱ्यांच्या मे महिन्यात बैठका - भाजपा\nपरीक्षा संपल्या उन्हाळी प्रशिक्षण शिबिरे सुरू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2018-09-24T08:05:23Z", "digest": "sha1:GAOJE7Y5YJ6TYY7VQKL33VAQNJEWQ4DX", "length": 7203, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "महेंद्र कपूर - विकिपीडिया", "raw_content": "\nमहेंद्र कपूर (जानेवारी ९, १९३४ - सप्टेंबर २७, २००८) हे ��िख्यात भारतीय पार्श्वगायक होते.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nमहेंद्र कपूर (१९६८) · मन्ना डे (१९६९) · सचिन देव बर्मन (१९७०) · मन्ना डे (१९७१) · हेमंत कुमार (१९७२) · के.जे. येशुदास (१९७३) · के.जे. येशुदास (१९७४) · मुकेश (१९७५) · एम. बालामुरलीकृष्ण (१९७६) · के.जे. येशुदास (१९७७) · मोहम्मद रफी (१९७८) · शिमोगा सुब्बन्ना (१९७९) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८०)\nअनुप घोषाल (१९८१) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८२) · के.जे. येशुदास (१९८३) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८४) · भीमसेन जोशी (१९८५) · पी. जयाचंद्रन (१९८६) · हेमंत कुमार (१९८७) · के.जे. येशुदास (१९८८) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९८९) · अजोय चक्रबर्ती (१९९०) · एम.जी. श्रीकुमार (१९९१) · के.जे. येशुदास (१९९२) · राजकुमार (१९९३) · के.जे. येशुदास (१९९४) · पी. उन्नी कृष्णनन (१९९५) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९६) · एस.पी. बालसुब्रमण्यम (१९९७) · हरिहरन (१९९८) · संजीव अभ्यंकर (१९९९) · एम.जी. श्रीकुमार (२०००)\nशंकर महादेवन (२००१) · उदित नारायण (२००२) · उदित नारायण (२००३) · सोनू निगम (२००४) · उदित नारायण (२००५) · नरेश अय्यर (२००६) · गुरदास मान (२००७) · शंकर महादेवन (२००८) · हरिहरन (२००९) · रुपम इस्लाम (२०१०) · सुरेश वाडकर (२०११) · आनंद भाटे (२०१२)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nइ.स. १९३४ मधील जन्म\nइ.स. २००८ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१६ रोजी ०१:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://nitinprakashan.com/shop/best-seller/sugam-marathi-vyakran-buddhipana-ganit/", "date_download": "2018-09-24T08:13:55Z", "digest": "sha1:QHEWURUHHVCGGK4PW4CURIS4553ZH7ZW", "length": 4040, "nlines": 56, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "४ पुस्तकांचा एकत्र संच (मराठी + बुद्धिमापन कसोटी + गणित) | Nitin Prakashan", "raw_content": "\nHome / Shop / BEST SELLER / ४ पुस्तकांचा एकत्र संच (मराठी + बुद्धिमापन कसोटी + गणित)\n४ पुस्तकांचा एकत्र संच (मराठी + बुद्धिमापन कसोटी + गणित)\n१) सुगम मराठी व्याकरण व लेखन (Main book) २) सुगम मराठी व्याकरण व लेखन – शब्दरत्न समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार व म्हणी यांचा एकत्रिक संग्रह ३) सुगम मराठी व्याकरण व लेखन सराव प्रश्नसंच आयोगाच्या प्रश्नांसह सरावासाठी नवीन ९०० पेक्षा जास्त प्रश्न + 4) Spardha Pariksha Buddhimapan Kasoti + Ganit\n१) सुगम मराठी व्याकरण व लेखन (Main book) २) सुगम मराठी व्याकरण व लेखन – शब्दरत्न समानार्थी, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार व म्हणी यांचा एकत्रिक संग्रह ३) सुगम मराठी व्याकरण व लेखन सराव प्रश्नसंच आयोगाच्या प्रश्नांसह सरावासाठी नवीन ९०० पेक्षा जास्त प्रश्न + 4) स्पर्धा परीक्षा बुद्धिमापन कसोटी + गणित\nBe the first to review “४ पुस्तकांचा एकत्र संच (मराठी + बुद्धिमापन कसोटी + गणित)” Cancel reply\nस्पर्धा परीक्षा बुद्धिमापन कसोटी + गणित\nसुगम मराठी व्याकरण व लेखन 53वी आवृत्ती (Set of 3 Books)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://vkrajwade.com/index.php/2015-01-29-11-54-44/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4,-%E0%A4%9C%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A,-%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%80", "date_download": "2018-09-24T07:10:59Z", "digest": "sha1:G4UOZN5356GGK5YSGGKE2DE6EDFZ7NL3", "length": 2681, "nlines": 70, "source_domain": "vkrajwade.com", "title": "अंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी", "raw_content": "\nराजवाडे मंडळ - मुख्यपान\nपत्रे - फारसी - मराठी - मोडी\nअंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\nगद्य - मराठी - मोडी (बखर)\nगद्य - मराठी (बखर)\nस्तोत्र - स्तुती - भूपाळ्या\nमोडी विभाग - अंक गणित, जमाखर्च, भूमिती - मोडी\n४७ / ३ (९५४)\n४७ / ४ (९५५)\nमोडी विभाग : अंक गणित, जमाखर्च\nपेशवाईतील मेस्तक जमाखर्च - ४७ / ३ (९५४)\nवरावर्दी गणित - ४७ / ४ (९५५)", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoyog-news/samarth-ramdas-philosophy-263-1512926/", "date_download": "2018-09-24T07:50:27Z", "digest": "sha1:F4OGNWGWM7RCSITMCLVUXT3DRQAG626U", "length": 16194, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Samarth Ramdas philosophy | ३९१. दलदल आणि आकाश | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n३९१. दलदल आणि आकाश\n३९१. दलदल आणि आकाश\nगर्व तेवढा अंत:करणात साचत राहील आणि त्यामुळे भावप्रवाहाचा मार्ग अवरोधित होईल.\nअध्यात्म जगण्यात उतरविण्याच्या अभ्यासास लागण्याऐवजी केवळ आध्यात्मिक गप्पा ठोकण्यात रमणं म्हणजे तों��ाची वाफ वाया दवडणं आहे. त्यानं गर्व तेवढा अंत:करणात साचत राहील आणि त्यामुळे भावप्रवाहाचा मार्ग अवरोधित होईल. हे लक्षात घेऊन समर्थ आता अध्यात्म पंथावर पहिली पावलं टाकत असलेल्या साधकाला मुख्य गाभ्याकडे वळवू पाहात आहेत. या अनुषंगानं ‘मनोबोधा’च्या ११४व्या श्लोकाच्या अखेरच्या दोन चरणांत एक मोठं सूत्र समर्थ मांडत आहेत. हे सूत्र प्रकट करणारे हे चरण म्हणजे, ‘क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे विचारें तुझा तूंचि शोधून पाहे विचारें तुझा तूंचि शोधून पाहे’ स्वप्रयत्नानं, स्वत:च धडपड करून जे काही ‘ज्ञान’ मिळवलं आहेस, ऐकीव वा पढिक माहितीच्या आधारे मनाला आवडणारी अशी जी काही ‘साधना’ सुरू केली आहेस, त्या मर्यादेतच अडकून राहू नकोस. ‘मी’ आणि ‘माझे’ भ्रामक आहे, असं तोंडानं नुसतं म्हणशील, पण त्या भ्रमातून स्वबळावर सुटू काही शकणार नाहीस. दलदलीत रुतत चाललेल्या माणसानं कोणाच्याही मदतीशिवाय आपलीच ताकद लावून त्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर तो आणखीनच रुतत जाईल. बरं, ज्याची मदत घ्यायची तो स्वत:च दलदलीत रुतून असेल, तरी काही उपयोग नाही. अर्थात ढोंगी, बेगडी गुरू लाभूनही काही उपयोग नाही. माझ्या सद्गुरूंचं एक मोठं मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, ‘जब उपरवाला नीचे आता हैं, तभी नीचेवाले उपर जा सकते हैं’ स्वप्रयत्नानं, स्वत:च धडपड करून जे काही ‘ज्ञान’ मिळवलं आहेस, ऐकीव वा पढिक माहितीच्या आधारे मनाला आवडणारी अशी जी काही ‘साधना’ सुरू केली आहेस, त्या मर्यादेतच अडकून राहू नकोस. ‘मी’ आणि ‘माझे’ भ्रामक आहे, असं तोंडानं नुसतं म्हणशील, पण त्या भ्रमातून स्वबळावर सुटू काही शकणार नाहीस. दलदलीत रुतत चाललेल्या माणसानं कोणाच्याही मदतीशिवाय आपलीच ताकद लावून त्या दलदलीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर तो आणखीनच रुतत जाईल. बरं, ज्याची मदत घ्यायची तो स्वत:च दलदलीत रुतून असेल, तरी काही उपयोग नाही. अर्थात ढोंगी, बेगडी गुरू लाभूनही काही उपयोग नाही. माझ्या सद्गुरूंचं एक मोठं मार्मिक वाक्य आहे. ते म्हणतात, ‘जब उपरवाला नीचे आता हैं, तभी नीचेवाले उपर जा सकते हैं’ म्हणजे काय तर ज्याची चित्तवृत्ती या संकुचित जगापासून वर आहे, त्या परम तत्त्वाशी जो सदोदित एकरूप आहे, त्याचा संग मिळाला तरच या संकुचित, भ्रामक ‘मी’ आणि ‘माझे’च्या डबक्यात अगदी तळाशी रुतलेल्या मला त्या परम तत��त्वापर्यंत पोहोचता येईल, अन्यथा नाही. जो डबक्यातच रुतून आहे, म्हणजेच जो स्वत: ‘मी’ आणि ‘माझे’च्या पसाऱ्यात अडकला आहे असा गुरूही मला सोडवू शकत नाही. त्याला लोकमान्यतेची, राजमान्यतेचीच लालसा असेल, आश्रमांचा पसारा वाढविण्याचीच ओढ असेल, तर माझ्यातली आसक्ती तो काय कमी करणार बरं, ‘बीचवाला भी नीचे आ जाय, तो भी नीचेवाले ऊपर नहीं पहुच सकते बरं, ‘बीचवाला भी नीचे आ जाय, तो भी नीचेवाले ऊपर नहीं पहुच सकते’ म्हणजे थोडाफार अनासक्त भेटूनही उपयोग नाही’ म्हणजे थोडाफार अनासक्त भेटूनही उपयोग नाही त्याला जे अर्धमरुध साधलं आहे तिथपर्यंतच तो मला नेऊ शकणार. तेव्हा समर्थ सांगतात, अंतरंगातला भ्रम, मोह, आसक्ती जोवर कायम आहे तोवर निरासक्त झाल्याच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी क्रियाच केली पाहिजे. कृतीच केली पाहिजे (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे त्याला जे अर्धमरुध साधलं आहे तिथपर्यंतच तो मला नेऊ शकणार. तेव्हा समर्थ सांगतात, अंतरंगातला भ्रम, मोह, आसक्ती जोवर कायम आहे तोवर निरासक्त झाल्याच्या गप्पा मारण्यात काही अर्थ नाही. त्यासाठी क्रियाच केली पाहिजे. कृतीच केली पाहिजे (क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे). आता ही क्रिया किंवा कृती नेमकी कोणती). आता ही क्रिया किंवा कृती नेमकी कोणती तर, ‘विचारें तुझा तूंचि शोधून पाहे तर, ‘विचारें तुझा तूंचि शोधून पाहे’ भ्रामक ‘मी’चा जर विलय व्हायला हवा असेल तर शाश्वत ‘तू’चा शोध घेतला पाहिजे’ भ्रामक ‘मी’चा जर विलय व्हायला हवा असेल तर शाश्वत ‘तू’चा शोध घेतला पाहिजे हा शोध तुझा तुलाच सुरू करावा लागेल. त्यासाठीचं पहिलं साधन आहे, ‘विचार’ हा शोध तुझा तुलाच सुरू करावा लागेल. त्यासाठीचं पहिलं साधन आहे, ‘विचार’ विचाराचं बोट पकडून तुझा जो ‘तू’ आहे, त्याचा शोध सुरू कर विचाराचं बोट पकडून तुझा जो ‘तू’ आहे, त्याचा शोध सुरू कर हा ‘तू’ म्हणजे खरा सद्गुरूच आहे.. आणि अध्यात्मात सद्गुरूशिवाय काहीच साध्य नाही, असं सर्वच संतही उच्चरवानं सांगतात. त्यामुळे या मार्गावर ज्याला खरी वाटचाल सुरू करायची आहे त्याच्याही मनात खरा सद्गुरू लाभावा, हीच ओढ असते. समर्थ या शोधाची आस मनात लागावी यासाठी दोन पातळीवर शोध घ्यायला सांगत आहेत. एकतर जो खरा ‘तू’ आहे, त्या सद्गुरूचा शोध घ्यायचा आहेच पण त्यासाठी आपण मुळात कसे आहोत, याचा शोधही आपला आपणच विचारप���र्वक घ्यायचा आहे. खऱ्या ‘मी’चा शोध म्हणजे चित्त, मन, बुद्धीत रुतलेल्या आताच्या ‘मी’च्या अस्सलपणाचा शोध. ‘मी’ आणि ‘तू’ जर अभिन्न असू, मी जर त्या परमात्म्याचाच अंश असेन तर या दोहोंत साम्य का नाही, या प्रश्नाच्या उत्तराचा हा शोध आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'खिचडी' फेम अभिनेत्रीने ४२व्या वर्षी केलं लग्न\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00038.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-aadranjali-vinay-sahastrabuddhe-marathi-article-1944", "date_download": "2018-09-24T07:47:23Z", "digest": "sha1:WWQSXNTXFRFMYUAYIRFT5QTRZHWEDG2B", "length": 30914, "nlines": 130, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "| Saptahik Sakal", "raw_content": "\nविनय सहस्रबुद्धे (राज्य सभासदस्य, भाजप)\nगुरुवार, 23 ऑगस्ट 2018\nस्वातंत्र्योत्तर भारताच्या राष्ट्रीय राजकारणावर पहिली जवळपास तीन दशके नेहरू आणि इंदिरा गांधी यांचीच छाया होती. पं. नेहरूंना महात्मा गांधीजींचा भरभक्कम पाठिंबा होता. शिवाय त्यांच्याकडे एक खानदानी, राजस व्यक्तिमत्त्वही होतेच. स्वतंत्र देशाला आपली वैश्‍विक ओळख निर्माण करण्यासाठ��� जगाच्या पाठीवर आधीच ज्ञात झालेले नेतृत्व या नात्यानेही पं. नेहरूंना विना आव्हान पंतप्रधानपद भूषविण्यासाठी अनुकूलता होती. त्यांच्या नंतर तशीच अनुकूलता आणि तसाच वारसा जवळजवळ तशाच स्वरूपात इंदिरा गांधींना लाभला. घराण्याची पार्श्‍वभूमी, करिष्मा आणि नेतृत्व, शरण सहकाऱ्यांची भाऊगर्दी या भांडवलावर त्यांनी आपले नेतृत्व सहजी रुजवले.\nपं. नेहरू आणि इंदिराजींना ही जी परिस्थितीजन्य अनुकूलता लाभली तिचा लवलेशही अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाट्याला नव्हता. असं असूनही आज नेतृत्वाच्या गुणवत्तेच्या कसोटीवर खरे उतरतात ते केवळ आणि केवळ अटल बिहारी वाजपेयीच १९८४ ते २०१४ या तीन दशकात काँग्रेसकडे तब्बल वीस वर्षे सत्तेची सूत्रे होती. राजीव गांधी, नरसिंह राव आणि मनमोहनसिंग असे तीन काँग्रेसी पंतप्रधान देशाने या काळात बघितले. अटलजी जेमतेम सहाच वर्षे पंतप्रधान होते. पण प्रश्‍न राजकीय शुचितेचा असो वा इच्छाशक्तीचा, सुशासनाचा असो वा गतिमान विकासाचा, देशाच्या राजकारणात नवी समीकरणे स्थापन करण्याचा असो वा गृहीतके मोडून काढण्याचा; जे अटलजी करू शकले ते या काळात पंतप्रधानपदी राहिलेल्या एकूण सात पंतप्रधानांपैकी कोणालाही जमले नाही.\nअटलजींचे सार्वजनिक जीवन सुरू झाले ते संघाचा स्वयंसेवक या नात्याने. शिक्षणानंतर पुढे ते प्रचारक झाले. पण त्यांना कामे मिळाली ती मुख्यतः पत्रकारितेच्या संदर्भातली. मनात अंगीकृत विचारांबद्दलची अव्यभिचारी निष्ठा असली की असाध्यही साध्य होते. राष्ट्रधर्म या मासिकाचे आणि पांचजन्य या साप्ताहिकाचेही ते काही काळ संपादक होते. विपरीतता आणि प्रतिकूलता एवढी होती की स्वतःच लिहायचे, छपाईकडे लक्ष द्यायचे, वितरणाची व्यवस्थाही बघायची असा संसाधनांन अभावी लादला गेलेला ‘एकखांबी तंबू’चा प्रकार होता. नंतर संघाच्या रचनेतच त्यांच्याकडे जबाबदारी आली ती जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ.श्‍यामाप्रसाद मुखर्जी यांना सर्व प्रकारे साहाय्य करण्याची. १९५३ मध्ये याच जबाबदारीचा भाग म्हणून अटलजी पहिल्यांदाच मुंबईत आले ते सुमारे ३६ तास दिल्ली-मुंबई प्रवासासाठी घेणाऱ्या डेहराडून एक्‍स्प्रेसने. पक्षाने त्यांना हात खर्चासाठी दोन-पाच रुपये दिले होते, ते जवळजवळ तसेच शाबूत ठेवून अटलजींनी प्रवास केला. सांताक्रुझचे एक बक्षी नावाचे त्यावे��चे कार्यकर्ते सांगायचे की पुढे कालांतराने दादरला कथ्थक लॉज या ठिकाणी पक्षाचे कार्यालय झाल्यावर अटलजी तिथे उतरायचे आणि कामासाठी बाहेर पडण्यापूर्वी बॅगेतून सुई-दोरा काढून उसवलेला सदरा किंवा विरलेलं धोतर टाके घालून नीट करायचे. ठाण्यात वसंतराव पटवर्धन हे जुन्या काळातले जनसंघ-भाजपाचे कार्यकर्ते. ते अटलजी सायकलवर डबलसीट बसून निधी संकलनासाठी बाजारपेठेत कशी चक्कर मारायचे त्याची हकिगत सांगत. राजकीय अस्पृश्‍यतेचेही अनेक दाहक चटके त्या काळातल्या जनसंघाच्या मंडळींनी सोसले. परिणामी निवडणुकीतले यशही खूप कष्टसाध्य. जनसंघाची उमेदवारी स्वीकारणे म्हणजे डिपॉझिटची रक्कमही न वाचण्याची खात्री असे त्या काळातले वातावरण होते. या प्रकारच्या प्रतिकूलतेशी लढत, झगडत अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जनसंघ रुजविला आणि आणीबाणी पश्‍चातचा जनता पार्टी प्रयोग फसल्यानंतर भारतीय जनता पार्टीचा ‘वेलू’ गगनावरी नेला.\nजनसंघाचे संस्थापक डॉ. मुखर्जी होते आणि सैद्धांतिक भूमिकेचे व संघटनेचेही सुरवातीचे शिल्पकार होते ते पं. दीनदयाळ उपाध्याय. पण या दोघांचेही अकाली आणि दुर्दैवी अंत घडून आल्यानंतर जनसंघाची आणि पुढे भाजपाचीही ‘ओळख’ बनले ते अटलजी. आडवानींचा उदय होईपर्यंत ही परिस्थिती अशीच होती. अटलजींचे ओजस्वी वकृत्व, त्यांची प्रतिभाशाली लेखणी आणि त्यांचा देशभरात सर्वदूर संचार याबरोबरच काव्य-शास्त्र विनोदात रमण्याचा त्यांचा पिंड यामुळेही अटलजी लोकप्रियतेत अग्रेसर राहिले. संघटनशीलता, विचारधारेशी बांधिलकी आणि राजकीय चातुर्य व रणनीतीनिपुणता यांचा एक अनोखा समन्वय त्यांच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता असं म्हणणं अतिशयोक्तीचं होणार नाही.\nअटलजींच्या वक्तृत्व गुणांबद्दल लिहावे तेवढे कमीच. त्यांनी कधीच वक्तृत्वाचे प्रशिक्षण घेतले नसणार. पण त्यांच्या शब्दांना धार होती. कारण त्यामागे भावना अस्सल होत्या, विचारांवर एक प्रगाढ निष्ठा होती आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची तळमळही होती.\nत्यांच्या कवितेतही एक जीवनदृष्टी होती.\nमुझे इतनी उँचाई कभी मत देना\nगैरो को गले न लगा सकूँ,\nइतनी रुखाई कभी मत देना..\nही कविता काय किंवा\nदाँवपर सत्व कुछ लगा है,\nटुट सकते है मगर\nहम झुक नही सकते\nअटलजींच्या प्रतिभेतून समोर येत होता तो एक विचारशील राजकारणी. मृत्यूला देखी�� त्यांनी एका कवितेत बजावून सांगितले, की चोरपावलांनी येऊ नकोस, उघड उघड समोर उभा ठाक आणि त्याच कवितेत पुन्हा आपल्या प्रवृत्ती आणि निवृत्तीकडे पाहण्याच्या समदृष्टीचा परिचय देताना अटलजी म्हणतात,\nमै जी भर जिया,\nमै मन से मरु;\nकूच से क्‍यो डरुँ\nजनसंघ स्थापन झाला तो एका विशिष्ट परिस्थितीला प्रतिसाद म्हणून. पण देशात स्वातंत्र्याचा अर्थ समजून नव्याने देश उभारणीचे काम करायला हवे याची जाण आणि त्या जाणिवेचे भान निर्माण करण्याची आत्यंतिक गरज होती. त्या दृष्टीने काँग्रेसच्या महाकाय सत्तेला समर्थपणे आव्हान देऊ शकेल असा एक विश्‍वसनीय पर्याय उभा करण्याचीही गरज होती. अटलजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनीही हे जाणून धोरणविषयक चिंतनातून काही मुद्यावर ठळकपणे वेगळी मांडणी करण्यास सुरवात केली. देशाच्या सार्वभौमत्वासंदर्भात कोणत्याही तडजोडीला ठाम विरोध, शेजारी देशांशी मधुर संबंध; पण भारत हिताचा बळी न देता, समाजवादी अर्थव्यवस्थेला पर्यायी अशी मिश्र अर्थव्यवस्था, समताधिष्ठित समाज रचनेत सामाजिक न्यायाला प्राधान्य आणि आर्थिक विकासात्मक चिंतनात अंत्योदयाच्या संकल्पनेला मध्यवर्ती स्थान इत्यादी काही मुद्दे जनसंघातर्फे ठामपणे मांडले गेले, ज्यात अटलजींच्या विचारांचे प्रतिबिंब होते. ‘हर हाथ को देंगे काम, हर खेत को देंगे पानी’ ही घोषणा हा या चिंतनाचाच आविष्कार होती.\nअटलजी गेल्यानंतर त्यांच्याबाबत वृत्तपत्रातून खूप काही लिहून आलंय. अटलजी उदारमनस्क होते, ते खुल्या विचारांचे आणि आधुनिक दृष्टीचे होते आणि त्यांच्या पक्षापेक्षा वा ते ज्या वैचारिक आंदोलनाच्या मुशीतून वर आले त्या विचारसरणीच्या तुलनेत ते खूप वेगळे होते; असा सूर लावून एक व्यूहात्मक मांडणीही केली गेली. पण खुद्द अटलजींनीच अनेकदा या निरीक्षणांतला फोलपणा उलगडून दाखविला होता. अथवा त्यामागची व्यूह दृष्टी खोटी असल्याचे सांगितले होते. ‘‘माझ्यातील उदारमनस्कता हा पं. दीनदयाळ उपाध्यायांच्या माझ्यावरील संस्कारांचा परिणाम आहे’’ असं एका मुलाखतीत खुद्द अटलजींनीच सांगितलं आहे. ‘‘मी जर एवढा चांगलाय तर तुम्ही काँग्रेसवाले वा कम्युनिस्ट मला तुमच्यात घ्यायला तयार होणार आहात काय’’ असा प्रश्‍नही त्यांनी बेधडकपणे विचारला होता. मरणोत्तर अटलजी विषयी गुणगान गाणाऱ्यांच्या लिखाणात त्या��च्या शासकतेबद्दलची चर्चा अभावानेच आढळून आली आहे. ‘जय जवान, जय किसान’च्या मंत्राला जय विज्ञानाची जोड देऊन त्यांनी जी आधुनिक दृष्टी दाखवली ती नदीजोड प्रकल्पाला चालना देतांनाही दिसून आली. एकूणच बहुआयामी संपर्क निर्मितीचे श्रेय त्यांना द्यावे लागेल. ग्रामीण विकासाला पोषक ठरलेल्या ‘‘प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेला’’ तर त्यांनी गती दिलीच, पण ‘सुवर्ण चतुष्कोन’ सारखी महामार्गीय रचनाही त्यांनी निरंतर पाठपुरावा करुन साकारली. शिवाय दूरसंचार व्यवस्थेचे भक्कम जाळेही त्यांच्याच कारकिर्दीत विणले गेले. विमानतळांचे आधुनिकीकरण प्रत्यक्षात पुढे घडून आले असले तरी त्याचा गृहपाठ अटलजींच्याच काळात घडून आला होता.\nअटलजींनी परराष्ट्र संबंधाच्या विषयातही अनेक नवीन गोष्टी घडवून आणल्या. परराष्ट्रव्यवहार मंत्री या नात्याने संयुक्त राष्ट्रसंघात पहिले हिंदी भाषण हे त्यांचेच झाले आणि भारत-इस्राईल संबंधाची सुरवातही त्यांच्यामुळेच झाली. पोखरण अणू चाचण्या, कमालीची गुप्तता राखून यशस्वी करण्याचा त्यांचा निर्धार मोलाचा होता. या चाचण्यांमुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा दबदबा निर्माण झाला हे खरेच पण अमेरिका आणि अन्य राष्ट्रांच्या निर्बंधामुळे उद्‌भवलेल्या परिस्थितीचा कौशल्याने मुकाबला करण्याचे कर्तृत्वही त्यांच्याच खात्यावर जमा आहे. पाकिस्तानच्या विषयात पारंपरिक भूमिकेला बाजूला सारुन लाहोर-बस यात्रा करण्याचा आणि तिथे जाऊन मीनार-ए-पाकिस्तानला भेट देण्याचा मुत्सद्दीपणा दाखविणाऱ्या अटलजींनी कारगिलच्या युद्धात आवश्‍यक तो कणखरपणाही दाखविला. पुढे परवेझ मुशर्रफ यांना आग्रा शिखर परिषदेसाठी पाचारण केल्यानंतरही पाकिस्तानचा आडमुठेपणा लक्षात आल्यानंतर शिखर परिषद गुंडाळण्याचे साहसही त्यांनी दाखविले.\nअटलजींच्या काळात आर्थिक सुधारणांना गती मिळाली हे खरेच. पण कदाचित त्या ही पेक्षा अधिक महत्त्वाच्या होत्या सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या दिशेने गेलेल्या सुधारणा. अटलजींच्या कारकिर्दीत पूर्वीच्या समाजकल्याण मंत्रालयाने कात टाकली आणि सामाजिक न्याय मंत्रालय अस्तित्वात आले. हा केवळ नामांतराचा प्रकार नव्हता. समाज कल्याणात कोणीतरी कोणावर तरी उपकार करीत असल्याची भावना होती. अनुसूचित जातीच्या बांधवांचा लढा होता न्यायाकरि���ा. त्यासाठीच मंत्रालयाचे नवे नामकरण झाले आणि जन-जाती कल्याण असे एक नवे खातेही निर्माण झाले. शिवाय ईशान्य भारतातील आठही राज्यांची उपेक्षा संपुष्टात आणण्यासाठी डिपार्टमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन म्हणजेच ‘डोनर’ नावाचे नवे खातेही अटलजींनीच निर्माण केले. ग्रामीण दळणवळणासाठी वरदान ठरलेली प्रधानमंत्री ग्रामसडक योजनाही अटलजींच्याच काळातली आणि तसाच सुवर्ण चतुष्कोण प्रकल्पही अटलजींनीच सर्वशिक्षा अभियान राबवून शालेय शिक्षणाचा परीघ विस्तृत केला.\nशासकतेच्या आघाडीवरील त्यांच्या कामगिरीतला हा मानाचा तुरा म्हणजे तीन छोट्या राज्यांची निर्मिती. उत्तराखंड, छत्तीसगड आणि झारखंड ही तीन नवी छोटी राज्ये अस्तित्वात आल्यामुळे मागास भागांना न्याय मिळाला. मुख्य म्हणजे या तिन्ही राज्यात भाजपाची सरकारे नसतानादेखील अतिशय सौहार्दपूर्ण आणि समन्वयाच्या भूमिकेतून हा प्रस्ताव हाताळला गेल्याने विनाविवाद आणि विना कटुता ही छोटी राज्ये बनली आणि त्या प्रक्रियेच्या सुविहित संचालनात अटलजींचा मोठा वाटा होता. अटलजींची आणखी एक मोठी कामगिरी म्हणजे भ्रष्टाचार आटोक्‍यात आणण्यासाठी त्यांनी अंमलात आणलेल्या दोन सुधारणा. त्यांनी राज्यसभेच्या निवडणूका पारदर्शी केल्या आणि त्यातून निवडणुकीतला घोडेबाजार आटोक्‍यात आला. शिवाय राजकीय स्थैर्यासाठी आमदारांना मंत्रिपदाची लालूच दाखविण्याचा शिरस्ता, केंद्रीय व राज्य मंत्रिमंडळांच्या संख्येवर मर्यादा आणून अटलजींनीच मोडीत काढला. सारांशाने सांगायचे तर स्वातंत्र्योत्तर काळात स्वयंप्रज्ञेच्या बळावर, परिश्रमाने आणि मूल्यविवेकाने विश्‍वसनीय राजकीय विकल्प उभा करण्याचे मोठे काम अटलजींनी केले. आघाडीचे राजकारणही मूल्यांशी तडजोड न करता यशस्वी करता येते हे त्यांनी दाखवून दिले.\nकाव्य, शास्त्र, विनोदात रमणाऱ्या अटलजींनी मनात आणले असते तर यशस्वी पत्रकार किंवा साहित्यिकही होता आले असते. पण ध्येयनिष्ठेपायी त्यांनी राजकारणाचा मार्ग स्वीकारला आणि मुळातच निसरड्या क्षेत्रात आत्मविश्‍वासाने आणि निर्धाराने दमदार आणि ठाम, न डगमगता ते वाटचाल करीतच राहिले. देशाच्या राजकारणात सर्वदूर घराणेशाहीचाच मार्ग मजबूत होत असण्याच्या काळात अटलजींनी विचाराधिष्ठित राजकीय पक्षाचा सिद्धांत खंबीरपणे मांडला आणि वास्तवातही आणला.\nभारत राजकारण अटलबिहारी वाजपेयी\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : क्विझ\n‘रॅपिड ट्रायडेंट २०१८’ नावाचा वार्षिक लष्करी सराव कोणत्या दोन देशांमध्ये आयोजित...\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/1584-kalyan", "date_download": "2018-09-24T07:16:59Z", "digest": "sha1:WFRTGCLVEACJU46FPYYKDRWUZKNUCIHS", "length": 3237, "nlines": 97, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "kalyan - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n3 दिवसांनंतरही कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडची आग कायम\nकल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग; 10 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण\nकल्याणमध्ये खाकीला काळीमा, रक्षकच बनला भक्षक...\nकल्याणमध्ये पोलीस महिलेची आत्महत्या\nकाच फोडून लाखोंचे दागिने लंपास; कल्याणमधील धक्कादायक प्रकार\nकामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद\nखाकीतला नराधम, लोकांनी दिला चांगलाच चोप...\nगावगुंडांची किरकोळ कारणावरून निष्पाप व्यक्तीला मारहाण\nट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव\nपार्किंगच्या वादातून तरुणावर गोळीबार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/1155", "date_download": "2018-09-24T07:12:35Z", "digest": "sha1:NSY7BWYPC3K3WNAHDFJ6TNPEONBYI4VD", "length": 6379, "nlines": 7, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे", "raw_content": "सृजनशीलता - भाग २ - गेलेले परत मिळवणे\nमागील भागांत म्हंटल्याप्रमाणे सर्वसामान्य प्रौढ माणसांच्या विचारप्रक्रियेंत उजव्या मेंदूचा वापर जवळजवळ नसतोच. हे कसे घडून येते\nमनुष्य लहान असतांना मेंदूच्या दोन्ही भागांचा व्यवस्थित वापर करीत असतो. रस्त्यावर गाडी चालवण्याची कल्पना करणारा मुलगा समोरून ट्रक येतांना दिसला तर बाजूला होतो. पण भोवतालची वडीलधारी माणसे, ज्यांच्यावर तो अवलंबून असतो, ते त्याच्या त���यांना अवास्तव वाटणार्‍या कल्पनांना फारसे उत्तेजन देतांना आढळून येत नाहीत. इतकेच नाही तर कित्येक वेळा त्याबद्दल तो इतरांच्या टीकेचा व उपहासाचा विषय होतो. अशा परिस्थितींत इतरांबरोबर टिकून राहण्यासाठी तो ज्या तडजोडी करतो त्यांत उजव्या मेंदूचा वापर न करणे ही एक तडजोड असते. जसजसा माणूस मोठा होत जातो तसतसे व्यावहारिकतेचे दडपण वाढत जाते. या वाढत्या दडपणाखाली कुठलीही नवीन कल्पना (पर्याय) अव्यवहार्य, वेळेचा अपव्यय करणारी, वाटून ती झिडकारली जाते. त्यामुळे माणसाचे जीवन चाकोरीबद्ध होऊन जाते; इतके की चाकोरीबाहेरच्या कल्पना/पर्याय त्याला सुचतही नाहीत. नेहमींच्या व्यवहारांतील उदाहरणे घेऊन सांगायचे तर रोज ऑफिसला जाणारा मनुष्य ठराविक रस्त्यानेच मार्गक्रमण करतो. परिस्थितीने लादल्याशिवाय आपणहून तो कधी बदल म्हणून दुसर्‍या मार्गाने जात नाही. घरांतील फर्निचर व जेवणाचे टेबल यांच्या जागा बदलण्याचा विचारही सहसा त्याच्या मनांत येत नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर तो काही ठराविक पदार्थांपैकीच पदार्थ मागवतो. मेनूकार्डावरील तीस चाळीस पदार्थांमधून कधी न चाखलेला पदार्थ मागवण्याचा तो विचार करीत नाही. (बरोबर असलेल्या त्याच्या लहान मुलाने वेगळा पदार्थ सांगितला तर त्याची प्रतिक्रिया काय असते ते वेगळे सांगायला नको). असे का करीत नाही म्हणून त्याला विचारल्यास आपल्या चाकोरीबद्ध निवडीचे तो काही तरी (चाकोरीबद्ध) समर्थनही देतो.\nअर्थात् ही परिस्थिति बदलता येणार नाही असे नाही. मात्र त्यासाठी सुस्त झालेल्या उजव्या मेंदूला कार्यप्रवण करावे लागेल. ही गोष्ट प्रत्येकाच्या आयुष्यांत अपघाताने कधीकधी तात्पुरती होत असते. पण प्रतिभावंतांप्रमाणे सृजनशीलता हा आपला स्वभाव व्हायला हवा असेल तर असे अपघाती अनुभव पुरेसे होणार नाहीत. त्यासाठी प्रयत्नाने ते कौशल्य पुनरुज्जीवित करावे लागेल.\nप्रतिभावंतांचे सृजन व्यवहारापलीकडे विचार न करणार्‍यांनाही पसंत पडते. ते तर्काला सोडून किंवा अव्यावहारिक असते तर तसे झाले नसते. याचा अर्थ सृजनशीलतेंत मेंदूच्या दोन्ही भागांचा सहभाग असला पाहिजे.\nस्वतःमधली सृजनशीलता विकसित करण्यासाठी मेंदूच्या दोन्ही भागांचा वापर करण्याचा सराव कसा करावा याचे तंत्र एडवर्ड् बोनो यांनी आपल्या 'सीरियस् क्रिएटिव्हिटी' या पुस्तकांत दि��े आहे. त्याविषयी पुढील भागांत पाहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/kiss/", "date_download": "2018-09-24T07:55:54Z", "digest": "sha1:YUYDLCW6F4CITVI4GMG3FN3JCJK3ITMV", "length": 18265, "nlines": 269, "source_domain": "www.saamana.com", "title": "मुका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छ��ट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nगळ्यात बाळमिठी आणि गोड पापा… यातील गोडवा आजी–आजोबांइतका कोणाला कळणार…\n‘‘राधाबाई, तुमचा फोन’’ विरंगुळाचे व्यवस्थापक म्हणाले. राधाबाईंची दोन्ही मुले ऑस्ट्रेलियात होती. राजेश आणि जयेश या दोघांनी ‘अ’ वर्गाच्या सीनियर होममध्ये राधाबाईंना ठेवले होते.\n‘‘माझ्या आईस कशास कमी पडता कामा नये बरं.’’ विरंगुळाच्या व्यवस्थापकांना अगदी दोघांनी बजावलं होतं.\n‘‘त्यांना सांग मी बिझी आहे.’’ राधाबाई म्हणाल्या.\n‘‘अहो तुमचा राजेशचा फोन आहे ऑस्ट्रेलियावरून.’’\nराधाबाई मोबाईल वापरतच नसत त्यामुळे मुलांना काऊंटरवर फोन करण्यावाचून गत्यंतरच नसे.\n‘‘अहो असं काय करता’’ व्यवस्थापक काऊंटवरून उठून राधाबाईंपाशी आले. बघतात तर काय त्यांचा दहा वर्षांचा ‘क्रिश्न’ ज्याला ते लाडाने ‘किशू’ म्हणत. आजीसोबत किल्ला करीत होता. आजी माती लिंपत होती.\n‘‘बाबा, आजी आता मला मावळे आणून देणारे. शिवाय किल्ल्यावर आम्ही शिवाजी महाराज ठेवणारोत.’’ किशू देहभान विसरला होता.\n‘‘आता रवीदादा, या मातीच्या हातांनी कसा घेऊ फोन तुझ्या मुलानं माझ्या रिकाम्या आयुष्यात किल्ला भरलाय नं.’’ राधाबाईंचा फुललेला चेहरा बघून रवीदादा परत फोनकडे गेले. ‘‘आज आई बिझी आहेत. किल्ला पुराण चालू. सो तुझ्या मुलानं माझ्या रिकाम्या आयुष्यात किल्ला भरलाय नं.’’ राधाबाईंचा फुललेला चेहरा बघून रवीदादा परत फोनकडे गेले. ‘‘आज आई बिझी आहेत. किल्ला पुराण चालू. सो़’’ तिकडनं हसू, इकडनं रिटर्न हसू. फोन बंद.\n‘‘आजी, किल्ल्यावर आपण हिरकणी बुरुज करूया\n‘‘करूया की. मी स्वतः मातीची हिरकणी करेन. छान रंगवून देईन.’’\n‘‘अरे किशू, माझे बाबा प्रसिद्ध मूर्तिकार होते. गणेशाच्या सुंदर सुंदर मूर्ती करीत. मी त्यांची मुलगी. मी तुला अशी झकास हिरकणी करून देईन की देखनेवाले दंग हो जायेंगे.’’ किश एवढा फुलारला, की पूछो मत. त्या मातीच्या हातासकट राधा आजीच्या गळय़ात पडला. खूशम खूश होत त्यानं आजीचा गोग्गोड मुका घेतला. ‘‘कसं गं तुला सुचतं आजी\n‘‘अरे, असा मुका मिळाला ना जर का रोज; तर आणखी मस्ताड सुचेल.’’ किशूला कळलेच नाही, आपल्या मुक्यात काय दडलेय ते फक्त ���्यांनाच समजले. प्रिय वाचकांनो, जी माणसाच्या स्पर्शाला वर्षानुवर्षे आचवली आहेत त्यांना ‘एक मुका… त्यापुढे स्वर्ग फिका’ बरं.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलखासगी कोचिंग क्लासेसचा विळखा\nपुढीलनवरात्र विशेष: रंगांची दुनिया\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00039.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=121", "date_download": "2018-09-24T07:29:57Z", "digest": "sha1:FJQS6O4TE5NZMGTME5DXPICZNR7GXPNC", "length": 10860, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nकचरा डेपोला आग, आसपासच्या गावात धुराचे साम्राज्य...\nलातूर: शहराचा जमवला जाणार्‍या वरवंटी कचरा डेपोला नेहमी आगते प्ण हे दिवस आगीचे नाहीत. ही आग लागली नसूब लावली गेली आहे असा आरोप नांदगावचे सरपंच महादेव ढमाले यांनी केला आहे. ...\nसगळ्याच क्षेत्रात महिला आघाडीवर- माहिती सहा. संचालक मिरा ढास...\nलातूर: महिलांना कमी समजणे आता वेडेपणा आहे. कारण महिला पुरुषांपेक्षा उशिरा शिकल्या. उशिरा सरकारी क्षेत्रात आल्या. उशिरा सामाजिक क्षेत्रात आल्या. उशिरा व्यापारी आणि अन्य क्षेत्रात आल्या. आता महिलांना आपली कर्तबगारी ...\nया पुतळ्यांचं काय होणार\nलातूर: सरकार बदललं की आस्था का बदलतात कारभारी बदलले की धार्मिक प्रश्न का उभे राहतात कारभारी बदलले की धार्मिक प्रश्न का उभे राहतात राज्य चालवणारे बदलले की देव आणि धर्माचे विषय का सुरु होतात राज्य चालवणारे बदलले की देव आणि धर्माचे विषय का सुरु होतात परवा लेनिनचे दोन पुतळे पाडले, ...\nमनपात नवे आयुक्त रुजू, पैसे आल्यास होतील सर्व कामे ...\nलातूर: महानगरपालिकेच्या आयुक्तपदी लातुरचे भूमीपुत्र कौस्तुभ दिवेगावकर यांची नियुक्ती झाली आहे. आज मनपात त्यांचे स्वागत करण्यात आले, हंगे यांना निरोप देण्य़ात आला. मनपाच्या माध्यमातून गोर गरीबांची कामे प्राधान्याने करु अशी ...\nअखेर अष्टविनायक शाळेवर प्रशासक नियुक्त...\nलातूर: लातुरच्या शिवाजीनगर भागातील अष्टविनायक शाळेला ०३ डिसेंबर २०१७ रोजी महानगरपालिकेने कुलूप घातले होते. महापालिकेच्या खुल्या जागेवर बांधकाम करुन व्यावसायिक वापर केल्याचे सिद्ध झाले होते. ही जागा ताब्यात घेण्याचे आदेशही ...\nअशोकरावांनी व्यंकटेशांना सन्मानानं बसवलं गाडीत, मानाच्या सीटवर\nरवींद्र जगताप, लातूर: मध्यंतरी एका हिंदी सिनेमातलं गाणं चांगलंच गाजलं होतं. उडत्या चालीचं अन सामान्य शब्द रचना असलेलं ते गाणं होतं. आजा मेरी गाडी मे बैठ जा, आजा मेरी गाडी ...\nआरक्षण हवे घटनेप्रमाणेच, पवारांचे मत वैयक्���िक- अशोक चव्हाण...\nलातूर: भारतीय राज्य घटनेने सूचित केल्याप्रमाणे सगळी आरक्षणं अबाधित राहिली पाहिजेत. आर्थिक निकषावर आरक्षण द्यायला हवं हे शरद पवार यांचं मत वैयक्तिक आहे असे प्रदेश कॉंग्रेसचे अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी ...\nप्लास्टीकच्या वापरातून २०० मीटरचा रस्ता\nलातूर: कचर्‍याला कचरा नका सोनं समजा असं म्हटलं जातं. कचर्‍याचं वर्गीकरण केल्यास अनंत वस्तू मिळतात. त्याचा अकल्पनीय वापर होऊ शकतो आणि पर्यावरणाचं नुकसान टाळता येतं. असाच अभिनव प्रयोग लातूरच्या प्रभाग ...\nया, बायकांचा मार खा, मगच होईल लग्न\nलातूर: भारताच्या अनेक समाजात अनेक प्रथा आहेत, परंपरा आहेत. काही गमतीदार, काही अघोरी तर काही मनोरंजन करणार्‍या. अशीच एक परंपरा बंजारा समाज सांभाळत आहे. या प्रथेला म्हणतात धुंड. तिचा नीट ...\nसुंदर लातुरच्या श्रेयवादाची लढाई सुरु, भाजपा आघाडीवर...\nलातूर: सुंदर लातूर, हरित लातुरला आता आकार येऊ लागला आहे. चौक सजताहेत. डिव्हायडर रंगत आहेत, झाडे लावली जात आहेत. शहराच्या सौंदर्याला आकार येऊ लागताच श्रेयाची लढाईही सुरु झाली आहे. कालच ...\n121 ते 130 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/triple-divorce-parliament-proposes-bill-thursday-opposition-proposed-provisions-proposed-legislation/", "date_download": "2018-09-24T08:37:22Z", "digest": "sha1:AQSSGPOZ67XPEMJMBRYN4VDUVR2RCV5E", "length": 35896, "nlines": 410, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Triple Divorce: Parliament Proposes To Bill On Thursday, Opposition To Proposed Provisions Of The Proposed Legislation | ट्रिपल तलाक : कायद्याचे विधेयक गुरुवारी मांडणार संसदेत, प्रस्तावित कायद्यातील शिक्षेच्या तरतुदींना विरोध | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\n��िंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nट्रिपल तलाक : कायद्याचे विधेयक गुरुवारी मांडणार संसदेत, प्रस्तावित कायद्यातील शिक्षेच्या तरतुदींना विरोध\nमुस्लिमां���ध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक गुरुवारी (28 डिसेंबर) लोकसभेत मांडले जाणार आहे.\nनवी दिल्ली - मुस्लिमांमध्ये प्रचलित असलेली 'ट्रिपल तलाक'ची प्रथा हा फौजदारी गुन्हा ठरवून त्यासाठी पतीला तीन वर्षांच्या कारावासाच्या शिक्षेची तरतूद करणा-या प्रस्तावित कायद्याचे विधेयक गुरुवारी (28 डिसेंबर) लोकसभेत मांडले जाणार आहे. या कायद्यात तलाक देण्यात आलेल्या महिलेला व तिच्या मुलांना पोटगी देण्याचीही तरतूद आहे. सर्वोच्च न्यायालयानं ट्रिपल तलाक बेकायदा ठरवूनही तो सुरूच असल्यानं हा कायदा करण्यात येत आहे. हा नवा कायदा अस्तित्वात आल्यानंतर पत्नीला तोंडी तलाक देण्याचा प्रयत्न केल्यास गुन्हा दाखल होऊन त्याला तुरुंगवास भोगावा लागणार आहे. कारण ट्रिपल तलाक दिल्यास तीन वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद यामध्ये आहे.\nट्रिपल तलाक प्रथेला फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करण्याच्या निर्णयाला मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डनं तीव्र विरोध दर्शवलेला असतानाच, काँग्रेस, टीएममी आणि राष्ट्रवादी काँग्रेससहीत विरोधकांनीही या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. सर्वोच्च न्यायालयानं आपल्या ऐतिहासिक निर्णयात ट्रिपल तलाकला बेकायदा व असंवैधानिक घोषित केले होते. मात्र ट्रिपल तलाकची प्रथा सुरूच असल्यानं सरकार नवीन कायदा बनवण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भातील विधेयक गुरुवारी संसदेत सादर करण्यात येणार आहे.\nकायदामंत्री रविशंकर प्रसाद हे विधेयक संसदेत सादर करतील. या विधेयकांतर्गत बोलून, लिहून, ई-मेल, मेसेज किंवा व्हॉट्सअॅपद्वारे यानुसार कोणत्याही पद्धतीनं दिला गेलेला ट्रिपल तलाक बेकायदेशीर व अमान्य असेल आणि कायद्यानुसार संबंधित पतीला 3 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.\nसर्वोच्च न्यायालयाने ट्रिपल तलाकवर सहा महिन्यांची बंदी घातली होती. या कालावधीत केंद्र सरकारला कायदा बनवण्यास कोर्टाने सांगितले होते. कोर्टाच्या सूचनेनुसार आता केंद्र सरकारने नव्या कायद्याचा मसुदा तयार केला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील एका मंत्री गटाने हा मसुदा तयार केला आहे. यामध्ये परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज, अर्थमंत्री अर��ण जेटली, कायदामंत्री रवीशंकर प्रसाद आणि विधी राज्यमंत्री पी. पी. चौधरी यांचा समावेश आहे.\nट्रिपल तलाक म्हणजे नेमकं काय \n- ट्रिपल तलाक म्हणजेच तिहेरी तलाक. तलाक या अरबी शब्दाचा अर्थ घटस्फोट असा होतो.\n- या पद्धतीमध्ये पुरुष तीनवेळा तलाक शब्दाचे उच्चारण करुन पत्नीशी कायमचा वेगळा राहू शकतो, फक्त या शब्दाच्या तीनदा उच्चारणाने घटस्फोट मिळतो.\n- वास्तविक तलाक शब्दाच्या उच्चारणानंतर पुर्नविचार करण्यासाठी वेळ देणं अपेक्षीत आहे, मात्र बहुतांशवेळेस एकाच बैठकीत तीनवेळा तलाक म्हटलं जातं.\n- तिहेरी तलाक लिखित किंवा तोंडी स्वरुपात दिली जातो.\n- आधुनिक काळात फोन, एसएमएस, इ-मेल, सोशल मीडियाचाही वापर केल्याची उदाहरणे आहेत.\n- तलाक मिळालेल्या पतीशी पुन्हा विवाह करायचा असेल तर पत्नीला आधी दुसरया पुरुषाशी विवाह करावा लागतो, त्याला निकाह हलाला म्हटले जाते. मगच पहिल्या पतीशी पुन्हा विवाह करता येतो .\n- भारतीय मुस्लिमांचे सर्व धार्मिक, विवाह कौटुंबिक व्यवहार मुस्लीम पर्सनल लाँ ( शरियत) अँप्लिकेशन अँक्ट १९३७ च्या अंतर्गत येतात.\n- तिहेरी तलाकला तलाक -ए- मुघलझा असेही म्हटले जाते.\n- तिहेरी तलाक सहजगत्या वापरला जाऊन महिलांचे भविष्य धोक्यात येऊ शकते म्हणून या प्रथेला विरोध होत आहे.\n- काही धर्मगुरुंनी या प्रथेत बदल म्हणजे धार्मिक बाबतीत ढवळाढवळ केल्यासारखे होईल असे स्पष्टीकरण देत प्रथेला पाठिंबा दिला.\nकाय आहे नेमके प्रकरण\nमार्च 2016मध्ये उत्तराखंडातील शायरा बानो या मुस्लिम महिलेने तिहेरी तलाक, हलाला निकाह आणि बहु-विवाह प्रथांविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. याद्वारे बानोनं मुस्लिम पर्सनल लॉ (शरीयत)ला आव्हान दिलं. मुस्लिमांमधील या प्रथेचा दुरुपयोग करीत काहीजण एकाचवेळी तीनवेळा तलाक शब्द उच्चारून बायकांना घटस्फोट देतात. तर, काहीजण फोनद्वारे वा एसएमएसद्वारेही तलाक देतात, याकडे शायरा बानोने लक्ष वेधलं होतं.त्यानंतर आफरीन रहमान, गुलशन परवीन, इशरत जहाँ आणि अतिया साबरी यांनी तिहेरी तलाक विरोधात आवाज उठवला.\nसात याचिकाकर्त्या महिलांनी सर्वोच्च न्यायालयाकडे तिहेरी तलाक रद्द करण्याची मागणी केली होती. मुस्लिम महिला आंदोलन, मुस्लिम वीमेन पर्सनल लॉ बोर्ड, लॉयर्स कलेक्टिव या संघटनांनीही तिहेरी तलाक रद्द करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला ह��ता. तिहेरी तलाकमुळे पुरूषांना लग्न मोडण्याचा एकतर्फी हक्क मिळतो. हे घटनेने देशातील नागरिकांना दिलेल्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन ठरते. गेल्या ७० वर्षांपासून आपण या सापळ्यात अडकलो आहोत. त्यामुळे धर्म आणि घटना या दोन्हींना धक्का लागणार नाही, असा कायदा बनवण्याची गरज पक्षकारांकडून व्यक्त करण्यात आली होती.\nया देशांनी झटपट घटस्फोट देण्याची प्रथा केली हद्दपार\nपाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, तुर्की, सायप्रस, सीरिया, जॉर्डन, इजिप्त, ट्यूनिशिया, अल्जेरिया, इराण, इराक, मेलिशाया, ब्रुनेई, युएई, इंडोनेशिया\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\ntriple talaqSupreme CourtBJPGovernmentतिहेरी तलाकसर्वोच्च न्यायालयभाजपासरकार\nट्रिपल तलाक दिला तर तुरूंगवास, केंद्रीय मंत्रिमंडळाने दिली मंजुरी\nट्रिपल तलाकवर सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय;पण जाणून घ्या ट्रिपल तलाक म्हणजे काय\n वृत्तपत्रात जाहिरात देऊन दिला ट्रिपल तलाक\nआर्थिक अस्पृश्यता मिटवा - पंतप्रधान मोदींचं आवाहन\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nडाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्य�� वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00040.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/lepotos-b-vaccine-pet-dogs-120229", "date_download": "2018-09-24T08:23:52Z", "digest": "sha1:Y5EGPWAUYKEGC6WWXUP6FKKHJ7NXPWWV", "length": 12710, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "Lepotos B vaccine for pet dogs पाळीव श्‍वानांसाठी लेप्टो लस बंधनकारक | eSakal", "raw_content": "\nपाळीव श्‍वानांसाठी लेप्टो लस बंधनकारक\nबुधवार, 30 मे 2018\nमुंबई - लेप्टोला रोखण्यासाठी पाळीव श्‍वानांना परवाना देताना लेप्टो प्रतिबंधक लस पालिकेने बंधनकारक केली आहे. भटक्‍या श्‍वानांनाही ही लस देण्याचा प्रस्ताव आहे.\nपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पाळीव श्‍वानांसाठी परवाने देण्यात येणार आहेत. पूर्वी श्‍वानांना रेबिजची लस देणे बंधनकारक होते. आता या लसीबरोबरच लेप्टोची लसही बंधनकारक करण्य��त आल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले.\nमुंबई - लेप्टोला रोखण्यासाठी पाळीव श्‍वानांना परवाना देताना लेप्टो प्रतिबंधक लस पालिकेने बंधनकारक केली आहे. भटक्‍या श्‍वानांनाही ही लस देण्याचा प्रस्ताव आहे.\nपालिकेच्या पशुवैद्यकीय आरोग्य विभागातर्फे पाळीव श्‍वानांसाठी परवाने देण्यात येणार आहेत. पूर्वी श्‍वानांना रेबिजची लस देणे बंधनकारक होते. आता या लसीबरोबरच लेप्टोची लसही बंधनकारक करण्यात आल्याचे देवनार पशुवधगृहाचे महाव्यस्थापक डॉ. योगेश शेट्ये यांनी सांगितले.\nपश्‍चिम उपनगरात 2015 मध्ये लेप्टोने हाहाकार माजवला होता. तेव्हा पालिकेने लेप्टोच्या कारणांची तपासणी केली असता, या परिसरातील श्‍वान आणि तबेल्यातील गाई-म्हशींच्या मलमुत्रातून हा आजार पसरल्याचे आढळले होते. त्यानंतर गेल्या वर्षीपासून तबेल्यांमधील प्राण्यांना लेप्टोची लस देणे बंधनकारक करण्यात आले. यावर्षीपासून पाळीव श्‍वानांना ही लस देणे बंधनकारक करण्यात आले.\nपाळीव श्‍वानांची होणार तपासणी\nदेशभरात लवकरच पशुगणना सुरू होणार आहे. मुंबईतही अशा प्रकारची गणना होणार असून, त्यात पाळीव श्‍वानांची माहिती गोळा करण्यात येणार आहे. मुंबईत 2012 मध्ये 40 हजार 598 पाळीव श्‍वान होते. यंदा ही संख्या वाढण्याची शक्‍यता पालिकेचे अधिकारी व्यक्त करत आहेत.\n- श्‍वानांच्या वयानुसार शुल्क आकारले जाते. प्रत्येक वर्षासाठी 100 म्हणजे सात वर्षांचा श्‍वान असल्यास 700 रुपये शुल्क भरावे लागते.\n- पहिल्या वेळेस 150 रुपये शुल्क\n- रेबिज लस - 150 रुपये\n- लेप्टोसह इतर नऊ लस एकत्र - 750 ते 800 रुपये\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nइंदापूर - ���ुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nबुलडाणा : विसर्जनासाठी गेले चार युवक पाण्यात बुडाले\nबुलडाणा : मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख येथे तलाव किंवा धरण नसल्याने येथील गणेश विसर्जन करण्यासाठी बाळ गणेश मंडळाचे चार युवक पाण्यात बुडाले. यातील...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/priyanka-chopra-ranvir-sing-deepika-engagement-nick-301280.html", "date_download": "2018-09-24T07:47:15Z", "digest": "sha1:FXHXVEOVYU3I4UDB7XXRRPJ56KKS3CDD", "length": 15975, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "प्रियांकाच्या पार्टीला रणवीर सिंगनं का फिरवली पाठ?", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nप्रियांकाच्या पार्टीला रणवीर सिंगनं का फिरवली पाठ\nबाॅलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज या पार्टीला आले होते. अगदी सितारे जमीं पर असा नजारा होता.\nमुंबई, 20 आॅगस्ट : प्रियांका चोप्रा आणि निक जोन्सचा साखरपुडा झाला. त्याचे फोटोजही सगळीकडे व्हायरल झालेत. आणि ती संध्याकाळ तर ग्रँड ठरली. इव्हिनिंग विथ प्रियांका असा नजारा पाहायला मिळाला. बाॅलिवूडचे सगळे सेलिब्रिटीज या पार्टीला आले होते. अगदी सितारे जमीं पर असा नजारा हो��ा.\nपरिणिती चोप्रा, सलमान खान, अर्पिता असे बरेच जण उपस्थित होते. पण दोन व्यक्तीच दिसत नव्हत्या. कोण होत्या त्या बाॅलिवूडची हाॅट जोडी मीसिंग होती. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण. म्हणजे आमंत्रण रणवीरला गेलं होतं. पण दीपिकापर्यंत निमंत्रण पोचलंच नव्हतं. आणि दीपिका नाही म्हणून रणवीर या पार्टीला गेला नाही.\nआता प्रियांकानं दीपिकाला का बोलावलं नाही, हे मात्र कोडंच आहे अजून. कारण दीपिकानं नेहमीच प्रियांकाला पाठिंबा दिलाय. अगदी बाजीराव मस्तानी सिनेमातही दोघीही जवळच्या मैत्रिणीप्रमाणे राहिल्या होत्या. त्यांच्यात कधीच रुसवे फुगवे झाले नाहीत. त्यामुळेच सगळे जण आश्चर्य व्यक्त करतायत की प्रियांकाच्या पार्टीत दीपिकाला का बोलावलं नाही म्हणून. शिवाय दीपिका आणि रणवीरचं लग्न येत्या 20 नोव्हेंबरला आहे.\nप्रियांका आणि निकची ओळख क्वांटिको या सिरियलच्या सेटवरच झाली. निक हा तिथे प्रियांकाला पहिल्यांदा भेटला मात्र त्यांच्यात जेमतेम मैत्री निर्माण झाली. यानंतर त्यांच्या भेटीगाठी होत गेल्या आणि मैत्री हळूहळू वाढायला लागली. या रिलेशनशीपबाबत चर्चा तेंव्हा सुरू झाली जेंव्हा मेट गाला इव्हेंट 2017 ला प्रियांका निकच्या हातात हात घालून रेड कार्पेटवर अवतरली होती.\nनिक आणि प्रियांका यांच्यात 10 वर्षांचं अंतर आहे. निकला खरं तर प्रियांका मोठी असल्याने तिचा समजुतदारपणा जास्त आवडतो. तर प्रियांकालाही निकमध्ये तिला हवा तसा जोडीदार दिसलाय असं म्हणायला हरकत नाही. दुसरीकडे इन्टाग्राम अकाऊंटवरूनही प्रियांकाच्या फोटोंवर कमेंट्स करत निकने त्याच्या प्रेमाचा इजहार करून टाकला होता.\nVIDEO : कारने दिलेल्या धडकेत उंचावर उडाली विद्यार्थीनी, पण...\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/power-banks/expensive-mi+power-banks-price-list.html", "date_download": "2018-09-24T07:41:19Z", "digest": "sha1:DVXWP2DUIT2ZCEW7WDEXEQV5RNU6ZLUA", "length": 18344, "nlines": 501, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "India मध्येमहाग मी पॉवर बॅंक्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nExpensive मी पॉवर बॅंक्स Indiaकिंमत\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nRs. 3,399 पर्यंत ह्या 24 Sep 2018 म्हणून India मध्ये खरेदी महाग पॉवर बॅंक्स. सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना दर अग्रगण्य ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना आपल्या मित्रांना वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा आणि दर शेअर वाचा. सर्वाधिक लोकप्रिय महाग मी पॉवर बॅंक्स India मध्ये मिनिक्स स्२ ३००० पॉवेरबांक ग्रीन Rs. 472 किंमत आहे.\nकिंमत श्रेणी साठी मी पॉवर बॅंक्स < / strong>\n1 मी पॉवर बॅंक्स रुपये अधिक उपलब्ध आहेत. 2,039. सर्वाधिक किंमत असलेल्याची निवड उत्पादन Rs. 3,399 येथे आपल्याला मिली पॉवर स्प्रिंग 4 ह्१ कॅ२३ फॉर इफोने 4 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना प्रीमियम उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 16 उत्���ादने\nशीर्ष 10मी पॉवर बॅंक्स\nमिली पॉवर स्प्रिंग 4 ह्१ कॅ२३ फॉर इफोने 4\n- असा चार्जिंग तिने 3.6 hrs\n- आउटपुट पॉवर 5 V\nरहयथम बी मिका मिइपॉवर पॉवर बँक ब्लॅक\nस्मिलेंड्रिव्ह ओरिजिनल यूबव 10400 मह पॉवर बँक ब्लॅक\nस्मिलेंड्रिव्ह ओरिजिनल यूबव 7800 मह पॉवर बँक ब्लॅक\nअमिगो हं २०वबा पॉवर बँक व्हाईट & ब्लू\nमिनिक्स स्३ पॉवेरबांक ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्२ 3000 पॉवेरबांक व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्३ पॉवेरबांक व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nस्मिलेंड्रिव्ह 5200 मह फॅशन सिरीयस पॉवर बँक विथ इन B\nमिनिक्स स्१ 2500 पॉवेरबांक व्हाईट\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्१ 2500 पॉवेरबांक ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्२ 3000 पॉवेरबांक औरंगे\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्२ 3000 पॉवेरबांक ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nमिनिक्स स्२ 3000 पॉवेरबांक ब्लू\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\nअमिगो हं २३क पॉवर बँक ब्लॅक\n- आउटपुट पॉवर 5V, 1A\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00041.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4948-school-boy-death-in-mumbai-kalyan-when-truck-crash-on-the-road", "date_download": "2018-09-24T08:17:21Z", "digest": "sha1:EGJAID7PMYDD7T6UQ74ICG7JY43TYJBW", "length": 6404, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nकल्याण डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात संथगतीने सुरू असलेली रस्त्यांच्या काँक्रीटीकरणाची कामे नागरिकांच्या जीवावर बेतली आहेत. कल्याण पश्चिम येथील संतोषीमाता रोडवर मंगळवारी झालेल्या भीषण अपघातात एका शाळकरी मुलाचा मृत्यू झाला.\nजयस्लीन कुट्टी असे या विद्यार्थ्यांचे नाव असून इयत्ता सहावीत शिकणारा जयस्लीन सायंकाळी क्लासला जात असतांना समोरून येणाऱ्या ट्रकने त्याला धडक दिली. यात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले.\nपण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रस्त्याच्या काँक्रीटीकरणाच्या कामातील दिरंगाई हे अपघाताचे मुख्य कारण असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.\nमहिला हॉकीपटू ज्योती गुप्ताचा मृतदेह आढळला रेल्वे ट्रॅकवर\nनवजात बालकांचा जीव धोक्यात; एकाच ��ेटीत तीन ते चार बालकांवर उपचार\nरचलेल्या सरणावर ठेवणार इतक्यात पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला; नागपुरातील विचित्र घटना\n...म्हणून जन्मदात्या मातेनेच घेतला जुळ्या मुलांचा जीव\nएल्फिस्टनच्या चेंगराचेंगरीत ‘त्या’ दोघींच्या अतूट मैत्रीचा अंत\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-236283.html", "date_download": "2018-09-24T07:32:02Z", "digest": "sha1:6VS7EHNB7JX7IBBPIN7P5WIOGUNDMODQ", "length": 12905, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आता नवी 'एक हजाराची नोट'!", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआता नवी 'एक हजाराची नोट'\n10 नोव्हेंबर : केंद्र सरकारने बंद केलेली 1000 रुपयाची नोट नव्या स्वरुपात लवकरच येणार आहे. सुरक्षेची नवी वैशिष्ट्य समाविष्ट करून 1000 रुपयाची ही नोट पुढच्या काही महिन्यात चलनात येईल, अशी माहिती केंद्रीय अर्थसचिव शक्तीकांत दास यांनी दिली. फक्त हजार रुपयांचीच नव्हे तर येत्या काळात सर्वच नोटांचे स्वरुप बदलण्यात येणार असल्याचंही दास यांनी स्पष्ट केलं.\nहजार रुपयांची नवी नोट नव्या रंगात आणि नव्या डिजाइनमध्ये येणार आहे. या नोटेचे स्वरुप पूर्णपणे ���ेगळे असणार आहे. काळा पैसा आणि गैरप्रकार रोखण्यासाठी केंद्र सरकारने जुन्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार सर्वच नोटांचे स्वरुप बदलले जाणार आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00042.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/triple-divorce-bill-be-introduced-rajya-sabha/", "date_download": "2018-09-24T08:37:30Z", "digest": "sha1:GIRJH47D6RY32MUCN5MRY6M55GTL5V23", "length": 29906, "nlines": 406, "source_domain": "www.lokmat.com", "title": "'Triple Divorce' Bill To Be Introduced In Rajya Sabha | मोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nमोदींच्या व्यूहरचनेची राज्यसभेत कठीण परीक्षा, ‘ट्रिपल तलाक’चे विधेयक बुधवारी मांडणार\nट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.\nनवी दिल्ली : ट्रिपल तलाकचे विधेयक राज्यसभेत सादर केले जाईल त्यावेळी नरेंद्र मोदी सरकारच्या बाजुने बहुमत नाही. त्याला राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) नसलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रमुक व द्रमुकसारख्या पक्षांसह अवघ्या १०८ सदस्यांचा पाठिंबा आहे. राज्यसभेत विधेयक तीन जानेवारी रोजी मांडले जाईल.\n२३८ सदस्यांच्या राज्यसभेत मोदी सरकार बहुमतापासून दूरच आहे. लोकसभेतील बहुतेक विरोधी पक्षांना हे विधेयक निवड समितीकडे पाठवून ते ‘अधिक चांगले’ केले जावे असे वाटते. त्यांनी लोकसभेत त्याला विरोध केलेला नाही. या पक्षांना आपल्या दृष्टिकोनाचा राज्यसभेत योग्य तो सन्मान राखला जावा, असे वाटते.\nया पक्षांचा युक्तिवाद असा आहे की विधेयक निवड समितीकडे पाठवल्यास काही आभाळ कोसळणार नाही व ते ३० जानेवारीपासून सुरू होणाºया अर्थसंकल्पीय अधिवेशनातही संमत होऊ शकते. परंतु मोदी सरकार राज्यसभेतील विरोधकांच्या विधेयक निवड समितीकडे पाठवण्याच्या दडपणाला बळी पडण्याची शक्यता नाही. राजकीय परिणाम काहीही होवा पंतप्रधान मोदी यांनी तीन वेळा तलाक विधेयक संमत करून घ्यायचा शब्द दिला आहे.\nअतिशय उच्च पातळीवरील सूत्रांनी ‘लोकमत’ला दिलेल्या माहितीनुसार हे विधेयक राज्यसभेत तीन जानेवारी रोजी सादर केले जाईल आणि राजकीय परिणामांची काळजी न करता ते त्याच दिवशी संमत करण्याचा आग्रह सरकार धरेल.\nभाजपमधील सूत्रांवर विश्वास ठेवला तर भाजप या विधेयकाच्या मुद्यावर संघर्षासाठी उत्सुक असून मतदानासाठी विधेयक सभागृहात सादर केले जाईल त्यावेळी विरोधी पक्ष सत्ताधारी पक्षासारखेच वागतील, असे वाटते.\nपंतप्रधान मोदी यांनी पक्ष नेत्यांना ते तत्वांबद्दल तडजोड करणार नाहीत एवढेच काय विधेयकाचा पराभव होऊन राज्यसभेतील हानीही सोसण्याची जोखीम घ्यायला तयार आहेत, असे स्पष्ट केले आहे.\nहक्कांना विरोध करणारे पक्ष\nविरोधी पक्षांना वाटणार नाही, अशी मोदींना खात्री वाटते.\nपश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या २७ टक्के आहे.\nत्यामुळे मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी पक्षाच्या खासदारांना लोकसभेत विधेयकाला विरोध करू नका, असे आदेश दिले होते.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nलष्कराला मिळणार घातक शस्रास्त्रे, खरेदीसाठी पथक परदेशात रवाना\nजनतेपासून दूर राहायला मी काही शहेनशाह नाही - नरेंद्र मोदी\nकोल्हापूर महापालिकेच्या अनेक विभागांचा भार ‘प्रभारी’वर\nफुटबॉल स्पर्धेतील सहभागावरून वादामुळे भारत चर्चेत\nआदिवासी योजनांतील घोटाळ्याच्या चौकशीवर किती रुपये खर्च केले\nरोजगार निर्मिती ‘कौशल्या’त सरकार नापास\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nडाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://zplatur.gov.in/htmldocs/FinanceandAccounts/FD_CERCULAR.htm", "date_download": "2018-09-24T07:45:25Z", "digest": "sha1:XBND2QNRJP5BDHN4DTPTHZGHSZCSZTV5", "length": 2029, "nlines": 10, "source_domain": "zplatur.gov.in", "title": "", "raw_content": "अर्थ विभाग विषयक परिपत्रके\nक्रमांक शीर्षक दिनांक डाउनलोड\n1 वित्त विभाग:-दिनांक:-२३-०५-२०१८:-प्रशासकीय / विनंती बदली आदेश . . 23 मे,2018\n2 पदोन्नती आदेश:- श्रीमती आंबिका विश्वभंरराव कुलकर्णी,आरोग्य विभाग जि.प.लातूर पदस्थापना ठिकाण:-अर्थ विभाग जि.प.लातूर . 29 ऑक्टोबर,2016\n3 ई-निविदा नोटीस . 10 ऑक्टोबर, 2016\n4 शासकिय विभागांनी करावयाच्या कार्यालयीन खरेदीसाठी कार्यपध्दती बाबत. 27 सप्टेंबर, 2016\n5 जिल्हा परिषद अंतर्गत विविध विकास कामे साधन सामुग्री इत्यादीची खरेदी कंत्राट देताना निधी व कामाची विभागणी न करणे बाबत. 17 सप्टेंबर, 2016\n6 कार्यालयीन (फर्निचर ,कॉम्पुटर,Printer,व इतर जाडसाठा साहित्य) खरेदीबाबत. 14 सप्टेंबर, 2016\n7 जिल्हा परिषदेचे स्वउत्पन्नाचे सन 2015-16 चे सुधारित व सन 2016-17 चे मूळ अंदाजपत्रक. 14 सप्टेंबर, 2016\n8 जिल्हा वार्षिक योजना जि.प.अंतर्गत सन 2016-17 मध्ये विभागवार तरतूद ,माहे 19-08-16 अखेर झालेला खर्च. 14 सप्टेंबर, 2016", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00043.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://drbacmahad.org/pcs/competitive-exam/", "date_download": "2018-09-24T07:41:53Z", "digest": "sha1:SEXAWKN7JKGZSCSUTPBB5AIQT6U3HKVE", "length": 5526, "nlines": 128, "source_domain": "drbacmahad.org", "title": "Competitive Exam – Dr. Babasaheb Ambedkar College, Mahad", "raw_content": "\nस्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र\nग्रामीण भागातील विध्यार्थी अधिक स्पर्धा परीक्षेत उतरवत म्हणून शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासून महाविद्यालयात १०० विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा मार्���दर्शन केंद्र सुरु केले जाणार आहे . प्रथम वर्षांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ६ सत्रा मध्ये यु.पी.एस .सी. / एम. पी.एस .सी. अभ्यासक्रम महाविद्यालयात शिकवलं जाणार आहे. पदवी परीक्षा होईपर्यंत हा अभ्यासक्रम पूर्ण होईल. यामध्ये पूर्वपरीक्षा,मुख्यपरीक्षा ,मुलाखत या सर्व घटकांची तयारी करून घेतली जाईल. दररोज एक तास मार्गदर्शन व ३ तास ग्रंथालयात अभ्यास असा दिनक्रम राहील. अधिक माहितीसाठी महाविद्यालयाशी संपर्क करा. वार्षिक शुल्क: रु. १०००/- राहील.\nमागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन वर्ग\nमहाविद्यालयातील एससी /एसटी विद्यार्थ्यांना गुणवत्ता प्राप्त व्हावी म्हणून महाविद्यालयात विशेष\nमार्गदर्शन वर्ग सुरु केले आहेत. यासाठी प्रत्येक विद्याशाखेतील अवघड विषयांचे विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे . या योजनेला विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अनुदान मिळणार आहे.\nनोकरी विषयक सल्ला व समुपदेशन केंद्र\nविद्यार्थ्यांना नोकरीविषयक योग्य मार्गदर्शन मिळावे म्हणून महाविद्यालयात प्रस्तुतच्या केंद्राची स्थापना केली आहे. या केंद्राद्वारे\n३) वयक्तिक समुपदेशन(पूर्णवेळ समुपदेशक नेमला आहे.)\n५) सॉफ्ट स्किल डेव्हलोपमेंट स्किल.\n६) इलाग्लीश स्पेयकिंग कोर्स.\nया उपक्रमांचे आयोजन केले जाणार असून यासाठी विद्यापीठ आयोगातर्फे अनुदान मिळणार आहे.\nअशा अभ्यासक्रमाची तयारी करून घेतली जाणार आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalgaon/18-lakh-fake-country-liquor-was-seized-jalgaon/", "date_download": "2018-09-24T08:37:55Z", "digest": "sha1:ET45KHVPYDO2VEIFQ3HLNFUAXMWNDSS2", "length": 25347, "nlines": 382, "source_domain": "www.lokmat.com", "title": "18 Lakh Fake Country Liquor Was Seized In Jalgaon | जळगावात 18 लाखाची बनावट देशी दारू जप्त | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठ���ी नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nजळगावात 18 लाखाची बनावट देशी दारू जप्त\nजळगाव, दि. 14 - चोपडा येथून चंद्रपूरला जाणारी 18 लाख रुपये किमतीची बनावट देशी दारु व 10 लाख रुपये किमतीचा ट्रक स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रविवारी पहाटे महामार्गावर जळगाव येथे गुजराल पेट्रोल पंपाजवळ सापळा लावून पकडला. चालक राजेंद्र सुरेश खारकर (वय 26, रा.वांजळी, ता.वणी जि.यवतमाळ), शीतल सुखदेव ब्राrाणे (वय 38, रा. बल्लारशा, जि.चंद्रपुर) व ट्रक मालक धनराज उरकुडा चाकले (वय 38 रा.वरोरा, चंद्रपूर) या तीन जणांना अटक करण्यात आली आहे. आजर्पयतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. पहाटे तीन वाजता हा सापळा यशस्वी झाला.\nयाबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दारु बंदी असलेल्या चंद्रपुर व वर्धा जिल्ह्यात चोपडा येथून बनावट देशी दारुची वाहतूक होत असून शनिवारी रात्री दारु हा ट्रक रवाना होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील कुराडे यांना मिळाली होती. त्यानुसार कुराडे यांनी तीन पथके तयार करुन त्याची विभागणी केली. एक पथक चोपडा, दुसरे धरणगाव व तिसरे एरंडोलजवळ तयार ठेवले. तर कुराडे हे स्वत: महामार्गावर गुजराल पेट्रोल पंपाजवळ थांबले होते.\nदरम्यान, हा माल नेमका कुठून आला, त्याचा मुख्य सूत्रधार कोण आहे याचा पोलिसांकडून शोध सुरुआहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट\nGanesh Visarjan 2018 : जळगावात बाप्पाला भावपूर्ण निरोप, चार जणांचा बुडून मृत्यू\nराजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन\nउघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलित करून विसर्जन\nचाळीसगावच्या सोलर कंपनीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल\nभुसावळ येथे हद्दपारीच्या आरोपीस घेतले ताब्यात\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बड���िला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/national-level-para-sprinter-manmohan-singh-lodhi-blames-mp-government-for-forcing-him-to-beg-for-livelihood-1743084/", "date_download": "2018-09-24T07:52:45Z", "digest": "sha1:H52G5ZIUYY7TDBGZNWZJSS7ACKETQ6QW", "length": 14262, "nlines": 213, "source_domain": "www.loksatta.com", "title": "National-level para-sprinter Manmohan Singh Lodhi blames MP government for forcing him to beg for livelihood | सरकारने माझ्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली; राष्ट्रीय खेळाडूची खंत | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nराज्य सरकारने माझ्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली; दिव्यांग खेळाडूची खंत\nराज्य सरकारने माझ्यावर रस्त्यावर भीक मागण्याची वेळ आणली; दिव्यांग खेळाडूची खंत\nमुख्यमंत्री आपला शब्द पाळत नसतील, तर मला रस्त्यावर भीक मागून माझे घर चालवावे लागेल, असे तो म्हणाला आहे.\nदिव्यांग खेळाडू मनमोहन सिंग लोधी (सौजन्य - एएनआय टि्वटर)\nमध्य प्रदेशातील दिव्यांग खेळाडू मनमोहन सिंग लोधी याने राज्य सरकारवर एक घणाघाती आरोप केला आहे. राज्य सरकारने दिलेले वचन पाळले नाही, त्यामुळे आता माझ्यावर भीक मागण्याची वेळ आली असल्याचे त्याने प्रतिक्रिया देताना म्हटले आहे. मनमोहन सिंग लोधी याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळवली आहेत. पण राज्य सरकारने दिलेला शब्द न पाळल्यामुळे सध्या त्याच्यावर भोपाळच्या रस्त्यांवर भीक मागण्याची वेळ आली आहे.\nराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकल्यावर मध्य प्रदेश सरकारने त्याला सरकारी नोकरी देण्याचे वचन दिले होते. पण आता मात्र राज्य सरकारकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना चार वेळा भेटलो. त्यांनीही मला सरकारी नोकरी देण्याचा शब्द दिला. पण तो शब्द अद्याप पाळला गेलेला नाही. माझ्या खेळासाठी मला पैशांची गरज आहे. आणि माझे कुटुंब पोसण्यासाठीही मला पैशांची आवश्यकता आहे. जर मुख्यमंत्री आपला शब्द पाळत नसतील, तर मला रस्त्यावर भीक मागून माझे घर चालवावे लागेल, असे तो म्हणाला.\nमनमोहन सिंग लोधी हा मूळ नरसिंगपूरचा आहे. २००९ साली एका अपघातात त्याला आपला एक हात गमवावा लागला. पण त्यामुळे तो खचला नाही. त्याने आपले धावपटू म्हणून कारकीर्द सुरूच ठेवली आणि काही राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये यश मिळवले. २०१७ मध्ये अहमदाबादमध्ये झालेल्या १००-२०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत त्याने रौप्यपदक पटकवले होते. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने त्याला मध्य प्रदेशचा सर्वोकृष्ट दिव्यांग क्रीडापटू जाहीर केले होते. पण २०१७मध्ये निघालेल्या सरकारी नोकरीच्या जागांमध्ये मात्र त्याला नोकरी मिळू शकली नाही.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nफ्रेंच ओपन जिंकूनही नदालचे अव्वल स्थान धोक्यात…\nभावनिक ट्विट करत न्यूझीलंडच्या ‘या’ क्रिकेटपटूची निवृत्तीची घोषणा\nखेळाकडे करिअर म्हणून पाहण्यास सुरुवात करा – मुख्यमंत्री फडणवीस\n‘या’ कारणासाठी अजिंक्य वगळता टीम इंडियावर गावस्कर नाराज\nपाकच्या झमानचे द्विशतक; एक विक्रम मोडला पण विरेंद्र सेहवाग बचावला\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत ���ायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00044.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/category/crime/page/4/", "date_download": "2018-09-24T08:38:52Z", "digest": "sha1:JJCUEPQME7EWLAFB6RIFFWM4Q3K4AAEH", "length": 11052, "nlines": 67, "source_domain": "punenews.net", "title": "गुन्हेगारी – Page 4 – Pune News Network", "raw_content": "\n पुण्यात प्रियकराने प्रेयसीच्या घरासमोरच गाडीत जाळून घेत केली आत्महत्या\nApril 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. ९ एप्रिल : पुण्यातील हडपसरभागात कारमध्ये होरपळून मृत्यू झालेल्या प्रकरणात आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे हा अपघात नव्हता हे सिद्ध झाले आहे. प्रेयसीने दुसऱ्या तरुणासोबत लग्न केल्यानंतरही, पिच्छा पुरवणाऱ्या प्रियकराने तिच्या घरासमोरच स्वत:ला मोटारीमध्ये कोंडून जाळून घेत आत्महत्या …\nपुण्यात पुन्हा जळीतकांड; कोथरुड परिसरात दहा वाहने जाळून खाक\nApril 6, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे – कोथरुड परिसरातील किश्किंधानगर येथील वाहनांच्या जाळीतकांडाने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. नवनाथ मित्रमंडळाजवळ उभी असलेली वाहने पेटवल्यामुळे आठ दुचाकी, टेम्पो आणि रिक्षा अशा दहा वाहनांनचे नुकसान झाले आहे. वाहनांबरोबर शेजारील वीजेचा खांब व त्यावरील दिव्याचे नुकसान झाले आहे. आज (बुधवार, दि. ६ एप्रिल) पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तिने …\nपुणे महानगरपाल��केमध्ये पाच लाखांची चोरी\nMarch 31, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nमहानगरपालिकेच्या सांख्यिकी विभागामधे चोरी; टीवी,लैपटॉप चोरीला पुणे न्यूज, दि. ३१ मार्च : पुणे महापालिकेच्या सावरकर भवनमधील सांख्यिकी विभागामधे काल (बुधवारी) चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. संगणक विभागातील पाच टैबलेट, एक लैपटॉप आणि एक टिव्ही असा एकूण सव्वा लाखांचा ऐवज चोरीला गेला आहे. विशेष म्हणजे याच सावरकर भवनमधे असणाऱ्या वाहतुक विभाग तसेच दुसऱ्या विभागां मध्येही चोरांनी तोड़फोड़ केली आहे. चोरीच्या गुह्याची …\nआक्षेपार्ह पोस्ट शेअर करणा-यांनो सावधान\nMarch 30, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nसोशल मीडियावर करडी नजर ठेवण्यासाठी पुणे पोलीसांनी सुरू केली ‘सोशल मीडिया मॉनिटरिंग लॅब’ पुणे न्यूज, दि. 30 मार्च : सध्याचा जमाना हा टेक्नोलॉजीचा आहे, त्यामुळे प्रत्येकाची काळा बरोबर अपडेट राहण्याची धडपड सुरु असते. सोशल मीडियाचा वापर आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनला आहे. काही वेळा उतावळेपणाने आपण काही पोस्ट शेयर …\nनातवाचा खून करून आजोबाची इमारतीवरुन उडी मारुन आत्महत्या\nMarch 19, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुण्यातील धक्कादायक प्रकार पुणे न्यूज, दि. 19 मार्च : घरगुती कारणातून आजोबाने दहा वर्षीय नातवाचा गळा दाबून खून केल्यानंतर स्वतः सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची घटना पुण्यात घडली आहे. कोंढाव्यातील शांतीनगर सोसायटीमध्ये हि घटना घडली आहे. जिनय शहा (वय 10) असे खून झालेल्या नातवाचे नाव आहे. तर सुधीर दगडूमल …\nआईने मुलाचा खुन करुन मृतदेह ताम्हिणी घाटात फेकला\nMarch 13, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. 13 मार्च : व्यसनी मुलाच्या रोजच्या भांडणाला कंटाळून आईनेच मुलाचा खुन केल्याची घटना उघडकीस आली आहे. आईनेच लोखंडी रॉड डोक्यात घालून पोटच्या मुलाचा खून करुन मृतदेह ताम्हीणी घाटात फेकून दिला आहे. यामध्ये वीस वर्षीय अक्षय रामदास मालपोटे हा मुलगा मयत झाला आहे. मुलाचा खून करुन पुरावा नष्ट …\nकर्ज देण्याच्या बहाण्याने तब्बल ४ कोटी ६० लाख रुपयांची फसवणूक\nMarch 9, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nतब्बल ७५० नागरिकांची फसवणूक… बजाज अलायन्स व बजाज फायनान्सच्या नावाचा वापर… तिघांना पोलिसांनी दिल्लीहून अटक केली… पुणे न्यूज, दि. ९ मार्च : बजाज अलायन्स व बजाज फायनान्समधून बोलत असल्याचे सांगून अनेक ल��कांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 750 नागरिकांची या प्रकरणात फसवणूक करण्यात आली असून एकूण 4 कोटी 60 लाख रुपयांची फसवणूक …\nजागतिक महिला दिनानिमित्त “दामिनींचे” पोलीस आयुक्तांकडून अभिनंदन\nMarch 8, 2016\tआज पुण्यात, गुन्हेगारी, ठळक बातमी 0\nपुणे न्यूज, दि. ८ मार्च : जागतिक महिला दिनानिमित्त लेडीज बीट मार्शल यांचे त्यांच्या चांगल्या कारकीर्दीबद्दल आज (मंगळवारी) अभिनंदन आणि स्वागत करण्यात आले. पुणे पोलीस आयुक्त कुशलकुमार पाठक यांच्या हस्ते पुणे पोलीस आयुक्तालयात पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात आले. जागतिक महिला दिनानिमित्त आज सर्व पोलीस ठाण्यात पोलीस महिला कर्मचारी यांना प्रमुख म्हणून …\nसामूहिक बलात्काराने पुणे हादरले…\nFebruary 28, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी, पुणे 0\nGang Rape In Pune आयटी पार्कमध्ये काम करणा-या 24 वर्षीय तरुणीवर सहकारी मित्रांनीच केला बलात्कार पुणे, दि. 28 फेब्रुवारी : सामूहिक बलात्काराच्या घटनेने पुणे पुन्हा एकदा हादरले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या 24 वर्षाच्या तरुणीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्यातील मुंढवा भागात हि घटना घडली आहे. ऑफिसमध्ये …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/nagpur/put-rateboard-hospital-nagpur-consumer-panchayat-demand/", "date_download": "2018-09-24T08:35:21Z", "digest": "sha1:BTLRHBLYR5WSWKPSKDMOHW6XREENC36I", "length": 29777, "nlines": 402, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Put The Rateboard Before The Hospital; Nagpur Consumer Panchayat Demand | हॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ म���्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nहॉस्पिटलसमोर रेटबोर्ड लावावा; नागपूर ग्राहक पंचायतीची मागणी\nसंघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.\nठळक मुद्देराज्य सरकार विधेयक मांडणार\nनागपूर : संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या ‘कट प्रॅक्टिसवर बंदी आणणाऱ्या विधेयकाचे’ समर्थन व स्वागत करताना प्रत्येक हॉस्पिटलसमोर रेट-बोर्ड लावण्याची मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे विदर्भ प्रांत अध्यक्ष गजानन पांडे यांनी केली आहे.\nसमाजामध्ये डॉक्टरांना देवाचा दर्जा आहे, पण काही डॉक्टर सेवा सोडून फक्त व्यवसाय म्हणून याकडे बघत आहे. बरेचदा काही आवश्यकता नसताना फक्त कमिशन मिळणे, विदेशवाऱ्या, महागड्या भेटवस्तू मिळण्याच्या लोभापोटी अनावश्यक विविध प्रकारच्या ठराविक लॅबमधूनच महागड्या चाचण्या करणे, सिटी स्कॅन, होल बॉडी स्कॅन वगैरे चाचण्या करून रुग्ण-ग्राहकांना लुटण्याचा प्रकार निंदनीय असून तो वारंवार वाढतच आहे. याबाबत ग्राहक पंचायतने तसेच बऱ्याच प्रामाणिक डॉक्टरांनीही वारंवार आवाज उठविला आहे, याकडे पांडे यांनी लक्ष वेधले आहे.\n९० टक्के हॉस्पिटलमध्ये स्वत:ची पॅथॅलॉजी लॅब आणि औषध दुकाने थाटली असून तिथे आलेल्या रुग्ण-ग्राहकांना त्याच दुकानामधूनच व ठराविक कंपन्यांचीच औषध घेणे बंधनकारक आहे.\nकिंबहुना लिहून दिलेली औषधे व इतर साहित्य इतरत्र औषध दुकानात मिळतच नसल्यामुळे नाईलाजाने विकत घ्यावे लागतात. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयातील डॉक्टरांसोबतच सरकारी डॉक्टरही लुटारू झाले आहेत. अर्थातच हे सर्व कमिशन, विदेश दौरे, महागड्या भेटवस्तू व इतर प्रलोभनाकरिता केले जात असल्याच आरोप पांडे यांनी केला.\nकट प्रॅक्टिस म्हणजे काय\nएखाद्या डॉक्टरने रुग्णाला पुढील उपचारासाठी दुसऱ्या डॉक्टरकडे पाठविल्यानंतर संबंधित डॉक्टरकडून कमिशनच्या स्वरुपात पैसे घेणे किंवा आवश्यकता नसताना रुग्णांना ठराविक प्रयोगशाळेमधूनच तपासण्या करण्यास भाग पाडणे आणि संबंधित प्रयोगशाळेकडून मोबदला घेणे, तसेच रुग्णांना ठराविक कंपन्यांची औषधे घेण्याचा आग्रह धरणे आणि त्या बदल्यात औषध कंपन्यांकडून परदेश दौरे, महागडी भेटवस्तू घेणे.\nरुग्णसेवेचा धंदा मांडणाऱ्या व संघटितपणे रुग्ण-ग्राहकांना लुटणाऱ्या डॉक्टरांच्या विरोधात महाराष्ट्र शासन मार्च-२०१८ मध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘कट प्रॅक्टिस’वर बंदी आणणारे विधेयक आणणार आहे. कठोर कायदा करून रुग्ण-ग्राहकांची पिळवणूक व लूटमार थांबवावी, अशी मागणी गजानन पांडे, संजय धर्माधिकारी, गणेश शिरोळे, नरेंद्र कुळकर्णी, राजीव जगताप, अ‍ॅड. गौरी चांद्रायण, अ‍ॅड विलास भोसकर, अ‍ॅड प्रेमचंद्र मिश्रीकोटकर, तृप्ती आकांत व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nसिंधुदुर्ग : दोन दिवसांत पाच जणांना सर्पदंश, दोघांची प्रकृती गंभीर\nगेव���ाईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी\nमहापालिका कर्मचाऱ्यांना मिळणार वैद्यकीय उपचार रक्कम\nहलगर्जीपणामुळे महिलेचा मृत्यू; चौकशीची मागणी\nजिल्हा रुग्णालय की मदिरालय\nबिटको रुग्णालयात रुग्णांचा ओघ सकाळीच\nमाजी केंद्रीय मंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन\n२०२२ पर्यंत प्रत्येकाचे घराचे स्वप्न पूर्ण - हंसराज अहीर\nदेशाचे खरे भाग्यविधाता आहेत पंडित नेहरू\nनागपुरात गणेश विसर्जनाला चोख पोलीस बंदोबस्त\nशेफ विष्णू मनोहर करणार तीन हजार किलो खिचडीचा रेकॉर्ड\nराफेल घोटाळ्याची जेपीसीमार्फत चौकशी करा : संजय सिंग\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00045.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/121-kokan-thane/7180-landslide-on-mumbai-goa-expressway", "date_download": "2018-09-24T08:26:49Z", "digest": "sha1:6BLOIRRKDA4YLRMNEQRZKFB4ZPIZP5UP", "length": 7190, "nlines": 147, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमुंबई - गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प\nजय महाराष्ट्र न्यूज, रायगड\nरायगड जिल्ह्यात महाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्याने मुंबई – गोवा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. केंबुर्ली ते वहुर - दासगावदरम्यान खाडीनजीक दरड कोसळल्याने मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. यामुळे महामार्ग बंद करण्यात आले होते. मात्र सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.\nमहाडजवळ केंबुर्ली परिसरात दरड कोसळल्यानं मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम\nमुंबई – गोवा महामार्गावर वाहतूक ठप्प\nसुदैवानं कोणतीही जीवीतहानी नाही.\nदरडीचा ढिगारा हटवण्यात प्रशासनाला यश\nअंधेरी पूल दुर्घटनेवरुन हायकोर्टाने खडसावलं महापालिकेला...\nमुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रेदरम्यान भूस्खलन,पाच भाविकांचा मृत्यू, यात्रेला विश्रांती\nमुंबईत येत्या 2 दिवसांत मुसळधार पावसाची शक्यता...\nअंधेरी स्टेशनवर पुलाचा फुटपाथ कोसळला - पाहा फोटो\nघाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळलं, पायलटसह 5 जणांचा मृत्यू\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nदादरच्या शिवाजी पार्क चौपाटीवर पोहायला गेलेल्या 3 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू\n9 ऑगस्टला मुंबईत होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत त���ारी सुरू\nगृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्यासाठी संजय निरूपम आणि कार्यकर्त्यांचं आंदोलन\nयुवक काँग्रेसचे कलिना विद्यापीठासमोर आंदोलन\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/death-sentence-convicts-continue-118070900018_1.html", "date_download": "2018-09-24T07:53:35Z", "digest": "sha1:73UAJ6VJBP2ARKBJOM4GNPFYOM3H4DWJ", "length": 12313, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "निर्भयाच्या दोषींची फाशी कायम | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nनिर्भयाच्या दोषींची फाशी कायम\nनिर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातल्या दोषींची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. या प्रकरणातल्या चारही दोषींची फाशीची शिक्षा सर्वोच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. न्यायालयाने निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात मागील वर्षी ५ मे रोजी चारही दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. यानंतर या निर्णयाविरोधात दोषींच्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर निर्णय देताना सुप्रीम कोर्टानेही या सगळ्यांची फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे.\nदोषींना फाशी मिळाल्यावरच देशाला दिलासा मिळेल अशी भावना निर्भयाच्या वडिलांनी व्यक्त केली. सरकारी वकिलांनी या प्रकरणातल्या दोषींना दिलेली फाशीची शिक्षा कायम ठेवण्याचे अपील केले होते. ते मान्य करत सुप्रीम कोर्टानेही या चौघांची फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी फेटाळली आहे.\nमुंबईत मुसळधार पाऊस, १५ तासांत दीडशे मिलीमीटरहून अधिक पावसाची नोंद\nनागपूरचा पाऊस, पूर आला पाणी साचले आम्हाला काही म्हणायचे नाही - शिवसेना\nप्लास्टिक बंदीसाठी रेल्���ेचा पुढाकार\nमल्ल्याची संपत्ती विकून बँकांना मिळाले 963 कोटी\nसरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्याची अब्रू गेली, धनंजय मुंडे यांचा घणाघात\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nम्हणून किस करताना चावली नवर्‍याची जीभ\nदिल्ली येथे एका गर्भवती स्त्रीने आपल्या नवर्‍याची जीभ चावली. यामुळे 22 वर्षीय व्यक्तीची ...\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना सिडनी विमानतळावर करावा लागला. ...\nभारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडले\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा दुसरा डाव सुरु झाला. यावेळी रोहित शर्मा आणि शिखर ...\nपुन्हा एकदा सोनं-चांदी महागले\nपरदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदेशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...\nभारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडले\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा दुसरा डाव सुरु झाला. यावेळी रोहित शर्मा आणि शिखर ...\nपुन्हा एकदा सोनं-चांदी महागले\nपरदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदेशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...\nदक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्ष��ंपूर्वीचे ...\nजोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...\nव्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/amazaing-mind-child-12611", "date_download": "2018-09-24T07:57:58Z", "digest": "sha1:XOXSDLWL7PIGFRV7CVOYZK73QQP2EL6Y", "length": 13675, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "amazaing mind of a child चिमुकल्यांच्या जादुई बुद्धिमत्तेने प्रेक्षक थक्क | eSakal", "raw_content": "\nचिमुकल्यांच्या जादुई बुद्धिमत्तेने प्रेक्षक थक्क\nमंगळवार, 27 सप्टेंबर 2016\nगुणवंत आणि होतकरू विद्यार्थी केंद्रस्थानी ठेवून \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘ काम करत आहे. आर्थिक अडचणींमुळे अशी मुले विविध स्पर्धा, उच्च शिक्षण आणि संशोधनापासून वंचित राहू नयेत म्हणून समाजातील वेगवेगळ्या घटकांनी मदतीचा हात पुढे करावा. ही मदत \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘ योग्य विद्यार्थ्यांपर्यंत पोचवेल. त्यामुळे अधिकाधिक मुलांना आपले स्वप्न साकार करण्याची संधी मिळेल.\nपुणे - रंगमंचावर जादूचे खेळ पाहून आपण थक्क होतो; असेच जादुई वाटणारे गणितावर आधारित खेळ बुद्धिमत्तेच्या जोरावर चिमुकल्यांनी सादर\nकेले आणि प्रेक्षक अक्षरशः थक्क झाले. हे खेळ सादर करत होते अवघ्या पाच ते पंधरा वर्षे वयाची मुले.\nजागतिक पातळीवरच्या \"मेंटल ऑलिंपिक्‍स‘ स्पर्धेत पुण्यातील ओम धुमाळ, प्रथमेश तुपे आणि मेघ कशीलकर हे विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्यांच्यासह\n\"जिनिअस कीड‘ या संस्थेचे प्रमुख पीटर नरोना यांना \"सकाळ इंडिया फाउंडेशन‘तर्फे प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत फाउंडेशनचे उपाध्यक्ष एस. पद्‌मनाभन यांच्या हस्ते करण्यात आली. या वेळी \"सकाळ‘चे संपादक मल्हार अरणकल्ले, फाउंडेशनचे कार्यकारी सचिव डॉ. अ. श्री. कालगावकर, प्रशिक्षक आनंद महाजन उपस्थित होते. मदतीच्या धनादेश वाटपानंतर \"जिनिअस कीड‘मधील विद्यार्थ्यांनी रंगमंचावर येऊन आपल्यातील तल्लख स्मरणशक्तीचे दर्शन घडवले. ते अनुभवण्यासाठी पालक आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीने सभागृह तुडुंब भरले होते.\nपडद्यावर धावणारे आकडे लक्षात ठेवून एका क्षणात त्या आकड्यांची बेरीज सांगणे, काही सेकंदांत क्‍युबवरील वेगवेगळे पझल्स सोडवणे, जन्मत��रीख सांगताच त्या दिवशीचा वार कोणता, हे लगेचच सांगणे, पिसलेल्या 52 पत्त्यांचा क्रम अचूकपणे चुटकीसरशी सांगणे... असे जादुई वाटण्यासारखे खेळ मुले सादर करत होती. मोबाईलमधील कॅलक्‍युलेटरची मदत घेऊन या मुलांच्या आधी गणित सोडवू म्हणणारे प्रेक्षकही या \"स्पर्धे‘त मागे पडत होते. त्यामुळेच वेगवेगळ्या वयोगटातील प्रेक्षकांमधून या चिमुकल्यांच्या प्रत्येक उत्तराला उत्स्फूर्त दाद मिळत होती.\nपद्‌मनाभन म्हणाले, ‘भारतात स्मरणशक्तीची खूप मोठी परंपरा आहे. स्मरणशक्तीवरील भारताचे वर्चस्व कायम आहे. नवी पिढीसुद्धा यात कुठेही कमी नाही.‘‘ नरोना म्हणाले, ‘भारताकडे जगाला हरवणारी हुशारी आहे. ती अशा स्पर्धांच्या माध्यमातून आपल्याला दिसते. एका क्षणात उत्तरे देणे ही जादू नसून\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनस��बंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/nager-police-work-method/", "date_download": "2018-09-24T08:10:14Z", "digest": "sha1:HBOYIJAXALT2ALWQXEBTZONEEULHRL24", "length": 9999, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › बर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले\nबर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले\nजिल्हा पोलिसांकडून कोणताही गुन्हा अजिबात दडपविला जात नाही. जेथे गुन्ह्यांची संख्या घटते, तेथे बर्किंग होते. गुन्ह्यांची संख्या वाढेलच. त्यावरून पोलिसांची प्रगती तपासली जाऊ शकणार नाही, तर ती तपासाच्या प्रमाणावरून ठरविला येईल. गंभीर गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण सरत्या वर्षात 72 टक्क्यापर्यंत आहे, असे जिल्हा पोलिस अधीक्षक रंजन कुमार शर्मा यांनी काल (दि. 30) पत्रकारांशी वार्षिक कामगिरीबाबत बोलताना सांगितले.\nयावेळी अपर पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, रोहीदास पवार व जिल्ह्यातील सर्व पोलिस उपअधीक्षक उपस्थित होते. शर्मा म्हणाले की, जानेवारी ते नोव्हेंबर महिनाअखेरपर्यंत भाग पाचपर्यंतचे 6 हजार 962 गुन्हे दाखल झाले होते. त्यातील 5 हजार 3 गुन्ह्यांचा तपास लागलेला आहे. खुनाच्या तपासाचे प्रमाण 89 टक्के आहे. ज्या गुन्ह्यांचा तपास लागलेला नाही, त्यात खूप शोध घेऊनही आरोपी गजाआड करता आलेले नाहीत. खूनाचा प्रयत्न, दरोड्याच्या गुन्ह्यांचा 100 टक्के तपास झालेला आहे. सोनसाखळी चोरीच्या तपासाचे प्रमाणे नोव्हेंबर अखेर 20 टक्के असून, ते डिसेंबरध्ये आणखी वाढू शकते. चोरी, जबरी चोरी वगळता इतर गुन्ह्यांच्या तपासात जिल्हा पोलिस प्रशासनाची कामगिरी चांगली आहे.\nत्या गुन्ह्यांचा तपासही 100 टक्क्यापर्यंत आणण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनावर असून, त्यावरही लवकरच योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. दरोडेखोरांना प्रतिबंध बसावा, यासाठी राबविलेल्या मोहीमेत जवळपास 39 टोळ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करून दरोड्याच्या प्रयत्नाचे गुन्हे दाखल आहेत. भाग सहाच्या गुन्ह्यांच्या तपासाचे प्रमाण यावर्षी 100 टक्के आहे. प्रतिबंधात्मक कारवाईसाठी तडीपारी, ‘मोक्का’, एमपीडीए अन्वये कारवाईचे प्रस्ताव तयार केले जात आहेत. तडीपारीचे 106 प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. त्यातील 10 जणांच्या तडीपारीचा आदेश झालेला आहे. एमप���डीएचे दोन प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविण्यात आलेले आहेत.\nराहाता तालुक्यात लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्ह्यातील एका टोळीविरुद्ध ‘मोक्का’चा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, तो सध्या मंजुरीसाठी नाशिक येथील विशेष पोलिस महानिरीक्षकांकडे पाठविण्यात आलेला आहे, असेही शर्मा यांनी सांगितले. दोषसिद्धीतेचा दर वाढविण्यासाठी पोलिस ठाण्यात फिर्यादीने स्वतःच्या हस्ताक्षरात फिर्याद नोंदवावी, यासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे. त्याला चांगला प्रतिसाद मिळत चालला आहे. एका बाजूला पोलिसांना मनासारख्या बदल्या देत असलो, त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना राबवत असलो, तरी बेशिस्त पोलिसांची अजिबात गय केली जात नाही. गुन्ह्यांची पेंन्डसी ठेवणारे, वेळेत तपास पूर्ण न करणार्‍या तब्बल 50 तपासी अधिकार्‍यांना त्यांची वेतनवाढ तीन वर्षांसाठी का रोखण्यात येऊ नयेत, अशी नोटीस काढली आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. गुन्हेगारी दत्तक योजनेचाही आढावा घेण्यात आलेला आहे. सन 2018 मध्ये त्याची प्रभावी अंमलबजावणी केलेली दिसेल. सराईत गुन्हेगारांची माहिती तयार करण्यात आली आहे. शनिवारी पोलिस उपअधीक्षकांच्या बैठकीत त्याबाबत आढावा घेण्यात आलेला आहे, असे शर्मा यांनी स्पष्ट केले.\nअन बस चालकाचा ताबा सुटला\nउरण जेएनपीटी बंदरात कोट्यवधीचे सोने जप्त\nबर्किंग नाही, तपासाचे प्रमाण वाढले\nपथदिव्यांचा घोटाळा उघडकीस येताच कामांना सुरूवात\nमटण बनविले नाही म्हणून पत्नीस पेटविले\nभंडारदरा सुरक्षेविषयी टोचले कान\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Aurangabad/Chairs-again-in-the-Commissioner-office/", "date_download": "2018-09-24T07:42:54Z", "digest": "sha1:AFVJFR7QU5JVS24Z3VA3SMW57F54MYDD", "length": 5411, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्‍त कार्यालयात पुन्हा खुर्च्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Aurangabad › आयुक्‍त कार्यालयात पुन्हा खुर्च्या\nआयुक्‍त कार्यालयात पुन्हा खुर्च्या\nमनपा आयुक्‍तांनी आपल्या कार्यालयातील प्रतीक्षा कक्षामध्ये अभ्यागतांसाठी असलेल्या खुर्च्या काही दिवसांपूर्वीच काढल्या होत्या. त्यामुळे नागरिकांना इथे उभे राहूनच प्रतीक्षा करावी लागत होती. मात्र, यावर टीका झाल्यानंतर आता आयुक्‍तांनी प्रतीक्षा कक्षात पुन्हा खुर्च्या ठेवायला लावल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांना उभे राहण्याची शिक्षा सहन करावी लागणार नाही. शहरातील शेकडो नागरिक कामानिमित्त रोज मनपा आयुक्‍तांच्या भेटीसाठी येत असतात. नागरिक आत चिठ्ठी पाठवून प्रतीक्षा कक्षात वाट पाहतात, परंतु नवे आयुक्‍त डॉ. निपुण विनायक यांनी ही पद्धत बंद केली. त्यांनी प्रतीक्षा कक्षातील सर्व खुर्च्या काढून टाकायला लावल्या. त्यामुळे नागरिकांना मागील काही दिवसांपासून उभे राहूनच प्रतीक्षा करावी लागत होती. त्याबद्दल अनेक नारिकांनी तीव्र नाराजी व्यक्‍त केली होती. तसेच वर्तमानपत्रांतूनही त्यावर टीका झाली. त्यानंतर आता मनपा आयुक्‍तांनी प्रतीक्षा कक्षात पुन्हा खुर्च्या ठेवायला लावल्या आहेत.\nप्रवेश मात्र मागील दारानेच : प्रतीक्षा कक्षातील खुर्च्या काढण्याबरोबरच आयुक्‍तांनी त्यांच्या दालनात नागरिकांना समोरच्या दाराने प्रवेश करणेदेखील बंद केले होते. समोरच्या दालनाऐवजी मागील दाराने प्रवेश देण्यात येत आहे. यामध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आला नाही. त्यामुळे अजूनही तिथे मागील दारानेच आयुक्‍त दालनात प्रवेश दिला जात आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-73-thousand-GST-registration/", "date_download": "2018-09-24T08:20:31Z", "digest": "sha1:VRUEY74XQZGYMWGCGBX3JMSIKGVSXBV2", "length": 5810, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कोल्हापूर विभागात 73 हजार करदाते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › कोल्हापूर विभागात 73 हजार करदाते\nकोल्हापूर विभागात 73 हजार करदाते\nजीएसटीची अंमलबजावणी काटेकोरपणे सुरू आहे. सर्व व्यापारी, उद्योजक, वाहतूकदार यांना जीएसटी लागू झाल्यामुळे नवीन करदात्यात 20 हजार 601 वाढ झाली आहे. कोल्हापूर विभागात 73 हजार 301 नोंदणीकृत करदाते आहेत. तर 369 करदात्यांना 94.26 कोटींचा परतावा देण्यात आला आहे, असे वस्तू व सेवाकर विभागाचे अप्पर आयुक्‍त सी. एम. कांबळे यांनी सांगितले.\nवस्तू व सेवा कर लागू होऊन एक वर्ष झाले आहेत. जीएसटीमुळे काही कर रद्द झाले आहेत. मात्र, कर आकारणीत पारदर्शकता आणि सुटसुटीतपणा आला आहे. हॉटेल, ऑटोमोबाईल, ज्वेलरी, धान्य व्यापारी, यार्न, कापड, कास्टिंग उत्पादक व व्यापारी या वस्तूंचा जीएसटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. जीएसटी लागू झाल्यानंतर व्यापार्‍यांसमोर अनेक अडचणी होत्या, त्या दूर करण्यात आल्या, त्यानंतर जीएसटीमधील क्‍लिष्टता दूर झाल्यानंतर अनेक व्यापार्‍यांनी स्वत:हून कर सल्‍लागाराशी संपर्क साधत जीएसटी भरण्यास तयार झाले आहे. जीएसटी लागू झाल्यापासून कोल्हापूर आयुक्‍त कार्यालय क्षेत्रात 20 हजार 601 करदात्यांमध्ये वाढ झाली आहे. परिक्षेत्रात 73 हजार 301 करदाते आहेत. यामुळे 1 जुलै 2017 ते 31 मार्च 2018 पर्यंत 272 कोटी व अन्य करामध्ये 970 कोटींची वाढ झाली. 1 एप्रिल 2018 ते 30 जून 2018 या तीन महिन्यांत 313 कोटीं जमा झाले असून त्यामध्ये 90 कोटीचा महसूल वाढला आहे. म्हणजे 1 जुलै 2017 ते 30 जून 2018 या कालावधीत 1 हजार 283 कोटी महसूल जमा झाला आहे. सी.बी.आय.सी. बोर्डाच्या निर्देशानुसार परतावा पंधरवडा दि. 16 मार्च ते 31 मार्च 2018 व 31 मे ते 16 जून 2018 पर्यंत घेण्यात आला. त्यामध्ये 369 करदात्यांना 94.26 कोटींचा परतावा देण्यात आला आहे.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घे��ार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Minor-girl-raped-in-Kanherwadi-in-Nashik/", "date_download": "2018-09-24T07:54:24Z", "digest": "sha1:OOIMYZZYOKFDV2M2KKKIF6UTC2FUQFSP", "length": 3991, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नाशिकमधील कान्हेरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › नाशिकमधील कान्हेरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनाशिकमधील कान्हेरेवाडीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार\nनाशिक जिल्ह्यातील कान्हेरेवाडी येथे एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री मध्यरात्री हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी पीडितेने भद्रकाली पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञाताविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.\nपीडितेने पोलिसात दिलेल्या तक्रारीनुसार, संबंधीत तरुणी शिर्डीला जाण्यासाठी सीबीएस स्टॅण्डवर बसची वाट पाहत उभी होती. यावेळी दुचाकीवरुन आलेल्या एका अनोळखी तरुणाने चुलत भावाचा मित्र असल्याचे सांगत फुस लावून तरुणीला दुचाकीवर बसवले. त्यानंतर सीबीएसजवळील कान्हेरेवाडी येथील बंद पडलेल्या हॉटेलच्या आवारात नेत बलात्कार केला, अशी तक्रार पीडितेने नोंदवली आहे. भद्रकाली पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/ujani-dam-water-level/", "date_download": "2018-09-24T07:30:31Z", "digest": "sha1:D2OW56G32MQX2D5YT74V2WYSRLPD2R65", "length": 6935, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " उजनी प्लसमध्ये, मायनसचा विळखा निसटला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › उजनी प्लसमध्ये, मायनसचा विळखा निसटला\nउजनी प्लसमध्ये, मायनसचा विळखा निसटला\nउजनी धरणाने मायनसचा विळखा तोडुन प्लसमध्ये प्रवेश केला आहे मंगळवारी सायंकाळी ५ वाजता प्लसमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे गतवर्षी प्रमाणे जुलै महिन्यात उजनीने प्लसमध्ये प्रवेश केल्याने उजनी धरण शंभर नव्हे ११० टक्‍के भरण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. भीमा नदीत आषाढी वारीसाठी सोडण्यात आलेले पाणी पूर्ण बंद केले आहे.\nउजनीचे अधिक्षक अभियंता शिवाजी चौगुले यांनी यावर्षी उजनीच्या पाण्याचे नियोजन काटेकोरपणे केल्याने उजनी मायनस पातळी फक्त -19.82 % पर्यंतच्या खाली आले होते. त्यामुळे उजनीचा मायनसचा विळखा लवकर निसटला आहे.\nउजनीत येणाऱ्या विसर्गात मोठी वाढ होत आहे. खडकवासला व त्यावरील साखळी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने चांगलीच हजेरी लावत त्यात सातत्य राहिल्याने खडकवासला शुभर टक्‍के झाले होते. गेल्या दोन दिवसांपासून या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केली आहे.\nया पाच धरणातून 22669 क्युसेक पाणी नदीत सोडण्यात येत होते. येवा वाढल्यास उद्या सकाळी नदीत पाणी सोडण्याचे प्रमाण वाढू शकते. पानशेत धरणात 73% वरसगाव येथे 46 व टेमघर धरणात 47 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.\nत्यामुळे उजनी धरणात येणाऱ्या विसर्गात वाढ होणार आहे. दौंड येथून येणाऱ्या विसर्गात काल घट झाली होती. पण वरील धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात केल्यामुळे घटलेला विसर्ग पुन्हा वाढू लागला आहे.\nआजपर्यंत उजनीत फक्त भीमा खोऱ्यात लोणावळा, खेड, मावळ, भीमाशंकर, आंबेगाव, शिरूर या भागात पडत असलेल्या पावसाचे पाणी येत होते. परंतु, आता खडकवासला प्रकल्प साखळीतील खडकवासला धरणातून पाणी येणार असल्यामुळे उजनी धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता निर्माण झाले आहे.\nउजनी धरण व त्यावरील 19 धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून त्याचा परिणाम दौंड व बंडगार्डन येथून येणाऱ्या विसर्गात वाढ होवू लागली आहे. त्यामुळे उजनी धरणाचा मायनसचा विळखा आज सुटला आहे.\nएकुण पाणीपातळी ..1897.72 दलघमी\nउपयुक्त पाणीपातळी .94.91 दलघमी\nउजनीतून भीमा नदी विसर्ग बंद\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच��या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00046.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=993", "date_download": "2018-09-24T07:50:40Z", "digest": "sha1:BGULHVFKVCZ66DXQG2JBIOVA75F3E5JE", "length": 6799, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | कोंडेकर म्हणतात देशात अपक्षांचं राज्य आणणार!", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nकोंडेकर म्हणतात देशात अपक्षांचं राज्य आणणार\nकॉंग्रेस असो की भाजपा राष्ट्रीय पक्षांनीच देशाचं वाटोळं केलं\nलातूर: निवडणूक म्हटली आणि विजयप्रकाश कोंडेकरांची आठवण झाली नाही असं होत नाही. त्यांनी आजवर किती निवडणुका लढल्या हे कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल. एवढ्या मोह्या प्रमाणावर निवडणुका लढल्याने त्यांचे नाव गिनिज बुकातही जाऊ शकते. पण ते म्हणतात मला विक्रमासाठी नाही तर देशाच्या कल्याणासाठी निवडणुका लढायच्या आहेत. आमदारकीपासून राष्ट्रपतीपदापर्यंत त्यांनी आजवर एकही निवडणूक सोडली नाही. निवडणूक महर्षी अशी पदवीही त्यांना द्यायला हरकत नाही. असो.\nआज कोंडेकरांनी पत्रकार परिषद घेतली. आगामी सरकार अपक्षांचं असेल त्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. राष्ट्रीय पक्षांनीच ७१ वर्षे या देशाचं वाटोळं केलं आहे असा दावा ते करतात. राष्ट्रीय पक्षांचं सरकार येऊ शकतं तर अपक्षांचं का नाही असा प्रश्न ते करतात\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/manoranjan/tv/page/13/", "date_download": "2018-09-24T07:37:06Z", "digest": "sha1:FYXGAVEHEMQHS6E4RHBR7FQ5LFBYLL62", "length": 18241, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "टीव्ही | Saamana (सामना) | पृष्ठ 13", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्री���ं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमहाशिवरात्रीच्या निमित्ताने होणार ‘गजर कीर्तनाचा’\n मुंबई मराठी संस्कृतीतील एक महत्त्वाचा सण म्हणजे 'महाशिवरात्री' आणि याचंच औचित्य साधून छोट्या पडद्यावरच्या प्रेक्षकांसाठी एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे....\n‘अंजली’ मालिकेने गाठला २०० भागांचा यशस्वी टप्पा\n मुंबई डॉक्टरांच्या आयुष्यावर बेतलेल्या 'अंजली' या मालिकेने नुकतेच यशस्वी २०० एपिसोड पूर्ण केले आहेत. झी युवावर सुरू असलेली ही मालिका सध्या चांगलीच...\n‘गुलमोहर’ मध्ये नवी प्रेमकथा – अनामिका\n मुंबई आताची पिढी प्रेमाचा खरा अर्थ विसरून गेली आहे, मग ते प्रेमी असतील, आई, वडील, किंवा भावंडांच्या संदर्भातील असेल. ते त्यांच्या जीवनातील...\nरोडीज फेम रघू रामने दिला बायकोला घटस्फोट\n मुंबई प्रसिद्ध रिअॅलिटी शो 'रोडीज' मधला माजी परिक्षक रघू राम याने त्याची पत्नी सुंगधा गर्गला घटस्फोट दिला आहे. गेली दोन वर्ष दोघे...\n…आणि दीपिका नृत्य करताना पडली\n मुंबई प्रत्येक कार्यक्रमासाठी सर्व अभिनेता व अभिनेत्री प्रचंड मेहनत घेत असतात. परंतु कधी कधी तोल न सावरला गेल्याने रॅम्पवॉक करताना किंवा नृत्य...\nप्रिन्स नरूला आणि युविकाचा चौधरीचा झाला साखरपुडा\n मुंबई रोडीज, स्प्लिट्सविला आणि बिग बॉस या तीन रिअॅलिटी शोचा विजेता ठरलेला प्रिन्स नरूला याचा अभिनेत्री व त्याची बिग बॉसमधील सह स्पर्धक...\nपत्नीसाठी ‘तो’ बनला गरोदर\nपोलिसाची अभिनेत्रीवर आक्षेपार्ह कमेंट; पोलिसांत तक्रार दाखल\n मुंबई 'कुमकुम भाग्य' या प्रसिद्ध मालिकेतील आलीया म्हणजेच अभिनेत्री शीखा सिंगने तिच्या इन्स्टाग्राम अकाउन्टवर केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे एका पोलीस अधिकाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल...\n‘डान्स महाराष्ट्र डान्स’ २४ जानेवारी पासून प्रेक्षकांच्या भेटीला\n मुंबई ‘डान्स महाराष्ट्र डान्स' या महाडान्स स्पर्धेच्या ऑडिशनला विविध शहरातून आलेल्या स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद दिला आहे. झी युवावर 'डान्स महाराष्ट्र डान्स' हा...\nसपना चौधरीच्या कार्यक्रमात दगडफेक\n भोपाळ बिग बॉसमुळे देशभरात प्रसिद्ध झालेली हरयाणवी डान्सर सपना चौधरीच्या लाईव्ह कार्यक्रमात चाहत्यांनी प्रचंड गोंधळ घातला. सपनाचा कार्यक्रम पाहायला न मिळाल्याने चाहत्यांनी...\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई �� ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87", "date_download": "2018-09-24T08:29:11Z", "digest": "sha1:SF42ETA7PZ73VWAUQ4ODDXLNEX7WAQNB", "length": 27712, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मंगल पांडे - विकिपीडिया", "raw_content": "\nमंगल पांडे यांचा मिरत मधील पुतळा\nनगवा, फैजाबाद जिल्हा, उत्तर प्रदेश\nबराकपूर, कलकत्ता, पश्चिम बंगाल\nमंगल पांडे (जुलै १९, १८२७ - एप्रिल ८, १८५७) हा भारताच्या १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धातील आद्य क्रांतिकारक मानला जातो.\n१ बालपण आणि शिक्षण\n२ १८५७ ची घटना\n५ हे हि पहा\n६ संदर्भ आणि नोंदी\nमंगल पांडे यांचा जन्म उत्तर प्रदेशातील फैजाबाद जिल्ह्यातील नगवा या गावात १९ जुलै १८२७ रोजी एका ब्राम्हण परिवारात झाला.[१][२] त्यांना लहानपणापासूनच धाडसी कृत्यांची आवड होती. नेमबाजी, तलवारयुध्द इत्यादी कलांमध्ये ते पारंगत होते. मंगल पांडे त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्माबद्दल अत्यंत संवेदनशील आणि अभिमानी होते.\nज्या वेळी १८४९ साली, त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीच्या सैन्यात नोकरीस सुरुवात केली, त्यावेळी ते २२ वर्षाचे होते. पांडे हे बराकपूर सैन्यदलामधील बंगालच्या ३४व्या बी. एन. आय तुकडीच्या ५व्या कंपनीत काम करत होते. कोलकात्याजवळील बराकपूर येथील १९ व्या पलटणीला दिलेली काडतुसे गाय वा डुक्कर यांची चरबी लावलेली आहेत असा समज सैन्यात पसरला होता. ही काडतुसे बंदुकीत भरण्यापूर्वी त्यांना लावलेले आवरण दातांनी तोडावे लागे. अशा वेळी या आवरणाला लावलेली गाईची वा डुकराची चरबी तोंडात जाऊ शकेल या भीतीने या पलटणीतील शिपायांनी ती काडतुसे स्वीकारण्याचे नाकारले. इतकेच नव्हे, तर प्रतिकारार्थ त्यांनी शस्त्र उपसले. त्या दिवशी ब्रिटिश अधिकाऱ्यांची संख्या कमी असल्याने ब्रिटिशांनी तो अपमान मुकाट्याने गिळला. त्यांनी ब्रह्मदेश (म्यानमार)हून गोर्‍या सैनिकांची कुमक मागवून या पलटणीला निःशस्त्र करून अपमानित अवस्थेत हाकलून द्यायचे ठरवले. याची अंमलबजावणी बराकपूरला करण्याचे ठरले. या अपमानास्पद कारवाईमुळे मंगल पांडेने आपल्या सहकाऱ्यांना ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्याचे आवाहन केले.\n३१ मे रोजी एकदम सर्वत्र क्रांतियुद्धाला प्रारंभ करण्याची श्रीमंत नानासाहेब पेशवे आदींची योजना होती. मात्र १९ व्या पलटणीतील स्वदेशबंधूंचा आप��्यादेखत अपमान व्हावा, ही गोष्ट मंगल पांडे यांना आवडली नाही. मार्च २९, १८५७ रोजी कवायतीच्या मैदानावर मंगल पांडे बराकपूर छावणीत ब्रिटिश करत असलेल्या अन्यायाविरुद्ध देशी सैनिकांना उत्तेजित करू लागले. \"मर्दहो, उठा \" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, \"आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा \" अशी गर्जना करून ते सैनिकांना म्हणाले, \"आता माघार घेऊ नका. बंधूंनो, चला तुटून पडा तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे तुम्हाला तुमच्या धर्माची शपथ आहे चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा चला, आपल्या स्वातंत्र्यासाठी शत्रूचा निःपात करा\nहे पहाताच सार्जंट मेजर ह्यूसन याने त्यांना पकडण्याची आज्ञा केली; पण एकही सैनिक जागचा हालला नाही. उलट मंगल पांडे यांची गोळी लागून ह्यूसन जखमी झाला. हे पहाताच लेफ्टनंट बॉ घोडा नाचवत मंगलवर चाल करून आला. एवढ्यात मंगलच्या बंदुकीतून सुटलेली गोळी घोड्याच्या पोटात शिरली. घोडा लेफ्टनंटसह भूमीवर आडवा झाला. मंगल पांडे यांना पुन्हा बंदुकीत गोळया भरायचा अवसर मिळण्याआधीच लेफ्टनंट बॉ आपले पिस्तुल काढून उभा राहिला. मंगल पांडे यांनी तिळमात्रही न डगमगता आपली तलवार उपसली. बॉने पिस्तुल झाडले; पण मंगल पांडे यांनी त्याचा नेम चुकवला. आपल्या तलवारीने मंगल पांडे यांनी त्यालाही लोळवले. ह्यूसन व बॉ आपल्या निवासस्थानांकडे पळून गेले.\nएवढ्यात शेख पालटू नावाचा मुसलमान शिपाई मंगलच्या दिशेने जाऊ लागला. तो आपल्या पलटणीतील असल्यामुळे आपल्याला मदत करायला येत असावा, असे मंगल पांडे यांना वाटले; पण तसे घडले नाही. शेख पालटूने मंगल पांडे यांना पाठीमागून विळखा घातला. पांडे यांनी त्याचा विळखा सोडवला. देशी शिपाईही शेखच्या रोखाने दगड व जोडे फेकू लागले. जिवाच्या भीतीने शेख पालटू पळून गेला. थोड्याच वेळात कर्नल व्हीलर त्या स्थानी आला. त्याने सैनिकांना मंगल पांडे यांना पकडण्याची आज्ञा केली. कर्नल व्हीलरला सैनिकांनी निक्षून सांगितले, ``आम्ही या पवित्र ब्राह्मणाच्या केसालासुद्धा हात लावणार नाही. हिंदुस्थानच्या भूमीवरून वाहाणारे गोर्‍या अधिकाऱ्यांचे रक्‍त आणि समोरचे धर्माभिमानी शिपाई पाहून कर्नल व्हीलर त्याच्या बंगल्याकडे पळून गेला. नंतर जनरल हिअर्स पुष्कळसे युरोपियन शिपाई घेऊन मंगल पांडे यांच्यावर चालून गेला. तोपर्यंत दुपार झाली होती. मंगल पांडे थकले होते. आपण फिरंग्यांच्या हातात सापडणार, हे पहाताच त्यांनी बंदूक आपल्या छातीकडे रोखली व स्वत:वर गोळी झाडून घेतली. मंगल पांडे धरणीवर कोसळले. त्यांची शुद्ध हरपली. नंतरच ब्रिटिश त्यांना पकडू शकले. [ संदर्भ हवा ] जखमी झालेल्या मंगल पांडे यांना सैनिकी रुग्णालयात नेण्यात आले. आठवडाभरातच त्यांच्यावर सैनिकी न्यायालयात अभियोग चालवण्यात आला. स्वधर्मावर प्राणापलीकडे निष्ठा ठेवणार्‍या या तरण्याबांड क्षात्रवीराला न्यायालयाने इतर कटवाल्यांची नावे विचारली; परंतु मंगल पांडे यांच्या मुखातून कोणाचेही नाव बाहेर पडले नाही. पांडे यांना सैनिक न्यायालयात फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. आपल्या देशबांधवांच्या अपमानासाठी स्वतःचे प्राण देणार्‍या या क्रांतीच्या अग्रदूताविषयी लोकांत इतकी विलक्षण श्रद्धा निर्माण झाली होती की, सार्‍या बराकपूरमध्ये त्यांना फाशी देण्यास एकही मांग मिळेना. शेवटी या घाणेरड्या कामासाठी कोलकात्याहून चार माणसे मागवण्यात आली. मंगल पांडे ज्या तुकडीचे सैनिक होते, तिच्या सुभेदाराला इंग्रजांनी ठार मारले. १९ आणि ३४ या दोन्ही पलटणी त्यांनी निःशस्त्र करून खालसा केल्या. याचा परिणाम उलटाच झाला. शिपायांना धाक वाटण्याऐवजी शेकडो शिपायांनी आपणहून गुलामीचे चिन्ह असलेले त्यांचे सैनिकी गणवेश फाडून टाकले.\nहा १८५७ च्या स्वातंत्र्ययुद्धाचा प्रारंभ मानला जातो. त्यांच्या नावाचा प्रभाव एवढा विलक्षण होता की, या क्रांतियुद्धातील सर्व सैनिकांना इंग्रज `पांडे' याच नावाने संबोधू लागले.\nभारत सरकारने ५ ऑक्टोबर १९८४ रोजी पांडेंची प्रतिमा असलेली टपाल तिकिटे जारी करून त्यांचा सन्मान केला. तिकीट व प्रथम-दिवसांचे कव्हर दिल्लीचे कलाकार सी. आर. पाखराशी यांनी तयार केला होता.[३]\nपांडे यांनी ब्रिटीश अधिका-यांवर हल्ला केला आणि नंतर फाशी देण्यात आली त्या जागेवर शहीद मंगल पांडे महा उद्यान नावाच्या एका पार्कची उभारणी बराकपूर येथे करण्यात आली आहे.[४]\nआमीर खानचा मंगल पांडे: द राइजिंग हा चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला. केतन मेहतांनी दिग्दर्शित केलेल्या ह्या चित्रपटात अमीर खान, राणी मुखर्जी या कलाकारांनी मुख्य पात्रांची भूमिका पार पाडली.[५]\nपांडेचे जीवन द रोटी रिबेलियन या सुप्रिया करुणाकरन लिखित आणि दिग्दर्शित नाटकाचा विषय होता. हे नाटक स्पर्ष या थिएटर ग्रुपने आयोजित केले होते आणि जून २००५ मध्ये हैदराबादमधील आंध्र सरस्वती परिषदेच्या द मुव्हिंग थिएटरमध्ये मध्ये सादर केले होते.[६]\n↑ इंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील Mangal Pandey: The Rising चे पान (इंग्लिश मजकूर)\nइंडियन पोस्टल सर्विस चा मंगल पांडे चा स्टॅम्प\nमॅन हू लेड म्युटिनी (इंग्लिश)\nद ग्रेट म्युटिनी : इंडियास वर ऑफ फ्रीडम (इंग्लिश)\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nलोकमान्य टिळक · बाबासाहेब अांबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण का���ेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · मोहनदास करमचंद गांधी · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी चाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nपोस्टाचे तिकीट असलेल्या व्यक्ती\nइ.स. १८२७ मधील जन्म\nइ.स. १८५७ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१८ रोजी १३:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00047.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/ipl-2018?start=198", "date_download": "2018-09-24T08:08:33Z", "digest": "sha1:ZM6FM45SKBK6WRYQYACETVMUQX3XB66I", "length": 4842, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "IPL 2018 - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nभारतीय महिला क्रिकेट टीमची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक\nभारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद\nभारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी अखेर रवी शास्त्री यांची निवड\nमहिला वर्ल्डकपमध्ये भारताचा सलग चौथा विजय, श्रीलंकेवर 16 धावांनी मात\nभारत-पाकमध्ये मॅचमध्ये सचिन प्रत्यक्षात खेळणार नाही पण...\nसातारी एक्स्प्रेसची दुसरी इनिंग; ऑलम्पिकपटू ललिता बाबर अडकली लग्नाच्या बेडीत\nभारतीय महिला क्रिकेट टीमने उडवली पाकिस्तानची धुळधाण\nभारताच्या विजयासाठी 6 फुटाची महाअगरबत्ती लावून देवीला साकडं\nभारताच्या पूनम राऊत, दीप्ती शर्माचा विश्वविक्रम\nभारत पाकिस्तान हायव्होल्टेज फायनल\nजिंकू किंवा मरू पाकिस्तानला ठेचून काढू; भारत आणि पाकिस्तान आमनेसामने\nसचिनचा मुलगा अर्जून कुबडया लावून जस्टीन बिबरच्या कॉन्सर्टला\nटीम इंडियाच्या प्रशिक्षकपदासाठी वीरुचा अवघ्या दोन ओळींचा बायोडेटा\nविजयानंतर आयपीएल ट्रॉफीसह आकाश अंबानी सिद्धिविनायकाच्या दर्शनी\nविकासच्या बॉक्सिंग करिअरवर टांगती तलवार\nविराट कोहलीच्या कार्यक्रमाला विजय मल्ल्याची हजेरी\nमुंबई इंडियन्सला 'IPL'चे जेतेपद\nदिल्लीचा सुमितकुमार ठरला हिंदकेसरी किताबाचा मानकरी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=994", "date_download": "2018-09-24T08:10:22Z", "digest": "sha1:6A2CSHR6BONRFFDXQR2PNAP6W26TSKXR", "length": 5674, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | महाराष्ट्र आघाडीत बदल, सम विचारीशी युती करणार", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nमहाराष्ट्र आघाडीत बदल, सम विचारीशी युती करणार\nलातूर: अण्णाराव पाटील अधक्ष असलेल्या महारष्ट्र विकास आघाडी पक्षानेही आगामी निवडणुकात आपली ‘जादू’ दाखवण्याचे ठरवले आहे. या अनुषंगाने त्यांनी पक्षाच्या कार्यकारिणीत काही बदल केले आहेत. येत्या निवडणुकात समविचारी पक्षासोबत युती करणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगितलं. पक्षाची ध्येय धोरणे यवेळी स्पष्ट करण्यात आली.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathi.com/about-us", "date_download": "2018-09-24T07:38:09Z", "digest": "sha1:73DYUHEFQBNCDTSUPBOZMFEP3KM6QKUZ", "length": 6376, "nlines": 50, "source_domain": "www.marathi.com", "title": "Marathi Kala Mandal - DC - आमच्या विषयी", "raw_content": "\nवार्षिक सर्वसाधारण सभेचा आहवाल\nमराठी कला मंडळ - डीसी हे नॉन प्रॉफिट आणी कर माफ संस्था आहे जिचा प्राथमिक उद्देश वॉशिनटन डीसी प्रदेशात मराठी संस्कृतीला जोपासणे आहे. मराठी भाषा, संस्कृती आणी सभ्यतेमधे रुची ठेवणारे सगळे ह्या संस्थेचे सदसया होऊ शकतात. मराठी कला मंडळाचे सदस्य होण्यासाठी धर्म, लिंग, वंश, रंग, प्रदेश किंवा देशाचे नागरिकत्व असण्याची अट नाही. आजच्या तारखेला मराठी कला मंडळाचे ५०० पेक्षा जास्त सदस्य आहेत जे वॉशिंग्टन डीसी, वर्जीनिया आणी मेरीलँड मधे राहतात.\nमराठी संस्कृती व सभ्यता जपणे, तिचा प्रचार करणे आणी मराठी समाजाला एकत्र आणणे हेच मराठी कला मंडळाचे ध्येय आहे. इतर मंडळांच्या आणी भारतीय संस्थेच्या सहकार्यानी हे मंडळ अनेक कार्यक्रमांचे संयोजन करते. ह्या कार्यक्रमांमधे मराठी सदस्यांच्या संगीत, नाच, नाट्य अश्या अनेक कलांना वाव दिला जातो. त्याच बरोबर भारताती��� उभरत्या आणी लोकप्रिय कलाकारांना येथे बोलावून सदस्यांचा दुवा मयदेशाशी कायम ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. अनेक भारतीय किंवा मराठी सणांना साजरे केले जाते ज्याने भारतीय आणी मराठी संस्कृतीचा ठेवा जपला जाईल.\nमराठी कला मंडळ हे बृहन महाराष्ट्र मंडळ ह्या संस्थेला सन्लग्न आहे. उत्तर अमेरिकेतलि सगळी मराठी मंडळे बृहन महाराष्ट्र मंडलच्या छत्रछायेत संघटित झाली आहेत.\nमराठी कला मंडळ - डीसी ह्या संस्थेचा कारभार त्याच्या संविधानानुसार केला जातो. हे संविधान तुम्हाला येथे वाचता येईल.\nमराठी कला मंडळ - डीसी ह्याची स्थापना १९७५ मध्ये झाली. तेंव्हा पासून आत्ता पर्यंतचा प्रवास खाली दिलेल्या काळरेषेत ओवण्याचा आम्ही छोटा प्रयत्न केला आहे. ह्या प्रवासात अनेक बदल घडले आणी प्रगती झाली आहे. ह्या दरम्यान वॉशिंग्टन क्षेत्रात मराठी कुटुंबांची संख्या बरीच वाढली आहे. ह्या प्रगतीचे रूप खालच्या काळरेषे मध्ये तुम्हाला दिसेल अशी अशा आहे.\nमुख्यपृष्ठ| आमच्या विषयी | सदस्यता | कार्यक्रम | इतर माहिती| आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2010/01/2010-collaboration.html", "date_download": "2018-09-24T07:07:52Z", "digest": "sha1:QOW6AVNIJW2UFDUTSS6LJZKLXGLPKR2J", "length": 39902, "nlines": 370, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: 2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)!", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nससा आणि कासवाची जुनी गोष्ट आपल्याला माहीतच आहे. कालांतराने सशाने त्याच्या पराभवाचं मूळ शोधून काढलं (Root Cause Analysis).‘स्पर्धकाला कमी लेखणे’ आणि ‘फाजिल आत्मविश्वास’ हे दोन स्वत:चे दोष त्याला उमगले. मनाची तयारी करून त्याने पुन्हा कासवाला शर्यतीसाठी निमंत्रण दिले आणि या खेपेस कुठलीही चूक न करता धावत जाऊन शर्यत जिंकला- तात्पर्य आपल्या स्पर्धकांना कमी न लेखता सदैव जागरूक असायला हवं. गोष्ट इथं संपत नाही- कासवाने आता त्याच्या पराभवाची कारणमीमांसा केली. त्याने या खेपेस शर्यतीसाठी मार्गात एक नदी येईल असा मार्ग निवडला. सशाने विचार न करता पुन्हा शर्यतीसाठी होकार दिला. या खेपेस नदीपर्यंत ससा धावत गेला पण पोहता येत नसल्यामुळे त्याला थांबावं लागलं, कासव हळूहळू आला पण त्याने नदी सहजपणे पार केली आणि शर���यत जिंकली. तात्पर्य: कासवाने पाण्यात पोहता येणं ही त्याची Core Competency- खरी क्षमता ओळखून मार्ग निवडला म्हणून जिंकला आणि शर्यतीचा अभ्यास न करता शर्यतीत सहभागी झाल्यामुळे ससा हरला. दोन शर्यतीनंतर कासव आणि ससा हे एकमेकांचे चांगले मित्र झालेले होते आणि त्यांनी त्याच मार्गावर पुन्हा कमीत कमी वेळेत शर्यत जिंकण्याचा निर्णय घेतला पण एकटय़ाने नव्हे तर दोघांची ‘टीम’ करून एकमेकांच्या सहकार्याने नदीपर्यंत सशाने कासवाला आपल्या पाठीवर घेतलं ज्यामुळे वेळेची बचत झाली आणि पुढे नदीत कासवाने सशाला पाठीवर घेऊन दोघांनीही शर्यत जिंकली नदीपर्यंत सशाने कासवाला आपल्या पाठीवर घेतलं ज्यामुळे वेळेची बचत झाली आणि पुढे नदीत कासवाने सशाला पाठीवर घेऊन दोघांनीही शर्यत जिंकली तात्पर्य : प्रत्येकाने स्वत: हुशार असणं केव्हाही चांगलं, पण आपण जिथं कमी पडतो तिथं दुसऱ्याच्या ताकदीचा उपयोग करण्यात जास्त हुशारी असते. मुख्य म्हणजे दोघांनीही अपयशाने खचून न जाता प्रत्येक वेळी नवीन मार्ग शोधला. एकमेकांशी स्पर्धा न करता दोघांनीही सहकार्याने परिस्थितीवर मात केली. केवळ बोधकथा म्हणून या गोष्टींकडे न पाहता प्रत्यक्ष व्यवहारात त्याचा उपयोग होऊ शकतो. उदा. एकाच उद्योगक्षेत्रात कार्यरत असलेले दोन उद्योजक हे एकमेकांचे स्पर्धक असू शकतात, पण त्यांनी एकमेकांना एकमेकांचे ‘शत्रू’ समजण्याची चूक करू नये.\nआज कुणाकडे मॅन्युफॅक्चरिंगचा बेस आहे तर कुणाकडे मार्केटिंगची ताकद आहे. कुणाकडे चांगलं ब्रॅण्ड आहे तर कुणाकडे भांडवल उपलब्ध आहे. मदत पाहिजे पण सहकार्यासाठी पार्टनर नको ही मानसिकताच चुकीची आहे. मराठी उद्योजकांनी यशासाठी निदान आपल्या मनाची दारे कुठलाही पूर्वग्रह न बाळगता इतरांशी सहकार्य करायच्या दृष्टीने मोकळी ठेवायलाच पाहिजेत. सहकार्य याचा अर्थ फक्त व्यवसायात पार्टनरशिप असा नाही. व्यवसायाच्या ज्या विभागात आपण कमी पडतो, तिथं इतरांना सहभागी करून घेता आले पाहिजे. ज्याच्याकडे जे उत्तम आहे त्याला बरोबर घेऊन पुढे जाता आलं पाहिजे. तोच प्रगतीचा मार्ग आहे बहुराष्ट्रीय कंपन्या तर प्रत्येक देशात विविध प्रकारे सहकार्याचे करार करीत असतात. कित्येक वेळा असे करार मोडावेदेखील लागतात पण तो एक व्यवसायाचा भाग म्हणून स्वीकारायला शिकलं पाहिजे. निदान सहकार्याविषयी चर्चा करण्याची मानसिकता तयार होणं गरजेचं आहे. १+१=२ ही बेरीज आपण शिकलो, पण व्यवहार्य दृष्टीने त्याचं उत्तर ११ करता आलं पाहिजे, तरच जगात आपण आपली नवीन ओळख तयार करू शकू. एकमेकांचा हात धरून मोठं होण्याच्या मानसिकतेची सुरुवात मराठी समाजात झालेली आहे, पण ती सगळ्या स्तरात वाढायला हवी. आज जैन, कच्छी आणि मारवाडी समाज एकमेकांना धरून चिकटून काम करताना दिसतात. माहिती, ज्ञान आणि अनुभवाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात जसा ते करतात तसा आपल्या मराठी समाजात अजून होत नाही.\nमागच्याच आठवडय़ात मुंबईत जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन अर्थात जितो या संघटनेतर्फे जैन समाजातील व्यावसायिक- उद्योजकांची जागतिक परिषद पार पडली. त्यात फायनान्शियल सुपर मार्केट या वित्तीय सेवा बाजारपेठेतील भारतातील संधीचा उहापोह करण्यात आला. त्या परिषदेत विशेष म्हणजे प्रारंभिक भागविक्री करून भांडवल उभारणी कशी करावी, लहान व मध्यम उद्योगांसाठी उपलब्ध आर्थिक पर्याय, व्यवसाय विस्तारासाठी सुयोग्य वृद्धी धोरण आदी विषयांवर जाणकार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केलं गेलं. त्यांच्या चर्चेचा विषयसुद्धा आर्थिक यश म्हणजे पैशाच्याच भोवती फिरत असतो. जितो या त्यांच्या नावातसुद्धा जिंकणे अभिप्रेत आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे\nमराठी उद्योजकांना विविध प्रकारे इतरांशी सहकार्य करण्यासाठी सर्वप्रथम विविध उद्योग, प्रॉडक्टस्, मार्केट, तंत्रज्ञान आदी विषयांची भरपूर माहिती मिळणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर व्यापक सहकार्य करण्यासंबंधीचं योग्य मार्गदर्शन व एकूणच एकमेकांच्या सहकार्यासाठी लागणारी मूलभूत व्यवस्था निर्माण व्हायला पाहिजे. हे काम संघटित स्वरूपातच होऊ शकतं. आज महाराष्ट्रात उद्योजकांच्या किमान दोन ते तीन डझन विविध संस्था कार्यरत आहेत व प्रत्येक संस्था वेगवेगळी चूल थाटून आपलं कार्य करायचा प्रयत्न करीत आहेत. प्रत्येकाचा अजेंडा एक असला तरीही ते एकत्र काम करायला फारसे उत्सुक असत नाहीत. प्रत्येक संस्थेने स्वत:च वेगळं अस्तित्व ठेवून इतर संस्थांशी निदान माहिती आणि प्रशिक्षणासाठी सहकार्य केलं तरी त्यांच्याच सभासदांना मोठी मदत होऊ शकते. मुख्य म्हणजे संघटित स्वरूपात व्यावसायिकांचे प्रश्न सरकारपुढे चांगल्या प्रकारे मांडता येतील. आज मुंबईत आणि महाराष्ट्रभर कित्येक भारतीय आणि परदेश��� उद्योजकांचे व्यवसाय प्रदर्शनं, प्रशिक्षणं, चर्चासत्रं आयोजित होत असतात, त्यांची नीट माहितीसुद्धा कित्येकांना मिळत नाही.\nमहाराष्ट्र सरकारने १९८८ साली उद्योजकता विकास या उद्देशाने महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (Maharashtra Centre for Enterpreneurship Development (MCED) या स्वयंनिर्भर संस्थेची स्थापना केली (www.mced.net). गेली २१ वर्षे उद्योजकीय प्रशिक्षण देणे आणि उद्योजकतेचा विकास करणे हे कार्य टउएऊ जोमाने करत आहे. त्यांच्यातर्फे उद्योजक हे माहितीपूर्ण मासिक प्रसिद्ध केले जाते (www.udyojakmagazine.com). त्याचं मुख्य कार्यालय औरंगाबाद इथं आहे. संपादक किरण कुलकर्णी MCED च्या कार्याविषयी बोलताना म्हणतात की, २१ वर्षांच्या वाटचालीनंतर भावी काळात गुणात्मक यशाची आणि संशोधनात्मक पायावर आधारलेल्या प्रशिक्षणाची नवी क्षितिजे पादाक्रांत करायला टउएऊ सज्ज आहे. गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देणारी संस्था ही MCED ची प्रतिमा त्यांना टिकवायची आहे व त्यासाठी जनसंपर्क आणि कामकाजात पारदर्शकता त्यांना अभिप्रेत आहे. त्यांच्यापुढे आव्हान आहे ते प्रशिक्षणात आशयनिवडीचं आणि प्रशिक्षण पद्धतीचं प्रशिक्षण कार्यक्रमाचा मेळावा होऊ नये असं त्यांना वाटतं. कालबाह्य़ तंत्रज्ञानातून बाहेर न पडलेला आणि संगणकशत्रू असलेला अधिकारी-कर्मचारी MCED ला नको आहे. अशी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ भूमिका असलेली व परखड आत्मपरीक्षण करण्याची धमक असलेली संस्थाच यशाची शिखरं गाठू शकते प्रशिक्षण कार्यक्रमाचा मेळावा होऊ नये असं त्यांना वाटतं. कालबाह्य़ तंत्रज्ञानातून बाहेर न पडलेला आणि संगणकशत्रू असलेला अधिकारी-कर्मचारी MCED ला नको आहे. अशी सूर्यप्रकाशाइतकी स्वच्छ भूमिका असलेली व परखड आत्मपरीक्षण करण्याची धमक असलेली संस्थाच यशाची शिखरं गाठू शकते हा एकूणच संपूर्ण उपक्रम खूप स्तुत्य आहे. उद्याच्या उज्ज्वल महाराष्ट्रासाठी MCED ची माहिती अजून मोठय़ा प्रमाणात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात लोकांपर्यंत गेली पाहिजे. MCED बद्दल इथं जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, कारण इतर संस्थांच्या तुलनेत त्यांच्याजवळ विविध विषयांचे प्रशिक्षण उपलब्ध करून देण्याची क्षमता आहे व त्याचा उपयोग इतर संस्थांनी करावा हा उद्देश. शिवाय या संस्थेचे जाळे संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेले आहे, त्यामुळे सर्वच शहरांतील उद्योजकांना त्याचा लाभ म��ळू शकतो.\n'Education a great leveller' या विषयावर इन्फोसिसचे नारायण मूर्ती यांनी त्यांचे विचार यंदाच्या 'TiE Entrepreneurial Summit' च्या वार्षिक सभेत काढले. ही संघटना २००४ पासून संपूर्ण आशियातून उद्योजक, व्हेन्चर कॅपिटलिस्ट, देश आणि राज्याचे धोरणात्मक निर्णय घेणारे, विविध विषयांतील मान्यवर अशा लोकांना एकत्र आणण्याचे काम करीत आहे. शिक्षण ही एक अशी गोष्ट आहे की जी सगळ्यांना एकाच लेव्हलवर (पातळीवर) आणू शकते हा महत्त्वाचा विचार त्यांनी मांडला.\nमेकॅन्झीने २००५ साली एक अभ्यास केला होता, त्यानुसार भारतातील बिगर-तांत्रिक पदवीधरांपैकी ८५ ते ९०% व इंजिनीअर- पदवीधरांपैकी ७५% मुले नोकरीवर घ्यावी या क्षमतेचीच नसतात. अशाच एका अहवालाचा संदर्भ देत मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर यांनी विद्यापीठ व महाविद्यालयीन पातळीवर अभ्यासक्रम हे सरळ रोजगारांशी जोडणं आवश्यक आहे व त्यासाठी त्यांनी उद्योग आणि उद्योजक व तांत्रिक शिक्षणसंस्था यांचे सहकार्य घेणे आवश्यक आहे अशी सूचना केली. एकीकडे महाराष्ट्र विकास केंद्र जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करीत आहे आणि दुसरीकडे विद्यापीठांकडे मुलं आहेत पण त्यांना MCED सारख्या विकास केंद्राशी स्वत:ला जोडून घ्यावसं वाटत नाही येणाऱ्या दशकात विद्यापीठ, शाळा, कॉलेज आणि MCED सारख्या संस्था एकमेकांबरोबर सहकार्य करतील व त्यातून नवीन उद्योजक तयार होतील अशी अपेक्षा करू या.\nआता महाराष्ट्राचं दुसरं चित्र बघू या- हा लेख लिहीत असताना संदीप पुरुषोत्तम कडू (शेतकरी), वय वर्ष २२, शिक्षण- बारावी पास, राहाणार मु. खानापूर, ता. कारंजा (लाड), जिल्हा वाशिम यांचे पत्र मिळाले. घरच्या किरकोळ किराणामाल विक्रीच्या दुकानातून स्वत:च्या बुद्धीने विविध मसाले ‘संदीप मसाला’ या नावाने तयार करून त्याने उद्योग सुरू केला. दोन वर्षांत बँकेकडून कर्ज घेऊन दळणयंत्र, मिक्सर, सिलिंग मशीन आणून उद्योगात मोठी मजल मारली. सगळ्यात मोठी कामगिरी म्हणजे- संदीपने अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, नागपूर, यवतमाळ येथील महिला आर्थिक विकास महामंडळाअंतर्गत जवळपास ३००० बेरोजगार महिलांना प्रशिक्षण दिले मिटकॉनतर्फे वाशिम जिल्ह्य़ातील उद्योग सुरू करण्यास इच्छुक असणाऱ्यांना मसाले तयार करण्यापासून ते मार्केटिंग, जाहिरात, पॅकेजिंगसाठी लागणारं प्रशिक्षण दिलं. प��रशिक्षणादरम्यान संदीपला विविध जिल्ह्य़ातील त्याच्या प्रॉडक्टस्साठी चांगली बाजारपेठ शोधता आली. लोकसंपर्कबरोबरच आत्मविश्वासदेखील वाढला\n२००० च्या दशकामध्ये इन्टरनेटच्या माध्यमातून आज जगाच्या कुठल्याही कोपऱ्यातून जगातल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर आपण संपर्क साधू शकतो आणि घराच्या बाहेर एकही पाऊल न टाकता जगभर व्यवसाय करू शकतो हे शक्य झालं इंटरनेटमुळे हे शक्य झालं इंटरनेटमुळे आज देश, राज्य आणि प्रांत अशा भिंती उद्ध्वस्त करून जगातल्या प्रत्येक कॉम्प्युटर एकमेकांशी सहकार्य करतो आहे. त्याचबरोबर सोशल नेटवर्किंगद्वारे भाषा, जातपात, गरीब, श्रीमंत अशी सगळी बंधनं झुगारून प्रत्येक माणूस एकमेकांशी जोडला जात आहे व याद्वारे विविध प्रॉडक्टस् आणि सेवा पुरविणारी मार्केटिंगची नवीन संकल्पना अस्तित्वात आलेली आहे. नेटशिवाय कॉम्प्युटर असा विचारदेखील आज आपण करू शकत नाही. आज प्रत्येक मराठी उद्योजकानी मी आणि माझे हा मानसिकतेचा विषारी व्हायरस काढून, व्यवसायात यश मिळविण्यासाठी सहकार्य (collaboration) हा एकच पासवर्ड वापरला पाहिजे\nगेल्या दशकाच्या सुरुवातीला भारतात फक्त एक टेलिफोन कंपनी होती, आज डझनभर मोबाईल कंपन्या, शेकडो हॅन्डसेटस्च्या कंपन्या व लाखो-करोडो ग्राहक; पूर्वी एक प्रीमियर कंपनी व त्यांची फियाट हे एकमेव मॉडेल, आता त्या जागी जगभरातल्या १० टॉप कंपन्या व त्यांचे प्रत्येकी १० कार मॉडेल्स आपल्याकडे आहेत; एका दूरदर्शनच्या तुलनेत आज ३५० चॅनेल्स पोस्टाची जागा कुरियरने, कुरियरची जागा ईमेलने आणि आता ईमेलची जागा रटर ने घेतली पोस्टाची जागा कुरियरने, कुरियरची जागा ईमेलने आणि आता ईमेलची जागा रटर ने घेतली येणारं २०१० चं दशक टीव्हीचे चॅनेल्स बदलावं तशी रोज नवं-नवीन प्रॉडक्टस्, मॅन्युफॅक्चरिंग टेक्निक्स आणि मार्केटिंग स्ट्रॅटेजी घेऊन येणार, स्पर्धा अधिक व्यापक होणारं. एकटय़ाने व्यवसाय सुरू केला तरी, कदाचित मोठं होण्यासाठीच नव्हे तर व्यवसायातच टिकून राहण्यासाठी इतरांशी सहकार्याशिवाय पर्याय असणार नाही. २०१० च्या दशकात १०१ टक्के यशासाठी १+१=११ हाच सिनर्जी फॉम्र्युला वापरावा लागेल. यश आपल्याकडे येणार नाही तर आपल्याला कधी ससा तर कधी कासव बनून त्याच्याजवळ जावं लागेल\n(सौजन्य लोकसत्ता Express Money (अर्थ वृतान्त) दि. ४ जानेवारी २०१०)\nLabels: 2010 च्या दश���ात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration), Articles\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nते��व्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet .....यशाची फॅक्टरी किमान तीन वेळा बघां ...\nमाझं tweet.....मराठी माणसांच्या यशाची फॅक्टरी सुरु...\nमराठी सुवर्णकारांचा विश्वासार्हता हाच ‘ब्रॅण्ड’ - ...\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड ...\nमाझं tweet .....यशाची फॅक्टरी किमान तीन वेळा बघां ...\nमाझं tweet.....मराठी माणसांच्या यशाची फॅक्टरी सुरु...\nमराठी सुवर्णकारांचा विश्वासार्हता हाच ‘ब्रॅण्ड’ - ...\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00048.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-marathi-article-1924", "date_download": "2018-09-24T07:44:20Z", "digest": "sha1:3XB7P6QCZMA6J2X2KUKSI5U3QSQPF7QN", "length": 12006, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nआजोळच्या आठवणी सांगायला बसले तर वेळ पुरणार नाही. पण दुपारी चटईवर आजीच्या पोटाशी झोपून तिच्या छान सुटलेल्या पोटाला हात लावून खेळत, तिने सांगितलेल्या आवडती नावडती, काऊचिऊ किंवा इसापनीतीमधल्या गोष्टी ऐकताऐकता झोप लागायची. जाग यायची ती आजी करत असलेल्या नाश्‍त्याच्या पदार्थाच्या घमघमाटाने ती केव्हा उठायची, केव्हा सगळे करायची माहीत नाही, पण आजीच्या हातच्या वस्तूंना वेगळीच गोडी असायची. अशीच आपली आठवण नातींच्याही मनात राहावी आणि त्यांचेही बालपण आपल्या बालपणासारखे इतके सुखाचे जावे की नुसती आठवण झाली तरी जगातले ताणतणाव विसरायला व्हावे, असे वाटते.\nआजी स्वयंपाकघरात सतत काही ना काही करत असायची. नारळ खवताना तिच्याजवळ गेल्यावर खवलेला नारळ चिमुकल्या हातावर ठेवायची. पुन्हा मागितले तरी द्यायची. आम्हाला मुले झाल्यावर म्हणायची, ‘हाताने ‘नाही’ म्हणावे, तोंडानी ‘नाही’ म्हणू नये.’ (म्हणजे दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा मागितले तर अगदी थोडेसेच द्यावे; पण, ‘नाही’ म्हणू नये.) अशा छोट्या गोष्टी सहजपणे आजीकडून शिकता आल्या. केलेला पदार्थ सगळ्यांना मिळालाच पाहिजे हा तिचा कटाक्ष असायचा. पण, ���्वतःसाठी पदार्थ उरला नाही तर सगळ्यांना आवडला याचाच आनंद तिला असायचा. स्वतःला मिळाला नाही याची खंत नाही.\nसध्या नाती आल्या आहेत. येता जाता, खाऊ खायला या चंद्रकोरी मुद्दाम केल्यात. ‘आमची आजी आमच्यासाठी चंद्रकोरी करायची, चकल्या करायची, साखरपाऱ्याच्या वड्या करायची, धिरडी करायची, लाडू करायची..’ हे त्यांना अभिमानाने त्यांच्या नातवंडांना सांगता यायला हवे ना आज माझ्या नातींसाठी केलेल्या चंद्रकोरींची कृती तुमच्यासाठी देते आहे.\nसाहित्य ः दोन वाट्या अगदी बारीक रवा, अर्धा चमचा मीठ, २ टेबलस्पून तेल, १ चमचा ओवा, पाव चमचा मिऱ्याची जाडसर पूड, एक चमचा कलौंजी व तळण्यासाठी तेल.\nकृती ः बाजारात तीन प्रकारचा रवा मिळतो. परातीत त्यातील अगदी बारीक रवा २ वाट्या घ्यावा. रवा नीट चाळून, निवडून स्वच्छ करून घ्यावा. २ मोठे चमचे तेल कडकडीत गरम करून ते तेल रव्यावर टाकून चमच्याने नीट मिसळून घ्यावे. यात आता एक चमचा मीठ, मिऱ्याची पाव चमचा जाडसर पूड, एक चमचा कलौंजी व एक चमचा ओवा घालावा. नंतर थोडे थोडे पाणी घालून पोळीच्या कणकेपेक्षा थोडा सैल गोळा मळून घ्यावा व त्यावर स्वच्छ ओले फडके पसरून झाकण ठेवावे. गोळा २-३ तास तसाच राहू द्यावा. २-३ तासांनंतर गोळा पुन्हा हाताला थोडे तेल लावून मळून घ्यावा. या गोळ्याच्या ३-४ थोड्या जाडसर पोळ्या लाटून घ्याव्यात. एक छोटी नैवेद्याची वाटी किंवा झाकण किंवा कटर घेऊन फोटोतल्यासारख्या चंद्रकोरी कट करून वेगळ्या ताटलीत काढून घ्याव्या. छोटे झाकण/वाटी घेतली व पोळी किंचित जास्त जाड घेतली तर शंकरपाळे तळल्यावर तळलेल्या काजूंसारखे दिसतील.\nएका बाजूला गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवावे. तेल गरम झाल्यावर गॅस मंद करून १५-२० चंद्रकोरी त्यात सोडाव्या व गुलाबीसर रंगावर दोन्ही बाजूंनी तळाव्या. याप्रमाणे सगळ्या चंद्रकोरी मंद आचेवर तळून घ्याव्यात. छान खुसखुशीत होतात. वेगवेगळे कटर वापरून वेगवेगळे आकारही तळता येतील. मुलांना खूप आवडतात. रव्याऐवजी मैदा वापरला तरीही चालेल. मैदा घेतल्यास गोळा २-३ तास भिजवून ठेवायची गरज नाही. पण मग गोळा घट्ट भिजवावा सैल नको.\nसणासुदीचे दिवस आहेत. मित्रमंडळींना जमवून एकत्र जेवावे, गप्पाटप्पांची मैफील करावी असे...\nशिंगाड्याच्या पिठाचे लाडू साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, एक वाटी पिठीसाखर,...\nगुलकंदाचे (तळणीचे मोदक) साहित्य : एक वाटी रवा, एक वाटी मैदा, मोहनासाठी पाव वाटी तेल...\nदरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात काही तरी वेगळे करण्यासाठी कुटुंबातील लोकांची धडपड सुरू...\nपारंपरिक उकडीचे मोदक उकड कशी बनवावी तांदूळ स्वच्छ धुवून, सावलीत दोन तीन...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/gondia/everyone-should-be-aware-law/", "date_download": "2018-09-24T08:34:48Z", "digest": "sha1:HWNAUSSTT4UHZEVYQSG3B7363K2VYKCW", "length": 28403, "nlines": 387, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Everyone Should Be Aware Of The Law | प्रत्येकाला कायद्याची जाणीव असावी | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्ह�� पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nप्रत्येकाला कायद्याची जाणीव असावी\nकायद्यामध्ये अधिकार व कर्तव्ये दिली आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरीत्या जगू शकत नाही.\nठळक मुद्देएस.एन. फड : कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर\nगोंदिया : कायद्यामध्ये अधिकार व कर्तव्ये दिली आहेत. ज्या व्यक्तींना त्यांचे अधिकार काय आहेत याबद्दल जाणीव नसेल तर तो व्यक्ती आपले जीवन योग्यरीत्या जगू शकत नाही. माणसाने आपल्या कर्तव्याचे योग्यरीत्या पालन केले तर त्याच्या हातून कोणत्याही प्रकारचा गुन्हा घडणार नाही. यासाठी प्रत्येक व्यक्तीला कायद्याची जाणीव असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन नागपूरचे रेल्वे न्यायदंडाधिकारी एस.एन.फड यांनी केले.\nजिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रेल्वे विभाग व जिल्हा वकील संघाच्या संयुक्तवतीने नुकतेच पोलीस आणि नागरीक समन्वय, घरगुती हिंसाचार कायदा, रेल्वेशी संबंधीत कायदे व बालकांशी संबंधीत योजना या विषयांवर रेल्वे अधिकारी, कर्मचारी व कामगार वर्गाकरीता आयोजीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाला नागपूरचे मंडळ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश राऊत, प्रा. माधुरी नासरे प्रामुख्याने उपस्थित होते.\nयाप्रसंगी पांडे यांनी, रेल्वेत प्रवास करताना पुरुषांनी महिला आरक्षण डब्यामध्ये प्रवास करु नये. असे केल्यास कलम १६२ नुसार तो गुन्हा आहे.\nदरवाज्याजवळील पायºयाजवळ उभे र��हून प्रवास करणे, कोणतेही कारण नसताना गाडी थांबविण्यासाठी साखळी ओढणे व रेल्वेमध्ये प्रवास करताना विना परवाना सामानाची विक्री करणे हा देखील गुन्हा असल्याचे सांगितले. राऊत यांनी, पोलीस आणि जनता यांच्यात एकता असेल तर आपण चांगल्याप्रकारे काम करु शकतो. कायद्याची अंमलबजावणी करणे हे पोलिसांचे काम आहे. यावर न्यायालयाची नजर असते. दखलपात्र गुन्ह्यांमध्ये तपास करण्याचे अधिकार पोलिसांना असतात.\nपुराव्याच्या आधारावर दोषारोपपत्र दाखल करता येते. एखादी व्यक्ती खोटी तक्र ार करीत असेल तर त्याच्यावर देखील गुन्हा नोंदविता येतो असे सांगितले.\nप्रा. नासरे यांनी, बालकांची जबाबदारी पार पाडणे हे प्रत्येक पालकांचे कर्तव्य आहे. एखाद्या मुलाला वडील किंवा पालक नसेल तर त्याची काळजी आपण घेतली पाहिजे. एखादा मुलगा अनाथ असेल तर त्याच्याकरीता बाल शिशुगृहाची व्यवस्था आहे. अज्ञान मुला-मुलींकडून गुन्हा झाल्यास कमी वयात लग्न केल्यास पोसको कायद्यांतर्गत शिक्षा देण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.\nसंचालन व आभार एम. पी. चतुर्वेदी यांनी मानले. कार्यक्रमासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अधीक्षक आर. जी. बोरीकर, जी. सी. ठवकर, दिपाली थोरात, एल. पी. पारधी, पी.एन.गजभिये, ए.जे.नंदेश्वर, गुरु दयाल जैतवार, रविंद्रकुमार बडगे यांनी सहकार्य केले.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nदप्तराचे ओझे कमी होईना, शासन आदेशाला बगल\n‘अच्छे दिन’च्या घोषणेत फसली जनता\nकृउबाचा राष्ट्रीय कृषी बाजार योजनेत समावेश\nरुक्मणी आडवानी यांचे मरणोपरांत नेत्रदान\nसंकटातील पिकांना पावसामुळे संजीवनी\nबाबाटोलीतील ९० टक्के कुटुंबांकडे रेशनकार्डच नाही\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....व��सर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/pune/literature-meeting-publishers/", "date_download": "2018-09-24T08:36:31Z", "digest": "sha1:WQD3XZI2BXPQCOASN6QM2UDQNK52FTKS", "length": 31368, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "The Literature Is A Meeting Of Publishers? | साहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल? | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्ता��चा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nसाहित्य संमेलनातून प्रकाशकांना बगल\nअखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्र��ाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे.\nपुणे : अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उद्घाटनानंतर दरवर्षी एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सत्कार केला जातो. मात्र, महामंडळ नागपूरला गेल्यानंतर या प्रथेला काही प्रमाणात बगल देण्यात आली आहे. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनापासून प्रकाशकाऐवजी प्रकाशन व्यवसायाशी संबंधित व्यक्तीचा सन्मान केला जात आहे. महामंडळाची प्रकाशकांबाबतची भूमिका उदासीन झाल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. ग्रंथप्रदर्शनाची जबाबदारी महामंडळाऐवजी प्रकाशकांनी उचलण्याच्या सूचनेचे यंदा काय होणार, याकडेही लक्ष लागून राहिले आहे.\nप्रकाशन व्यवसाय हा साहित्य व्यवहाराचा अविभाज्य भाग असल्याने साहित्य संमेलनांमध्ये प्रकाशकांना दर वर्षी सामावून घेतले जाते. केवळ संमेलनांपुरतेच नव्हे; तर वर्षभर प्रकाशन वाङ्मयीन व्यवहाराशी संबंधित असतात. साहित्य संमेलनांमध्ये ग्रंथविक्रीमध्ये लाखो रुपयांची उलाढाल होते, वाचनसंस्कृती जोपासली जाते. साहित्यिक आणि प्रकाशन या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून साहित्य संमेलनामध्ये एक लेखक आणि एका प्रकाशकाचा सन्मान करण्याची परंपरा चालत आली आहे. गेल्या दोन वर्षांपासून प्रकाशकांना या परंपरेतून डावलले जात असल्याची चर्चा साहित्यवर्तुळात रंगली आहे.\nदोन वर्षांपूर्वी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ पुण्यातून नागपूरला गेले. त्यानंतर डोंबिवलीतील संमेलनात लेखक म्हणून डॉ. जयंत नारळीकर यांचा सन्मान करण्यात आला. प्रकाशकाऐवजी प्रकाशनाशी संबंधित चेहरा अशी ओळख असलेले मुखपृष्ठाची दखल घेण्याच्या दृष्टीने बाळ ठाकूर यांचा सत्कार करण्यात आला. बडोदा येथे होत असलेल्या आगामी ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये लेखक श्याम मनोहर यांचा, तर संपादक गंगाधर पानतावणे यांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाही प्रकाशक सन्मानापासून दूर असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. साहित्य संमेलनात ग्रंथप्रदर्शनाचा वाटा मोलाचा असतो. प्रदर्शनाच्या निमित्ताने वाचक संमेलनाला हजेरी लावतात, पुस्तकांशी त्यांचा संबंध येतो. डोंबिवलीच्या साहित्य संमेलनामध्ये ग्रंथव���क्री घटली होती. त्या वेळी ग्रंथप्रदर्शन हे केवळ विक्रीसाठी नसते, वाचकांनी येऊन पुस्तके पाहावीत, हा त्यामागचा हेतू असतो, असे मत महामंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केले होते.\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून प्रकाशकांचा सन्मान केला जातो. महामंडळाच्या सभेमध्ये हा विषय चर्चिला जाणे आवश्यक आहे. महामंडळात एखादी व्यक्ती स्वत:चा अजेंडा राबवणार असेल तर ते योग्य नाही. प्रकाशक हा साहित्यिकाशी सर्वांत जवळचा घटक आहे. प्रकाशक वर्षभर वाङ्मयीन व्यवहारात सहभागी होतात. शासनातर्फेही दर वर्षी प्रकाशकांना गौरवले जाते. महामंडळाने अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेत बदल करू नये, असे वाटते.\n- अरुण जाखडे, प्रकाशक\nघुमानच्या संमेलनात मराठी वाचकच संमेलनाला येणार नसेल, तर पुस्तकांची विक्री कशी होणार, या मुद्द्यावरून प्रकाशकांनी संमेलनावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला होता.\nकालांतराने तो रद्द करण्यात आला. आगामी संमेलन बडोद्याला होत असताना प्रकाशकांचा कशा प्रकारे प्रतिसाद मिळेल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\n'नाट्यक्षेत्रात एकट्यापुरती अ‍ॅम्बिशन उपयोगाची नाही'\nरंगभूमीच्या इतिहासाचे दालन मुंबईत उभारणार - ठाकरे\nलोककलेच्या जागराने दुमदुमले नाट्यसंमेलन\nयंदाच्या वर्षी नियामक मंडळाची बैठक नाही\nखाऊच्या आमिषाने 3 वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ : सत्रपूर्तता संपलेल्यांना दिलासा\nराज्यकर्त्यांकडून पाण्याचे राजकारण - रघुनाथदादा पाटील\nडी जे वरून पोलीस आणि कार्यकर्ते भिडले\nविसर्जन मिरवणुकीचे खास आकर्षण असलेले ‘ते’ गणपती वेळेआधीच रांगेत\nजुन्नर तालुक्यात गणपती विसर्जन करताना तीन जणांचा बुडून मृत्यू\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/akot/", "date_download": "2018-09-24T08:37:26Z", "digest": "sha1:HVTYBRYGOPOY7EDALSDAH6VFD4ZZ2SZB", "length": 28838, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest akot News in Marathi | akot Live Updates in Marathi | अकोट बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार ��रोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nअकोट शहरातील बोगस डॉक्टर निखिल गांधी पोलिसांना शरण\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट (अकोला) : शहरातील ब��ुचर्चित बोगस डॉक्टर प्रकरणातील आरोपी निखिल गांधी याचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने नामंजूर केल्यानंतर अखेर १४ सप्टेंबर रोजी तो पोलिसांसमोर हजर झाला. ... Read More\nशिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा बनविली डिजिटल\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट येथील नगर परिषदेची परवाज उर्दू प्राथमिक शाळा येथील शिक्षकांनी स्वखर्चातून नऊ लाख रुपये गोळा करून शाळा डिजिटल बनवून तिला राज्यभर लौकिक प्राप्त केला. ... Read More\nअकोटात देशी कट्टा, जिवंत काडतूस बाळगणाऱ्या तरुणाला पकडले\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट (जि. अकोला) : कोणत्याही वैध परवानाविना देशी कट्टा व जीवंत काडतूस बाळगणाऱ्या एका तरुणास अकोट शहर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. ... Read More\nअकोटात पकडला १० हजारांचा गुटखा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट (जि. अकोला) : अकोट शहर पोलिसांची गुटखा माफीयांविरुद्धची कारवाई सुरूच असून, सोमवारी पोलिसांनी कारवाई करताना १० हजार रुपयांचा गुटखा व १२ हजार रुपये किमतीची मोटर सायकल असा एकूण २२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले. ... Read More\nआकोटात पकडला आठ लाखांचा गुटखा\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट: अकोट शहर पोलिसांनी महाराष्ट्र सरकारने प्रतिबंधित केलेला आठ लाखाचा गुटखा व पान मसाला जप्त केला. पोलिसांनी जप्तीत दाखविलेले दोन वाहन व गुटखा असा १५ लाखाचा मुद्देमाल १ आॅगस्ट रोजी अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आला. ... Read More\nमध्यप्रदेशच्या धर्तीवर राज्यातही कन्यादान योजना लागू करण्याची मागणी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट : मध्यप्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यामध्येही अनुसुचित जाती (एससी) मुलींसाठी मातोश्री रमाबाई आंबेडकर कन्यादान योजना सुरू करण्याची मागणी आकोट येथील रेनबो सामाजीक संस्थेने एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. ... Read More\nअकोट : उत्तरीय तपासणीसाठी काढला दफन केलेला मृतदेह\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट (जि. अकोला) : अकोट शहरातील डॉ. कैलास जपसरे यांच्याकडे उपचारार्थ दाखल असताना एप्रिल महिन्यात मृत्यू झालेल्या मनोज प्रभूदास तेलगोटे यांचा दफन केलेला मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बुधवारी काढण्यात येऊन पुन्हा विधीवत दफन करण्यात आला. ... Read More\nरस्ता की ‘मड रेसिंग’चा ‘ट्रॅक’ : अकोला-अकोट मार्गावर वा���नचालकांचे हाल\nअकोला : रुंदीकरणाचे काम सुरू असलेल्या अकोला-अकोट मार्गावर पावसाच्या पाण्यामुळे चिखल साचण्याचे सत्र सुरुच असून, शुक्रवारी रात्री बरसलेल्या पावसानंतर शनिवारी हा मार्ग प्रचंड चिखलमय झाला होता. ... Read More\nमेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित गावात अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने मृत्यू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट : मेळघाटमधून अकोट तालुक्यात पुनर्वसित झालेल्या बारूखेडा या गावात एका अल्पवयीन मुलीसह महिलेचा अज्ञात तापाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना २५ मे ते २ जूनच्या दरम्यान घडली आहे. ... Read More\nमृतदेहाची अवहेलना केल्याबद्दल अकोटमधील डॉक्टरची कारागृहात रवानगी\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nअकोट : अकोट येथील डॉ.कैलास जपसरे एम.डी.(मेडिसीन) यांना अकोट शहर पोलिसांनी २३ मे रोजी अटक केली. न्यायालयासमोर उभे केले असता, त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. ... Read More\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/videos/mumbai/dr-babasaheb-ambedkars-61st-mahaparinirvan-din/amp/", "date_download": "2018-09-24T08:35:29Z", "digest": "sha1:O7QHAKYIP7KVDBUXWGLQVHRAN2LLGA3D", "length": 3144, "nlines": 38, "source_domain": "www.lokmat.com", "title": "dr babasaheb ambedkars 61st mahaparinirvan din | महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर | Lokmat.com", "raw_content": "\nमहापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर\nमुंबई,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 61 व्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून भीमसैनिक मुंबईत दाखल झाले आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमीवर अनुयायांनी गर्दी केली आहे.\nगणेश चतुर्थी जवळ आल्याने मूर्तींकारांची लगबग\nVijay Chavan Death : ज्येष्ठ अभिनेते विजय चव्हाण काळाच्या पडद्याआड\nPerspective: भारताच्या महानतेचं गमक सांगणारा 'परस्पेक्टिव्ह'\nBPCL Mumbai Fire : मुंबईच्या बीपीसीएल कंपनीत मोठा स्फोट, भीषण आगीमुळे भीतीचे वातावरण\nमला पुढच्या जन्मीही अभिनेत्री व्हायचंय - सुलोचना दीदी\nGanpati Festival : सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची अलोट गर्दी\nलालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी\nतुमच्या आमच्या सर्वांच्या बाप्पाच्या स्वागतासाठी लोकमत झालय सज्ज...\nसिद्धिविनायक मंदिरात फळांची आरास...\nBharat Bandh: मनसैनिकांनी दिंडोशीतील भाजपा नगरसेवकाचे कार्यालय फोडले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%A8", "date_download": "2018-09-24T07:13:48Z", "digest": "sha1:WQXGQS5LD4YRLTOGUWZIM4R3GHHSLUXM", "length": 4454, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इसवी सन - विकिपीडिया", "raw_content": "\nइसवी सन किंवा इसवी (लॅटिन: Anno Domini) ही ग्रेगरीय दिनदर्शिकेमधील कालगणना येशू ख्रिस्तांच्या जन्मवर्षापासून करतात. अरबी भाषेतील ’इसा’ (येशू) या शब्दापासून ’इसवी’ हा शब्द तयार झाला आहे, ’सन’ म्हणजे ’वर्ष’ किंवा ’साल’. इसवी सन ही कालगणना जगभर वापरली जाते.\nइसवी सन सुरु होण्यापूर्वीच्या घटना काळ ’इसा पूर्व’, 'इसवी पूर्व' किंवा इ.स.पू. (इसवी सन पूर्व) असे म्हणतात.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ फेब्रुवारी २०१८ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00049.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/kajol-says-thank-56185", "date_download": "2018-09-24T08:33:51Z", "digest": "sha1:KFVJEMALC4GN2UFTUGCNOXSQ3RGU4VD6", "length": 12085, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "kajol says thank काजोलचे आभार प्रदर्शन | eSakal", "raw_content": "\nगुरुवार, 29 जून 2017\n\"व्हीआयपी-2'चा तमीळ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. त्यामध्ये काजोल आणि धनुषची धमाकेदार एन्ट्री आपल्याला दिसते. काजोलचा कॉर्पोरेट लूक खूपच छान दिसतोय. त्याचबरोबर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काजोलचे तमीळ भाषेतील संवाद...\nबोलताना काजोलचा लूक एकदम कडक दिसतोय. खूपच आत्मविश्‍वासाने ती बोलतेय असं वाटतं. त्यामुळे नकळत तोंडून वा अप्रतिम हेच शब्द निघतात. यासाठी काजोलने तमीळ बोलण्यासाठी खूप मेहनत घेतली. यासाठी तिने अभिनेता धनुष आणि दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, \"व्हीआयपी-2'मध्ये काम करताना भाषा हाच मोठा अडथळा होता; पण धनुष आणि सौंदर्यामुळे तो दूर झाला.\n\"व्हीआयपी-2'चा तमीळ ट्रेलर नुकताच प्रदर्शित झालाय. त्यामध्ये काजोल आणि धनुषची धमाकेदार एन्ट्री आपल्याला दिसते. काजोलचा कॉर्पोरेट लूक खूपच छान दिसतोय. त्याचबरोबर पटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे काजोलचे तमीळ भाषेतील संवाद...\nबोलताना काजोलचा लूक एकदम कडक दिसतोय. खूपच आत्मविश्‍वासाने ती बोलतेय असं वाटतं. त्यामुळे नकळत तोंडून वा अप्रतिम हेच शब्द निघतात. यासाठी काजोलने तमीळ बोलण्या���ाठी खूप मेहनत घेतली. यासाठी तिने अभिनेता धनुष आणि दिग्दर्शिका सौंदर्या रजनीकांत यांचे आभार मानले आहेत. ती म्हणते, \"व्हीआयपी-2'मध्ये काम करताना भाषा हाच मोठा अडथळा होता; पण धनुष आणि सौंदर्यामुळे तो दूर झाला.\nमी हिंदी सोडून दुसऱ्या भाषेत अभिनय करू शकेन आणि बोलू शकेन हा विश्‍वास मला त्यांनी दिला. पहिल्याच दिवशी सेटवर गेल्यावर त्यांनी दोन सीन लिहिलेलं मोठे संवाद असलेलं स्क्रीप्ट दिलं आणि म्हणाले, प्रयत्न कर तुला नक्की जमेल. या सिनेमासाठी काम करणं हा खूपच चांगला अनुभव होता. यासाठी काजोलने सौंदर्या आणि धनुषचे आभार मानले.\nरिटेल व्यवसायात ॲमेझॉनच्या प्रवेशामुळे किराणा युद्ध भडकणार\nमुंबई - ‘वॉलमार्ट’पाठोपाठ ‘ई-कॉमर्स’मधील महाकाय कंपनी असलेलल्या ‘ॲमेझॉन’ने आदित्य बिर्ला समूहाचे ‘मोअर’ सुपरमार्केट्‌स खरेदी करत किराणा व्यवसायात...\nAsia Cup 2018 : सामना एकीकडे अन् सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच\nदुबई : आशिया कप स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर सहज विजय मिळवला. भारत पाकिस्तान सामना म्हटले की, प्रेक्षकांसाठी...\nसत्याच्या बाजूने लढणार 'मंटो'; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीशी खास बातचीत\n'सेक्रेड गेम्स' या वेबसीरिजमुळे सध्या चर्चेत असणारा अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी लवकरच 'मंटो' या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. त्याच्या...\nमहेश भट यांच्या 'सडक 2' मध्ये आलिया भट\nमुंबई : 1991 साली बॉलिवूडमध्ये सुपर डुपर हिट ठरलेल्या सडक या चित्रपटाचा सीक्वल 'सडक 2' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महेश भट दिग्दर्शित...\nभिगवणला मिरवणुकीत पोलिसांचे 'दबंग' नृत्य\nभिगवण, (पुणे) : \"कहते है करते है जो भी मर्जी, सुनते नही है किसी की अर्जी ठाणा मे बैठे है ऑन ड्यूटी, बजावे हाय पांडे जी शिटी... \"दबंग'...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-saloni-daini-metric-pass-120279", "date_download": "2018-09-24T07:57:45Z", "digest": "sha1:FBE3DTFQQXJHK5BNNQ7UJF4472WEYEUZ", "length": 14726, "nlines": 189, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Saloni Daini Metric Pass कोल्हापूरची कुमारी गंगूऽऽऽबाई मॅट्रिक पास | eSakal", "raw_content": "\nकोल्हापूरची कुमारी गंगूऽऽऽबाई मॅट्रिक पास\nबुधवार, 30 मे 2018\nकोल्हापूर - सलोनी दैनी... वय वर्षे सोळा... खरं तर एका स्थानिक वाहिनीवरील जाहिरातीतून ‘सतरा पिशव्या अठरा दुकानं’ म्हणत ही गंगूबाई प्रथमच कॅमेऱ्यासमोर आली. तिसऱ्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा तिचा कॅमेऱ्यासमोरील प्रवास अक्षरशः थक्क करणारा. या साऱ्या प्रवासातही तिचे शिक्षण व अभ्यास सुरूच होता. आज ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि तिने ८५ टक्के गुणांसह परीक्षेतही बाजी मारली.\nकोल्हापूर - सलोनी दैनी... वय वर्षे सोळा... खरं तर एका स्थानिक वाहिनीवरील जाहिरातीतून ‘सतरा पिशव्या अठरा दुकानं’ म्हणत ही गंगूबाई प्रथमच कॅमेऱ्यासमोर आली. तिसऱ्या वर्षांपासून ते आजपर्यंतचा तिचा कॅमेऱ्यासमोरील प्रवास अक्षरशः थक्क करणारा. या साऱ्या प्रवासातही तिचे शिक्षण व अभ्यास सुरूच होता. आज ‘सीबीएसई’ बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल लागला आणि तिने ८५ टक्के गुणांसह परीक्षेतही बाजी मारली. ती कुटुंबीयांसह सध्या भूतान येथे पर्यटनासाठी गेली आहे.\nकोल्हापूरची सलोनी सध्या मुंबईतील रायन इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. कधी कुणाला तिची कॉमेडी आवडते, कुणाला अँकरिंग, कुणाला तिचा डान्स तर कुणाला तिची ॲक्‍टिंग. वयाच्या सोळाव्या वर्षीच तिच्या नावावर फिल्म आणि टीव्ही इंडस्ट्रीतले दहाहून अधिक पुरस्कार जमा झाले आहेत. ‘क्‍या पाचवी पास हैं हम’ कार्यक्रमाचा पहिलाच प्रोमो तिने शाहरूख खानसोबत शूट केला. अमोल पालेकर दिग्दर्शित हिंदी सिनेमासह ‘नो प्रॉब्लेम’ चित्रपटातही ती भेटली. ‘छोटे मियाँ’ आणि ‘छोटे मियाँ-बडे मियाँ’ या रिॲलिटी शोची ती विजेती ठरली. ‘पा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तर तिने ‘बिग बी’ अमिताभ बच्चन यांच्याबरोबर लाइव्ह परफॉर्मन्स केला. ‘कॉमेडी सर्कस,’ ‘चक धूम धूम’मधून ती जशी भेटली, तशीच ‘खट्टा मीठा’च्या प्रोमोतूनही भेटली. इंटरनॅशनल शॉर्ट फिल्म फेस्टिव्हलसाठीच्या शॉर्ट फिल्म्स, ‘दुल्हनियाँ ले जायेंगे,’ ‘इंडियाज गॉट टॅलेंट शो’मध्ये तिचा गेस्ट ॲपिअर���्स होता. सलोनीने ‘यू ट्यूब’वरही ठसा उमटविला.\nजगभरातील भारतीयांत प्रचंड लोकप्रिय असलेल्या आणि सर्वाधिक ‘टीआरपी’चे विक्रम प्रस्थापित करणाऱ्या ‘द कपिल शर्मा’ शोमध्ये ती दोन वर्षांपूर्वी सहभागी झाली. अस्सल कोल्हापुरी टॅलेंट म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सलोनीने कोपरखळ्या मारण्यात आणि कोट्या करण्यात माहीर असलेल्या कपिल शर्मालाही पोट दुखेपर्यंत हसायला लावले.\nकपिल यांना एका मुलाखतीत, ‘तुझे आयडॉल कोण आहेत’ असा प्रश्‍न विचारला होता. त्या वेळी त्यांनी नाव घेतले होते मेहमूद, जॉनी लिव्हर आणि सलोनीचे. सलोनीमध्ये असलेला निरागसपणा खूप आवडतो, असेही त्यांनी सांगितले होते.\nअमुक एवढे मार्क मिळालेच पाहिजेत, असा आग्रह पालकांनी कधीच केला नाही; म्हणून मी अभ्यासात कमी पडले नाही. मिळालेल्या यशाचा अभिमान वाटतो.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते ���दल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00050.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%96%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE-110072300014_1.htm", "date_download": "2018-09-24T07:38:39Z", "digest": "sha1:NX3DMQDIP2HGD4MH3WBGDNY25KPYYR2L", "length": 9478, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लहान मुलांसाठी जोड्यांची खरेदी करताना! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलहान मुलांसाठी जोड्यांची खरेदी करताना\n1. मुलांसाठी बकलं किंवा लेस वाले जोडे घेणे टाळावे, कारण त्यात अडकून ते पडू शकतात आणि लेस बांधणे हे त्यांच्यासाठी फारच अवघड असते.\n2. बेक लेस आणि स्लिप ऑन जोडे घेणे टाळावे\n3. प्रयत्न करावे की जोडे आणि सँडलमध्ये वेलक्रो लागलेले असतील.\n4. मुलांसाठी कॅनवास आणि लेदर मटेरियल जोडे खरेदी करावे. हे टिकाऊ असल्यासोबतच पायांना कूल आणि कोरडे\nठेवतात. याने फोड, छाले, डिस्पंफर्ट आणि स्मेली जोड्यांच्या समस्येपासून बचाव करू शकतात.\n5. लहान मुलांसाठी हिल आणि फँसी जोडे घेणे टाळावे, कारण हे पायांच्या वाढीत अडचण आणतात.\n6. जोड्यांचे सोल हार्ड नसून समातलं आणि फ्लेक्सिबल असायला पाहिजे.\nबाळाला दात येतात तेव्हा\nघामोळ्यांवर खरबूजाचा गर उत्तम\nक्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमध उपयोगी\nपोटदुखीवर ओवा रामबाण औषध आहे\nयावर अधिक वाचा :\nलहान मुलांसाठी जोड्यांची खरेदी करताना\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/tracker?page=145", "date_download": "2018-09-24T07:34:01Z", "digest": "sha1:EOEXMFSSTJORULPVHL64DCEROGHMRXRJ", "length": 2136, "nlines": 44, "source_domain": "mr.upakram.org", "title": "नवे लेखन | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nसमुदाय हिंदुस्थानी रागदारी संगीत विसोबा खेचर 0 11 वर्षे 26 आठवडे आधी\nसमुदाय सेल्युलॉइड सन्जोप राव 0 11 वर्षे 27 आठवडे आधी\nसमुदाय आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने... चित्तरंजन 0 11 वर्षे 27 आठवडे आधी\nलेख लिझ माइटनर - भाग १ शशांक 3 11 वर्षे 27 आठवडे आधी\nसमुदाय मराठी साहित्य नंदन 0 11 वर्षे 27 आठवडे आधी\nसमुदाय गणित शैलेश 0 11 वर्षे 27 आठवडे आधी\n उपक्रम 0 11 वर्षे 27 आठवडे आधी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/career-business-astrology/", "date_download": "2018-09-24T07:57:54Z", "digest": "sha1:JQQRWUMKBZ6IEN6QVLQ6E6VLBEQZV7KJ", "length": 31235, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "राहू महादशा: शिक्षण, करिअरचा बट्ट्याबोळ? कि आशेचा किरण? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचा���ाल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमुख्यपृष्ठ ब्लॉग कुंडली काय सांगते\nराहू महादशा: शिक्षण, करिअरचा बट्ट्याबोळ\n>> अनुप्रिया देसाई (ज्योतिष आणि वास्तुशास्त्र विशारद) [email protected]\nपरवा सौ. मोरेंचा फोन होता. मुलाच्या शिक्षणाबद्दल त्यांना कुंडली विवेचन हवे होते. भेटण्याचा दिवस आणि वेळ ठरवली. ठरवून दिलेल्या दिवशी सौ. मोरे मुलाला – गौरवला माझ्याकडे घेऊन आल्या. अत्यंत बेफिकिरीची छटा त्या मुलाच्या चेहेऱ्यावर होती. आईने आता कोणाकडे मला आणले आहे आता ह्या काय मला सांगणार आता ह्या काय मला सांगणार असे भाव ��्याच्या चेहेऱ्यावर होते. बाकीच्या पालकांप्रमाणे गौरवच्या आईनेही त्याच्याबद्दल तक्रारी करायला सुरवात केली – हा अजिबात अभ्यास करीत नाही. शाळेला दांड्या मारून मित्रांबरोबर भटकत असतो. सध्या गुटका खायला शिकलाय. गुटका आणि तंबाखु भरलेला असतो तोंडात. त्यांना तिथेच थांबवून मी त्यांना त्याच्या वडिलांबद्दल चौकशी केली. त्यांना विचारले की बाबांचाही धाक नाही का असे भाव त्याच्या चेहेऱ्यावर होते. बाकीच्या पालकांप्रमाणे गौरवच्या आईनेही त्याच्याबद्दल तक्रारी करायला सुरवात केली – हा अजिबात अभ्यास करीत नाही. शाळेला दांड्या मारून मित्रांबरोबर भटकत असतो. सध्या गुटका खायला शिकलाय. गुटका आणि तंबाखु भरलेला असतो तोंडात. त्यांना तिथेच थांबवून मी त्यांना त्याच्या वडिलांबद्दल चौकशी केली. त्यांना विचारले की बाबांचाही धाक नाही का पालकांपैकी एकाच तरी धाक मुलांना असतो. ह्याचे वडील हा लहान असतांनाच वारले ह्या त्यांच्या बोलण्यावर मी निरुत्तर झाले. माझा संपूर्ण फोकस मी मुलाच्या कुंडलीवर घेतला.\nकुंडली विवेचन – पारंपरिक पद्धतीने -:\n१) मिथुन लग्नाची कुंडली. लग्न स्थानात गुरु आणि बुध अस्तंगत अवस्थेत. (अस्तंगत म्हणजे त्या ग्रहांची तुम्हांला परिणाम देण्याची क्षमता गमावून बसतात.) ह्या कुंडलीत बुद्धीचा कारक ग्रह बुध आणि ज्ञानाचा कारक ग्रह गुरु दोन्हीही अस्तंगत होते. त्यामुळे बुद्धी आणि शिक्षण ह्याचा अभाव जाणवतो. फक्त हेच ग्रह कारणीभूत आहेत असे नाही. ग्रह जेंव्हा अस्तंगत होतात तेंव्हा ते काही दिवसांसाठी अस्तंगत होतात. त्यामुळे त्या दिवसांत जन्म झालेल्या सगळ्यांच मुलांच्या पत्रिकेत हे ग्रह अस्तंगत असणार परंतु ह्याचा अर्थ असा नाही की त्या सर्वच मुलांना शैक्षणिक प्रगतीत अडथळे येतील. त्याला बाकीही कारणे असू शकतात. त्याचाही अभ्यास झाला पाहिजे.\n२) तर गौरवच्या कुंडलीत हे ग्रह अस्तंगत होते ते ही बुधाच्या मिथुन राशीत. बुध हा ग्रह तुमचा “Common Sense”कसा आहे हे दर्शवितो. ह्या राशीतच दोन्ही ग्रह अस्तंगत. चतुर्थ स्थानातून प्राथमिक शिक्षण,संस्कार पहिले जातात. मिथुन लग्न असल्याने चतुर्थ स्थानात बुधाचीच कन्या राशी आली. म्हणजे तिथेही उजेड असणार हे उघड आहे. माझा मोर्चा मी नवम स्थानाकडे वळवला. प्राथमिक शिक्षणात असलेले अडथळे पहाता उच्च शिक्षण किंवा काही दुसऱ्या प्रकारचे प्रशिक्षण घेऊ शकेल का हे तपासणे जरुरी होते.\n३) नवमस्थानाचा अधिपती शनि आणि तो सुद्धा व्यय स्थानांत. त्याच्या प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण काळातील दशा अभ्यासल्या. प्राथमिक शिक्षणासाठी दशा जरातरी Supportive होत्या परंतु माध्यमिक शिक्षण सुरु झाल्यानंतर मंगळाची दशा सुरु झाली. मंगळ व्यक्तीला अजून आक्रमक बनवतो. मंगळ ह्या पत्रिकेत आहे वक्री. आधीच अभ्यासाची फार आवड नसलेल्या गौरवाची मंगळाची दशा सुरु झाली होती. आता तो कोणाचेही ऐकण्यासाच्या मनःस्थितीत नव्हता. दहावीच्या वर्गात त्याची हजेरी जेमतेम होती. परंतु शाळेतील प्रत्येक शिक्षक आणि प्राध्यापकांना घरातील परिस्थिती माहिती असल्याने त्यांनी नेहेमीच गौरवला समजून घेतले. परंतु ह्याचा गौरवने गैरफायदा घेतला.त्याने दहावीच्या परीक्षेच्या आधी द्यावी लागणारी कुठलीही “Assignment” पूर्ण करून दिली नाही. मग मात्र शाळेचा नाईलाज झाला. नियमांनुसार गौरवला परीक्षेला बसू दिले नाही. त्याचा गौरववर तरी काहीच परिणाम झाला नाही. त्या माऊलीला मात्र आपल्यानंतर ह्याचे काय होणार ही चिंता वाटू लागली.\nह्या सर्व कथा -कथनाबरोबर माझे गौरवच्या कुंडलीचे विवेचन सुरूच होते.\nकृष्णमूर्ती पद्धतीने केलेले विवेचन खालील प्रमाणे – :\n१) प्राथमिक शिक्षणासाठी चतुर्थाचा सबलॉर्ड राहू. राहू “पंचम” स्थानाचा कार्येश. राहू आहे राहूच्याच नक्षत्रात. म्हणजे पंचम स्थान चांगलेच ऍक्टिव्ह होते. म्हणजे सातत्याचा अभाव.\n२) प्राथमिक शिक्षणाच्या वेळेस चंद्राची महादशा सुरु झालेली. चंद्र स्वतः व्ययात. चंद्राची कर्क राशी कस्पप्रमाणे तृतीय स्थानात. चंद्र तृतीय आणि व्यय स्थानाचा कार्येश. म्हणजे इथेही साहेबांनी अभ्यास केलेला दिसत नाही कारण एकाग्रता होण्यासाठी जी स्थाने जरुरी आहेत ती इथे ऍक्टिव्हच नाहीत.\n३) चंद्रानंतर आली मंगळ महादशा. मंगळ षष्ठ आणि व्यय स्थानाचा कार्येश. मंगळ बुधाच्या नक्षत्रात. बुध कस्पने व्यय स्थानात. त्यामुळे बुध व्यय स्थान,प्रथम स्थान,द्वितीय आणि पंचम स्थानांचा कार्येश. इथे तर अभ्यास करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ह्या महादशेतच गौरव व्यसनांच्या अधीन झालेला आहे.\n४) त्याच्या येणाऱ्या पुढच्या दशांवर मी लक्ष केंद्रित केले. जेंव्हा गौरव २१-२२ वर्षांचा होईल तेंव्हा राहू महादशा सुरु होणार आहे. राहू हा छाया ग्रह आहे. तो ज्या ग्रहाबरोबर असतो त्या ग्रहाचे चांगले गुणधर्म नष्ट करून टाकतो. राहू जर गुरु ग्रहाबरोबर असेल तर मुलांच्या शिक्षणात अतोनात अडथळे येतात. राहू जर बुधाबरोबर असेल तर खोटे बोलणे, नकली सह्या करणे, नकली कागदपत्रे बनविणे,इतरांच्या नकला करणे इ. गोष्टींमध्ये जातक एक्स्पर्ट होतो. दशेने साथ दिली नाही तर ह्या सर्व गोष्टींमध्ये कायद्याच्या कात्रीत सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौरवच्या कुंडलीत सुरु होणारी राहूची महादशा म्हणजे ही व्यक्ती नोकरी करणार नाही हे नक्की होते. मग तो करणार काय \nती माऊली तर फार अपेक्षेने माझ्याकडे बघत होती,की काहीतरी चांगली गोष्ट मुलाच्या आयुष्यात घडणार असेल. समोर असलेल्या जातकांना शक्यतो मी स्पष्टपणे जे जाणवते ते सांगते. कारण त्यामुळे त्या व्यक्तीची मानसिक तयारी होते आणि दुसऱ्या काही शक्यतांवर लक्ष केंद्रित करता येते. वरील सर्व गोष्टी गौरवच्या आईला स्पष्ट सांगण्याची गरज होती. म्हणून मी गौरवला थोड्या वेळेसाठी बाजूच्या खोलीत बसण्यास सांगितले. सौ. मोरेंना गौरवच्या शिक्षणाबद्दल सगळी कल्पना दिली. पुढे तो फार शिकणार नाही परंतु आपण त्याला तसे न सांगता किमान बारावी पर्यंतचे तरी शिक्षण पूर्ण करून घेता आले तर त्यासाठी प्रयत्न करावेत. गौरवच्या शुक्राच्या कार्येशत्ववरून त्याला कुठल्याही प्रकारच्या “Musical Instrument ” ची आवड आहे का हे विचारल्यानंतर गौरवला गिटार वाजवण्याची आवड असल्याने तो सध्या गिटारच्या क्लासला जातो, ही माहिती मिळाली. त्याने त्याची ही आवड कायम ठेवावी हे सांगितले. गौरवच्या पुढील दशा पहाता तो नोकरी तर करणार नाही. कारण सातत्य दिसत नाही. परंतु द्वितीय स्थान बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह दिसत असल्याने अर्थार्जन तर होणार आहे. परंतु अर्थार्जन कसे हे विचारल्यानंतर गौरवला गिटार वाजवण्याची आवड असल्याने तो सध्या गिटारच्या क्लासला जातो, ही माहिती मिळाली. त्याने त्याची ही आवड कायम ठेवावी हे सांगितले. गौरवच्या पुढील दशा पहाता तो नोकरी तर करणार नाही. कारण सातत्य दिसत नाही. परंतु द्वितीय स्थान बऱ्याच प्रमाणात ऍक्टिव्ह दिसत असल्याने अर्थार्जन तर होणार आहे. परंतु अर्थार्जन कसे तर त्याचे उत्तर महादशेतच लपलेले आहे असे मला वाटते. राहू हा “Corruption” चा कारक आहे. राहू हा राहूच्याच नक्षत्रात असून बुधाच्या सबमध्ये ��हे. बुध हा कागदपत्रांचा कारक आहे आणि राहू “Corruption” चा. त्यामुळे पुढे गौरव कागदपत्रांची देवाणघेवाण आणि त्यातून कमावलेले कमिशन (Commission Based Income – बुध ) हीच गौरवाची कमाई. त्यामुळे पुढील आयुष्यात तो आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वावलंबी असेल. त्यामुळे पालकांची जी मुळात काळजी असते कीआमच्या पश्चात्त आमचे मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल ना तर त्याचे उत्तर महादशेतच लपलेले आहे असे मला वाटते. राहू हा “Corruption” चा कारक आहे. राहू हा राहूच्याच नक्षत्रात असून बुधाच्या सबमध्ये आहे. बुध हा कागदपत्रांचा कारक आहे आणि राहू “Corruption” चा. त्यामुळे पुढे गौरव कागदपत्रांची देवाणघेवाण आणि त्यातून कमावलेले कमिशन (Commission Based Income – बुध ) हीच गौरवाची कमाई. त्यामुळे पुढील आयुष्यात तो आर्थिकदृष्ट्या नक्कीच स्वावलंबी असेल. त्यामुळे पालकांची जी मुळात काळजी असते कीआमच्या पश्चात्त आमचे मुलं आर्थिकदृष्ट्या सक्षम असेल ना ती काळजी सौ. मोरेंची सध्यातरी कमी झाली होती.\nहे सर्व सांगितल्यानंतर सौ. मोरेंना अश्रू आवरले नाही. त्या म्हणाल्या,” मला तुम्हांला प्रामाणिकपणे काही सांगायचे आहे. मी आतापर्यंत बऱ्याच ज्योतिषांकडे गेले आहे. गौरवच्याच कुंडलीकरिता. त्याचीच सतत काळजी असते मला. त्याच्याबद्दल मला आतापर्यंत सर्व ज्योतिषांनी खूप वाईट वाईट सांगितले होते. हा मुलगा वाया जाणार आहे. काहीही कमवणार नाही. ह्याचं आयुष्यात काही होऊ शकत नाही. त्यामुळे माझी स्वतःची सतत चिचिड होत असते. सध्या मी त्याला माझ्याबरोबर ऑफिसलाही घेऊन जाते. कारण तो घरी राहिला की मित्रांबरोबर जातो आणि दिवसभर बाहेर भटकत रहातो. माझ्याबरोबर आला की व्यसनांपासूनही दूर रहातो आणि तिथे थोडा अभ्यासही होतो. आठवड्यातून दोन दिवस गिटारच्या क्लासला जातो. आता तुम्ही त्याच्या पुढच्या आयुष्याबद्दल थोडी कल्पना दिली आहे त्यामुळे मला खूप रीलॅक्सड वाटत आहे.आता मी अभ्यासासाठी त्याच्या सतत मागे लागणार नाही. मी आता स्वतः टेन्शन फ्री राहीन. मी तुम्हांला वेळोवेळी त्याच्या प्रगतीबद्दल सांगेनच.”\nपारंपरिक पद्धतीने कुंडली पाहिल्यास सर्व वाईटच गोष्टी प्रथम दर्शनी दिसून येत आहेत परंतु कृष्णमूर्ती पद्धतीने पाहिल्यास आशेचा एक किरण दिसतोय. तोच धागा पकडून त्यांना त्याबाबत गौरवच्या पुढील आयुष्याबाबत सांगितले. गौरवच्या कुंडलीत “जेल योग” आहे क��� ते ही तपासून घेतले होते. तसे काही योग दिसले नसल्याने त्याची उगीच चर्चा करून त्यांना टेन्शन देण्यात अर्थ नव्हता. हे सर्व झाल्यानंतर गौरवला पुढील शिक्षण घेण्याबद्दल समजावून सांगितले. त्याने नुसतीच मान डोलावली. ज्योतिष -शास्त्रामुळे एका माऊलीला तणावमुक्त करण्यात यशस्वी ठरले.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलहरयाणा पोलिसच हनीला लपवताहेत \nपुढीलमहागाईविरोधात कोकणात शिवसेनेच्या रणरागिणी रस्त्यावर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nवंशपरंपरागत इस्टेट घोळ कुंडली सोडवू शकते\nब्लॉग: वृद्धाश्रम नव्हे आनंदाश्रम\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A4%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-09-24T07:13:56Z", "digest": "sha1:S4C5DL25QE5PW5QS3TVKILQEQLDR4VVW", "length": 9013, "nlines": 172, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मतदान - विकिपीडिया", "raw_content": "\nराजकारण मालिकेचा एक भाग\nमतदान ही एखाद्या गटास अथवा समूहास, विशिष्ट निवडणुकीसाठी अथवा एखादा महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी लिखित अथवा ठरविलेल्या माध्यमाद्वारे (जसे: मतदान यंत्र इत्यादी.) मतप्रदर्शन करण्याची एक पद्धती आहे. याचा वापर चर्चा, वादविवाद अथवा निवडणूक प्रचारानंतर करण्यात येतो. लोकशाही राज्य प्रणालीत उच्च पदावरच्या व्यक्तिंसाठी निवडणूक घेऊन मतदान करण्यात येते.एखाद्या क्षेत्रातील अशा निवडणुकीसाठी ज्याला मतदान करण्यात येते तो उमेदवार असतो व जो मतपत्रिकेद्वारे अथवा ठरवून दिलेल्या पद्धतीद्वारे मतदान करतो तो मतदार म्हणून ओळखण्यात येतो. मतदारांनी केलेल्या मतांच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांची निवड केली जाते.\n५ संदर्भ आणि नोंदी\nलोकशाहीत, निवडणुकीद्वारे सरकारची निवड करण्यात येते. यासाठी ईच्छुक उमेदवारांमधून निवड करावयाची असते. वेगवेगळ्या देशात,तेथील सरकारने व नागरिकांनीनी ठरविलेल्या मतदान करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.\nमत हे वैयक्तिक आवडीचे प्रगटीकरण असते. कोणत्याही सरकारमध्ये अथवा संस्थेमध्ये अथवा गटांमध्ये, एकमत न होणाऱ्या एखाद्या प्रस्तावावर मतदान घेऊन तो प्रस्ताव, झालेले ���तदान बघुन स्वीकारण्यात अथवा नाकारण्यात येतो.मतदान हे काही देशात मतदान केंद्रावर जाऊन करण्यात येते तसेच काही देशात ते ऐच्छिक तर काही देशात ते अनिवार्य आहे.\nएखाद्या मतदाराने प्रगट केलेल्या मताची जाहिर वाच्यता होऊ नये म्हणून गुप्त मतदान घेण्यात येते. तसेच, मतदानानंतर, विरोधी मतदान केले म्हणून, उमेदवाराने मतदारांना भिवविण्यास अथवा त्रास देण्यास वाव मिळू नये यासाठी अशी सोय केलेली असते.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मार्च २०१८ रोजी १५:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00051.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/increasing-obesity-in-children/articleshow/61645296.cms", "date_download": "2018-09-24T08:42:03Z", "digest": "sha1:L45NVBQDOWMOTUXVXUNCONGGNKMFNFPE", "length": 14848, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: increasing obesity in children - पालकांनो सांभाळा, लहान मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nपालकांनो सांभाळा, लहान मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nलहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत असून, त्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्याही वाढत असल्याचे नुकतेच एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शाळेतील आठ हजार २०० विद्यार्थ्यांपैकी १८ टक्के विद्यार्थी स्थूल असल्याचे निर्दशनास आले, तर ३२ टक्के विद्यार्थ्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.\nजेटी फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क पुणे यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. दोन्ही संस्थांनी गेल्या दोन वर्षांत मुंबई आणि पुणे शहरातील २५ शाळांमध्ये सुमारे आठ हजार २०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण जिल्हा परिषद शाळांसह सरकारी शाळा आणि खासगी शाळांमध्ये करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १८ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थूलतेचे प्रमाण तर ३२ टक्के मुलांचे वजन हे प्रमाणापेक्षा अधिक आढळून आले आहे असे फाउंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितले.\n‘त्यामुळे बालदिन आणि मधुमेह दिनाच्या निमित्ताने लहान मुलांमधील स्थूलपणावर तयार केलेल्या माहितीपटाचे प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ नोव्हेंबरला होणार आहे. सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होणार आहे,’ असे तोडकर यांनी सांगितले.\n‘या सर्वेक्षणात वाढत्या स्थूलपणासह काही मुलांना मधुमेह असल्याचे आढळून आले. सर्वेक्षणासाठी प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना या संदर्भात प्रश्नावली दिली होती. त्यातून वाढता स्थूलपणा, आणि खेळांकडे विद्यार्थ्यांचे होणारे दुर्लक्ष अशा बाबी आढळून आल्या,’ असे डॉ. तोडकर यांनी सांगितले.\nलहान मुलांमध्ये स्थूलपणा वाढत असून, त्यामुळे मुलांमध्ये आरोग्याच्या समस्याही वाढत असल्याचे नुकतेच एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. शाळेतील आठ हजार २०० विद्यार्थ्यांपैकी १८ टक्के विद्यार्थी स्थूल असल्याचे निर्दशनास आले, तर ३२ टक्के विद्यार्थ्यांचे वजन प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे आढळून आले आहे.\nजेटी फाउंडेशन आणि रोटरी क्लब ऑफ कोरेगाव पार्क पुणे यांनी केलेल्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे. दोन्ही संस्थांनी गेल्या दोन वर्षांत मुंबई आणि पुणे शहरातील २५ शाळांमध्ये सुमारे आठ हजार २०० विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे हे सर्वेक्षण जिल्हा परिषद शाळांसह सरकारी शाळा आणि खासगी शाळांमध्ये करण्यात आले. त्यामध्ये सुमारे १८ टक्के विद्यार्थ्यांमध्ये स्थूलतेचे प्रमाण तर ३२ टक्के मुलांचे वजन हे प्रमाणापेक्षा अधिक आढळून आले आहे असे फाउंडेशनच्या संचालिका डॉ. जयश्री तोडकर यांनी सांगितले.\n‘त्यामुळे बालदिन आणि मधुमेह दिनाच्या निमित्ताने लहान मुलांमधील स्थूलपणावर तयार केलेल्या माहितीपटाचे प्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते १६ नोव्हेंबरला होणार आहे. सातारा रस्त्यावरील अण्णा भाऊ साठे सभागृहात दुपारी दीड वाजता हा कार्यक्रम होणार आहे,’ असे तोडकर यांनी सांगितले.\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज ��ाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nखंडणी मागणाऱ्या बी-टेक तरुणांना अटक\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1पालकांनो सांभाळा, लहान मुलांमध्ये वाढतोय स्थूलपणा...\n2'न्यूड'साठी मराठी कलाकारांची मोहीम; केंद्र सरकारला उघडं पाडणार...\n3सुखी संसारासाठी लग्नाआधी प्रश्न विचारा... पण स्वतःला\n4लोकल धावली शंभर किमी वेगाने...\n6'दशक्रिया' चित्रपटाला ब्राह्मण महासंघाचा विरोध...\n9पहिल्या टप्प्यासाठी ६५० कोटींचा खर्च...\n10​ डीम्ड कन्व्हेयन्स रखडले...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/washim/washim-water-supply-work-start-in-under-police-watch/114204", "date_download": "2018-09-24T08:05:48Z", "digest": "sha1:5VPBAW56AURDHMDJXYRRDO4XQD5K5JVU", "length": 8758, "nlines": 160, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "पोलीस बंदोबस्तात जलवाहिनी चे काम सुरु, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome वाशिम पोलीस बंदोबस्तात जलवाहिनी चे काम सुरु, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात…\nपोलीस बंदोबस्तात जलवाहिनी चे काम सुरु, ग्रामस्थ आंदोलनाच्या पवित्र्यात…\nपाणी प्रश्न पेटण्याची शक्यता…\n(प्रतिनिधी- जयवंत देशमुख):- यंदा वाशिम जिल्ह्यात कमी प्रजन्यमानामुळे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात पाणी पातळी कमालीची घटली. त्यामुळे शहराला पाणी मिळावे यासाठी पैनगंगेवरील बॅरेज मधील पाणी साठा शहराला नेण्याचा घाट जिल्हा प्रशासनानं घातला आहे. परंतु २५ गावातील ग्रामस्थांनी याला विरोध केल्यामुळे तगड्या बंदोबस्तात जलवाहिनचे काम सुरू करण्यात आले आहे.\nगावकऱ्यांचा प्रचंड विरोध असतांना एकही लोकप्रतिनिधी गावात आला नसल्यामुळे संत��्त होऊन मुख्यमंत्री महोदय आमचे खासदार आणि आमदार दाखवा आणि १०० रुपये मिळवा असे फलक लावून लोकप्रतिनिधीचा निषेध याठिकाणी केला जात आहे. शेतकऱ्यांच्या हक्काच पाणी शहराला जात असल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे. यासाठी शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसांपासून आंदोलनही केले. तरीही यावर तोडगा काढायला प्रशासनाला यश आलं नाही. शेतकऱ्यांच्या हक्काच पाणी शहराला जात असल्याने हा पाणी प्रश्न पेटण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांचा असंतोष लक्षात घेता जलवाहिनीचे काम मोठ्या पोलीस बंदोबस्तात सुरु करण्यात आले आहे.\nPrevious Newsआजचे राशिभविष्य १२/०३/२०१८\nNext Newsस्वाईप मशीन द्वारे पैशाने गंडवणारी राज्यीय टोळी गजाआड…\nवाशिममध्ये मुसळधार पाऊस, नागरिकांची घर पाण्यात…\nवाशिम जिल्ह्यात १० लाखाच्या वर किमतीचा गुटखा जप्त, आरोपींना अटक…\nखरोळा येथे गोठ्याला आग लागून लाखोचे नूकसान…\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00053.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?id=1038&cat=LaturNews", "date_download": "2018-09-24T08:02:36Z", "digest": "sha1:KVI53CDAVE6RE2KIL6GM5N7VG7CSGWXW", "length": 8947, "nlines": 53, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nभाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे\nलातूर: भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते व शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले. भाजपा व परिवारात एकनिष्ठेने कार्यरत असलेले प्रविण कस्तुरे हे अवघ्या जिल्हाभरात भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. प्रविण कस्तुरे यांनी भाजपासह परिवारात विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. भाजपाच्या लातूर शहर जिल्हा समन्वयकपदी प्रविण कस्तुरे यांची नियुक्ती करण्यात आलेली असून आजपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा अनुभव या पदासाठी योग्य असल्याने त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. या नियुक्तीचे पत्र पालकमंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या हस्ते प्रविण कस्तुरे यांना देण्यात आलेले आहे. प्रविण कस्तुरे यांनी समन्वयक म्हणून भाजपा शहर, परिवार व महानगरपालिका यांच्यात समन्वय साधण्याचे काम पार पाडणे अपेक्षीत आहे. प्रविण कस्तुरे यांना सदर नियुक्ती पत्र देतांना भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, स्थायी समिती सभापती शैलेश गोजमगुंडे, मंडल प्रमुख रवि सुडे, राजकुमार अकनगिरे, पप्पू धोत्रे, ज्ञानेश्वर चेवले यांची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्री निलंगेकर यांनी प्रविण कस्तुरे यांना सदर जबाबदारी यशस्वी पार पाडावी अश्या शुभेच्छा देऊन या माध्यमातून पक्षाची विचारधारा अधिक मजबुत करावी अशा सूचना केल्या. या निवडीबद्दल मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार यांच्यासह पक्ष पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रविण कस्तुरे यांचे अभिनंदन केले आहे.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअ��िक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Celebration-of-Dharmanath-beej/", "date_download": "2018-09-24T07:30:41Z", "digest": "sha1:6Y3GA5GXGA7JC4MTYETHNZCUGNB6TRAP", "length": 7614, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " अडबंगनाथ संस्थान नावारुपास : ना. विखे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › अडबंगनाथ संस्थान नावारुपास : ना. विखे\nअडबंगनाथ संस्थान नावारुपास : ना. विखे\nआपणा सर्वांचे श्रद्धास्थान सद‍्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपाआशिर्वादाने या धर्मनाथ बीज सोहळ्याची परंपरा अन् जबाबदारी अरुणनाथगिरी महाराज समर्थपणे सांभाळत असल्याने अडबंगनाथ देवस्थान नावारुपास आले असल्याचे गौरवोद‍्गार विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी काढले.\nश्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे धर्मनाथ बीज सांगता सोहळ्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण शिवारातील श्रीक्षेत्र अडबंगनाथ संस्थान येथे सालाबादप्रमाणे या पंधराव्या वर्षीचा धर्मनाथ बीज सोहळा हजारो भाविकांच्या मांदियाळीत संपन्न झाला. काल सकाळी 10 वाजता संस्थानचे मठाधिपती अरुणनाथगिरी महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने सोहळ्याची सांगता झाली. यावेळी देवस्थानवर ना. विखे यांचे आगमन झाले. अडबंगनाथ मंदिरातील शिळेवर त्यांनी पूजा करून दर्शन घेतले.\nना. विखे म्हणाले की, गोदावरी काठावर नगर जिल्ह्यात कोपरगाव पुणतांब्यापासून, तर श्रीक्षेत्र नेवासा मढीपर्यंत संतांची भूमी आहे. आपणा सर्वांचे श्रद्धास्थान सद‍्गुरू नारायणगिरी महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने याठिकाणी धर्मनाथ बीज सोहळ्याची परंपरा अरुणनाथगिरी महाराज सांभाळत असल्याने संस्थान तीर्थक्षेत्रात समाविष्ट झाले. गावागावांत पारायण सोहळे राजकीय ग��तट विसरून लोक साजरे करतात. जगात सामाजिक विषमता तयार झाली असून ही विषमता दूर करण्याचे या सोहळ्यातून संत मंडळी करतात. धार्मिक सोहळा अन् संत समागम हेच एकमेव ठिकाण असे आहे की, याठिकाणी शांती मिळते. समाज परिवर्तनाची खरी ताकद परमार्थात असल्याने विखे यांनी सांगितले.\nयावेळी आ. भाऊसाहेब कांबळे, पं. स. सभापती दीपकराव पटारे, बाजार समितीचे सभापती सचिन गुजर, उपनगराध्यक्ष करण ससाणे, जी. के. पाटील, सिद्धार्थ मुरकुटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.\nयावेळी कोकणगाव येथील अनिल शिवाजी जोंधळे, बापू शिवाजी जोंधळे या दानशूर भक्तांनी यश अनिल जोंधळे या चिरंजीव बालकाच्या वाढदिवसानिमित्त जॉन डियर ट्रॅक्टर अडबंगनाथ संस्थानला भेट म्हणून दिला. काल्याच्या कीर्तनानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. यावेळी भाविक उपस्थित होते.\nकोण कोणत्या काठावर लागतो हेच समजत नाही\nना. विखे गोदाकाठच्या देवस्थानचे ठिकाणे सांगत असताना म्हणाले, गोदाकाठप्रमाणे प्रवरा, मुळा काठावरही सर्व धर्मांची देवस्थाने आहेत. परंतु सध्या कोण कोणत्या काठाला लागतो, हेच समजत नाही. यावर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Maratha-reservation-Jail-Bharo-movement-in-Kankavli/", "date_download": "2018-09-24T08:09:55Z", "digest": "sha1:CH7EA4JX6MYPFFHULCI6OBGPE6XSGNFM", "length": 6779, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठा समाजाचा जेलभरोचा निर्धार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › मराठा समाजाचा जेलभरोचा निर्धार\nमराठा समाजाचा जेलभरोचा निर्धार\nमराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठीची निर्णायक लढाई सुरू आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येत 9 ऑगस्ट रोजी जेलभरो आंदोलन यशस्वी करण्याचा निर्धार मराठा समाजबांधवांकडून करण्यात आला. हे ���ंदोलन शांततेच्या मार्गाने होणार असून त्याला कोणतेही गालबोट लागणार नाही याची दक्षता घ्यावयाची आहे. जेलभरो आंदोलनासाठी विभागनिहाय बैठकांचे नियोजन करताना महिला, विद्यार्थी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.\nसकल मराठा समाजबांधवांची बैठक येथील मराठा मंडळ येथे घेण्यात आली. ज्येष्ठ नेते एस. टी. सावंत, लवू वारंग, सभापती सौ. भाग्यलक्ष्मी साटम, योगेश सावंत, सुशील सावंत, भाई परब, सोनू सावंत, प्रताप भोसले, अ‍ॅड. हर्षद गावडे, सुशांत नाईक आदी मराठा बांधव उपस्थित होते. जेलभरो आंदोलन 9 ऑगस्ट रोजी होणार असून त्यासाठी कणकवली शहरात पाध्ये मेडीकल शेजारी कार्यालय सुरू करण्याचे ठरविण्यात आले. त्याचे उद्घाटन शुक्रवार सकाळी 10 वा. करण्यात येणार आहे. जेलभरो आंदोलनाविषयी जनजागृतीसाठी विभागनिहाय बैठका घेण्यात येणार आहेत. रविवार 5 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. कळसुली विभागाची बैठक हळवल ग्रा. पं. येथे होणार आहे. 11 वा. नाटळ विभागाची बैठक कनेडी समाधीपुरूष हॉल येथे होणार आहे. सोमवार 6 ऑगस्ट रोजी फोंडाघाट विभागाची बैठक 10 वा. फोंडाघाट रेस्टहाऊस, खारेपाटण विभागाची बैठक दु. 3 वा. खारेपाटण विद्यालय तर कासार्डे विभागाची बैठक सायं. 6 वा. कासार्डे विद्यालय येथे होणार आहे.\nजेल भरो आंदोलनासाठी मराठा बांधवांनी 9 ऑगस्ट रोजी सकाळी 9.30 वा. कणकवली येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ एकत्र यायचे आहे. त्यानंतर आपल्याला अटक करून घ्या, असे पोलिसांना सांगून जेलभरो करावयाचा आहे. हे आंदोलन शांततेने करावयाचे आहे. प्रशासनाकडूनही तसे सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा आहे. मराठा समाजाचे आंदोलन हे आपल्या न्याय हक्कांसाठी आहे. ते कोणत्याही समाजाविरोधात नाही. त्यामुळे मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असा निर्धार बैठकीत करण्यात आला.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पद��� रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/case-of-sexual-assault-and-fraud-in-cine-actress/", "date_download": "2018-09-24T08:28:36Z", "digest": "sha1:63SYSL5NXJKIQF6KVLEFM4N6TMFZAI7D", "length": 6111, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस निकाहनामाः अरबी शिक्षकाला अटक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोगस निकाहनामाः अरबी शिक्षकाला अटक\nबोगस निकाहनामाः अरबी शिक्षकाला अटक\nपाच फ्लॅटसाठी घेतलेल्या सुमारे पंधरा कोटी रुपयांचा अपहार करून एका 65 वर्षांच्या वयोवृद्ध प्रसिद्ध सिनेअभिनेत्रीवर लैंगिक अत्याचार आणि फसवणूकप्रकरणी कारीगौसल वरा हसमतअली अन्सारी या अरबी शिक्षकाला शनिवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली.\nया गुन्ह्यांत अटक झालेला कारीगौसल हा तिसरा आरोपी आहे. यापूर्वी याच गुन्ह्यात तक्रारदार सिनेअभिनेत्रीचा कथित प्रियकर आणि पती मोहम्मद सर्फराज एहसान ऊर्फ अनुप खन्ना आणि त्याचा व्यावसायिक मित्र किशोर हेमंतदास नाथानी या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. अटकेनंतर गौरीगौसलला येथील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे.\nजुहू येथे राहणारी ही अभिनेत्री 80 व 90 च्या दशकातील एक टॉप अभिनेत्री होती. सात वर्षांपूर्वी तिची आरोपीशी ओळख झाली आणि त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले होते, लिव्ह अ‍ॅण्ड रिलेशनशिपमध्ये राहत असताना त्याने तिला पाच फ्लॅटचे आमिष दाखवून सुमारे पंधरा कोटी रुपये घेतले होते. त्यानंतर निकाह केल्याचे बोगस दस्तावेज बनवून तिच्याशी लैंगिक अत्याचार केला. मात्र काही महिन्यांपूर्वीच या अभिनेत्रीला मोहम्मद सर्फराजने तिची फसवणूक केल्याचे समजले होते. त्यामुळे तिने त्याच्याविरुद्ध जुहू पोलिसांत लैंगिक अत्याचारासह फसवणुकीची तक्रार केली होती.\nत्यानंतर मोहम्मद सर्फराजला अटक करण्यात आली होती. त्याच्याकडून पोलिसांनी सुमारे 25 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने, एक पंधरा लाख रुपयांचा डिमांड ड्राफ्ट, 37 लाख रुपयांच्या तीन महागड्या गाड्या, काही बोगस दस्तावेज आणि विविध बँकेचे डेबिट आणि क्रेडिट कार्ड, पासपोर्ट जप्त केले होते. पंधरा लाखांचा डिमांड ड्राफ्ट तयार करणार्‍या किशोरलाही अटक करण्यात आली आहे.\nलाल��ाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nलालबाग राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Career-Participation-Seminar-in-Satara/", "date_download": "2018-09-24T07:51:12Z", "digest": "sha1:IY66S3JAM3EIECURMIW6O67TMTRTRAZB", "length": 6694, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारामध्ये आज करिअरच्या वाटा सेमिनार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारामध्ये आज करिअरच्या वाटा सेमिनार\nसातारामध्ये आज करिअरच्या वाटा सेमिनार\nजे.के.अ‍ॅकॅडमी व दैनिक पुढारीच्या वतीने सातारा येथे शनिवार दि. 16 रोजी करिअरच्या वाटा सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे.\nसध्या समाजामध्ये प्रत्येक पालक अथवा विद्यार्थी फक्त डॉक्टर, इंजिनिअर असे करिअर निवडताना दिसत आहेत. मात्र प्रत्यक्षात या करिअरला येणार्‍या काळात किती मागणी असेल अथवा त्यातून काय मिळेल हे जाणून घेणे गरजेचे आहे. याशिवाय विज्ञान क्षेत्रात करिअरच्या उपलब्ध असणार्‍या इतर संधी किती व कुठे आहेत हे माहितच नसते. त्यामुळे चांगली गुणवत्ता असणार्‍या विद्यार्थ्यांची निवड सुद्धा फक्त अज्ञाना अभावी चुकते. असे होऊ नये म्हणून आम्ही करिअर गायडन्स सेमिनारचे आयोजन केले आहे.\nसदर सेमिनार शनिवार दि. 16 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता, सातारा येथील शाहू कला मंदिर व रविवार दि. 17 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता कराड येथील यशवंतराव चव्हाण स्मृती सदन (टाऊन हॉल) येथे घेण्यात येणार आहे. या सेमिनारसाठी आम्ही जिल्ह्यातील शाळांमधून निवडक 456 गुणवंत विद्यार्थ्यांची निवड केली आहे. या शिवाय इच्छुक विद्यार्थीसुध्दा सेमिनारचा लाभ घेऊ शकतात.\nपासेससाठी आयोजकांकडे संपर्क साधावा.\nसेमिनार ‘करिअरच्या वाटा’ या विषयावर होणार असून, यामध्ये अनेक तज्ञ वक्ते मार्गदर्शन करणार आहेत. या सेमिनारमध्ये 10 वीचा पेपर कसा लिहावा व स्मरणशक्ती वाढवण्याचे तंत्र ही सांगितले जाणार आहे. त्याची एक छोटी पुस्तीका विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.\nसेमिनारसाठी शाळांना निमंत्रित करण्यात आले आहे. विज्ञान व गणित शिक्षकांचाही यामध्ये सहभाग असणार आहे. विद्यार्थ्यांनी फोनद्वारे आसन क्रमांक आरक्षित करणे गरजेचे आहे, अशी माहिती जे.के. अ‍ॅकॅडमीचे मॅनेजिंग डायरेक्टर महेश शेळके यांनी दिली.\nशस्त्र प्रदर्शनातून ताकदीची झलक\nट्रॅक्स चोरली; कागदपत्रे उधळली\nखा. राजू शेट्टी, ना. खोत हाजीर हो ऽऽ\nचोरीचे ते पिस्तूल फौजदाराचे\nरुग्णवाहिकेविना परळी खोर्‍यात हेळसांड\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/cash-parsal-worth-rs-one-crores-and-25-lakhs-seized-with-accuse/", "date_download": "2018-09-24T07:09:02Z", "digest": "sha1:SOLMQZTBXSH6EIUIVRTNSD3IZYBHVLY2", "length": 17377, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "सवा कोटी रोकडचे पार्सल लांबवणारा जेरबंद | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशा���े विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nसवा कोटी रोकडचे पार्सल लांबवणारा जेरबंद\nगोव्याला पाठविण्यासाठी मालकाने भगवती ट्रॅव्हल्सकडे दिलेले सवा कोटीची रोकड असलेले पार्सल शिताफीने घेऊन पसार झालेल्या कर्मचाऱ्याला डोंगरी पोलिसांनी अटक केली आहे. चोरीची ती सर्व रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.\nक्रॉफर्ड मार्केट येथे व्यवसाय करणारे जाफरअली लाकडावाला यांनी डोंगरी येथून सुटणाऱ्या भगवती ट्रव्हल्सकडे एक पार्सल दिले होते. त्या पार्सलमध्ये डिनर सेट तसेच तीन लाखांची रोकड असल्याचे लाकडावाला यांनी ट्रव्हल्सवाल्याला सांगितले व ते निघून गेले. त्यानंतर लाकडावाला यांच्याकडे काम करणारा यासीन अब्दुल शाहीद शेख हा ट्रॅव्हल्सजवळ आला आणि ते पार्सल मालकाने परत मागवले आहे, त्यात काही आणखी वस्तू भरायच्या आहेत, अस�� सांगून यासीनने ते पार्सल मागितले. यासीन ते पार्सल घेऊन न आल्याने ट्रॅव्हल्सवाल्यांनी लाकडावाला यांच्याकडे विचारपूस केली तेव्हा आपले पार्सल कोणीतरी लबाडी करून चोरून नेल्याचे स्पष्ट होताच लाकडावाला यांनी डोंगरी पोलिसात धाव घेतली. दरम्यान, हा पैसा हवालाचा असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.\nतीन लाख नाही सवा कोटी\nपोलिसांनी लगेच यासीनला ताब्यात घेऊन त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवलेली सवा कोटीची रक्कम हस्तगत केली. गोव्याला पाठविण्यासाठी भगवती ट्रव्हल्सकडे दिलेल्या पार्सलमध्ये तीन लाख असल्याचे लाकडावाला यांचे म्हणणे होते. पण पार्सलमध्ये एक कोटी २५ लाखांची रोकड होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपहाटे हॉटेल उघडले नाही म्हणून बंदूक रोखली\nपुढीलगणपती विसर्जनाच्या गर्दीत मोबाईल चोरणारी टोळी गजाआड\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nलालबागच्या राजाचं विसर्जन… पुढल्या वर्षी लवकर या\nखामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध्ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/these-four-people-will-be-elected-as-rajya-sabha-members-295865.html", "date_download": "2018-09-24T07:28:30Z", "digest": "sha1:7SAFD4KZDA3UZOFMBVZSFLILGDCV5M5W", "length": 17471, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती!", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेक��ॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nराज्यसभा सदस्यपदी आता सचिन आणि रेखा नाहीत; या चार जणांची नियुक्ती\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.\nदिल्ली, ता. 14 जुलै : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अन्य चार जणांना राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त केले आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.\nइंग्लंडने जिंकला टॉस, फलंदाजीचा निर्णय\nस्कूल बसच्या चाकाखाली चिरडून 3 वर्षाच्या मुलाचा मृत्यू\nसंविधानाने राष्ट्रपतींना २४५ सदस्य संख्या असलेल्या राज्यसभेतील 12 सदस्य नियुक्त करण्याचे अधिकार दिले आहेत. पूर्व नियुक्त मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अभिनेत्री रेखा, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचारक आणि सोशल मीडियाप्रमुख राकेश सिन्हा यांच्यासह कामगार नेते राम शकल, मूर्तीकार रघुनाथ महापात्रा आणि प्रसिद्ध नृत्यांगणा सोनल मानसिंह यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे.\nपत्नीला पास करण्यासाठी अजब शक्कल, कॉलेज संचालकाने प्राध्यापकाकडूनच सोडवले पेपर\nमंदिराच्या बांधकामाला सुरूवात करू - अमित शहा\nराज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले सदस्य राकेश सिन्हा हे संघाचे विचारक म्हणून ओळखले जातात. ते संघाचे मीडिया आणि सोशल मीडिया प्रमुखही आहेत. ते वृत्तवाहिन्यांवर संघ आणि भाजपची बाजू जोरकसपणे मांडत असतात. त्यांनी संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं आत्मचरित्रही लिहिलं असून 'राजनीतिक पत्रकारिता' या लोकप्रिय पुस्तकाचे ते लेखक आहेत.\nआहे फक्त एकच हात पण लगावतो जबरदस्त षटकार \nही आहे जगातली सगळ्यात लांब बाईक, वजन आहे 450 किलो\nतर सोनल मानसिंह या प्रसिद्ध नृत्यांगणा असून त्यांना या आधीच पद्म विभूषण, पद्म भूषण आणि संगीत नाटक अकादमी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. रघुनाथ महापात्रा हे ओडिशातील प्रसिद्ध मूर्तीकार आहेत. त्यांनाही पद्मश्री, पद्म भूषण आणि पद्म विभूषण पुरस्कारांनी गौरविण्यात आलेलं आहे. तर राम शकल हे प्रसिद्ध कामगार नेते आहेत. ते भाजपचे माजी खासदार असून यूपीच्या रॉबर्टगंज मतदारसंघातून ते तीन वेळा निवडून आले होते. अभिनेत्री रेखा, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, अनू आगा आणि के. पराशरन यांची कारकिर्द संपल्याने नव्या सदस्यांची राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: anu aagak.parasharnrajya sabharekhasachin tendulkarअनू आगाके. पराशरनमास्टर ब्लास्टरराज्यसभासचिन तेंडुलकरसदस्यपदी\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/fergusson-college/", "date_download": "2018-09-24T07:48:52Z", "digest": "sha1:R2GG2H55W4EYIO2BLBTWGOW2NLXLEZ7J", "length": 12214, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Fergusson College- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी '��्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपुण्याच्या फर्गुसन कॉलेजमध्ये प्राचार्यांनी घातली सत्यनारायण पूजा\nपुण्यातील अत्यंत नामांकित समजल्या जाणाऱ्या फर्गुसन कॉलेज मध्ये सत्यनारायण पूजा करण्यात आली आहे.\nमहाराष्ट्र Jul 28, 2017\nपुण्यात पोलिसांनी 1 कोटीच्या जुन्या नोटा केल्या जप्त;दोघांना अटक\nकन्हैय्या कुमार 14 एप्रिलला पुण्यात येण्याची शक्यता, राष्ट्रवादी देणार संरक्षण\nकन्हैय्या कुमारला पुण्यात बोलावणारच, रानडे आणि फर्ग्युसनचे विद्यार्थी ठाम\nविद्यापीठांमध्ये सुरू असलेल्या राजकारणाची पातळी खालावली आहे का\nफर्ग्युसनमध्ये देशविरोधी घोषणाबाजी नाहीच, विद्यार्थ्यांना क्लीन चिट\nआव्हाडांवर हल्ला हा लोकशाहीवर हल्ला -सुप्रिया सुळे\nजितेंद्र आव्हाड यांना धक्काबुक्की प्रकरणी अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल\nजितेंद्र आव्हाडांना धक्काबुक्की, फर्ग्युसनमधला वाद चिघळला\n'फर्ग्युसन' घोषणाबाजीची चौकशी होणार'\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्���ानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/quotes/videos/page-7/", "date_download": "2018-09-24T07:24:59Z", "digest": "sha1:BFMNETKQW6ZWDXF6K2OGIAAZISVRHRJU", "length": 11307, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Quotes- News18 Lokmat Official Website Page-7", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ह��� पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकुर्ता ते ट्राऊजर...सबकुछ मोदी \nसेनेचे नेते आता शरीफ यांच्यासमोर शपथ घेणार का\nमोदींचा झंझावात; 440 सभा,4 हजार 'चाय पे चर्चा', 3 लाख किमी प्रवास\nमतदान केलं म्हणून मतदारांना मारहाण \nसट्टेबाजांचा कौल, एनडीएला 317 जागा मिळतील \nमोदी आमच्यावर कधीही हल्ला करू शकतात, दंगलग्रस्तांना भीती \nराजनाथ काहीही म्हटले तरी मोदींनाच पाठिंबा - राज\nसिंधुदुर्गच्या आखाड्यात रुतले 'बोलेरो'चे चाक \nपवारच 25 वर्षांपासून गुडघ्याला बाशिंग बांधून -मुंडे\nयुतीचं घरातलं भांडण रस्त्यावर \nमहाराष्ट्र Feb 27, 2014\nपराक्रमी प्रतापराव आणि वीर मराठे \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/video/salman-khan-ganpati-arpita-alavira-305203.html", "date_download": "2018-09-24T07:25:20Z", "digest": "sha1:PTD4AONIZAAKMCGL2JPQQGVVXJ62QSSD", "length": 14938, "nlines": 168, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सलमान खानच्या घरी बाप्पाचं आगमन", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली स���्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसलमान खानच्या घरी बाप्पाचं आगमन\nसलमान खानच्या घरी बाप्पाचं आगमन\nVIRAL VIDEO : डब्बू अंकलनंतर आता 'मनोज अंकल' झाले व्हायरल\nVIDEO नवाझुद्दीनचा मंटो : फाळणीनंतर पाकिस्तानात जाण्याचा मंटोंना होता पश्चाताप\nVIDEO: लता मंगेशकरांच्या घरचा गणपती पाहिलात का\nआसाममध्ये गणेशोत्सवात रंगला अजिंक्य-शीतलचा डान्स\nसलमाननं जागवली स्पेशल मुलांमध्ये 'उमंग'\nअभिनेत्री पर्ण पेठेसोबत पहा गौरी परंपरा\nबाॅलिवूड स्टार्सनी बाप्पाचं स्वागत केलं जल्लोषात\nदर ऋषीपंचमीला प्रसाद ओक घेतो दगडूशेठ गणपतीचं दर्शन\nसोनमनं सांगितलं आनंद आहुजाचं एक धक्कादायक गुपित\nनाना पाटेकरांनी केलं सहकुटुंब गणपतीचं पूजन\n'पलटन'ही थांबवू शकली नाही 'स्त्री'ची घोडदौड\n...म्हणून सलमाननं दिला 'धूम 4'ला नकार\nसलील कुलकर्णींसोबत बोलू काही...\nजान्हवी कपूर बनली वाॅशिंग्टनची 'धडक'न\n'बाजी'मध्ये आणखी एक ट्विस्ट, शेरा जिवंत आहे का\nन्यूयाॅर्क फॅशन शोमध्ये प्रियांका-निकच्या प्रेमलीला\nVIDEO : थेट चार्टर्ड विमानातून बोलतायत विक्रांत सरंजामे\nसोनम कपूर पुन्हा एकदा बनली नववधू, आनंद आहुजाही झाला थक्क\nVIDEO : आशा भोसलेंचा आवडता राजकारणी कोण ते पाहा\nआता माझ्या आयुष्यात येणार आहे तुफान - सलमान खान\nराणादा आणि पाठकबाईंनी केली केरळला मदत\nशुभमंगल सावधान : गीता-सूर्याच्या लग्नाचा अल्बम पाहिलात का\nVIDEO : समलिंगी संबंधांबाबतच्या निर्णयावर हे सेलिब्रिटी काय म्हणताहेत\nत्या दहीहंडीशी माझा काहीही संबंध नाही- संतोष जुवेकर\nयुएस ओपनला खुलली प्रियांका-निकची केमिस्ट्री\n'लव्ह सोनिया' सिनेमा नाही, चळवळ आहे - सई ताम्हणकर\nTeacher's Day : असे फिल्मी शिक्षक खऱ्या आयुष्यात भेटले तर\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर��ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.wikiplanet.click/enciclopedia/mr/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T07:09:21Z", "digest": "sha1:Z7SAWTMI4JGDVGJWDSL5ML7I2NBY2P5J", "length": 7506, "nlines": 111, "source_domain": "www.wikiplanet.click", "title": "साव्वा", "raw_content": "\nसाव्वाचे फ्रान्स देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ६,०२८ चौ. किमी (२,३२७ चौ. मैल)\nघनता ६७.३ /चौ. किमी (१७४ /चौ. मैल)\nसाव्वा (फ्रेंच: Savoie; इंग्लिश लेखनभेदः सॅव्हॉय) हा फ्रान्स देशाच्या रोन-आल्प प्रदेशातील एक विभाग आहे. हा विभाग आल्प्स पर्वतरांगेत इटलीच्या सीमेजवळ वसला आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nएं · आर्देश · द्रोम · इझेर · लावार · साव्वा · ओत-साव्वा\n०१ एन · ०२ अएन · ०३ आल्ये · ०४ आल्प-दा-ऑत-प्रोव्हाँस · ०५ ऑत-आल्प · ०६ आल्प-मरितीम · ०७ आर्देश · ०८ अ‍ॅर्देन · ०९ आर्येज · १० ऑब · ११ ऑद · १२ अ‍ॅव्हेरों · १३ बुश-द्यु-रोन · १४ काल्व्हादोस · १५ कांतॅल · १६ शारांत · १७ शारांत-मरितीम · १८ शेर · १९ कोरेझ · २-ए कॉर्स-द्यु-सुद · २-बी ऑत-कॉर्स · २१ कोत-द'ओर · २२ कोत-द'आर्मोर · २३ क्रूझ · २४ दोर्दोन्य · २५ दूब · २६ द्रोम · २७ युर · २८ युर-ए-लुआर · २९ फिनिस्तर · ३० गार्द · ३१ ऑत-गारोन · ३२ जेर · ३३ जिरोंद · ३४ एरॉ · ३५ इल-ए-व्हिलेन · ३६ एंद्र · ३७ एंद्र-ए-लावार · ३८ इझेर · ३९ श्युरॅ · ४० लांदेस · ४१ लुआर-ए-शेर · ४२ लावार · ४३ ऑत-लावार · ४४ लावार-अतलांतिक · ४५ लुआरे · ४६ लॉत · ४७ लोत-एत-गारोन · ४८ लोझेर · ४९ मेन-एत-लावार · ५० मांच · ५१ मार्न · ५२ ऑत-मार्न · ५३ मायेन · ५४ म्युर्ते-ए-मोझेल · ५५ म्युझ · ५६ मॉर्बियां · ५७ मोझेल · ५८ न्येव्र · ५९ नोर · ६० वाझ · ६१ ऑर्न · ६२ पा-द-कॅले · ६३ पुय-दे-दोम · ६४ पिरेने-अतलांतिक · ६५ ऑत-पिरेने · ६६ पिरेने-ओरिएंताल · ६७ बास-ऱ्हिन · ६८ ऑत-ऱ्हिन · ६९ रोन · ७० ऑत-सॉन · ७१ सॉन-ए-लावार · ७२ सार्त · ७३ साव्वा · ७४ ऑत-साव्वा · ७५ पॅरिस · ७६ सीन-मरितीम · ७७ सीन-एत-मार्न · ७८ इव्हलिन · ७९ द्यू-सेव्र · ८० सोम · ८१ तार्न · ८२ तार्न-एत-गारोन · ८३ व्हार · ८४ व्हॉक्ल्युझ · ८५ वांदे · ८६ व्हियेन · ८७ ऑत-व्हियेन · ८८ व्हॉझ · ८९ योन · ९० तेरितॉर दे बेल्फॉर · ९१ एसोन · ९२ ऑत-दे-सीन · ९३ सीन-सेंत-देनिस · ९४ व्हाल-दे-मार्न · ९५ व्हाल-द्वाज\nपरकीय विभाग: ९७१ ग्वादेलोप · ९७२ मार्टिनिक · ९७३ फ्रेंच गयाना · ९७४ रेयूनियों · ९७६ मायोत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00054.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Guhagar-Chiplun-Troubled-land-holder/", "date_download": "2018-09-24T07:29:03Z", "digest": "sha1:CC2RCDNPRRKSR2O65RXPLFH6KFBQMA7X", "length": 7874, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › गुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nचिपळूण : खास प्रतिनिधी\nगुहागर-विजापूर रस्त्याच्या नुकसानभरपाईचा मुद्दा सध्या गाजत आहे. मात्र, या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाचे कोल्हापूर येथील कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांनी धक्‍कादायक माहिती दिली आहे. जर शासनाने विशिष्ट कारणासाठी 20 वर्षांपूर्वी खासगी जमीन ताब्यात घेतली असेल तर 20 वर्षांनंतर संबंधित जमीनमालकांना नुकसानभरपाई मागण्याचा हक्‍कच नाही, असा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून, त्या प्रमाणे महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश देखील आहे. यामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरील जमीनधारक अडचणीत सापडणार आहेत.\nचिपळूण-विजापूर मार्गाचा तीनपदरी काँक्रिटीकरण रस्ता होणार आहे. या रस्त्यासाठी शासनाने निविदा काढून ठेकेदारांची नेमणूकही केली आहे. गुहागर ते चिपळूण, चिपळूण ते हेळवाक आणि हेळवाक ते कराड अशा तीन टप्प्यांमध्ये काम होणार आहे; परंतु गुहागर-चिपळूण तालुक्यातील रस्त्यालगतच्या भू-धारकांनी संघर्ष समिती स्थापन केली असून आपल्याला पूर्ण जमिनीची नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे.\nसर्वोच्च न्यायालयाने 12 मे 1995 रोजी हा निर्णय दिला आहे. 1971 पासून या प्रकरणी राज्यभरातून अनेक तक्रारी न्यायालयाकडे दाखल होत्या. सार्व. कामासाठी, रोजगार निर्मितीसाठी अनेक जमिनी ताब्यात घेण्यात आल्या होत्या. जमीनधारकांनी त्याच्या मोबदल्यासाठी न्यायालयात धाव घेतली होती. महाराष्ट्र शास���ानेही याबाबत अध्यादेश काढला आहे. त्यामुळे चिपळूण-गुहागर मार्गावरील भू-धारक अडचणीत येणार आहेत.\nनवीन भू-संपादनासाठी 44 कोटींचा निधी\nचिपळूण-गुहागर मार्गाचे तीन पदरी रुंदीकरण होणार आहे. यामध्ये दहा मीटर रस्ता तर दोन्ही बाजूने दोन-दोन मीटर साईटपट्टी असे चौदा मीटरचे काँक्रिटीकरण होईल. अस्तित्वात असणार्‍या रस्त्यावरच हे काम होणार आहे. परंतु, जेथे वळण काढण्यासाठी रुंदीकरण होईल व अतिरिक्‍त जागा घेण्यात येईल अशा पंधरा हेक्टर जागेसाठी येथील प्रांत कार्यालयामध्ये 43 कोटी 92 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. संबंधित जमीनधारकांना ही नुकसानभरपाई मिळणार आहे. मात्र, पूर्वांपार जेथून रस्ता आहे त्या जमीनधारकांना कोणत्याही प्रकारचा मोबदला मिळण्याची शक्यता नाही, असे या अध्यादेशातून स्पष्ट होत आहे.\nगुहागर, चिपळूणमधील जमीनधारक अडचणीत\nमहाड : माजी उपनगराध्यक्षा प्रणाली म्हामुणकर यांचे निधन\nवेरळ घाटात अपघात; पाच गंभीर\nरिफायनरी विरोधी संघटनेचे घुमजाव\nमासे पकडण्यास गेलेला तरुण वाशिष्ठीत बुडाला\nजिल्ह्यात कुणबी सेनेची काँग्रेसला समांतर संघटना\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Cloth-bags-will-increase-in-prices/", "date_download": "2018-09-24T07:27:40Z", "digest": "sha1:CYPC4ZCRJC67XSPZLGDGAEPRXF7XMPEW", "length": 5408, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कापडी पिशव्या भाव खाणार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › कापडी पिशव्या भाव खाणार\nकापडी पिशव्या भाव खाणार\nसंपूर्ण महाराष्ट्रात आजपासून होणार्‍या प्लास्टिकबंदीमुळे पर्यायी कापडी पिशव्यांची मागणी जोरात वाढणार आहे. महिलावर्गाला घराबाहेर पडले की बाजारातून खरेदीसाठी पिशव्यांची गरज पडते.प्रत्येक दुकानदाराकडे प्लास्टिक पि���वी मिळायची. त्यामुळे महिलांना रिकाम्या हाताने बाहेर पडायची सवय होती.मात्र आजपासून या सवयीला पूर्णविराम लागणार आहे.कापडी पिशवी घेऊनच घराबाहेर पडणारी महिला आजपासून दिसणार आहे.या प्लास्टिकबंदीमुळे कापडी पिशव्या मात्र भलत्याच भाव खाणार आहेत.\nसरकारने केलेल्या प्लास्टिक पिशव्या बंदीमुळे बाजारात पर्यायी इतर पिशव्यांना मागणी वाढणार आहे. या बंदीमुळे सगळ्यांनी कापड पिशव्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. कारण या प्रत्येक वर्गाला परवडणार्‍या असतात.कमी पैशात त्वरित उपलब्ध होणार्‍या असतात.घरातील जुने कपडे गोळा करून त्यांना कापडी पिशव्यांत रूपांतरित करण्याचे प्रमाण अचानक वाढणार आहे.\nकापडी पिशव्यांसह पेपर पिशव्या,विणलेल्या पिशव्या,जूट पिशव्या वापरताना महिलावर्ग दिसणार आहे. पेपरच्या पिशव्या केवळ लहान गोष्टींसाठी वापरता येणार आहेत.तसेच विणलेल्या पिशव्या मात्र ठरावीक महिलावर्गातच दिसतील.कारण अशा प्रकारच्या पिशव्या बाजारात विक्रीस फार कमी असतात अशा पिशव्या महिला घरीच तयार करतात.तर ज्यूट बॅगची मात्र चांगलीच मागणी वाढत आहे.तुलनेने महाग असली तरी महिला तरुणवर्गात तिचा वापर जास्त दिसणार आहे. किंमत जास्त असली तरी ज्यूट बॅगांची मागणी वाढणार आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/possibility-of-ban-on-the-sale-of-food-while-filming/", "date_download": "2018-09-24T08:00:44Z", "digest": "sha1:LKOPZU5XQJQZMNZD6MA3LKFWH2MF4XOZ", "length": 7754, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीची शक्यता | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › सिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीची शक्यता\nसिनेमा सुरु असताना खाद्यपदार्थ विक्रीवर बंदीची शक्यता\nमुंबई : पुढारी वृत्तसेवा\nसिनेमा सुरू असताना सिनेमागृहात होणार्‍या खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या विक्रीवर बंदी घालण्याच्या प्रस्तावावर महाराष्ट्र गृहविभाग गांभीर्याने विचार करीत आहे. सिनेमागृहात बाहेरील खाद्यपदार्थ नेण्यास परवानगी दिल्यास सुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो, असे प्रतिज्ञापत्र नुकतेच महाराष्ट्र सरकारने उच्च न्यायालयात सादर केले होते. त्यानंतर लगेचच नव्या प्रस्तावावर सरकारने विचार सुरू केला आहे.\nसिनेमागृहात नियमांचे उल्‍लंघन करणार्‍यांविरोधात कारवाईची मागणी आम्ही केली आहे, असे याचिकाकर्ते जितेंद्र बक्षी यांचे वकील आदित्य प्रताप यांनी सांगितले. त्यांनी सिनेमागृहात विशेषत: बहुपडदा चित्रपटगृहात होणार्‍या खाद्यपदार्थ, पाण्याच्या बाटल्यांच्या विक्रीविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.\nसिनेमा सुरू असताना होणार्‍या खाद्यपदार्थांच्या विक्रीवेळी नियमांचे उल्‍लंघन होते. महाराष्ट्र सिनेमा (रेग्युलेशन) रुल्स 1966 अनुसार जेव्हा सिनेमा सुरु असतो तेव्हा खाद्यपदार्थ विक्रीस मनाई करण्यात आली आहे. यातील नियम 121 अ नुसार सिनेमा सुरू असताना कोणताही खाद्यपदार्थ तसेच शीतपेय यांची विक्री किंवा पुरवठा करण्यास मनाई आहे, असे गृहविभागाच्या अधिकार्‍यांनी सांगितले.\nसर्वसामान्यपणे बहुपडदा चित्रपटगृहांत सिनेमाच्या तिकिटासोबत खाद्यपदार्थांची कॉम्बो ऑफरमध्ये विक्री केली जाते. आणि खाद्यपदाथार्ंचा पुरवठा सिनेमा सुरू असतानाच केला जातो. अनेक सिनेमागृहांत आसनाजवळच एक बटण असते जे दाबल्यानंतर खाद्यपदार्थांची ऑर्डर देता येते. ही बाब सर्वात आक्षेपार्ह आहे, कारण त्यामुळे इतर चित्रपटरसिकांना व्यत्यय येत असतो.\nउच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवर काय निर्णय दिला जातो, याची आम्हाला प्रतीक्षा आहे, असे गृहविभागाच्या एका अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर सांगितले. याचिकेवरील सुनावणी 3 सप्टेंबर रोजी होणार आहे.\nदरम्यान, आपल्याकडून कोणत्याही नियमाचे उल्‍लंघन केले जात नाही, असा दावा चित्रपटगृहचालकांनी केला आहे. चित्रपट रसिकांना त्यांच्या आसनाकडे खाद्यपदार्थ दिले जातात हे खरे आहे, मात्र ते मध्यांतराला दिले जातात, त्याला कायद‍्याने परवानगी आहे. कोणतेही चित्रपटगृह नियमाचे उल्‍लंघन करीत असेल, असे मला वाटत नाही, असे मल्टिप्लेक्स ओनर्स असोसिएशन ऑफ इंडियााचे दीपक अशर यांनी सांगितले.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Tackling-the-industry/", "date_download": "2018-09-24T07:24:52Z", "digest": "sha1:LBIYNYJPHTNGB42JLRSN4IOURQT5FY66", "length": 6261, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कातडी कमविण्याचा उद्योग संपुष्टात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › कातडी कमविण्याचा उद्योग संपुष्टात\nकातडी कमविण्याचा उद्योग संपुष्टात\nकडेगाव : रजाअली पिरजादे\nकडेगावातील प्रसिद्ध कातडी कमवण्याचा व्यवसाय काळाच्या पडद्याआड गेला आहे. दरम्यान, हा व्यवसाय पूर्णपणे बंद पडल्याने तालुक्यातील 50 कुटुंबांवर उपासमारीची वेळ आली आहे. येथील कातडी कमवण्याचा व्यवसाय काही लोक पारंपरिकरीतीने गेल्या अनेक वर्षांपासून करीत होते. या व्यवसायावर कडेगावातील 10 कुटुंबांसह तालुक्यातील सुमारे 40 कुटुंबांचा उदरनिर्वाह होता. परंतु हा व्यवसाय आजच्या आधुनिक काळात बंद पडला आहे. त्याला अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने पूर्वीप्रमाणे कच्चा माल मिळत नाही. आज सुशिक्षित तरुण पिढी पारंपरिक व्यवसायाकडे वळत नाही. शासन प्रोत्साहन देत नाही, तयार होणार्‍या मालाला मागणी नाही, शिवाय बाजारात विविध नामवंत कंपन्यांचे तयार कातडी बूट व चप्पल कमी पैशात मिळू लागल्या आहेत. याचा फटका या सार्‍या उद्योगाला बसला आहे.\nतालुक्यात पूर्वी कातडी कमवण्याचा व्यवसाय सर्व गावांत होत होता. गावागावांत कातडी चप्पल, बूट तयार करणारी मंडळी होती. तसेच त्या काळात शेतकरी सर्रास गावातच तयार झालेली पादत्राणे वापरत होते. कडेगावात कातडी कमावण्यापासून बूट, चप्पल तयार करणे हा व्यवसाय एके���ाळी मोठ्या प्रमाणात चालत होता.कडेगाव पूर्वी या व्यवसायाचे प्रमुख केंद्र मानले जात होते. कडेगाव प्रमाणे कडेपूर, सोहोली, चिखली, चिंचणी, वांगी, मोहिते वडगाव, तडसर आदी गावांत हा व्यवसाय मोठ्या प्रमाणात चालत असे. या व्यवसायावर तालुक्यातील 50 कुटुंबे आपला उदरनिर्वाह करीत होती. परंतु आता काळ बदलला आहे, त्यानुसार व्यवसाय आणि व्यवसाय करणारे लोकही बदलले आहेत. अगदी सुरुवातीच्या काळात काही कंपन्यांनी बाजारात चप्पल, बूट सर्वप्रथम आणले तेव्हापासून या व्यवसायाला गळती लागली. विविध कंपन्यांचे चप्पल, बूट आणि कातडी वस्तू आता मिळू लागल्याने गावातील जुन्या पद्धतीच्या कातडी वस्तूंची निर्मिती बंद झाली आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/childrens-day/articleshow/61627887.cms", "date_download": "2018-09-24T08:46:59Z", "digest": "sha1:OOVOYXLMWYOSP6PYKFNFQPGGS65J2UFJ", "length": 15250, "nlines": 146, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "entertainment news News: children's day - अल्बममधलं बालपण | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nकितीही मोठं झालं तरी आपल्यापैकी प्रत्येकाला ‘लहानपण देगा देवा…’ असं वाटत असतं. त्यातच बालपणीच्या काही खास आठवणी असतात. फोटोंचे जुने अल्बम काढले की त्या आठवणी जाग्या होतात. आजच्या बालदिनानिमित्त काही सेलिब्रिटींच्या आयुष्यातल्या लहानपणीच्या आठवणींना मुंटानं असाच उजळा दिलाय. तेव्हाचा तो फोटो आणि ती आठवण त्यांनी इथे खास शेअर केलीय…\nसुप्रसिद्ध गायिका मालती पांडे-बर्वे यांची मी नात असल्यामुळे गायनाचं बाळकडू मला लहानपणापासूनच मिळतं गेलं. बालपणीच्या आठवणींपैकी एक म्हणजे, मी जेमतेम साडेतीन-चार वर्षांची असेन. ए��दा घरी आजीचा गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात अनेकांनी गाणं म्हटलं. मीही हट्टाने गाणं म्हटलं. गाण्याची कोणतीही तयारी नसताना मी स्वतः गाणं म्हटलं याचा त्यावेळी खूप आनंद झाला होता. हा माझा पहिला आणि माझ्यासाठी स्पेशल असा परफॉर्मन्स म्हणता येईल. माझं गाणं संपलं आणि माझ्या मीच स्वतःसाठी टाळ्या वाजवल्या. त्यानंतर सगळ्यांनी माझं कौतुक केलं. बालपणातली ही आठवण नेहमीच माझ्या लक्षात राहिली. त्यानंतर माझ्या आयुष्याला खरा सूर मिळाला.\nमाझे आई-बाबा माझे पहिले गुरू. बालपणातले अनेक सण गिरगावातल्या कामत चाळीत गेले त्यामुळे सण-उत्सवांना होणाऱ्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये मी भाग घेत असे. नृत्य आणि अभिनय या दोन्हींची सुरुवात गणेशोत्सवातल्या पहिल्या स्टेज परफॉर्मन्सनं झाली. लहानपणी आईनं आणून दिलेल्या व्हीसीडी पाहून स्वतः आरशात बघून डान्स बसवायचो. आईचीही त्याला मदत व्हायची. गणपतीत ‘ओ, ओ, जाने जाना...’ गाण्यावर केलेला डान्स आणि त्याला मिळालेला वन्स मोअर अजूनही आठवतो. मी आमच्या कोणत्याही नाटकाचं पहिलं सादरीकरण चाळीत करायचो. तेव्हा मिळणारा प्रतिसाद आमच्यासाठी मोलाचा असायचा. त्यामुळे नृत्य आणि अभिनय क्षेत्रात काम करताना त्या लहानपणच्या वन्स मोअरची गोड आठवण कायम मनात आहे.\n-मयुरेश पेम, डान्सर व अभिनेता\nलहानपणी मी अगदी ‘गुड गर्ल’ होते. मला नटण्याची भारीच हौस होती. मेकअप करणं, वेगवेगळे कपडे घालणं, आईची एखादी टिकली लावून मिरवणं मला खूप आवडायचं. हा फोटो माझ्या पणजी आणि पणजोबांच्या लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाचा आहे. या कार्यक्रमाला काय कपडे घालावेत, कसं तयार व्हावं हे सगळं मीच ठरवलं होतं. त्यामुळे आईकडे हट्टाने मी तो ड्रेस मागितला आणि तयार झाले. त्यानंतर बांगड्या, बाजूबंद, टिकली हे सगळं स्वतःला वाटलं म्हणून घातलं. हा फोटो पाहिल्यावर तो दिवस आणि तेव्हा नटणं-मुरडणं आवडणारी मी आठवले की खूप गंमत वाटते.\nमाझा एक मित्र हॉकी खेळायचा. एक दिवस त्याचा फोटो पेपरात छापून आला. मला त्याचं इतकं अप्रूप वाटलं की केवळ फोटो पेपरात येण्यासाठी म्हणून मी देखील हॉकी खेळायचं ठरवलं. १९९९ साली मला माझ्या आयुष्यातलं पहिलं पारितोषिक मिळालं. तो क्षण मी कधीही विसरू शकत नाही. त्यानंतर अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतला. भारतीय संघामध्ये निवड झाली. ह��की खेळामध्ये माझ्या गाडीने चांगलाच वेग घेतला. हा फोटो २००३ सालचा आहे आणि यात माझ्या सोबत माझा भाऊ आणि कोच बावा सर आहेत.\nसंकलन : अजय उभारे, ज्ञानेश्वरी वेलणकर\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nTriple Talaq: पायल रोहतगी काँग्रेसवर बरसली\nसलमानच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\nविराट कोहलीची 'ट्रेलर'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nBigg Boss 12: अनुप जलोटांसोबत जसलीनचं नातं मान्य नाही:केसर म...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2'गोलमाल अगेन'ने कमावले २०० कोटी...\n3'शोले', 'दीवार' अजून पाहिलेला नाही: शत्रुघ्न सिन्हा...\n4​करिष्मा कपूर दुसरं लग्न करणार\n6पाहा ३० सेकंदात बाईची पुरुष झाली सनी लिओनी\n7राणादा-पाठकबाई म्हणतायेत, 'तुम्ही फिट तर, आयुष्य हिट'...\n8'पद्मावती'च्या समर्थनासाठी धावले जावेद अख्तर...\n9रामायणमधील 'सीता' २३ वर्षांनी परतणार...\n10आलियाचा ‘राझी’ चित्रपटातील लूक व्हायरल...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00055.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/vasai-virar/shiv-sena-promises-smart-dahoo/", "date_download": "2018-09-24T08:35:48Z", "digest": "sha1:I7NSUYPRHV4FVGGQ5A4KJACG7RZ3EHFS", "length": 31166, "nlines": 400, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Shiv Sena Promises Of Smart Dahoo | शिवसेनेकडून स्मार्ट डहाणूचा वादा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nशिवसेनेकडून स्मार्ट डहाणूचा वादा\nशहराच्या विकासावर बोलतांना बुधवारी शिवसेनेच्यावतीने स्मार्ट डहाणूचा वादा करण्यात आला. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून आमदार ���विंद्र फाटक यांनी गयारामांचा समाचार घेतांना\nडहाणू : शहराच्या विकासावर बोलतांना बुधवारी शिवसेनेच्यावतीने स्मार्ट डहाणूचा वादा करण्यात आला. येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेतून आमदार रविंद्र फाटक यांनी गयारामांचा समाचार घेतांना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करुन मतदारांसाठी आम्ही नवे चेहरे देत असल्याचे सांगितले.\nया शहराचा खºया अर्थाने विकास झालाच नाही. ज्या विकासकामांचा दावा केला जातोय त्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून त्यांना मतदार राजा त्यांची जागा दाखवेल असा टोला ही त्यांनी लगावला. भ्रष्टाचाºयांविरुद्ध शिवसेनेने दोन हात करु न उभी असून संतोष शेट्टी हा नगराध्यक्षपदासाठी नवा चेहरा देत आहोत. सेनेचा विश्वासघात करणाºयांना जागा दाखवा असे आवाहन त्यांनी मतदारांना केले. सेनेला संधी दिल्यास स्मार्ट डहाणू बनवून दाखवू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी आमदार अमित घोडा, प्रभाकर राऊळ, तालुका प्रमुख संतोष वझे, नगराध्यक्षपदाचे उमेदवार संतोष शेट्टी व नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. या निवडणुकीत सत्ताधारी राष्ट्रवादी २५, भाजपा २४ तर शिवसेना २४ जागा लढवित आहेत तर काँग्रेस २०, बविआ १५ जागा लढत आहे. सीपीएमने पाच जागांवर उमेदवार उभे केले आहेत. त्यामुळे लढती चुरशीच्या होतील.\nजव्हारमध्ये सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार\nजव्हार : येथील नगर परिषदेसाठी प्रचाराची राळ उठली असतांना मंगळवारचा दिवस ओखी चक्रीवादळामुळे वाया गेला या पार्श्वभूमिवर बुधवारी सर्वच पक्ष, अपक्ष व जव्हार प्रतिष्ठानच्या उमेदवारांनी जोरदार प्रचार केला.\nयामध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेस व जव्हार प्रतिष्ठानकडून शक्तीप्रदर्शनच करण्यात आले. गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादीतर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या सभेनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही सभा होणार आहे. त्याकडे लक्ष लागले आहे.\nवाडा : नगरपंचायतीची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांचे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. विरोधी उमेदवारापेक्षा आम्ही कसे सरस आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करीत आहेत. मतदाराराजाला आकर्षित करण्यासाठी त्यांनी घरो घरी प्रचार सुरु केला आहे. सर्वच राजकीय पक्ष या निवडणुकीत ताकदीनिशी उतरले असून भाजप, शिवसेना यांनी सर्व जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. तर कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेस, बहुजन विकास आघाडी व मनसे यांनी काही जागांवर उमेदवार उभे केले असून प्रचाराला सुरु वात केली आहे.\nबविआने आपला विकासनामा जाहीर केला असून यात तलावपाळीच्या धर्तीवर तलाव सुशोभीकरण, छत्रपतींचे आश्वारूढ स्मारक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ. आंबेडकर स्मारक, एमजीपी नळपाणी योजना व वॉटर ट्रीटमेंट प्लान्ट, विहीरीची स्वच्छता व पर्यायी पाणीपुरवठा व्यवस्था, घनकचरा व्यवस्थापन, सुसज्ज रस्ते व उद्याने, सुरळीत वीज पुरवठा, गरीबांना परवडेल अशी आरोग्य सेवा, वाहतूक कोंडीवर उपाययोजना, टपरीधारकांना हक्काचे गाळे, आदिवासींचे जीवनमान उंचावणे, वनहक्क दाव्याचा निपटारा, सुसज्ज बाजारपेठ इमारत, स्थानिकांना रोजगारात प्राधान्य, प्लास्टिक मुक्त शहर, मोकाट गुरे व भटकी कुत्री यांचा बंदोबस्त करू अशा आश्वासनांची बरसात करण्यात आली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nभाजपकडून शिवसेनेच्या पाठीत खंजीर : रामदास कदम\nयुतीशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणे अशक्यच...\nमुंबईत शिवसेनेचाच 'आवाssज'; नारायण राणेंना इंगा, भाजपाला ठेंगा\nरिपाइंला हवंय राज्यात मंत्रीपद; रामदास आठवले यांनी कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केली अपेक्षा\nवाशिम : शेतक-यांच्या प्रश्नासाठी शिवसैनिक धडकले पोलीस स्टेशनवर\nराज्याच्या हितासाठी नाणार प्रकल्प गरजेचा - मुख्यमंत्री\nवसई विरार अधिक बातम्या\nGanesh Visarjan 2018 : डहाणूत विसर्जनावेळी तेलमिश्रित पाण्याने भक्तांचे हातपाय काळवंडले\nबाप्पाला निरोप देण्यासाठी सर्वत्र सज्जता, पोलीस, अग्निशमन दल, गृहरक्षक दल, जीवरक्षकही तैनात\nखोलसापाडा धरणाला मंजुरी, वसई-विरारच्या पाण्याची समस्या संपणार\nशालेय सुट्यांतील अचानक बदलाने शिक्षकांची गोची\nउत्तर कोकणातील सहा समाजाच्या अभ्यासग्रंथाचे प्रकाशन\nगणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी क��ा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/shivsena-party-chief-uddhav-thackeray-joins-nganwadi-sevika-morcha/", "date_download": "2018-09-24T07:08:59Z", "digest": "sha1:EZ4RSWY4WFOYA73UJTYKJ6ZAM2W6QOBI", "length": 21126, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "लोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही चालू देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलोकशाहीच्या नावाखाली ठोकशाही चालू देणार नाही, उद्धव ठाकरे कडाडले\nअंगणवाडी सेविकांनी मानधनवाढीसाठी पुकारलेला संप मोडण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र लोकशाहीच्या नावाखाली कुणी ठोकशाही करू पाहात असेल तर त्यांच्या लाठ्या-काठ्या तोडल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्यातील फडणवीस सरकारवर कडाडले. अंगणवाडी सेविकांनी सरकारच्या धमक्यांनी खचून न जाता हा संघर्ष चालू ठेवला पाहिजे, या संघर्षात शिवसेना तुमच्या सोबत आहेच, असा विश्वासही त्यांनी वेळी दाखवला आहे. (फोटोगॅलरी)\nमानधनवाढीसाठी ११ सप्टेंबरपासून दोन लाखांवर अंगणवाडी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचावा यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्धव ठाकरे जातीने उपस्थित राहिले. त्यांनी अंगणवाडी सेविकांची भेट घेतली आणि सरकारवर सडकून टीका करतानाच सेविकांना आत्मविश्वासही दिला. तुम्ही लाखो मुलांच्या आरोग्याची काळजी घेता, तुम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या माता आहात. तेव्हा तुम्हाला योग्य ते मानधन मिळालच पाहिजे, असं उद्धव ठाकरे म्हणाले. सरकार तुमचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे. तुमच्यात फूट पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण तुम्ही ठाम राहा. खचून जाऊ नका. खचला तो संपला. होय, मी सरकारला नमवू शकते हा आत्मविश्वास तुमच्या मनात कायम ठेवा. कारण आज आणि आता नाही केलं तर पुन्हा कधी मिळणार नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\nराज्यात कुपोषणाचा गंभीर प्रश्न आहे. सरकार झोपलेले असले तरी शिवसेना आणि शिवसेनेचे मंत्री मात्र झोपलेले नाहीत. आमची मनं मेलेली नाहीत, म्हणून आज मी तुमच्या सोबत येथे आलो आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. शिवसेना ही तुमच्या पाठिशी खंबीरपणे उभी आहे.\nभाजपला मातांचे शाप भोवल्याशिवाय राहणार नाही\nया सरकारला फक्त निवडणुकी पुरता शिवाजी महाराज आठवतात. मात्र शिवाजी महाराजांनी आपल्या राज्यातील स्त्रियांचा सन्मान ठेवला होता. त्यांची काळजी घेतली होती, तसा आदर्श हे सरकार ठेवताना दिसत नाही. उत्तर प्रदेशात ऑक्सिजनचा पुरवठा कमी पडल्यानं बालकांचा मृत्यू झाला. हे पाप कुणाचं अंगणवाडीत जी मुलं येतात त्यांची स्थितीही फार चांगली नाही, अनेक बालकं आणि त्यांच्या माताही कुपोषित असतात. त्यावेळी त्या मुलांना सांभाळण्याचं काम तुम्ही भगिनी करतात. तुम्ही त्यांच्या मातांप्रमाणे काळजी घेतात. असे असूनही ���ुम्हाला मानधन वाढवून मिळणार नसेल तर या मातांचे शाप या सरकारला लागतील, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.\nया मातांचं सौभाग्य कोण टिकवणार\nराज्यात अंगणवाडी सेविका फक्त पाच हजार रुपये मानधनावर काम करीत आहेत. तर सहाय्यकांना तीन हजार पाचशे तर मदतनीसांना केवळ अडीच हजार रुपये मानधन दिले जात आहे. या तुटपुंज्या वेतनात घर चालवणे मुश्कील झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारला आहे. त्यांच्या चुली विझल्या तर काय करणार त्यांचं सौभाग्य कसं टिकवणार त्यांचं सौभाग्य कसं टिकवणार फक्त वीज वाटण्याच्या बाता करून सौभाग्य टिकणार नाही, खरं सौभाग्य टिकवण्यासाठी काही करा, असा संतप्त टोला त्यांनी लगावला.\nपाहा उद्धव ठाकरे यांचे धगधते भाषण:\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलफिफा: आज सराव, न्यूझीलंड भिडणार ब्राझीलला\nपुढीललष्कराचा पाकडय़ांवर हल्ला; ‘ऑपरेशन अर्जुन’मुळे पाकने टेकले गुडघे\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nलालबागच्या राजाचं विसर्जन… पुढल्या वर्षी लवकर या\nखामगावात गणेश विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांचा लाठीमार\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध्ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/maharashtra/western-maharashtra/ahmednagar-news/9", "date_download": "2018-09-24T07:51:48Z", "digest": "sha1:M3U2ERUJLD7XWKATNPCJ6KFFGROETFZF", "length": 33009, "nlines": 227, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Ahmednagar News, latest News and Headlines in Marathi | Divya Marathi", "raw_content": "\nशहरात जुगार अड्ड्यावर छापा; २१ जणांना मुद्देमालासह अटक\nनगर- नगर- पुणे महामार्गावरील रेल्वे पुलाजवळील प्रियंका कॉलनी परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी गुरुवारी छापा टाकला. या कारवाईत तब्बल २१ जणांना अटक करून दोन लाख ५७ हजार ९५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नूतन पोलिस उपअधीक्षक संदीप मिटके यांनी ही कारवाई केली. या कारवाईमुळे नगर शहरात जुगार अड्डे चालवणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे सुरू आहेत. स्थानिक पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याने राजरोसपणे...\nबंदोबस्ताचे ४ हजार भरून छिंदम महापालिकेत अवघ्या दीड मिनिटात तो परतला...\nनगर- छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य केल्याप्रकरणी वादग्रस्त ठरलेल्या श्रीपाद छिंदमने पोलिस बंदोबस्तासाठी ४ हजार १७४ रुपयांचे शुल्क भरले होते. त्याने पोलिस बंदोबस्तात महापालिकेच्या सभागृहात गुरुवारी हजेरी लावली. अवघ्या दीड मिनिटात निवेदन देऊन छिंदम सभागृहाबाहेर पडला. त्याचे निवेदन स्वीकारल्याच्या कारणावरून नगरसेवकांनी महापौरांवर टीका करत वॉक आऊटचा इशारा दिला. सभागृहात गोंधळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभा तहकूब करून शुक्रवारी घेण्याचे आदेश दिले. माजी...\nपळवलेला 'हैदर' २० तासांत सापडला, आरोपी मात्र फरार\nनगर- सकाळी उठल्यावर हैदर नेहमी दारात दिसायचा. परंतु बुधवारी सकाळी ६ वाजता हैदर जागेवर नसल्याने मालक नादिरखान सिलावर खान यांनी तत्काळ कोतवाली पोलिस ठाणे गाठले. आपला लाडका हैदर जागेवर नाही, त्याला कोणी तरी चोरून नेले असल्याचे खान यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी देखील तत्काळ खान यांची फिर्याद नोंदवून घेत तपासाला सुरुवात केली. अखेर संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी येथील एका शेतात हैदर सापडला. पोलिसांच्या कामगिरीमुळे चोरट्यांच्या हाती लागलेला हैदर सुखरूप परत मिळाल्याने खान सुखावले....\nभर पावसाळ्यात कालव्याचे पाणी खरिपाच्या पिकांना देण्याची वेळ\nराहुरी- पावसाने उघडीप दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. आठ दिवस पाऊस झाला नाही, तर पिके जळून जाण्याचा धोका आहे. भर पावसाळ्यात पिकांसाठी धरणातून आवर्तन सोडावे लागण्याची वेळ आली आहे. जिल्ह्यात यंदा ४ लाख २४ हजार ४९६ हेक्टर क्षेत्रावर पेरण्या झाल्या आहेत. यंदा ५ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी होईल, असा अंदाज होता. पण ९० टक्के क्षेत्रावरच पेरण्या झाल्या. दरवर्षी दीड लाख हेक्टरवर कपाशीचे पीक घेतले जाते. बोंडअळी व अपुरा पाऊस यामुळे कपाशीचे क्षेत्र ५० हजार हेक्टरने घटले असून सुमारे १...\nनिळवंडे व मुळा धरणातून खरीप हंगामासाठी आजपासून आवर्तन; शेतकऱ्यांचा दिलासा\nअकोले, राहुरी शहर- लाभक्षेत्रात पाऊस नसल्याने खरीप हंगामातील पिकांची गरज लक्षात घेता लोकप्रतिनिधींनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे आवर्तन सोडण्याची मागणी केली होती. महाजन यांनी अधीक्षक अभियंता राजेश मोरे यांना आवर्तन सोडण्याचे आदेश दिले आहेत. गुरुवारी संध्याकाळी ६ वाजता १४०० क्युसेक आवर्तन सोडण्यात येणार असल्याची माहिती अहमदनगर पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी दिली. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा ९३१२ दलघफू आणि निळवंडे धरणाचा पाणीसाठा ६४६० दलघफू आहे. या...\nमराठा मोर्चाकडून कायगाव टोकाच्या पुलाला काकासाहेब शिंदेंचे नाव; पुलावर झाला दशक्रिया विधी\nनेवासे- मराठा अारक्षणाच्या मागणीसाठी जलसमाधी घेणाऱ्या गंगापूर येथील काकासाहेब शिंदेच्या दहाव्याचा कार्यक्रम बुधवारी कायगाव टाेका येथे झाला. शिंदेने ज्या ठिकाणी जलसमाधी घेतली हाेती त्या कायगावच्या पुलाला त्याचे नाव मराठा क्रांती माेर्चाच्या वतीने देण्यात अाले. तसा फलकही या ठिकाणी लावण्यात अाला. काकासाहेब शिंदेने २३ जुलै राेजी कायगावातील गाेदापात्रात जलसमाधी घेतली हाेती. त्या वेळी या ठिकाणी संतप्त जमावाने माेठ्या प्रमाणावर ताेडफाेड केल्याने दंगलसदृश परिस्थिती निर्माण झाली...\nदिल्ली दरवाजा सिद्धिबागेत स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव\nनगर- ऐतिहासिक दिल्ली दरवाजा पाडावा की नाही, याचा अंतिम निर्णय आयुक्तस्तरावर होणार असला, तरी वाहतूक सुरळीत करण्यासाठी वेशीच्या आतील बाजूस झालेली अतिक्रमणे काढून रस्ता मोकळा करावा, असा मतप्रवाह वाढत आहे. वेशीचे बांधकाम दगडांना क्रमांक देऊन उतरवून घ्यावे व सिद्धिबागेत तिचे स्थलांतर�� करण्यात यावे असाही प्रस्ताव पुढे आला अाहे. जिल्हाधिकारी तथा प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी याबाबत कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे. स्वयंस्पष्ट अहवाल आल्यानंतर कारवाईचे संकेत देण्यात आले. हा...\nमहसूल खात्यात नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक; दोघांना अटक\nनेवासे- महसूल खात्यात नोकरीचे आमिष दाखवून बनावट निवडपत्र देऊन अंगणवाडी सेविकेला साडेतीन लाख रुपयांचा गंडा घालत जीवे मारण्याच्या धमकीप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. २ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. नेवासे तालुक्यातील शैक्षणिक वर्तुळातील एक मोठे रॅकेट यामुळे उघडकीस येण्याची शक्यता आहे. सुलतानपूर येथील अंगणवाडी सेविका सुनीता राजेंद्र देशमुख यांनी फिर्यादीत म्हटले आहे, २०१५ मध्ये संजय सोन्याबापू आगळे व त्यांची पत्नी जनाबाई संजय आगळे (नेवासेफाटा) यांनी सांगितले...\nजिल्हा दूध संघ जागाविक्रीप्रकरणी अौरंगाबाद खंडपीठाकडून नोटिसा\nवाळकी- पूर्वीच्या जिल्हा दूध संघाच्या व आता सात तालुका दूध संघाच्या मालकीच्या सावेडीतील ८९ गुंठे जागेची विक्री काही महिन्यांपूर्वी झाली होती. यात अटी-शर्थींचा भंग केल्याप्रकरणी बुऱ्हाणनगर येथील बाणेश्वर दूध संस्थेचे प्रतिनिधी रोहिदास कर्डिले यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. खंडपीठाने राज्य सरकारच्या दुग्ध विकास विभागाचे सचिव, सहनिबंधक व जागेचे खरेदीदार साई मिडास यांना नोटीस देऊन १३ ऑगस्टला म्हणणे मांडण्यास सांगितले आहे. या जागेची २७ कोटी ११ लाखांना बोली लावत साई...\nनेवाशाच्या सभापती गडाख यांचा राजीनामा; मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणासाठी निर्णय\nसोनई- इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा, धनगर व मुस्लिम समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी नेवासे पंचायत समितीच्या सभापती सुनीता शंकरराव गडाख यांनी सभापती व पंचायत समितीच्या सदस्यपदाचा राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनी विखे यांच्याकडे सुपूर्द केला. गडाख म्हणाल्या, गेल्या वर्षभरात मराठा समाजाचे मोर्चे शांततेत झाले.आता हिंसाचार घडवून शांततापूर्ण आंदोलनाला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. या सर्वाची परिणिती अनेक समाजबांधवांच्या आत्महत्येत होत आहे. त्यामुळे मी गेले काही दिवस...\nगारगुंडीचे माजी सरपंच झावरेसह दोघे ५ तालुक्यांतून वर्षभर हद्दपार\nटाकळी ढोकेश्वर- पारनेर तालुक्यातील एकेकाळी निर्मल व आदर्श गाव म्हणून नावलौकिक असलेल्या गारगुंडीचे माजी सरपंच बाळकृष्ण संपत झावरे व निवृत्ती विठ्ठल झावरे यांना एक वर्षासाठी नगर व पुणे जिल्ह्यातील पाच तालुक्यांतून हद्दपार करण्यात आले. तडीपारीचे आदेश २ जुलैला पारनेरचे उपविभागीय अधिकारी गोविंद दाणेज यांनी पोलिसांना दिले असून दोन दिवसांपूर्वी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. दोघांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातील पारनेर, श्रीगोंदे व राहुरी आणि पुणे जिल्ह्यातील शिरूर व जुन्नर...\nज्येष्ठ नागरिकांनी घेतला वर्षा सहलीचा मनमुराद आनंद\nनगर- निसर्ग सौंदर्याने नटलेले डोंगरगण, राष्ट्रीय नेत्यांच्या वास्तव्याने पुनित झालेला भुईकोट किल्ला, डोंगरावरचा सलाबतखान मकबरा, औरंगजेबाच्या शेवटच्या दिवसांचा साक्षीदार असलेले आलमगीर, आशियातील एकमेव असलेले रणगाडा संग्रहालय, ताजमहालाची आठवण करून देणारा फराहबख्क्ष महाल, अवतार मेहेरबाबांच्या चिरविश्रांतीचे स्थान असलेले मेहेराबाद आणि वंचित मुलांसाठी कार्यरत स्नेहांकूरला सावेडीतील ज्येष्ठ नागरिक मंचाच्या सदस्यांनी भेट दिली. निमित्त होतं वर्षा सहलीचं. मंचाच्या अध्यक्ष ज्योती...\nछेडछाडीला लगाम घालण्यासाठी बसस्थानक परिसरात बंदोबस्त\n- पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांचा विद्यार्थिनींसाठी उपक्रम. - पोलिस बंदोबस्तामुळे महिला आणि विद्यार्थिनींमध्ये समाधान - बंदोबस्तामुळे बसस्थानक परिसरातील भुरट्या चोऱ्यांना आळा कर्जत- विद्यार्थिनींची छेड काढली, तर पोलिसी हिसका काय असतो हे सध्या टवाळखोर तरुणांना कळू लागले आहे. छेडछाडीला आळा घालण्यासाठी पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांनी शाळा आणि बसस्थानक परिसरात बंदोबस्त तैनात केला आहे. त्यामुळे महिला ल विद्यार्थिनींसाठी भयमुक्त वातावरण निर्माण झाले आहे. शहरात पाचवी...\nसाईचरणी ६ कोटी ६६ लाखांचे विक्रमी दान\nशिर्डी- साईसमाधी शताब्दी वर्षात गुरुपौर्णिमा उत्सवात सुमारे ३ लाख भाविकांनी साई समाधीचे दर्शन घेत सुमारे ६ कोटी ६६ लाख रुपयांचे विक्रमी दान अर्पण केले. १३ देशांतील चलनातून ११.२५ लाखांचे दान मिळाले. याशिवाय ११ लाख ५३ हजारांचे ४३८ ग्रॅम सोने व २ लाख ३० हजारांची ९३५३ ग्रॅम चांदीही अर्पण करण्यात आली. मोफत भोजन योजनेसाठी ३८ लाख १८ हजारां���ी देणगी मिळाली. कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल म्हणाल्या, दक्षिणा पेटीत ३.८३ कोटी, देणगी काउंटरवर १ कोटी ५७ लाख ७२ हजार, डेबिट कार्डद्वारे ४२.२३ लाख, आॅनलाइन...\nगरजू रुग्णांसाठी काेपरगावात मोफत वैद्यकीय उपकरण बँक\nकोपरगाव- अल्प दरात किंवा स्थावर मालमत्तेवर कर्ज देणाऱ्या नवनव्या बँका, पतसंस्था, फायनान्स कंपन्या यांच्या सध्या जोरात जाहिरातबाजी सुरू आहेत. यामागे पैसे कमवणे हाच उद्देश आहे. परंतु कोपरगावमध्ये एक आगळी वेगळी बँक स्थापन करण्यात आली आहे. या बँकेमध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचे अर्थ साह्य मिळणार नाही. पण जे गरजवंत रुग्ण आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे वैद्यकीय उपकरणे खरेदी करू शकत नाही, अशा रुग्णांसाठी मोफत वैद्यकीय उपकरण बँक सुरु करण्यात आली आहे. या भावनेतून गरजू रुग्णांसाठी मोफत...\nकपाशीवर बोंडअळीचा प्रादुर्भाव; अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ\nराहुरी शहर- राज्याच्या कृषी विभागाने कपाशी पेरणीसाठी १ जूनचा सल्ला देऊन ही यंदा १५ ते २० मे दरम्यान कपाशीची लागवड झालेल्या तुरळक पिकांवर बोंड अळीचा प्रादुर्भाव आढळल्याने तालुका कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली आहे. तालुका कृषी अधिकारी महेंद्र ठोकळ यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांचे प्रबोधन सुरू केले आहे. हवामानावर आधारfत असलेल्या भारत मौसम विज्ञान विभागाच्या शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना सल्ला देण्याचे काम सुरू केल्याने तुरळक...\nमराठ्यांवर रक्तरंजित आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नका; राज्य शासनाला इशारा\nसिन्नर- जगाचा पोशिंदा आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारा मराठा समाज आरक्षणासाठी रस्त्यावर उतरला असून शासनाने त्याची वेळीच दखल घेत आरक्षण जाहीर करावे. त्यासाठी रक्तरंजित आंदोलन करण्याची वेळ येऊ देऊ नये, असा इशारा भाजपचे नेते माजी आमदार माणिकराव कोकाटे यांनी शासनाला दिला. हिंसक मार्गाने केल्या जाणाऱ्या आंदोलनाचे कदापि समर्थन करणार नाही. मात्र, सनदशीर आंदाेलनास आपला संपूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सिन्नर येथील संपर्क कार्यालयात रविवारी (दि. २९) पत्रकार परिषद घेत मराठा...\nलोकपाल नियुक्तीसाठी राळेगणसिद्धीत अण्णांचे २ ऑक्टोबरला आंदोलन\nपारनेर- भ्रष्टाचारमुक्त देशाबाबत सरकार गंभीर नाही. सरका���ला लोकपाल नियुक्ती करण्यासाठी संकोच वाटतो. सरकार फक्त भाषणे करत आहे. कृती करत नाही. लोकपाल नियुक्त करावा, यासाठी २ ऑक्टोबर रोजी राळेगणसिद्धीत आंदोलन करणार असल्याचे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे. हजारे यांनी पत्रकात म्हटले आहे की, सरकारने भारतीयांना आश्वासन दिले होते की, आमचे सरकार सत्तेवर आले, तर आम्ही लोकपाल नियुक्ती करू. आमचे सरकार भ्रष्टाचारमुक्त भारतनिर्मितीसाठी कटिबद्ध आहे. लोकपाल कायदा...\nडाळिंब पॅकिंग रद्दीस आग; स्काॅर्पिओ जळून खाक\nराहाता - साकुरी-शिर्डी शिवारात नगर-मनमाड रोडलगत एका इमारतीखाली डाळिंब पॅकिंगसाठी लागणाऱ्या कागदी कात्रणाला आग लागली. यात जवळच उभी असलेली स्काॅर्पिओ जळून भस्मसात झाली. ही घटना शनिवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. आगीत दुसऱ्या व तिसऱ्या मजल्यावर ठेवलेेले डाळिंबाचे हजारो कॅरेट व साहित्य जळून खाक झाले, तर दुसऱ्या शेजारच्या इमारतीत ठेवलेले गाड्यांचे स्पेअर पार्टही जळाले. या इमारत परिसरात आंध्र प्रदेशातील व्यापारी डाळिंब पॅकिंग करतात. डाळिंबासाठी लागणाऱ्या कागदाची चार ते पाच टन...\nअल्पवयीन मुलीचे अपहरण; योगेश क्षीरसागर गजाआड, 2 वर्षांनंतर पोलिसांच्या जाळ्यात\nनगर - दोन वर्षांपूर्वी एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणारा आरोपी अनैतिक मानवी प्रतिबंध कक्षाच्या पथकाने पकडला आहे. योगेश शांतीलाल क्षीरसागर (२८, रा. भूषणनगर, केडगाव) असे त्याचे नाव आहे. त्याने बालिकाश्रम रोड परिसरातून एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केले होते. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावात जाऊन पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. योगेश शांतीलाल क्षीरसागर याने बालिकाश्रम रोड...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00056.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/all-12-boys-and-football-coach-rescued-from-cave-thai-navy-seals/articleshow/64933953.cms", "date_download": "2018-09-24T08:50:14Z", "digest": "sha1:7PF35PTMCIVUMQ7GC6RZ4TR5MF3TOEAX", "length": 11772, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "football boys rescued: all 12 boys and football coach rescued from cave: thai navy seals - थायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nथायलंड: गुह���त अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nथायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका\nथायलंडमधील गुहेत अडकलेल्या सर्व १२ मुलांना आणि त्यांचे प्रशिक्षक यांना सुखरुप बाहेर काढण्यात आले आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून या मुलांना वाचवण्यासाठी थायलंड सरकार युद्धस्तरावर प्रयत्न करत होतं. या मुलांसाठी जगभरातून लोक प्रार्थना करत होते.\nमुलांची सुखरुप सुटका केल्याची माहिती थायलंड नौदलाच्या सील युनिटने त्यांच्या अधिकृत फेसबुक पेजवरून दिली. ही सर्व मुले थायलंडच्या अंडर १६ फुटबॉल संघातली आहेत. मागील महिन्यात २३ जूनपासून हे सर्वजण या गुहेत अडकून पडले होते. या दिवशी हा फुटबॉल संघ प्रॅक्टीस करून परतत होते. मुसळधार पाऊस होता म्हणून हे सर्वजण या गुहेत शिरले. पण जोरदार पावसामुळे गुहेत पाणी भरलं आणि सर्व मुले आणि त्यांचा प्रशिक्षक एकोपोल चानथ्वांग या गुहेत अडकून पडले. 'वाइल्ड बोअर्स' संघाची ही सर्व मुले ११ ते १६ वयोगटातली आहेत.\nया मुलांना वाचवण्यासाठी नौदलाने बचावकार्य सुरू केलं होतं. सोमवारपर्यंत ८ मुलांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पण प्रशिक्षकासह पाच जण गुहेत चार कि.मी. पर्यंत आत अडकलेले होते. यापैकी आणखी २ मुलांना सकाळी बाहेर आणण्यात आले. स्थानिक मीडियाच्या वृत्तानुसार, यापैकी २ मुलांना न्यूमोनिया झाला आहे. अन्य सर्व मुलांची तब्येत ठीक आहे.\nदरम्यान, या मुलांच्या सुटकेकरता जगभरातले डायव्हर्स आणि तज्ज्ञ थायलंड सरकारची मदत करत होते. थायलंडच्या पंतप्रधानांनी भारताचेही विशेष आभार मानले आहेत. भारतीय दूतावासाकडून थायलंडला सतत पाठिंबा मिळत असतो, आमच्या मुलांसाठीही भारताने सदिच्छा व्यक्त केली, असे म्हणत थायलंड सरकारने भारताचे आभार मानले आहेत.\nमिळवा विदेश वृत्त बातम्या(international news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ninternational news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशि���ा कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nपाकच्या टपाल तिकीटावर बुरहान वाणीचा फोटो\nनवाज शरीफ यांना दिलासा, हायकोर्टाने सुटकेचे दिले आदेश\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही: फेसबुक\nभारत अहंकारी, इम्रान खान यांच्या उलट्या बोंबा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1थायलंड: गुहेत अडकलेल्या सर्व मुलांची सुटका...\n2जस्टिन बिबर आणि 'हिचा' साखरपुडा संपन्न\n3थायलंड: ८ जण गुहेबाहेर; ५ जणांची बचाव मोहिम सुरु...\n4गुहेतून आणखी चार जणांची सुटका...\n6मोबाइल कंपन्यांमुळे वाढला रोजगार...\n8गुहेतून आणखी चार जणांची सुटका...\n9थेट प्रक्षेपणासाठी सुप्रीम कोर्टाची तयारी...\n10थायलंडच्या गुहेतून आणखी चार जणांची सुटका...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/india-beat-england-by-8-wickets-in-first-odi-at-nottingham/articleshow/64968414.cms", "date_download": "2018-09-24T08:49:13Z", "digest": "sha1:XQWQGYSPOREWT2W6DQNWM3SSKMSVD4QK", "length": 11999, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "India beats England: india-beat-england-by-8-wickets-in-first-odi-at-nottingham - नॉटिंगहॅम: भारताचा इंग्लंडवर ८ गडी राखून विजय | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nनॉटिंगहॅम: भारताचा इंग्लंडवर ८ गडी राखून विजय\nनॉटिंगहॅम: भारताचा इंग्लंडवर ८ गडी राखून विजय\nचायनामॅन गोलंदाज कुलदीप यादवने आपल्या कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ गोलंदाजी केल्यानंतर रोहित शर्माच्या १८व्या दमदार शतकाच्या बळावर भारताने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात इंग्लंडचा ८ गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने भारतासमोर ठेवलेले २६९ धावांचे आव्हान भारताने ४०.१ षटकांमध्ये केवळ २ गडी गमावत पार करत सहज विजय मिळवला. सामन्यात सलामवीर रोहित शर्माने सर्वाधिक १३७ धावा केल्या. रोहितचे वनडे क्रिकेटमधील हे १८वे शतक आहे. कर्णधार विराट कोहलीने ७५ तर, शिखर धवनने ४० धावांचे योगदान दिले.\nभारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर सुरू झालेला इंग्लंडचा डाव ४९.५ षटकांमध्ये संपुष्टात आला. इंग्लंडने २६८ धावा केल्���ा. इंग्लंडसाठी बटलरने ५३ धावा केल्या. चमकदार कामगिरी करत भारताचा गोलंदाज कुलदीप यादव याने ६ बळी घेतले.\nरोहित इंग्लंडमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज\nरोहित शर्मान झंझावाती शतकी खेळी करत १३७ धावा केल्या. रोहित इंग्लंडमध्ये वनडेत सर्वाधिक वैयक्तिक धावसंख्या उभारणारा फलंदाज ठरला. विराट कोहलीने २०११मध्ये वनडेत १०७ धावा केल्या होत्या. मात्र आजच्या सामन्यात रोहितने विराटला मागे सारले आहे.\n६ बळी मिळवणारा कुलदीप पहिला फिरकी गोलंदाज\nभारत विरुद्ध इंग्लड दरम्यानच्या पहिल्या वनडे सामन्यात रोहित शर्मा हा विजयाचा कळस झाला, तर सहा बळी मिळवणारा फिरकी गोलंदाज कुलदीप यादव हा पाया ठरला. विशेष म्हणजे इंग्लंडमध्ये ६ बळी मिळवणारा तो पहिला फिरकी गोलंदाज ठरला.\nकोहलीची पॉन्टिंग, लॉयडशी बरोबरी\nविराट कोहलीने ५० सामन्यांचे कर्णधारपद भूषवल्यानंतर सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या रिकी पॉन्टिंग आणि सी. लॉयड यांच्याशी बरोबरी केली आहे.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nIndia Vs Pak, Asia cup: भारताच्या 'या' प्लॅनमुळे पाक गारद\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\n'शाहबाज'चा विश्वविक्रम; १० धावात ८ गडी बाद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1नॉटिंगहॅम: भारताचा इंग्लंडवर ८ गडी राखून विजय...\n2कुलदीपची कमाल; टिपले विक्रमी ६ बळी...\n3वनडे: विराट चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता...\n6विराट चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता...\n7क्रिकेट निवड चाचणी रविवारी...\n10भारताचा इंग्लंड दौ���ा यशस्वी ठरणार......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/erfahrungsgemass", "date_download": "2018-09-24T07:55:51Z", "digest": "sha1:CEDYRN3Z62HLGEKMCCXXR4HVIXPFPE6H", "length": 6632, "nlines": 131, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Erfahrungsgemäß का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nerfahrungsgemäß का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे erfahrungsgemäßशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nआम तौर पर इस्तेमाल होने वाला erfahrungsgemäß कोलिन्स शब्दकोश के 10000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'erfahrungsgemäß' से संबंधित सभी शब्द\nसे erfahrungsgemäß का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/entrepreneurs-should-not-have-borders-says-gautamraj-hindustani-1095528/", "date_download": "2018-09-24T07:52:59Z", "digest": "sha1:2WB7DA6O2EMXOUWZU6W5TP7SM5GFM3IW", "length": 12968, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "उद्योजकांना सीमारेषा नकोत – गौतमराज हिंदुस्थानी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nउद्योजकांना सीमारेषा नकोत – गौतमराज हिंदुस्थानी\nउद्योजकांना सीमारेषा नकोत – गौतमराज हिंदुस्थानी\nउद्योग, व्यवसाय, व्यापार व तत्सम क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी यशासाठी घर, गाव, राज्य यांच्या सीमारेषा न बाळगता सर्वत्र पाय रोवले पाहिजे.\nउद्योग, व्यवसाय, व्यापार व तत्सम क्षेत्रात कार्य करणाऱ्यांनी यशासाठी घर, गाव, राज्य यांच्या सीमारेषा न बाळगता सर्वत्र पाय रोवले पाहिजे. यश मिळवण्यासाठी चौफर विस्तारित होण्याचे आवाहन गुजरातमधील सरदार पटेल बिझनेस कॉन्सिलचे गौतमराज हिंदुस्थानी यांनी केले.\nशिवाजी इंटरप्रिन्युअर्स असोसिएशनद्वारा बुटीबोरी येथे आयोजित उद्योजकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सनदी लेखापाल विजयकुमार शिंदे, प्रभाकरराव देशमुख, उदय टेकाडे, सुभाष बांते, सुधांशू मोहाड, दिनेश ठाकरे, तसेच राज्यभरातून आलेले विविध पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. हिंदुस्थानी म्हणाले, यशस्वी होण्यासाठी तसेच आपला व्यवसायासाठी आपण संघटित व्हावे. व्यवसायातील नवनवीन क्षेत्रात प्रवेश करावा. कोणत्याही स्पर्धा नसलेल्या नवीन व्यवसायात प्रवेश करावा, आपल्या स्वानुभवातून त्यांनी कशाप्रकारे विविध व्यवसाय करून यश मिळवले त्याचा आढावा घेतला. आपल्या घराच्या गावाच्या सीमारेषा तोडून आपला व्यवसाय वाढवण्याठी जनसंपर्क वाढवावा. कोणताही संकोच न बाळगता, आत्मविश्वास ढळू न देता सदैव प्रयत्नरत राहावे. आपला व्यवसाय, उद्योग अथवा व्यापार कसा राहील याकडे लक्ष द्यावे. गुणवत्ता जोपासावी यशसाठी कोणताही लघुमार्ग वापरू नये. शिवाजी इंटरप्रिन्युअर्स असोसिएशनच्या माध्यमातून संघटित व्हावे. आपल्या अनुभवांचा, कार्यप्रणालीचा एकमेकांनी उपयोग करून द्यावा, असा सल्लाही त्यांनी दिला.\nया बैठकीला गुजरातसह मुंबई, सोलापूर, नागपूर, बीड, पुणे आदी शहरातून ४० प्रतिनिधी आले होते. या बैठकीत विविध क्षेत्रातील व्यावसायिकांनी आपले अनुभव मांडले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\n१५ कोटी दलित नवउद्यमींच्या ऊर्मीचा चुराडा होणार नाही\nनाशिकमध्ये उद्या उद्योजकांचा मेळावा\nसुभाष देसाई यांच्यासमोर उद्योजकांचे गाऱ्हाणे\nखालील बातम्या तु���्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00057.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/category/political/page/2/", "date_download": "2018-09-24T08:39:47Z", "digest": "sha1:54PHXYLCRPLHAHFK4UHGPA3G4SJIKYNA", "length": 12444, "nlines": 71, "source_domain": "punenews.net", "title": "राजकीय – Page 2 – Pune News Network", "raw_content": "\nशशी थरूर यांच्या कार्यक्रमात कदम समर्थकांचा राडा..\nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज़ नेटवर्क – काँग्रेस पक्षातर्फे युवा कार्यकर्त्यांना सोशल मिडिया आणि राजकीय संवाद या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी कांग्रेस भवन येथे खासदार शशी थरूर यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परंतु या कार्यक्रमाचे आयोजन करताना पूनावाला यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात घेतल नसल्याचा आरोप कॉग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी केला होता. याचे पडसाद आज कार्यक्रम …\nलुल्लानगर उड्डाणपुलाचे भूमिपूजन कोणते साहेब करणार \nMay 17, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nराजकीय श्रेयासाठी धड़पड सुरु… पुणे न्यूज नेटवर्क : श्रेयाचं राजकारण पुण्याला काही नवीन नाही. त्यातच येणाऱ्या महापालिका निवडणुकांमुळे याला आधिकच पेव फुटले आहे. यावेळी विषय आहे तो गेली अनेक दिवस लाल फितीच्या कारभारात अडकलेल्या लुल्लानगर उड्ड��णपुलाच्या भूमिपूजनाचा. १५ मे’ला या उड्डाणपुलाच भुमिपूजन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुण्याचे कारभारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अजित …\nकार्यकर्त्यांने घेतलेल्या लाच प्रकरणामुळे एकनाथ खडसे अडचणीत…\nMay 14, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज नेटवर्क : कल्याण येथील एका संस्थेला जमींन मिळवुन देण्यासाठी लाच मागीतल्या प्रकरणी काल गजानन पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केलेली आहे. गजानन पाटिल हा एकनाथ खड़सेंचा स्वीय सहायक असल्याच सांगितल जात आहे. त्यामुळे या प्रकरणी एकनाथ खड़सेंच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. या प्रकरणी खड़सेंच नाव आल्यामुळे विरोधकही त्यांच्या …\nनगराध्यक्ष थेट निवडणार जनतेमधुन.\nMay 10, 2016\tठळक बातमी, महाराष्ट्र, राजकीय 0\nपुणे न्यूज़ – आगामी काळात राज्यामधे होणाऱ्या 215 नगरपालिका निवडणुकांसाठी दोन वार्डचा मिळून एक प्रभाग. तसेच नगराध्यक्ष हा थेट जनतेमधुन निवडण्यात येणार आहे. आज दि.10 में रोजी मंत्रीमंडळ बैठकीमधे हा निर्णय घेण्यात आला. येत्या डिसेंबर जानेवारीमधेे महाराष्ट्रातील 215 नगरपालिकांच्या निवडणूका होणार आहेत. दरम्यांन आज घेण्यात आलेला निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे. काही …\nपिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली; दिनेश वाघमारे नवे आयुक्त…\nApril 28, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. 28 एप्रिल : राजीव जाधव यांची नाशिकच्या आदिवासी विकास आयुक्तपदी बदली झाली असून दिनेश वाघमारे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्विकारला आहे. वाघमारे हे नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून यापुर्वी काम पहात होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजीव जाधव यांची बदली झाली आहे. त्यांच्या जागी वाघमारे हे …\nमुंबईहून विमानाने पुण्याला येणा-या कन्हैयाकुमारवर हल्ल्याचा प्रयत्न;\nApril 24, 2016\tठळक बातमी, पुणे, राजकीय 0\nपुण्यात कन्हैयाच्या सभेसाठी पोलीसांचा तगडा बंदोबस्त… पुणे न्यूज, दि. 24 एप्रिल : जेएनयू विद्यार्थी संघटनेचा अध्यक्ष कन्हैया कुमारवर मुंबईमध्ये हल्ल्याचा प्रयत्न झाला आहे. कन्हैया प्रवास करत असलेल्या विमानात एका व्यक्तीने त्याचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. हल्ल्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या विमानात हा हल्ल्याचा प्रयत्न …\nरस्ते खोदाई वरुन आयुक्त-महापौर आमने- सामने\nApril 2, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. २ एप्रिल : पुणे शहरातील रस्ते खोदाईमुळे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमने-सामने झाले आहेत. शहरामध्ये केबल कंपन्यांकडून परवानगी पेक्षा जास्त रस्ते सर्व नियम धाब्यावर बसवून अनधिकृतपणे खोदले जातात. त्याचा त्रास सर्व पुणेकरांना सहन करावा लागतो. लाखो रुपये खर्च करुन रोड, फुटपाथ बांधण्यात येतात. मात्र केबल कंपन्याच्या रस्ते …\nशिवजयंतीनिमिक्त ‘मनसे’चा नवा झेंडा\nMarch 26, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\nपुणे न्यूज, दि. २६ मार्च : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवजयंतीनिमिक्त काल एका झेंड्याचे लोकार्पण केले. यावेळी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि पक्षाचे नेते नितीन सरदेसाई उपस्थित होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा हा अतिरिक्त ध्वज आहे. शिवजयंतीसारख्या महत्त्वाच्या प्रसंगी हा ध्वज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या अधिकृत ध्वजाच्या बरोबरीने फडकवला जाणार असल्याची माहिती पक्षाकडून …\nएसएनडीटी ते बालभारतीपर्यंत भूमिगत वाहिनीच्या कामाचे भूमिपूजन\nपुणे, दि. 21 : महावितरणच्या कोथरूड विभाग अंतर्गत एसएनडीटी उपकेंद्ग ते बालभारतीपर्यंत 22 केव्ही भूमिगत वाहिनी एक व दोनच्या कामाचे भूमिपूजन मा. आ. सौ. मेधाताई कुलकर्णी यांच्याहस्ते नुकतेच झाले. कोथरूड विभाग कार्यालय परिसरात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. रामराव मुंडे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून …\nआणि जाहीर कार्यक्रमात नाना अजित पवारांची नक्कल करतात तेंव्हा…\nMarch 10, 2016\tठळक बातमी, राजकीय 0\n(व्हिडीओ पाण्यासाठी क्लिक करा) कोल्हापुर : अलिकडच्या काळात” अजितवर खुप आरोप असतील त्याचं कायदा काय ते करीलं पण,अजित मला खुप आवड़त असल्याचे नाना पाटेकर म्हणाले. गाण्यामध्ये लताबाई आणि गद्यात हा (दादा)कधी श्वास रोखून धरतात हे कळतच नाही” यावेळी दादांच्या बोलण्याच्या शैलीची नानांनी नक्कल करताच सभाग्रहात एकच हशा पिकला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sports-news-india-vs-pakistan-champions-trophy-2017-cricket-53585", "date_download": "2018-09-24T08:02:04Z", "digest": "sha1:2C4ZR6YABIXHMJFMWK3DGJPDDCMLOKFZ", "length": 19935, "nlines": 191, "source_domain": "www.esakal.com", "title": "sports news india vs pakistan champions trophy 2017 cricket पाकिस्तान चॅंपियन | eSakal", "raw_content": "\nसोमवार, 19 जून 2017\nलंडन - फलंदाजीला पोषक असणा��्या खेळपट्टीवर गोलंदाजीतील बेशिस्तपणाचा फटका भारताला बसला. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा उठवत रविवारी पाकिस्तानने चॅंपियन्स करंडकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी भारतावर एकतर्फी वर्चस्व राखत १८० धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली.\nलंडन - फलंदाजीला पोषक असणाऱ्या खेळपट्टीवर गोलंदाजीतील बेशिस्तपणाचा फटका भारताला बसला. या दोन्ही गोष्टींचा पुरेपूर फायदा उठवत रविवारी पाकिस्तानने चॅंपियन्स करंडकावर आपली मोहोर उमटवली. अंतिम फेरीच्या सामन्यात त्यांनी भारतावर एकतर्फी वर्चस्व राखत १८० धावांनी विजय मिळविला. या विजयाबरोबरच त्यांनी आयसीसी स्पर्धेतील भारताविरुद्धची पराभवाची मालिका खंडित केली.\nप्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर पाकिस्तानने ५० षटकांत ४ बाद ३३८ धावा केल्या. फखर झमानचे शतक आणि अझर अली, महंमह हफीज यांची अर्धशतकी खेळी वैशिष्ट्यपूर्ण ठरली. भारताचा डाव ३०.३ षटकांत १५८ धावांत संपुष्टात आला. रथी महारथी फलंदाज अपयशी ठरल्यावर हार्दिक पंड्याच्या ४३ चेंडूंतील ७६ धावांच्या खेळीचे समाधान भारताला लाभले. पाकिस्तानकडून महंमद अमीर आणि हसन अली यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.\nविजयासाठी ३३९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकापासून धक्के बसायला सुरवात झाली. पहिल्याच षटकांत रोहित शर्मा बाद झाला. तिसऱ्या षटकांत कर्णधार विराट कोहली बाद झाला. विशेष म्हणजे आधीच्या चेंडूवर त्याचा झेल सुटला होता. या दोन धक्‍क्‍यातून नंतर भारतीय संघ कधीच सावरू शकला नाही. अन्य फलंदाज खेळपट्टीवर उपस्थिती लावण्याचे काम करून परतले. अपवाद फक्त हार्दिक पंड्याचा ठरला. त्याने ४३ चेंडूंत ४ चौकार, ६ षटकारांसह वेगवान ७६ धावांची खेळी करून एकाकी झुंज दिली. धाव काढण्याची घाई त्याला महागात पडली. तो धावबाद झाला. या एकमेव खेळीचा अपवाद वगळता भारतीय फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीसमोर निष्प्रभ ठरले.\nप्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाल्यावर भुवनेश्‍वर आणि बुमरा यांनी सुरवातीला पाकिस्तानच्या फखर आणि अझर या सलामीच्या जोडीवर दडपण ठेवले. बुमराने फखरला बाददेखील केले; पण तो नो-बॉल ठरला. यानंतर मात्र, फखर आणि अझर यांनी भारतीय गोलंदाजा���बरोबर त्यांच्या क्षेत्ररक्षकांची कसोटी पाहिली. चोरट्या धावा घेत त्यांनी क्षेत्ररक्षकांना आव्हान दिले; पण या नादात क्षेत्ररक्षकांची दमछाक झाली. नेहमी शिस्त पाळणाऱ्या गोलंदाजांनीदेखील दडपण घेतले. वाईड बॉलची खैरात करत त्यांनी ते अधिक वाढवले. सलामीच्या जोडीने लागोपाठ अर्धशतक पूर्ण केल्यावर अशीच चोरटी धाव घेण्याच्या नादात अझर धावबाद झाला. तोवर २३ षटके आणि १२८ धावा खर्ची झाल्या. फखरने वेळप्रसंगी धाडसी फटके खेळून शतकी मजल गाठली. आपल्या खेळीत १२ चौकार आणि ३ षटकार खेचणाऱ्या फखरने ४१ चेंडू धाव न घेता खेळून काढले, तरी त्याचे शतक ९१ चेंडूंत झाले. फखर बाद झाल्यावर बाबर आझम आणि शेवटी महंमद हफीज भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी ठरले. गोलंदाजांचा बेशिस्तपणा वाढतच गेला आणि पाकिस्तानने २०० वरून तीनशे धावांचा टप्पा १३ षटकांत ओलांडला. हफीजने अखेरच्या षटकांत सहज फटकेबाजी करून ३४ चेंडूंत अर्धशतक गाठले. भारताकडून भुवनेश्‍वरवगळता एकही गोलंदाज प्रभाव पाडू शकला नाही.\nपाकिस्तान ५० षटकांत ४ बाद ३३८ (फखर झमान ११४ -१०६ चेंडू, १२ चौकार, ३ षटकार, अझर अली ५९- ७१ चेंडू, ६ चौकार, १ षटकार, महंमद हफीज नाबाद ५७ -३७ चेंडू, ४ चौकार, ३ षटकार, बाबर आझम ४६, इमाद वसिम नाबाद २५, शोएब मलिक १२, भुवनेश्‍वर १-४४, हार्दिक पंड्या १-५३, केदार जाधव-१-२७) वि.वि. भारत ३०.३ षटकांत सर्वबाद १५८ (हार्दिक पंड्या ७६ -४३ चेंडू, ४ चौकार, ६ षटकार, युवराजसिंग २२, शिखर धवन २१, महंमद अमीर ३-१६, हसन अली ३-१९, शादाब खान २-६०, जुनैद खान १-२०).\nभारताविरुद्धचा साखळी सामना हरल्यावर स्पर्धा अजून संपली नाही इतकेच खेळाडूंना समजावले होते. त्यानंतर आम्ही प्रत्येक सामना चांगला खेळलो आणि आज विजेते ठरलो. फलंदाजांच्या कामगिरीवर गोलंदाजांनी प्रत्येकवेळेस कळस चढविला.\n- सर्फराज खान, पाकिस्तान कर्णधार\nसंघातील गुणवत्तेचे पाकिस्तानने चोख प्रदर्शन केले. पाकिस्तानचा दिवस असतो, तेव्हा ते कोणत्याही अव्वल संघाला पराभूत करू शकतात, हे त्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिले. आम्ही स्पर्धेत चांगला खेळ केला, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर हसू आहे. पण, अंतिम सामन्यात आम्ही पूर्ण ताकदीने खेळलो नाही. पाकिस्तानचे अभिनंदन.\n- विराट कोहली, भारताचा कर्णधार\nचॅंपियन्स स्पर्धेत शतक झळकाविणारा फखर झमान पाकिस्तानचा तिसरा फलंदाज. यापूर्वी सईद अन्वर आणि शोएब मलिक\n२००३ नंतर दुसऱ्यांदा पाकिस्तानची डावात शतकी सलामी. आशियाई बाहेरही दुसरी\nआयसीसी स्पर्धेत (अझर-फखर १२८) पाकिस्तानची भारताविरुद्ध सर्वोत्तम भागीदारी\nचॅंपियन्स स्पर्धेत आतापर्यंत केवळ २०१३ मध्येच प्रथम फलंदाजी करणारा संघ विजेता. पाच वेळा पाठलाग करणारा संघ विजयी\nप्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानची भारताविरुद्ध सर्वोच्च धावसंख्या\nआयसीसीच्या कोणत्याही स्पर्धेतील पाकिस्तानचा मोठ्या फरकाने विजय. यापूर्वीचा विजय ऑस्ट्रेलियाचा २००३ मध्ये भारताविरुद्धच.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nकऱ्हाड - गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली\nकऱ्हाड - पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कऱ्हाड येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली. काल सकाळी साडेदहाला...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/motorcycle-coach-chetna-pandit-allegedly-committed-suicide/", "date_download": "2018-09-24T07:36:34Z", "digest": "sha1:YSQYPDGEWODP6BVBC7EPTTZXEUPDMJ25", "length": 18319, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "बॉलिवूड तारकांना ट्रेनिंग देणाऱ्या महिला बाईक रेसरची आत्महत्या | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात ��ंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nबॉलिवूड तारकांना ट्रेनिंग देणाऱ्या महिला बाईक रेसरची आत्महत्या\nबॉलिवूड तारकांना बाईक रेसिंगचे धडे देणाऱ्या प्रसिद्ध महिला बाईक रेसर आणि प्रशिक्षक चेतना पंडित (२७) हिने गळफास घेऊन आत्महत्या केली. ती गोरेगाव पूर्वला पद्मावती नगरमध्ये भाड्याच्या घरामध्ये राहात होती. मंगळवारी रात्री ही घटना उघडकीस आली. आत्महत्या करण्यापूर्वी चेतनाने लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांना सापडली असून त्यात तिने प्रियकरासोबत झालेल्या ब्रेकअपमुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले आहे.\nपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चेतना गोरेगावमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत भाड्याच्या घरामध्ये राहात होती. मंगळवारी रात्री तिची मैत्रीण घरी आली तेव्हा दरवाजा आतून बंद होता. वारंवार बेल वाजवल्यानंतरही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. चेतनाचा मोबाईलही बंद होता. मैत्रीणीला शंका आल्याने तिने याची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर डुप्लीकेट चावी बनवणाऱ्याच्या मदतीने घराचा दरवाजा उघडण्यात आला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. चेतनाने घरातील पंख्याला गळफास घेतला होता. पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत चेतनाला रुग्णालयात भरती केले परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.\nचेतना ही मुळची कर्नाटकमधील शिमोगा येथील रहिवासी असून कामाच्या निमित्ताने ती अनेक वर्षापासून मुंबईमध्ये वास्तव्यास होती. ती एक उत्तम बाईक रायडर होती. रॉयल एनफिल्ड बाईक चालवण्यात तिचा विशेष हातखंडा होता. चेतनाने ‘धुम’ चित्रपटातील अभिनेत्री कतरिना कैफ, ‘जब तक है जान’ या चित्रपटातील अभिनेत्री अनुष्का शर्मा, ‘एक विलेन’ चित्रपटातील अभिनेत्री श्रद्धा कपूर तसेच बॉलिवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षितलाही बाईक रायडींगचे प्रशिक्षण दिले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमहाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनचे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे\nपुढील​देवणी : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेचा रास्ता रोको\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nलालबागच्या राजाचं विसर्जन… पुढल्या वर्षी लवकर या\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nचुंबन ��ेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00058.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/1993-mumbai-serial-blasts-abu-salem-gets-life-term-death-for-firoz-khan-tahir-merchant/", "date_download": "2018-09-24T08:17:01Z", "digest": "sha1:IHXW5DU5OWNPHIGB64B2LTQFKBKQ3S6F", "length": 22314, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "मरणाच्या भीतीने फिरोज संतापला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम���ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमरणाच्या भीतीने फिरोज संतापला\nविशेष टाडा न्यायालयाने करीमुल्ला खान, अबू सालेम आणि रियाझ सिद्दिकीच्या शिक्षेचा फैसला केल्यानंतर आरोपी फिरोज अब्दुल रशिद खान याला मरेपर्यंत फासावर लटकविण्याचे आदेश दिले. अचानक बसलेल्या या धक्क्याने फिरोझला कापरे भरले. त्याला घाम फुटला. तसेच त्याचे डोळेही पाणावले. त्याच्या ओठातून शब्द फुटेनासे झाले. मृत्यू समोर दिसू लागल्याने फिरोज आरोपीच्या पिंजऱ्यातच कोसळतो की काय असे सर्वांना वाटू लागले. त्यावेळी इतर आरोपींनी त्याचे फक्त शब्दांनी सांत्वन केले. मात्र सालेम आपल्या जागेवरून उठून उभा राहिला आणि त्याने सांत्वनासाठी फिरोजच्या खांद्यावर आपला हात ठेवला. त्यावेळी क्षणाचाही विलंब न लावता फिरोजने सालेमचा हात दूर झटकून टाकला.\nवास्तविक या निकालाने फिरोझ पार कोसळला होता. त्याचे डोळेही पाणावले. उद्या आपले काय होईल या चिंतेने कदाचित तो रात��रभर झोपला नसावा, असे त्याच्या सुजलेल्या डोळय़ांकडे पाहून वाटत होते. त्याची ही वागणूक सालेमला अनपेक्षित नसावी. त्यामुळे फिरोजने अपमान केल्यानंतरही सालेमने त्याला उलटून उत्तर दिले नाही. उलट सालेम चूपचाप आपल्या जागेवर जाऊन बसला.\nया निर्णयाने फिरोजला जेवढा हादरा दिला तेवढाच ताहिर मर्चंटलाही दिला, परंतु त्याने ते चेहऱ्यावर दिसू दिले नाही. न्यायाधीश सानप हे जेव्हा त्याला फाशीची शिक्षा सुनावत होते तेव्हा तो ती शांतपणे ऐकून घेताना दिसला.\nसालेम, सिद्दिकीच्या गावात शुकशुकाट\nउत्तर प्रदेशमधील आझमगढ जिल्हय़ातील अबू सालेम, रियाझ सिद्दिकीच्या घराबाहेर सन्नाटा आहे. २००७ मध्ये सालेमच्या आईचे निधन झाले. त्यानंतर तिथे सालेमचे तिघे भाऊ राहत होते. त्यातील दोघे व्यवसायानिमित्त बाहेरच असतात. सालेमचा मोठा भाऊ हाकीम ऊर्फ चूनचून सहकुटुंब राहत होता. मात्र, आज त्याच्या कुटुंबासह तो कुठेच दिसला नाही.\nसालेमच्या जन्मठेपेने त्याच्या वकिलाचे डोके दुखायला लागले\nमुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा सूत्रधार अबू सालेम याला विशेष टाडा न्यायालयाने आज दुपारी जन्मठेप ठोठावली आणि त्याचवेळी त्याचे वकील असलेल्या सुदीप पासबोला यांचे डोके दुखायला लागले. कदाचित हा योगायोग असेलही. परंतु त्यांच्या या डोकेदुखीमुळे शीना बोरा हत्या प्रकरणाची सुनावणी मात्र उद्यापर्यंत तहकूब करावी लागली.\nबॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी चौथ्या मजल्यावर सुरू होती तर तिसऱ्या मजल्यावर शीना बोरा हत्याकांड प्रकरणाची सुनावणी सुरू करण्यासाठी सत्र न्यायाधीश जगदाळे, कोर्टाचे कर्मचारी तसेच इतर वकील मंडळी इंद्राणी मुखर्जीचे वकील असलेल्या अॅड. पासबोला यांची वाट पाहत बसले होते. अॅड. पासबोला हे सालेमचेही वकील आहेत. तब्बल 15 मिनिटे वाट पाहावयास लावून अॅड. पासबोला हे कोर्टरूममध्ये आले. मात्र येताच क्षणी त्यांनी त्यांचे डोके दुखत असल्याने शीना बोरा प्रकरणाची सुनावणी तहकूब करून पुढची तारीख देण्याची मागणी केली. न्यायाधीश जगदाळे यांनीदेखील त्यांची मागणी मान्य करून उद्या सुनावणी ठेवली.\nहा तर ऐतिहासिक निकाल – अॅड. उज्ज्वल निकम\nबॉम्बस्फोट मालिका घडविल्याप्रकरणी सालेमसह एकूण ५ जणांना शिक्षा ठोठावताना विशेष टाडा न्यायालयाने दिलेला निकाल हा एकप्रकारे ऐतिहासिक निकाल आहे. या निकालामुळे या खट��्यातील दाऊद इब्राहिम कासकर आणि टायगर मेमनसारख्या फरारी आरोपींनाही भविष्यात अशाच प्रकारच्या निर्णयाला सामोरे जावे लागणार आहे, असे या खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी सांगितले. या प्रकरणात सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून खटल्याचे कामकाज चालवीत असताना आपण १२३ आरोपींविरुद्ध भक्कमपणे केस मांडली. त्याच वेळी सालेमला पोर्तुगालहून हिंदुस्थानात आणण्यात आले, अशी आठवणही अॅड. निकम यांनी करून दिली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआता हिंदुस्थानातून युरोप सफर फक्त १२ हजारांत\nपुढीलभाजप आमदाराचे वक्तव्य, ‘संघा’विरोधात लिहिले नसते तर गौरी लंकेश वाचल्या असत्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/obc-reservation-nagpur-hc-notice-to-government/", "date_download": "2018-09-24T08:21:04Z", "digest": "sha1:IRYL7JBNZRQW22MZUA2RB56HNY4IC7AO", "length": 16826, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "ओबीसी आरक्षणप्रकरणी हायकोर्टाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : प��स्टर बॉय काय करतोय\nओबीसी आरक्षणप्रकरणी हायकोर्टाची केंद्र व राज्य सरकारला नोटीस\nओबीसी आरक्षणाप्रकरणी नागपूर खंडपीठाने केंद्र व राज्य सरकारला नोटीस बजावली. यासंदर्भात न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. झेड ए हक यांनी प्रतिवादींना १६ जुलैपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिलेत.\nवैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशात ओबीसींना कायद्यानुसार आरक्षण मिळावे, या मागणीसाठी अखिल भारतीय ओबीसी महासंघाने जनहित याचिका दाखल केली आहे. राज्याच्या वैद्यकीय शिक्षण विभागाने वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशातील आरक्षण धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली असून, त्यानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे अनिवार्य आहे. परंतु, महाराष्ट्रातील वैद्यकीय अभ्यासक्रमांमधील ४०६४ जागांपैकी केवळ १.७ टक्के म्हणजे ६९ जागा ओबीसींच्या वाट्याला आल्या आहेत. तसेच, केंद्र सरकारच्या १५ टक्के कोट्यात ओबीसींना एकही जागा मिळाली नाही. तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र प्रदेश व पश्चिम बंगाल येथे केंद्राच्या कोट्यात ओबीसींना काही प्रमाणात आरक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. परंतु, कायद्यानुसार देशातील सर्व राज्यांमधील केंद्राच्या कोट्यात ओबीसींना २७ टक्के आरक्षण देणे आवश्यक आहे, असे असे याचिकेत म्हटले आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलविम्बल्डन : जोकोव्हिचची उपांत्य फेरीत मजल\nपुढीलविम्बल्डनमध्ये मोठा उलटफेर, माजी विजेता फेडररचे पॅकअप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळ�� मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00059.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/component/tags/tag/321-bollywood-stars", "date_download": "2018-09-24T07:12:30Z", "digest": "sha1:VV52RFFMUZ647LK7XOBDHAKC2SZBVMR6", "length": 4281, "nlines": 112, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "bollywood stars - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nHappy Birthday Kat, पाहा कतरिनाचे आकर्षित फोटो...\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\nअमिताभ बच्चन म्हणाले सुर्याला धोखेबाज...\nआर. के स्टुडियो लवकरचं होणार इतिहासजमा\nकंगनाच्या ‘मणिकर्णिका’चा पहिला पोस्टर सोशल मीडियावर व्हायरल…\nकाजोलच्या वाढदिवसानिमित्त अजय देवगणचं स्पेशल सरप्राइज...\nगोविंदाचा मुलगा यशवर्धन आहुजा लवकरच रूपेरी पडद्यावर\nज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार लीलावती रुग्णालयात दाखल\nप्रियंकाच्या भन्नाट आइडियाने बदलला सोनालीचा लुक\nप्रियांकाच्या होणाऱ्या सासऱ्यांवर ओढावलं संकट\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nरणवीर-दिपिकाच्या लग्नाची तारीख अखेर ठरली...\nरणवीर-दीपिका लवकरचं बोहल्यावर चढणार...\nरितेशच्या 'माऊली'चा पोस्टर रिलीज, प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज..\nलॅक्मे फॅशन वीकमध्ये जान्हवीचा जलवा\nवाजपेयींना उशिरा श्रद्धांजली, सलमान खान झाला ट्रोल\nवाढदिवसानिमित्त आमिरची इन्स्टाग्रामवर एन्ट्री\nसलमानच्या मेहुण्याची हिरोगिरी प्रेक्षकांच्या भेटीला...\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2010/03/tweet_6047.html", "date_download": "2018-09-24T07:25:24Z", "digest": "sha1:BH4AQLBCPIKGKC6YSNKML6RWUR4CIDHS", "length": 16071, "nlines": 354, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: माझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया! यशाची गुढी उभारुया!", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमाझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया\n१६ मार्च २०१०: मित्रांनो \"..........तरचं मराठी पाऊलं पडतील पुढे\" या माझ्या लेखाला भरभरुन प्रतिसाद दिल्याबद्दल खुप खुप धन्यवाद पुष्कळ SMS, फोन आणि इमेल्स आले. लोकांना खुप काही बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया देणारे २० वर्षातील तरूण होते तसेच ८० वर्षांची मंडळी देखील होती. आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागरुकता आहे. लोकांना त्यांचे प्रश्न समजतात, काही तरी केलं पाहिजे हे सुद्दा वाटतं, पण प्रश्न असा आहे की नेमकं काय करावं, आणि ते कुणी करावं पुष्कळ SMS, फोन आणि इमेल्स आले. लोकांना खुप काही बोलायचं होतं, पण वेळेअभावी मी त्यांच्याशी बोलू शकलो नाही. आनंदाची गोष्ट म्हणजे प्रतिक्रिया देणारे २० वर्षातील तरूण होते तसेच ८० वर्षांची मंडळी देखील होती. आपल्या समाजात मोठ्या प्रमाणात जागरुकता आहे. लोकांना त्यांचे प्रश्न समजतात, काही तरी केलं पाहिजे हे सुद्दा वाटतं, पण प्रश्न असा आहे की नेमकं काय करावं, आणि ते कुणी करावं ह्या विषयी सविस्तर पणे कधीतरी लिहीनं, पण लगेच करण्यासारखी गोष्ट म्हणजे, निदान मराठी समाजात साकारात्मक विचारांच तोरण (नेटवर्क) तयार होणं गरजेच आहे, तरचं यशाची गुढी आपण उभारता येईल ह्या विषयी सविस्तर पणे कधीतरी लिहीनं, पण लगेच करण्यासारखी गोष्ट म्हणजे, निदान मराठी समाजात साकारात्मक विचारांच तोरण (नेटवर्क) तयार होणं गरजेच आहे, तरचं यशाची गुढी आपण उभारता येईल आपल्या प्रश्नासंबधी जे कुणी चांगले विचार मांडतील, अशा प्रत्येक विचारांना जास्तित जास्त लोकांपर्यंत तरी आपण पोहोचवू शकतो आपल्या प्रश्नासंबधी जे कुणी चांगले विचार मांडतील, अशा प्रत्येक विचारांना जास्तित जास्त लोकांपर्यंत तरी आपण पोहोचवू शकतो तर चला आज पासुन विचारांच नेटवर्क तरी सुरु करुया\nLabels: माझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुया. यशाची गुढी उभारुया.\nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत्तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nमाझं tweet.....महाराष्ट्रात विचारांच्या पारिजातकाच...\nमाझं tweet.....महाराष्ट्राची जगाला नव्याने ओळखं व्...\nमाझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुय...\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\nमाझं tweet.....किर्लोसकर साम्राज्याचे १०० वर्ष\nमाझं tweet.....मराठी केलं तुम्ही मला\nमाझं tweet .....सर रतन टाटा\nमाझं tweet.....महाराष्ट्रात विचारांच्या पारिजातकाच...\nमाझं tweet.....महाराष्ट्राची जगाला नव्याने ओळखं व्...\nमाझं tweet.....चला विचारांच तोरणं (नेटवर्क) बांधुय...\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\nमाझं tweet.....किर्लोसकर साम्राज्याचे १०० वर्ष\nमाझं tweet.....मराठी केलं तुम्ही मला\nमाझं tweet .....सर रतन टाटा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-09-24T07:50:44Z", "digest": "sha1:RE5QZGH5HSLOUX4Q7YG4O5K54J7OP4ZQ", "length": 3595, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कानपूर विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील कानपूर येथे असलेले विमानतळ आहे.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१४ रोजी ०७:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%82%E0%A4%97_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%82%E0%A4%B6", "date_download": "2018-09-24T07:42:55Z", "digest": "sha1:EJ4E6ZOI7YJIKXVDX6YET7XY35ORY37K", "length": 8994, "nlines": 164, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोंग राजवंश - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nलिऊ सोंग राजवंश याच्याशी गल्लत करू नका.\nसोंग वंशातील सम्राटांची सूची\nथायत्सू (太祖) · थायत्सोंग (太宗) · चन्-त्सोंग (真宗) · रन्-त्सोंग (仁宗) · यींगत्सोंग (英宗) · षन्-त्सोंग (神宗) · च-जोंग (哲宗) · हुईजोंग (徽宗) · छीन्-जोंग (欽宗) ·\nकाओत्सोंग (高宗) · स्याओचोंग (孝宗) · क्वांगत्सोंग (光宗) · निंगत्सोंग (寧宗) · लित्सोंग (理宗) · तुत्सोंग (度宗) · गोंगत्सोंग (恭宗) · तुआनजोंग (端宗) · ह्वायत्सोंग (懷宗)\nअ‍ॅकेडियन · इजिप्शियन · कुशाचे राज्य · पुंताचे राज्य · अ‍ॅझानियन · असिरियन · बॅबिलोन���यन · अ‍ॅक्सुमाइट · हिटाइट · आर्मेनियन · पर्शियन (मीड्ज · हखामनी · पर्थियन · सासानी) · मॅसिडोनियन (प्टॉलेमिक · सेल्युसिद) · भारतीय (मौर्य · कुषाण · गुप्त) · चिनी (छिन · हान · जिन) · रोमन (पश्चिमी · पूर्वी) · टेओटिवाकान\nबायझेंटाईन · हूण · अरब (रशिदुन · उमायद · अब्बासी · फातिमी · कोर्दोबाची खिलाफत · अय्युबी) · मोरक्कन (इद्रिसी · अल्मोरावी · अल्मोहद · मरिनी) · पर्शियन (तहिरिद · सामनिद · बुयी · सल्लरिद · झियारी) · गझनवी · बल्गेरियन (पहिले · दुसरे) · बेनिन · सेल्झुक · ओयो · बॉर्नू · ख्वारझमियन · आरेगॉनी · तिमुरिद · भारतीय (चोळ · गुर्जर-प्रतिहार · पाल · पौर्वात्य गांगेय घराणे · दिल्ली) · मंगोल (युआन · सोनेरी टोळी · चागताई खानत · इल्खानत) · कानेम · सर्बियन · सोंघाई · ख्मेर · कॅरोलिंजियन · पवित्र रोमन · अंजेविन · माली · चिनी (सुई · तांग · सोंग · युआन) · वागदोवु · अस्तेक · इंका · श्रीविजय · मजापहित · इथिओपियन (झाग्वे · सॉलोमनिक) · सोमाली (अजूरान · वर्संगली) · अदलाई\nतोंगन · भारतीय (मराठे · शीख · मुघल) · चिनी (मिंग · छिंग) · ओस्मानी · पर्शियन (सफावी · अफ्शरी · झांद · काजार · पहलवी) · मोरक्कन (सादी · अलोइत) · इथियोपियन · सोमाली (देर्विश · गोब्रून · होब्यो) · फ्रान्स (पहिले · दुसरे) · ऑस्ट्रियन (ऑस्ट्रॉ-हंगेरीयन) · जर्मन · रशियन · स्वीडिश · मेक्सिकन (पहिले · दुसरे) · ब्राझील · कोरिया · जपानी · हैती (पहिले · दुसरे)\nपोर्तुगीज · स्पॅनिश · डॅनिश · डच · ब्रिटिश · फ्रेंच · जर्मन · इटालियन · बेल्जियन\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१५ रोजी १९:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00060.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/piff2017/", "date_download": "2018-09-24T08:40:02Z", "digest": "sha1:DGCAVAFOUXQIBBSHI5AW4KNDSHVU7Y3J", "length": 1936, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "PIFF2017 – Pune News Network", "raw_content": "\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nJanuary 12, 2017\tआज पुण्यात, ठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\n१५ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात पुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी पिफ बझार अंतर्गत होणार अनेकविध चर्चात्मक कार्यक्रम दिवंगत नेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी रंगमंच’ पुणे, दि. १२ जानेवारी, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-24T07:50:04Z", "digest": "sha1:4LOEQ7XGYI6ANGPNSJMMNLJE3YH5BQZK", "length": 11634, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "कॅम्पा कोला- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nकॅम्पा कोला इमारत प्रकरणावर येतेय वेब सीरिज\nहाच लढा आता वेब सीरिजच्या रूपात समोर येणार आहे. आणि यात मुख्य भूमिका करणार आहेत अभिनेत्री सुप्रिया पिळगांवकर.\nमुंबईत पुन्हा एक 'कॅम्पाकोला'\n'बिल्डरांवर कारवाई का नाही\n'कॅम्पा कोला'चे अच्छे दिन नव्या सरकारच्या हाती\nकॅम्पा कोलाचे अनधिकृत फ्लॅट्स अधिकृत होऊ शकत नाही का\nकॅम्पा कोलात लतादीदींच्या फ्लॅटचं वीज,पाण्याचं कनेक्शन तोडलं\nअखेर कॅम्पा कोलावर कारवाई; वीज,पाणी आणि गॅस कनेक्शन तोडलं\n'BMC अधिकार्‍यांना कारवाई करू देणार'\nअखेर कॅम्पाकोलावासीयांचा विरोध मावळला\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-24T07:37:40Z", "digest": "sha1:XA2R6XOTLLV4LTHMHFMU7HYYKFPHMQA6", "length": 11076, "nlines": 123, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "नागपूर सेंट्रल जेल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n1993 बाॅंम्बस्फोटातील आरोपी फिरोज खानला नागपूर जेलमध्ये हलवलं\nफिरोजला सध्या फाशी यार्डातील कोठडीत ठेवण्यात आलं आहे.२४ वर्षांपूर्वी फिरोज आणि त्याचे साथीदार बॉम्बस्फोटानंतर फरार झाले होते\nनागपूर सेंट्रल जेलमध्ये दहशतवादी हिमायत बेगचा राजेश दवारेवर हल्ला\nब्लॉग स्पेस Aug 4, 2015\nयाकूबच्या फाशीच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त\nनागपूर सेंट्रल जेलमधून पळालेल्या 8 कैद्यांविरोधात मोक्का दाखल\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपूर सेंट्रल जेलला 'सरप्राईज व्हिजिट'\nनागपूर सेंट्रल जेलमधून 58 मोबाईलसह 25 ग्रॅम गांजा जप्त\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%A1/all/", "date_download": "2018-09-24T07:23:50Z", "digest": "sha1:FXIFUAIKGT7NMPKKPRDOCEEKUL2VCYLC", "length": 12230, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "पिंपरी चिंचवड- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या ���ुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आ��दाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपुण्याच्या हिंजवडी भागात दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार\nमानसिक धक्क्यानं एका मुलीचा मृत्यू, दुसरीवर उपचार सुरू\nतीन राज्य, दोन महिने, अखेर पोलिसांनी शोधले 101 मोबाईल्स\nआईसमोर मुलीचा कारमध्ये होरपळून मृत्यू\nVIDEO : सेनेच्या नगरसेवकाने वैद्यकीय अधिकाऱ्याला भेट दिलं चक्क जिवंत डुक्कर\nपिंपरीत आश्रमातल्या खिचडीतून झाली 30 मुलींना विषबाधा \nआयटी हब ही पुण्याची ओळख पुसली जाणार\n'नवरा चारित्र्यावर संशय घ्यायचा,दारू प्यायला सांगायचा',आॅडिओ रेकाॅर्डकरून पत्नीची आत्महत्या\nVIDEO : पिंपरी-चिंचवडमध्ये धक्कादायक अपघात; विद्यार्थ्यांचा आॅटोरिक्षा उलटला\n#प्रायोजित : 'लाईफ रिपब्लिक' : आयुष्य समृद्ध करणारा संपन्न अनुभव\nविशेष : 'केरळ'सारखा महाप्रलय पिंपरी चिंचवडच्या वेशीवर \nपिंपरीच्या महापौरांनी ध्वजाकडे पाठ फिरवून सलामी देत केलं राष्ट्रगान, VIDEO व्हायरल\nगो हत्या करून काढला पळ, पोलीस आडवे येताच त्यांनाही उडवलं\nपिंपरी चिंचवडमध्ये रिक्षावाले बनले महापौर, राहुल जाधव 80 मतांनी विजयी\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/ralegaon/", "date_download": "2018-09-24T08:28:41Z", "digest": "sha1:FDA7NMUFW7EIUD7Q4YUDC7PTUU2YO7FJ", "length": 9916, "nlines": 112, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Ralegaon- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक ला���च, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n'त्या' नरभक्षक वाघिणीला ठार मारण्याचे आदेश, शार्प शुटर जंगलात दाखल\nप्रधान मुख्य वनसंरक्षकांनी दिलेल्या आदेशाला उच्च न्यायालयाने ग्रिन सिग्नल दिल्यामुळे आता वाघिणीचा मृत्यू अटळ आहे\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00061.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%9A-108071900003_1.htm", "date_download": "2018-09-24T08:19:15Z", "digest": "sha1:DTYMWHHCYAMGXC7QN2DXIRIK5ZSPDLGK", "length": 7865, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "एकच | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nखरा तो एकची धर्म\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासा���ी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/immersion-rods/latest-littelhome+immersion-rods-price-list.html", "date_download": "2018-09-24T07:46:21Z", "digest": "sha1:JT2LOW32IEQSGCIPRYXXCD2GZGQNOFNH", "length": 12157, "nlines": 310, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "ताज्या लिट्टेलहोमे इमरसीव रॉड्स 2018 India | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nLatest लिट्टेलहोमे इमरसीव रॉड्स Indiaकिंमत\nताज्या लिट्टेलहोमे इमरसीव रॉड्सIndiaमध्ये 2018\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nसादर सर्वोत्तम ऑनलाइन दर ताज्या India मध्ये लिट्टेलहोमे इमरसीव रॉड्स म्हणून 24 Sep 2018 आहे. गेल्या 3 महिन्यांत 3 नवीन लाँच आणि सर्वात अलीकडील एक लिट्टेलहोमे क्रोवन 1250 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे 473 किंमत आहे आहेत. अलीकडे करण्यात आलेली होती इतर लोकप्रिय उत्पादने समावेश: . स्वस्त लिट्टेलहोमे इमरसीव रॉड गेल्या तीन महिन्यांत सुरू {lowest_model_hyperlink} किंमत सर्वात महाग एक जात {highest_model_price} किंमत आहे. � किंम��� यादी उत्पादनांचा विस्तृत समावेश इमरसीव रॉड्स संपूर्ण यादी माध्यमातून ब्राउझ करा -.\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nशीर्ष 10लिट्टेलहोमे इमरसीव रॉड्स\nलिट्टेलहोमे र्व 15 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे\n- हेअटींग एलिमेंट Copper\nलिट्टेलहोमे क्सिन्ग 1500 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बेव\n- हेअटींग एलिमेंट Copper\nलिट्टेलहोमे क्रोवन 1250 W इमरसीव हीटर रॉड वॉटर बे\n- हेअटींग एलिमेंट Copper\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00062.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-digitally-%C2%A0sateesh-paknikar-marathi-article-1960", "date_download": "2018-09-24T08:27:27Z", "digest": "sha1:72LJLF5S7VYXF7O37ROZESDWLUB3HFM6", "length": 22577, "nlines": 120, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Digitally Sateesh Paknikar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nसोप्या व सुलभ पद्धतीने छायाचित्रण करण्यासाठी कॅमेरा कसा हताळावा याची माहिती देणारे सदर.\nआजच्या जगात तंत्रज्ञानाच्या सुविधेमुळे इतर अनेक गोष्टींबरोबर एक महत्त्वाची जी गोष्ट झाली आहे, ती म्हणजे योग्य नियोजनाच्या आधारे प्रवास सुखकर झाला आहे. नव्या नव्या ठिकाणी सहली आयोजित करणाऱ्या प्रवासी कंपन्यांच्या आकर्षक जाहिराती पाहून प्रवास करणाऱ्यांची संख्याही लक्षणीयरीत्या वाढतच आहे. त्यातूनच आज प्रत्येकाच्या खिशात मोबाईल फोन विराजमान झालाय. म्हणूनच प्रत्येक प्रवासी हा त्याच्या कॅमेऱ्यातून ‘निसर्गचित्रण’ करणारा प्रकाशचित्रकारही झाला आहे. व्यक्तीचित्रणाच्या बरोबरीनेच ‘निसर्गचित्रण’ ही शाखाही लोकप्रियतेचे नवे उच्चांक पार करीत आहे. एखाद्या नयनरम्य प्रदेशातून प्रवास करताना घडोघडी निसर्गाची अनेकविध रूपे आपल्याला मोहून टाकतात. त्या प्रत्येक ठिकाणी थांबत आपण आपल्या कॅमेऱ्यात तो ‘नजारा’ बंदिस्त करत राहतो. घरी परत आल्यावर तेथे अनुभवलेला तो निसर्ग प्रकाशचित्रांच्या माध्यमातून आपण जेव्हा परत पाहतो त्यावेळी मात्र ती भव्यता, ती सुंदरता, ती अद्‌भुतता प्रकाशचित्रातून लुप्त झाल्याचा साक्षात्कार आपल्याला होतो. का होते असे \nजेव्हा आपण एखादे निसर्गदृश्‍य पाहतो, तेव्हा आपले डोळे आपल्याला आकर्षक वाटणाऱ्या घटकांवर निवडकपणे लक्ष केंद्रित करतात. उरलेल्या घटकांकडे दुर्लक्ष करण्याची क्षमता व किमया डोळे आण��� मेंदू यांच्याकडे सर्वांत जास्त आहे. कॅमेऱ्यातील लेन्स आणि सेन्सर्स हे अशी किमया आपले आपण करू शकत नाहीत, तर त्यांना इतर काही घटकांच्या मदतीची आवश्‍यकता असते. म्हणूनच प्रवासातील तो ‘नजारा’ जर पुन्हा पुन्हा अनुभवायचा असेल तर निसर्गचित्रण करताना आपल्याला काही महत्त्वाच्या युक्‍त्या लक्षात ठेवाव्या लागतात. प्रथमतः उत्तम निसर्गचित्र टिपण्यासाठी सर्वांत महत्त्वाची गुंतवणूक म्हणजे त्यासाठी आपण देत असलेला ‘वेळ’. आधी कधीच भेट दिली नाही अशा एखाद्या ठिकाणी आपण पोचतो त्याच्या आधीच त्या स्थानावरील सूर्योदय व सूर्यास्त यांच्या नक्की वेळा तसेच तेथील हवामान यांची माहिती करून घेणे आवश्‍यक असते. आजकाल मोबाईल फोनमध्ये होकायंत्र असते. त्याच्या आधारे कोणत्यावेळी सूर्यप्रकाश कसा असणार आहे याची कल्पना आपण करू शकतो. ती जागा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रकाशात कशी उजळून निघेल याचा अंदाज घेत जर आपण आपला कार्यक्रम आखला तर उत्तम निसर्गचित्रे आपल्या संग्रही येऊ शकतात. अर्थात याला थोड्या सरावाची साथ हवी.\nआपल्या प्रवासातील निसर्गचित्रणात सर्वसाधारणपणे जलाशय, वाहणाऱ्या नद्या अथवा झरे, जंगले, पठारे अथवा गवताळ कुरणे, वाळवंट, पर्वतशिखरे, समुद्रकिनारे, गुंफा, प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळे तसेच धार्मिक स्थळे, शहरे यांचा समावेश होऊ शकतो. अर्थात यांचे चित्रण करताना अनेकवेळा आपल्याला व्यक्तींचा समावेश पण करावा लागतोच. पण हे सर्व घटक लक्षात घेता काही संकेत आपण पाळले तर आपल्या निसर्गप्रकाशचित्रणात गुणवत्तेची हमी सहजी देता येईल. काय आहेत हे संकेत\nखोलीचा आभास निर्माण करावा\nनिसर्गचित्र टिपताना प्रतिमेतील सर्व वेगवेगळे घटक फोकसमध्ये ठेवून खोलीची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करावा. हे करण्यासाठी आपण एफ/१६ अथवा एफ/२२ यासारखे ॲपर्चर वापरणे गरजेचे असते. ॲपर्चर इतके बारीक ठेवल्याने अर्थातच ‘डेप्थ ऑफ फील्ड’ वाढते व खोलीचा आभास निर्माण होतो. पण ॲपर्चर बारीक असल्याने लेन्समधून आत जाणारा प्रकाश कमी झाल्याने शटरस्पीड कमी (स्लो) ठेवावा लागतो. त्यामुळे कॅमेरा जर ट्रायपॉडवर ठेवला तर उत्तम.\nवाइड अँगल लेन्सचा वापर\nनिसर्गचित्र टिपण्यासाठी शक्‍यतो वाइड अँगल लेन्सला प्राधान्य दिले जाते. कारण त्यामुळे प्रतिमेत विस्तृत दृश्‍य समाविष्ट केले जाते. बरोबरीनेच जव���च्या वस्तू प्रमाणापेक्षा मोठ्या भासतात, तर लांबच्या वस्तू प्रमाणापेक्षा लहान भासतात. याने खोलीचा आभास जास्त दृगोचर होतो. मुळातच वाइड अँगल लेन्समुळे ‘डेप्थ ऑफ फील्ड’जास्त मिळते. चित्रविषय वेगवेगळ्या कोनातून टिपण्याचा प्रयत्न करणे कधीही नवनिर्माणाची संधी उपलब्ध करून देतो. म्हणून काही मनोरंजक कोन वापरून पहा.\nसर्वोत्तम प्रतिमा मिळविण्यासाठी, आपण आपल्या निसर्गप्रकाशचित्रणात दोन फिल्टरचा वापर करू शकतो. ‘पोलराईझिंग फिल्टर’ व ‘न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर’ हे ते दोन फिल्टर्स. वातावरणात असलेल्या विविध घटकांमुळे प्रकाशाचे अनियमित परावर्तन होते. या परावर्तनामुळे प्रकाशचित्रात रंगांचा वास्तविकपणा योग्य रीतीने टिपला जात नाही. पोलराईझिंग फिल्टरने अवास्तव परावर्तन नाहीसे केले जाते व प्रकाशचित्रातील रंग योग्य प्रकारे नोंदवले जा तात. न्यूट्रल डेन्सिटी फिल्टरने प्रकाशाची तीव्रता कमी करता येते. वेगवान पाण्याचा प्रवाह, धबधबे यातील वेग जर आपल्याला चित्रित करायचा असेल तर शटरस्पीड कमी वेगाचा (स्लो) ठेवावा लागतो. पण जास्त प्रकाशात असा कमी शटरस्पीड मिळणे दुरापास्त होते. अशा वेळी न्यूट्रल डेन्सिटी फिल्टर आपल्या मदतीला येतो.\nवेग अथवा गती चित्रित करावी\nआधीच्या मुद्द्यात सांगितल्याप्रमाणे जर आपण आपल्या प्रकाशचित्रात वेग चित्रित केला तर लांबी, रुंदी व खोली बरोबरच चौथी मिती (डायमेन्शन) म्हणजे काळ (टाइम) हा चित्रित होईल. असे प्रकाशचित्र प्रेक्षकाची नजर खिळवून ठेवेल. असे करण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे, ऑटो मोड मधील शटरस्पीड -प्राधान्य (टी व्ही किंवा एस) मोडचा वापर करणे आणि दोन सेकंद किंवा त्यापेक्षा जास्त काळ शटरस्पीड ठेवून हालचाल चित्रित करणे. तसेच आपण ॲपर्चर-प्राधान्य (ए व्ही) मोडचा वापर करून एफ/३२ सारख्या छोट्या ॲपर्चरचा वापर करुन कमी वेगाचा (स्लो) शटरस्पीड मिळवू शकतो व वेगवान दृश्‍यातील वेगाचा आभास निर्माण करू शकतो. अर्थात पुन्हा अशावेळी आपण ट्रायपॉड वापरणे आवश्‍यक ठरते. जेणेकरून कॅमेरा न हालल्याने चित्रातील उर्वरित भाग हा सुस्पष्ट येईल.\nजेथे शांत, संथ पाणी उपलब्ध असते तेथे त्या पाण्यात आजूबाजूच्या प्रदेशाचे नितांत सुंदर प्रतिबिंब पडलेले आपल्याला दिसते. जणू काही आरसाच. अशा प्रकारचे प्रतिबिंब प्रकाशचित्रात टिपण्याचा क्षण कोणालाही मोहात पडतोच. ‘गोल्डन अवर’ असे ज्या वेळेचे वर्णन केले जाते ती वेळ म्हणजे सूर्योदयानंतर सुमारे एक तास व सूर्यास्तापूर्वी सुमारे एक तास हीच ती सुवर्णवेळ या वेळी प्रकाशाची तीव्रता सौम्य असते. वातावरणात एक वेगळाच उत्साह असतो. अशावेळी प्रतिबिंबाचा वापर करणे ही पर्वणीच. आय एस ओ मात्र जितका कमीतकमी ठेवता येईल तेवढे प्रकाशचित्रात येणारे तपशील जास्त चित्रित होणार ही गोष्ट लक्षात ठेवायला हवी.\nनिसर्गचित्रण करताना कधी कधी त्यामध्ये मानवी जीवनाचा अथवा प्राणी जीवनाचा संदर्भ देणे अगत्याचे ठरते. त्यामुळे प्रकाशचित्राच्या भव्यतेला एक वेगळीच मोजपट्टी उपलब्ध होऊ शकते. अशावेळी ‘कंपोझिशन’च्या गोल्डन पॉइंटच्या नियमाची मदत घेऊन एखाद्या व्यक्तीची रचना केली तर आपोआपच मानवाचे निसर्गावरील अवलंबित्व पाहणाऱ्याच्या नजरेत भरते.\nतृतीयांश नियमांचा वापर करा\nव्ह्यू फाईंडरमधून बघताना आपण जर प्रकाशचित्रांचे दोन उभ्या व दोन आडव्या रेषा कल्पून (उभ्या दोन रेषांनी उभे तीन भाग व आडव्या दोन रेषांनी आडवे तीन भाग) नऊ समान भाग केले तर या रेषा एकमेकांना जेथे छेदतात त्या चार बिंदुना ‘गोल्डन पॉइंट्‌स’ असे म्हणतात. चित्रविषयातील महत्त्वाचा घटक जर या चार बिन्दुपैकी कोणत्याही एका बिन्दुजवळ येत असेल तर तशी रचना डोळ्यांना सुखद वाटते. निसर्गचित्रण करताना क्षितिज रेषा जर या दोन काल्पनिक आडव्या रेषांच्या जवळ ठेवली तर जास्त परिणाम साधला जातो. तृतीयांश नियमाद्वारे बनलेले एक प्रकाशचित्र सामान्यतः अधिक मनोरंजक आणि डोळ्याला सुखावणारे ठरते. थोडक्‍यात प्रकाशचित्रकाराचा संयम, त्याने साधलेली योग्य वेळ, वापरलेले योग्य असे तंत्र, योग्य क्षणाची केलेली प्रतीक्षा आणि त्याचा कलात्मक दृष्टिकोन हे सर्व घटक जुळून आले की प्रेक्षकाला त्या प्रकाशचित्राला दाद देण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय उपलब्धच राहणार नाही. संयम आणि बराचसा सराव याद्वारे आपण हे सहजसाध्य कौशल्य विकसित करून घेऊ शकतो आणि स्वतः:ला व इतरांनाही निसर्गाच्या पुनः प्रत्ययाचा आनंद देऊ शकतो.\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल...\nआज मुलांच्याबरोबर एक तरुण आला होता. नंदूने ओळख करून दिली, ‘हा माझा हरीमामा आहे....\nआज आपण कोणतेही साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक उघडले, की त्यात एखादा खाद्यपदार्थ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/akola/education-department-two-corrupt-employees-nabbed-by-acb/114322", "date_download": "2018-09-24T07:59:51Z", "digest": "sha1:V6XBHHAWE6AH2RME6FHMAQSUO3EY64ZN", "length": 10027, "nlines": 161, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "शिक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome अकोला शिक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक…\nशिक्षण विभागाच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेतांना अटक…\n(प्रतिनिधी- सचिन मुर्तडकर):- जातवैधता सादर न करू शकल्याने सेवा समाप्त झालेल्या एका शिक्षीकेला पुन्हा सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याच्या मोबदल्यात तिच्याकडे एक हजार रुपयांची लाचेची मागणी करणाऱ्या अकोला जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत असलेल्या दोन कर्मचाऱ्यांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना रंगेहात अटक केली. कैलास वासूदेव मसने (४७) व रामप्रकाश आनंदराव गाडगे (५५)अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत.\nआकोट येथील तक्रारदाराच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदाराची पत्नी शिक्षीका असून, जातवैधता प्रमाणपत्र सादर न करू शकल्याने तीची सेवा शिक्षण विभागाकडून समाप्त करण्यात आली होती. त्यानंतर सदर शिक्षिकेने विभागीय आयुक्तांकडे दाद मागितल्यानंतर सेवा समाप्तीच्या आदेशास स्थगिती मिळाली. त्यानंतर सदर शिक्षीकेला परत सेवेत रुजू करून घेण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याकरीता जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात वरिष्ठ सहायक पदावर कार्यरत असलेल्या कैलास वासूदेव मसने व कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावर तात्पूरत्या नेमणुकीवर कार्यरत असलेल्या रामप्रकाश आनंदराव गाडगे या दोघांनी शिक्षीकेच्या पतीकडे (तक्रारदार) एक हजार रुपयांची लाच मागितली. तक्रारदारास लाच देणे मान्य नसल्यामुळे त्यांनी याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्यानूसार ‘एसीबी’च्या पथकाने मंगळवारी सापळा रचला. तक्रारदाराकडून आरोपींनी एक हजार रुपयांची रक्कम स���विकारताच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने दोघांना रंगेहाथ अटक करून, त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली.\nPrevious Newsअर्थमंत्र्यांच्या कवितांना विखे पाटील यांचे काव्यात्मक प्रत्युत्तर\nNext Newsनागपूर मनपाचा २४ तास पाणी देण्याचा दावा ठारणार फोल\nपातुरात बाल संरक्षण वॉर्ड समितीची स्थापना\nग्रामविकास अधिकाऱ्याची बदली करा – शिवसैनिक\nशिवसेना शहर प्रमुखाच्या विरोधात वीजचोरीचा गुंन्हा दाखल\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.64, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/6197?page=5", "date_download": "2018-09-24T08:21:36Z", "digest": "sha1:YEVVM5TC77Z4ZUUO3LG6G7SDYAOPRQ2Y", "length": 30317, "nlines": 287, "source_domain": "www.maayboli.com", "title": "माझं काय चुकलं? | Page 6 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /माझं काय चुकलं\nयेकदा आमच्या धन्याच्या मनात काय आलं\nम्हनले आय करती तसं करशील का पिठलं\nमी म्हनलं त्यात काय, पिठलं काय अवघड हाय\nबिगीबिगी जाऊन भांडं चुलीवर ठेवलं\nटाकला कांदा, मिर्च्या, लसूण, मूठभर जिरं\nआन मग वरुनशान डावभर त्याल घातलं\nपाणी आणि बेसनाचं पीठ केलं भज्यावानी\nधूर व्हायला लागला तसं भांड्यात वतलं\nउकळलं रटारटा, भाकरी केली पटापटा\nचटणी, कांद्यासंगं मग पानात वाढलं\nजेऊनशान उठल्यावर म्हन्त्यात कसं मला\nपिठलं करनार व्हतीस न्हवं, त्याचं काय झालं\nअसा वाया गेला बगा माजा समदा खटाटोप\nसांगा आता तुमीच यात माजं काय चुकलं\nसांगा माजं काय चुकलं..\nपाककृतींसंबंधी माहिती विचारण्यासाठी हा धागा उघडला आहे. कधी कधी साधारण साहित्य, रेसिपी माहित असते पण तंत्र न जमल्यामुळे, अंदाज चुकल्यामुळे पाककृती बिघडते. किंवा जमत नाही आणि नक्की काय चुकते आहे तेच समजत नाही. असे सगळे प्रश्न इथे विचारावेत.\n'माझं काय चुकलं' चा हा बहुतेक पहिला बकरा....\nदीप, कूकरमधे शिजवताना एक थेट पद्धत असते. म्हणजे डब्यात ( सेपरेटर ) मधे पदार्थ न ठेवता तो थेट कुकरमधे ( जाळी न ठेवता ) शिजवायचा. अख्खे मूगही या पद्धतीने शिजतील. त्यासाठी, कूकरमधे थोडेसे तेल घालायचे ( एक टेबलस्पून ) त्यात धुवुन घेतलेले मूग, ( एक कप ) घालायचे, थोडेसे परतून त्यात अर्धा टिस्पून हळद आणि तेवढाच हिंग घालायचा. तीन कप पाणी घालायचे आणि कूकरचे झाकण लावायचे. आच प्रखर करायची. शिट्टी ( वेंट वेट ) मधुन आवाज यायला लागला, व ती गोलगोल फिरु लागली कि आच मध्यम करायची. मग घड्याळ बघुन सात मिनिटानी गॅस बंद करायचा. कूकरमधे कुठलाही पदार्थ शिजवताना वेळच मोजायची असते, शिट्या नाहित. ( सहसा कूकरबरोबर जे पुस्त्क मिळते त्यात या वेळा दिलेल्या असतात, शिट्या खचितच दिलेल्या असतात ) प्रखर आच असेल तर शिट्या भराभर होतात, व पदार्थ शिजत नाही. एखादा पदार्थ शिजायला किती वेळ लागेल याची कल्पना नसेल तर आपल्या अंदाजापेक्षा दोन मिनिटे आधीच कूकर बंद करावा. पदार्थ कमी शिजला असेल तर परत शिजवता येतो.\nकूकर मग आपोआप थंड होउ द्यावा. गरम असताना शिटी वर करुन वाफ जाउ दिली तर पदार्थ, खास करुन ज्यात जास्त पाणी आहे तो पदार्थ वर उसळतो. जर फारच घाई असेल तर पूर्ण कूकर थंड पाण्याखाली धरावा मग झाकण काढावे.\nवरील मूग मग जरासे घोटून त्यात मीठ, तूप व मिरीपुड किंवा तिखट घालून छानसे वरण तयार होईल. याच प्रकारात तांदूळही एकत्र करुन खिचडि करता येईल. या प्रमाणात एक कप तांदूळ व एक ते दिड कप जास्तीचे पाणी घालावे लागेल. उकळी आली कि मीठ घालून ढवळून झाकण लावायचे.\nस्नेहलता दातार यान्चे \" पुरुषांसाठी सोपे पाकतन्त्र\" पुस्तक छान आहे खूप मी वापरतोय कारण ऑफीस कँटीन आणी मेसचं खाऊन कंटाळा आलेला.\nमी कुकरला अक्खे हिरवे मुग कुकरच्या भांड्यात शिजवते की. कधीच मला प्रॉब्लेम आला नाही. मी मुगाचे भांडे खाली आणि भाताचे बर लावते दोन्ही व्यवस्थीत शिजतात फ्युतुर मधे २० मिनीटे. १० मिनीटाने कुकर मध्यम आचेवर ठेवते. मला वाटते की ते मूग जरा जास्तच शिजतात.\nमूग मंद गॅसवर भाजून घ्यायचे ...जळणार नाहीत इकडे लक्ष द्यायचे. व कुकरमध्ये २/३ शिट्ट्या काढून गॅस बारीक करून ३/४ मिनिटांनी बंद करायचा. मूग छान शिजतात व भिजत घालायची गरज नसते.\nमध्यंतरी मी दही करण्याबद्दल, विरजणाबद्दल लिहिलं होतं. माझं ते दही चांगलं झालंच पण त्यानंतर केलेलं दही चांगलं होतंय. (ऑरगॅनिक लो फॅट दही विरजणाला वापरुनही)\nसायो good :)कीप इट अप.\nhorizon च organic कुठलही दही वापरल तरी लागायलाच पाहिजे दही कारण त्यात live cultures असतात. ल��हिलयच त्यावर तस स्पष्ट. ओव्हन मध्ये (बंद करुन)१८० temp वर ठेवल तर winter मध्ये सुद्धा होत दही. मी यावर परत लिहिलय कारण मला फार आनंद झालेला पहिल्यांदा दही लागल्यावर\nहे दही गोड असतं का \nसिंडे, हो तसं गोड असतं. पण चांगलं लागतं चवीला. मी दही करायला लागल्यापासून नवरा घरचं दही आहे का विचारतोय\nमला स्वतःला प्रचंड आंबट दही आवडतं. भारतात मी घरच्या दह्याचा आधी वास घेते नी मगच खायचं की नाही ते ठरवते.\nसीमा, आज दही लावताना ऑरगॅनिक दही न वापरता देसी स्टोअरचं दही वापरलंय. बघुया, कसं होतंय ते.\nकाल मी रसगुल्ले केले.पनीर व रवा टाकून्,पन खुप कडक झालेत्,,,,,,माझ काय चुकल\nआणि आता ते रसगुल्ले फेकुन द्यावे लागतील\nरवा जास्त झाला. पनीर मळले नाही, पाक कडक झाला, ( पाणी कमी पडले ) किंवा जास्त शिजवले गेले.\nफेकण्याची गरज नाही, ते तळून कोफ्ता करी करता येईल. फारच कडक असतील तर फोडून, पनीर भुर्जी करता येईल. ( त्या आधी थोडा वेळ साध्या पाण्यात ठेवायचे म्हणजे गोडवा कमी होईल )\nदिनेशदा,खूप खूप धन्यवाद्,कोफ्ता करी जुन्या हितगुजवर असेलच,,,,,\nकडधान्यांना चांगले मोड कसे आणावेत\nहे मोड प्रकरण मला अजिबात जमत नाही. भारतात असताना नेहेमी विकतचे आणायचे. लाज वाटायची पण आणायचे.आता इकडे मात्र फार त्रास होत आहे. खूप कष्टाने मूगाचे मोड जमले पण मटकी आणि मसूर मला अजिबात दाद देत नाहीत. रात्री भिजत घालते, सकाळी उपसून चाळणी मधे १ तास निथळत ठेवते आणि मग सुती फडक्या मधे घट्ट बांधून ठेवते. मग १०-१२ तासानी पाहिले तर अगदी छान चिकट झालेले असतात. का ते माहित नाही. आईला विचारले तर ती म्हणाली निथळायला कमी पडते..तर जरा वेळ फडक्यावर पसरुन ठेव आणि मग बांधून ठेव. पण तरी परत पुढच्या वेळेस तीच कथा.अगदी चिकट झालेले असतात. खराब झाले असेच वाटते. आणि एका पण दाण्याला १/१०० इंच पण मोड नसतो.माझे काय चुकते कोणी सांगू शकते का कोणी सांगू शकते काहवा म्हणावी तर सध्या हवा पण छान आहे स्प्रिंग चालू असल्याने.\nमी पण रात्री भिजत घालते. सकाळी उभट चाळणीत निथळुन त्यातच घट्ट झाकण लावुन ठेवते. खाली एखादी ताटली ठेवते पाणी गळत असेल तर. संध्याकाळपर्यंत छान मोड येतात. ते फडक्यात बांधण्याचं मला पण साधलं नाही कधी.\nएमबी, कडधान्य रात्रभर भरपूर पाण्यात भिजत घाल. सकाळी चाळणीत निथळून हवं तरी धुवून घे. आणि मग साध्या, सुती फडक्यात घट्ट बांध आणि वर एखादी जड वस्तू ठेव. मी ���ुकरमध्ये पाणी भरुन ठेवते. अशाने मोड यायलाच हवेत.\nमाझी मटकीला मोड आणायची पद्धत :\nरात्रभर मटकी पाण्यात भिजवायची. भिजवतांना अगदी थंड (फ्रीजमधल्यासारखे) पाणी नाही वापरायचे. रुम टेंपरेचरला तरी आलेले असावे.\nसकाळी मटकी चाळणीत ५ मि. निथळत ठेवायची. त्याच वेळात ओव्हन १५० फॅ. ला गरम करुन घ्यायचा. (गरम झाले की बंद करायचे आठवणीने)\nचाळणीतली मटकी एका सुती कापडात सगळी घट्ट बांधायची गाठोड बांधल्यासारखी आणि ओव्हनमध्ये एका भांड्यात हे गाठोडं ठेवुन द्यायचे.\nदुसर्‍यादिवशी (२४ तासाने) सकाळी मस्त २-३ सेमी लांबीचे मोड आलेले असतात. दरवेळी हा प्रयोग हमखास यशस्वी झालाय.\nसकाळी ओवनमध्ये मटकी ठेवल्यावर संध्याकाळी (१२ तासात) मोड येत असतील तर माहित नाही, मी कधी चेक केले नाही. कधी कधी चुकुन जास्त वेळ राहिली मटकी तर एकदी ३-४ सेमी लांबीचे मोड येतात.\nकरुन बघेन हा प्रयोग नक्की.\nमाझ्याकडे स्प्राऊट मेकर आणल्यापासून त्यात्च मोड काढले जातात. मध्ये मध्ये पाण्याचा हबका तेवढा मारत रहाते. त्याचा एक फायदा म्हणजे ३ कप्पे असल्याने तीन कडधान्य एकदम भिजवून, मोड काढले जातात.\nमी रूनीसारखेच करते. फक्त मायक्रोवेव्ह मधे ठेवते. त्यानेही व्यवस्थित आले आहेत मोड..\nकडध्यान्य भिजत घालण्यापुर्वी नीट धुतली पाहिजेत. ( बुळबुळीत होण्याचे कारण बॅक्टेरिया असतात ) खरे तर फडक्यात बांधायची गरज नाही, एखाद्या कोलँडर मधे ठेवले तरी चालेल. हवा लागायला हवी आणि ते भांडे एखाद्या पाणी भरलेल्या भांड्यावर अंतर ठेवून ठेवायचे. नीट मोड यायला अंधार हवा. कडधान्ये सकाळी भिजत घालून रात्री मोड काढण्यासाठी ठेवावे. दुसर्‍या दिवशीच्या दुपारच्या जेवणाला उसळ होते.\nचोवीस तास ठेवायचे असेल तर अवन प्री-हीट करायची गरज आहे का मी तसेच ठेवुन देते अवनमधे. गेल्यावेळी विसरले आणि २४ तास ठेवले गेले तर भले लांब मोड आले होते.\nअवन आधी तापवुन घ्यायची गरज पडत नसावी, पण मी 'ऑन सेफर साइड' असे म्हणुन तापवुन घेते.\nमी देसी दुकानातून आणलेल्या कडधान्याला...स्पेशली हिरव्या मुगाला धड मोड येतच नसत कधी. एका मैत्रिणीने सांगितल्यापासून होल फूड्स मधूनच आणते सगळं कडधान्य. काय सुरेख मोड येतात. ओव्हन गरम करायची, फडक्यात बांधायचीही गरज नाही पडत. भिजलेलं कडधान्य प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवून्,थोडं उघडं ठेवते झाकण. मस्त मोड येतात अगदी. पहिल्यांदा तर विश्वासच बसेना ते मोड बघून\nफूलोंसे कांटे अच्छे होते है,\nजो दामन थाम लेते है.\nदोस्त से दुश्मन अच्छे होते है\nजो जलकर नाम लेते है.\nमाझ्या एका अमेरिकन(मेक्सिकन) मित्राने असेच एकदा बोलता बोलता सल्ला दिला होता कि, आम्लेट बनवताना त्यात थोडे दुध घातले कि...छान रंग येतो आणि आम्लेट फ्लफी होते म्हणुन\nबर्‍याच दिवसांनी योग आला ते बनवायचा.....पहिल्यांदा मी अंड फेटल्यावर त्यात थोडे दुध घातले...काही खास बदल नाही वाटला.मग दुसर्‍या खेपेला अजुन जास्त घातले....खुपच असह्य पदार्थ तयार झाला होता\nकोणी नक्की सांगेल का कि, किती दुध टाकावे कि तसे काही करु नये \nमाझ्या माहितीप्रमाणे एका ऑम्लेटकरता साधारण १ चमचा (छोटा चहाचा चमचा) दूध टाकतात.\nतुम्हाला फ्लफी म्हणजे इडली सारखे फुगेल असे (चुकुन) वाटले असेल तर तसे काही होत नाही.\n मी समप्रमाणापर्यंत पोहोचलो होतो...मला वाटलं म्हैसुर रवा डोश्यासारखं मस्त फ्लफी होइल.(त्याने सांगीतले होते मिटक्या मारंत असे तर\nसगळ्यान धन्यवाद...दिनेशदांनी सांगितल्याप्रमाणे आत्ता मटकी नीट धुवून भिजत घातली आहे.रात्री अवन मधे किंवा नुसतेच चाळणी मधे ठेवून पहाते. या पण वेळेस नाही आले तर मात्र अवघड आहे.\nसायोनारा, स्प्राऊट मेकर खरच घ्यावा काकसा आहे आई येणार आहे तिला आणायला सांगेनच्.किती मोठा असतो तो\nमी कडधान्य रात्री पाण्यात गार ( नळाच्या ) पाण्यात भिजवते अन सकाळी चाळणीत ओतून घेते. पाणी निथळल्यावर ( पाचेक मिनिटे ) चाळणीच्या खाली एक ताट अन वर चाळणीच्या जाळी एवढीच ताटली ठेवते. त्यावर एक जड दगड ठेवते अन हे सगळं ओव्हन मधे २४ तास ठेवते. मस्त मोड येतात. पूर्वी पंच्यात बांधणे वगैरे करत असे, पण मग तो पंचा वेगळा हाताने धुणे कटकटीचं होतं म्हणून ही चाळणीची पद्धत सुरू केली. चाळणी, ताटली सगळं डिश वॉशर मधे घालता येतं. हा का नी ना का\nअंडे नीट फेटून घ्यायचे अन मुख्य म्हणजे तो बॉल एकदम कोरड घ्यायचा. अंडे फेटले की २ अख्या अंड्यास २ TBS असे दूध घालायचे. मस्त फुलते. तो फ्रीटाटा असाच बनवते मी भाज्या टाकून. हवे तर बेक करा.\nमोड यायला इतके कष्ट नाही पडतं(वरचे एवढे वाचून वाटले). नुसते धूवून चाळणीत निथळत ठेवले अन वरून एक ओलसर पेपर टोवेल टाकून रात्री ठेवून द्यायचे तसेच चाळणीत खाली बशी ठेवून. मस्त लांब मोड येतात.\nमी तर ओवन मध्ये पण कधी नाही ठेवले NJ ला असताना. धान्यच खराब असेल.\nएमबी, स्प्राऊट मेकर मोठा नाहीये आकाराने. कुकरपेक्षाही लहानच आहे आकाराने.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/23752", "date_download": "2018-09-24T08:13:33Z", "digest": "sha1:NB5VRGGE4MLRDUGSHRNNLPEZFXCRSIVA", "length": 4362, "nlines": 67, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बुढ्ढा मिल गया : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बुढ्ढा मिल गया\nपिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - ५. बुढ्ढा मिल गया (१९७१)\nकाय वाटतं चित्रपटाचं नाव वाचून 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं ऐकलं असेल तर असंच वाटतं ना की तारुण्याने मुसमुसलेल्या एखाद्या तरुणीचं लग्न तिच्याहून वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी झाल्यावर तिने वैतागून काढलेले हे उद्गार असतील 'मै क्या करू राम मुझे बुढ्ढा मिल गया' हे गाणं ऐकलं असेल तर असंच वाटतं ना की तारुण्याने मुसमुसलेल्या एखाद्या तरुणीचं लग्न तिच्याहून वयाने खूप मोठ्या असलेल्या माणसाशी झाल्यावर तिने वैतागून काढलेले हे उद्गार असतील पण मग ही तरुणी कोण आणि बुढ्ढा कोण पण मग ही तरुणी कोण आणि बुढ्ढा कोण चित्रपटातल्या गाण्यात उदा. ‘रातकली एक ख्वाबमे आई' तर हिरोईनसोबत तरुण नवीन निश्चोल दिसतो. अर्थात 'आयो कहासे घनश्याम' हे गाणं पाहिलं तर त्यात तिच्यासोबत ओमप्रकाशही दिसतो. हा तो बुढ्ढा का काय चित्रपटातल्या गाण्यात उदा. ‘रातकली एक ख्वाबमे आई' तर हिरोईनसोबत तरुण नवीन निश्चोल दिसतो. अर्थात 'आयो कहासे घनश्याम' हे गाणं पाहिलं तर त्यात तिच्यासोबत ओमप्रकाशही दिसतो. हा तो बुढ्ढा का काय पण मग त्याच्या चेहेर्यावर जे प्रेमळ भाव दिसतात त्याची टोटल कशी लावायची\nRead more about पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त - ५. बुढ्ढा मिल गया (१९७१)\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/televisions/sony-bravia-kdl-43w800c-43-inches-full-hd-3d-android-smart-lcd-tv-price-pqZbXu.html", "date_download": "2018-09-24T07:46:55Z", "digest": "sha1:NKQMERHUIJDCN5ZZVCSJXPZ6GMM3SWT3", "length": 16518, "nlines": 418, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "सोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव सह India मध्ये किंमतऑफर & पूर्णतपशील | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव किंमतIndiaयादी\nवरील टेबल मध्ये सोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव किंमत ## आहे.\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव नवीनतम किंमत Sep 17, 2018वर प्राप्त होते\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तवऍमेझॉन उपलब्ध आहे.\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव सर्वात कमी किंमत आहे, , जे ऍमेझॉन ( 61,890)\nकिंमत Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCRसमावेश India सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहे. कृपया कोणत्याही विचलन विशिष्ट स्टोअरमध्ये सूचना वाचा.\nPriceDekhoवरील विक्रेते कोणत्याही विक्री माल जबाबदार नाही.\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव दर नियमितपणे बदलते. कृपया सोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव नवीनतम दर शोधण्यासाठी आमच्या साइटवर तपासणी ठेवा.\nसोनी बारावीअ कँडल ४३व८०��क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव - वापरकर्तापुनरावलोकने\nचांगले , 1 रेटिंग्ज वर आधारित\nआपलाअनुभवसामायिक करा एक पुनरावलोकनलिहा\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव वैशिष्ट्य\nस्क्रीन सिझे 43 Inches\nरिफ्रेश रते 800 hertz\nविइविंग अँगल 178 Degrees\nडिस्प्ले रेसोलुशन 1920 x 1080 Pixels\nपॉवर कॉन्सुम्पशन 20 Watts\nइन थे बॉक्स No\nसोनी बारावीअ कँडल ४३व८००क 43 इंचेस फुल्ल हँड ३ड अँड्रॉइड स्मार्ट लकडा तव\n3/5 (1 रेटिंग )\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00063.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=72", "date_download": "2018-09-24T08:29:45Z", "digest": "sha1:F5ZAZZMWUSAXEABHVNSDPIFZGZXLIVBX", "length": 5620, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबहुचर्चित 'संजू'चा ट्रेलर प्रदर्शित\n#FITNESSCHALLENGE मध्ये युग देवगण या नावाची भर\nमुलींचा सुपर परफॉर्मन्स बघून दोन वडिलांची गळा भेट\nरणवीर - दीपिका लवकरचं विवाहबंधनात अडकणारं...\nनव्या संकल्पनेचा नवा सामूहिक विवाह सोहळा\n'दंगल' फेम झायराची इन्स्टावर 'डिप्रेशन' पोस्ट\n‘प्रिया वॉरियर’चा आणखी एक व्हिडीओ व्हायरल...\nकान्स फेस्टिवलमध्ये दिपीकाची स्टनिंग एन्ट्री\nविश्वसुंदरी करणार सोशल मीडियाच्या विश्वात पदार्पण\nएनडीटीवी-डेटॉल 'बनेगा स्वच्छ इंडिया'चे ५ वे पर्व आजपासून सुरू\nनेहा धुपिया आणि अंगदची 'सिक्रेट वेडिंग'\nअभिनेत्री सुष्मिता सेन आहे अजूनही ‘मिस युनिव्हर्स’ कारण...\nसागरीका घाटगे नव्या इनिंगसाठी सज्ज\nसोनमच्या रिसेप्शनमध्ये सलमान – अर्जुनचा कोल्ड वॉर\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/thane/mns-threatens-khalkakhyatak-marathi-parties-warns-agitation/", "date_download": "2018-09-24T08:37:34Z", "digest": "sha1:CNMDFZ4X2WMHDNG6K4B3RN3Q627G37FE", "length": 28671, "nlines": 394, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Mns Threatens Khalkakhyatak For Marathi Parties, Warns Of Agitation | मराठी पाट्यांसाठी मनसे खळ्ळखट्याकवर ठाम, आंदोलन करण्याचा इशारा | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नर��ंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्य��चा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nमराठी पाट्यांसाठी मनसे खळ्ळखट्याकवर ठाम, आंदोलन करण्याचा इशारा\nशहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र देऊन ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्याच्याकडून हिंसक आंदोलन होईल, या भीतीने ठाणे पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही खळ्ळखट्याक करू,असा इशारा ठाणे शहर मनसेने दिला आहे.\nठाणे : शहरातील दुकानदारांना मराठी पाट्या लावण्याचे पत्र देऊन ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांनी १५ दिवसांची मुदत दिली आहे. त्याच्याकडून हिंसक आंदोलन होईल, या भीतीने ठाणे पोलिसांनी त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यानंतरही खळ्ळखट्याक करू,असा इशारा ठाणे शहर मनसेने दिला आहे.\n१५ दिवसांपूर्वी ठाण्यात झालेल्या जाहीर सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी आंदोलनाचा इशारा दिला. त्यानंतर, ठाण्यात मनसे पदाधिकाºयांनी शहरातील ५०० दुकानदारांना पत्र देऊन मराठी पाट्या लावण्यासाठी १५ दिवसांची मुदत दिली. एल्फिन्स्टनच्या दुर्घटनेनंतर मनसेने फेरीवाल्यांविरोधात आक्रमक आंदोलन केले. ठाणे, कल्याण-डोंबिवलीत फेरीवाल्यांना त्यांनी मारहाण केल्याने पोलिसांनी त्यांना अटकदेखील केली होती. आता पुन्हा त्यांच्याकडून आंदोलनाची भीती व्यक्त केली जात आहे. यासाठी पोलिसांनी ठाण्यातील मनसेच्या २५ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना नोटिसा बजावल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, अशी आंदोलने करू नयेत, असे त्यात बजावले असून त्याचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाईचा इशारा दिला आहे. परंतु, नेहमीप्रमाणे मनसे पोलिसांच्या नोटिसांना जुमानणार नसून १५ दिवसांत दुकानाबाहेर मराठी पाट्या न दिसल्यास खळ्ळखट्याकची भाषाच वापरण्यात येईल. त्याआधी कामगार आयुक्तांना घेराव घातला जाईल, असा इशारा ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला. कामगार आयुक्तांना याबाबत सर्वांसाठी एकच नोटीस काढा, अस���देखील सांंगण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. मनसेने २००८ साली ठाणे शहरात मराठी पाट्यांसाठी आंदोलन छेडले होते. त्यानंतर, पुन्हा आंदोलन होणार आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nअपंग कल्याणाचे १२८ कोटी पडून, ठाण्यात १८ वर्षांत रक्कम खर्च न केल्याचा आ. बच्चू कडू यांचा आरोप\nसंजय निरुपम आणि राज ठाकरे यांच्यात सुरू असलेला वाद ठरवून - आ. बच्चू कडू यांचा आरोप\nठाणे जिल्ह्यातील युवा - युवतींसाठी नवीन मतदार नोंदणीचा कालावधी १५ डिसेंबरपर्यंत वाढविला\nखो-खो खेळाडूंच्या मृत्यूप्रकरणी; अहमदनगर जिल्हा संघ व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल\nविषबाधा टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक औषध फवारणीचे प्रात्यक्षिक\nमराठी पाट्या न लावल्यास खळ्ळखट्याकची भाषा वापरु - ठाण्यातील मनसे पदाधिकाºयांचा इशारा\nदेशाच्या अर्थव्यवस्थेत जैन समुदायाचे मोठे योगदान, मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन\nघनकचरा व्यवस्थापनावर न्या. देवधर समितीचा वॉच\nदरोडा टाकणाऱ्या टोळीला कर्नाटकातून अटक\nआज २८ हजार बाप्पांना निरोप, विसर्जनावर ड्रोनची नजर\nढोलताशा पथकांनी धरली परतीची वाट, अवघा ३५ ते ४० टक्केच व्यवसाय झाल्याने बसला फटका\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00064.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/one-death-mulund-mumbai-collapsed-wall-12521", "date_download": "2018-09-24T08:20:36Z", "digest": "sha1:6RCF2RZR3YM24TNFQMM2TI7T5GYU2SGS", "length": 10399, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "One death in Mulund in Mumbai collapsed wall मुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू | eSakal", "raw_content": "\nमुंबईत मुलुंडमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू\nशनिवार, 24 सप्टेंबर 2016\nमुंबई - मुंबई परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील शास्त्रीनगर भागात ही घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने भिंतीशेजारील घरांवर ती कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 16 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मृत्यू झाला आहे. 3 ते 4 घरांवर ही भिंत कोसळली आहे.\nमुंबई - मुंबई परिसरात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असून, शुक्रवारी रात्री मुलुंडमध्ये संरक्षक भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, मुलुंडमधील शास्���्रीनगर भागात ही घटना घडली आहे. जोरदार पावसामुळे भिंत कोसळल्याने भिंतीशेजारील घरांवर ती कोसळली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर, 16 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेत 17 वर्षांचा मृत्यू झाला आहे. 3 ते 4 घरांवर ही भिंत कोसळली आहे.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nधरण भरेल पण शहाराला पाणी खैरेंच्या आशिर्वादानेच : बागडे\nऔरंगाबाद : यंदा पहिल्यांदा असे झाले की बाप्पांचे आगमन झाले आणि पाऊस पडला नाही. प्रार्थना करतो की पाऊस पडेल, जायकवाडी पण भरेल. पण खैरे साहेबांनी...\nबँड पार्टीवर काळाचा घाला; पाच जण ठार\nवाशिम : सिंदखेडराजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकीत वाद्य वाजविण्यासाठी जात असलेल्या बँड पार्टीवर काळाने घाला घातला आहे. वाशिम जिल्ह्यातील रिसोड...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sci-tech/android-phone-connect-key-board-50731", "date_download": "2018-09-24T07:52:42Z", "digest": "sha1:NAZM4AZLFVZPG6IKDK4YMXE2J6LHLATY", "length": 12352, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "Android phone connect to key-board अँड्रॉईड फोनला जोडा की-बोर्ड | eSakal", "raw_content": "\nअँड्रॉईड फोनला जोडा की-बोर्ड\nमंगळवार, 6 जून 2017\nमोबाईल फोनवर टायपिंग करण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. परंतु तरीही मोबाईलवर खूप वेगाने टायपिं�� करता येत नाही. फोनवर जलद गतीने ऑपरेटिंग करण्यासाठी की-बोर्ड जोडता आला तर किती बरे होईल, असा विचार सर्वांच्याच मनात येऊन जातो. आता ते शक्‍य झाले आहे.\nअँड्रॉईड फोन कमी जाडीचे असतात. त्यामुळे या फोनच्या पोर्टचा वापर यूएसबी पोर्टसारखा करता येत नाही. त्यामुळे आपला फोन यूएसबी पोर्ट म्हणून वापरण्यासाठी एका ऍडॅप्टरची गरज असते. या ऍडॅप्टरला \"ओटीजी' किंवा \"यूएसबी ऑन द गो' असे म्हटले जाते.\nमोबाईल फोनवर टायपिंग करण्यासाठी अनेक ऍप्स उपलब्ध आहेत. परंतु तरीही मोबाईलवर खूप वेगाने टायपिंग करता येत नाही. फोनवर जलद गतीने ऑपरेटिंग करण्यासाठी की-बोर्ड जोडता आला तर किती बरे होईल, असा विचार सर्वांच्याच मनात येऊन जातो. आता ते शक्‍य झाले आहे.\nअँड्रॉईड फोन कमी जाडीचे असतात. त्यामुळे या फोनच्या पोर्टचा वापर यूएसबी पोर्टसारखा करता येत नाही. त्यामुळे आपला फोन यूएसबी पोर्ट म्हणून वापरण्यासाठी एका ऍडॅप्टरची गरज असते. या ऍडॅप्टरला \"ओटीजी' किंवा \"यूएसबी ऑन द गो' असे म्हटले जाते.\nओटीजीची एक बाजू मायक्रो यूएसबी असते आणि दुसऱ्या बाजूला यूएसबी पोर्ट. मायक्रो यूएसबी आपल्या फोनच्या चार्जिंग स्लॉटला लावा आणि यूएसबीच्या बाजूला की-बोर्ड लावावा. एकदा की-बोर्ड कनेक्‍ट झाला, की आपल्याला फोनवरून एक्‍सटर्नल की-बोर्ड सेटिंग करावे लागेल. त्यासाठी अँड्रॉईड फोनच्या नोटिफिकेशन ड्रॉवरमध्ये सिलेक्‍ट किबोर्ड लेआऊटचा पर्याय असतो. त्यावर क्‍लिक करून डिफॉल्ट निवडा. आपल्या हवी तशी सेटिंग्जही करू शकता. समजा की बोर्ड जोडल्यावर की-बोर्ड नोटिफिकेशन मिळाले नाही तर सेंटिंग्जमध्ये जाऊन पर्सनलमध्ये लॅंग्वेज अँड इनपुट वर क्‍लिक करा. त्यानंतर की-बोर्ड आणि इनपुट मेथडवर जाऊन क्‍लिक करा. हा पर्याय निवडला की यूएसबी की-बोर्ड अँड्रॉईड फोनसोबत जोडला जाऊन काम करता येईल.\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nकोल्हापूर - ‘बांगड्या भरल्यास काय’ असे एखाद्याला कुचेष्टेने बोलून त्याच्या कर्तृत्वावरच शंका घेतली जाते. पण बांगड्या भरलेल्या महिलांनीच...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nपोरीला शाळेत पाठवू की नको\nपिंपरी : ‘‘पूर्वी त्या दोघी एकत्र शाळेला जायच्या. त्यांचा एकमेकींना आधार होता. या घटनेनंतर आता एवढ्या लांब एकटीला कशी पाठवायची, पोरीला शाळेत पाठवायचं...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00065.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0cover-story-rahul-warange-marathi-article-1913", "date_download": "2018-09-24T08:18:23Z", "digest": "sha1:VFRHTP4KWUTVGQ44P7G2NNRJ233H3KIS", "length": 28701, "nlines": 109, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cover Story Rahul Warange Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nडॉ. राहुल अशोक वारंगे, अध्यक्ष, सह्याद्री मित्र गिरिभ्रमण क्रीडा संस्था, महाड\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nआंबेनळीच्या दरीत कोसळलेल्या बसचा अपघात सगळ्या महाराष्ट्राला चटका लावून गेला. हा भीषण अपघात झाल्यानंतर शासकीय यंत्रणेची वाट बघत न बसता आसपासच्या ग्रामस्थांनी आणि ट्रेकर्सच्या ग्रुपने कोणतीही अपेक्षा न ठेवता 'रेस्क्‍यू ऑपरेशन'ला सुरुवात केली. चोवीस तास अखंड चालू असलेल्या या 'रेस्क्‍यू ऑपरेशन'चा अनुभव...\nशनिवार २८ जुलैला दुपारी १२ सुमारास महाड पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले यांचा फोन आला ‘महाबळेश्वरच्या आंबेनळी घाटामध्ये दाभीळ टोक येथे दापोली कृषी विद्यापीठाच्या बसला अपघात झाला आहे आणि बस दरीत कोसळली आहे’. हे ऐकताच काळजात चर्रर्र झाले, कारण महाबळेश्वर घाटाची दुर्गमता, कोकणात उतरलेले सरळसोट कातळकडे आणि अपघातग्रस्त वाहन हे बस असल्याने त्यात सापडलेल्या व्यक्तींची अंदाजे संख्या हे सगळे एका क्षणात डोळ्यासमोर आले. पुण्याच्या प्रसिद्ध गिरीप्रेमी संस्थेच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘MMRCC’ अर्थात ‘महाराष्ट्र माऊंटन रेस्क्‍यू कोऑर्डिनेशन सेंटर’ या ग्रुपवरदेखील अपघाताची माहिती तत्काळ मिळाली होती. ताबडतोब एक ‘गिर्यारोहक’ म्हणून असलेल्या आपल्या जबाबदारीची जाणीव झाली. एरवी छंद म्हणून सह्याद्रीच्या बेलाग कड्यांवर लीलया बागडणारे गिर्यारोहक अशी घटना घडली, की लगेचच कर्तव्याच्या भावनेतून बचावकार्यामध्ये स्वतःला झोकून देत असतो. अर्ध्या तासाच्या आत गिर्यारोहणाची साधनसामग्री घेऊन महाबळेश्वरकडे मार्गस्थ झालो. तोपर्यंत महाबळेश्वर येथील महाबळेश्वर ट्रेकर्स व सह्याद्री ट्रेकर्स या दोन्ही संस्थांच्या टीम घटनास्थळी दाखल झालेल्या होत्या. त्यांनी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता बचाव कार्याला सुरवातही केली होती. दापोलीचे आमदार संजय कदम व खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे देखील आपल्या कार्यकर्त्यांसोबत घटनास्थळी हजर होते. आंबेनळी घाटात ज्या ठिकाणाहून बस खाली दरीत गेली होती तो कातळकडा ६०० फूट खोल होता. त्यामुळे अपघातात कोणी बचावले असण्याची शक्‍यता कमी होती. हा विचार मनात आला आणि क्षणभर स्तब्ध झालो. साधारण दीडच्या सुमारास आम्ही घटनास्थळी पोचलो तोपर्यंत दोन मृतदेह दरीतून वर काढण्यामध्ये महाबळेश्वर ट्रेकर्सच्या टीमला यश आले होते. एकंदर त्या ठिकाणाची भौगोलिक परिस्थिती व मृतांचा आकडा जास्त असल्याने बचाव कार्य अतिशय अवघड असणार याची कल्पना आली. आम्ही महाबळेश्वरच्या ट्रेकर्ससोबत कामाला लागलो. आम्ही सोबत आणलेल्या आधुनिक उपकरणांमुळे मृतदेह वर ओढण्याचे काम अधिक सोपे झाले. सगळे मिळून ५० गिर्यारोहक त्या बेलाग कड्यांवर ४ वेगवेगळ्या टप्प्यात उभे होते. सगळ्यात तळाशी जेथे बसचे अवशेष व मृतदेह विखुरलेले होते, तिथे काम करत असलेल्या गिर्यारोहकांचे काम सर्वाधिक कठीण होते. दरीमध्ये इतस्ततः: पसरलेल्या निष्पाप जिवाचे मृतदेह एक एक करून दोराच्या जवळ काळजीपूर्वक आणणे आणि ते जाळीत गुंडाळून दोराला अडकवणे. नंतर डोंगराच्या निसरड्या कड्यांवर पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या सदस्यांना हे मृतदेह वर खेचण्यास सांगणे ही सगळी प्रक्रिया जिकरीचे होती. दरीतून वर खेचताना वजनामुळे मृतदेह कड्यांवर काही ठिकाणी अडकायचे. त्या प्रत्येक टप्प्यावर उभे असलेल्या महाबळेश्वरच्या गिर्यारोहकांना प्रत्यक्ष हातांनी उचलून पुढे ढकलावे लागायचे. दरीत सर्वजण तहान भूक विसरून एक दिलाने काम करत होते. साधारण दुपारी दोनच्या सुमारास प्रशासनाने क्रेन मागवली. पण त्याच्याकडे केवळ १५० फूट लोखंडी दोर असल्याने त्याचा काहीच उपयोग होणार नव्हता. पण आमच्यातील अनुभवी गिर्यारोहक राजेश बुटाला यांनी एक शक्कल लढवली. त्यांनी मुख्य दोर क्रेनच्या हुकमध्ये टाकला. त्याने दोराला उंची मिळाली व मृतदेह दरीतून वर आणणे थोडे सोपे झाले तसेच वेळही वाचू लागला. त्याच वेळी बचावकार्याचा प्रदीर्घ अनुभव असलेले कुंडलिका ट्रेकर्सचे महेश सानप आपल्या सहकाऱ्यांसोबत सहभागी झाले. याच दरम्यान पोलिस यंत्रणेने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन महाबळेश्वर घाटाची वाहतूक बंद केली. स्थानिक प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी मदतकर्त्यांना अन्न, पाणी ,ग्लोव्हज, मास्क व औषधांचा पुरवठा केला. पोलादपूर व महाबळेश्वर परिसरातील अनेक ग्रामस्थांनी दोर ओढण्याच्या महत्त्वपूर्ण कामात मोलाचा हातभार लावला.\nदापोली कृषी विद्यापीठातील मृत व्यक्तीचे सहकारी त्यांच्या मित्रांच्या मृतदेहांची ओळख पटविण्याचे अतिशय दुःखद काम करीत होते. नेहमीप्रमाणेच कोणत्याही आपत्तीत होणारा बघ्यांची त्रास याही बचाव कार्यामध्ये होत होता. त्यांना व अशाही प्रसंगी सेल्फी काढणाऱ्या संवेदनाशून्य महाभागांना पिटाळून लावण्याचे काम पोलिसांना करावे लागत होते. विशेष म्हणजे घटनास्थळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधींनी बचाव कार्य सुरळीत पार पडण्यासाठी सतत सहकार्य केले. त्यामध्ये महाड-पोलादपूरचे आमदार भरतशेट गोगावले परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते, तर दापोलीचे आमदार संजय कदम, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर हे कार्यकर्त्यांच्या खांद्याला खांदा लावून मृतदेह उचलून रुग्णवाहिकेत ठेवण्याचे काम करीत होते. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, कृषिमंत्री सदाभाऊ खोत, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार माणिकराव जगताप आदी नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली. रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी व पोलिस अधीक्षक तोरस्कर पूर्णवेळ मदत कार्यावर लक्ष ठेवून होते. दिवसभरात साधारण ६ वाजेपर्यंत १४ मृतदेह दरीतून काढण्यात यश आले होते. मात्र रात्री मोहीम चालू ठेवणे दरीत व कड्यावर काम करणाऱ्या गि���्यारोहकांच्या दृष्टीने धोक्‍याचे होते. अंधारात एखादा दगड खाली पडून इजा होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे संध्याकाळी ६ वाजता मोहीम थांबवून दुसऱ्या दिवशी लवकर सुरू करण्याचे ठरले. आम्ही सर्व दरीतून वर आलो. त्याच वेळी राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक (NDRF) तेथे पोचले. त्यांनी ही मोहीम रात्रीही चालू ठेवण्याचे आम्हास शासनाचे आदेश असल्याचे सांगितले. त्यांनी आम्ही लावलेली यंत्रणा, गिर्यारोहणाचे, साधने याची पाहणी करून पुढील कार्य याच तंत्राने चालू ठेवण्याचे निश्‍चित केले. त्यामुळे सर्व गिर्यारोहक पुनश्‍च कामाला लागले. सर्वप्रथम दरीत वेगवेगळ्या टप्प्यांवर हॅलोजनचे प्रखर दिवे सोडले. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची साधने, गॅस कटर. एअर लिफ्टिंग बॅग व तत्सम समान दरीत उतरवले. संध्याकाळी ७ ते रात्री ११:३० वाजेपर्यंत हे काम सुरू होते. कारण प्रकाशाशिवाय कोणतीच गोष्ट शक्‍य नव्हती. दिवसभर काम करून थकलेल्या गिर्यारोहकांच्या जागी ताज्या दमाचे सदस्य राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या जवानांना घेऊन पुन्हा दरीत उतरले.\nरात्री ११.३० वाजता पुन्हा मृतदेह वर पाठवण्यास सुरवात झाली. साधारण पहाटे २:३० वाजेपर्यंत काम झाल्यावर गाडीच्या छप्पराखालील व त्यापाठी अडकलेले मृतदेह मोकळे करून ते दोरापर्यंत आणणे या कामासाठी दोन ते तीन तास लागले. त्यामुळे तेवढा वेळ मृतदेह वर पाठवण्याचे काम थांबले होते. त्याच दरम्यान ठाण्याचे गिर्यारोहक राहुल समेळ, अमोल देशपांडे, मंदार गुप्ते हे अत्याधुनिक साधन सामुग्रीसह रात्री २ वाजता पोचले. तसेच भोरची सह्याद्री सर्च व रेस्क्‍यू संस्थेची टीमही पोचली. त्यांनी एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला, ज्या तंत्राच्या आधाराने दिवसभर हे मदतकार्य चालू होते. त्यामध्ये सुलभता येण्यासाठी त्यांच्याकडील साधनाद्वारे काही बदल केले. नवीन तंत्राची उपयुक्तता तपासून पाहिली. त्यामुळे ६०० फूट दरीतून मृतदेह वर खेचण्यासाठी लागणारे परिश्रम खूप कमी झाले. रविवारी सूर्योदयानंतर पुन्हा कामाला वेग आला. महाबळेश्वर घाटातील अत्यंत दुर्गम ठिकाणी घडलेल्या अपघाताच्या मदतकार्याला दोन दिवस लागतील असे वाटत होते ते काम साधारण २४ तासात दुपारी १२ वाजता शेवटचा (तिसावा) मृतदेह वर आल्यानंतर पूर्ण झाले. प्रशासनाच्या दृष्टीने हे काम त्यावेळी पूर्ण झाले असले, तरी गिर्यारोहकांच्या दृष्टीने अजून बरेच काम शिल्लक होते. दरीत उतरवलेले सामान, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची अत्यंत वजनदार सामग्री वर घेणे. दरीत उतरलेले सर्व संस्थांचे शिलेदार सुखरूप वर येणे. सर्व साधनाची योग्य मोजणी करून त्या त्या संस्थांना सुपूर्द करणे हे सर्व होईपर्यंत २ तास गेले. जेव्हा महाडच्या संस्थेचा चिंतन वैष्णव हा संध्याकाळी ७ ते दुपारी १२:३० या १८ तासांच्या अविश्रांत परिश्रमानंतर वर आला तेव्हा खऱ्या अर्थाने ही मोहीम संपली. चिंतन वैष्णव च्या कामाचे विशेष कौतुक राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या अधिकाऱ्यांनी त्याची पाठ थोपटून केले. अवघ्या महाराष्ट्राला हादरवणाऱ्या या अपघाताच्या मदतकार्यामध्ये अनेकांचा हातभार लागला. यात सिंहाचा वाटा उचलला तो महाबळेश्वरच्या दोन प्रमुख गिर्यारोहण संस्थानी. महाबळेश्वर ट्रेकर्सचे संस्थापक अध्यक्ष अनिल केळगणे, सुनील बाबा भाटिया, नगरसेवक कुमार शिंदे व इतर सहकारी, तसेच सह्याद्री ट्रेकर्सचे संजय पारठे, संजय भोसले व सहकारी. त्यांच्या साथीला होते महाडच्या सह्याद्री मित्र गिरीभ्रमण संस्था, सीस्कॅप संस्थेचे व युथ क्‍लबचे एकूण २० सदस्य. याशिवाय कोकणकडा संस्थेचे कार्यकर्ते, यंग ब्लड ॲडव्हेंचर पोलादपूरचे सदस्य, राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाची संपूर्ण टीम, भोर व खेडचे बचाव दल तसेच स्वदेस संस्थेचे सुधीर वाणी. त्याचबरोबर आरोग्य खात्याच्या रुग्णवाहिका, दोन क्रेन, एल ॲण्ड टी कंपनीचे हॅलोजन दिवे व जनरेटर, महाबळेश्वर नगरपरिषदेचे विशेष दिवे आणि विविध सामाजिक संस्थांची या कार्यात मदत झाली. या घटनेनंतर सहा ऑगस्टला माननीय विनोदजी तावडे यांनी मंत्रालयात सर्व सहभागी गिर्यारोहकांचा आदर सत्कार केला. अशा घटनांच्या वेळी स्थानिक गिर्यारोहक त्वरित पोचतात व आपल्याकडील उपलब्ध साधन सामग्रीचा वापर करून बचाव कार्यात सहभागी होतात. ही उपकरणे महागडी असतात व प्रत्येक संस्था ते घेऊ शकत नाहीत म्हणून शासनाच्या आपत्कालीन निवारण यंत्रणेमध्ये या गिर्यारोहणाच्या साधनाचा समावेश करण्यात येईल.\nत्याचा वापर त्या भागातील संस्थांचे प्रशिक्षित गिर्यारोहक करू शकतील. या गिर्यारोहकांना राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाकडून प्रशिक्षण देण्यात येईल. त्याचप्रमाणे यासारख्या मोहिमांमध्ये गिर्यारोहक सामाजिक बांधिलकीच्या नात्याने स्वतःचा जीव धोक्‍यात घालून काम करतात. म्हणून यांना शासनाकडून विम्याचे संरक्षण देण्यात येईल. असे आश्वासन मंत्री महोदयांनी या प्रसंगी दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीमध्ये अनेक घाट रस्ते आहेत त्यावरून असंख्य वाहने दररोज ये-जा करतात. सर्वच रस्ते शासनाने सुरक्षित करणे गरजेचे आहे. तसेच सध्या गड किल्ल्यावर ट्रेकिंगला जाणाऱ्यांनी भान ठेवून गिर्यारोहणाचा आनंद घ्यावा. जेणेकरून ट्रेकच्या वेळेस होणारे अपघात कमी होतील.\nअपघात महाराष्ट्र महाड आमदार महाबळेश्वर कृषी विद्यापीठ कोकण\nकोकणातल्या जांभा दगडाच्या पठारावर अनेक कातळशिल्पे आढळतात. या पठारांना स्थानिक भाषेत...\nस्पर्धा परिक्षांचा गेटवे : करंट अफेअर्स\nराष्ट्रीय जैविक शेतीसाठी नवी मोहीम महाराष्ट्र राज्य सरकारच्या ‘सेंद्रिय...\nगणेशोत्सव जसजसा जवळ येतो, तसा आपला उ त्साह अजून वाढतच जातो. गणरायाचे दर्शन घ्यायला...\nकेरळच्या बॅंकांना पुराची झळ\nगेल्या काही दिवसात आर्थिक घडामोडी फारशा झाल्या नाहीत. पण केरळमध्ये गेल्या शंभर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/4157-gun-fire-on-young-boy-due-to-parking-issu-in-residence", "date_download": "2018-09-24T08:07:27Z", "digest": "sha1:TGT6CFK5VBDVDGCJQYADRPGOKLHC7GXC", "length": 6788, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "पार्किंगच्या वादातून तरुणावर गोळीबार - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nपार्किंगच्या वादातून तरुणावर गोळीबार\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nदोन गटांत झालेल्या हाणामारीत तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार कल्याणमध्ये घडला आहे. पार्किंगच्या वादातून दोन गटांत हाणामारी झाली. रियाज शेख असे मृत तरुणाचे नाव आहे. रियाज शेख राहत असलेल्या नेतिवलीच्या श्रीकृष्णनगर भागात एक हुक्का पार्लर सुरू होते. या पार्लरच्या बाहेर मोठया प्रमाणात गाड्यांची पार्किंग होत असल्याने रियाजने याला आक्षेप घेतला होता.\nयावरूनच शनिवार रात्री रियाज आणि तिथल्या वाहन���ालकांमध्ये वाद झाला. त्यानंतर रियाज टिळकनगर पोलीस ठाण्यात गेला, मात्र पोलिसांनी योग्य दखल घेतली नसल्याचा रियाजच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. या सर्व प्रकरणानंतर रियाजला काही जणांनी मारहाण केली आणि गोळ्या घालून त्याची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या दुर्लक्षामुळेच रियाजची हत्या झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.\nट्रकच्या धडकेत चिमुकल्याने गमावला जीव\nकामगाराच्या चलाखीने लाखोंचे नुकसान बचावले; घटनाक्रम सीसीटीव्हीत कैद\nकाच फोडून लाखोंचे दागिने लंपास; कल्याणमधील धक्कादायक प्रकार\nकल्याणच्या वाडेघर डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्याला आग; 10 तासांच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण\n3 दिवसांनंतरही कल्याणच्या डम्पिंग ग्राऊंडची आग कायम\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/7157-ghatkopar-plane-crash-photos", "date_download": "2018-09-24T07:12:01Z", "digest": "sha1:627E4CFMP4P53VI3DDFAPOJLUEFWXUB2", "length": 4334, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "घाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nघाटकोपरमध्ये विमान दुर्घटना, पाहा त्या विमानाची अवस्था...\nविनोद खन्ना 'अमर' रहे\nजगातील सगळ्यात वृद्ध व्यक्ती सोदीमेजो\nप्रियंकाच्या झग्याची सोशल मिडीयावर खिल्ली\nजस्टीन बिबरच्या शोसाठी 'या' दिग्गजांची हजेरी\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत व��. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nगणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/8-football-players-rescued-from-tham-luang-caves-2/", "date_download": "2018-09-24T08:14:09Z", "digest": "sha1:JFFQGSWY76IRDMWGAXE757HOFA557VXJ", "length": 15932, "nlines": 256, "source_domain": "www.saamana.com", "title": "थायलंडमधील थामलाँग गुहेत अडकलेल्या आठ जणांची सुटका | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओ���े अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nथायलंडमधील थामलाँग गुहेत अडकलेल्या आठ जणांची सुटका\nथायलंडच्या थामलाँग गुहेत दोन आठवड्यापासून १२ फुटबॉल खेळाडू आणि त्यांचा कोच अडकले आहेत. त्यापैकी आठ जणांना बाहेर काढण्यात बचाव दलाला यश आले आहे. सोमवारी सकाळी ९० पाणबुडय़ांनी बचाव मोहीम सुरू केली. या मोहिमेत चार जणांची सुटका करण्यात आली. रविवारी राबवलेल्या मोहिमेत चार मुलांची सुटका करण्यात आली होती. त्यामुळे एकूण आठ जणांची सुटका झाली असून उरलेल्या पाच जणांना बाहेर काढण्यासाठी आज सकाळी मोहीम परत सुरू करण्यात येणार आहे. २३ जूनला साहसी मोहिमेसाठी ११ ते १६ वायोगटातील मुले त्यांच्या २५ वर्षांच्या कोचसह थामलाँग गुहेत आली होती. मात्र, अतिवृष्टीमुळे गुहेत पाणी शिरल्याने ते सर्व दोन आठवडय़ापासून गुहेत अडकले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमोदी सरकारच्या काळात दोन हजार ९२० दंगली\nपुढीलटाटा सन्सच्या बोर्डाचा निर्णय योग्यच, ‘एनसीएलटी’ने सायरस मिस्त्रीची याचिका फेटाळली\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्र���ंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00066.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-bus-stops-130154", "date_download": "2018-09-24T08:28:32Z", "digest": "sha1:WH4VG7XXHZNFDKMXW73FWT7A54BXBYEO", "length": 14302, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news bus stops शहरातील साडे तीनशे बसथांब्यांची पुर्नरचना | eSakal", "raw_content": "\nशहरातील साडे तीनशे बसथांब्यांची पुर्नरचना\nगुरुवार, 12 जुलै 2018\nनाशिक : राज्य परिवहन महामंडळा ऐवजी महापालिके मार्फत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर होत असताना दुसरीकडे बससेवा सुरु होईलचं या विश्‍वासावर प्रशासनाकडून अंमलबजावणीची तयारी सुरु झाली असून त्याचाचं एक भाग म्हणून नाशिककरांना बससेवा देताना थांब्यांची देखील पुर्नरचना केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने शहरात साडे तीनशे हून अधिक बसथांबे सुरु केले आहेत. त्या सर्व थांब्यांची पुर्नरचना केली जाणार आहे.\nनाशिक : राज्य परिवहन महामंडळा ऐवजी महापालिके मार्फत बससेवा सुरु करण्याचा प्रस्ताव येत्या महासभेत सादर होत असताना दुसरीकडे बससेवा सुरु होईलचं या विश्‍वासावर प्रशासनाकडून अंमलबजावणीची तयारी सुरु झाली असून त्याचाचं एक भाग म्हणून नाशिककरांना बससेवा देताना थांब्यांची देखील पुर्नरचना केली जाणार आहे. राज्य परिवहन महामंडळाने शहरात साडे तीनशे हून अधिक बसथांबे सुरु केले आहेत. त्या सर्व थांब्यांची पुर्नरचना केली जाणार आहे.\nमहापालिकेतर्फे पीपीपी तत्वावर बससेवा सुरु केली जाणार आहे. येत्या महासभेत त्यासाठीचा प्रस्ताव सादर होणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने अंमलबजावणीची तयारी सुरु केली आहे. बससेवा सुरु करताना शहरात बारा मीटरच्या दिडशे तर नऊ मीटर रुंदीच्या दिडशे अशा तीनशे बसेस मक्तेदारामार्फत चालविल्या जातील. बससेव��च्या पायाभुत सुविधा मक्तेदारामार्फत तर तिकिटाचे दर ठरविणे व वसुली महापालिकेच्या वतीने केली जाणार आहे. सेवा पुरविताना आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपुर वापर केला जाणार असून नागरिकांना ऍप्लिकेशनच्या माध्यमातून बसेसचा मार्ग व घंटागाडी प्रमाणेचं दहा मिनिटे अगोदर ठराविक बसेसचा ऍलर्ट मिळणार आहे. हवा व ध्वनी प्रदुषण टाळण्यासाठी ईलेक्‍ट्रॉनिक्‍स बसेस मक्तेदार कंपनीला बंधनकारक असून त्यासाठी शहरात महापालिका 50 चार्जिंग स्टेशन उभारणार आहे. सेवा निरंतर व नफ्यात चालावी तसेच नागरिकांना सुविधा मिळाव्या म्हणून बसथांब्यांची पुर्नरचना केली जाणार आहे.\nराज्य परिवहन महामंडळातर्फे गेल्या चाळीस वर्षांपासून शहरात सेवा दिली जात आहे. शहराचा विस्तार होत असतांना वाहतुकीवरचा ताण वाढला. टप्प्याटप्प्याने बसेसची संख्या वाढली. शहरात एसटी तर्फे 240 बसेस चालविल्या जात होत्या. बसेसची संख्या वाढल्याने बस थांब्यांची देखील संख्या वाढली शहराच्या सहा विभागात एकुण 350 पेक्षा अधिक बस थांबे निर्माण करण्यात आले. काही थांबे फायद्यात तर काही थांबे तोट्यात होते. बससेवेच्या नव्या धोरणानुसार 210 मार्ग निश्‍चित केले जाणार असून त्यात प्रवाशांची संख्या अगदी कमी असलेले थांबे रद्द करून त्याऐवजी नवीन थांब्यांची निर्मिती केली जाणार आहे.\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदे��ाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/amp/entertainment/ranveer-sing-and-karishma-kapur-enjoying-old-song-269587.html", "date_download": "2018-09-24T07:25:14Z", "digest": "sha1:DC4TTGGIRAPW4JFV3MMYCNFIAY7TLXYO", "length": 2076, "nlines": 26, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Lokmat News - रणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का?–News18 Lokmat", "raw_content": "\nरणवीर-करिष्माचा नवा धमाका पाहिलात का\nरणवीर सिंग कुठेही जाऊ दे, कोणासोबतही जाऊ दे तो धमाल करण्याच्या मूडमध्येच असतो. करिष्मा कपूरबरोबरचा एक व्हिडिओ त्यानं शेअर केलाय. त्यात तो राजा बाबूच्या सरकायलो खटिया गाण्यावर धमाल करतोय.\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/do-not-give-reservation-otherwise-there-will-be-outbreaks-say-udayanaraje-bhosale-298960.html", "date_download": "2018-09-24T07:23:28Z", "digest": "sha1:BOFK3OSZ7IWSZQQURWNX3TV4PNFZCUKR", "length": 19083, "nlines": 139, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत ब���द' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमराठा आरक्षण द्या अन्यथा अनर्थ अटळ, उदयनराजेंचा इशारा\nमराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत\nपुणे, 05 आॅगस्ट : मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्या, मराठा आरक्षणाकडे मागील सरकारने आणि या सरकारनेही दुर्लक्ष केलंय. पण आता काहीतरी मार्ग काढा नाहीतर अनर्थ झाल्याशिवाय राहणार नाही. लोक ऐकण्याच्या मनस्थितीत राहिली नाहीत, अजूनही जर तुम्हाला अंत बघायचा असेल तर बघा काही घडलं तर मग याला न्यायव्यवस्था, प्रशासन आणि राज्यकर्ते जबाबदार असतील अशा इशारा साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांनी दिलाय. तसंच राज्य सरकारने मराठा तरुण हा माओवादी होण्याची वाटू पाहु नये असाही इशारा दिला.\nमराठा आरक्षणावर मार्ग काढण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातल्या समन्वयकांची पुण्यात बैठक बोलावली होती. या परिषदेला आलेल्या लोकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या आहेत. या परिषदेनंतर उदयनराजे भोसलेंनी पत्रकार परिषद घेतली.\nयापुढे मराठा आंदोलन कसं पुढे न्यायचं याची चर्चा झाली. आरक्षणावर एवढी चर्चा का केली जाते हे कळत नाही. आजवरच्या सत्ताधाऱ्यांनी या प्रश्नाकडे लक्ष दिलं असत तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. सगळ्यांनी मराठ्याकडे आणि आरक्षणाकडे दुर्लक्ष केलं म्हणून ही अवस्था झालीये. मराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत. ज्यांना आरक्षण आहे त्यांचं आरक्षण काढा अस आमचं म्हणणं नाही, फक्त यांना आरक्षण द्या इतकीच माफक अपेक्षा आमची आहे. पण तीस वर्षे झाली अजून किती वाट बघायची असा सवाल उदयनराजेंनी केला.\n30 वर्षे झाले तरी अजून आरक्षण चा काही निर्णय झाला नाही,नुसते आयोग आणि समित्या काढून काय होणार , इतर जातींना जसा न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम धनगर समाजाची आहे. राजकारण्यांचं खूप बरं चाललं आहे, कधी झोपडपट्टी भागांत राहणाऱ्यांचा विचार केला का, इतर जातींना जसा न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम धनगर समाजाची आहे. राजकारण्यांचं खूप बरं च��ललं आहे, कधी झोपडपट्टी भागांत राहणाऱ्यांचा विचार केला का, शेतकऱ्यांचा विचार केला का, शेतकऱ्यांचा विचार केला का त्यामुळे येथील राज्यकर्त्यांना विनंती आहे की नक्षलवादासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी काय तो निर्णय घ्यावा. जर स्वतःच्या हक्काकरता आवाज उठवला तर केसेस केल्या जातात. अजून किती अंत बघायचा, जर आपल्या हक्काचं भेटत नसेल तर यातूनच माओवादी तयार होतात मग सरकार मराठा तरुण हे माओवादी होण्याची वाट पाहत आहे का त्यामुळे येथील राज्यकर्त्यांना विनंती आहे की नक्षलवादासारखी परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी काय तो निर्णय घ्यावा. जर स्वतःच्या हक्काकरता आवाज उठवला तर केसेस केल्या जातात. अजून किती अंत बघायचा, जर आपल्या हक्काचं भेटत नसेल तर यातूनच माओवादी तयार होतात मग सरकार मराठा तरुण हे माओवादी होण्याची वाट पाहत आहे का असा सवाल उदयनराजेंनी उपस्थितीत करून सरकारला इशारा दिलाय.\nइतर जातींना जस न्याय दिला तीच अपेक्षा मराठा, मुस्लिम धनगर समाजाची आहे. कारण नसताना न्यायव्यवस्थेकडे बोट दाखवलं जात आहे. घटना लिहिणारे बाबासाहेब ही आपल्याप्रमाणे माणूस होते. मग स्वतःच्या अधिकारासाठी रस्त्यावर यावं लागत याला कारणीभूत कोण आहे. हेच सर्व लोक आहेत. लोकसंख्यानुसार आरक्षण देऊन टाकायला हवं अशी मागणीही उदयनराजेंनी केली.\nउदयनराजेंच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे\nसोयीच्या राजकारणामुळे आजवर बळी गेले त्यांना कोण कारणीभूत आहे\nजीव गेल्यावर पैसे दिले जातात पण त्यांच्या कुटुंबियांवर काय परिणाम होतो हे पाहिलं पाहिजे\nस्वतःचा जीव देणारी व्यक्ती दुसऱ्याचा जीवही घेऊ शकते\nजागतिक पातळीवर संयमाचा पुरस्कार देयचा तर तो आंदोलकांना द्याला हवा\nन्याय मिळत नसेल उलत त्यांनाच दिवचण्याचा प्रयत्न होत असेल तर स्प्रिंगप्रमाणे बाऊन्स होऊ शकतो\nमाजी सर्व नेत्यांना विनंती आहे लवकरात लवकर तोडगा काढावा\nन्याय मिळवण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांवर गुन्हे दाखल करता\nमराठ्यांना आरक्षण न देण्यामागे केवळ इच्छाशक्ती नसणे आणि राजकारण या दोनच गोष्टी कारणीभूत आहेत\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nभाजपच्या राज्य कार्यका��िणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6-%E0%A4%9A%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%80/news/", "date_download": "2018-09-24T07:38:44Z", "digest": "sha1:MCANDPKHWE6JVVFXPJZQTNPFDU5ZW72J", "length": 11322, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "गणेश चतुर्थी- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेट��ींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nभारतातील एकमेव चार मुख असलेल्या गणपतीची मूर्ती बीड जिल्ह्यातील नवगण राजुरीच्या गणेशधाम इथं आहे.\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n रुग्णालयात सापडलं गर्भपात किट, बेकायदा औषधं आणि दारूच्या बाटल्या\nन्यूयाॅर्कमध्ये सोनालीला आठवतोय घरचा गणपती, फोटो शेअर करताना झाली इमोशनल\nगावाकडचे गणपती : श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेला मश्रूम गणपती\nगणपतीबाप्पा घेऊन येतायत '2.0'चा टीझर\nराख्या आणि गणपती बाप्पा 'जीएसटी'च्या बंधनातून मुक्त\nऑगस्ट महिन्यात सुट��ट्याच सुट्ट्या \nमोदींनी दिल्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T07:33:08Z", "digest": "sha1:ZBTTSAPUCYQW7REAFORAPCEIGX2UI4BO", "length": 11159, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सुनील ग्रोव्हर- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देता���त 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमन:शांतीसाठी कपिल शर्मा करतोय योग\nकपिलनं इन्स्ट्राग्रामवर त्याचे समुद्रकिनाऱ्यावरचे जाॅगिंगचे फोटोज पोस्ट केलेत. नुकतीच त्यानं एक नवी पोस्ट टाकलीय. त्यात गावातलं एक सुंदर घर आहे. आणि त्यावर त्यानं योगाचं महत्त्व सांगितलंय.\nमलाइका म्हणतेय 'हॅल्लो हॅल्लो', VIDEO व्हायरल\nकपिल शर्मा परत येतोय\nसुनील ग्रोव्हर मोठ्या पडद्यावर करणार रोमान्स\nफ्लॅशबॅक 2017 : वाद, विरोधांमुळे गाजलं बाॅलिवूडचं वर्ष \nडाॅक्टर 'मशहूर गुलाटी'ला डेंग्यू, हाॅस्पिटलमध्ये दाखल\nकपिल शर्माच्या शोला सोनी वाहिनीनं दिला निरोप\nजेव्हा दारू प्यायलेल्या सुनील ग्रोव्हरला पोलीस पकडतात...\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्य���नंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/petrol-price/videos/", "date_download": "2018-09-24T08:11:16Z", "digest": "sha1:XEH33KDITJG7FBGDH7ET3UZ22QEDKSDU", "length": 11911, "nlines": 125, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Petrol Price- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश��ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nप्रवीण मुधोळकर, नागपूर, 14 सप्टेंबर : जैविक इंधनाच्या वापरामुळे देशात पेट्रोलच्या किंमती दहा रुपये कमी होतील आणि त्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतtक मंत्री नितrन गडकरी यांनी सांगितलंय. तसंच शेअर टु व्हिलर टॅक्सी, इथेनाल वर चालणाऱ्या टु व्हिलर्स सारख्या योजना केंद्र सरकारने राबवण्यास सुरुवात केली आहे त्यामुळे पेट्रोलच्या किंमती कमी होण्यास आणि आर्थिक भार कमी होण्यास मदत मिळेल असंही नितीन गडकरी म्हणाले.\nभारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल\nVIDEO : घोषणाबाजीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भर रॅलीत मारामारी\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\n'इंधन दरवाढ हे सरकारचं अपयश'\n'फक्त 30 रुपयांचं पेट्रोल टाकतोय'\nइंधन दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमा���लमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00069.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.goethe-verlag.com/book2/MR/MRZH/MRZH060.HTM", "date_download": "2018-09-24T07:54:56Z", "digest": "sha1:PTYESKR56P4OIRETCHXNVNQTWXVPLM2W", "length": 8175, "nlines": 151, "source_domain": "www.goethe-verlag.com", "title": "50languages मराठी - चीनी नवशिक्यांसाठी | शरीराचे अवयव = 身体的部位 |", "raw_content": "\nमी माणसाचे चित्र रेखाटत आहे.\nमाणसाने टोपी घातलेली आहे.\nकोणी केस पाहू शकत नाही.\nकोणी कान पण पाहू शकत नाही.\nकोणी पाठ पण पाहू शकत नाही.\nमी डोळे आणि तोंड रेखाटत आहे.\nमाणूस नाचत आणि हसत आहे.\nमाणसाचे नाक लांब आहे.\nत्याच्या हातात एक छडी आहे.\nत्याच्या गळ्यात एक स्कार्फ आहे.\nहिवाळा आहे आणि खूप थंडी आहे.\nपाय पण मजबूत आहेत.\nमाणूस बर्फाचा केलेला आहे.\nत्याने पॅन्ट घातलेली नाही आणि कोटपण घातलेला नाही.\nपण तो थंडीने गारठत नाही.\nहा एक हिममानव आहे.\nआधुनिक भाषा ह्या भाषेत विद्वान असलेल्या लोकांद्वारे विश्लेषित केल्या जाऊ शकतात. असे करण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. पण, हजारो वर्षांपूर्वी लोक कशाप्रकारे बोलत होते ह्या प्रश्नाचे उत्तर देणे हे खूपच कठीण आहे. असे असूनही, शास्त्रज्ञ वर्षांपासून ह्यावर संशोधन करण्यात व्यस्त आहेत. त्यांना शोधून काढायला आवडेल की आधी लोक कशा प्रकारे बोलायचे. असे करण्यासाठी, त्यांनी प्राचीन भाषेला दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला. अमेरिकन शास्त्रज्ञांनी आता एक उत्साही शोध लावला आहे. त्यांनी 2,000 पेक्षा जास्त भाषा विश्लेषित केल्या आहेत. विशेषतः त्यांनी भाषांच्या वाक्यांची संरचना विश्लेषित केल्या आहेत. त्यांच्या अभ्यासाचे परिणाम अतिशय मनोरंजक होते. कमीत कमी अर्ध्या भाषांना एस-ओ-व्ही वाक्य रचना होती. त्यांचे असे म्हणणे आहे की वाक्य हे विषय, आक्षेप आणि क्रियापद असे क्रमबद्धआहेत. 700 पेक्षा जास्त भाषा एस-ओ-व्ही या नमुन्याचे अनुसरण करतात. आणि सुमारे 160 भाषा व्ही-एस-ओ प्रणालीनुसार चालतात. केवळ 40 भाषा व्ही-एस-ओ नमुन्याचा वापर करतात. 120 भाषा एक मिश्रजात दर्शवितात. दुसरीकडे, ओ-व्ही-एस आणि ओ-एस-व्ही हे खूप कमी वापरात आहेत. बहुसंख्य विश्लेषण भाषा एस-ओ-व्ही चे तत्त्व वापरतात. पर्शियन, जपानीज आणि तुर्कीस ही काही उदाहरणे आहेत. सर्वाधिक भाषा असलेला देश एस-ओ-व्ही च्या नमुन्याच�� अनुसरण करतात, तथापि. ही वाक्य रचना आता इंडो- युरोपच्या पारिवारिक भाषेहून वरचढ आहे. संशोधक असे मानतात की, एस-ओ-व्ही ही प्रतिमा अगोदर वापरली जायची. सर्व भाषा ह्या प्रणालीवर आधारित आहे. पण नंतर भाषा वेगळ्या दिशेत गेल्या. आम्हांला अद्यापही माहित नाही हे कसे घडले. तथापि, वाक्याच्या रचनेत बदल होण्यामागे काही तरी कारण होते. उत्क्रांतीमधील कारण की, फक्त ते ज्यांना सुवर्णसंधी भेटते त्यांना जास्त महत्त्व असते.\nContact book2 मराठी - चीनी नवशिक्यांसाठी", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=13", "date_download": "2018-09-24T08:44:14Z", "digest": "sha1:26JCWV6BX4KCQUI6AEJ6TX5HYWVSCVSJ", "length": 8917, "nlines": 147, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 13- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nठेकेदार करणार परदेश दौरा खर्च\nम टा प्रतिनिधी, पुणेशहरात चोवीस तास पाणीपुरवठा करण्यासाठी राबविल्या जाणाऱ्या समान पाणीपुरवठा योजनेत 'एएमआर' पद्धतीचे मीटर बसविले जाणार आहेत...\nमार्केट यार्डातील ‘बाजार’ शहराबाहेर\nस्वमग्नता, थॅलेसेमियाचा दिव्यांगात समावेशUpdated: Sep 18, 2018, 04.00AM IST\nकळसकरची रवानगी न्यायालयीन कोठडीतUpdated: Sep 18, 2018, 04.00AM IST\nतेवीस घरफोड्या करणारेदोन सराईत अटकेतUpdated: Sep 18, 2018, 04.00AM IST\nगणेशोत्सवात मोबाइल चोर सक्रियUpdated: Sep 18, 2018, 04.00AM IST\nउत्सवाची वर्गणी कार्यकर्त्याच्या उपचारांसाठीUpdated: Sep 18, 2018, 01.35AM IST\nकात्रज-कोंढवा रस्त्याचा आणखी एक बळीUpdated: Sep 18, 2018, 01.29AM IST\nमराठा इन्फंट्रीच्यायोद्ध्याचा सन्मानUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\nशिष्यवृत्तीसाठी आताऑनलाइन अर्जचUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\nजावडेकरांनी घेतला ‘भिकेचा कटोरा’ मागेUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\nचांदणी चौक पुलासाठी१०० कोटी वळविलेUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\n‘श्रीं’च्या दर्शनासाठी गर्दीचा महापूरUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\nगौरींच्या स्वागतासाठी महानैवेद्यUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\nसोशल मीडियावरील मैत्री पडली महागातUpdated: Sep 17, 2018, 04.00AM IST\n‘गाव गाता गजाली’ पुन्हा येतेय\nहुबळी: घोड्यांच्या शर्यतीत एकाचा मृत्यू\nकरीनाच्या 'झिरो फिगर'चं रहस्य\nदिल्लीः पोलीस अधिकाऱ्याचा मसाज करणारा व्हिडिओ...\nमुंबई: लालबागच्या राजाचं थ्रीडी दर्शन\n'ही' अभिनेत्री करतेय छोट्या पडद्यावर 'कमबॅक'\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाह���'\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nखंडणी मागणाऱ्या बी-टेक तरुणांना अटक\nlalbaugcha raja 2018: लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन\nलालबागच्या राजाच्या विसर्जनसमयी भक्तांची बोट उलटली; पाच जखमी\nDJ Ban: पुण्यात डीजे बंदीला फासला हरताळ\nमहिलेनेच केली महिलेची गळा चिरून हत्या\nDJ Ban: गणपती बाप्पाला डीजे-डॉल्बीची गरज नाही: CM\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AE_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2018-09-24T07:49:30Z", "digest": "sha1:LHQJQ76H543TMSCVZ4G2REDKGWG4AYJK", "length": 5891, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गंजम जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n८,२०६ चौरस किमी (३,१६८ चौ. मैल)\n४२९ प्रति चौरस किमी (१,११० /चौ. मैल)\nनित्यानंद प्रधान, सिद्धांत मोहपात्रा\nगंजम जिल्हा हा भारताच्या ओडिशा राज्यातील एक जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र छत्रपुर येथे आहे.\nअंगुल • कंधमाल • कटक • कालाहंडी • केंद्रपाडा • केओन्झार • कोरापुट • खोर्दा • गंजम • गजपती • जगतसिंगपुर • जाजपुर • झर्सुगुडा • देवगढ • धेनकनाल • नबरंगपुर • नयागढ • नुआपाडा • पुरी • बरागढ • बालनगिर • बालेश्वर • बौध • भद्रक • मयूरभंज • मलकनगिरी • रायगडा • संबलपुर • सुंदरगढ • सोनेपुर\nकटक • भुवनेश्वर • पुरी\nमहानदी • देवी नदी • ब्राम्हणी • तेल नदी • वैतरणी • सुवर्णरेखा • ऋशिकुला • वमसधारा • नागावलि • इन्द्रावती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मार्च २०१४ रोजी २०:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00070.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=131", "date_download": "2018-09-24T08:12:36Z", "digest": "sha1:RTOWGZTEBNLWUXSMFF5VFIHMWEASBRGK", "length": 11054, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालका���ना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअन सांगा राया, सांगा मी कशी दिसते\nअन सांगा राया, सांगा मी कशी दिसते\nबोगी कारखान्यामुळे मनपाची आर्थिक बाजू भक्कम होणार\nलातूर: मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रमात लातूर रेल्वे बोगीच्या कारखान्यासाठी केंद्र शासन व राज्यशासनादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला आहे, प्रथमच केंद्र शासनाच्या वतीने सर्वात मोठी योजना मराठवाड्याला प्राप्त होत आहे. येत्या पाच ...\n आता कंत्राटी कर्मचारीही रस्त्यावर\nलातूर: सरकारच्या विविध विभागात कंत्राटावर कर्मचारी नेमले जातात. त्यांना कामावर घेताना ११ महिन्यांचा करार केला जातो आणि एक दिवसासाठी कामावरुन बाजुला काढून पुन्हा ११ महिन्यांचा करार केला जातो. काम करणाराही ...\nछिंदमच्या विरोधात लातुरचे मार्केट यार्ड बंद, फाशीची मागणी...\nलातूर: ऐन शिवजयंतीच्या तोंडावर अहमदनगरचे उप महापौर श्रीपाद छिंदम यांच्या वक्तव्याने सबंध महाराष्ट्र खवळला होता. त्याचे पडसाद लातुरातही उमटले. गांधी चौकात छिंदमच्या प्रतिमेला जोडे मारुन तिचे दहन केल्यानंतर आज मार्केट ...\nशिवमय लातूर, चौकाचौकात अभिवादन, सामाजिक उपक्रम...\nलातूर: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांची जयंती यंदा मोठ्या उत्साहात साजरी झाली. यावर्षी अधिक उत्साह आणि उपक्रमशिलता दिसून आला. प्रत्येक चौकात भावभक्तीने शिवरायांच्या प्रतिमांचं पूजन करण्यात आलं. अनेक ठिकाणी देखावेही ...\nस्वच्छता सर्वेक्षणाची घाई, असे काळ्याचे पांढरे होई\nअहमदपूर, औसा, उदगीर आणि निलंगानंतर आता लातुरची वेळ आली आहे. प्राप्त माहितीनुसार येत्या २�� ते २३ फेब्रुवारी दरम्यान स्वच्छ भारत अभियानात लातुरचे स्वच्छता सर्वेक्षण होणार आहे. यानुसार सगळी यंत्रणा कामाला ...\nरांगोळीतून छत्रपती शिवराय, गिनिज बुकात होईल नोंद...\nलातूर: लातुरच्या क्रीडा संकुलावर साकारण्यात येणार्‍या शिवरायांच्या रांगोळीचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. अनेक शाळांचे विद्यार्थी येथे भेट देऊन हा कलाविष्कार डोळ्यात साठवत आहे. ही रांगोळी विश्वविक्रमी घडणार असल्याने गिनिज ...\nलातूर मनपाने सादर केले ‘शिलकी’ अंदाजपत्रक...\nलातूर: लातूर महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त अच्युत हंगे यांनी स्थायी अस्मितीच्या बैठकीत ४३८.२० कोटींचा अर्थसंकल्प सादर केला. यात १२.५ कोटींची शिल्लक दाखवण्यात आली आहे. काही दिवसांनंतर हा अर्थसंकल्प सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात ...\nप्रत्येक शेतकर्‍याला मदत, वेगाने केले पंचनामे- मुख्यमंत्री...\nलातूर: राज्यात अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे अतिशय वेगाने दोन दिवसात पूर्ण केले. एनडीआरएफप्रमाणे मदत घोषित केली. आता फायनल पंचनामे यायचे आहेत. ...\nव्हॅलेंटाईनवर प्रियाचं राज्य, राहूल गांधींचीही झाली चेष्टा...\nमुंबई: ‘ओरु अदार लव्ह’ नावाचा एक मल्याळम सिनेमा तयार होतोय. या सिनेमातलं एक गाणं रिलिज झालंय. या गाण्यानं तरुणात, सिने शौकिनात धमाल उडवून दिली आहे. क्लासरुममध्ये बसलेली अभिनेत्री नटाला नजरांनी ...\n131 ते 140 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/krida-cricket/sporst-news-virat-kohli-red-zone-54647", "date_download": "2018-09-24T08:05:01Z", "digest": "sha1:72NFSDDZDHYFJE3A7GUYN2E5XT3TTFG7", "length": 15091, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "sporst news virat kohli in red zone विराट रेड झोनमध्ये? | eSakal", "raw_content": "\nशुक्रवार, 23 जून 2017\n‘कामगिरी कर; अन्यथा...’ बीसीसीआयकडून इश��ऱ्याचे वृत्त\nनवी दिल्ली - क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी हिरवा कंदील दाखवलेला असतानाही अनिल कुंबळे यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर पत्राद्वारे स्पष्ट केलेली भूमिका यामुळे बीसीसीआयलाही आता खडबडून जाग आली आहे. कामगिरी कर; अन्यथा कर्णधारपद सोड, असा इशारा बीसीसीआयने कोहलीला दिल्याचे वृत्त आहे.\n‘कामगिरी कर; अन्यथा...’ बीसीसीआयकडून इशाऱ्याचे वृत्त\nनवी दिल्ली - क्रिकेट सल्लागार समितीने प्रशिक्षकपदासाठी हिरवा कंदील दाखवलेला असतानाही अनिल कुंबळे यांनी दिलेला राजीनामा आणि त्याचबरोबर पत्राद्वारे स्पष्ट केलेली भूमिका यामुळे बीसीसीआयलाही आता खडबडून जाग आली आहे. कामगिरी कर; अन्यथा कर्णधारपद सोड, असा इशारा बीसीसीआयने कोहलीला दिल्याचे वृत्त आहे.\nकुंबळे यांच्यावर राजीमान्यासाठी दडपण वाढवण्यास कोहलीला जबाबदार धरण्यात येत आहे. त्यामुळे कोहलीने रोष ओढवून घेतला आहे. बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने कोहलीलाच आता इशारा दिल्याचे वृत्त एका वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.\nकुंबळे आणि कोहली यांचे नाते जुळले नसले तरी, गेल्या वर्षभरात भारताने मायदेशात ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, बांगलादेशविरुद्धच्या मालिका जिंकल्या होत्या. चॅंपियन्स स्पर्धेच्याही अंतिम फेरीत धडक मारली होती. चॅंपियन्स स्पर्धेसाठी संघ रवाना होत असताना बीसीसीआयने कुंबळे यांचा वर्षभराची मुदत संपत असल्यामुळे नव्या प्रशिक्षपदासाठी अर्ज मागवले आणि तेथूनच कुंबळे-कोहली वाद प्रसिद्धिमाध्यमांसमोर येण्यास सुरवात झाली होती.\nकुंबळे-कोहली यांच्यात विसंवाद असला तरी, भारतीय संघाने मायदेशात न्यूझीलंड, इंग्लंड, बांगलादेश आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिका जिंकल्या होत्या. त्यानंतर चॅंपियन्स स्पर्धेच्या अंतिम फेरीतही धडक मारली होती. अंतिम लढतीतही संघ नियोजन बैठकीत नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय झाला होता. मात्र, नाणेफेक जिंकल्यावर ऐनवेळी कोहलीने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेऊन सर्वांनाच चकित केले. या पराभवानंतरच ड्रेसिंगरूममध्ये कुंबळे यांनी राजीनामा देत असल्याचे जाहीर केल्याचे समजते. या दोघांमधील वाद टोकाचा झालेला असला तरी, तेंडुलकर-गांगुली-लक्ष्मण यांच्या सल्लागार समितीने कुंबळे यांनाच प्राधान्य देत त्यांना मुदतवाढ दिली होती. ही मुदतवाढ मिळताच कुंबळेने दुसऱ्या दिवशी राजीनामा दिला आणि भारतीय क्रिकेटमध्ये खळबळ उडाली.\nकोहलीही राजीनामा देणार होता\nदरम्यान, मुदतवाढ मिळाल्यानंतरही कुंबळे यांनी प्रशिक्षकपद सोडले नसते तर कोहली कर्णधारपदाचा राजीनामा देणार होता, असे वृत्त प्रसिद्ध होत आहे; परंतु यास दुजोरा मिळालेला नाही. कुंबळे यांच्याबरोबरचे संबंध आता तडजोडीच्या पलीकडे गेले आहेत, असे कोहलीने बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना सांगितल्याचे बोलले जात होते. तरीही बीसीसीआय आणि सल्लागार समिती या दोघांमध्ये समेट घडवण्यासाठी प्रयत्नशील होती.\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nAsia Cup : पाकचा पुन्हा बीमोड करण्यास भारत सज्ज\nदुबई- साखळी स्पर्धेत भारताकडून सपाटून मार खाल्लेला पाकिस्तान क्रिकेट संघ सुपर फोर साखळीत रोहित शर्माच्या संघावर पलटवार करण्याच्या तयारीत आहे. पहिल्या...\nमोदी-अंबानींचा भारताविरुद्धच 'सर्जिकल स्ट्राईक' : राहुल गांधी\nनवी दिल्ली : वादग्रस्त राफेल करारावरून काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) जोरदार हल्ला केला. 'पंतप्रधान नरेंद्र...\nसरकारकडूनच रिलायन्सची शिफारस; फ्रान्सच्या माजी अध्यक्षांचा खुलासा\nनवी दिल्ली, ता. 21 ः राफेल विमाननिर्मिती करणारी कंपनी \"डसॉस्ट'ने \"ऑफसेट' तरतुदीनुसार रिलायन्स डिफेन्स (अनिल अंबानी) या भारतीय कंपनीला भागीदार...\n..तर भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियातही ढेपाळतील : पॉंटिंग\nसिडनी : भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा अजून दोन महिने लांब असला, तरीही त्या बहुप्रतिक्षित मालिकेसाठीचे रणशिंग आतापासूनच फुंकण्यात आले आहे. यात पहिले...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधी���ी करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Thirty-heights-of-gold/", "date_download": "2018-09-24T07:52:51Z", "digest": "sha1:LZVCJ3UI2V5MW3DL4ITULODF7ATIOCNI", "length": 8921, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " तीस तोळे सोन्यावर डल्‍ला | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › तीस तोळे सोन्यावर डल्‍ला\nतीस तोळे सोन्यावर डल्‍ला\nशिवथर, ता. सातारा येथे चोरट्यांनी तब्बल 30 तोळे सोन्यावर डल्‍ला मारला आहे. सुमारे 3 ते 4 तास विद्युत पुरवठा खंडित झाला असताना चोरट्यांनी डाव साधला. कुटुंबीय झोपले असताना दागिन्यांचे लॉकरच चोरून नेले आहे. घरापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर दागिन्यांचे मोकळे लॉकर व कागदपत्रे आढळून आली आहेत. जयवंत महादेव साबळे (रा.शिवथर) यांच्या घरामध्ये ही चोरी झालेली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी रात्री साबळे कुटुंबीय जेवण झाल्यानंतर झोपी गेले होते. साबळे यांचे घर दुमजली असून वरच्या मजल्यावर दोघे व खालच्या मजल्यावर दोघे झोपी गेले होते. साबळे कुटुंबीयांची तिजोरी ज्या खोलीत होती, त्या ठिकाणी कोणीही झोपलेले नव्हते. रविवारी मध्यरात्री 2 वाजता लाईट गेली व सोमवारी पहाटे आली.\nसोमवारी सकाळी साबळे कुटुंबीय उठल्यानंतर चोरीचा प्रकार उघडकीस आला. साबळे कुटुंबीय उठल्यानंतर घरातील खोल्यांना बाहेरून कड्या लावल्या असल्याचे निदर्शनास आले. बाहेरुन कोणी व का कड्या लावल्या असा सवाल उपस्थित झाला. साबळे कुटुंबिय तिजोरी असणार्‍या खोलीत गेले असता त्यावेळी त्या खोलीतील सर्व साहित्य अस्ताव्यस्त पडलेले होते. तिजोरीचे लॉकर पाहिले असता ते गायब असल्याचे पाहिल्यानंतर आरडाओरडा झाला.\nचोरीचा प्रकार समोर आल्यानंतर परिसरात बघ्यांची गर्दी उसळली. या घटनेची माहिती तालुका पोलिसांना दिल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुमारे 30 तोळे सोने चोरीला गेल्याने ठसे तज्ञ, श्‍वान पथकही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असता चोरट्यांनी लॉकरमधून 9 तोळ्याची दोन मोहनमाळ, 8 तोळे वजनाचे दोन गंठण, 3 तोळ्याचा राणीहार, 2 तोळ्याचे नेकलेस, 4 तोळ्याची दोन चेन, 2 तोळ्याची अंगठी असा एकूण 30 तोळे वजनाचा लाखो रुपये किंमतीचा सोन्याचा ऐवज चोरी झालेला आहे.\nश्‍वान पथक पाचारण झाल्यानंतर त्याने माग काढण्यास सुरुवात केली. श्‍वान घरापासून पुढे पुढे असे सुमारे अर्धा किलोमीटर अं���रावर गेल्यानंतर त्याठिकाणी चोरी झालेले लॉकर निदर्शनास आले. साबळे कुटुंबिय व पोलिसांनी लॉकरची पाहणी केली असता त्यातील सोन्याचा ऐवज गायब होता. घटनास्थळी केवळ लॉकर व काही कागदपत्रे पडलेली होती. दरम्यान, यावेळी घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक विजय पवार, पोलिस उपअधीक्षक डॉ.खंडेराव धरणे यांनीही भेट देवून पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या आहेत. चोरीच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे.\nकिचनच्या दरवाजातून केला प्रवेश\nसाबळे कुटुंबीयांनी लॉकरमध्ये सर्व दागिने ठेवले होते. घरामध्ये कुटुंबीय झोपले असल्याने चोरट्यांनी घराच्या किचनच्या दरवाजातून प्रवेश केला. यावेळी बाहेरून इतर खोल्यांना कड्या लावण्यात आल्या. जर चोरी करताना कुटुंबीय जागे झाले, तर त्यांना बाहेर जाता येऊ नये, यासाठी चोरट्यांनी खबरदारी घेतली होती. तिजोरी हाती लागल्यानंतर लॉकरला लॉक असल्याचे चोरट्यांना दिसले. मात्र, लॉक निघत नसल्याने ते लॉकरच अलगद उचलले व ते घेऊन तेथून पोबारा केला. लॉकर घरानजीक सापडले असून ते बारा किलो वजनाचे असल्याचे समोर आले आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Two-injured-in-accident-in-Karad/", "date_download": "2018-09-24T07:46:52Z", "digest": "sha1:52YRAHSYQJIYYPGLDXACNJKBJPKVO2AC", "length": 6351, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात ट्रकने दोघांना चिरडले | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात ट्रकने दोघांना चिरडले\nकराडात ट्रकने दोघांना चिरडले\nमॉनिर्ंग वॉकला गेलेल्या वृद्धासह कराडमधील दोघांना चिरडून ट्रक चालकाने वाहनासह पलायन केल्याची धक्कादायक घटना रविवारी सकाळी घडली. कराडमधील मुख्य व वर्दळीच्या मानल्या जाणार्‍या दत्त चौकातील या अ���घातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकजण गंभीर जखमी झाले आहेत.सुनील आनंदा माने (वय 54, रा. गुरुवार पेठ, कराड) हे दुर्दैवी अपघातात ठार झाले आहेत. तर दशरथ महादेव सूर्यवंशी (वय 64, रा. बुधवार पेठ, कराड) असे जखमी वृद्धाचे नाव आहे.\nमाने व सूर्यवंशी हे दोघे मित्र असून गेल्या पाच ते सहा वर्षांपासून ते दररोज सकाळी सहाच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात असत. रविवारी हे नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. दत्त चौकात आल्यानंतर त्यांनी दत्त मंदिरात जाऊन दर्शनही घेतले आणि त्यानंतर ते बसस्थानकाच्या दिशेने चालत निघाले होते. यावेळी सूर्यवंशी यांच्याकडे सायकल होती. मात्र, माने यांच्याकडे सायकल नसल्याने ते दोघे चालत दत्त चौकातून बसस्थानक परिसराकडे निघाले होते.\nयाचवेळी पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने त्या दोघांना जोरदार धडक दिली. या धडकेत माने यांच्या डोक्याला, हाताला तसेच पायाला गंभीर दुखातप झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर सुर्यवंशी हे जखमी झाले आहेत. अपघातानंतर ज्या ट्रकने धडक दिली, त्या ट्रक चालकाने ट्रकसह घटनास्थळावरून पलायन केले आहे. या ट्रकसह चालकाचाही पोलिसांकडून शोध सुरू असून अपघातांची नोंद कराड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.\nत्यांनी मित्राला वाचवले पण ...\nदत्त चौकात ट्रक आपल्याच दिशेने येत असल्याचे प्रथम माने यांच्या लक्षात आले. त्यांनी क्षणाचाही वेळ न दवडता सूर्यवंशी यांना बाजूला ढकलत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सूर्यवंशी यांना वाचवण्याच्या प्रयत्नात माने स्वत:च ट्रकच्या चाकाखाली सापडल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून समोर आले आहे. पोलिसांनीही यास दुजोरा दिला आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/unique-temples-in-india/", "date_download": "2018-09-24T07:09:29Z", "digest": "sha1:BXKXPGTIFSP7MUINOWGMPW6S7TVDLM2Y", "length": 24174, "nlines": 271, "source_domain": "www.saamana.com", "title": "हिंदुस्थानची ही अनोखी मंदिरं तुम्ही पाहिलीत का? | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्�� उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nहिंदुस्थानची ही अनोखी मंदिरं तुम्ही पाहिलीत का\nहिंदुस्थानच्या संस्कृतीचा वारसा जपणारी अनेक मंदिरं आज ठिकठिकाणी पाहायला मिळतात. पण, हिंदुस्थानात अशीही काही मंदिरं आहेत जी संस्कृतीचा एक अनोखा वारसा पुढे चालवत आहेत. यातील बहुतांश मंदिरांना वैज्ञानिक, ऐतिहासिक, पौराणिक आणि कलात्मक अधिष्ठानं आहेत. जाणून घेऊया अशाच काही अनोख्या मंदिरांविषयी-\n१. विजय विठ्ठल मंदिर, हम्पी, कर्नाटक-\nहम्पीमधील विजय विठ्ठल मंदिर तुंगभद्रा नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर असलेलं द्रविडी स्थापत्यशैलीतलं एक सुंदर मंदिर आहे. याचं बांधकाम चौदाव्या शतकात करण्यात आलं. इतर कोणत्याही दाक्षिणात्य मंदिरासारख्याच असणाऱ्या या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे. या मंदिरात ५६ स्तंभ आहेत. हे स्तंभ म्युझिकल पिलर्स म्हणजेच संगीतस्तंभ म्हणून ओळखले जातात.\nया स्तंभांना हातांनी वाजवल्यानंतर घट, पखवाज यांसारख्या तालवाद्यांचे आवाज येतात. असं म्हणतात की पूर्वी या मंदिरात जेव्हा आरती किंवा भजनं होत, तेव्हा या स्तंभांचा वापर तालवाद्यांप्रमाणे केला जात असे. याखेरीज या मंदिरात केलं गेलेलं कोरीवकामही अतिशय सुंदर आहे.\n२. लेपाक्षी येथील वीरभद्र मंदिर, आंध्रप्रदेश-\nलेपाक्षी हा ‘ले पक्षी’ या तेलुगू शब्दाचा अपभ्रंश आहे. ‘ले पक्षी’ म्हणजे ‘उठ पक्षी’. या मंदिराला रामायण काळापासूनचा इतिहास आहे. सीतेला घेऊन जाणाऱ्या रावणावर जटायू या पक्षाने हल्ला केला. त्यात जटायू जखमी होऊन जिथे कोसळला आणि त्याने प्राण सोडण्याआधी श्रीरामांनी जिथे त्याची ‘ले पक्षी’ असं म्हणत गळाभेट घेतली, ते ठिकाण म्हणजे लेपाक्षी. इथे असलेलं वीरभद्र मंदिर त्या पुराणकाळाची साक्ष देतं. पण, त्याहीपेक्षा एक खास गोष्ट या मंदिरात आहे.\nया मंदिरात एकूण ७० खांब आहेत. मात्र, त्यातला एक खांब हा जमिनीपासून काही अंतरावर आहे. त्यामुळे तो चक्क लटकल्यासारखा वाटतो. गंमत म्हणजे हे सर्व खांब मंदिराच्या दगडी छताला तोलून धरण्याचं काम करतात, तरीही हा एकच खांब तेवढा हवेत का याचं उत्तर मात्र भल्याभल्यांना देता आलेलं नाही. काही जणांना ही मंदिराला बनवणाऱ्या आर्किटेक्टची चूक व���टते, तर काही जण या खांबाला भूकंप झाल्यानंतर मंदिराला स्थिर ठेवण्याची व्यवस्था मानतात.\n३. ब्रम्हा मंदिर, पुष्कर, राजस्थान-\nजगनिर्माता ब्रम्हदेवाचं हे जगातलं एकमेव मंदिर आहे. पुष्कर हे ठिकाणं ब्रम्हदेवाचं निवासस्थान मानलं जातं. याची एक दंतकथा सांगितली जाते. एका धार्मिक अधिष्ठानासाठी ब्रम्हदेवांना सपत्नीक बसायचं होतं, मात्र देवी सरस्वतीने विलंब केल्यामुळे संतापून त्यांनी दुसऱ्या स्त्रीसोबत विवाह केला. ही वार्ता समजताच देवी सरस्वती संतापली.\nसंतापलेल्या सरस्वतीने ब्रम्हदेवांना पृथ्वीतलावर कुठेही तुमचं मंदिर असणार नाही, असा शाप दिला. मात्र, राग शांत झाल्यानंतर पुष्कर या एकमेव ठिकाणी तुमचं मंदिर असेल, असा उःशापही दिला. म्हणून ब्रम्हदेवांचं हे जगभरातलं एकमेव मंदिर आहे.\n४. सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा-\nतेराव्या शतकात बनलेलं हे मंदिर सूर्याला आणि सौरचक्राला समर्पित आहे. कोणार्क या शब्दाची निर्मिती कोण आणि अर्क या शब्दांच्या संधीतून झाली आहे. अर्क म्हणजे सूर्य आणि कोण म्हणजे कोन किंवा किनारा. कोणार्क हे मंदिर पुरी या प्रदेशाच्या ईशान्य दिशेच्या किनाऱ्यावर वसलेलं आहे. म्हणून या मंदिराला कोणार्क असं संबोधलं जातं.\nया मंदिराची रचना पौराणिक कथांमध्ये ज्या सूर्यरथाचं वर्णन आढळतं त्या रथासारखी आहे. या रथाला १२ महिन्यांची प्रतीक असेली १२ चाकं आहेत. या चाकांवरच्या आऱ्या या आठवड्यातल्या सात दिवसांची प्रतीक आहेत. सौरचक्रानुसार निसर्गात होणाऱ्या ऋतुबदलांची नक्षी या चाकांवर कोरलेली आहे. थोडक्यात हे मंदिर एका प्रकारचं सौर कॅलेंडर आहे.\n५. कैलास मंदिर, वेरुळ, महाराष्ट्र-\nमाणिकेश्वर असं मूळ नाव असलेलं हे कैलास मंदिर महाराष्ट्राच्या संस्कृतीचं लेणं आहे. या मंदिराची रचना कैलास पर्वताला नजरेसमोर ठेवून केली गेली आहे. या संपूर्ण मंदिराची रचना एखाद्या रथासारखी आहे. पुढे सारथी आणि मागे स्वामी अशा रचनेचं हे कैलास मंदिर हिंदुस्थानी शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे.\nइतिहासकार- जाणकारांच्या म्हणण्यानुसार शिल्पकारांनी नियोजित खोदकामाचा आराखडा तयार केल्यावर सोयीचा मोठा खडक मूळ डोंगरापासून वेगळा करून घेतला. नंतर शिखरापासून खोदकामाला सुरुवात करण्यात आली. त्या काळच्या प्रचलित पद्धतीनुसार ही लेणी म्हणजे मंदिर बांधकाम नव्हे, तर कल्पकते���े कोरीव कामातून साकारल्याने कैलास मंदिर हे शिल्पच आहे. विशेष म्हणजे, शिखर ते पायथा असं घडवलं गेलेलं हे जगातलं एकमेव मंदिर आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलमॉडेलिंगच्या बहाण्याने तरुणीचा विनयभंग\nपुढीलगणेशोत्सवानिमित्ताने ‘प्रारंभी विनंती करू गणपती’ गाणे सादर\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध्ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7", "date_download": "2018-09-24T08:24:49Z", "digest": "sha1:SRZIO3SWCKOHY24DDMOBKRT4XQSBJ465", "length": 5243, "nlines": 149, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अपराध - विकिपीडिया", "raw_content": "\nअपराध म्हणजे,एखाद्या व्यक्तीने,संस्थेने किंवा कोणीही केलेले गैरकायदेशीर कृत्य आहे जे त्या देशाच्या/राज्याच्या/संस्थेच्या नियमानुसार शिक्षेस पात्र असते.या संज्ञेस, जागतिकरित्या स्वीकृत केलेली अशी कोणतीही निश्चित व्याख्या नाही.एखाद्या व्यक्तीस,समाजास किंवा देशास हानी पोचविणाऱ्या कृत्यास किंवा गुन्ह्यास, कायद्यानुस���र 'अपराध' असे संबोधन वापरल्या जाउ शकते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१४ रोजी १७:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%9F_%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%AC%E0%A5%89%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95", "date_download": "2018-09-24T07:35:16Z", "digest": "sha1:J74KLBORLHZXIXHJFVQ47BMH5ET5ZLXI", "length": 7180, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "व्हिसेंते देल बोस्क - विकिपीडिया", "raw_content": "\n(विसेंट डेल बॉस्क या पानावरून पुनर्निर्देशित)\nविसेंट डेल बॉस्क गोंझालेस\n२३ डिसेंबर, १९५० (1950-12-23) (वय: ६७)\nरेआल माद्रिद ब ११ (५)\nरेआल माद्रिद ३१२ (१४)\n→ कास्टेलॉन (loan) १३ (४)\n→ कोर्डोबा (loan) १९ (१)\n→ कास्टेलॉन (loan) ३० (५)\nस्पेन १८ १ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल.\n† खेळलेले सामने (गोल).\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nस्पेन संघ - २०१४ फिफा विश्वचषक\n१ कासियास (क) • २ [राउल अल्बिऑल • ३ पिके • ४ मार्टीनेझ • ५ हुआनफ्रान • ६ इनिएस्ता • ७ व्हिया • ८ झावी • ९ तोरेस • १० फाब्रेगास • ११ पेद्रो • १२ दाव्हिद दे जिया • १३ माता • १४ अलोन्सो • १५ रामोस • १६ बुस्केत्स • १७ कोके • १८ अल्बा • १९ कोस्ता • २० काझोर्ला • २१ सिल्वा • २२ अझ्पिलिक्वेता • २३ रैना • प्रशिक्षक: व्हिसेंते देल बोस्क\nइ.स. १९५० मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०८:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00071.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=VideoNews&id=1049", "date_download": "2018-09-24T08:18:02Z", "digest": "sha1:BWTU5QHQQAG24PZZXBAC27I626TGJDS2", "length": 9639, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nपानगावत गुणवंतांचा सत्कार, विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप\nगावाला ठाणे आणि वाढीव पोलिस कर्मचारी देऊ- एसपी डॉ. शिवाजी राठोड\nपानगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने विठ्ठल रुक्मिणी मंदिर सभागृहात १० वी १२ वी व विविध क्षेत्रातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब होतकरू विद्यार्थ्यांना २ हजार वह्या व शालेय साहित्याचे वाटप लातुरचे पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड साहेब यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून लातूर येथील अत्यंत गरीब परीस्थितीत सीए परीक्षा उत्तीर्ण झालेले सीए मोहसिन शेख उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुकेश भंडारे प्रमुख पाहुणे म्हणून आसिफ बागवान, पानगावचे उपसरपंच पैगंबर शेख, पोलिस निरीक्षक आर.आर.करकसे, वैदकीय अधिकारी जे.एम.हुजुरे, ग्रा.वि.आधिकारी के.बी.खडबडे, तलाठी कमलाकर तिडके, जाकेर कुरेशी उपस्थित होते.\nपोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संबोधित केले की विद्यार्थ्यांनी अभ्यासावर भर दिला पाहिजे. सोशल मीडियाचा अती वापर टाळावा व एखाद्या विद्यार्थ्यांचे वडील शिक्षक असतील तर त्या विद्यार्थ्यांनी आपल्या वडीलांपेक्षा पु��च्या पदावर कसे जाता येईल याचे प्रत्यन करावे. गावात शांतता टिकून राहण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. पानगाव शहराला लागलेला कलंक सामाजिक कार्यक्रमानी पुसून काढायला सुरुवात झाली व पानगावात लवकरच पोलिस ठाणे व येथील चौकीस कर्मचारी वाढवून देण्याची ग्वाही दिली. मोहसिन शेख हे मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी जिद्द व चिकाटीने आपले ध्येय पुर्ण करावे परीस्थितीशी न घाबरता लढले पाहिजे. विद्यार्थ्यांनी आपल्याला संस्कृतीचे पालन केले पाहिजे. तसेच वीट भट्टी ते सीएचा प्रवास त्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. यावेळी सर्व शाळेतील गुणवंत विद्यार्थी, शिक्षक, पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्ताविक जुनेद आतार यांनी केले तर सुत्रसंचलन प्रा .प्रल्हाद डोंगरे यांनी तर आभार शादुल्ला आतार यांनी केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जुनेद आतार, खाजा शेख, शादुल्ला आतार,जलील आतार, खदिर आतार आदिनीं परीश्रम केले.\nदिमाखदार गणेश मिरवणुका, राजा गणपतीला मोठा प्रतिसाद ...\nपंचमीला पूजा करतो अन घरात निघाला की ठेचून मारतो\nभेटा रक्तदान महावीर पारस चापसींना ...\nग्रंथालय संघ आणि कर्मचार्‍यांनी केलं धरणे आंदोलन ...\nगोष्ट एका निवृत्त योगी अभियंत्याची ...\nस्थायी समितीचं नेमकं काय चाललंय\nवृक्ष संवर्धनाचे प्रणेते सुपर्ण जगताप ...\nलातूर लाईव्ह....गणपती बाप्पा मोरया\nलातूर लाईव्ह.... आज राष्ट्रवादीचे नेते मकरंद सावे ...\nआज भेटा वर्तमानपत्र विक्रेते अश्रफ यांना ...\nगटारीच्या पाण्यात भिजलेली भाजी खातो आपण ...\nशिवाजी चौक झाला मोकळा ...\nगणपती मंडळांच्या अडचणी सांगताहेत शाम जाधव ...\nलातुरचा विक्रमवीर, केरळसाठी दिले एक लाख बासष्ट हजार ...\nनिवडणूक जवळ आलीय ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nitinprakashan.com/shop/school-books/bahurani-buddhimatta/?add-to-cart=207", "date_download": "2018-09-24T07:52:02Z", "digest": "sha1:LV3RX2FUM56IMICQEG4GL4536LF4VHLR", "length": 4420, "nlines": 52, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "Bahurani Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता ) | Nitin Prakashan", "raw_content": "\nBahurani Buddhimatta (बहुरंगी बुद्धिमत्ता )\nआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद��दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वतची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\nआपल्या पाल्याच्या मेंदूत नक्की कोणत्या बुद्धिमत्ता आहेत ते ओळखून त्याला संधी उपलब्ध करून देऊन त्याला स्वयंप्रकाशी तारा बनविण्यासाठी पालकांना मार्गदर्शन करणारे पुस्तक. प्रत्येकात वेगवेगळ्या बुद्धिमत्ता असतात. त्या कशा शोधायच्या त्याबद्दल सविस्तर माहिती. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी प्रश्नमालिका ज्यातून विद्यार्थ्यांना स्वतची ओळख शोधता येईल. आकर्षक शीर्षके, रचना, सोपी, पण शास्त्रोक्त माहिती यामुळे पालक व शिक्षकांसाठी मार्गदर्शक पुस्तक.\nDokyat Dokva (डोक्यात डोकवा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00072.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/1168", "date_download": "2018-09-24T08:13:09Z", "digest": "sha1:IVRHGPRHVULKMDUG56FK3PDETHE7SIY5", "length": 9047, "nlines": 32, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सृजनशीलता - भाग ५ - सरावासाठी आणखी एक विषय", "raw_content": "सृजनशीलता - भाग ५ - सरावासाठी आणखी एक विषय\nआता मेंदूच्या व्यायामासाठी आणखी एक विषय घेऊ.\nसमजा, आपण पाचव्या मजल्यावर राहात आहोत. बाहेर जाण्यासाठी आपल्याला खाली रस्त्यावर उतरायचे आहे.\nतसे आपण नेहमी उतरत असतो. त्यांत कधीही कुठलीही अडचण आलेली नाही. तरीही आपण मेंदूला वरील सूचनांप्रमाणे व्यायाम घडवणार आहोत.\nपाचव्या मजल्यावरून खाली कसे यायचे यासंबंधी पर्याय :\n३) काही मजले लिफ्टने, उरलेले जिन्याने\n५) खिडकीच्या गजाला पुरेशा लांबीचा दोरखंड बांधून त्याच्या साह्याने\n६) खिडकींतून थेट खाली उडी मारून (डाव्या मेंदूला गप्प करा)\nवरीलपैकी पर्याय (१) व (२) बद्दल काही वाटणार नाही. पर्याय (३) हा निरर्थक उद्योग वाटण्याची शक्यता आहे. पर्याय (४) व (५) बद्दल लोक आपल्याकडे चमत्कारिक नजरेने पाहतील हे डोक्यांत येईल तर पर्याय (६) आपल्या मानसिक संतुलनाविषयी लोकांच्या मनांत शंका उत्पन्न करणारा वाटेल.\nआपण पर्याय (६)वर डाव्या मेंदूच्या साह्याने व्यावहारिक विश्लेषणाचे तंत्र वापरू व काय होते ते पाहू. त्यासाठी प्रथम त्याबाबत ताबडतोब डोक्यांत येणारा स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार तात्पुरता बाजूला ठेवून फक्त अनुकूल मुद्दे पाहू. ते असे असतील -\n१) इतर मार्गांच्या मानाने अगदी थोड्या वेळांत खा���ी पोहोचू.\n२) आपली काहीच शक्ति खर्च होणार नाही.\n३) अनुभव थरारक असेल. (मुलांना सोफ्याच्या डनलॉप कुशनवर नाचताना क्षणभर हवेंत राहण्याचा आनंद कसा मिळतो ते आठवा).\nप्रतिकूल मुद्दा : स्वतःच्या शरीराच्या सुरक्षिततेला धोका.\nत्यावर व्यावहारिक उपाय : पॅराशूटच्या साह्याने उडी मारणे.\nत्यांतील अडचण : इतक्या कमी उंचीवरून उडी मारतांना खाली पडेपर्यंत पॅराशूट उघडणार नाही.\nया अडचणीवर उपाय : लगेच उघडणारे किंवा उडी मारण्यापूर्वी छत्रीसारखे उघडता येणारे पॅराशूट तयार करणे. एरोडायनॅमिक्स् विज्ञान व तंत्रज्ञानाच्या साह्याने असे पॅराशूट तयार (डिझाइन्) करणे अशक्य नाही असे वाटते. आजपर्यंत कुणी केले नसले तरी आता ते करता येणार नाही असे थोडेच आहे\nआता असे पॅराशूट फक्त खाली उतरण्यासाठीच वापरता येईल पण वर जाण्यासाठी त्याचा काहीच उपयोग नाही म्हणून फारसे उपयोगाचे नाही असे वाटत असल्यास वरील सूचना क्रमांक ५ (ड) मध्ये म्हंटल्याप्रमाणे हे नवे पॅराशूट दुसरीकडे कोठे व आणखी कशासाठी उपयोगी पडते का ते पाहू. त्याच्या काही शक्यता :\n१) वर अनुकूल मुद्द्यांतर्गत म्हंटल्याप्रमाणे हवेंतून निव्वळ गुरुत्वाकर्षणाने वरून खाली येण्याचा अनुभव थरारक असेल. सर्वसामान्यांना ही गंमत अनुभवता यावी म्हणून अशी पॅराशूट मोठ्या प्रमाणावर तयार करून ती मुलांना (व मोठ्या माणसांनाही) खेळण्यासाठी पुरवता येतील. त्यासाठी, पोहोण्याच्या तलावावर जशी निरनिराळ्या उंचीवरून सूर मारण्याची व्यवस्था असते तशी, सार्वजनिक बागांतून निरनिराळ्या उंचीवरून उड्या मारण्यासाठी योग्य असे कठडे बांधता येतील.\n२) बहुमजली इमारतींत खालच्या मजल्यांवर आग लागल्यामुळे लिफ्ट किंवा जिन्याने येणे शक्य नसेल तर वरच्या मजल्यावरील रहिवाशांना या पॅराशूटच्या साह्याने खाली उड्या मारता येतील. बहुमजली हॉटेल्समध्ये तळमजला सोडून इतर मजल्यांवर प्रत्येक खोलींत (विमानांतील रक्षा जॅकेटप्रमाणे) असे पॅराशूट ठेवणे सक्तीचे करता येईल.\nया लेखमालेच्या भाग (३) व (४) मध्ये दिलेल्या मेंदूला व्यायाम द्यायच्या सूचनांवरून असे दिसून येईल की खालील चांगल्या समजल्या जाणार्‍या संवयी सृजनशीलतेसाठीही पोषक आहेत.\n१) कुठलीही समस्या नाही, सर्व काही सुरळीत चालू आहे असे वाटत असेल तर सुस्ती येऊ न देणे.\n२) सतत अधिकाधिक चांगल्या पर्यायांच्या शोधांत राहणे.\n३) एखादी कल्पना कितीही मूर्खपणाची वाटली तरी ताबडतोब बाजूला न सारणे.\n४) कुठल्याही गोष्टीबद्दल सकारात्मक विचार करणे. तिच्यांतील अनुकूल मुद्दे आवर्जून पाहणे.\n५) प्रतिकूल बाबींवर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणे.\nसृजनशीलतेंत नवीन कल्पनांना महत्त्व असल्यामुळे त्या निर्माण करण्याचे काही मार्ग आपण पुढल्या भागांत पाहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/girlfriend-kill-his-lover-117749", "date_download": "2018-09-24T08:16:24Z", "digest": "sha1:7FYJD3XBSGNP5JTJJMMELK4YCW7JMUZZ", "length": 11320, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "girlfriend kill his lover प्रियकराच्या खूनाची प्रेयसीने दिली सुपारी | eSakal", "raw_content": "\nप्रियकराच्या खूनाची प्रेयसीने दिली सुपारी\nशनिवार, 19 मे 2018\nहिंगोली : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या पंचविस हजारात खूनाची सुपारी त्यांच्या प्रेयसीनेच दिल्याचे कुरूंदा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.\nहिंगोली : वसमत तालुक्यातील पारवा येथील मुरलीधर कदम यांच्या पंचविस हजारात खूनाची सुपारी त्यांच्या प्रेयसीनेच दिल्याचे कुरूंदा पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले आहे.\nपारवा येथील श्री कदम हे मागील वीस दिवसांपासून बेपत्ता होते. काल (शुक्रवारी) त्यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मात्र आज (शनिवारी) पहाटे यांचा मुलगा संदीप कदम यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. यामध्ये त्यांचा अनैतिक संबंधातून तसेच दोन एकर जमीन नावावर का करुन देत नाही या कारणावरून त्यांचा खून केल्याचे तक्रारीत नमूद केले. यावरून सहायक पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे, जमादार शंकर इंगोले, तुकाराम आम्ले, प्रकाश नेव्हल, यादव वाघमारे यांच्या पथकाने कुंताबाई मदन अडकिणे, बालाजी कदम यांना अटक केली तर विठ्ठल कदम हा फरार आहे .\nपोलिसांच्या चौकशीत कुंताबाई हिने मयत मुरलीधर कदम यांच्या खुनाची पंचवीस हजार रुपयांमध्ये सुपारी दिल्याचे स्पष्ट झाले. बालाजी कदम व विठ्ठल कदम या दोघांनी मुरलीधर कदम यांना दारू पाजवून त्यांचा सारंगवाडी माळरानावर नेऊन गळा दाबून खून केला. त्यानंतर त्यांचे वाहन जिंतूर तालुक्यात पाचेगाव शिवारात नेऊन टाकल्‍याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे.\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणू�� वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nकऱ्हाड - गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली\nकऱ्हाड - पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कऱ्हाड येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली. काल सकाळी साडेदहाला...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/nanded-news-government-policy-and-student-53135", "date_download": "2018-09-24T08:11:58Z", "digest": "sha1:3TVUDOTU7GVW2GW3TNTUY3O5Q7YMW33O", "length": 16375, "nlines": 185, "source_domain": "www.esakal.com", "title": "nanded news government policy and student कंधार तालुक्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अस्तित्व धोक्यात | eSakal", "raw_content": "\nकंधार तालुक्यातील साडेतीन हजार विद्यार्थ्यांचे अस्तित्व धोक्यात\nशुक्रवार, 16 जून 2017\nशासनाच्या उदासीन धोरणामुळे 48 शाळा शालेय पाठ्यपुस्तकापासून वंचित\nकंधार (नांदेड): कंधार तालुक्यातील ३१० पैकी २६२ शाळांतील १६ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले असले तरी त्यातील ४८ विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत शाळांतील जवळपास तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक याेजनांपासून वंचित राहिल्यामुळे त्यांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात आले आहे. मोफत पाठ्यपुस्तक याेजनेमुळे बाजारपेठेत पहिली ते आठवी इयत्ताचे पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शाळांतील विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली आहे.\nशासनाच्या उदासीन धोरणामुळे 48 शाळा शालेय पाठ्यपुस्तकापासून वंचित\nकंधार (नांदेड): कंधार तालुक्यातील ३१० पैकी २६२ शाळांतील १६ हजार ५३२ विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले असले तरी त्यातील ४८ विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत शाळांतील जवळपास तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शासनाच्या मोफत पाठ्यपुस्तक याेजनांपासून वंचित राहिल्यामुळे त्यांचे शैक्षणिक अस्तित्व धोक्यात आले आहे. मोफत पाठ्यपुस्तक याेजनेमुळे बाजारपेठेत पहिली ते आठवी इयत्ताचे पुस्तके उपलब्ध नसल्यामुळे संबंधित शाळांतील विद्यार्थी व पालकांची तारांबळ उडाली आहे.\nशासनाने काढलेलेली पहिली ते आठवीतील विद्यार्थ्यांसाठी मोफत पाठ्यपुस्तक याेजनेमुळे तळागाळातील ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालकांना आर्थिक दिलासा मिळाला आहे. पुस्तकाअभावी शाळेपासून, अभ्यासक्रमापासून हजारो विद्यार्थी वंचित राहिल्या जात होते. ते विद्यार्थीही या याेजनेमुळे शाळेशी जाेडले गेले. पण त्यातही मोफत पाठ्यपुस्तक याेजनेत उदासीन धोरणही दिसून येत आहे. शासनस्तरीय नियमामुळे विना अनुदानीत व अंशतः अनुदानीत शाळांतील विद्यार्थी या याेजनांपासून वंचित राहिलेले आहेत. तालुक्यातील तीन हजार पाचशे विद्यार्थ्यांना शासनाच्या या निर्णयामुळे ना घर का, ना घाट का, अशी अवस्था झाली आहे.\nकंधार तालुक्यात एकूण ३१० शाळा असून, त्यात १७ केंद्र असून, जिल्हा परिषदेच्या १८८, खासगी अनुदानीत १२२, विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत ४८ शाळा आहेत. २० हजार विद्यार्थी या शाळांमधून शिक्षण घेत आहेत. ४८ विना अनुदानीत, अंशतः अनुदानीत शाळेत जवळपास साडेतीन हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्या विद्यार्थ्यांवर शासनाच्या दुजाभाव धोरणामुळे मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले नाही. जिल्हा परिषद व खासगी अनुदानीत शाळांतील हजाराे विद्यार्थी नवीन पुस्तके घेवून अभ्यासक्रमाकडे वळत जरी असले तरी विना अनुदानीत शाळांतील हजाराे विद्यार्थी पुस्तकाविना शाळेतून घरी परतले असून, त्यांना बाजारपेठेतूनही पुस्तके विक्री करून घेण्यास मिळत नाहीत. यामुळे शासनाच्या धोरणाम��ळे विद्यार्थी व पालकांची तारांबळ जरी उडाली असली तरी त्याने शालेय जीवन मात्र, अंधःकारमय दिसून येत असल्याने पालकवर्गातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.\n■ ई सकाळवरील महत्वाच्या बातम्या\n\"भारत-सिंगापूर' मैत्रीमुळे चीन अस्वस्थ\nपवार 'समृद्धी' प्रकल्पाच्या विरोधात कसे\n#स्पर्धापरीक्षा - भारत-अमेरिका संरक्षण करार\nपतधोरणाची पावले योग्य दिशेने\nरविवारी भारत - पाकचा लंडनला डबल धमाका\nभाजपचे अध्यक्ष अमित शहा मुंबईत दाखल\nकराल \"नायगरा'ने गिळले विक्रमवीरास..\nपुरूष नाटकामागे घडलेले नाट्य प्रथमच रंगमंचावर\nलंडन : अग्नितांडवात किमान 65 मृत्युमुखी\n'SCO'त मतभेदांना स्थान नाही\nध्वनिक्षेपकावरून एकाच वेळी 'अजान'\nलोकवर्गणीतून 7 कि.मी.पर्यंत नदीचे खोलीकरण व रुंदीकरण\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्���ासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/supriya-sule-speech-jalgav-13300", "date_download": "2018-09-24T08:09:56Z", "digest": "sha1:NE2MG2K44FE272JIBWJ2JKPFPF5I3DWI", "length": 14592, "nlines": 170, "source_domain": "www.esakal.com", "title": "supriya sule speech in jalgav मनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा | eSakal", "raw_content": "\nमनपा जिंकण्यासाठी तयारीला लागा\nगुरुवार, 6 ऑक्टोबर 2016\nनाशिक - राज्यातील जनता युतीच्या कामकाजाला कंटाळली आहे. शेतकरी हिताविरोधातील या सरकारला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत त्यांनी आक्रमक नेतृत्वाची चुणूक दाखविली.\nनाशिक - राज्यातील जनता युतीच्या कामकाजाला कंटाळली आहे. शेतकरी हिताविरोधातील या सरकारला धडा शिकविण्यासाठी जिल्हा परिषद व महापालिका निवडणुका जिंकण्यासाठी तयारीला लागा, असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना आज येथे केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्षावर जोरदार टीका करीत त्यांनी आक्रमक नेतृत्वाची चुणूक दाखविली.\nदिवंगत नेते डॉ. वसंतराव पवार यांचे निधन व त्यानंतर अलीकडे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अटकेनंतर मरगळ आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जिल्ह्याच्या ग्रामीण भागात थोडेबहुत आंदोलनवगळता शांतताच आहे. युतीच्या तुलनेत मवाळ अशीच प्रतिमा असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या व्यासपीठावर आज बऱ्याच दिवसांनंतर त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेत्याचा आक्रमक रोख अनुभवला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर पक्षांतर्गत गटबाजी रोखण्यासाठी एप्रिलमध्ये स्वतंत्र बैठक घेऊ; पण आधी कामाला लागा इथपासून तर थेट मुख्यमंत्र्यांना ‘झेपत नसेल तर राजीनामा द्या’ असे सुनावण्यापर्यंत विविध मुद्यांवर खासदार सुळे यांनी पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे बळ दिले.\nऔरंगाबाद येथील शिक्षकांच्या मोर्चात मृत्युमुखी पडलेल्या पोलिसास श्रद्धांजली वाहून सुरू झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजपवर त्यांनी जोरदार टीका केली. विदर्भ, मराठवाड्यात पुढील पाच वर्षे पाण्याची टंचाई जाणवणार नाही, असे हे सरकार सांगते. पण, पावसाचे पाणी साचविणारी धरणे, तलाव, पाझर तलाव आघाडी सरकारच्या काळात बांधली गेली आहेत. पाणी मोठ्या प्रमाणात धरणात व पाझर तलावात साचले, याचे श्रेय आघाडी सरकारचेच आहे. पण, जलपूजन मात्र भाजपच्या मंत्र्यांकडून सुरू आहे, असा टोला लगावत त्यांनी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांत गटा-तटाचे राजकारण बाजूला ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा कसा फडकविता येईल, यावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले.\nस्मार्टसिटी योजना, पाटबंधारे गैरव्यवहाराचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांवरील आरोप अशा विविध मुद्यांवरून खासदार सुळे यांनी सरकारला धारेवर धरले. बालेवाडीऐवजी बिबवेवाडी, नाशिकऐवजी जुने नाशिकला स्मार्ट करा, असे आव्हान देत स्मार्टसिटी संकल्पना फसवी व करवाढ करणारी असल्याचा आरोप करताना खासदार सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही सोडले नाही. श्री. मोदी यांच्या ‘ना खाउंगा, ना खाने दुंगा’ या घोषणेचा संदर्भ कांदाभावाशी जोडून त्यांनी मोदींवर टीका केली.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nगोव्यात खातेवाटपाचा तिढा कायम\nपणजी - मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम राहतील असा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी घेतला असला तरी राजकीय तिढा खातेवाटपाच्या रूपाने...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ���ेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/business/e-commerce-start-ups-are-only-companies-get-most-jobs/", "date_download": "2018-09-24T08:34:44Z", "digest": "sha1:6JXKOWUJFUGORD3VCYECSQ5EC2FRKHWG", "length": 24864, "nlines": 379, "source_domain": "www.lokmat.com", "title": "In The E-Commerce, The Start Ups Are The Only Companies That Get The Most Jobs | ई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच न��्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ल��� का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nई-कॉमर्समध्ये ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस, सर्वाधिक रोजगारनिर्मिती त्यातूनच\nई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे.\nमुंबई : ई-कॉमर्स या आधुनिक बाजार पद्धतीत ‘स्टार्ट अप्स’ कंपन्याच सरस असल्याचे एका सर्वेक्षणातून समोर आले आहे. ई-कॉमर्स क्षेत्रात सर्वाधिक रोजगार देणा-या पहिल्या १० कंपन्या स्टार्ट अप्स आहेत. अ‍ॅण्ड्रॉइड व स्मार्ट फोनच्या जगतात आॅनलाइन खरेदीला महत्त्व निर्माण झाले आहे. त्यात केंद्र सरकारने मागील वर्षी नोटाबंदी जाहीर केली. त्यानंतर डिजिटल बँकिंगला प्रोत्साहन देण्यात आले. यामुळेच सध्या ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा वाव आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ‘इंडीड इंडिया’ने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. भारतीय ई-कॉमर्स उद्योग २०२६ पर्यंत २०० अब्ज डॉलरपर्यंत जाईल, असे अभ्यासात आढळून आले आहे. या क्षेत्रात स्टार्ट अप्स असणे रोजगारासाठी सकारात्मक चित्र असल्याचे इंडीड इंडियाचे एमडी शशी कुमार यांचे म्हणणे आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nATM कार्डवर मिळतो 10 लाखांचा विमा, असा करा क्लेम...\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nजिओला टक्कर, 4 महिने मोफत इंटरनेट देणार 'ही' कंपनी\nया सहा राज्यांना मिळणार नाही आयुष्यमान भारत योजनेचा लाभ\nपोस्टातल्या या 9 योजना आहेत खास, जाणून घ्या किती देतात व्याज\nआता 4G विसरा... BSNL घेऊन येतंय सुस्साट 5G\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Chandrakant-Patil-On-Ahamadnagar-Tour/", "date_download": "2018-09-24T07:28:20Z", "digest": "sha1:CCMSCBXUDKOM6NN22NRGTJ5CBMIJUW7N", "length": 7740, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " गावठाणसाठी कमी किंमतीत जागा देऊ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › गावठाणसाठी कमी किंमतीत जागा देऊ\nगावठाणसाठी कमी किंमतीत जागा देऊ\nश्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळ लगतच्या जागा गावठाणासाठी अत्यल्प किंमतीत उपलब्ध करुन देऊ, असे आश्‍वासन महसूलमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी दिले.\nश्रीरामपूर तालुक्यातील अनेक प्रश्‍नांसाठी काल तालुक्यातील विविध शिष्टमंडळांनी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील व आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ना. पाटील यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत ना. विखे व आ. कांबळे यांनी विविध मागण्या केल्या. आ. कांबळे यांनी श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या जमिन वाटपातील प्रलंबित विविध प्रश्‍नावर चर्चा केली. श्रीरामपूर तालुक्यातील शेती महामंडळाच्या लगतच्या गावांना गावठाण विस्तार व इतर सामाजिक प्रयोजनासाठी विना मोबदला जमिन देण्याची मागणी आ. कांबळे यांनी केली. यावर ना. पाटील यांनी सांगितले की, सामाजिक प्रयोजनासाठी लागणार्‍या जमिनीसाठी पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे प्रस्ताव पाठवावेत. सदरची जमिन ही विना मोबदला देता येणार नाही. परंतु त्यांना अत्यल्प दरात जमीन उपलब्ध करून देण्याचे आश्‍वासन दिले.\nआ. कांबळे यांनी शेती महामंडळाने जलसंधारण कामासाठी विना मोबदला देण्याची मागणी केली. सदरची जमिन मिळाल्यास तालुक्यातील तलाव व बंधार्‍यांची कामे होण्यास मदत होवून तालुका समृद्ध होईल अशी मागणी केली. यावर ना. पाटील यांनी जलसंधारणाच्या कामाबाबत फेरसर्व्हे करून जमिनी वाटपात शिल्लक जमिनीवर बंधारे बांधण्यासाठी जमिन उपलब्ध असल्याबाबत खात्री करण्याचे आदेश दिले. पाझर तलावाकाठी जमिन उपलब्ध असल्यास ती देण्यात येईल असे सांगितले.\nशेती महामंडळाच्या वाड्या वस्त्यावरील राहणार्‍या कर्मचारी व नागरिकांना लगतच्या गावातील जमीन उपलब्ध करुन द्यावी. तसेच महामंडळाच्या जागेवर काम करण्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र द्यावे जेणेकरुन या नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ घेण्यात येईल, अशी मागणी कांबळेंनी केली. यावर ना. विखे यांनी प्रत्येकी कुटूंबास दोन गुंठे जागा उपलब्ध करुन द्यावी अशी सुचना केली. यावर ना. पाटील यांनी रेडीरेकनर प्रमाणे प्रत्येक कुटुंबाला दोन गुंठे जागा देण्याचे मान्य केले.\nयाप्रसंगी आकारीपडीत जमिनीबाबत चर्चा झाली. परंतु याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. यावेळी पंचायत समितीचे सभापती दीपकराव पटारे, जि.प. सदस्य शरद नवले यांनी आपले प्रश्‍न मांडले.\nबैठकीला साईबाबा संस्थानचे विश्‍वस्त प्रताप भोसले, पं.स.चे उपसभापती बाळासाहेब तोरणे, खंडकरी नेते अण्णासाहेब पाटील, गिरीधर आसने, दिलीप मुठे आदी उपस्थित होते.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/The-Prime-Minister-visit-to-the-Marathi-language-to-achieve-the-status-of-classical-language/", "date_download": "2018-09-24T07:28:22Z", "digest": "sha1:PDIKHLJKZZMLPOJH644RMY7KQT5U5RXK", "length": 7128, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांची भेट कधी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांची भेट कधी\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी पंतप्रधानांची भेट कधी\nमराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी 1 महिन्यात पंतप्रधानांची भेट घेऊन चर्चा करण्याचे जाहीर आश्‍वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बडोदा येथे झालेल्या 91 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दिले होते. साहित्य संमेलन होऊन 5 महिने झाले तरी मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना त्यांच्या आश्‍वासनाचा विसर पडला का, असा सवाल अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी यांनी केला आहे.\nमराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र सरकार आग्रही आहे. त्यासाठी केंद्रीय मंत���रिमंडळाची मंजुरी मिळणे आवश्यक असल्याने साहित्य महामंडळाच्या प्रतिनिधींना बरोबर घेऊन पंतप्रधानांना भेटण्याची घोषणा मुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून केली होती. मराठीला लवकरच अभिजात भाषेचा दर्जा मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला होता. मराठीला अभिजात दर्जा मिळावा म्हणून राज्य सरकारने पुरावे दिले आहेत. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनीही यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले होते, मात्र 5 महिने लोटूनही याबाबत कुठल्याही हालचाली दिसून येत नसल्याने मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांना त्यांच्या घोषणांचा विसर पडला का, असा प्रश्‍न डॉ. श्रीपाद जोशी यांनी उपस्थित केला आहे.\nसाहित्य संमेलनानंतर साहित्य महामंडळाने 15 मार्च रोजी पुन्हा मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. तसेच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना मागण्यांचे निवेदन सादर केले होते. बंगाली, कानडी, तेलगू हा विषय त्या-त्या राज्यांत सक्तीचा आहे. महाराष्ट्रात 12 वी पर्यंत मराठी विषय सक्तीचा करणारा शिक्षण कायदा करावा, मराठी विकास प्राधिकरण स्थापन करावे, मराठी भाषा विभागात संचालकपद निर्माण करावे आणि मराठी भाषा विभागासाठी किमान 100 कोटींची तरतूद करावी, या मागण्या त्यांना सांगितल्या होत्या. त्यांनीही सरकार यासाठी गंभीरपणे पावले उचलेल असा विश्वास दिला होता. मात्र त्याबाबत कुठल्याही हालचाली होताना दिसून येत नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केली.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/MP-Raju-Shetty/", "date_download": "2018-09-24T08:18:41Z", "digest": "sha1:353X4VHLGLDHBWAAGQTHIZXICD76M3DO", "length": 7698, "nlines": 36, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय जमीन द���णार नाही : राजू शेट्टी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय जमीन देणार नाही : राजू शेट्टी\nशेतकर्‍यांच्या संमतीशिवाय जमीन देणार नाही : राजू शेट्टी\nविकासाला शेतकर्‍यांचा विरोध नाही, पण शेतकर्‍याला उद्ध्वस्त करून कोणी विकासाची भाषा करीत असेल तर स्वाभिमानी शेतकरी संघटना रस्त्यावर उतरेल.शेतकर्‍यांच्या संमतीशिवाय एक इंचही जमीन रस्त्यासाठी घेऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिला.\nकराड-तासगाव या 266 राष्ट्रीय महामार्गाच्या रूंदीकरणावरून शेतकर्‍यांच्यात निर्माण झालेली संभ्रमावस्था याबाबत तुपारी, दह्यारी, घोगाव कृती समितीच्या वतीने शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते.\nबैठकीस राष्ट्रीय महामार्ग कोल्हापूर विभागाचे कार्यकारी अभियंता व्ही. आर. कांडगावे, उपअभियंता ए. जी. आडमुठे उपस्थित होते. रेठरेहरणाक्ष, दुधारी, ताकारी, तुपारी, दह्यारी, घोगाव, पलूस, बांबवडे येथील शेतकरी, व्यापारी उपस्थित होते. त्यांनी विचारलेले प्रश्‍न, शंका, तक्रारी यांचे निरसन अधिकार्‍यांनी केले.\nशेट्टी म्हणाले, शासनाकडे सध्या अस्तित्वात असणार्‍या रस्त्यावरच रूंदीकरण होणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना अंधारात ठेवून किंवा त्यांच्या संमतीशिवाय रस्त्यासाठी त्यांची जमीन संपादित करता येणार नाही. या रूंदीकरणात शेतकर्‍यांच्या होणार्‍या नुकसानीची भरपाई रेडीरेकनरप्रमाणे मिळालीच पाहिजे.त्यासाठी प्रकल्पाचे अंदाजपत्रक वाढले तरी चालेल, पण शेतकर्‍याला शासनाने सढळ हाताने मदत करावी.\nबायपास रोड व पूल ही कामे दुसर्‍या टप्प्यात होणार आहेत. बायपास रस्ता करताना तो पिकावू जमिनीतून न नेता तो डोंगराच्या बाजूकडून जावा, अशी त्यांनी मागणी केली. या रस्ता रूंदीकरणात ताकारी, पलूससारख्या मोठ्या गावांतील बाजारपेठेचा प्रश्‍न निर्माण होणार आहे. अशा अडचणीच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ता (बायपास)करण्याचा विचार शासनाचा आहे. हे काम दुसर्‍या टप्प्यात होणार आहे, असे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले.जिल्हाध्यक्ष विकास देशमुख, सयाजी मोरे, भागवत जाधव, प्रवीण पाटील, काका पाटील, अमर पाटील, शिवाजी मोरे उपस्थित होते.\nरयत क्रांतीचा बार फुसकाच...\nखासदार शेट्टी यांची राज्य महामार्गाचे अधिकारी यांच्यासह होणारी बैठक उधळून लावण्याचा इशारा कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचे चिरंजीव सागर खोत यांनी दिला होता. त्या पार्श्‍वभूमीवर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. परंतु या बैठकीकडे रयत क्रांती आघाडीचा एकही कार्यकर्ता फिरकला नाही.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/i-want-freedom-from-popularity-and-i-want-peace-says-amitabh-bachchan/articleshow/61521527.cms", "date_download": "2018-09-24T08:41:57Z", "digest": "sha1:2AP4VWF4RAICW3TNACN5QVPDELYMR3OM", "length": 14330, "nlines": 140, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "amitabh bachchan: i-want-freedom-from-popularity-and-i-want-peace-says-amitabh-bachchan - मला प्रसिद्धीपासून मुक्ती, शांती हवी: अमिताभ | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nमला प्रसिद्धीपासून मुक्ती, शांती हवी: अमिताभ\nबॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना आता प्रसिद्धीपासून मुक्ती आणि शांती हवी आहे. स्वत: बिग बीनेच आपल्या ब्लागवर व्यक्त केलेल्या मनोगतात हे म्हटले आहे. अमिताभ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे, 'या वयात मला प्रसिद्धीपासून मुक्ती आणि शांती हवी आहे. आपल्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षांमध्ये मी स्वत:सोबत एकटाच राहू इच्छितो, मला पदवी नकोय, मला त्याची घृणा वाटते. मी बातम्या शोधत नाही, मी त्यासाठी पात्र आहे असे समजत नाही, मला प्रशंसा नकोय, माझी ती योग्यता नाही.'\nअमिताभ बच्चन यांच्यावर बोफोर्स घोटाळा, पनामा पेपर्ससंदर्भात आरोप झाले. त्यानंतर नुकतेच अवैध बांधकामावरुनही त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यानंतर अमिताभ यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे.\nकाही दिवसांपूर्वी बेकायदेशीर बांधकामाबाबत महापालिकेने अमिताभ ब���्चन यांना नोटीस पाठवली होती. त्यावर अमिताभ यांनी कोणत्याही प्रकारचे अवैध बांधकाम केलेले नाही असे स्पष्टीकरण त्यांच्या वकिलाने दिले आहे. त्यानंतर काही दिवसांत अमिताभ यांनी ही पोस्ट टाकली आहे. एका लांबलचक पोस्टमध्ये ते लिहितात, ' मला ती नोटीस अद्याप पाहायची आहे. कदाचित तिच्या येण्याची वेळ जवळ आली आहे. जेव्हा माझ्यावर आरोप केले जातात, तेव्हा तेव्हा मी माझे स्पष्टीकरण देत त्यांचा समाचार घेत असतो. मात्र कधीकधी गप्प बसणे हेच शहाणपणाचे असते.\"\nबोफोर्स घोटाळ्याबाबत अमिताभ लिहितात, ' कित्येक वर्षे मला त्रास दिला गेला. माझ्याशी गैरवर्तन केले गेले. माझा अपमान केला गेला.' या घोटाळ्यातून माझे नाव हटण्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागला असेही ते म्हणाले.\nअमिताभ पुढे म्हणतात, की प्रसारमाध्यमांनी जेव्हा ही बातमी भारतात आणली, तेव्हा मला हे विचारले गेले की, याबाबत मी काय करणार आहे. हे कुणी केले याचा तपास करणार का, किंवा याचा बदला घेणार का असे प्रश्न मला विचारले गेले. मी कसला बदला, आणि कसली माहिती घेणार. हे कुणी केले याचा तपास करणार का, किंवा याचा बदला घेणार का असे प्रश्न मला विचारले गेले. मी कसला बदला, आणि कसली माहिती घेणार, गेल्या अनेक वर्षे जे मी भोगले, त्या मानसिक यातना आणि दु:ख अशाने दूर होणार आहे का, गेल्या अनेक वर्षे जे मी भोगले, त्या मानसिक यातना आणि दु:ख अशाने दूर होणार आहे का, हे माझा इलाज करेल का, मला शांती देईल का, हे माझा इलाज करेल का, मला शांती देईल का, नाही, जर हे होणार नसेल, तर मी यावर काहीही बोलू इच्छित नाही असे मीडियाला सांगितले. हे प्रकरण माझ्यासाठी संपले आहे.\nपनामा पेपर्सबाबत अमिताभ लिहितात, ' माझ्याकडून प्रतिक्रिया मागितली गेली, या आरोपांचे खंडण करताना, नावाचा गैरवापर केला गेल्यामुळे माझ्याकडून दोनवेळा उत्तर दिले गेले. ते छापलेही गेले, परंतु प्रश्न कायम राहिले. एक जबाबदार नागरिक म्हणून मी पूर्ण सहकार्य केले. यापुढेही आणखी तपास होणार असेल तर मी पूर्ण सहकार्य करेन.'\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:बोफोर्स|बेकायदेशीर बांधकाम|पनामा पेपर्स|अमिताभ बच्चन|amitabh bachchan\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nTriple Talaq: पायल रोहतगी काँग्रेसवर बरसली\nसलमानच्या लव्हरात्री चित्रपटाचे नाव बदलले\nआलिया, मानधन वाढव; वरुणचा सल्ला\nविराट कोहलीची 'ट्रेलर'द्वारे बॉलिवूडमध्ये एन्ट्री\nBigg Boss 12: अनुप जलोटांसोबत जसलीनचं नातं मान्य नाही:केसर म...\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1मला प्रसिद्धीपासून मुक्ती, शांती हवी: अमिताभ...\n2ढिंच्यॅक पूजा बिग बॉसच्या घरातून बाहेर...\n3चार दाक्षिणात्य भाषांमध्ये 'क्वीन'चा रिमेक...\n4मल्लिका-अक्षय वादात ट्विंकलनं मागितली माफी...\n5ऐश्वर्याच्या वजनाबद्दलच्या चर्चेमुळं अभिषेक नाराज...\n6टायगर बिमार है... सलमानची तब्येत बिघडली\n7दीपिकाला बघताच कतरिना पार्टीतून सटकली\n8'फोर्ब्स': शक्तिशाली महिलांमध्ये प्रियांका...\n9नाहीतर मी आत्महत्या करेन... केआरके...\n10'आज जो काही आहे, तो पद्मिनीमुळं': अनिल कपूर...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00073.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Buy-sports-equipment/", "date_download": "2018-09-24T08:21:25Z", "digest": "sha1:G4T3D4RCBHQMJRRBZZHZG7DDBAMJY74Y", "length": 6727, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " क्रीडा साहित्य खरेदीत अपहार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › क्रीडा साहित्य खरेदीत अपहार\nक्रीडा साहित्य खरेदीत अपहार\nजाफराबाद तालुक्यातील टेंभूर्णी येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये क्रीडा साहित्य खरेदीसाठी आलेल्या पाच लाख रुपयांचा धनादेश साहित्य खरेदी न करता बुलडाणा येथील एका विक्रेत्याच्या नावे देण्यात आला. याप्रकरणी मुख्याध्यापकांनी अपहार केल्याचा आरोप शिवसेना शहर शाखा प्रमुख गजानन मुळे यांनी केला आहे. संबंधित मुख्याध्यापकाविरुद्ध अपहारप्रकरणी गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी त्यांनी पोलिस ठाण्यात निवेदनही दिले आहे.\nयेथील जिल्हा परिषद शाळेसाठी जिल्हा क्रीडा अधिकार्‍यांनी क्रीडा साहित्य खरेदीसाठी पाच लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. हा निधी 14 मे रोजी शाळेला प्राप्त झाला, परंतु शाळेचे तत्कालीन मुख्याध्यापक जी. एस. पवार यांनी क्रीडा साहित्याची खरेदी न करता दि. 18 मे रोजी बुलडाणा येथील एका साहित्य विक्री करणार्‍या दुकानदाराच्या नावे पाच लक्ष रुपयांचा धनादेश वर्ग करून दिला.\nकुठल्याही प्रकारची निविदा न काढता अथवा साहित्य न घेता संबंधित मुख्याध्यापक आणि दुकानदार यांनी या रकमेचा अपहार केल्यामुळे गावकर्‍यांनी पंचनामा केला. यासंदर्भात विद्यमान मुख्याध्यापक राधाकिसन लहाने म्हणाले, आर्थिक अभिलेखे सादर करण्यासाठी वारंवार संबंधित मुख्याध्यापकांना फोनद्वारे मागणी केली. साहित्य खरेदीबाबत मला माहिती मिळाली नसल्याचे सांगितले. मी घेतलेल्या पदभार यादीमध्ये कुठल्याही प्रकारचे क्रीडा साहित्य माझ्याकडे सुपूर्द केलेले नाही, अशा आशयाचे पत्र त्यांनी गावकर्‍यांना लिहून दिले.\nसंबंधित दुकानदाराला स्टेट बँक ऑफ इंडियाचा धनादेश दिलेला असून त्यातून धनादेश क्रमांक 615754 द्वारे पाच लक्ष रुपये जमा झाल्याचे दिसून येते. संबंधितांकडून रक्कम वसूल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी शिवसेना शहरप्रमुख गजानन मुळे यांच्यासह योगेश शर्मा, राज देशमुख, आयुब कुरेशी, विनोद शेळके यांच्यासह नागरिकांनी केली आहे. दरम्यान क्रीडा साहित्य नसल्यामुळे विद्यार्थ्यांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/No-passing-of-tractor-trolley/", "date_download": "2018-09-24T07:53:59Z", "digest": "sha1:UQTMF7WYSSCK6GJIVGIU4G4YXB26RMHZ", "length": 10319, "nlines": 52, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंगच नाही! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंगच नाही\nट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंगच नाही\nपुणे : नवनाथ शिंदे\nशेतीकामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रॅक्टर ट्रॉलींचे पासिंग शासनाने 1997 पासून बंद केले आहे. परिणामी साखर कारखान्यांच्या गळीत हंगामात ऊस वाहतूक करणार्‍या अनफिट ट्रॉलींमुळे अपघातांची मालिका सुरू झाली आहे. शासनाने ट्रॅक्टर-ट्रॉलींचे वर्गीकरण ‘ट्रान्सपोर्ट व्हेईकल’ संवर्गातून ‘नॉनट्रान्सपोर्ट व्हेईकल’मध्ये केल्यामुळेच, हे अपघात वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालुक्यातील मदनवाडीत ट्रॉली अपघातामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे; त्यामुळे अनफिट ट्रॉली आणखी किती जणांचा जीव घेणार असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. ट्रान्सपोर्ट वाहतूक संवर्गातील सर्व वाहनांची दरवर्षी आरटीओकडून फिटनेस तपासणी करणे बंधनकारक आहे; मात्र शासन निर्णयामुळे राज्यातील ट्रॉलींचे पासिंग 1997 पासून बंद केले आहे.\nपरिणामी 20 वर्षांपासून ऊस गळीत हंगामात रात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॉलींच्या पाठीमागे रिफ्लेक्टर नसणे, ट्रॉली क्रमांक अस्पष्ट असणे, टेललॅम्प आणि हेडलॅम्प नसणे, पिवळ्या रंगाने वाहन न रंगविल्यामुळे अपघातांची संख्या वाढली आहे. आरटीओच्या नोंदीनुसार पुणे शहर आणि ग्रामीण विभागात 12 हजार 793 ट्रॉली आहेत; तर सोलापूरमध्ये 14 हजार 986, पिंपरी-चिंचवडमध्ये 4 हजार 109, बारामतीत सर्वाधिक 16 हजार 302; तर अकूलजमध्ये 7 हजार 371 ट्रॉली आहेत.\nप्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत एकूण 55 हजार 561 ट्रॉलींची नोंद आहे. दरवर्षी होणारे ट्रॉलींचे पासिंग बंद झाल्याने, राज्यातील 218 पैकी 190 कारखान्यांची ऊस वाहतूक करणार्‍या हजारो अनफिट ट्रॉली रस्त्यावर बिनधास्तपणे धावत आहेत. मोटार वाहन कायदा 1988 च्या कलम 56 नुसार, केंद्रीय मोटार वाहन नियम 62 अन्वये वाहन मालकांना ही वाहने योग्यता प्रमाणपत्र चाचणीसाठी आरटीओ कार्यालयात आणणे बंधनकारक होते.\nदरम्यान शेती कामासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रेलर्सची केंद्रीय मोटार वाहन नियम 2 (जीआर) नुसार ‘नॉनट्रान्सपोर्ट’ संवर्गात नोंदणी करण्याचा निर्णय शासनाने 1 जानेवारी 1997 मध्ये घेतला. नियमानुसार ट्रेलरची नोंदणी केल्याच्या पहिल्या दिवसानंतर 15 व���्षांपर्यत वैध आहे. त्यानंतर दर पाच वर्षांनी नोंदणीचे नूतनीकरण करणे महत्त्वाचे आहे; परंतु पासिंग बंद झाल्यामुळे वर्षानुवर्षे शेतकी कामासाठी वापरल्या जाणार्‍या ट्रॉलींच्या फिटनेसकडेे दुर्लक्ष केले जात आहे; त्यामुळे शासनाचा ट्रॉलीबद्दल पासिंगचा नियम इतर वाहनचालकांच्या प्रवासाला धोकादायक ठरत आहे.\nअनफिट ट्रालींमुळेच अपघातांची मालिका\nराज्यातील साखर कारखान्यांची संख्या पुणे जिल्ह्यात सर्वाधिक आहे; त्यामुळे रात्रीच्या वेळी विविध रस्त्यांवरून फिटनेस नसलेल्या असंख्य ट्रालींद्वारे ऊसवाहतूक केली जाते. रिफ्लेक्टर नसणे, क्षमतेपेक्षा जास्त ऊस ट्रॉलीमध्ये भरणे, अनुभवी चालक नसणे यामुळे विविध महामार्गांवर अपघातांची मालिका कायम आहे. साखर कारखाना आणि आरटीओच्या माध्यमातून वाहतूकदारांना सूचना देऊन नियमांचे पालन केल्यास अपघात कमी होण्यास मदत होणार आहे.\nरिफ्लेक्टर बसवा; अपघात टाळा\nरात्रीच्या वेळी ऊस वाहतूक करताना ट्रॉलीच्या पाठीमागे आणि उसाची उंची असेपर्यंत लाल रंगाचे कागदी रिफ्लेक्टर प्रत्येक खेपेला बसविण्याचे आवाहन दै. ‘पुढारी’च्या वतीने करण्यात येत आहे. त्यामुळे अपघातांची मालिका थांबविण्यास मदत होणार आहे.\nपुण्यात इव्हेंट कंपन्या ‘मालामाल’\nआयोजकांवर कारवाईची टांगती तलवार\nगटबाजी करणार्‍याला महत्त्व न देण्याची खेळी \nशहरात व्हर्टिकल गार्डनचा ट्रेंड रूजतोय\nअष्टद्वार सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणी’चा\nअभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी पसंतीचे केंद्र नाहीच\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Within-a-few-days-the-concerned-contractor-stopped-working-again-after-a-little-work/", "date_download": "2018-09-24T07:26:57Z", "digest": "sha1:MHCFFHPYP4NNID5UI75AC647IU5MZYYE", "length": 8198, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " खळे बंधारा पूर्ण करण्याची मागणी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › खळे बंधारा पूर्ण करण्याची मागणी\nखळे बंधारा पूर्ण करण्याची मागणी\nखळे (ता. पाटण) येथील वांंग नदीवरील अपूर्ण अवस्थेतील बंधार्‍याचा श्रेयवाद म्हणजे खळे बंधारा आणि श्रेयवाद हे जणू सुत्रच बनले होते. बंधार्‍याचे गेल्या नऊ वर्षापासून काम बंद अवस्थेत होते. ते जानेवारी महिन्यामध्ये निधी उपलब्ध झाल्यामुळे पुन्हा सुरु झाले. मात्र काही दिवसातच संबंधित ठेकेदाराने थोडे काम करून पुन्हा काम बंद ठेवले आहे. तरी संबंधित ठेकेदाराने काम त्वरीत पूर्ण करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.\nगेली नऊ वर्षे बंधारा पूर्ण होण्याची वाट पाहात होता. या नऊ वर्षामध्ये बंधारा पूर्ण व्हावा म्हणून दै. ‘पुढारी’ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर निधीही मंजूर झाला. आ. शंभूराज देसाई यांनी बंधार्‍याच्या ठिकाणी जाऊन पूजन केले. आणि या बंधार्‍याचे काम घेतलेल्या ठेकेदारास बंधारा तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. त्यांनंतर आ. शंभुराज गट आणि राष्ट्रवादी असा श्रेयवाद सुरु झाला. या बंधार्‍यास हा श्रेयवाद काय नवीन नव्हता. या बंधार्‍याच्या कामास पहिल्यांदा सुरुवात झाली तेव्हापासून हा श्रेयवाद सुरु होता.\nआता पावसाळा सुरु होण्यासाठी अडीच महिने राहिले आहेत. पाऊस सुरु झाल्यावर काम करणे शक्य होणार नाही. हा बंधारा पुन्हा श्रेयवादामध्ये अडकतो की काय अशी अवस्था निर्माण झाली. आ शंंभूराज देसाई यांनी संबंधित ठेकेदारास बंधारा वेळेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. तरी त्या आदेशानुसार ठेकेदाराने कोणतेही कारण न सांगता कामास सुरुवात करणे गरजेचे आहे. सामान्य शेतकर्‍याची एवढीच अपेक्षा आहे की बंधारा लवकर पूर्ण व्हावा. या बंधार्‍याचा लाभ मालदन व मालदन गावाच्या अंतर्गत येणार्‍या वाड्या, खळे, खळे अंतर्गत येणार्‍या वाड्या, गुढे, शिबेवाडी, घोटील गावठाण, तळमावले तसेच बंधार्‍या खालील गावांना होणार आहे. बंधारा पूर्ण झाल्यानंतर उन्हाळ्यातही नदीमध्ये पाणी राहणार आहे. तरी संबंधित ठेकेदाराने बंधारा वेळेत पूर्ण न केल्यास शेतकरी आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. या बंधार्‍यामुळे शेतकर्‍यांच्या शेताला पाणी मिळेल. दरवर्षी उन्हाळ्यात होणार्‍या पाण्याची गैरसोय दूर होईल.\nतरी संब���धित वरिष्ठ अधिकार्‍यांनी ठेकेदारास सुचना करणे गरजेचे आहे. वेेळप्रसंंगी कारवाई करणे गरजेचे आहे. नाहीतर बैल गेला आणि झोपा केला. या म्हणीप्रमाणे अवस्था होणार आहे. यासाठी वरिष्ठ अधिकार्‍यांनी गंभीर दखल घेणे आवश्यक आहे.\nयुवतीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी ; युवकाला ५ वर्षांची शिक्षा\nदत्ता जाधववर खंडणीचा गुन्हा\nलग्‍नानंतर वर्‍हाडी मंडळींमध्ये राडा\nलाईट चमकली अन् दत्ताची दहशतच मोडीत निघाली\nदेशाचा कारभार संविधान विरोधी : बी. जे. कोळसे - पाटील\nडॉ. मायी, डॉ. पटेल यांना ‘रयत’चे पुरस्कार जाहीर\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.saralabet.in/aboutmaharaj/view/9", "date_download": "2018-09-24T08:24:00Z", "digest": "sha1:KQRD3ZFIJKSFAXMXWAXDROPFE7QH7WXD", "length": 8226, "nlines": 75, "source_domain": "www.saralabet.in", "title": "Sarlabet", "raw_content": "\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\nगंगागिरीजी महाराज पुण्य तिथी २०१६\nगुरुवर्य महंत रामगिरी महाराज हे सरला बेट मठाधीपती आहेत.\nगोदावरीच्या कुशीत वसलेले सराला बेट महाराजांच्या अधिपत्याखाली गांगागीरीजी महाराज यांनी सुरु केलेली वारकरी पंथाची अध्यात्मिक परंपरा दिवसेंदिवस अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती पथावर आहे. देशाच्या कान्याकोपऱ्यातून लाखोच्या संखेने वारकरी मोठ्या ऊत्साहाने सरला बेटावर दर्शनास येतात.\nसप्ताहाची परंपरा सदगरु गंगागीरीजी महाराज यांच्या नतंर महंत हरीगीरीजी महाराज, महंत सोमेश्वरगरी महाराज व महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी अखंडित चालू ठेवली. ब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराज यांनी त्यांच्या कालखंडात सप्ताहाची भव्य दिव्य अशी व्याप्ती वाढविली. महाराज दिनांक १९ मार्च २००९ रोजी समाधीस्थ झाले.\nब्रम्हलीन महंत गुरुवर्य परमपुज्य नारायणगीरीजी महाराजांच्या नंतर महंत रामगीरीजी महाराज यांनी अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा अधिक भव्य दिव्य स्वरुपात पुढे चालवीली आहे.\nमार्च २००९ मधे गुरुवर्य महंत रामगिरी महाराज सरला बेटाचे मठाधिपती झाल्यानंतर त्यांच्या अधिपत्याखाली १६२ व्या सप्ताहा पासून सुरुवात झाली. त्यानंतर अवघ्या नऊ (9) वर्षात महाराजांनी अखंड हरिनाम सप्ताहाची व्याप्ती त्यांच्या अमृत वाणीने कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून केलेल्या कार्यक्रमांतर्गत इतकी भव्य दिव्य वाढविली कि राज्याच्या व देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखोच्या संख्येने भाविक सप्ताहास कोणतेही आमंत्रण न देता स्वयं स्फुर्थीने स्वखर्चाने स्वतःच्या व्यवस्थेवर येत असतात. आणि भजन कीर्तन आणि आमटी भाकरीचा स्वाद घेतात.\nमहाराजांच्या मार्गदर्शनाखाली सराला बेटात गोशाळा व मठात असलेले आंधळे, अपगं तसेच अध्याजतमक व शालेय शिक्षण घेण्यासाठी मठामध्ये ९० ते १०० विध्यार्थी आहेत. त्यांचा सर्वच खर्च महंत रामगीरीजी महाराज स्वत: कीर्तन प्रवचन आणि भागवत कथेच्या माध्यमातून लोकांनी दिलेल्या दानातुन करतात.\nसरला बेटात सध्या सुरु असलेलेविकास कामे :-\nभव्य दिव्य मंदिराचे बांधकाम,\nमुलांना राहण्यासाठी वस्तीगृहाचे बांधकाम\nगाईसाठी भव्यअशी गोशाळा बांधकाम\nआणि भक्तांना अंघोळीसाठी घाटाचे बांधकाम\nमहाराज कीर्तनाच्या प्रवचनाच्या आणि भागवत कथेच्या माध्यमातून अध्यात्म आणि तंत्रज्ञान यांची उत्तम सांगड घालनू देतात. “अध्मातम हे जिवनाचे अंतिम ध्येय आहे. तसेच सुख दुखः सहन करण्याची क्षमता प्राप्त करून देण्याचे त्यात सामर्थ आहे ”.\nसूचना :- वरील कामासाठी आपले काहीतरी योगदान असावे वाटत असेल तर स्वतःच्या इच्छाशक्ती नुसार दान स्वरूपात देणगी द्यावी आणि त्यासाठी बेटात संपर्क करावा.\nसाईबाबा व गंगागिरीजी महाराजा विषयी थोडेसे ......\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/medicine-on-diabetes-2-1154521/", "date_download": "2018-09-24T07:51:18Z", "digest": "sha1:YEWGDNSUURKKBTTJGC7SYOREL4RPU33A", "length": 13368, "nlines": 214, "source_domain": "www.loksatta.com", "title": "मधुमेहावर आता पाच रुपयात गोळी | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nमधुमेहावर आता पाच रुपयात गोळी\nमधुमेहावर आता पाच रुपयात गोळी\nया औषधामुळे प्रतिकारशक्ती वाढते ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते.\nमधुमेहावर वैज्ञानिक माहितीच्या आधारे सिद्ध करण्यात आलेले ‘बीजीआर ३४’ हे औषध वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषदेने (सीएसआयआर) जारी केले आहे. त्यात काही वनस्पतींचा अर्क वापरलेला आहे. लखनौ येथील प्रयोगशाळेत ते तयार केले आहे.\nनॅशनल बोटॅनिकल रीसर्च इन्स्टिटय़ूट, सेंट्रल इन्स्टिटय़ूट ऑफ मेडिसिनल अ‍ॅण्ड अरोमॅटिक प्लॅण्ट्स या प्रयोगशाळांनी संयुक्तपणे काम केले असून एनबीआरआयच्या ६२ व्या वर्षपूर्तीनिमित्त मे. एमिल फार्मास्युटिकल्स या नवी दिल्लीच्या संस्थेने ते बाजारात आणले. त्यात आयुर्वेदात उल्लेख असलेल्या चार वनस्पतींचा अर्क असून ते सुरक्षित आहे. त्याचे अ‍ॅलोपथीप्रमाणे इतर वाईट परिणाम होत नाहीत, असे वरिष्ठ वैज्ञानिक एकेएस रावत यांनी सांगितले. हे औषध प्राण्यावर वापरून संशोधन केले असता ते सुरक्षित व ६७ टक्के प्रभावी असल्याचे दिसून आले. या औषधामुळे प्रतिकारशक्ती वाढते ते अँटीऑक्सिडंट म्हणून काम करते. सध्या मधुमेहावर अनेक वनौषधीजन्य औषधे बाजारात असली तरी बीजीआर ३४ हे वैज्ञानिक संशोधनाने सिद्ध झालेले औषध आहे. रक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवण्याचे काम त्यातून केले जाते. शिवाय ग्लुकोजचे प्रमाण वाढत नाही व रुग्णांना चांगले आयुष्य जगता येते. या औषधाचा व्यावसायिक वापर कालपासून सुरू करण्यात आला आहे. एमिल फार्मास्युटिकल्स ही उत्तर प्रदेशातील कंपनी या औषधाचे उत्पादन करीत असून पुढील पंधरा दिवसांत ते बाजारात येईल, असे कंपनीचे विपणन संचालक व्ही. एस. कपूर यांनी सांगितले. त्याच्या शंभर गोळ्या पाचशे रुपयांना मिळणार आहेत म्हणजे एक गोळी पाच रुपयांना आहे. गेल्या वर्षी विज्ञान भवनात हे औषध तयार केल्याची घोषणा विज्ञान भवनातील एका कार्यक्रमात नवी दिल्ली येथे करण्यात आली होती, पण आता ते प्रत्यक्ष उपलब्ध होत आहे.\nउत्पादक- मे. एमिल फार्मास्युटिकल्स\nप्रत्यक्ष संशोधन सीएसआयआरच्या तीन संस्था\nचार आयुर्वेदिक वनस्पतींचा अर्क वापरला\nरक्तातील साखर योग्य प्रमाणात ठेवणार\nकिंमत – ५ रुपयांना एक गोळी\nताज्या बातम्यांसाठी ��ोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसाखर ताब्यात तर मधुमेहही आवाक्यात\n‘उत्कृष्ट राहा; मधुमेहावर मात करा\nजंकफूडमुळे मधुमेहाचा धोका, मूत्रपिंडावर ताण\nअडथळ्यांनंतरही अमेरिकेला औषधी निर्यातीत ३३ टक्के वाढ\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00074.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/marathi-news-pune-news-pmrda-pune-ring-road-toll-free-road-54998", "date_download": "2018-09-24T08:22:02Z", "digest": "sha1:WKA5WA3XC7FNETPSOXCO4DX5M74UADLP", "length": 16692, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "marathi news pune news PMRDA Pune Ring Road toll free road 'पीएमआरडीए'चा रिंगरोड पूर्णतः टोल फ्री ! | eSakal", "raw_content": "\n'पीएमआरडीए'चा रिंगरोड पूर्णतः टोल फ्री \nरविवार, 25 जून 2017\nआयटी पार्कमधील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून 'हिंजवडी-बाणेर-म्हाळुंगे' या स्वतंत्र रस्त्याचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादन आणि सर्व प्रशासकीय तयारी झाली आहे.\n- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए\nपुणे : सुरत-अहमदाबाद मॉडेलच्या धर्तीवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आठपदरी रिंगरोड होणार आहे. तब्बल 129 किलोमीटरचा हा रिंगरोड 58 गावांमधून जाणार असून 'नगररचना योजना'(टीपी स्कीम) द्वारे ह���णार आहे. त्यासाठी कोणतेही भूसंपादन केले जाणार नाही. स्थानिक शेतकऱ्यांना 50 टक्के भूखंड परतावा देण्यात येणार असल्याने हा रिंगरोड पूर्णतः 'टोल फ्री' असेल, अशी माहिती 'पीएमआरडीए'चे महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी शनिवारी 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत दिली.\nभविष्यातील वाहतूक नियोजनाच्या दृष्टीने दोन रिंगरोड होणार आहेत. जडवाहतुकीसाठी बाह्यगत रिंगरोड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (एमएसआरडीसी) करणार आहे, तर आतील रिंगरोड 'पीएमआरडीए'चा असणार आहे. पुणे शहराशी नाळ जोडणारा हा वाहतुकीचा मार्ग असल्यामुळे टीपी स्कीमद्वारे शेतकरी व गुंतवणूकदारांना जमिनीच्या मोबदल्यामध्ये 50 टक्के भूखंडाचा परतावा दिला जाणार आहे. जमिनी भाडेतत्त्वावर, विक्रीतून मिळणाऱ्या निधीतून नगर रचना योजना आणि रिंगरोडचा खर्च उभारला जाणार आहे. त्यासाठी प्रस्तावित रिंगरोडच्या दुतर्फा पाचशे मीटर अंतरात चार चटई क्षेत्र निर्देशांक (फ्लोअर स्पेस इंडेक्‍स-एफएसआय) दिला जाईल. त्याचे प्रत्यक्ष काम येत्या ऑक्‍टोबरपासून सुरू होईल. 'एमएसआरडीसी' आणि 'पीएमआरडीए'मध्ये सुसंवाद असून दोन्ही रिंगरोड विनासायास पूर्ण होतील, असा विश्‍वासही गित्ते यांनी व्यक्त केला.\n34 गावांच्या समावेशाबाबत निर्णय घेण्याचा सर्वाधिकार राज्य सरकारला आहे. ही गावे 'पीएमआरडीए'मध्ये राहणे सोईस्कर राहील. त्यांच्या विकासाचे नियोजन विकास आराखड्यामध्ये आम्ही करणार आहोत. ही गावे समाविष्ट केली तर महापालिकेचे क्षेत्रफळ दुपटीने वाढणार आहे, हा भार त्यांना सहन होणार नाही. त्यामुळे ही गावे 'पीएमआरडीए'मध्येच राहावीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nअसा असेल 'पीएमआरडीए'चा रिंगरोड\nपहिल्या टप्प्यामध्ये येण्या-जाण्यासाठी (दोन बाय दोन) चारपदरी रस्ता उभारला जाणार आहे. त्यामध्ये 3.75 कि.मी. लांबीच्या बोगद्याचे काम केले जाईल. तसेच सहा मोठे पूल उभारण्यात येणार आहेत. पाणीपुरवठा, गृहप्रकल्प योजना राबविण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये (चार बाय चार) आठपदरी रस्ता, दुतर्फा पादचारी मार्ग, सायकल ट्रॅक, विना मोटार वाहतुकीच्या सुविधा, आठ उड्डाण पूल आणि तीन रेल्वे उड्डाण पुलांची उभारणी केली जाणार आहे. रिंगरोडचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) 'आयआयसी, मोनार्क, आयआयआयई' या कंपन्यांनी संयुक्तपणे तयार केला आहे. या रिंगर���डसाठीच्या वित्तीय आराखड्याला नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंजुरी मिळाली आहे.\nआयटी पार्कमधील वाहतूक कोंडीवर पर्याय म्हणून 'हिंजवडी-बाणेर-म्हाळुंगे' या स्वतंत्र रस्त्याचे काम येत्या तीन महिन्यांमध्ये सुरू केले जाणार आहे. त्यासाठीची भूसंपादन आणि सर्व प्रशासकीय तयारी झाली आहे.\n- किरण गित्ते, महानगर आयुक्त, पीएमआरडीए\nशिवाजीनगर-हिंजवडी मेट्रो 'पीपीपी' तत्त्वावर पूर्ण करणार\n34 गावांच्या समावेशाचे अधिकार राज्य सरकारला\n1650 अनधिकृत बांधकामांविरोधात कारवाई करणार\n'पीएमआरडीए'साठी स्वतंत्र पोलिस कक्षाची गृह विभागाकडे मागणी\nगावठाण दर्जा नसलेल्या गावांना डीपीत सामावून घेणार\nतीन वर्षांत दोन लाख स्वस्त घरांची निर्मिती करणार\n'इंडस्ट्रियल आणि आयटी हब' विकसित करणार\nराज्य रस्ते विकास महामंडळ\nमोदी, मल्ल्यानंतर आता नितीन संदेसराने लावला चुना\nनवी दिल्ली: नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्यानंतर आता स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसराने पाच हजार कोटींचा गैरव्यवहार करून नायजेरियाला पळ...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pakistan-sought-help-india-harappa-mohenjodaro-conservation-111073", "date_download": "2018-09-24T08:24:05Z", "digest": "sha1:MJZECM3EBON53AKGS3OX2GIYBV3WXDSL", "length": 15419, "nlines": 182, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pakistan sought help from India for the Harappa Mohenjodaro conservation हडप्पा-मोहेंजोदडो संवर्धनासाठी पाकिस्तानने मागितली भारताकडून मदत | eSakal", "raw_content": "\nहडप्पा-मोहेंजोदडो संवर्धनासाठी पाकिस्तानने मागितली भारताकडून मदत\nशुक्रवार, 20 एप्रिल 2018\nजागतिक पुरातत्त्व विभाग त्याचा जागतिक वारसास्थळ काढून घेणार असल्याचे पाकिस्तानला सांगितले आहे.\nपुणे - सिंधु संस्कृतीमधील सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीच्या हडप्पा- मोहेंजोदडो हे जागतिक वारसास्थळाला धोका निर्माण झाला आहे. त्याचे वेळीच संवर्धन केले नाही तर जागतिक पुरातत्त्व विभाग त्याचा जागतिक वारसास्थळ काढून घेणार असल्याचे पाकिस्तानला सांगितले आहे. त्यामुळे खडबडून जागे झालेल्या पाकिस्तानने भारताकडून विशेषत: डेक्कन कॉलेज पुरातत्त्व विभागाकडे मदत मागितल्याची माहिती डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी दिली.\nया संदर्भात डॉ. शिंदे म्हणाले, ‘‘मोहंजोदडो सध्या पाकिस्तानमधील सिंध सरकारच्या अंतर्गत येतो. नुकतेच सिंध सरकारने हडप्पा-मोहंजोदडो या जागतिक वारसास्थळाच्या संवर्धनासाठी एक परिषद घेतली होती. या परिषेदेत अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांसोबत सहभाग होता. भारत व पाकिस्तानचा सांस्कृतिक वारसा एकच आहे. बौद्धिक विचार करण्याची पद्धती सुद्धा समान असल्यामुळे सिंध सरकारने सिंधू संस्कृतिचा मिळून अभ्यास करण्यासाठी साद घातली आहे. सिंधु संस्कृती सुमारे आठ हजार वर्षांपूर्वीची असल्यामुळे प्रत्यक्ष वारसास्थावर जाऊन संशोधन केल्यास मानवी इतिहासावर नवीन प्रकाश पडण्याची शक्यता आहे.’’\nभारत व पासिक्तानच्या फाळणीनंतर पाकिस्तान सरकारने हडप्पा-मोहंजोदडो स्थळाकडे लक्षच दिले नाही. याठिकाणी अमेरिका व युरोपमधील पुरातत्त्वशास्त्रज्ञांनी संशोधन व संवर्धन करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी संवर्धन करताना त्यांनी युरोपियन हवामानाचा विचार केला. मात्र ही पद्धती सिंध मधील वातावरणाला अनुकूल नसल्यामुळे वारसास्थळावरील विटांचा भुगा झाला.स्थानिक लोकांनी संवर्धनासाठी मातीमध्ये सुकलेले गवत,पालापाचोळ्याचा लेप देण्याची सुचना केली आहे. हे तंत्र वापरल्यास किमान दहा वर्षे वारसास्थळाचे संवर्धन होईल, असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.\nफाळणीच्या काही वर्षांनंतर पाकिस्तानने मोहंजोदडो पेक्षा मोठ्या अशा ‘लखिनजोदडो’ या स्थळाचे उत्खनन केले. मात्र सरकारची उदासिनता, पुरातत्त्वशास्त्रज्ञांचा अभाव त्यामुळे त्या स्थळाचे संशोधन झाले नाही. दुर्देवाची बाब म्हणजे उत्खननात निघालेल्या मातीवर विटा तयार करणाऱ्या भट्ट्या उभ्या राहिल्या आहेत असे डॉ. शिंदे यांनी सांगितले.\nहडप्पा व मोहेंजोदडोचे उत्खनन पुणेकरांकडून -\nब्रिटीशकाळात 1920मध्ये हडप्पा- मोहेंजोदडोचे उत्खनन झाले होते. त्यावेळी सिंध प्रांत मुंबई इलाख्यात होता. तर पुरातत्त्व विभागाचे कार्यालय त्यावेळी पुण्यात होते. त्यामुळे मोहेंजोदडोचे उत्खनन पुण्यातील लोकांनी केल्याची आठवण डॉ. वसंत शिंदे यांनी सांगितली.\nआपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.\n'ई सकाळ'चे अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nशेतीविषयीची अपडेट असलेले 'अॅग्रोवन' अॅप डाउनलोड करण्यासाठी ​क्लिक करा.\nराजकारणाची प्रत्येक घडामोड कळविणारे 'सरकारनामा' अॅप डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा.\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ह��टेल पिंक लेकवर...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=18", "date_download": "2018-09-24T08:45:04Z", "digest": "sha1:RHHTXX3S65QSQVTHBRD7ACTAEWZRKMKX", "length": 8164, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 18- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nहद्दीबाहेरील थेट सेवा बंद\n@KuldeepJadhavMTपुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) शहरालगतच्या ग्रामीण भागासाठीची थेट सेवा बंद करून त्याऐवजी दोन टप्प्यांत सेवा ...\n२५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठणUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nम्युनिकमध्ये आज गणेशोत्सव सोहळाUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nकाकडे यांच्याकडूनभाजपला ‘घरचा आहेर’Updated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nव्यावसायिकाची पावणे दोन कोटींची फसवणूकUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nसराईत गुन्हेगाराकडून दोन पिस्तूल जप्तUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nजानेवारीत दौडणारवातानुकूलित ई-बसUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nहुतात्मा एक्स्प्रेस रद्द;प्रवाशांचा मोठा खोळंबाUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nदीड दिवसांच्या गणपतीचे विसर्जनUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nसोशल नेटवर्क बातम्या - चैत्रालीUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nआदिवासी विद्यार्थ्यांसाठी द्विभाषिक पुस्तकेUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nसिटिझन्स रिपोर्टर --प्रसाद पानसेUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nमांगल्याचा पुरस्कार व्हावाUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nजामिनाची सुनावणी२७ सप्टेंबरला होणारUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nअमोल काळेला न्यायालयीन कोठडीUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nअमोल काळेला न्यायालयीन कोठडीUpdated: Sep 15, 2018, 04.00AM IST\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nखंडणी मागणाऱ्या बी-टेक तरुणांना अटक\nlalbaugcha raja 2018: लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन\nलालबागच्या राजाच्या विसर्जनसमयी भक्तांची बोट उलटली; पाच जखमी\nDJ Ban: पुण्यात डीजे बंदीला फासला हरताळ\nमहिलेनेच केली महिलेची गळा चिरून हत्या\nDJ Ban: गणपती बाप्पाला डीजे-डॉल्बीची गरज नाही: CM\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://spiritual-quotes.quora.com/", "date_download": "2018-09-24T07:52:05Z", "digest": "sha1:CGALJTSAOILZEYRNWS4OITZVX5CTBTDF", "length": 3435, "nlines": 24, "source_domain": "spiritual-quotes.quora.com", "title": "Kriya Yog and Samadhi Enlightenment - Quora", "raw_content": "\nमाझ्या मनातल्या साईबाबांचे वात्सल्य रुप...\nभगवान श्री दत्तात्रेय स्वामीं महाराजांचे प्रथमावतार भगवान दत्तराज श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराज स्वयं सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराजांच्या रुपात अवतरण केले. सहस्त्रमाता करुणास्थान श्रीपाद श्रीवल्लभ स्वामीं महाराजांनी दत्त भक्तांच्या उद्धाराहेतु पुढील अवतार कार्य मलंग बाबा साईनाथ महाराजांच्या...\nआध्यात्मिक उपासनेची सुरवात कशी करावी...\nतीळमात्र देहसुखासाठी संसाराच्या रहाटगाडग्यातुन दैनंदिन स्वरुपात अतोनत कष्ट भोगत, जीवनाच्या अंती उकीरड्यावर गतप्राण झालेल्या व संबंधित परीवारासाठी झिजलेल्या संसारीक मानवाची स्मशान राख चार भिंतीच्या घरातही प्रवेश करु शकत नाही. नरकरुपी संसार सागराच्या भौतिक वृक्षावर चढणारे भोगी व्यक्तीत्वाचा अंत हा ...\n' गणिगण गणांंत बोते ' या नवाक्षरी सिद्धनामाचे स्वरुप...\nशरीरात आत्म्याचे वास्तव्य असलें म्हणजे शरीर कार्यक्षम बनते. आत्मा हा दिसत नाही, पण शरीर त्याच्याशिवाय चालणार नाही. त्याचप्रमाणे मानवी जीवनात महाराजांचे वास्तव्य होय. समाज धारणेत सद्गुरु महाराज आत्म्याप्रमाणेच आहेत. ते ज्या समाजात नसतील तेथे अव्यवस्था, अनाचार, अनीति, विपत्ती व दुर्दैव बलवत्तर असते...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/1704?page=2", "date_download": "2018-09-24T08:20:33Z", "digest": "sha1:IZCQWD6HC5MX4TP22EDBIRH2PYMRBQLQ", "length": 6073, "nlines": 146, "source_domain": "www.maayboli.com", "title": "धार्मिक | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उ���लब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /धार्मिक\nभाग ३ श्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ लेखनाचा धागा\nश्रीसाईसच्चरित भाग २. अध्याय १ . शब्दार्थ आणि भावार्थ लेखनाचा धागा\nश्रीसाईसच्चरित - शब्दार्थ आणि भावार्थ भाग १ लेखनाचा धागा\n'श्रीसाईसच्चरित' प्रस्तावना लेखनाचा धागा\nगुढी पाडवा व आपल्या नवीन वर्षाचे संकल्प लेखनाचा धागा\nमृत्यूचे ठिकाण आणि आत्म्याची मुक्ती लेखनाचा धागा\nश्री. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज लेखनाचा धागा\nश्रीकृष्ण नारद संवाद प्रश्न\nमुंजीसंबंधी एक प्रश्न प्रश्न\nफक्त श्रीकृष्णाचीच पूजा करावी का\nअक्षय तृतिया श्राध्द विधी प्रश्न\nश्री सत्यनारायण पुजा मराठीतुन हवि आहे\nतुम्ही कोणत्या देवाची पूजा करता नित्य उपासनेत कोणाची पूजा करावी नित्य उपासनेत कोणाची पूजा करावी\nJan 19 2012 - 9:58am जागोमोहनप्यारे\nपितृपक्ष आणि पितृतर्पण लेखनाचा धागा\nSep 17 2016 - 4:13am स्वामी विश्वरूपानंद\nपार्थिवगणेशपूजा - चिंता आणि चिंतन लेखनाचा धागा\nभाजेची कातळकला लेखनाचा धागा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00075.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/", "date_download": "2018-09-24T07:32:54Z", "digest": "sha1:V5DDJERV33RJIXYOQD2W3U6CC4UHNRKB", "length": 21780, "nlines": 237, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News18 Lokmat: Marathi News, Breaking News in Marathi, Politics, Sports News Headlines", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंब���तल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nबातम्या Sep 24, 2018 भाजपच्या रा���्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गॅलरी Sep 24, 2018 ...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nबातम्या Sep 24, 2018 विसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nलालबागच्या राजाचा विसर्जन सोहळा संपन्न\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nपर्रिकरच गोव्याचे मुख्यमंत्री राहतील -अमित शहा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nVIDEO : डीजे-डॉल्बीवरील बंदीमुळे ढोल-ताशा पथकांना लागली लॉटरी\nVIDEO : विश्वास नांगरे पाटलांनी डीजेविरोधात कारवाई करण्याचे दिले संकेत\nअभी तक \u0003खेलने के लिए\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nमध्यप्रदेशातल्या हरदयाच्या शाळेत सव्वाशे वर्षांपासून घातली जाते गांधी टोपी\nगुंडांसोबत डान्स भोवला, पोलीस काॅन्स्टेबल निलंबित\nगणेशोत्सवाचं मॅनेजमेंट : प्रबोधनाचा संपन्न वारसा जपणारा ‘केसरीवाड्याचा गणपती’\n‘गणेशोत्सवाचं मॅनेजमेंट’ : पुण्याच्या संस्कृतीचा संपन्न वारसा, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती\nEXCLUSIVE : '...म्हणून सुलोचना दीदी साकारणं अवघड'\nगणेशोत्सवाचं `मॅनेजमेंट’ : बाप्पांच्या मूर्तीसाठी 'अंधेरीच्या राजा'ची 44 वर्षांची ‘वेटिंग लिस्ट'\nफोटो गॅलरीSep 24, 2018\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nलाईफस्टाईल Sep 23, 2018\n‘ओलिविया’ नावाच्या मुलीचा मेसेज आला तर लगेच करा ब्लॉक\nफेसबुकवर मुलींशी बोलायचंय तर फॉलो कर हे नियम\nचॉपिंग बोर्डच्या या १० गोष्टी तुम्हाला हमखास माहित नसतील\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nअँड्रॉईड मोबाईलमध्ये आधाराचा नंबर\nआता व्हॉट्सअॅप तुमच्या स्टेटसवरून पैसे कमावण्याच्या तयारीत\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुन्हा एकदा दुसऱ्या बॉलवर पाकिस्तानचा अडकला श्वास\nधोनीने माझं आयुष्यच बदलून टाकलं- केदार जाधव\nPHOTOS: पुण्यात 'आवाज वाढीव DJ तुला आईची शपथ हाय'\n‘जेवढी विराटची शतकं तेवढे तू सामनेही खेळला नाहीस’\nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nन्यायमूर्ती पी. बी. सावंत यांची संपूर्ण मुलाखत\nविशेष कार्यक्रम -सिनेमाचं गाव\n#News18RisingIndia Summit- नरेंद्र मोदींचं संपूर्ण भाषण\nविशेष कार्यक्रम रिपोर्ताज - वेबसीरिजचे स्पायडरमॅन\nविशेष कार्यक्रम : साय-फाय 'स्पाय'\nवाचाल तर वाचाल : धनंजय दातार आणि अरविंद जगताप यांच्यासोबत\nविशेष कार्यक्रम रिपोतार्ज : बिबट्यांची दुनिया\nविशेष कार्यक्रम : सुला फेस्ट 2018\nस्वानंद किरकिरेंसोबत वाचाल तर वाचाल\nमराठ्यांची शौर्यगाथा सांगणारा स्पेशल शो - 'विजय उंबरखिंडीचा'\nVIDEO : इम्रान खान यांनी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून केली विनंती\nडोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाकडून गणपतीच्या जाहिरातीवर आक्षेपार्ह मजकूर\nपाकिस्तानशी चर्चा सुरू करा, इम्रान खान यांची पंतप्रधान मोदींना पत्र लिहून विनंती\n'जीओ' वर सुरू झाली आयफोन XS आणि XS Max ची प्री बुकिंग\nफोटो गॅलरीSep 12, 2018\nPHOTOS : हा आहे अॅपलमधला सर्वात कमनशिबी माणूस,एका चुकीमुळे गमावले 5 लाख कोटी\n धोक्यात आहे व्हॉट्सअॅप डेटा, सगळ्यात आधी करा हे काम\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00076.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/jalgaon/3-thousand-activists-district-attackball-marchas/", "date_download": "2018-09-24T08:35:42Z", "digest": "sha1:KKNPRYIQQSQ34GVCS44DSYNLZIQNRPKG", "length": 29630, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "3 Thousand Activists From The District Of Attackball Marchas | हल्लाबोल मोर्चास जळगाव जिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणार | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सर��े सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nहल्लाबोल मोर्चास जळगाव जिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणार\nसरकारविरुद्ध आंदोलन : शेतकरी आणि जनेतेच्या प्रश्नांचा आक्रोश\nठळक मुद्देजिल्ह्यातून 3 हजारावर कार्यकर्ते जाणारशरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली मोर्चानागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा\nजळगाव- सरकार सर्वच पातळीवर अपयशी झाले आहे. शेतकरी आणि सामान्या जनता असे सर्वच सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळ हैराण झाले आहेत. जनतेचा हा ‘आक्रोश’ प्रभावीपणे विधानसभेत पोहचविण्यासाठी नागपूर येथे राष्ट्रवादी तर्फे प्रचंड हल्लाबोल मोर्चा 12 रोजी काढला जात आहे. यासाठी जिल्ह्यातून पदाधिका:यांसह 3 हजारावर कार्यकर्ते जाणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष तथा आमदार डॉ. सतीश पाटील यांनी दिली.\nया मोर्चाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातील माजी आमदार तसेच पदाधिका:यांची बैठक बुधवारी दुपारी राष्ट्रवादी कार्यालयात झाली. यानंतर ही पत्र परिषद झाली. यावेळी राज्याचे अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष गफ्फार मलीक, माजी आमदार दिलीप वाघ व अरुण पाटील, अॅड. रवींद्र पाटील, जिल्हा समन्वयक विकास पवार, महानगर अध्यक्ष निलेश पाटील, जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष ललित बागुल, महानगर जिल्हा अध्यक्षा निला चौधरी, जळगाव तालुका विधानसभाक्षेत्र प्रमुख राजेश पाटील, डॉ. राजेंद्र देसले, बापू चौधरी, निलेश बोदडे, सोमनाथ पाटील आदी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी विविध कारणांनी अडचणीत सापडला आहे. पिकांना भाव नाही. धान्य खरेदी केंद्रही स���रु नाहीत. जी खरेदी होते ती अल्प प्रमाणात केली जाते.\nकजर्माफीही फसवी ठरली आहे. सामान्य जनता महागाईत होरपळत आहे. जनतेचे हे सर्व प्रश्न घेवून 1 डिेसेंबर पासून यवतमाळ येथून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आक्रोश दिंडी निघाली आहे. ती नागपूरला 11 रोजी रात्री पोहचणार आहे. पक्षाचे नेते शरद पवार यांचा 12 रोजी वाढदिवस असून शेतक:यांची स्थिती पाहता वाढदिवस साजरा न करता याच दिवशी नागपूर विधानभवनावर मोर्चा नेण्याचे आवाहन पवार यांनी केल्या नुसार जिल्ह्यातून मोठय़ा संख्येने कार्यकर्ते व शेतकरी जाणार आहेत, असेही त्यानी सांगितले. स्वत: शरद पवार तसेच खासदार सुप्रिया सुळे, माजी मुख्यमंत्री अजित पवार, सुनील तटकरे, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे आदी नेत्यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघणर असून शेवटी मोर्चाचे सभेत रुपांतर होईल. या सरकारच्या कामांचा समाचार घेतला जाईल, असेही पाटील यांनी सांगितले. या मोर्चात शेतकरी व जनतेनेही मोठय़ संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही पदाधिका:यांनी केले आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nशेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी करणाऱ्या बँक अधिकाऱ्याला अटक\nबुलडाणा जिल्ह्यात ७ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरण्या; दमदार पावसाची प्रतिक्षा\nगेवराईत रान डुकराच्या हल्ल्यात दोन शेतकरी गंभीर जखमी\nवाशिम जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे प्रमाण अवघे ९ टक्के \nबिबट्याच्या हल्ल्यात वृद्ध जखमी; जिंतूर तालुक्यातील कवठा येथील घटना\nपरभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर शिवसेनेचे बँकांसमोर धरणे\nजामनेर पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट\nGanesh Visarjan 2018 : जळगावात बाप्पाला भावपूर्ण निरोप, चार जणांचा बुडून मृत्यू\nराजस्थानी समाजाने फुलांच्या पाकळ्या उधळून केले श्री विसर्जन\nउघड्यावर पडलेल्या गणेश मूर्ती संकलित करून विसर्जन\nचाळीसगावच्या सोलर कंपनीविरोधात न्यायालयात तक्रार दाखल\nभुसावळ येथे हद्दपारीच्या आरोपीस घेतले ताब्यात\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा प���न्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/deepika-padukone-remove-her-tattoo-because-of-break-up-with-ranveer-singh-283057.html", "date_download": "2018-09-24T07:40:53Z", "digest": "sha1:DAAQSP6XHMNPFQLJBQSJZ52I7FBTCKCB", "length": 13317, "nlines": 127, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा ज���ांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nदीपिकानं मिटवली रणवीरच्या प्रेमाची 'ही' अखेरची निशाणी\nदीपिका पदुकोणने तिच्या आणि रणबीर कपूरच्या प्रेमाची अखेरची निशाणीही अखेर मिटवून टाकली आहे.\n24 फेब्रुवारी : दीपिका पदुकोणने तिच्या आणि रणबीर कपूरच्या प्रेमाची अखेरची निशाणीही अखेर मिटवून टाकली आहे. दीपिका आणि रणबीर रिलेशनशीपमध्ये असताना दीपिकाने त्याच्यासाठी तिच्या मानेवर आरके नावाचा टॅटू गोंदला होता. मात्र नंतर त्यांच्यात दुरावा आल्यानंतर मात्र ते एकमेकांपासून लांब गेले. आणि म्हणून तिने तिच्या मानेवरचा टॅटू कोढून टाकला आहे.\nदरम्यान दीपिकाच्या आयुष्यात रणवीर सिंगचं आगमन झालं आणि आता लवकरच हे दोघे लग्न करणार अशी चर्चा रंगायला लागली होती. पण तितक्यातच दीपिकाच्या मानेवर पट्टी बांधलेले फोटोज व्हायरल झालेत. याचाच अर्थ तीने आता मानेवर टॅटू सर्जरी करून ही अखेरची निशाणी मिटवून टाकण्याचा निर्णय घेतलाय हेच यातून स्पष्ट होतं.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: break updeepika padukone remove her tattooranveer singhटॅटू काढलादीपिका पदुकोणबॉलिवूडब्रेक अपरणबीर कपूर\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे ��ेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%80/all/page-4/", "date_download": "2018-09-24T07:43:30Z", "digest": "sha1:YUTLPC2SGYCFULWZI2ZUO3K6NPYOBXZX", "length": 12185, "nlines": 141, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "दिल्ली- News18 Lokmat Official Website Page-4", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुला���ा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसमलैंगिकता गुन्हा की अधिकार, सुप्रीम कोर्ट आज देणार ऐतिहासिक निर्णय\n'जिसे बुलावा आता है, वही जाता है' राहुल गांधी कैलास मानसरोवरला पोहोचले\nपाकिस्तानच्या 'या' खेळाडूने यो यो टेस्टमध्ये विराट कोहलीला टाकले मागे\nसुवर्णपदक विजेता तेजिंदरपालच्या वडिलांचा मृत्यू, अपूर्ण राहिलं पदक दाखवण्याचं स्वप्न\nBhima Koregaon- मोदी सरकारविरोधात स्वरा भास्करनं केलं मोठं विधान\n#IndiaPostPaymentsBank : एका मिनिटात उघडणार खातं, अंगठाच असेल 'अकाऊंट' नंबर \nमद्यधुंद तरुणाने विमानात महिलेच्या सीटवर केली लघुशंका\nतरुण सागर महाराज यांचं महानिर्वाण; पंतप्रधानांनी व्यक्त केल्या शोक संवेदना\nपाकसोबत 'मैदान-ए-जंग' सामन्यात विराट नसणार, 'या' खेळाडूकडे धुरा\nतब्बल 2.9 अब्ज डाॅलर इतका चालतोय 'सेक्स डॉल'चा व्यापार\nआज इनकम टॅक्स फाइल केलं नाही तर...\n'युनिफाॅर्म सिव्हील कोडची गरज नाही, मुलाचे लग्नाचे वय 18 वर्ष असावे'\nदुसऱ्या राज्यात गेल्यावर आरक्षण मिळणार नाही-सुप्रीम कोर्ट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nचिठ्ठीत सहा ���णांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00078.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/7060-son-in-law-attack-on-father-in-law-at-bhada-village-in-latur-district", "date_download": "2018-09-24T07:42:31Z", "digest": "sha1:ILIUCK3VMTCTHT373B6ON7TKTMGIVBT3", "length": 6954, "nlines": 139, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "'त्या' जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n'त्या' जावयाने मारहाणीत तोडला सासऱ्याच्या नाकाचा शेंडा...\nजय महाराष्ट्र न्यूज, लातूर\nलातूर जिल्ह्यातील ‘भादा’ गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. आपल्या मुलीला जावयाकडून होत असलेली मारहाण सोडवण्यासाठी मध्यस्थी केलेल्या सासऱ्याच्या नाकाला जावयाने चावा घेतल्याची आश्चर्यजनक घटना लातूरमध्ये घडली आहे.\n‘संतोष यादव’ असं या जावयाचं नाव असून जावयाने चावा घेत चक्क सासऱ्याच्या नाकाचा तुकडाच पाडला आहे. संतोष पत्नीला कायम मारहाण करतो. यामुळे कायम तणावाखाली राहणारी पत्नी लहान बाळाला घेऊन माहेरी आली होती, त्यानंतर तो तिला घरी घेऊन जाण्यासाठी तिथे आला होता.\nत्यावेळी तो दारुच्या नषेत होता, त्याने आपल्या पत्नीला मारहाण सुरु केली. दरम्यान सासरे आपल्या मुलीला सोडवण्यास गेले असता संतोषने सासरे नागनाथ यांच्या नाकाला चावा घेतला, यामध्ये त्यांच्या नाकाचा शेंडा तुटला. नागनाथ शिंदे यांनी जावई संतोष विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.\nअवघ्या काही क्षणातच हजारोंच्या डोळ्यासमोर मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर जमिनीवर कोसळलं अन्...\nPHOTOS: देवेंद्र फडणवीसांच्या कोसळलेल्या हेलिकॉप्टरचे फोटो\nआता थेट जनतेतून होणार महापौरांची निवड\nकृषी पंपाच्या बिलाने हैराण शेतकऱ्याने केला आत्महत्येचा प्रयत्न\nलातूरमध्ये दीड एकरात साकारली शिवरायांची प्रतिमा\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/marathwada/sakal-news-latur-news-fake-call-centre-53379", "date_download": "2018-09-24T08:07:04Z", "digest": "sha1:4LQJ6JWG5GAIOE3YXA3QZLMJT6B7A6NK", "length": 13285, "nlines": 168, "source_domain": "www.esakal.com", "title": "sakal news latur news fake call centre लातूरमध्ये बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज | eSakal", "raw_content": "\nलातूरमध्ये बनावट टेलिफोन एक्‍स्चेंज\nरविवार, 18 जून 2017\nलातूर जिल्ह्यात अनधिकृत एक्‍स्चेंजच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये संपर्क साधला जायचा. परराष्ट्रातून अथवा भारतातून विदेशात कॉल करणाऱ्याला थेट कॉलऐवजी या बनावट एक्‍स्चेंजला संपर्क साधावा लागत असे. बनावट एक्‍स्चेंजमुळे आलेला किंवा केलेला कॉल हा आंतरराष्ट्रीय न राहता लोकल कॉल म्हणून गणला जात होता.\nऔरंगाबाद : लातूर जिल्ह्यात अनधिकृत एक्‍स्चेंजच्या माध्यमातून अनेक राष्ट्रांमध्ये संपर्क साधला जायचा. परराष्ट्रातून अथवा भारतातून विदेशात कॉल करणाऱ्याला थेट कॉलऐवजी या बनावट एक्‍स्चेंजला संपर्क साधावा लागत असे. बनावट एक्‍स्चेंजमुळे आलेला किंवा केलेला कॉल हा आंतरराष्ट्रीय न राहता लोकल कॉल म्हणून गणला जात होता.\nलातुरात सुरू असलेल्या बेकायदा टेलिफोन एक्‍स्चेंजच्या ठिकाणी नकली \"व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल' तयार करून विदेशात (परराष्ट्रांमध्ये) संभाषण घडवून आणले जात होते. जगातील अनेक देशांमध्ये केल्या जाणाऱ्या दूरध्वनीवरील संभाषणावर गुप्तचर यंत्रणांची करडी नजर असते. अशा परिस्थितीत कॉलचा सोर्स किंवा कॉल केल्याची जागा उघडकीस येऊ नये म्हणून, असे एक्‍स्चेंज तयार केले जाऊ शकतात. ज्या व्यक्तीला आखाती राष्ट्रात संपर्क साधून संभाषण करावयाचे आहे, त्याला तिथे थेट कॉल करण्याची गरज नाही. या बेकायदा एक्‍स्चेंजला संपर्क केल्यावर येथील \"व्हॉइस ओव्हर इंटरनेट प्रोटोकॉल'च्या साहाय्याने हा कॉल थेट त्या राष्ट्रात जोडून दिला जातो.\nअशा पद्धतीने आलेला किंवा परदेशात केल���ला फोन कॉल हा केवळ या एक्‍स्चेंजपर्यंतच ट्रेस होतो. असा कॉल आंतरराष्ट्रीय असतानाही तो लोकल कॉल दिसून येतो. या पद्धतीने कॉल करणारा आणि ज्याला कॉल केला आहे, ती व्यक्ती सहज ट्रेस होत नाही. या यंत्रणेचा वापर करून या एक्‍स्चेंजमार्फत अनेकदा आंतरराष्ट्रीय कॉल झाले असण्याची शक्‍यता असल्याचे सूत्रांनी व्यक्त केली. किमान पाच ते सहा महिन्यांपासून या केंद्राच्या माध्यमातून सुरू असलेले कॉल ट्रान्सफरिंग लष्कराच्या काश्‍मिरातील गुप्तचर विभागाने हेरले होते. मागील सुमारे पाच महिन्यांपासून येथे सुरू असलेले \"संभाषण ग्लोबल; मात्र कॉल लोकल' गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर होते. या संपूर्ण बनावट यंत्रणेवर पाळत ठेवून हे छापे टाकण्यात आल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nगोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकर कायम\nनवी दिल्ली- गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे बराच काळ रुग्णालयात उपचारांसाठी दाखल व्हावे लागत आहे. त्यामुळे राज्याचे...\nमोदींनी सर्वात मोठी आरोग्य योजना 'आयुष्मान भारत' केली लाँच\nरांची- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झारखंडची राजधानी रांची येथे आज (ता.23) दुपारी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा शुभारंभ केला. ही...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्��्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Farmers-movement-in-Karjat/", "date_download": "2018-09-24T08:07:37Z", "digest": "sha1:FEC3AYPMI6SO2PJWKHXPJZZ6QWJ4IZTI", "length": 6528, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कर्जतला शेतकर्‍यांचे आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › कर्जतला शेतकर्‍यांचे आंदोलन\nनीरव मोदी याच्या कर्जत तालुक्यातील खंडाळा येथील जमिनीवर काल (दि. 14) सकाळी शेतकर्‍यांनी पुन्हा एकदा आंदोलन केले. यावेळी मोदीच्या येथील सोलर प्लांटचे नामांतर ‘डल्ला भगोडा सोलर प्लांट’ असे करण्यात आले. तसेच रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नरचा प्रतिकात्मक पुतळा झाडाला बांधून त्यावर चाबकाने आसूड ओडले. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील व अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी केले.\nयावेळी जलतज्ज्ञ मिलिंद बागल, प्रकाश थोरात, भीमराव खेडकर, सोन्याबापू गोयकर, संतोष माने, यशवंत खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. शेतकर्‍यांना आमिष दाखवून अल्प दरात जमिनी लाटणार्‍या व बँकाना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणार्‍या मोदीला ज्या बँकांनी कर्ज दिले, त्यांचे ऑडिट न करता डोळेझाक करणार्‍या रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरवर कारवाई करण्याची मागणी काळी आई मुक्ती संग्राम आंदोलनाच्या वतीने करण्यात आली.\nनुकतीच कर्जत तालुक्यातील खंडाळा गावातील ग्रामस्थांची बैठक घेऊन शेतकर्‍यांना जमिनी परत मिळण्यासाठी आंदोलनाचा निर्णय झाला होता. काल सकाळी स्थानिक शेतकरी व महिला येथे एकत्र आले. त्यांनी भारत माता की जय, नीरव मोदी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. यावेळी पाटील यांनी सरकारच्या धोरणावर जोरदार हल्ला केला.\nमोदीने खंडाळा येथील सुमारे अडीचशे एकर जमीन गहाण ठेवून युनियन बँक ऑफ इंडियाकडून 52 कोटी रुपये कर्ज मिळवले. मात्र बँका जमीन गहाण ठेवून एक लाख रुपयाचे कर्ज देखील शेतकर्‍यांना द्यायला तयार नाही. पंजाब नॅशनल बँकेचे ऑडीट रिझर्व्ह बँकेने केले नसल्याने हा फसवणुकीचा प्रकार घडला आहे. बँकेने शहानिशा न करता मोदीला जमीन भावाच्या कितीतरी पटीने अधिक कर्ज दिले. रिझर्व्ह बँकेने आपली भूमिका चोखपणे पार पाडली असती, तर हे प्रकरण घडले नसते. मात्र या प्रकरणाने रिझर्व्ह बँकेचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याचे अ��ॅड.कारभारी गवळी यांनी म्हटले.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/Struggling-to-increase-cashew-cultivation-/", "date_download": "2018-09-24T07:32:09Z", "digest": "sha1:SLNF2IWJTZHCPII5EC2OR4542VAVZHLI", "length": 7751, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काजू क्षेत्रवाढीसाठी हवे ठोस धोरण! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › काजू क्षेत्रवाढीसाठी हवे ठोस धोरण\nकाजू क्षेत्रवाढीसाठी हवे ठोस धोरण\nजिल्ह्यात बेळगाव व खानापूर तालुक्यात अनुक्रमे 900 हेक्टर व 800 हेक्टर इतक्याच कमी क्षेत्रात शेतकरी काजू उत्पादन घेत आहेत. काजूक्षेत्र वाढविण्यासाठी फलोत्पादन खात्याकडून अद्यापही अपेक्षित प्रयत्न होत नाहीत. सध्या काजू रोपलागवड हंगामाच्या पार्श्‍वभूमीवर काजू क्षेत्र वाढीसाठी ठोस धोरण राबवावे, असे मत जाणकारांतून व्यक्त होत आहे.\nबेळगाव शेजारी असणार्‍या चंदगड (जि. कोल्हापूर) तालुक्यात 20 वर्षापूर्वी काजूचे क्षेत्र खूप कमी होते. मात्र शासनस्तरावर लोकप्रतिनिधींनी केलेला पाठपुरावा यामुळे महाराष्ट्र सरकारने काजू क्षेत्र वाढीसाठी धडक मोहीम हाती घेतली. यामुळे चंदगड तालुक्यात काजू क्षेत्रात कमालीची वाढ झाली. सद्यस्थितीत चंदगड तालुक्यात 10 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रात काजू उत्पादन घेतले जात आहे.\n...तर हजारो महिलांच्या हाताला काम\nजिल्ह्यात लहान-मोठे 40 उद्योग आहेत. सर्वसाधारण मोठे उद्योग 15 तर इतर लहान उद्योग आहेत. यामध्ये किमान 2 हजार महिलांना वर्षभर रोजगार मिळत आहे. काजू गर पॉलिश करणे, पार्किंग करणे या कामांना महिलांना प्राधान्य दिले जात आहे.\nकाजू उत्पादक संघटित नसल्याने काजू व्यापार्‍यांचे चांगलेच फावले आहे. ज्याप्रमाणे ऊस उत्पादक संघटित झाल��� त्याप्रमाणे काजू उत्पादक शेतकरी संघटित झाला तर अनेक समस्या शासनाकडे मांडण्यास वाव मिळेल. सरकारवर दबाव आणून विविध सुविधा मिळविण्यासाठी प्रयत्न करता येतील. हमीभाव अभावी काजू व्यापारी उत्पादक शेतकर्‍यांची लूट करीत आहेत.\nबेळगाव- चंदगडच्या काजूला विदेशात मागणी\nकोकण विभागाशी संलग्न असणार्‍या व हवामान एक सारखे असणार्‍या बेळगाव-चंदगड परिसरातील काजूचा गोडवा विदेशातही पोहोचला आहे. विविध ब्रँडच्या नावाखाली चंदगड, खानापूर, बेळगाव येथील काजू अमेरिका व युरोपात जलमार्गे निर्यात होत आहे. या उत्पादनाचे राज्य शासनाने आपल्या स्तरावर योग्य मार्केटिंग केले तर या व्यवसायाचा परिघ उंचावण्यास वेळ लागणार नाही.\nजिल्ह्यात बेळगाव, खानापूर तालुक्यात काजूवर प्रक्रिया करणारे 30-40 उद्योजक आहेत. तयार काजूवर 10 टक्के जीएसटी आकारला जात आहे. ही सवलत मिळाली तर काजू विक्रीक्षेत्राला अजून वाव मिळेल. या उद्योगाला जिल्ह्यात उत्पादित होणारे काजू कमी पडत आहे. त्यामुळे शेजारील चंदगड, आजारा तालुक्यातून उद्योजक काजू खरेदी करीत आहेत. मात्र वाहतूक खर्च पाहता योग्य तो परतावा मिळत नाही. त्यामुळे स्थानिक उत्पादन क्षेत्र वाढले तर जिल्ह्यातील काजू उद्योगाला मोठा आधार मिळेल.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Kakoda-land-disputes-Brother-s-murder-issue/", "date_download": "2018-09-24T07:53:29Z", "digest": "sha1:OQ6YL3CXQZ4J4RTC4SJWMD3UR7DN7OP5", "length": 9534, "nlines": 27, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › जमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून\nजमिनीच्या वादातून चुलत भावाचा खून\nशेळवण-केपे येथे जमिनीच्या वादातून हेमंत देसाई याने टिकावाने वार केल्याने गंभीर जखमी झाले���ा त्याचा चुलत भाऊ सूर्यकांत विठोबा देसाई (वय 44, रा. शेळवण-गाववाडा) यांचा शुक्रवारी रात्री गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. सूर्यकांतच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चुलती शेवंती विष्णू देसाई हिला अटक केली असून हल्लेखोर चुलत भाऊ हेमंत देसाई हा फरार आहे. कुडचडे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सूर्यकांत देसाई यांच्या घराच्या मागील बाजूस एका व्यक्तीने जमीन खरेदी केली असून त्याने शुक्रवार दि. 23 रोजी दुपारी 3.30 वाजण्याच्या सुमारास आपल्या जागेभोवती संरक्षक भिंत उभारणीचे\nकाम चालवले होते. त्यावेळी सूर्यकांत हा गवंडी कामगारांना भिंतीचे दगड नीट बसवा, अशा सूचना देत होता. इतक्यात चुलती शेवंती तेथे आली व ‘तू कोण रे त्यांना सूचना देणारा’, असे म्हणून सूर्यकांतशी ती भांडू लागली. दोघांचा वादविवाद झाल्यानंतर सूर्यकांत घराकडे जाण्यासाठी वळला. तेवढ्यात हेमंत देसाई याने पाठीमागून सूर्यकांतच्या डोक्यात टिकावाने वार केला. त्याही स्थितीत सूर्यकांतने घरासमोर येऊन आपल्या 11 वर्षाच्या मुलीला पाणी आणायला सांगितले. मुलीने पाणी आणि बर्फही आणून दिला. त्यावेळी घरात अन्य कुणीही नव्हते. त्यामुळे सूर्यकांतनेच आपल्या एका शेजार्‍याला फोन केला.\nसरपंच सुनिता नाईक यांनाही घटनेची माहिती फोनवरून दिली असता त्यांनी पतीसह तातडीने घटनास्थळी येऊन जखमी सूर्यकांतला काकोडा सरकारी इस्पितळात नेले. तोवर अर्ध्यातासाहून अधिक काळ उलटल्याने सूर्यकांतचे बरेच रक्त वाहून गेले होते. साधारण चार वाजण्याच्या सुमारास जखमी सूर्यकांतवर उपचार सुरू करण्यात आले, सायंकाळी 6 वाजेपर्यंत उपचार सुरू होते. जवळच्याच मंदिरात गेलेल्या सूर्यकांतची पत्नी श्रेया हिला घटनेची माहिती मिळताच तिने इस्पितळात धाव घेतली. तिने पतीला मडगाव किंवा बांबोळीत नेण्याची विनंती केली. पण त्यांची जखम मोठी नाही, त्यामुळे इतरत्र नेण्याची गरज नाही, असे सांगून उपचार सुरूच\nठेवले. मात्र प्रकृती खालावल्याने नंतर संध्याकाळी सूर्यकांतला गोमेकॉत हलवण्यात आले. उपचार सुरू असताना रात्री उशिरा त्याचा मृत्यू झाल्याचेे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रवींद्र देसाई यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. हल्ला केलेले हत्यार टिकाव व संशयित अद्यापही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. कुडचडे पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून कलम 307 अन्वये तक्रार नोंदवून घेतली होती. मात्र सूर्यकांतला मृत घोषित केल्यानंतर खुनाचा गुन्हा नोंदवून शेवंती देसाई हिला अटक करून तिला रिमांडसाठी केपे न्यायदंडाधिकार्‍यांसमोर हजर केले. मुख्य संशयित हेमंत देसाई फरारी असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.\nसूर्यकांत हा काकोडा पॉलिटेक्निकमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून रात्रपाळीत काम करायचा. एकुलता एक कमावता आधार गेल्याने देसाई कुटुंबावर आभाळ कोसळले आहे. सूर्यकांतच्या पश्‍चात वडील, पत्नी, एक मुलगा, मुलगी, विवाहित भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. भाऊ विदेशात नोकरीला आहे.\nसूर्यकांतची मुलगी घटनेची साक्षीदार\nसूर्यकांत व त्याची काकी शेवंती यांच्यात वादावादी सुरू झाली तेव्हा घरात मुलगी श्रीशा (11) व मुलगा श्रेयांक (10) यांच्या व्यतिरिक्‍त कुणीही नव्हते. गोंधळ ऐकून श्रीशा बाहेर आली तर हेमंत आपल्या वडिलांवर टिकावाने पाठीमागून वार करत असल्याचे व आजी शेवंती ओरबाडत असल्याचे तिने पाहिले. तेथे उपस्थित कामगारही या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आहेत, असे श्रीशाने सांगितले. देसाई कुटुंबीयांनी श्रीशाच्या जीवालाही धोका असल्याचा दावा करून तिच्या संरक्षणाची मागणी केली आहे.\nआपणच खून केल्याचा शेवंतीचा जबाब\nसूर्यकांतचा आपणच खून केला, असा जबाब शेवंती देसाई हिने पोलिसांसमोर दिला असून खुनाची कबुली दिली आहे. दरम्यान, या घटनेचा योग्य तपास करून गुन्हेगाराला कडक शासन करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Resignation-of-ncp-office-bearers-of-Maval/", "date_download": "2018-09-24T08:16:23Z", "digest": "sha1:NHWZEPA6GT2EDFNR54NY6LY4JGW7NIY6", "length": 7806, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे\nमावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकार्‍यांचे राजीनामे\nआगामी विधानसभेच्या पार्श्‍वभूमीवर मावळच्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणूकप्रसंगी पक्षातील अंतर्गत बंडाळी समोर आली होती. वडगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होण्याचीही वाट न पाहता तालुक्यातील राष्ट्रवादी पक्ष संघटनेच्या जबाबदारीचे राजीनामे प���ाधिकार्‍यांनी तालुका अध्यक्षांकडे दिले आहेत.\nराष्ट्रवादीतील अंतर्गत गटबाजी थांबवावी म्हणून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर कामशेत येथे झालेल्या जाहीर सभेत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व कार्यकत्यांना आवाहन केले की, पक्षाच्या विरोधात कोणी काम केल्यास मला कळवा. त्यानंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये ज्या लोकांनी बंडखोरी केली अशा पाच जणांना तालुका पक्ष संघटनेनी सहा वर्षांसाठी निलंबित केले होते.\nपरंतु निलंबित बंडखोरांना अजित पवारांनी तालुक्यातील पक्ष पदाधिकार्‍यांना विश्वासात न घेता पुन्हा पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर कामशेतमध्ये झालेल्या हल्लाबोल सभेमध्येही अजित पवारांनी सांगितले की, व्यासपीठावर असणारे सर्व लोक आपल्या पक्षाचे आहेत. त्यामुळे उपस्थित पदाधिकार्‍यांना अधिकार संपुष्टात आल्याची जाणीव झाली. वडगावात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद असतानादेखील नगर पंचायत निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी पक्षाच्या चिन्हावर अधिकृत उमेदवार न दिल्याने पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले असल्याचे सांगत तालुक्यातील पदाधिकार्‍यांनी राजीनामे दिले आहेत.\nतालुक्यातील राजीनामे देणार्‍यांनी वरिष्ठांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले आहे. या संदर्भात रविवार (दि. 15) पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष रमेश गायकवाड, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्ष शुभांगी राक्षे , मावळ तालुका राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष अमोल केदारी, पुणे जिल्हा जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष काळुराम मालपोटे, मावळ तालुका जेष्ठ नागरिक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष छबुराव कडु , सहकार सेल अध्यक्ष सुभाष जाधव व इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले आहेत. तालुकाध्यक्ष गणेशअप्पा ढोरे यांनी स्वत: आपल्या पदाचा राजीनामा देत इतर पदाधिकार्‍यांचे राजीनामे वरिष्ठांकडे पाठविले आहेत.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/The-inauguration-of-the-marathon-is-not-a-mayor/", "date_download": "2018-09-24T07:28:52Z", "digest": "sha1:D5ZNLHI3QEN7VHVMPJ4TCBECBFTM6GEC", "length": 8654, "nlines": 50, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मॅरेथॉनच्या उद्घाटनाला महापौरांनी फिरवली पाठ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मॅरेथॉनच्या उद्घाटनाला महापौरांनी फिरवली पाठ\nमॅरेथॉनच्या उद्घाटनाला महापौरांनी फिरवली पाठ\nपुणे : सुनील जगताप\n32 व्या पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेला भारतीय अ‍ॅथलेटिक्स महासंघाची मान्यताच नसल्याने पुणेकर नागरिकांनीही या स्पर्धेकडे पाठ फिरवल्याचे चित्र आज मॅरेथॉन मार्गावर दिसून आले. या स्पर्धेच्या स्वागताध्यक्ष असलेल्या आणि प्रथम नागरिक महापौर मुक्ता टिळकही उद्घाटनाच्या कार्यक्रमाकडे पाठ फिरवली. मात्र स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभाला त्यांनी उपस्थिती लावली.\nपुणे मॅरेथॉन ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा पहाटे 5.30 वाजता स्व. बाळासाहेब ठाकरे कलादालन येथून प्रारंभ करण्यात आला. संयोजकांच्यावतीने पुण्याच्या प्रथम नागरिक प्लॅग ऑफसाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले परंतू महापौरांनी उद्घाटनाला उपस्थिती दाखवलीच नाही. विशेष म्हणजे महापालिकेचे नगरसेवक अथवा एकही अधिकारी उपस्थित नव्हता.\nमाजी ऑलिम्पियन बाळकृष्ण अकोटकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र अ‍ॅथलेटिक्स संघटनेचे उपाध्यक्ष अभय छाजेड, स्पर्धा संचालक प्रल्हाद सावंत आणि रोहन मोरे यांच्या उपस्थितीत ही स्पर्धा सुरु करण्यात आली. यावर्षी पहाटे अंधाराचे प्रमाण अधिक असल्याने पहिल्या पाच किलोमीटरमध्येच आफ्रिकन धावपटूंना अडचणी आल्या. तसेच मार्गावर संयोजकांचे स्वयंसेवक वगळता इतर नागरिक अथवा शाळकरी मुलेही स्वागतासाठी उपस्थित नसल्याने धावपटूंचा उत्साह कमी झाला.\nमॅरेथॉनचा समारोप सण�� मैदानावर करण्यात आला. या मुख्य मॅरेथॉनबरोबरच 21 किलोमीटरची पुरुष आणि महिला, 10 किलोमीटर, 5 किलोमीटर, व्हीलचेअर आणि माझी धाव पुण्यासाठी ही 3 किलोमीटरच्या स्पर्धाही पार पडल्या. माझी धाव पुण्यासाठी या स्पर्धेचा प्लॅग ऑफ पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महापालिकेतील नगरसेवक आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही तीन किलोमीटरची रन टिळक रोड मार्गे अलका चौकातून खंडोजी बाबा चौकात पोहोचणार होती व तेथूनच परत सणस मैदानावर समारोप करण्यात आला.\nलाखो रूपये खर्च होऊनही सिंथॅटिक ट्रॅक दुरवस्थेतच\nपुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप नेहरु स्टेडियमच्या मैदानावर होत असे. परंतू स्टेडियमच्या नुतनीकरणानंतर हा समारोप गेल्या दोन वर्षापासून सणस मैदानावर केला जातो. हा समारोप करताना त्याठिकाणी मैदानावर सिंथॅटिक ट्रॅकची दुरावस्था होत असून त्यावर लाखो रुपये खर्च महापालिकेच्या वतीने खर्च करण्यात आलेले आहेत. असे असताना ही महापालिकेच्या वतीने दुर्लक्ष होत असल्याची चर्चा काही खेळाडूंमध्ये सुरु होती.\nपुण्यात इव्हेंट कंपन्या ‘मालामाल’\nआयोजकांवर कारवाईची टांगती तलवार\nगटबाजी करणार्‍याला महत्त्व न देण्याची खेळी \nशहरात व्हर्टिकल गार्डनचा ट्रेंड रूजतोय\nअष्टद्वार सोसायटीत रंगला ‘खेळ पैठणी’चा\nअभियोग्यता आणि बुद्धिमापन चाचणीसाठी पसंतीचे केंद्र नाहीच\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/Congress-NCP-alliance-barriers/", "date_download": "2018-09-24T07:30:13Z", "digest": "sha1:VPZYZFRNE7GA6DSZWPU4ZK2N7W4UQIZA", "length": 14802, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अडथळे! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत अडथळे\nसांगली : सुनील कदम\nमहापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी यासाठी वरिष्ठ पातळीवरून खलबते सुरू असली तरी स्थानिक पातळीवरील हालचाली विचारात घेता अशी आघाडी होण्याची शक्यता धुसर बनत चाललेली आहे. दोन्ही काँग्रेसमधील बहुसंख्य इच्छुकांचा आणि पक्षातील काही मातब्बरांचा स्वतंत्र लढण्यासाठी आग्रह आणि दबाव वाढत आहे. या पार्श्‍वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी संभाव्य बंडखोरी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने भाजपला रोखण्यासाठी ‘मैत्रीपूर्ण’ लढतीच्या दिशेने चाचपणी सुरू केल्याचे दिसत आहे.\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सांगली, मिरज आणि कुपवाड या तीनही शहरातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडलेल्या आहेत. दोन्ही पक्षांकडे प्रत्येकी जवळपास तीनशे इच्छुक उमेदवार आहेत. त्यापैकी काही हवशे, गवशे, नवशे आणि प्रामुख्याने ‘इलेक्टीव्ह मेरीट’ नसलेले इच्छुक सोडले तरी दोन्ही पक्षांकडे किमान साठ ते सत्तर तगड्या उमेदवारांची यादी तयार आहे. यामध्ये अर्थातच दोन्ही बाजूंच्या विद्यमान नगरसेवकांचाही समावेश आहे. आघाडी झाली तर किमान पन्नास जागा आपल्या वाट्याला आल्या पाहिजेत, असा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांचा आग्रह आहे, तर चाळीसहून अधिक जागांची राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांची मागणी आहे. याबाबतीत स्थानिक आणि वरिष्ठ पातळीवर चर्चेच्या तीन-चार फेर्‍या होऊनसुध्दा दोन्ही बाजू आपापल्या मागण्यांवर ठाम असल्याने अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही.\nसद्यस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना आणि संभाव्य किंवा इच्छुकांना वेगवेगळी भीती आहे. दोन्ही काँग्रेसकडे किमान साठ-सत्तर तगड्या आणि प्रामुख्याने इलेक्टीव्ह मेरीट असलेल्या इच्छुक उमेदवारांची यादीच तयार आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली तर आघाडी धर्मानुसार दोन्हीकडच्या किमान निम्म्या लोकांना आपल्या महत्वाकांक्षेवर पाणी सोडावे लागणार आहे. आघाडीमुळे उमेदवारी डावलली गेली तरी नेत्यांचा आदेश किंवा शब्दाखातर इच्छुक उमेदवार गप्प बसतील, याची कोणतीही खात्री दोन्ही पक्षाच्या नेतेमंडळींना किमान आज तरी देता येत नाही. अशी नाराज मंडळी आपसूकच भाजपच्या गळाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसे झाले तर मात्र दोन्ही काँग्रेसमधील या नाराजां���्या खाद्यावर बंदूक ठेवून भाजपचे नेते दोन्ही काँग्रेसचा पराभूत करायला सज्ज होणार आहेत. त्यामुळे दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांना हे होऊ द्यायचे नाही. त्यामुळे संभाव्य बंडखोरी टाळून जास्तीत जास्त जागा आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी आणि प्रामुख्याने भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्यासाठी दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांचा आटापिटा सुरू आहे.\nदोन्ही काँग्रेसकडील इच्छुक उमेदवारांची वेगळीच भीती आहे. जर काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झाली तर दोन्ही पक्षांच्या वाट्याला निम्म्याच जागा येणार आणि या निम्म्या जागेत पुन्हा आपला पत्ता कट होणार, का याची अनेकांना धास्ती आहे. दोन्ही काँग्रेसकडे जे इच्छुक आहेत, त्यामध्ये विद्यमान नगरसेवकांसह पहिल्या - दुसर्‍या फळीतील कार्यकर्ते असलेल्या प्रत्येकी किमान साठ-सत्तर तगड्या उमेदवारांचा समावेश आहे. बहुसंख्य मंडळींनी चार-पाच वर्षांपासूनच आपापल्या प्रभागांची ‘राजकीय मशागत’ करून ठेवली आहे. त्यामुळे आपण मशागत केलेल्या रानात ऐन हंगामात भलत्यानेच येऊन पेरणी करावी, हे या मंडळींना मानवणारे नाही. त्यामुळे भलेही आघाही मोडली तरी चालेल, किंबहुना आघाडी न झाली तर अधिक उत्तम, पण आपणालाच उमेदवारी मिळाली पाहिजे, असा या मंडळींनी आपापल्या नेत्यांच्या कानीकपाळी ओरडून आग्रह धरला आहे. तसेच पक्षाने ‘न्याय’ न दिल्यास अन्य पक्षात किंवा प्रामुख्याने भाजपमध्ये जावून बंडाचा झेंडा फडकविण्याची सिध्दता यापैकी अनेकांनी केल्याचे दिसत आहे.\nभाजपला करावी लागणार नवी व्यूहरचना\nमहापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत भाजपची ताकद किती आहे ती सगळ्यांनाच ठाऊक आहे. पक्षाच्या नेत्यांनाही याची जाणीव आहे. त्यामुळे किमान आज घडीला तरी महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपची सगळी मदार काँग्रेस-राष्ट्रवादीतील संभाव्य बंडखोरांवर अवलंबून आहे. कधी एकदा या आघाडीचा निर्णय लागतो आणि या दोन पक्षातील कोण कोण आपल्या गळाला लागतात, याकडे त्यांचे लक्ष आहे. आघाडी झालीच नाही आणि दोन्ही पक्षांनी मैत्रीपूर्ण लढतीचा प्रस्ताव स्वीकारला तर भाजपला व्यूहरचनाच बदलावी लागेल. ज्यांच्या गळ्यात गळे घालण्याची सिध्दता चालवली होती, त्यांच्याशीच दोन हात करावे लागण्याची वेळ त्यांच्यावर येणार आहे.\n‘मैत्रीपूर्ण लढतीचा’ प्रस्ताव चर्चेत\nकाँ��्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांमधील आघाडीसाठीच्या चर्चेदरम्यान ‘मैत्रीपूर्ण लढतीचा’ प्रस्ताव चर्चेत येण्याची शक्यता आहे. म्हणजे दोन्ही पक्षांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढवायच्या आणि ऐन निवडणुकीत परस्परांच्या ‘इलेक्टीव्ह मेरीट’च्या उमेदवारांना एकमेकांकडून आवश्यक ती ‘ढील’ द्यायची. निवडणुकीनंतर एकत्र येऊन महापालिकेत सत्ता स्थापन करायची, असा हा फॉर्म्युला असल्याचे समजते. दोन्ही पक्षातील बंडखोरी टाळण्यासाठी आणि प्रामुख्याने या सगळ्यावर डोळा ठेवून असलेल्या भाजपला महापालिकेतील सत्तेपासून रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीत अखेरच्या क्षणी या मैत्रीपूर्ण लढतीवर खल होण्याची चिन्हे आहेत.\nइकडे आड, तिकडे विहीर....\nआघाडी करावी तर ‘आड’ आणि आघाडी न करावी तर ‘विहीर’, अशी दोन्ही काँग्रेस पक्षाच्या नेत्यांची अवस्था झाली आहे. आघाडी झाली तर आपापल्या पक्षाच्या जास्तीत जास्त लोकांना संधी मिळावी, असे त्यांचे प्रयत्न आहेत, तर भलेही आघाडी नाही झाली तरी चालेल, पण आम्हाला संधी मिळालीच पाहिजे, असा बहुसंख्य इच्छुक उमेदवारांचा आग्रह असल्याचे चित्र आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Sangli/girl-suicide-in-Sangliwadi/", "date_download": "2018-09-24T07:29:11Z", "digest": "sha1:IFH4KWZ4VJCNT65JK3LPS4X7EFGCCEWA", "length": 6292, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सांगलीवाडीत मुलीची आत्महत्या | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Sangli › सांगलीवाडीत मुलीची आत्महत्या\nसांगलीवाडीतील बायपास रस्ता परिसरातील एका पेट्रोल पंपासमोर राहणार्‍या, बारावीत शिकणार्‍या मुलीने पंख्याला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. श्‍वेता सुरेश तावरे (वय 17) असे तिचे नाव आहे. रविवारी सकाळी ही घटना घडली. दरम्यान, तिने लिहि��ेल्या चिठ्ठीतील मजकूर संदिग्ध असून, त्यातून आत्महत्येचे कारण स्पष्ट होत नाही. शिवाय, तिच्या नातेवाइकांची कोणतीही तक्रार नसल्याचेही पोलिसांनी सांगितले.\nश्‍वेता सांगलीतील एका महाविद्यालयात बारावीत शिकत होती. तिचे वडील हातकणंगले येथील एका पेट्रोल पंपावर काम करतात, तर आई शिक्षिका आहे. तिच्या मोठ्या भावाचे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण झाले आहे. रविवारी सकाळी वडील कामावर गेले होते. शाळेत कार्यक्रम असल्याने आईही घरी नव्हती. तिचा भाऊ कामासाठी सकाळी बाहेर पडला होता. अकराच्या सुमारास तो परत आल्यानंतर त्याला घराचा दरवाजा बंद दिसला.\nत्यानंतर त्याने दाराच्या फटीतून पाहिल्यानंतर श्‍वेताने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत तातडीने सांगली शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली. मला कोणताही मुलगा आवडत नाही. मला प्रेमात रस नाही. माझे कोणाशीही प्रेम प्रकरण नाही. मला शिकून मोठे व्हायचे आहे. माझ्या आत्महत्येप्रकरणी माझ्या कोणत्याही मित्रांना दोष देऊ नये. असा मजकूर त्या चिठ्ठीत लिहिला होता.\nचिठ्ठीतील मजकूर संदिग्ध असून तिच्या नातेवाईकांची कोणाविरूद्ध तक्रार नाही, असे पोलिसांनी सांगितले. सायंकाळी सांगलीच्या शासकीय रूग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.\nशीर कापून घेतल्याच्या खुणा\nदरम्यान तिच्या डाव्या हातावर करकटकने सचिन अशी अक्षरे कोरल्याचे दिसून आले. त्याशिवाय काही दिवसांपूर्वी शीर कापून घेतल्याच्या खुणाही तिच्या हातावर दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Satara-The-death-of-a-youth-due-to-a-falling-train/", "date_download": "2018-09-24T07:30:27Z", "digest": "sha1:GXBBGBCV3TGEVXMS7V5AHFICA7DBVGFU", "length": 5224, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सातारा : चालत्या रेल्‍वेतून पडून युवकाचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › सातारा : चालत्या रेल्‍वेतून पडून युवकाचा मृत्यू\nसातारा : चालत्या रेल्‍वेतून पडून युवकाचा मृत्यू\nकोरेगाव रेल्‍वे स्‍थानकाजवळ असणार्‍या वसना वंगना नदीपुलावरून नदीपात्रात पडून १९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. प्रद्युम्‍न रमाकांत सोनी असे मृत युवकाचे नाव आहे. तो सांगलीहून झाशीकडे निजामुद्दीत एक्‍सप्रेसने चालला होता. घटनेची नोंद सातारा रेल्‍वे पोलिसांत झाली आहे.\nप्रद्युम्‍न हा सांगली जिल्‍ह्यातील कुपवाड एमआयडीसीमध्ये बेदाणा प्रोसेसिंग कारखान्यात कामाला आहे. प्रद्युम्‍न व त्याचा चुलत भाऊ राहुल सोनी हे सुट्टी घेऊन उत्तर प्रदेशातील करगूना जि. झाशी या गावी चालले होते. सकाळी प्रवास सुरू केल्यानंतर दुपारी १२.४५ च्या सुमारास रेल्‍वेने कोरेगाव स्‍टेशन ओलांडले.\nप्रद्युम्‍न रेल्‍वेचा दरवाजावजळ उभा असताना तो पुलवारून खाली नदीपात्रात पडला. यावर राहुल सोनी याने तात्‍काळ रेल्‍वेची धोक्याची सूचना देणारी साखळी ओढली. गाडी शिरढोन फाटकाला थांबल्याने रस्‍त्याची वाहतूक काही काळ थांबली होती.\nअपघातानंतर रेल्‍वे प्रवाशांनी घटनास्‍थळाकडे धाव घेतली. परंतु, दीडशे फूट उंचीच्या पुलारून खोल कोरड्या नदीपात्रात पडल्याने प्रद्युम्‍नचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती नातेवाईकांना देण्यात आली आणि शवविच्‍छेदनासाठी कोरेगाव ग्रामीण रुग्‍णालयात नेण्यात आले. अधिक तपास रेल्‍वे सुरक्षा दलाचे विभागीय उपनिरीक्षक हणमंत पवार करीत आहेत.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nपुण्यात डीजे 'कोमात' अन् भोंगा जोमात\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Udayanraje-Bhosales-Reaction-On-Sharad-Pawars-Statement/", "date_download": "2018-09-24T07:27:48Z", "digest": "sha1:3K5UNQVO5OA7TTDKUZ6Z2DIF6X4SG4T5", "length": 4438, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › Video त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे\nVideo त्यांनी माझे अनुकरण केले, आणखी काय पाहिजे\nसातारा : पुढारी ऑनलाईन\nशरद पवारांना आपली कॉलरची स्टाईल आवडली, याचा आनंद आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे यांनी म्हटले. शरद पवार यांनी सातारा येथे कॉलर उडविल्याबाबत विचारले असता उदयनराजे भोसले म्हणाले की, कितीही केले तरी ते आदरणीय आहेत. मी त्यांना मानतो. त्यांच्याएवढे काम कोणालाही जमणार नाही. सकाळी 7 वाजता ते तयार असतात. त्यांच्या प्रत्येक गोष्टीचे आम्ही अनुकरण करतो. मात्र त्यांनी माझे अनुकरण केले. आणखी काय पाहिजे असेही उदयनराजे यांनी म्हटले आहे.\nसाताऱ्यातील राष्ट्रवादीमध्ये सुरु असेल्या अंतर्गत गटबाजीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्यासमोर सर्वांच्या कॉलर खाली असतात, असे वक्तव्य केले होते. त्यावर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार आदरणीय व्यक्ती असून त्यांना माझी स्टाईल आवडली, कुणीतरी मला दाद दिल्याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया उदयनराजेंनी दिली आहे\nवाचा : लोकसभेचे तिकिट मलाच अन्यथा अपक्ष : उदयनराजे\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/satara-Against-Hi-Tech-Women-Movement-in-Jail/", "date_download": "2018-09-24T07:43:24Z", "digest": "sha1:Y23GMOHUHP4TDCSYBTCY3UHJ6LUNZMX2", "length": 5784, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘हायटेक’विरोधात महिलांचे कारागृहातच आंदोलन | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › ‘हायटेक’विरोधात महिलांच�� कारागृहातच आंदोलन\n‘हायटेक’विरोधात महिलांचे कारागृहातच आंदोलन\nधावडवाडी (ता. खंडाळा) येथील हायटेक कंपनीसमोर आंदोलन करणार्‍या महिलांना पोलिसांनी अटक केली होती. या महिलांना शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही कैद राहू, असे सांगत थेट जामीनच नाकारला आहे. कंपनीच्या अन्यायकारक भूमिकेवर आम्हाला न्याय द्या. या पार्श्‍वभूमीवर या महिलांची कारागृहात या ठिकाणीसुद्धा आंदोलन सुरू असलेली माहिती पुढे येत आहे.\nहायटेक कंपनीने अचानक कामावरून काढल्यामुळे महिलांना कंपनीच्या मॅनेजमेंटच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली होती. शुक्रवारी या 13 महिलांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी त्यांच्या जामिनावर सुनावणी होणार होती. मात्र, आम्हाला न्याय मिळेपर्यंत आम्ही कैदेतच राहू, अशी भूमिका या महिलांनी घेतल्याने स्पष्टपणे जामीन नाकारला.\nयेथील महिला कामगार व कंपनी व्यवस्थापन यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून लेबर काँन्ट्रक्ट व इतर कारणावरून वाद चालू आहे. हायटेक कंपनीच्या गेटवर 4 दिवसांपूर्वी कंपनीतील कामगार महिलांनी कामावरून काढून टाकल्यामुळे गेटवरच आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर कंपनीच्या व्यवस्थापकांनी कंपनीच्या कामात अडथळा करत असल्याची तक्रार करुन खंडाळा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला होता. पोलिसांनी महिलांना अटक केली होती. त्यांना शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयासमोर महिलांनी जामीन नाकरला असल्याची माहिती पुढे येत आहे. महिलांना न्याय हक्कासाठी त्या ठिकाणी कोणत्याही परिस्थितीत आम्हाला न्याय द्या, आम्हाला कामावरून काढून टाकले आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00080.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-%C2%A0tea-specialtea-book-madhav-gokhale-marathi-article-1994", "date_download": "2018-09-24T07:47:35Z", "digest": "sha1:JKGX2JJY4LLGYM4UAZH5G2R4PD737X24", "length": 25194, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Tea Special_Tea Book Madhav Gokhale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 31 ऑगस्ट 2018\nमाणसाच्या खाद्ययात्रेच्या धारोपधारांविषयी लिहीत होतो. ती ‘सु-रस यात्रा’ वाचणाऱ्या एका मैत्रिणीचा एक दिवस फोन आला. ‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी पाहिलंय का... घेऊ का तुमच्यासाठी एक माझ्याकडून भेट तुम्हाला.’ माझ्या पुस्तकप्रेमी मैत्रिणीमुळे ‘द वर्ल्ड ॲटलास ऑफ टी ः फ्रॉम द लीफ टू द कप वर्ल्डस टीज्‌ एक्‍सप्लोर्ड ॲण्ड एंजॉईड’ अशा लांबलचक नावाचे इंटरेस्टिंग पुस्तक माझ्या संग्रहात दाखल झाले. माणसाच्या खाद्यसंस्कृतीचे वेगवेगळे पदर उलगडणारी अक्षरशः हजारोंनी पुस्तके आहेत, सगळ्या भाषांमध्ये आहेत. आपल्या वेदवाङ्‌मयापासून अनेक पौराणिक ग्रंथांमध्ये, रामायण - महाभारतासारख्या काव्यांमध्ये, कौटिल्याच्या अर्थशास्त्रात, मराठीतला आद्यग्रंथ असणाऱ्या लीळाचरित्रात त्या त्या काळातल्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडतेच; पण अगदी गेल्या दोन-अडीचशे वर्षांत तंजावरच्या राजघराण्याने, राजस्थानातल्या काही संस्थानिकांनीही त्यांच्या मुदपाकखान्यात शिजणाऱ्या पदार्थांच्या कृती ग्रंथबद्ध केल्याची उदाहरणे आहेत. केवळ पाककृतीच नव्हेत, तर खाद्यपदार्थ आणि त्यासाठी वापरले जाणारे विविध जिन्नस, त्यांचा इतिहास, भूगोल, त्यांचा सांस्कृतिक वारसा, जगाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत झालेला त्यांचा प्रवास, या प्रवासात त्या त्या पदार्थांनी ल्यायलेली स्थानिक चवींची, रस-रंग-गंधाची लेणी या सगळ्याविषयी विपुल लिखाण झाले आहे. खाद्यसंस्कृतीचा प्रवास हेच एक अजब रसायन आहे. मग पूर्वेकडच्या तलम रेशमाइतकेच पाश्‍चिमात्यांना भुरळ घालणारे मसाल्याचे पदार्थ असोत किंवा जगात जिथे जिथे पोचले तिथल्या तिथल्या चवी स्वीकारणारे आइस्क्रीम असो किंवा चायनीज खाद्यसंस्कृतीशी (अनेकदा केवळ नामसाधर्म्याच्या जोरावर) नाते सांगणारे प्रांतोप्रांतीचे ‘चायनीज’ अवतार असोत, या प्रत्येकाचा प्रवास रंजक आहे... आणि त्यावर खूप लिहिलेही गेले आहे.\nखाद्यपेयांच्या या जगातले काही रहिवासी इतके अतिपरिचित असतात, की अशा पदार्थांवर पुस्तकेच्या पुस्तके असू शकतात ही कल��पनाच येत नाही. मीठ घ्या उदाहरण म्हणून खाद्ययात्रेतला हा खरे तर अफलातून घटक. पण फक्त मीठ या विषयावर आख्खे पुस्तकच्या पुस्तक असते याचे बऱ्याचजणांना आश्‍चर्य वाटते. ‘इश्‍श... मीठावर काय एवढे लिहिणारे हा....’ असा प्रश्‍न माझ्या एका आत्याला पडला होता. मिठाचा सत्याग्रह, महात्मा गांधींनी दांडीच्या समुद्र किनाऱ्यावर उचललेले मूठभर मीठ, त्यातून स्वातंत्र्यलढ्याला मिळालेले बळ या माहितीनिशी आपल्यापैकी बहुतेकांच्या बॅकअपमधला मिठाचा इतिहास आटपतो. पण मार्क कुर्लान्स्कीच्या ‘सॉल्ट - अ वर्ल्ड हिस्टरी’मध्ये मांडलेला मिठाचा आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक इतिहास वाचताना किंवा रॉय मॉक्‍झॅमनी लिहिलेले ‘द ग्रेट हेज ऑफ इंडिया’ वाचल्यावर साम्राज्ये उभी करणाऱ्या आणि ती धुळीलाही मिळवणाऱ्या मिठाची गोष्ट वेगळ्याच वाटेनी उलगडत जाते.\nख्रिस्तिना, क्रीस, स्मिथचे ‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ वाचकाला चहाच्या अशाच अनवट वाटेवर घेऊन जाते. ख्रिस्तिना स्मिथ ब्रायगनमधल्या ‘ब्ल्यूबर्ड टी कंपनी’ची अर्धी मालकीण. ती स्वतः मिक्‍सॉलॉजिस्ट म्हणजे मिश्रणतज्ज्ञ आहे. चहाच्या व्यवसायात काही वर्षे घालवल्यानंतर ख्रिस्तिना आणि तिचा भागीदार मार्टिन यांनी चहाविषयीच्या त्यांच्या स्वतःच्या कल्पना सत्यात उतरवण्यासाठी स्वतःचीच कंपनी काढली.\nवास्तविक, चहा नसेल तर अनेकांना अंमळ ‘जड’च जाते; पण साक्षात अमृताशीच स्पर्धा करणाऱ्या या कषायपेयाबद्दलच्या आपल्या माहितीला ‘चहाचा शोध चीनमध्ये लागला आणि मग तिथून तो जगभर गेला,’ एवढ्यावरच पूर्णविराम मिळतो. आरोग्याविषयी जागरूक असणाऱ्या काही मंडळींना चहात टॅनिन नावाचे विष असते अशी थोडी जादा माहिती असते आणि ते चहा पिणे आरोग्यास बरे की घातक या विषयावर चर्चाही करू शकतात (पक्षी - वादही घालू शकतात.)\n‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ नंतर काही काळ मी चहाविषयक पुस्तकांच्या मागेच लागलो. इंग्रजीत लोकांनी चहावर उदंड लिहिले आहे. पुस्तके आहेत, ब्लॉग आहेत. अशाच एका ब्लॉगवर मला चहा, चहाचा इतिहास, चहा पिकवणारे प्रांत, चहाची पाने खुडणे, ती वाळवणे, त्यापासून चहा नावाची ती अजब वस्तू - ज्याची संभावना साधारणतः ‘चहा पावडर’ किंवा ‘चाय पत्ती’ अशी होते - तयार होण्याच्या तऱ्हा, चहाची प्रतवारी, चवी, त्यांचे मिश्रण, चहा करण्याच्या, पिण्याच्या, पाहुण्यांना देण्याच्या पद्���ती या विषयांवर एक-दोन नव्हे तर तब्बल एक्केचाळीस पुस्तकांची यादी मिळाली. या आणि चहावरच्या पुस्तकांच्या अन्य एक-दोन याद्यांमध्ये ‘द स्टोरी ऑफ टी ः अ कल्चरल हिस्टरी ॲण्ड ड्रिंकींग गाइड’ या मेरी आणि रॉबर्ट हेस यांच्या पुस्तकाला पहिला क्रमांक दिलेला आढळतो. ‘एम्पायर ऑफ टी - द एशियन लीफ दॅट कॉन्कर्ड द वर्ल्ड’ हे माझ्या संग्रहातले चहावरचे आणखी एक पुस्तक. मार्कमन इलिस, रिचर्ड काऊल्टन आणि मॅथ्यू मॉगर या लेखक त्रयीचे हे पुस्तकही चहाच्या मूळांचा शोध घेत ब्रिटिश साम्राज्याच्या राजकारणातल्या चहाच्या भूमिकेपासून चहाच्या जागतिकीकरणापर्यंतचा प्रवास मांडत जाते. व्यावसायिकीकरणाच्या दृष्टिकोनातून चहाचे सहज लक्षात न येणारे किंवा सहजी लक्षात न घेतले जाणारे पैलू लेखक त्रयी मांडते. सर्वव्यापी असणारा चहा हा अगदी सुरवातीच्या काळात जागतिकीकरण आणि कॉर्पोरेटायझेशन झालेल्या उत्पादनांपैकी एक आहे, हा एक भाग. बहुराष्ट्रीय कंपन्या, मल्टिनॅशनल्स, हा शब्दही भाषेत नव्हता तेव्हा स्थापन झालेल्या मल्टिनॅशनल कंपन्यांपैकी एक म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी असे म्हटले जाते. एखाद्या उत्पादनाचे कमॉडिटीकरण करून, ते उत्पादन म्हणजे लोकांची दैनंदिन गरज होईल याकडे विशेष लक्ष द्यायचे या बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या व्यापारनीतीने आता जग व्यापून टाकले असले तरी अठराव्या शतकाच्या मध्यावर केव्हातरी याच नीतीने ब्रिटिशांना व्यापणाऱ्या उत्पादनाचे नाव होते - चहा. प्रथमपासूनच चहाचे जागतिकीकरण झाल्याचा संदर्भ भानू काळे यांच्या ‘बदलता भारत’ या लेखसंग्रहातल्या ‘चहाच्या कपातले जग’ या लेखातही वाचायला मिळतो.\nचहाविषयी अलीकडचे अहवाल वाचताना आणखी एक संदर्भ सापडला. चार वर्षांपूर्वी, २०१४ मध्ये, जगातला चहाचा व्यापार होता ३६ अब्ज अमेरिकी डॉलर्सच्या घरात; २०१७ मध्ये तो पोचला होता ३९.३ अब्ज अमेरिकी डॉलर्सवर.\nकॉफीप्रेमी असणाऱ्या ब्रिटिशांच्या आयुष्यात चहा आला आणि कॉफीपेक्षा शिरजोर होऊन बसला. इंग्रजांच्या ‘चहांबाज’पणामुळेच भारतात चहाचे मळे रुजले. ईस्ट इंडिया कंपनीकडे चीनमधून चहा खरेदी करण्याची मक्तेदारी होती. ही मक्तेदारी संपत आली तशी चीनशिवाय चहा आणखी कुठे कुठे पिकू शकेल हे शोधण्याची नड इंग्रजांना भासायला लागली. त्यातून आसाममधल्या चहाच्या स्थानिक जातीचा शोध ल���गला. या सगळ्या घडामोडी एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या दशकाच्या सुरवातीच्या.\n‘वर्ल्ड ॲटलास ऑफ टी’ हातात येईपर्यंत चहाच्या झुडपाला फुले येत असतील का, हा प्रश्‍नही मला कधी पडला नव्हता. कारण केवळ पानांसाठी लागवड केली जाते, अशा काही गिन्याचुन्या वनस्पतींमध्ये चहाचा समावेश होतो. त्यातही चहाची कोवळी पानेच खुडली जातात. कॅमेलिया कुळातल्या या वनस्पतीची फुले बटन गुलाबासारखी किंवा कवठी चाफ्याच्या फुलांसारखी दिसतात. ‘वर्ल्ड ॲटलास..’ मधली सगळीच छायाचित्रे लक्ष वेधून घेणारी आहेत. किंबहुना हा ॲटलास एकंदरच देखणा आहे.\nचहाचे बी पेरून, कलम करून किंवा थोडी वाढ झालेली रोपे लावून घरामागच्या बागेतही चहा पिकवता येण्याच्या शक्‍यता, तुमच्या आवडीच्या चहाच्या चवीची रेसिपी, चहाचे रसायनशास्त्र, चहाच्या बागा आणि त्या बागांमध्ये तयार झालेल्या चहावर प्रक्रिया करण्याच्या पद्धती, इंग्लिश ब्रेकफास्ट, बर्गमाँटच्या तेलात चहाच्या पानांचे मिश्रण करून तयार होणारा अर्ल ग्रे चहा अशा अनेक मुद्‌द्‌यांबरोबर ‘वर्ल्ड ॲटलास’ प्रत्येक प्रकारच्या चहाची कहाणी या सगळ्या गोष्टी खूप खुबीने उलगडत नेतो.\nचीनी चहाचा पितामह लू यू याने लिहिलेले ‘द क्‍लासिक ऑफ टी’ हे चहावरचे सगळ्यात जुने पुस्तक. आठव्या शतकातले. चहावरच्या पुस्तकांचा हा सिलसिला आज एकविसाव्या शतकातही सुरू आहे. चहाचे गुणवर्णन करणाऱ्या पुस्तकांबद्दल चहापानाचे धोके सांगणारीही पुस्तके आहेत. रॉय मॉक्‍झॅमने चहातून निर्माण झालेल्या शोषणाची कहाणी सांगणारे ‘टी - ॲडिक्‍शन, एक्‍स्प्लॉयटेशन ॲण्ड एम्पायर’ असे पुस्तक लिहिले आहे. मॉक्‍झॅमच्या या पुस्तकाचे ‘चहा ः व्यसन, पिळवणूक आणि साम्राज्य’ अशा नावाने मराठीत भाषांतरही झाले आहे. नॅशनल बुक ट्रस्टनी चहाची कहाणी सांगणारे एक छोटेखानी पुस्तक प्रसिद्ध केले आहे.\nमाझ्या ऐकण्या-पाहण्यात असलेली चहा पुस्तकांची ही गोष्ट एका उल्लेखाशिवाय अपुरी राहील. ‘नाइंटीन एटीफोर’ आणि ‘ॲनिमल फार्म’ या विख्यात साहित्यकृतींबरोबरच संस्कृती, भाषा आणि राजकारणावर अनेक गाजलेले निबंध लिहिणाऱ्या जॉर्ज ऑर्वेलनी उत्तम चहा करण्याचे अकरा नियम सांगितले आहेत. ‘अ नाईस कप ऑफ टी’ हा १९४६ चा निबंध. ‘चहा कसा करायचा यावर तुंबळ वादावादी होऊ शकते,’ असे सांगताना ऑर्वेलसाहेब पुढे लिहितात, ‘अकराप��की कदाचित दोन नियम सगळ्यांना मान्य होतील, पण अन्य चारांवर प्रचंड मतभेद असू शकतात. पण माझ्या मते माझ्या अकरा नियमांपैकी प्रत्येकच नियम गोल्डन रूल आहे.’ चहा करायला भारतातली किंवा सिलोन (आता श्रीलंका) मधलीच चहाची पाने वापरावीत, चहा चिनी मातीच्या किंवा मातीच्या भांड्यातच करावा असे सांगताना चहा नेहमीच बिनसाखरेचा घ्यावा असाही एक नियम ते सांगतात. कारण चहात साखर घालून चहाची चव बिघडवण्यात काय हशील\nभारत काव्य लेखक राजकारण\nमित्रांनो, मैदानावर किती तरी गोष्टी दिसतात. काही जण हेडफोनवर गाणी ऐकत धावत असतात,...\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nडॉक्‍टर मृण्मयी भजक यांच्या अमेरिका खट्टी मिठी या पुस्तकाचं नुसतं शीर्षक वाचूनच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/category/cultural/page/2/", "date_download": "2018-09-24T08:39:41Z", "digest": "sha1:2335OBD6KCC3NB5QDJ357DG6IVFQWYG6", "length": 1835, "nlines": 35, "source_domain": "punenews.net", "title": "सांस्कृतिक – Page 2 – Pune News Network", "raw_content": "\nउद्या पुरंदरच्या भैरवनाथ मंदिराची रहस्य उलगडणार\nMarch 19, 2016\tठळक बातमी, सांस्कृतिक 0\nत्याचबरोबर अभेद्य पुरंदरे वाड्याचे दरवाजे उघडणार अनुभवा सासवड भूमीचा इतिहास अनुभवा सासवड भूमीचा इतिहास पुणे न्यूज, दि. 19 मार्च : पुणे जिल्ह्यातील पुरंदर येथील भैरवनाथ मंदिराची विविध सहस्य आणि त्यातील मुर्त्यांचा इतिहास उद्या उलगडणार आहे. याबरोबरच अंबाजी पंत पुरंदरे यांचा अभेद्य पुरंदरेवाड्याचा इतिहास ऐकायला मिळणार आहे. जेष्ठ इतिहासकार शिवाजीराव एक्के यांचे …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00081.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/3919", "date_download": "2018-09-24T07:50:22Z", "digest": "sha1:CQXWIFBT36GSJSIKUU3ATHFUSXADQYSG", "length": 61511, "nlines": 157, "source_domain": "mr.upakram.org", "title": "वैदिक गणित ? | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nवैदिक गणित म्हणजे नेमके काय आहे हे बहुतेकांना माहीत नसते. या वर बाजारात पुस्तके आहेत पण ती आणून वाचण्याच्या फंदात फार कोणी पडत नाही, व वाचले तरी त्यावर विचार तर फारच कमी लोक करतात. त्यातून आपली मा���सिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो. या मानसिकते मुळे वैदिक गणित म्हणजे गणिताची काही तरी श्रेष्ठतम पद्धती आहे असा एक भ्रम पसरलेला आहे. ज्येष्ठ गणितज्ञ व शास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांनी भारतात विज्ञानाचा इतिहास या विषयावर \"The Scientific Edge, The Indian Scientist from Vedic To Modern Times\" असे एक पुस्तक लिहिले आहे. यात वैदिक गणितावर पण काही विवेचन आहे. यातला काही निवडक भाग मराठीत रूपान्तर करण्याचा प्रयत्न करून उपक्रमच्या वाचकां करता देत आहे. [पुस्तकातील पान २६ ते ३१ मधून]. जिथे मला असे वाटले कि रूपान्तर नीट होत नाहीये, तिथे नारळीकरांचे इंग्रजी शब्द जसेच्या तसे वापरले आहेत. निळ्या अक्षरातील भाग पुस्तकातून रूपान्तरित आहे. काळ्या अक्षरात जे आहे ते माझे आहे.\nवैदिक गणित म्हणजे वेदात असलेले गणित असा अर्थ निघतो. पण जनसामान्यात वैदिक गणित म्हणून जे प्रसिद्ध आहे ते जगद्गुरु शंकराचार्य स्वामी श्री भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांनी लिहिलेल्या एका पुस्तकातील गणित आहे. हे खरोखर वेदांतून उत्पन्न आहे का हे लक्ष्यात घ्यावे कि हे पुस्तक स्वामीजींच्या मृत्यू नंतर प्रकाशित झाले. त्या मुळे, त्यांना कोणत्या वेदांत हे गणित सापडले हे कोणी विचारू शकले नाही. पुस्तकात सोळा सूत्रे व तेरा उप-सूत्रे आहेत. पुस्तकाच्या preface मध्ये लेखकाने (म्हणजे स्वामीजींनी) असे लिहिले आहे कि ही सूत्रे अथर्व वेदाच्या एका परिशिष्टात आहेत. पण अथर्व वेदाच्या कोणत्याही प्रती मध्ये ही सूत्रे सापडत नाहीत.\"\n\"तर हे खरोखर वेदांतून उत्पन्न आहे का हा प्रश्न जरा बाजूला ठेवून आपण ते गणित काय आहे ते पाहूया. If the contents were remarkable in themselves as judged by modern mathematical standards, तर आपण आनंद मानू शकलो असतो कि एक भारतीय काम, ते वैदिक असो व नसो, पुढारलेल्या स्तराचे निघाले. जसे श्रीनिवास रामानुजम चे काम. पण या प्रकारे पाहू गेल्यास ही सोळा सूत्रे अगदी नगण्य आहेत. आणी हे कोणी ज्येष्ठ गणीतज्ञाने समजावून देण्याची पण गरज नाही. फक्त आपण या भ्रमातून बाहेर पडले पाहिजे कि गुणाकार भागाकार वर्गमूळ इत्यादी करण्याच्या काही क्लुप्त्या म्हणजे उच्च गणित.\"\n\"आकडेमोड म्हणजे गणित नव्हे. गणित म्हणजे logical reasoning जे साध्या postulate पासून सुरुवात करून profound निष्क���्षांवर पोहोचते. जसे, युक्लीड चे प्रमेय कि prime numbers यांची संख्या अमर्यादित (infinite) आहे. हे कसे सिद्ध करायचे युक्लीड ने असा तर्क केला कि prime numbers यांची संख्या मर्यादित आहे असे गृहीत धरूया, व सगळ्यात मोठा prime numbers ला क्ष म्हणू. आता २ पासून सुरुवात करून क्ष पर्यंतच्या सर्व prime numbers चा गुणाकार करा व त्यात १ add करा. म्हणजे य = २ X ३ X ५ X ७ X ११ . . . .X क्ष + १. य हा क्ष पेक्षा मोठा तर आहे, पण तो prime आहे का युक्लीड ने असा तर्क केला कि prime numbers यांची संख्या मर्यादित आहे असे गृहीत धरूया, व सगळ्यात मोठा prime numbers ला क्ष म्हणू. आता २ पासून सुरुवात करून क्ष पर्यंतच्या सर्व prime numbers चा गुणाकार करा व त्यात १ add करा. म्हणजे य = २ X ३ X ५ X ७ X ११ . . . .X क्ष + १. य हा क्ष पेक्षा मोठा तर आहे, पण तो prime आहे का जर य prime असेल, तर त्याला कोणत्या तरी number ने पूर्ण भागाकार झाला पाहिजे व हा भागाकार करणारा आकडा स्वत: prime असेल किंवा त्याचे factor करू गेल्यास ते शेवटी prime असतील. पण अश्या कोणत्याही आकड्याने य ला पूर्ण भाग जाउ शकत नाही, कारण या सर्व prime आकड्याना गुणाकार करून त्यात्त १ add करूनच आपण य बनविला आहे, तेंव्हा या काहीही केले तरी शेवटी १ remainder राहणारच. याचा अर्थ य prime आहे. म्हणजे क्ष हा सगळ्यात मोठा prime आहे हे गृहीतक चुकीचे आहे, व prime numbers यांची संख्या अमर्यादित (infinite) आहे.\"\nयाला म्हणतात गणित. तर, वैदिक गणित हे वैदिक तर नाहीच पण गणित पण नाही. ते आहे निव्वळ आकडेमोड. पण आकडेमोड म्हणून तरी ते उपयोगी आहे का नारळीकर काय म्हणतात ते बघू\n\"ही सोळा सूत्रे कोणताही संभ्रम होणार नाही अश्या स्पष्ट शब्दात न लिहीता कूट शब्दात लिहिली आहेत. उदाहरण म्हणून पहिलेच सूत्र आहे, \"एकाधीकेन पूर्वेण\". याचा अर्थ आहे, मागच्या पेक्षा एक अधिक. स्वामीजी या सूत्राचा उपयोग १/१९, १/२९ इत्यादी decimal fractions ना expand करण्या पासून शेवटचा आकडा ५ असणाऱ्या संख्यांचा वर्ग करण्या पर्यंत कशालाही वापरतात. जसे, ३५ चा वर्ग करण्याकरता ५ च्या आधी जो आकडा आहे, म्हणजे तीन त्यात १ add करायचे (म्हणजे ५ च्या मागच्या पेक्षा एक अधिक) व त्यांचा गुणाकार करून त्यापुढे २५ लिहायचे. म्हणजे ३ गुण ४ = १२ व त्यापुढे २५ ठेवायचे, म्हणजे १२२५. झाला ३५ चा वर्ग.\"\nआता हे सगळे एवढे procedure फक्त \"एकाधीकेन पूर्वेण\" यातून कसे काय निघाले व हे वापरून ३६ चा वर्ग काढता येईल का व हे वापरून ३६ चा वर्ग काढता येईल का या सर्वाचे उत्तर \"नाही\" असेच आहे.\nतर हे आहे वैदक गणित. काही तरी कूट शब्दात लिहिलेली थातूर मातुर सूत्रे, ज्यांचा हवा तसा अर्थ लावून काहीही वापर होतो असे म्हणावे. वैदिक नाही, गणित पण नाही, व आकडेमोड सोपी करण्याच्या क्लुप्त्या म्हणून पण काही उपयोगाचे नाही.\nदादा कोंडके [11 Jan 2013 रोजी 19:24 वा.]\nपुस्तक मिळवून वाचलं पाहिजे.\nतर हे आहे वैदक गणित. काही तरी कूट शब्दात लिहिलेली थातूर मातुर सूत्रे, ज्यांचा हवा तसा अर्थ लावून काहीही वापर होतो असे म्हणावे. वैदिक नाही, गणित पण नाही, व आकडेमोड सोपी करण्याच्या क्लुप्त्या म्हणून पण काही उपयोगाचे नाही.\nखरे खोटे माहीत नाही, कारण वेदीक मॅथ मी काही दरोज वापरत नाही... पण वेदीक मॅथचा उपयोग संशोधनात करून त्याची उपयुक्तता अनेकांनी पाहीली असावे असे वाटते. आय ट्रिपली इ (IEEE) या जग प्रसिद्ध संस्थेने या संदर्भात किमान २५-२० तरी शोध निबंध प्रकाशीत केलेले दिसतात. त्यातील केवळ एकच खाली उदाहरण म्हणून (क्विक अ‍ॅब्स्ट्रॅ़टसहीत) देत आहे...\nअजून असे बरेच काही application म्हणून मिळू शकते. असो.\nचांगली माहिती दिली आहे. परवा आपला वाद झाला तेंव्हा सगळ्या गोष्टी लिहिता आल्या नाहीत. असो. इंग्लंडला असताना ऑक्सफोर्ड यूनिव्हरसिटीच्या हिंदू स्टडीजला भेट दिली होती. तिथे एका प्राध्यापकांशी थोडी चर्चा झाली काही विषयांवर. वैदिक गणिताचा मुद्दा पण आला. त्यातला सारांश असा की ह्याचे दाखले आपण म्हणता तसे कुठेच फारसे सापडत नाही. साधारणपणे १८व्या शतकात ओरिसाच्या मठात तिथल्या शंकराचार्यांनी इंग्रजांनी आपले सगळेच काढून घेतले मग आपण काही कमी नाही ह्या विचारधारेने हे सगळे लिहिले. असा एक मत प्रवाह आहे. दुसरा मत प्रवाह असा की मुळातच भारतीय संस्कृतीचा काळ ठरवणे अवघड गोष्ट आहे. कारण सगळेच मौखिक. बरेचसे ग्रंथ परकीय आक्रमणात नष्ट झाले. त्यामुळे आहेत त्या साधनांनी जो सध्या आपण काळ ठरवतो किंवा एखादी गोष्ट सहजपणे थोतांड म्हणतो हे बरोबर नाही. मुळातच ते उपलब्ध नसल्याने पूर्णपणे नाकारणे बरोबर नाही. त्यातून कालौघात चांगला विध्यार्थी मिळाला नाही तर गुरु ज्ञान देत नसे ह्यामुळे पण अनेक गोष्टी लुप्त झाल्या. असो. मुळातच वैदिक गणित वाचलेले नसल्याने ते गणित कितपत हा प्रश्नच नव्हता माझ्यापुढे. पण संग्रहित करून ठेवायची सवय नसल्याने आपले बरेच ज्ञान नष्ट झाले. असो. पण एकंदरीत चांगली माहिती.\nया 'आपण'मध्ये मी नाही\nत्यातून आपली मानसिकता अशी आहे कि कोणतीही गोष्ट वेद पुराणातून आहे असे म्हंटले कि आपला त्यावर चटकन विश्वास बसतो एवढेच नव्हे तर ते आधुनिक विज्ञाना पेक्षा श्रेष्ठच असणार असा पण आपला समज असतो.\nया 'आपण'मध्ये मी नक्कीच नाही .\nएकीकडे शून्याचा शोध आपल्या भास्कराचार्यांनी लावला असे म्हणायचे आणि दहावर ९५ शून्ये एवढे मोठे आकडे वैदिक पद्धतीत आहेत असेही म्हणायचे हे मला विनोदी वाटते. भास्कराचार्य वेदकालात होते का\nवेदिक पद्धती म्हणून सांगितल्या जाणार्‍या काही युक्त्या अंकगणितातील मोठमोठे गुणाकार वगैरे करायला ठीक आहेत, पण कॅल्क्युलेटर आल्यापासून त्याची गरज राहिली नाही. आता लोक तीन चोक बारा की पंधरा एवढे सुद्धा विसरले आहेत असे वाटते.\nनितिन थत्ते [12 Jan 2013 रोजी 07:05 वा.]\n>>पण कॅल्क्युलेटर आल्यापासून त्याची गरज राहिली नाही. आता लोक तीन चोक बारा की पंधरा एवढे सुद्धा विसरले आहेत असे वाटते.\nकाड्यापेटीचा शोध लागल्यावर गारगोटी कशाला हवी \nकाड्यापेटीचा शोध लागल्यावर गारगोटी कशाला हवी \nम्हणूनच माझ्या वरच्या प्रतिसादात त्या गारगोटीचा उपयोग हा फास्टर आल्गोरिदम मध्ये करता येतो का हे दाखवणार्‍या अनेक शोध निबंधातील एका निबंधाचा संदर्भ दिला होता. अर्थात गणित म्हणजे केवळ दहावी, फार तर बारावी -इंजिनियरींगचि परीक्षा इतकेच मर्यादीत असले तर पाढे पाठ करायची गरज नाही हे बरोबर.\nया 'आपण'मध्ये मी नक्कीच नाही .\n+१ आणि इतरही बरेचसे उपक्रमी नसावे.\nवेदिक पद्धती म्हणून सांगितल्या जाणार्‍या काही युक्त्या अंकगणितातील मोठमोठे गुणाकार वगैरे करायला ठीक आहेत, पण कॅल्क्युलेटर आल्यापासून त्याची गरज राहिली नाही. आता लोक तीन चोक बारा की पंधरा एवढे सुद्धा विसरले आहेत असे वाटते.\nखरं आहे. पाढे पाठ करण्याची पद्धत आपल्याकडे आहे पण पाढे पाठ न करता चांगले गणितत्ज्ञ जगात इतरत्रही झालेले आहेत.\n९ ९ १० वजा\nवैदिक गणितावर पूर्वी झालेली चर्चा\nजे मुळातच उपलब्ध नाही ते कसे स्वीकारायचे\nचेतन पन्डित [12 Jan 2013 रोजी 15:41 वा.]\nआनंद घारे उवाच - या 'आपण' मध्ये मी नक्कीच नाही.\nतुम्हाला रक्तात वात, पित्त, कफ, हे घटक सापडले नाहीत व त्या ऐवजी इलेक्ट्रोलाईट्स, प्लेटलेट्स, क्लोरेस्टेरॉल इत्यादी घटक सापडले, या वरून आपण या \"आपण\" मधले नाहीत हे उघडच आहे.\nशक्य आहे. तुम्ही IEEE वाचता तेंव्हा तुम्हाला हे सांगण्याची गरज नाही कि ��ॉम्पुटर हे फक्त number crunching मशीन आहे. त्यात लॉजीक फक्त IF-THEN-ELSE व बूलियन अल्जेब्रा एवढेच असते. एकाद्या विशिष्ट arithmetic ऑपरेशन करता शंकराचार्यांचे algorithm (म्हणजेच वैदिक गणिताची सूत्रे) इतर algorithm पेक्शा फास्टर असू शकतात\nप्रियाली उवाच - पण पाढे पाठ न करता चांगले गणितत्ज्ञ जगात इतरत्रही झालेले आहेत\nअहो प्रीयाली, पाढे म्हणजे आकडेमोडच, ते सुद्धा फक्त गुणाकार, व ते पाठ असण्याचा (अनेकदा न समजताच, निव्वळ घोकमपट्टी) गणितत्ज्ञ असण्याशी काही संबंध नाही. कृपया तीन गोष्टी लक्षात घ्या १: आकडेमोड म्हणजे गणित नव्हे; २: आकडेमोड म्हणजे गणित नव्हे; ३: आकडेमोड म्हणजे गणित नव्हे;\nहे सांगायला नारळीकर यांनी अनेक पाने खर्ची घातली; त्यांचे युक्लीडच्या प्रमेयाचे इन्ग्रजीतील उदाहरण एका पराग्राफ मध्ये संक्षिप्त करून मराठीत आणण्या करता मी दोन तास खर्ची घातले; व यनावाला यांनी पण पूर्वी एका धाग्यात तेच सांगितले व ती link तुम्हीच आम्हाला दाखवली, व आता तुम्हीच पाढे व गणित यान्ची सान्गड घालता\nशेवटी पुणेकर उवाच - मुळातच ते उपलब्ध नसल्याने पूर्णपणे नाकारणे बरोबर नाही\nपुणेकर, जे मुळातच उपलब्ध नाही ते कसे स्वीकारायचे हे तुम्ही नक्कीच त्या रशियन शेतकऱ्या कडून शिकलात. बरोबर जसे आपल्याकडे सारखे ठसवून सांगितले जाते कि प्राचीन भारतात ज्ञान अत्त्युच्च स्तराला पोहोचले होते, व कालांतराने बरेच \"आपण\" त्यावर विश्वास ठेवू लागतो, तसे रशियात कम्युनिझम आल्या नंतर रशियाच सर्व बाबतीत श्रेष्ठ (व भांडवलशाही अमेरिका नित्कृष्ट) असे सारखे ठसवून सांगण्याची पद्धत होती व रशियन त्यावर विश्वास ठेवू लागले होते. तर एक अमेरिकन व एक रशियन शेतकरी भेटले असता अमेरिकन शेतकरी म्हणाला \"मी माझ्या शेतात दहा फूट खोल खणले असता मला टेलिग्राफ करता वापरतात तशी तार सापडली. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी अमेरिकेत टेलिग्राफ संदेश यंत्रणा वापरात होती असे सिद्ध होते\". या वर रशियन शेतकरी म्हणाला \"मी माझ्या शेतात पन्नास फूट खोल खणले असता मला कोणतीही तार सापडली नाही, काहीही सापडले नाही. म्हणजे अनेक वर्षांपूर्वी रशियात बिनतारी (wireless) संदेश यंत्रणा वापरात होती असे सिद्ध होते\". असो.\nमी पाढे आणि गणिताची सांगड घातली असे तुम्हाला वाटते का बरं बरं धन्यवाद मला मिळालेल्या माझ्याबद्दलच्या माहितीबद्दल आभारी आहे.\nपाढे पाठ न करता चांगले गणितत्ज्ञ जगात इतरत्रही झालेले आहेत.\nया वाक्याचा अर्थ लक्षात आला असता तर दुसऱ्याविषयी बोलताना जी ४ वाक्ये खर्ची घातलीत ती घालावी लागली नसती. तुमच्याशिवाय इतरांच्या लक्षात बहुधा त्या वाक्याचा अर्थ \"पाढे पाठ करणे आणि गणित येणे किंवा त्यात प्राविण्य प्राप्त करणे याचा परस्परसंबंध नाही\" असा येत असावा.\nlink तुम्हीच आम्हाला दाखवली, व आता तुम्हीच पाढे व गणित यान्ची सान्गड घालता\nहो ना. केवढा मोठा अपराध माझा ज्यांना साधी भाषा कळत नाही त्यांना काही सांगायच्या भानगडीत पडू नये हेच खरे. ;-)\nबाकी, तुम्ही मला गणिताची जी बेसिक तोंड ओळख करून काही गोष्टी लक्षात घ्यायला सांगितल्यात त्याबद्दल प्रचंड आभारी आहे. :-)\nप्राचीन भारतात ज्ञान अत्त्युच्च स्तराला पोहोचले होते, व कालांतराने बरेच \"आपण\" त्यावर विश्वास ठेवू लागतो>> माझ्या मते भारतात २ प्रकारचे लोक आहेत. एक आपल्या ह्या वाक्याला ग्राह्य मानणारे आणि दुसरे भारतात काहीच नव्हते आणि इथे येवून इंग्रजांनी आपल्यावर फार उपकार केले. जे जे काही अस्तित्वात असेल त्याचा फडशा पडून सर्व गोष्टींची सांगड हिंदुत्ववादाशी घालून झोडपत राहणे. एकदा एक बाजू घेतली की ती बदलताना त्रास होतो. मग कातीही बाबी समोर आल्या तरी त्या नाकारल्या जातात. इंग्रजांनी आपल्या अंधश्राधांचा उत्तम उपयोग करून इथल्या काही लोकांवर असे काही गारुड घातले आहे की ते भूत उतरता उतरत नाही. बीबीसीची एक डोकुमेंटरी आहे स्टोरी ऑफ माथेमाटीक्स. त्यात आपल्याकडे बऱ्याचश्या गोष्टींचा शोध आधी लागल्याची कबुली दिली आहे. उदाहरणार्थ पायथागोरसचे प्रमेय. साईन व पाय वगैरे गोष्टी. हळूहळू गोरे मान्य करतात पण आपल्यालाच मान्य करायला कठीण जाते. कारण लिहीत स्वरूपात उपलब्ध नाहीये. असो.\nउपक्रमावर पुर्वी भारतात मौखीक ज्ञान प्रसार कसा झाला यावर लेख/चर्चा झाल्याचे आठवते.\nएकुणच भारतीयांच्या टोकाच्या आणी टिकेच्या भुमिकेने येथे नवे काही तयार होण्यासाठी अनेक अडचणी येतात आणि या अडचणींना कंटाळून अनेकजण मग तोच पाढा पाठ करतात असे वाटते.\nमाझ्या मते भारतात २ प्रकारचे लोक आहेत. एक आपल्या ह्या वाक्याला ग्राह्य मानणारे आणि दुसरे भारतात काहीच नव्हते आणि इथे येवून इंग्रजांनी आपल्यावर फार उपकार केले. जे जे काही अस्तित्वात असेल त्याचा फडशा पडून सर्व गोष्टींची सांगड हिंदुत्वव���दाशी घालून झोडपत राहणे.\nइंग्रजांना देव मानणारी पारतंत्र्यामधली पिढी आता लयाला गेली आहे. आजच्या बहुसंख्य सुशिक्षित लोकांना आपल्या पूर्वजांच्या उत्कृष्ट आणि महान कार्याबद्दल यथार्थ अभिमान वाटतो. पण त्याचा अर्थ कुठल्याही गोष्टीचे श्रेय त्यांना नेऊन चिकटवावे असा होत नाही. काडीचाही तर्कशुद्ध आधार नसतांना अचाट विधाने करायची आणि त्याचे सगळे पुरावे परकीय लोकांनी मिटवून टाकले अशी हाकाटी करायची यामुळे जगात आपला मान वाढत नाही. उलट त्यामुळे आपलेच हसे होते. असे माझे मत आहे.\nआज अस्तित्वात आलेले काँप्यूटर, इंटर्नेट वगैरे सगळे काही वेदकालात आपल्याकडे होते असे मानणारे अत्यल्प लोक आहेत आणि आपल्याकडे काहीच नव्हते असे म्हणणारा एकही भारतीय माणूस मला तरी माहीत नाही. त्यामुळे माझ्यासारख्या असंख्य देशभक्त लोकांचे अस्तित्वच नाकारणारे आपले हे विधान अत्यंत खोडसाळपणाचे आहे.\nप्रमोद सहस्रबुद्धे [12 Jan 2013 रोजी 16:14 वा.]\nवैदिक गणित (वेदिक मॅथेमॅटिक्स, प्रकाशक मोतिलाल बनारसीदास, लेखक भारती कृष्ण तीर्थ) हे पुस्तक बहुतांशाने दुकानात मिळते. या पुस्तकाचे संपादन अगरवालांनी केले आहे.\nभारती कृष्ण तीर्थांनी हे पुस्तक प्रत्यक्षात लिहिले नाही. त्यांनी दिलेल्या व्याख्यानांवर हे पुस्तक आधारित आहे. श्रीमती मंजुलादेवी त्रिवेदी यांनी लिहिलेल्या टिपणावरून हे पुस्तक स्वामींच्या मृत्युनंतर ५ वर्षांनी प्रसिद्ध झाले. मूलतः हे शंकराचार्य हे आंग्लविद्याविभूषित एम.एस.सी. होते अशी माझी माहिती आहे (नक्की संदर्भ आता दिसत नाही.)\nमुख्य संपादकांनी लिहिलेल्या टिपणानुसार \"हे ध्यानात घेतले पाहिजे की ..... ही सोळा सूत्रे अथर्ववेदाचे नवीन परिशिष्ठ आहेत. म्हणून ही सूत्रे पूर्वीच्या अथर्ववेदाच्या ग्रंथात आढळत नाहीत\" (भाषांतर स्वैर आहे.) हे शंकराचार्य मूलतः असे म्हणतात \"वेदांमध्ये सर्व ज्ञान असले पाहिजे.\" (नसल्यास परिशिष्ठरूपाने त्यात भरणा करता येते.) म्हणून वेदांमध्ये स्थापत्यवेद, आयुर्वेद, गांधर्ववेद, आणि धनुर्वेद ही उपवेद म्हणून समाविष्ठ आहेत. (हे संपादकाच्या टिपणी नुसार आहे)\nगणिताला एक 'ब्रँड' दिल्याने लोकांना त्याबद्दल आपुलकी वाटेल आणि ते त्याकडे ओढले जातील. एवढे मर्यादित लक्ष्य असल्यास वैदिक गणित फारसे वाईट नाही. पण या पलिकडे त्याची फारशी उपयुक्तता नाही.\nआकडे ��ोड करताना ९ ऐवजी ११ लिहिले ८ ऐवजी १२ (यातील एकांशातील १ व २ यांची किंमत उणे आहे.) तर आकडेमोड थोडीशी सुलभ होते. हा वैदिक गणिताच्या पद्धतीचा एक भाग आहे. वर वर सोपे वाटले (९ साठी ते फार सोपे दिसते) तरी उण्याची आकडेमोड करताना धांदल होण्याची शक्यता असते. एक करमणूकीचा मुद्दा म्हणून ही आकडेमोड पद्धत गमतीदार आहे असे म्हणता येईल. पण तिचा वापर शालेय शिक्षणासाठी करणे चुकीचे ठरेल.\nपूर्वीचाच प्रतिसाद पुनः देतो\nअरविंद कोल्हटकर [13 Jan 2013 रोजी 04:46 वा.]\nझा विषय पूर्वी एकदा चर्चेस आला असता मी दिलेला प्रतिसाद येथे पुनः चिकटवितो कारण माझे अजूनहि मत तेच आहे.\n< वैदिक गणिताचा अलीकडे बराच बोलबाला झाला आहे. ज्यांना इंग्रजीमध्ये revivalist म्हणता येईल अशा व्यक्ति आणि गट हा बोलबाला करण्यात आघाडीवर आहेत. ह्यामागचे सत्य काय आहे ह्याविषयीचे माझे मत थोडक्यात मांडतो. माझ्यापेक्षा कितीतरी अधिक अधिकारी मंडळींनी ह्यावर केलेले बरेच लिखाण इंटरनेटवर उपलब्ध आहे. त्यापैकी काही संदर्भ शेवटी दिले आहेत.\nह्या वैदिक गणितामध्ये प्रत्यक्ष 'वैदिक' काय आहे हे आजतागायत कोणासही कळलेले नाही. 'स्वामीजी असे म्हणतात' एव्हढा एकच ipse dixit गटातला आधार ह्या विधानामागे आहे. कोणत्याही वेदामध्ये आणि वेदांगामध्ये, वा अन्यत्रहि कोठे, वैदिक गणिताचा मूलस्रोत आजतागायत दिसून आलेला नाही. वैदिक गणिताला वहिलेल्या पुस्तकांमध्येहि कोठेही ससंदर्भ हा स्रोत प्रकाशित झालेला नाही. अशा परिस्थितीत एवढा एकच निष्कर्ष काढता येतो की वैदिक गणिताची मूलभूत सूत्रे स्वामीजीनीच स्वतःच्या बुद्धीतून निर्माण केली असून ती मूळ वेदग्रंथात कोठेही नाहीत. वेद हे बदलण्याचा किंवा वेदांना पुरवणी जोडण्याचा कोणासहि अधिकार दिलेला नाही. स्वामीजीनी स्वतः निर्माण केलेल्या सूत्रांना 'वैदिक' म्हणणे हा वेदांचा अधिक्षेप आहे.\nह्यात Mathematics अशा अर्थाने गणित किती आहे हेहि विचारात घ्यायला हवे. आपण अंकगणित (Arithmetic) आणि उच्च गणित (Mathematics) ह्या दोहोंसहि गणित ही एकच उपाधि देतो. प्रत्यक्षात अंकगणित हे आकडेमोड आणि हिशेब करण्याचे तंत्र आहे. उच्च गणितात प्रवेश करावयाचा असेल तर अंकगणिताचे पूर्ण ज्ञान हवेच पण उच्च गणित अमूर्त कल्पनांचा शोध घेते आणि अंकगणित मूर्त आकड्यांशी खेळते. उच्च गणितात आकडेमोड अशी फारच थोडी करावयास लागते, जेथे लागते तेथे ती शाळेत शि���लेल्या अंकगणिताच्या उपयोगाने सहज करता येते. त्यासाठी 'वैदिक गणिता'तील गुंतागुंतीची सूत्रे डोक्यात भरून घेण्याची काहीहि जरूर नसते. गणिताच्या विद्यार्थ्यांना हाही Rule of Thumb माहीत आहे की एखाद्या गणितात फार वेडीवाकडी आकडेमोड करावयाला लागणे हा सर्वसाधारणपणे पूर्वीच्या सोडवणुकीत काहीतरी चूक आहे ह्याचा निदर्शक असतो. ह्यामुळे अंकगणिती आकडेमोडीला Vedic Mathematics हे संबोधन गैरलागू आहे आणि दिशाभूल करणारे आहे, ती आकडेमोड कितीहि 'जादुई चिराग' वाटली तरी. आकडेमोडीच्या पद्धती म्हणूनहि त्या खर्‍या कितपत उपयुक्त आहेत ते खालील अभ्यासनिबंधांमध्ये दर्शविले आहे.\nउच्च गणिताचे आणखी एक वैशिष्ट्य असे की ते गणित आपाततः भिन्न दिसणार्‍या गोष्टींमधील समान दुवा हेरून त्यांमधील आंतरिक साम्याचा अभ्यास करते. सोपे सर्वपरिचित असे उदाहरण देऊन हे स्पष्ट करतो. दोन समान्तर रेषा, दोन रेषा, पॅराबोला, लंबवर्तुळ (ellipse), वर्तुळ, हायपरबोला ह्या सर्व भौमितिक आकृति एक दुसर्‍यापासून वरकरणी पाहिल्यास वेगळ्या वाटतात. प्रत्यक्षात त्रिमिति शंकूचे समतलाने वेगवेगळे छेद घेऊन ह्या सर्व द्विमिति भौमितिक आकृत्या निर्माण होतात. हे सर्व Conic Section ची भिन्नभिन्न उदहरणे आहेत हे एकदा लक्षात आले की Conic Section ह्या संकल्पनेचा पुढील अभ्यास करून शोधलेली प्रमेये ह्या सर्व आकृत्यांना लागू पडतात. अशा अर्थाने तथाकथित Vedic Mathematics मध्ये काहीच Mathematics दृग्गोचर होत नाही.\nएखादया गोष्टीला `वैदिक`अशी उपाधी चिकटवली (आणि चिकटवणारे स्वत: शंकराचार्य असले) की बहुसंख्य श्रद्धाळू जन ती गोष्ट वेदप्रणीतच आहे असे मानू लागतात. हे एक मार्केटिंग गिमिक् आहे. अशापासून खरे नुकसान काय होते ही खालील आधारांमध्ये दर्शविले आहे.\nएवंच काय, ज्यांना असल्या कसरतींचे कौतुक आहे त्यांनी जरूर त्यांचा अभ्यास आणि प्रसार करावा, मात्र ते करतांना त्या कसरतीला Vedic Mathematics असे गौरवू नये कारण त्यात `वैदिक` काहीच नाही आणि ते `Mathematics`हि नाही.\nहे विचार सर्वसामान्य समजुतींच्या विरोधात जाणारे आहेत ह्याची मला पूर्ण जाणीव आहे. त्यांना काही साधार उत्तर मिळाल्यास मला ते वाचायची उत्सुकता आहे\nखरे शास्त्र म्हणजे काय\nप्रसाद१९७१ [14 Jan 2013 रोजी 06:05 वा.]\n<<त्यात आपल्याकडे बऱ्याचश्या गोष्टींचा शोध आधी लागल्याची कबुली दिली आहे. उदाहरणार्थ पायथागोरसचे प्रमेय. साईन व पाय वगैरे गोष्टी. >> अहो पाय, पायथागोरस चे प्रमेय हे जगातल्या सर्व जुन्या , पुरातन संस्क्रुतींना माहीती होते. त्यात विषेश काही नाही.\nपायथागोरस चे महत्व ह्याच्या साठी की त्यानी त्याचा सिद्धांत मांडला आणि सिद्ध करुन दाखवला.\nएखादी गोष्ट empirically माहिती असणे वेगळे आणि त्याची सिद्धता करणे आणि theory बनवणे हे science आहे.\nगुरुत्वाकर्षण सुद्धा सर्व जगाला न्युटन च्या आधी माहिती होते, पण न्युटन नी त्यातला कार्यकारण भाव शोधला.\nतसेच ऑषधांबद्दल, हळद antisepctic आहे हे माहीती असणे ह्यात काही विषेश नाही. पण त्याचा परिणाम कसा व का होतो हे समजणे महत्वाचे आहे. आज modern medicine ची ऑषधे शरिरात जाउन नक्की कुठे व काय काम करतात हे माहीती आहे, त्यामुळे हल्ली ऑषधे शोधावी लागत नाहीत तर design करता येतात. हे science आहे.\nचेतन पन्डित [14 Jan 2013 रोजी 13:34 वा.]\nप्राचीन भारतात ज्ञान अत्त्युच्च स्तराला पोहोचले होते, व कालांतराने बरेच \"आपण\" त्यावर विश्वास ठेवू लागतो>> माझ्या मते भारतात २ प्रकारचे लोक आहेत. एक आपल्या ह्या वाक्याला ग्राह्य मानणारे आणि दुसरे भारतात काहीच नव्हते आणि इथे येवून इंग्रजांनी आपल्यावर फार उपकार केले\nअजिबात नाही. वैदिक गणितातील सूत्रे काही फार उपयोगाची नाहीत असे म्हंटले तर याचा अर्थ भारतात काहीच नव्हते आणि इथे येवून इंग्रजांनी आपल्यावर फार उपकार केले, असे अजिबात नव्हे. कोणत्याही civilization च्या प्राचीन ज्ञानाचे त्या वेळेच्या context मध्ये मूल्यमापन करून कौतुकाने बघणे मान्य आहे. पण आज पण तेच ज्ञान श्रेष्ठ आहे असा आग्रह धरणे चुकीचे आहे. उदाहराणार्थ, कबुतरांना वांच्छित जागा बरोबर हुडकता येते हे निरीक्षण, व त्यांना train करून त्यांचा संदेश वाहना करता उपयोग, हे त्या काळाच्या मानाने खूपच प्रगत ज्ञान व कौशल्य होते, व त्याचे कौतुक निश्चितच आहे. पण म्हणून आज जर कोणी हट्ट धरून बसला कि हे आपले प्राचीन ज्ञान म्हणून ते आज पण श्रेष्ठ आहे व इलेक्ट्रोनिक फोनच्या ऐवजी होमिंग कबुतरेच वापरावीत तर ते मूर्खपणाचे होईल. दुर्दैवाने, असा मूर्खपणा भारतात (व कदाचित फक्त भारतातच) घडतो.\nवैदिक गणित यावर अनेकदा चर्चा व टीका होत असते. होमिंग कबुतरे, सूर्य तबकडी, घर बांधणीत लाकडी तुळया, टांक व बोरू, . . . . इत्यादी अनेक पूर्व काळातील गोष्टीं वर अशी चर्चा व टीका कधीच का होत नाही कारण प्रत्येकाला हे भान असते कि या सर्व गोष्टी त्या काळात ���री कौतुकास्पद असल्या तरी आज त्या कालबाय्ह झाल्या आहेत. कोणीच असा आग्रह धरून बसत नाही कि इलेक्ट्रोनिक फोनच्या ऐवजी होमिंग कबुतरे; क्वार्टझ घड्याळाच्या ऐवजी सूर्य तबकडी, RCC बीम च्या ऐवजी लाकडी तुळया . . . . . वापरावेत. वैदिक गणित चर्चेत आले कारण एक असा भ्रम पसरविण्यात आला कि आकडेमोड करण्याची ही पद्धत आज पण जास्त श्रेष्ठ आहे. मग कोणी ते महाविद्यालयात शिकविण्याची टूम काढली तर अनेकांनी वैदिक गणिताचे क्लासेस काढले व अनेक पालकांच्या या बाबतच्या अज्ञानाचा फायदा घेत पैसे कमावण्याची युक्ती काढली, इत्यादी. म्हणून वैदिक गणित dissection टेबल वर आले, व एकदा ते तेथे आल्यावर त्याची चिरफाड सुरु झाली.\nही चर्चा अनेकदा एक वेगळेच वळण घेते - ती म्हणजे आपल्या पूर्वजांच्या कपोलकल्पित achievements. हळदीचे anti-septic गुण आयुर्वेदाने ओळखले ही achievements खरी आहे. आज जखम झाल्यास त्यात हळद भरावी का Betadine ने स्वछ करावी, या वर चर्चा होऊ शकते पण हळदीचे anti-septic गुण हे ज्ञान आपल्या समोर आज पण आहे. पण ज्याची आज काहीही नोंद नाही, ते खरोखर होते का नाही हे पण आपण खात्रीने सांगू शकत नाही, त्याचे गुणगान वेळेचा अपव्यय फक्त आहे. \"बरेचसे ग्रंथ परकीय आक्रमणात नष्ट झाले. त्यामुळे आहेत त्या साधनांनी जो सध्या आपण काळ ठरवतो किंवा एखादी गोष्ट सहजपणे थोतांड म्हणतो हे बरोबर नाही. मुळातच ते उपलब्ध नसल्याने पूर्णपणे नाकारणे बरोबर नाही. त्यातून कालौघात चांगला विध्यार्थी मिळाला नाही तर गुरु ज्ञान देत नसे ह्यामुळे पण अनेक गोष्टी लुप्त झाल्या\" हे त्या पैकीच. कारण काहीही असो, जर ते लुप्त झाले व आता मुळातच ते उपलब्ध नाही, तर ते होते असे सुद्धा आपण खात्रीने सान्गू शकत नाही.\nउपक्रमवर तर असल्या चर्चेने एक आणखीन पुढचा टप्पा गाठला. जे ज्ञान आज आपल्या समोर नाही त्याचेच नव्हे तर जे \"ज्ञान\" कधी असूच शकत नव्हते असे सिद्ध झाले आहे - जसे पाऱ्या पासून सोने चांदी बनविणे - त्याचे गुणगान.\nइंग्रजांची इथे सत्ता आलीच नसती तर आपण कधी modern chemistry शिकलोच नसतो असे नव्हे. पण त्यांची सत्ता इथे आल्याने ही प्रक्रिया लौकर व सुलभ झाली यात संशय नाही. केमिस्ट्रीच नव्हे तर इतर अनेक गोश्टी. जसे, लोकशाहीची पाले-मुळे अथेन्स येथे ख्रिस्त पूर्व सहाव्या शतकात सापडतात, म्हणजे इंग्रज इथे येण्याच्या २२०० वर्षापूर्वी. पण दोन हजार वर्षात ही संकल्पना आपल्याला ना स्वत: शोधता आली, ना import करता आली. तेंव्हा, इंग्रजांनी आपल्याला बरेच काही दिले, व ते स्वीकार करायला काहीच हरकत नसावी.\nश्री.चेतन पंडित यांचा लेख तसेच अमान्य हा प्रतिसाद यांत व्यक्त केलेल्या विचारांशी शत प्रतिशत सहमत आहे.\nवैदिक गणित चर्चेत आले कारण एक असा भ्रम पसरविण्यात आला कि आकडेमोड करण्याची ही पद्धत आज पण जास्त श्रेष्ठ आहे. मग कोणी ते महाविद्यालयात शिकविण्याची टूम काढली तर अनेकांनी वैदिक गणिताचे क्लासेस काढले व अनेक पालकांच्या या बाबतच्या अज्ञानाचा फायदा घेत पैसे कमावण्याची युक्ती काढली,\nहे अगदी खरे आहे.आमच्या घरी वृत्तपत्रासोबत वैदिक गणिताविषयींची जाहिरात पत्रके अधून मधून पडत असतात.त्यांतः\n*\"वैदिक गणिताचा अभ्यास असेल तर बीजगणितातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर चुटकीसरशी देता येते.\n*वैदिक गणिताच्या अभ्यासाने मेंदू सक्षम बनतो.\n*अनेक पाश्चात्य शिक्षणसंस्थांत वैदिक गणित हा विषय शिकविला जातो.\n*क्वांटम मेकॅनिक्सच्या अभ्यासासाठी वैदिक गणित उपयुक्त आहे असे मत एका शास्त्रज्ञाने व्यक्त केले आहे.\n..असे धादान्त खोटे दावे असतात. सर्वसामान्य पालकांना हे सगळे खरे वाटते.\nमाझे असे मत आहे की शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या डोक्यात वैदिक गणितासारख्या निरुपयोगी गोष्टी कोंबून त्यांच्या उन्मेषशाली मेंदूंना विनाकारण शीण आणू नये.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/Raids-on-gambling-base-9-people-arrested/", "date_download": "2018-09-24T07:30:52Z", "digest": "sha1:3BF66D5TMMOL4CM62FQGEX66NG2C2UET", "length": 6360, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात\nदहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात\nस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने शुक्रवारी सायंकाळी शहरातील 10 मटका अड्ड्यांवर छापे टाकून रोख 35 हजार रुपये आणि मटक्याचे साहित्य जप्‍त केले. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेण्यात आले असून मटका बुकींसह 13 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक मोहीम राबविण्यात आली.\nरायगड कॉलनी परिसरात मटका घेणार्‍या अमर सुनील सातवेकर (वय 26, रा. शिवनेरी कॉलनी, पाचगाव) व जयदीप सदानंद सरवदे (36, रा. पाचगाव) या दोघांना रंगेहाथ पकडले. त्यांच्याकडून रोख 6000 रुपये व मटक्याचे साहित्य जप्‍त करण्यात आले. उत्तम फडतारे याच्यासाठी ते मटका घेत होते.\nराजारामपुरीतील शाहूनगरात अमर तानाजी पोवार (35, रा. दौलतनगर), जुना कंदलगाव रस्त्यालगत सागर प्रभुदास व्हटकर (36, जवाहरनगर) व शंकर गंगाराम कदम (54, रा. जवाहरनगर) यांना ताब्यात घेऊन रोख रक्‍कम जप्‍त करण्यात आली. तिघे बबन कवाळे व राहुल पाटील यांच्यासाठी मटका घेत होते.\nराजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत मटका घेणारे सचिन लक्ष्मण परबाळे (38, रा. शनिवार पेठ), श्रीपती पांडुरंग काशीद (45, रा. रामानंदनगर, खंडोबा मंदिरलगत) यांना पकडून रोख 17 हजार जप्‍त करण्यात आले. दोघे राजू बन्‍ने याच्यासाठी मटका घेत होते.\nशाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सिद्धू पांडुरंग सावंत (41, रा. मोहिते कॉलनी) अभिमन्यू यशवंत कुरणे (55, रा. रमणमळा) अजित दिनकर मोरे (25, रा. हणबर गल्‍ली, कागल) या तिघांना मटका घेताना पकडण्यात आले. सर्व जण अभिजित यादव याच्यासाठी मटका घेत होते. पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.\nदहा मटका अड्ड्यांवर छापे; ९ जण ताब्यात\nकुरुंदवाड : चार जणांना डेंग्यूची लागण\nनुकसानीची भरपाई मनसेने द्यावी : अशोक चव्हाण\n‘मी शेतकर्‍यांचा उपयुक्‍त ट्रॅक्टर’\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/padman-film-balsankul-tomato-fm-programme/", "date_download": "2018-09-24T07:26:21Z", "digest": "sha1:NFLDE3LIBIEFVTYBQDCIMP4QE7SCSJIC", "length": 5268, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " टोमॅटो एफ.एम.तर्फे उद्या बालकल्याण संकुलच्या मुलींसाठी ‘पॅडमॅन’चा खास शो | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › टोमॅटो एफ.एम.तर्फे उद्या बालकल्याण संकुलच्या मुलींसाठी ‘पॅडमॅन’चा खास शो\nटोमॅटो एफ.एम.तर्फे उद्या बालकल्याण संकुलच्या मुलींसाठी ‘पॅडमॅन’चा खास शो\nमासिक धर्मावर आधारित पॅडमॅन या सध्या सर्वत्र चर्चिल्या जाणार्‍या चित्रपटाचा खास शो बालकल्याण संकुलमधील मुलींसाठी आयोजित करण्यात आला आहे.\nटोमॅटो एफ.एम. व प्रयोग फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी (12 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजता पीव्हीआर सिनेमाज कोल्हापूर येथे हा चित्रपट दाखवला जाणार आहे. या सामाजिक उपक्रमासाठी पूर्वा एंटरप्राईजेस यांचे फिल फाईव्ह सॅनिटरी नॅपकीन्स आणि अनघा ज्वेल्स हे प्रायोजक म्हणून लाभले आहेत.\nमासिक धर्म ही नैसर्गिक क्रिया आहे; पण त्याबाबत समाजात बरेच गैरसमज आहेत. यामुळे या दिवसात स्वच्छतेकडे मुलींचे खूप दुर्लक्ष होते. लहान वयातच मुलींना जननेद्रीयांशी संबंधित आजार जडतात. अशावेळी सॅनिटरी पॅड वापरले तर हे धोके कमी होऊन मुलींचे आरोग्य जपले जाते. पॅड वापरण्याबाबत जागृती करण्याचे काम पॅडमॅन या हिंदी चित्रपटातून करण्यात आले आहे. मुलींच्या मनात मासिक धर्माविषयी असलेले गैरसमज दूर होऊन त्या दिवसात स्वत:ची कशी काळजी घ्यायची, याची माहिती मिळणार आहे.\nबालकल्याण संकुलमध्येही किशोरावस्थेतील मुली असतात. त्यांना याबाबतीत जाणीवजागृती व्हावी, या हेतूने हा चित्रपट त्यांना दाखवला जाणार आहे, असे प्रायोजक असलेल्या वनिता संदीप पाटील यांनी सांगितले.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/suresh-prabhu-chance-loksabha-election/", "date_download": "2018-09-24T07:55:23Z", "digest": "sha1:O7AENZQ3ROMVHCUP7KR6H2HMTY3GNEVY", "length": 7961, "nlines": 37, "source_domain": "www.pudhari.news", "title": " भाजपकडून ना. प्रभू यांना खासदारकी? | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › भाजपकडून ना. प्रभू यांना खासदारकी\nभाजपकडून ना. प्रभू यांना खासदारकी\nचिपळूण : शहर वार्ताहर\nपंतप्रधान मोदी यांचे विश्‍वासू म्हणून ओळख असलेल��� कोकणचे सुपुत्र केंद्रीय वाणिज्यमंत्री सुरेश प्रभू यांना लोकसभेसाठी भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या खासदारकीसाठी भाजपच्या गोटातून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. त्यातीलच पहिला टप्पा म्हणजे ना. प्रभू यांची खास ‘चाय पे चर्चा’ बैठक शुक्रवारी सावर्डे येथे आयोजित करण्यात आली आहे. प्रभू हे दोन दिवस चिपळूणच्या दौर्‍यावर येणार आहेत.\nभाजपच्या अंतर्गत गोटातून मिळालेल्या माहितीनुसार आगामी लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात ना. सुरेश प्रभू यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. त्यानुसार ना. प्रभू यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणुकीच्या तयारीला सुरुवातदेखील केली आहे. रणनीती व नियोजनानुसार निवडणूक प्रचाराचा खास प्रारंभ चिपळूणच्या राजकीय मैदानात केला जाणार आहे. कोकणातील राजकीय केंद्रबिंदू व डावपेचांचा आखाडा असलेल्या चिपळुणात भाजप गोटाकडून प्रभू यांच्या निवडणुकीचा प्रारंभ शुक्रवारी खास संवाद साधून होणार आहे. सावर्डे येथे या खास लोकांसाठी आयोजित केलेल्या ‘चाय पे चर्चा’ संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.\nभाजप गोटातून मिळालेल्या माहितीनुसार, दोन दिवस प्रभू हे चिपळूण दौर्‍यावर आहेत. या दौर्‍यादरम्यान भाजपच्या राजकीय रणनीतीची धुरा सांभाळणार्‍या काही खास राखीव राजकीय धुरिणांकडून प्रभू यांच्या संवादाचे नियोजन केले आहे. त्यानुसार, चिपळूण शहर परिसर व तालुक्यातील राजकीय क्षेत्रात स्वत:चे वलय व वजन असलेल्या काही पडद्यामागील राजकीय व्यक्‍तींना या चर्चेसाठी अगत्याचे निमंत्रण दोन दिवसांपूर्वीच खासगी माध्यमातून देण्यात आले आहे.\nकोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नसलेले मात्र ज्यांच्या प्रभावामुळे राजकीय वर्तुळात मतदारांचा फायदा होईल, अशा अनेक व्यक्‍तींना प्रभू यांच्या या खास संवाद चर्चेसाठी बोलावण्यात आले आहे. यावेळी संबंधितांना विकासाविषयक व अन्यविषयी मार्गदर्शन करावे. तसेच सूचना व विकासकामांबाबत चर्चा करावी यासाठी बैठकीला उपस्थित रहावे, असे निमंत्रण संबंधितांना देण्यात आल्याचे\nभाजपकडून प्रभू यांना उमेदवारी मिळणार, याची शक्यता बळावू लागली आहे. चिपळूण सर्वच पक्षांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू बनू लागला आहे. भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीच्या रणनीतीची तयारी चिपळूणच्या राजकीय मैदानातून सुरू केली आहे. नुकत्याच होणार्‍या बैठकीत काय होणार याकडे लक्ष लागले आहे.\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Namdev-Maharaj-Palkhi-Welcome-to-Parli/", "date_download": "2018-09-24T08:24:21Z", "digest": "sha1:XJPXIO422PCMUG5Z27VTKZKMCHWEDYPP", "length": 5100, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " नामदेव महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › नामदेव महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत\nनामदेव महाराजांच्या पालखीचे परळीत स्वागत\nनर्सी नामदेव येथून 3 जुलै रोजी पंढरपूरकडे निघालेली श्री संत शिरोमणी नामदेव महाराज यांची पालखी तीर्थक्षेत्र परळीत गुरुवारी दाखल झाली. यावेळी अ.भा.वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष रामेश्वर महाराज कोकाटे, जीवनअण्णा शिंदे व त्यांच्या सहकार्‍यांनी पालखीचे जोरदार स्वागत केले.\nनामदेव महाराज यांची पालखी नर्सी (ता.हिंगोली) येथून 3 जुलै रोजी पंढरपूरकडे निघाली आहे. यात मोठ्या संख्येने वारकर्‍यांचा सहभाग आहे.ही पालखी परळीतील संत जगमित्रनागा मंदिर येथे मुक्कामी होती. शुक्रवारी सकाळी सहा वाजता पालखी अंबाजोगाईकडे निघली. या दिंडीत 500 पुरुष व 200 महिला सहभागी आहेत.\nसंत शिरोमणी नामदेव महाराज पालखीचे वारकरी मंडळाचे मराठवाडा विभागीय अध्यक्ष ह.भ.प.रामेश्वर महाराज कोकाटे यांनी स्वागत केले. पालखीचे स्वागत परळीकरांनी मोठ्या उत्साहात केले.यावेळी परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. अंबाजोगाई येथे योगेश्वरी कॉलेच्या प्रांगणात रिंगणाचा कार्यक्रम होणार असल्याचे बळीराम सोळंके यांनी सांगितले. दरम्यान, 22 जुलै रोजी पर्यंत ही पालखी पंढरपूर येथे दाखल होणार असल्याची माहिती उपाध्यक्ष अंबादास महाराज गाडे यांनी व काशीनाथ महाराज पातळे यांनी दिली.\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/143-young-people-die-in-the-5-years-of-Overhead-Wire-Shock/", "date_download": "2018-09-24T07:50:48Z", "digest": "sha1:RRPL4EURVE3URUBTUDI3IPXMQX4N2BB7", "length": 9374, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ओव्हरहेडला चिकटून हार्बरवर 5 वर्षांत 143 तरुणांचा मृत्यू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ओव्हरहेडला चिकटून हार्बरवर 5 वर्षांत 143 तरुणांचा मृत्यू\nओव्हरहेडला चिकटून हार्बरवर 5 वर्षांत 143 तरुणांचा मृत्यू\nमुंबईची उपनगरी लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची लाइफलाइन आहे. दररोज 80 लाखांपेक्षा जास्त प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांतून प्रवास करतात. मुंबईच्या रेल्वेगाड्यांमध्ये बरीच गर्दी असते, ज्यामुळे प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालून रेल्वेच्या दारावर लटकून आणि उभे राहून प्रवास करतात. तसेच काही प्रवासी ट्रेनच्या छतावर प्रवास करतात आणि काही तरुण मुले करतबबाजी करतात. यामुळे दररोज सरासरी 10 ते 12 प्रवासी रेल्वेगाड्यांतून पडून किंवा शॉक लागून मरतात. गेल्या पाच वर्षांत ओव्हरहेड वायरचा शॉक लागून 143 तरुण प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला असल्याची धक्कादायक माहिती आरटीआयमधून उजेडात आली.\nआरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी रेल्वे पोलीस आयुक्त यांच्या कार्यालयात रेल्वेच्या ओव्हरहेड वायरचा शॉक लागून किती प्रवाशांचा मृत्यू झाला किंवा जखमी झाले, याबाबत माहिती विचारली होती. सदर माहितीसंदर्भात जनमाहिती अधिकारी वसंतराव शेटे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे सन 2013 पासून मे 2018 पर्यंत ओवरहेड वायर पासून शॉक लागून एकूण 143 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 138 प्रवासी जखमी झाले आहे. मध्य रेल्वेच्या सीएसटी ते कर्जत स्थाकांन दरम्यान एकूण 67 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 52 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते पालघर स्थाकांन दरम्यान एकूण 40 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 31 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड ते पनवेल स्थानकांदरम्यान एकूण 36 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. आणि एकूण 39 प्रवासी जखमी झाले आहे. सर्वात जास्त ओव्हर हेड वायरचा शॉक लागून प्रवाशांचा मृत्यू चेंबूर आणि टिळक नगर स्थाकांन दरम्यान झाला आहे. चेंबूर स्थानकावर एकूण 11 प्रवाशांचा मृत्यू व 6 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच टिळक नगर स्थानकावर एकूण 5 प्रवाशांचा मृत्यू व 14 प्रवासी जखमी झाले आहे.\nतसेच मुंबई उपनगरी रेल्वेमध्ये 2017 साली रेल्वेनगाड्यातून पडून 3014 प्रवासी मृत्यू पावले. तर 3345 प्रवासी जखमी झाले आहे. मध्य रेल्वेमार्गावर गाड्यातून पडून 1534 प्रवासी मृत्यू पावले तर 1435 प्रवासी जखमी झाले आहे. आणि पश्चिम रेल्वमार्गावर गाड्यातून पडून 1086 प्रवासी मृत्यू पावले आणि 1540 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच हार्बर उपनगरीय रेल्वेमार्गावर गाड्यातून पडून 394 प्रवासी मृत्यू पावले आणि 370 प्रवासी जखमी झाले आहे. तसेच उपनगरीय रेल्वे स्थानकांवर रेल्वेगाड्यांतून पडून जखमीं किंवा मृत प्रवाश्यांना उचलण्यासाठी कोणतेही विशेष कर्मचारी नियुक्त केले गेले नाहीत. अशा अपघातानंतर संबंधित स्टेशन मास्टर स्थानिक हमाल व स्वयंसेवी सेवकांची मदत घेतात.\nगोवंडी आणि चेंबूर क्षेत्रात राहणार्‍या रहिवासी यांनी आप-आपल्या मुलांना ताकीद देण्याची गरज आहे की, ट्रेनच्या छतावर प्रवास करू नये आणि करतबबाजीसुद्धा करू नये. तसेच शकील अहमद शेख यांनी मुंबईकरांना अपील केले आहे की, आपण सुरक्षित प्रवास करावा, आपल्या मागे आपले कुटुंब आहे. त्यांची काळजी करावी. यासंदर्भात शकील अहमद शेख यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल आणि रेल्वे बोर्ड चेयरमैन अश्वनी लोहानी यांस पत्र पाठवून हार्बर लाईनवर गाड्याच्या फेर्‍या वाढविण्याची मागणी केली आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Bogus-charter-case/", "date_download": "2018-09-24T08:07:38Z", "digest": "sha1:FKNLIP7LVU2NSWJBLUJZ3V4JQQRH4W4B", "length": 6098, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बोगस सनद प्रकरण; दोन सरकारी कर्मचार्‍यांवरही गुन्हा दाखल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › बोगस सनद प्रकरण; दोन सरकारी कर्मचार्‍यांवरही गुन्हा दाखल\nबोगस सनद प्रकरण; दोन सरकारी कर्मचार्‍यांवरही गुन्हा दाखल\nतब्बल 30 कोटींच्या भूखंडाच्या बोगस सनद प्रकरणी उपविभागीय अधिकार्‍यांनी दोन सरकारी कर्मचार्‍यांना डावलून सात भूमाफियांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. आर्थिक गुन्हे शाखेने आता या प्रकरणात लिपीक पी.आर.गायकवाड आणि ईश्वर पमनानी यांचाही आरोपी म्हणून समावेश केला आहे.\nव्यापारी मोती दुसेजा यांनी 2014 मध्ये घनश्यामदास तुनिया, किशन लाहोरी, राजेश गुरदासमल दुदानी, मुकेश गुरदासमल दुदानी, चंदा लालचंद चावला यांच्याबरोबर मिळून 15 हजार चौरस फुटाचा प्लॉट खरेदी केला. ही मालमत्ता रजिस्टरी करताना या मालमत्तेला सनद नाही, मग रजिस्टरी कशी होऊ शकते, असा प्रश्न दुसेजा यांनी भागीदारांना विचारला असता त्यानी या भूखंडाची बोगस सनद बनवणार असल्याचे सांगितले.\nदुसेजा यांनी या भूखंडाची सनद कशी बनली याचा तपास करण्यासाठी महसूल विभागाचे अप्पर सचिव यांना तक्रार दिली होती. तत्कालीन उपविभागीय अधिकार्‍यांनी शासनाला दिलेल्या अहवालात सनद तपासणीबाबत पुण्याच्या सीआयडी विभागाने सनदांवरच्या स्वाक्षर्‍या ह्या बोगस असल्याचे नमूद केले आहे. त्यानुसार तहसीलदार उत्तम कुंभार यांच्या आदेशाने भूखंडावर दोन महिन्यांपूर्वी फलक ही लावला आहे.\nमोती दुसेजा यांनी सांगितले की, या प्रकरणात दोषी आढळलेले लिपीक प्रकाश गायकवाड आणि ईश्वरी पमनानी यांची कोकण विभागीय आयुक्तांकडून चौकशी चालू आहे. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाने 26 ऑक्टोबर 2017 रोजी बोगस सनद बनविणार्‍या अन्य दोषींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. 10 नोव्हेंबर रोजी प्रांत अधिकारी जगतसिंग गिरासे यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/16-crores-sanction-for-Dalit-settlement-improvement-project/", "date_download": "2018-09-24T07:37:35Z", "digest": "sha1:QDBB4HI2ACF6LN5MCC4V3WEAS74OVMTD", "length": 5113, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दलित वस्ती सुधार योजनेतील 16 कोटीच्या कामांना मंजुरी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › दलित वस्ती सुधार योजनेतील 16 कोटीच्या कामांना मंजुरी\nदलित वस्ती सुधार योजनेतील 16 कोटीच्या कामांना मंजुरी\nजिल्हा परिषदेला प्राप्‍त असलेल्या निधीतून दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत ग्रामीण भागातील 545 कामांसाठी 16 कोटी 79 लाख रुपयांच्या कामांना समाजकल्याण समितीची मंजुरी देण्यात आल्याची माहिती सभापती शीला शिवशरण यांनी दिली.\nसभापती शिवशरण यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी जिल्हा परिषदेत समाजकल्याण समितीची सभा घेण्यात आली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. दलित वस्ती सुधार योजनेसाठी समाजकल्याण विभागास एकूण 54 कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त आहे. यापैकी 9 कोटी 52 लाख निधी वगळता सर्व निधीतून कामे घेण्यासाठी मंजुरी देण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले.\nवैयक्‍तिक लाभाच्या अडीच हजार निवडीसाठी 1 हजार 615 लाभार्थी निवड करुन पात्र लाभार्थ्यांची यादी पंचायत समितीकडे पाठविण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला. जिल्हा परिषदेत सेस फंडातून समाजकल्याण विभागास चालू वर्षी 4 कोटी 50 लाखांचा निधी तरतूद आहे. जिल्हा परिषदेच्या बजेटमध्ये समाजकल्याण विभागासाठी 5 कोटी 50 लाख रुपयांची तरतूद करण्यात यावी, असाही निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी समितीचे सदस्य श्रीपती सोनवणे, सुनंदा फुले, अंजनादेवी पाटील, अतुल खरात, शोभा वाघमोडे, साक्षी सोरटे, आण्णाराव बाराचारी, कविता वाघमारे, रेखा गायकवाड आदी उपस्थित होते.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/HAL-YOGD-tips-to-keep-your-kajal-from-smudging-5675241-PHO.html", "date_download": "2018-09-24T08:04:27Z", "digest": "sha1:V2U7U6JHNKG5JVDLUFETF7GMIGXNXWYP", "length": 7132, "nlines": 159, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "tips to keep your kajal from smudging | काजळ पसरू नये म्हणून या '5' खास टीप्स !", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nकाजळ पसरू नये म्हणून या '5' खास टीप्स \nकाजळ आणि आयलायन लावणे हे अनेक जणींचे रोजचे काम असते. परंतु हे काजळ हे जास्त वेळ टिकून राहत नाही.\nकाजळ आणि आयलायन लावणे हे अनेक जणींचे रोजचे काम असते. परंतु हे काजळ हे जास्त वेळ टिकून राहत नाही. ते स्प्रेड होते यामुळे सौदर्य खुलण्याऐवजी बिघडते. म्हणूनच काजळ चेहर्‍यावर पसरू नये यासाठी काही खास टीप्स आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत...\n- काजळ लावण्यापूर्वी डोळ्यांच्या खालचा भाग स्वच्छ आणि कोरडा ठेवा. तेथील ऑईल ग्लॅंड्समधून अतिरिक्त तेल बाहेर पडणार नाही ही काळजी घ्या. यासाठी चेहरा स्वच्छ धुवून तो कोरडा करा. यानंतरच डोळ्यांना काजळ लावा.\nपुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या खास टिप्स...\n- काजळ लावण्यापूर्वी पापण्यांवर आणि डोळ्यांच्या दोन्ही कडांना पावडर लावा. यामुळे त्याभागातील ओलावा दूर होईल आणि काजळ पसरणार नाही. काजळ लावल्यानंतर अतिरिक्त पावडर ब्रशने पुसून घ्या.\n- डोळ्यांच्या आतील किंवा बाहेरील टोकांना काजळ लावणे टाळा. टोकांवर काजळ पसरण्याची भीती जास्त असते.\n- अतिरिक्त तेलामुळे डोळे डल / निस्तेज दिसण्याची शक्यता असते. जर तुमच्या पापण्यांजवळ तेल असेल तर कापसाने ते नियमित टीपा.\n- डोळ्यांवर जाडसर आयलायनर लावयचे झाल्यास स्मज-फ्री काजळ पेन्सिल वापरा. काजळच्या क्वालिटीवरदेखील सौंदर्य अवलंबून असते. हलक्या दर्जाचे काजळ वापरले तर डोळ्यांना इजा होण्याची, खाज येण्याची शक्यता अधिक असते.\nरात्री झोप येत नाही ..तर या 7 पैकी करा कोणताही एक उपाय ..तर या 7 पैकी करा कोणताही एक उपाय नक्की येईल गाढ झोप\nएवढ्या महिन्यांतच आपल्या पार्टनरला बोर होतात महिला, हे आहे कारण\nया आजाराचा सामना करतेय विराटची अनुष्का, डॉक्टरांनी पाहताच दिला बेड रेस्टचा सल्ला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/10286", "date_download": "2018-09-24T08:27:02Z", "digest": "sha1:QNCPSSDPBRDRORXZI5DQUC5DZMEL6IRF", "length": 6191, "nlines": 135, "source_domain": "www.maayboli.com", "title": "B & W प्रवेशिका क्र. १३ : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान - guneshk | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /B & W प्रवेशिका क्र. १३ : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान - guneshk\nB & W प्रवेशिका क्र. १३ : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान - guneshk\nब्लॅक अँड व्हाईट फोटोग्राफी स्पर्धा प्रवेशिका क्र. १४\nविषय : पाण्याची कमाल अन् डोंगरात कमान\nपार्श्वभूमीवरचे ढग फोटोशॉप वापरून merge केले आहेत. छायाचित्राचे फोटोशॉप मध्ये कृष्णधवल-करण केले आहे.\nउत्तर मिशीगनमध्ये वारा आणि लेक सुपिरिअरच्या लाटा डोंगरावर आपटून डोंगरामध्ये काही आकार तयार झाले आहेत. त्यातलाच हा एक आकार.\nभारतातले वाटत नाही हे ठिकाण\nओह् काय अप्रतिम आहे हि जागा..\nओह् काय अप्रतिम आहे हि जागा.. फोटो मस्तच आलाय.\nमायबोली गणेशोत्सव २००९ निमित्त घेतलेल्या स्पर्धेमध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद \nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/24146", "date_download": "2018-09-24T07:34:14Z", "digest": "sha1:RCHZ4KSRSFEWKUXB7WGD7XXHFUMQSVYO", "length": 61638, "nlines": 322, "source_domain": "www.maayboli.com", "title": "गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत? | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रो���ड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /गेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत\nगेल्या एका वर्षात तुम्ही काही केलंत\nमला काहितरी करायचंय हा लेख मी लिहून १ वर्ष झालं. त्यावर ११० प्रतिक्रियाही आल्या पण त्यानंतर कुणी काही केलंय पण त्यानंतर कुणी काही केलंय कारण नुसती प्रतिक्रिया लिहणे म्हणजे काही करणे नाही. जे काही तुमचं स्वप्न असेल ते पूर्ण करण्याच्या दृष्टीने काही केलंय का\nआणि लेख न वाचता देखील तुम्ही काही तरी केलं असेल तर ते वाचायला आवडेल. आम्हालाही त्यापासून स्फूर्ती मिळेल. तुमच्या स्वप्नाच्या दिशेने अगदी \"माहिती मिळवली\" इतकी छोटी पायरी ओलांडली असेल तरी चालेल. \"कागदावर लिहून काढलं\" हे सुद्धा चालेल.\nपण मी गेल्या वर्षी काही केलं नाही पण या वर्षी हे करणार आहे अशा प्रतिक्रिया नकोत. उलट ते जे करायचं असेल ते आधी करा आणि मग सांगा.\nकुणितरी \"लोका सांगे ब्रम्हज्ञान\" असे म्हणायच्या अगोदर सांगतोय . किंवा मागे वळून पाहताना काही गोष्टी /चुका मी केल्या, करतोच आहे त्या ही सांगतोय.\nअनेक ग्राहक, भागीदार यांना प्रत्यक्ष भेटलो. त्यातून खूप शिकायला मिळालं. \" No Good idea survives a first real customer interaction\" याचाही अनुभव घेतला. म्हणजे जी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे.\nकाही वेगळ्या कल्पना , मार्केटींगच्या कल्पना चाचणी करून पाहिल्या. स्केल वाढवण्याच्या दॄष्टीने प्रयत्न केले. नवीन प्रकल्प सुरु केले. मार्केटींग बद्दल पुस्तके वाचली आणि काही कल्पना प्रत्यक्षात आणल्या.\nकुणाचे तरी चरित्र (कितिही स्फूर्तिदायक असले तरी) या वर्षी वाचायचे नाही असे ठरवले होते आणि ते पाळले. अशी खूप पुस्तकं वाचून झाली आहे आणि आता वाचन सोडून त्यातलं प्रत्यक्ष काही आचरणात आणल्याशिवाय नवीन वाचायचं नाही असं ठरवलं आहे.\n\"Startup porn\" म्हणतात ते वाचण्यात वेळ घालवला. उदा. Tech Crunch , Yourstory.in सारख्या वेबसाईट किंवा काही मासिकातले स्फूर्तीदायक लेख. यातून आपल्याला वाटते नवीन नवीन Idea मिळताहेत. हे करावे का ते करावे काही लेखातून कधितरी एक ज्ञानाचा कण सापडतो पण ९०% वेळा काय वाचले काय मिळवले ते आठवत नाही. जर तुमच्या कडे काही आयडिया नसेल तर किंवा स्फूर्ती कमी पडत असेल तर अशा लेखांचा उपयोग होतो. पण तुम्ही प��रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात (माझ्यासाठी तरी) अजून तरी या सवयीवर उपाय सापडला नाही. माझ्या माहितीतल्या बर्‍याच उद्योजकांच्या मते ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.\nकुणाकडे या सवयीवर उपाय असेल तर जरूर सांगा \n१) स्वतःची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी स्थापन केली.\n२) रसायन उद्योगामध्ये चीन च्या एका कंपनीशी सहकार्याचा करार केला.\n३) मुंबईतील एका कंपनीमध्ये करार पद्धतीनुसार प्रत्यक्ष काम सुरु केले.\n४) ऑस्ट्रेलियातील प्रशिक्षण आणि संगणक क्षेत्रातील उद्योगाशी करार करुन भारतात मार्केटींग सुरु केले. महाराष्ट्रातील ३ शहरांमध्ये ऑफिस आणि क्लायंट्स ची जुळवाजुळव केली.\n३) गुळ उद्योगाची अधिक माहिती मिळवुन, काही उद्योगांसाठी प्रत्यक्ष मार्केटींग केले. अनेक गुर्‍हाळघरे आणि ५०० टनी पर्यंतच्याउद्योगाच्या मालकांशी संपर्क करुन उत्पादन आणि मार्केटींगच्या अनेक पैलुंवर चर्चा केली / उपाय शोधले.\n४) २५० टनी गुळ निर्मीती प्रकल्पा साठी 'फायनान्स' शोधला. (हे काम आगामी हंगामात ऑक्टो. २०११- सुरु करित आहे. त्यामुळे नियोजीत ५० टनी प्रकल्प यंदा ऑक्टो. २०१० - सुरु केला नाही)\nमी १ ओफिस प्रोजेक्ट आणी २\nमी १ ओफिस प्रोजेक्ट आणी २ पर्सनल प्रोजेक्ट पुर्ण केले\n१ जाने पासुन नविन १ ओफिस प्रोजेक्ट आणी १ पर्सनल सुरु झालय\nBhart Petroleum ची sub-dealership मिळवली आणि ३ client ला supply चालु केला....मुळ उद्योगा बरोबर यात पण investment केली .... अजुन ६ महीने लागतील स्थिर स्थावर व्हायला...नविन उद्योगात....\n तुमचे यातले काही माहीत होते काही नव्हते....\nअजय, चंपक, पियापेटी, suशान्त\nअजय, चंपक, पियापेटी, suशान्त अभिनंदन\nचंपक हे सगळे व्ययसाय एकमेकांशी संबधीत नाहीयेत ना तरीही कसं काय मॅनेज करताय तुम्ही\nमी इंटेरीयर डिझाईन्सचा कोर्स केला जपानमधे. आता पुढ्च्या चाचपण्या चालू आहेत. जमेल का/ कितपत जमेल ते माहीत नाही अजुन.\nबापरे चंपक, तुम्ही सॉल्लीड\nबापरे चंपक, तुम्ही सॉल्लीड काम केलेत एका वर्षात. तुमचे अभिनंदन. तुम्ही दाखवत असलेल्या चिकाटीची मला सध्या प्रचंड गरज आहे.\nपियापेटी आणि सुशांत तुमचेही अभिनंदन.\nमी नुकतेच दुकान सुरू केलेय. आणि त्याचे बरेवाईट अनुभव घेतेय\nसावली , साधना धन्यवाद....\nसावली , साधना धन्यवाद....\n२०% पेक्षा जास्त वाढ, ३० हून\n२०% पेक्षा जास्त वाढ, ३० हून अधिक नवीन ग्राहक. प्रदर्शना मध्ये सहभाग.\nजुने विषय सोडविण्याचा प्रयत्न,\nसर्व पातळ्यांवर अधिक संवाद साधण्याचा प्रयत्न. जसे ग्राहक, इंड्स्ट्री पीपल, कच्चा माल वाले,\nएका मोठ्या रिव्यू मध्ये न रड्ता स्वतःची बाजू सांगितली.\nस्वतःच्यातील लिमिटेशन्सचा सामना केला. करत आहे.\nसर्विस टॅक्स सिच्युएशन अपडेट केली.\nसेल्स फोर्स सारखे नवे सॉफ्ट्वेअर वापरात आणत आहे. त्याने खूप फरक पड्तो.\nआर्थिक शिस्त अधिक बाणविण्याचा प्रयत्न.\nप्लॅन बी इव्हॉल्व करायचा प्रयत्न आहे. - जसे मुलांना शिकविणे/ डॉग केनेल चालू करणे इत्यादी. यात फार पैसे नाही मिळणार पण समाधान, आनंद व स्वतःसाठी वेळ मिळेल.\nएक महत्त्वाचा शोध लावला म्हणजे प्रत्येक सिच्युएशन मध्ये स्वतःला त्या समीकरणात अ‍ॅड करायचे नाही.\nफक्त कंपनी, ग्राहक व इश्यू ह्यावरच लक्ष द्यायचे. पहिले ग्राहकांकडून काही ही ऐकून घेताना मला फार अवघड जात असे. पण मी, माझे व्यक्तिमत्त्व ( क्रिएटिव स्वभाव, सेन्सिटिव स्त्री वगैरे) वैयक्तिक सिच्युएशन\nयांचा कामातील प्रश्नांशी काहीच संबंध नाही. हे समजून घेतले. यामुळे प्रत्येक बारीक बाबीत होणारी स्वत:ची झीज वाचली.\nमाबो दिवाळी अंक, माहेर अश्या ठिकाणी लिहायला सुरुवात केली. दर्जेदार लिखाण करायचा प्रयत्न आहे.\nधन्यवाद अजय, या धाग्याच्या\nधन्यवाद अजय, या धाग्याच्या निमित्ताने मागील वर्षाचा आढावा घ्यायला मिळतोय.\n१. पूर्वी मी घरातूनच काम करत असे. मागील वर्षात एक अगदी छोटे वेगळे ऑफिस थाटले आणि आता बाजूच्या नवीन मोठ्या ऑफिसमधे शिफ्ट केलेय. या २ महत्वाच्या पायर्‍या ओलांडल्या.\n२. मागील वर्षाच्या सुरुवातीला केवळ एक ग्राहक होता. आता ६ आहेत.\n३. माझ्या क्षेत्रातल्या बर्‍याच नवीन गोष्टी शिकून घेतल्या ज्यांच्या जोरावर मला आत्ताच काही नवीन प्रोजेक्ट्स पण मिळाले.\n४. माझ्या क्षेत्रातील बर्‍याच नवीन उपयुक्त ओळखी झाल्या.\n१. एक स्वतःचे product develop केले. आणि मग ग्राहकांकडे जाऊन आल्यावर कळाले की याची कोणालाही गरज नाहीये. अजयच्या म्हणण्याशी १००% सहमती - <<<\" No Good idea survives a first real customer interaction\" >>>\n२. आणि बरेच काही \"Startup porn\" वाचून आपण असे काय करू शकतो या विचारांनी भरलेली डायरी. प्रत्यक्षात यातले अजुन काहीच नाही. पुन्हा अजयला १००% अनुमोदन <<<\"Startup porn\" वाचत बसणे ही सगळ्यात वेळखाऊ सवय आहे.>>>\nमाझी अवस्था या दोन्ही बाबतीत \"कळते पण वळत नाही\" अशीच आहे..\nएक वर्षापूर्वी ज्या प��रांना\nएक वर्षापूर्वी ज्या पोरांना एबीसीडी ची तोंडओळख सुद्धा नव्हती अश्या (अंडर प्रिविलेज्ड) पोरांना आठवड्यातून तीन दिवस,घरी बोलावून इन्ग्लिश शिकवायला सुरुवात केली. बर्‍याचश्या नवीन ,स्वतः तयार केलेल्या मेथड्स वापरल्या. आता त्यांना शालेय परिक्षेत ९०% च्या वर गुण मिळतात तेंव्हा मलाच ते गुण मिळालेत असं वाटून ,खूप आनंद होतो. बरीच वर्षे हा उपक्रम करायचे मनात होते त्याला मागच्या वर्षी सुरुवात केली. यापैकी काही पोरांना उत्तम वाचता येतं आणी वोकॅब पण वाढलीये.\nया पोरांसाठी भारतातून बरीच गोष्टींची,फळं,फुलं,भाज्या,कीटक,प्राणी इ.ची चित्रे असलेली पुस्तकं आणलीयेत. ती ती नांवे शिकल्यावर त्यांनाच ती पुस्तके बक्षीस देऊन टाकलीत्..म्हंजे त्यांना घरी पण उजळणी करता येते.\n@ साधना.. तुझा तर एकदम हटके व्यवसाय आहे.. तुला या बिझिनेस मधे येणार्‍या अडचणी,अनुभव नक्की कळव.\nचंपक, जबरदस्तच... एवढे काही\nचंपक, जबरदस्तच... एवढे काही सगळे एका वर्षात\nअश्विनीमामी, तुमचा तर विक्रीचा आलेख चढताच आहे. २०% वाढ करण्यासाठी तुमच्यासारखेच विचार करायला शिकायला हवे.\nsuशान्त, भारत पेट्रोलियम सारख्या मोठ्या कंपनी सोबत डील मिळवले - ग्रेटच..\nवर्षू नील, पियापेटी, साधना, सावली - अभिनंदन, आणि शुभेच्छा..\nअजय, चंपक, मी योगी,suशान्त,अश्विनीमामी,पियापेटी, साधना, सावली, वर्षू नील, - अभिनंदन आणि पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा\nयावर्षी पार्टनरशीपमध्ये कंसल्टंसी सुरु करायचा बेत होता. परंतू ते गाडं लवकर पुढे जाईल असं वाटत नसल्याने दिवाळीच्या आधी स्वतः एकटीने व्यवसाय (डेव्हलपमेंट प्लानिंग कंसल्टंसी) सुरु केला. पूर्वी ज्या कंपनीत काम करत होते त्यांच्याचकडून आत्तापर्यंत एक ४ महिन्यांचा तर एक छोटासा असे दोन प्रोजेक्ट मिळाले.\nनविन प्रोजेक्ट मिळण्याच्या दृष्टीने संभाव्य क्लायंट्सशी संवाद वाढवायला सुरवात केली.\nआत्ता आत्तापर्यंत मी एकटीच काम करत होते. आता मात्र काम वाढत असल्याने अगदी पुर्णवेळ नाही तरी अर्धवेळ असिस्टंट (प्रोजेक्टच्या गरजेप्रमाणे किमान तितक्या कालावधीसाठी) या महिनाअखेरीपर्यंत ठेवणार आहे.\n<>हे मी मिळवल नाही......first\nकाम करणारे/वाढवणारे इ. सगळ्यांचे अभिनंदन.\nमी काय केले - अनुभवातून शहाणपणा शिकले असे म्हणायला हरकत नाही.\nगेल्या दिवाळीत स्वतःच काही पणत्या तयार करून, रंगवून त्या ऑनल��ईन विकायचा प्रयत्न केला. हे सगळे मी एकटीच करणार होते. माझी स्वतःची पणत्या करण्याची क्षमता लक्षात घेता इथले मराठी मंडळ, भारतीय दुकाने इ. ठिकाणी जाऊन त्या विकण्याइतके उत्पादन मी करू शकणार नव्हते. म्हणून मग ऑनलाइन विकण्याचा पर्याय निवडला. कोणी विकत घेईल असे वाटले नव्हते. त्यामानाने मला जवळपास २५ गिर्‍हाईक मिळाले. यातले बहुतेक लोक हे माझ्या वैयक्तिक ओळखीतले होते. मी पणत्या करण्यासाठी दिलेला वेळ (चाकावर माती ठेवून पणत्या बनवण्यापासून ते पोस्टात पडेपर्यंतचा वेळ) आणि विक्रीतून मला झालेले उत्पन्न याचा ताळमेळ घातला तर मी $6/hr या रेटने काम केले असे म्हणता येईल. थोडक्यात प्रचंड कष्ट आणि त्यामाने परतावा जवळजवळ नाहीच.\nहे मी करून बघीतले नसते तर मला कधीच कळले नसते पणत्या करणे आणि त्या विकणे किती अवघड काम आहे. खर तर विकणे या स्टेजपर्यंत येणेच खर तर अवघड आहे. हे एकट्यादुकट्याने करायचे काम नाही. तसच हे काम करत असतांना as a potter म्हणून माझी जी वाढ व्हायला हवी ती झाली नाही, होणारही नाही. ती वाढ होण्यासाठी मला पणत्या न करता दुसरे काही तरी शिकणे जास्त आवश्यक आहे असे वाटले. If I spend the same amount of time improving my pottery skills I would be a better potter.\nसर्वांचे अभिनंदन आणि मनःपुर्वक शुभेच्छा \nमागील एक वर्षाचा आढावा घेता, काही गोष्टी केल्या , काही करायचा प्रयत्न केला तर काही अजुन अपुर्णच आहेत.\n१) neuronic.in: मागील वर्षी ह्या वेळेस, आम्ही भारतात वैद्यकिय व्यवसाय करणार्‍यांसाठी एक सॉफ्टवेअर बनवत होतो. गेल्या मार्च मधे आम्ही एक बीटा कस्टमर (डॉक्टर) यांच्या सल्यानुसार सुधारणा चालु होती. वर्षभरात जवळपास ४ बीटा डॉक्टर्स आमच्या मदतीला आले. मागील वर्षाच्या शेवटच्या महिन्यात आम्ही ३ मेडीकल कॉन्फरन्सला हजेरी लावली. अनेकांनी विकत घेण्याबद्दल उत्सुकता दाखवली. काही जणांनी विकत घेतलेही आणि काही जणांशी बोलत आहोत.\nआम्ही विकायची घाइ नाही केली कारण त्यांना डेमो देणे तसेच विकल्यानंतर सपोर्ट करण्यासाठी आमच्या कडे मनुष्यबळ नाही. अनेक माणसे नेमण्याइतका पैसा पण नाही. म्हणुन सध्या ३-४ लोकांशी/कंपनींशी बोलाचाली चालु आहेत. ते लोक आमच्या सेल्स आणि फर्स्ट लेव्हल सपोर्टची काळजि घेतील. त्याबदल्यात आम्ही त्यांना विक्रीचा काही हिस्सा देउ. (कोणाला ह्यात interest असल्यास माझ्याशी संपर्क साधा)\nभारतीय मार्केट साठी स्पेशलायझेशन प्रमाणे विविध मॉड्युल्स बनवली आहेत आणि अजुन काम चालुच आहे. भारताबरोबर ऑस्ट्रोलिया / अमेरीका इथे पण हे सॉफ्टवेअर लाँच करण्याचा विचार झाला. सध्यातरी अमेरीका मार्केटवर काम करणे चालु आहे. बहुधा पुढच्या वर्षापर्यंत बीटा व्हर्जन लाँच करण्याचा विचार आहे.\nथोडक्यात, जे काम चालु केले होते त्यात समाधानकारक प्रगती होते आहे.\n२) गेल्या २-३ महिन्यात अजुन एका प्रॉजेक्टवर डोके लढवतो आहेत. आर्ट इ-बिझीनेस + सोशल नेटवर्कींग असे त्याचे स्वरुप आहे. सध्यातरी कन्सेप्ट व्हॅलिडीटी आणि प्लॅनिंग यावरच काम चालु आहे. दिवाळी पर्यंत काहीतरी तयार असावे असा विचार होता, बघु, अजुन अनेक गोष्टींचा विचार व्हायचा आहे.\n३) DW/BI Consultancy चा व्यवसाय पण करायचे अनेक दिवसापासुन मनात आहे. पण त्या करिता मला काही skills असणे आवश्यक आहे म्हणुन त्या skills चा अनुभव मिळावा म्हणुन मागच्या वर्षी नोकरी बदलली.\nपुस्तके अशी खुप वाचली नाही पण अनेक आर्टीकल्स, ब्लॉग्स यांचा वेळोवेळी उपयोग झाला. नुकतीच एक लिंक दिली आहे. त्यावरुन आम्ही न्युरानिक इझी प्रक्टीस च्या धोरणात १-२ बदल केले.\nह्या वर्षभरात, काही मायबोलीकरांची मदत झाली. काही जणांनी मदतीचा हात पुढे केला पण काही कारणाने त्यावेळी त्यांची मदत घेउ शकलो नाही. हा विभाग चालु केल्याबद्दल मायबोली प्रशासनाचे आभार.\nअश्विनीमामी,साधना,वर्षू नील,मिस्टर योगी,अल्पना,रूनी,महागुरु सगळ्यांचे अभिनंदन.\nआणि नविन कामाकरता शुभेच्छा.\nरूनी, तुझं बरोबर आहे. बर्‍याच वर्षापूर्वी मी हाताने केलेली ग्रीटींग विकायचं असं ठरवलं होत. आणि शिवाय ती भारतातच विकणार होते. पण दुकानात ठेवण्यासंबंधी बोलणी केल्यावर लक्षात आलं की एक ग्रीटींग करायचा वेळ, आणि खर्चही काही निघणार नाही. शिवाय भरपूर करण्याच्या नादात नुसत्याच पाट्या टाकाव्या लागतील.\nया वर्षात मी अजुन एक गोष्ट केलीये जी कधीच केली नव्हती. फोटोग्राफीबद्दल लिखाण चालू केले. या आधी मी शाळेतल्या निबंधाव्यतिरिक्त कधीही काहिही लिहीले नव्हते. मायबोलीचे आभार\nसर्व उद्योजक माबोकरांचे मनःपुर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा\nरुनी, खरेच असे होते. मार्केट\nरुनी, खरेच असे होते. मार्केट डिमांड्चा सामना करताना आपली वैयक्तिक वाढ बाजूस राहते. इतर अ‍ॅडमिन इश्यूज मध्ये वेळ जातो शिवाय अकाउंटिंग तर आहेच जन्माच्या कर्माला. पण तुमची ��िचारसरणी बरोबर आहे. ऑनलाइन तुमच्या कलेला समजून घेणारे ग्राहक नक्की भेट्तील.\nसर्वांचे अभिनंदन आणि शुभेच्छा....\nगेल्या एका वर्षात भाड्याच्या जागेतून स्वतःच्या फॅक्टरी प्रिमायसेस मधे शिफ्ट झालो. कंप्लीट प्रोजेक्ट बँकेत सबमिट करून मशिनरी आणि फॅक्टरी पूर्णपणे ताब्यात घेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली. मुंबईत ऑफिस सुरू केले. या सर्व प्रकारात \"बँक ऑफ महाराष्ट्र्\"ने दिलेल्या मनस्तापातून लवकरात लवकर बाहेर पडून सेल्सवर त्याचा फार परिणाम होणार नाही याची काळजी घ्यावी लागली. तरी थोडा इफेक्ट पडलाच, कारण त्या प्रकारात जवळजवळ ४ महिने वाया गेले होते.\n\"बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड\" मिळालं यावर्षी, ते निव्वळ एक मार्केटिंग टूल म्हणून स्विकारलं. खरं तर ते व्यवस्थित एनकॅश करायला हवं होतं सगळीकडे प्रमोशन्स मधे वापरून, पण तो मूळ पिंड नसल्याने मार खाल्ला. आता जाणवतय की, आपल्यालेखी या अ‍ॅवॉर्डची किंमत फार नसली तरी अ‍ॅड किंवा प्रमोशन्समधे ते असल्याने नक्कीच फरक पडतो. अजूनही वेबसाइइटवर त्याचे अपडेट्स केलेले नाहीत, त्याची प्रक्रिया मात्र सुरू केली आहे. ते नक्की करणार आहे.\nप्रचंड भेडसावणारा मनुष्यबळाचा प्रश्न सध्या कळीचा मुद्दा बनलाय. मॅन्युफॅक्चरिंग अ‍ॅक्टिव्हिटी असल्याने आणि डिझाईन पासून ते इंस्टॉलेशनपर्यंत सर्व कामे असल्याने माणसं अपुरी पडतायत. त्यासाठी नुकतीच पेपर अ‍ॅड्सचा आधार घेतलाय. या फायनांशियल इयरेंडपर्यंत तो प्रश्न सुटेल अशी अपेक्षा आहे.\nगेल्या वर्षी फक्त महाराष्ट्र, हैदराबाद आणि बँगलोर इथेच क्लायंट बेस होता. यावर्षी नॉर्थ रिजन आणि इतर राज्यातही वाढवलाय.\nइथे सगळेजण आपापले अनुभव\nइथे सगळेजण आपापले अनुभव मांडताहेत ते वाचुन नविन आयडियाज डोक्यात येतात आणि आधीच डोक्यात असलेल्या आपल्या आयडियांना कितपत मार्केट सपोर्ट मिळेल हेही लक्षात येतेय. इथे मनमोकळेपणे आपले प्लस आणि मायनस मांडल्याबद्दल सगळ्यांचे आभार. अजुन असे भरपुर इथे वाचायला मिळावेत ही अपेक्षा.\nग्रिटींग्स, बुकमार्क्स इ. कागदी गोष्टी आणि पणत्या, अर्थात विकतच्या पण घरी रंगवुन ही आयडिया माझ्याही डोक्यात आहे. या वर्षी राबवणार. पुढच्या वेळेस त्यांचाही अनुभव इथे मांडता येईल\nआमच्या बिजनेसमधली ह्या वर्षीची सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे गोडाऊन सुरु करण्याच्या दृष्टीने सध्या जिथे वर्कशॉप आहे त्याच बिल्डिंगमध्ये एक छोटा फ्लॅट घेतला.. ज्याचा उपयोग गोडाऊन आणि ऑफिस असा करायचा विचार आहे..\nसध्या मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवते आहे.. जाहिरात देऊनही फारसा उपयोग होत नाही.. पूर्णपणे लेबर इन्टेन्सिव्ह काम असल्यामुळे बरेच जण नाहीच म्हणतात.. तरीही योग्य माणसे शोधणे चालू आहे...\nएक न केलेली महत्वाची गोष्टः\nएक न केलेली महत्वाची गोष्टः नोकरीसाठी कुठेही अर्ज केला नाही (अर्धवेळ कडुन पुर्ण वेळ उद्योजकतेकडे जाणार्यांसाठी टीप\nछोटा अन मोठा उद्योग सांभाळण्यासाठी आपण आपले २४ तास देतच असतो. मग त्यात छोट्या ऐवजी 'स्केल' वर काम केले तर उत्तम, असे मला वाटते. (याला 'एक न धड भाराभर चिंध्या' असे ही काही लोक म्हणु शकतील.)\nसध्या मनुष्यबळाची कमतरता प्रचंड जाणवते आहे.. जाहिरात देऊनही फारसा उपयोग होत नाही.. पूर्णपणे लेबर इन्टेन्सिव्ह काम असल्यामुळे बरेच जण नाहीच म्हणतात.. तरीही योग्य माणसे शोधणे चालू आहे...\n>> याच्यावर एक उपाय अमलात आणुन गेली ५-७ वर्ष यशस्वी झालाय, गावाकडची ओळखीची १०-१२वी शिकलेली ,बेरोजगार मुले आणुन त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करायाची,आजारी पदली तर तो खर्चही आपणच करायचा, त्यांचा सगळा पगार आइवडीलांकडे पाठवायचा.अधुनमधुन सुट्टीलाही आपल्याच ख्र्चाने पाठवायचे, त्यांना काही कर्ज काअढायचे असेल तर garuntee आपणच घ्यायची.\nबचत होते त्यामुळे आइवडीलच मुलांना काम सोडु नको म्हणुन दबाव आणतात.लोकल मुले म्हणावी तितक्या मनापासुन काम करत नाहीत. अर्थात तुमची situation नक्की काय आहे माहीत नाही.त्यामुळे हे लागु होइलच असे नाही. हे तंत्र ओळखीच्या २-३ लोकांनी त्यांच्या व्यवसायत वापरले आहे.\nएक न केलेली महत्वाची गोष्टः\nएक न केलेली महत्वाची गोष्टः नोकरीसाठी कुठेही अर्ज केला नाही\nमी खुप ठिकाणी अर्ज केला पण नो sucess\nमी विचार करतेय माझ्याच क्षेत्रात मी teaching/coaching सुरु करु म्हनजे माझे background change होणार नाही .. आणी माझा teaching/coaching skill set वाढेल्.....\nएक केलेली चुक म्हणजे एका\nएक केलेली चुक म्हणजे एका तथाकथित marketing guru च्या नादी लागलो. आपला बिझिनेस वाढेल, आणखी ओळखी होतील वगैरे विचार करुन. काही हजार रुपये पण त्याला दिले. आणि २/३ महिन्यानंतर ते अक्कलखाती जमा करुन हा एक महत्त्वाचा धडा शिकलो की 'आपले स्वतःचे प्रॉडक्ट किंवा सेवा विकण्यासाठी, त्याचे मार्केटिंग करण्यासाठी, आपण स्वतः च सगळ���यात योग्य व्यक्ती असतो. बाहेरचे कोणीही नाही'. आणि त्यानंतरच माझे ग्राहक १ वरुन ६ झालेत...\nभुंगा, \"बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड\" बद्दल अभिनंदन. ते एनकॅश करा अजुनही...\nजी Idea आपल्याला great वाटत\nजी Idea आपल्याला great वाटत असते त्याबद्दल ग्राहकाला काहीही देणेघेणे नसते. त्याला वेगळेच हवे असते आणि ते शोधून काढून विकता येणे हाच उद्योगाचा मूलभूत पाया आहे. >>>\nतुम्ही प्रत्यक्ष एखाद्या कल्पनेवर काम करत असाल तर असे लेख वेळेचा अपव्यय ठरतात >>>\nप्रत्येक सिच्युएशन मध्ये स्वतःला त्या समीकरणात अ‍ॅड करायचे नाही. >>>\nया सर्वांना एकदमच 'अगदी अगदी'\n१) 'तुमचे पैसे' मागायला लाजू नका. मागेपुढे पाहू नका\n२) नफा किती कमवायचा हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे. 'हा माझा नफा आहे, माझा भाग आहे, यात तुमचा काहीही संबंध नाही' हे क्लायंटला सांगायला अजिबात कचरू नका. या नफ्यातूनच क्लायंटला तुमच्याकडून भविष्यात चांगली सर्व्हिस देता येईल हे त्याला पटवून द्या\nही वरची दोन 'संतवचने' म्हणजे आमचे गुरू (म्हणजे मी नोकरी करत असतानाचे आमचे चेअरमन) दंडगे सर यांनी वेळोवेळी ठासून आणि विविध उदाहरणे देऊन सांगितलेले उद्योजकांसाठीचे सुविचारच. हे अमलात आणण्याचा मागच्या वर्षी प्रयत्न केला. 'डिस्काऊंट किती केडिट किती' हे प्रश्न म्हणजे आमच्या इंडस्ट्रीला लागलेला रोग आहे. अनेक जुन्या क्लायंट्सना 'हे दोन्ही यापुढे मिळणार नाहीत' असं निक्षून सांगितले.\nपरिणाम- स्पष्ट सांगणे काहींना आवडले नाही. मला त्यांनी उद्धट आणि उर्मट अशा पदव्या दिल्या. टर्नओव्हर कमी झाला. काही क्लायंट्स सोडून गेले. त्यासोबत रिकव्हरीचे आकडे कमी झाले. त्यासोबत डोक्याचा त्रासही कमी झाला.\nपण जुन्या (उमेदवारीच्या काळात वणवण फिरून कमवलेल्या) क्लायंट्सवर गेली ३-४ वर्षे सारे काही सुखेनैव चालले होते. यातले काही कमी झाल्यावर नवीन क्लायंट्स मिळवणे आलेच. त्याशिवाय गाडा कसा चालणार तर इथे थोडा मार खातो आहे, असं वाटतेय. तो उमेदवारीच्या काळातला ऊन-पाऊस-तहान-भूक न बघता मोटरसायकलवर वणवण फिरण्यातला उत्साह कुठे गेला\nकाही नवीन बिझिनेस असोसिएट्सना भेटलो. काही नवीन अ‍ॅक्टिव्हीटिज सुरू करण्याचा प्रयत्न केला. 'रिलेटेड डायव्हर्सिफिकेशन' जमते का ते बघण्याचा प्रयत्न केला. ऑल इज नेव्हर वेल. फटके खात, ठेचकाळत, पडत शिकण्याचा प्रयत्न चालू आहे. 'मी अजून शिकतो आहे, श���कायचे आहे.' हेही संतवचनच. अनेक कोण कोण म्हणून गेले असतील, पण हे एकदा अजयशी झालेल्या गप्पांत तोही म्हणल्याचे आता अगदी तीव्रतेने आठवले.:)\n'नफा किती कमवायचा हे तुमचे तुम्ही ठरवायचे आहे..' हे अंमलात आणण्याचा प्रयत्न करतानाच प्रत्येक गोष्ट 'इमिजिएट रिटर्न्स' वर मोजता येत नाही, हेही पटत गेले. काही गोष्टी 'तुलनेने कमी प्रमाणात मिळत असलेल्या किंवा अजिबातच मिळत नसलेल्या प्रत्यक्ष फायद्या' नंतरही चालू ठेवायच्या असं ठरवलं.\nअजून 'मायक्रोलेव्हल'ला असलेलय अनेक गोष्टी आहेत. वेळ मिळाल्यावर लिहून काढायच्या आहेत खरं तर. असं लिहून काढण्याने स्वतःला स्वतःतून बाजूला काढून बघणे जमत असावे बहुतेक.\nमार्केटिंग गुरू आणि त्यावरची\nमार्केटिंग गुरू आणि त्यावरची पुस्तके यांचा मनापासून राग येतो. प्रत्येक उद्योजक म्हणजे त्याचा स्वभाव, त्याला उपलब्ध असलेल्या संधी आणि साधनसामग्री (अपॉर्च्युनिटीज आणि रिसोर्सेस), त्याला असलेली स्पर्धा, आणि इतर अनेक फॅक्टर्स यांनी मिळून बनलेल्या पोताची एक विशिष्ठ वीण असते. प्रत्येकाची वेगळी. प्रत्येक सिच्युएशनमध्ये बेगळी. या सगळ्याला असं तक्त्यात, नियमात नाही बसवता येत. गाईडलाईन्स घेण्यापुरते, दुसर्‍यांचे अनुभव अभ्यासण्यापुरते, आणि एमबीएची पदवी मिळवण्यापुरतेच हे मर्यादित ठेवावे.\nअनिल अंबानींना आज 'केंद्र सरकारने आजच बदललेले उद्योगविषयक धोरण'- हा प्रश्न असेल. तर मला- माझे मशिन फॉर्मॅट केल्यामुळे डेड्लाईनच्या आधी आजच्या क्लासिफाईड्स ऑनलाईन बुकिंग नाही करू शकत आहे- हा प्रश्न. कुणाचा प्रश्न मोठा माझ्या मते माझा मोठा. मार्केटिंग गुरू आणि पुस्तकं याबाबत काय सांगणार डोंबलं.\n\"बिझनेस एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड\" बद्दल अभिनंदन. ते एनकॅश करा >> अनुमोदन.\nयाच्यावर एक उपाय अमलात आणुन\nयाच्यावर एक उपाय अमलात आणुन गेली ५-७ वर्ष यशस्वी झालाय, गावाकडची ओळखीची १०-१२वी शिकलेली ,बेरोजगार मुले आणुन त्यांच्या जेवणा-राहण्याची सोय करायाची,आजारी पदली तर तो खर्चही आपणच करायचा, त्यांचा सगळा पगार आइवडीलांकडे पाठवायचा.अधुनमधुन सुट्टीलाही आपल्याच ख्र्चाने पाठवायचे, त्यांना काही कर्ज काअढायचे असेल तर garuntee आपणच घ्यायची.\nबचत होते त्यामुळे आइवडीलच मुलांना काम सोडु नको म्हणुन दबाव आणतात.लोकल मुले म्हणावी तितक्या मनापासुन काम करत नाहीत. अर्थात तुमची situation नक्की काय आहे माहीत नाही.त्यामुळे हे लागु होइलच असे नाही. हे तंत्र ओळखीच्या २-३ लोकांनी त्यांच्या व्यवसायत वापरले आहे.\nतुम्हीच लिहिलेय ५ - ७ वर्षांपूर्वी मग ठीक आहे. आज ते दिवस नाही राहिले. मुळात ४ ते ५ हजार कुरिअर कंपनीत मिळतात. शिवाय मोठ्या मॉल्समधे हाऊसकीपींगला फुल्ली एसी वातावरणात भले झाडू जरी मारली दिवसभर तरी ५ ते ७ हजार मिळतात. (वेळेवर मिळतात का, हा प्रश्न अश्या मुलांच्या कॅल्क्युलेशनमधे नसतोच. पगार जास्त ना मग झाले तर) त्याशिवाय तिथे डोळ्यांची पारणं फुकटात फिटतात, मग कशाला अंगमेहेनतीची कामं करून कमी पगार पदरात पाडा, भले वेळेवर का मिळत असेना.\nत्याशिवाय बदललेली मानसिकता. आपल्या वडिलांच्या वयाची माणसं कदाचित कौतुकाने सांगतील की अमूक एक माणूस माझ्याकडे १८ - २० वर्ष काम करतोय. आता ते शक्य नाही. ५०० रुपये जास्त मिळतात म्हणून सोडून जातात हल्ली. अर्थात टिकून राहणारे आणि आपली कंपनी असल्याप्रमाणे वागणारे कामगार आहेत ज्यांच्यामुळेच उद्योग चालतात. पण आता ते हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच.\nशेवटी थकून थकून मग विचार येतो..... सोडा मराठी बाणा, आणि भैया घरात आणा.\nमी अक्षरशः हा निर्णय घेण्याच्या फायनल स्टेजला आहे. मुळात त्यांचे अख्खे ग्रूपच मिळतात. आणि १६ तास पण काम करायची तयारी असते. उद्योग बंद पडण्यापेक्षा ते बरे. काय करणार\nअर्थात हे सगळे इतर उपाय करून संपल्यामुळे आलेले शहाणपण आहे. सध्यातरी कुठला पर्याय नाही दुसरा.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00083.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%A8-%E0%A4%B8%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%89%E0%A4%B8/", "date_download": "2018-09-24T08:38:45Z", "digest": "sha1:4XRAJ5X2UZRQGTZP5JQJSTK2JK67Q3FS", "length": 12073, "nlines": 72, "source_domain": "punenews.net", "title": "अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान – Pune News Network", "raw_content": "\nHome / आज पुण्यात / अपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nJanuary 12, 2017\tआज पुण्यात, ठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन Leave a comment\n१��� व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात\nपुढील सात दिवस रसिकांना मिळणार आंतरराष्ट्रीय चित्रपटांची मेजवानी\nपिफ बझार अंतर्गत होणार अनेकविध चर्चात्मक कार्यक्रम\nदिवंगत नेते ओम पुरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पिफ बझारमध्ये साकारणार ‘ओम पुरी रंगमंच’\nपुणे, दि. १२ जानेवारी, २०१७ : पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी होणा-या पुणेआंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून पुण्यात सुरुवात झाली. महोत्सवाचे हे १५ वे वर्ष असून आज डॉ. जब्बार पटेल, डॉ. मोहन आगाशे, अरविंद आणि प्रकाश चाफळकर यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर बार्बरा एडर दिग्दर्शित ‘थॅंकयू फॉर बॉम्बिंग’ (ऑस्ट्रिया) हा चित्रपट ओपनिंग फिल्म दाखविण्यात आला. तर इंडो – स्पेन मैत्रीला ६० वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर मिस मोनिका, सुब्रता डे आणि कारलॉस ब्लॅन्को यांनी ‘फ्लेमिंको’ हा नृत्यप्रकारही यावेळी सादर झाला.\nयावेळी महोत्सवाचे अध्यक्ष आणि संचालक डॉ. जब्बार पटेल सचिव रवी गुप्ता, क्रिएटीव्ह डायरेक्टर समर नखाते, पिफ बझारचे समन्वयक श्रीरंग गोडबोले यांबरोबरच अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण)आदी मान्यवर उपस्थित होते.\nआज उद्घाटनाच्या वेळी भारतीय चित्रपटसृष्टीत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री अपर्णा सेन आणि सुप्रसिद्धहिंदी व मराठी अभिनेत्री सीमा देव यांना जीवनगौरव पुरस्कार देत सन्मानित करण्यात आले. याशिवाय संगीत क्षेत्रातील अतुलनीयकामगिरीबद्दल दिला जाणारा यावर्षीचा एस. डी. बर्मन आंतरराष्ट्रीय क्रिएटिव्ह अॅवार्ड प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांनाप्रदान करण्यात आला.\nपुरस्काराला उत्तर एताना सीमा देव यांनी आपली आई यांना व् गुरु राजा परांजपे यांना पुरस्कार अर्पण केला. तर अपर्णा सेन यांनी दिवंगत अभिनेते ओम पुरी यांना पुरस्कार अर्पण करत त्यांना मानवंदना दिली. तबलावादक जाकीर हुसैन यांनी आपल्या ख़ास शैलीत पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत उपस्थितांची मने जिंकली.\nदरवर्षी प्रमाणेच यंदाच्या वर्षीही महोत्सवात दाखविल्या जाणा-या चित्रपटांच्या परीक्षणासाठी जगातील निवडक चित्रपट तज्ज्ञांना आमंत्रित करण्यात आले आहे. यामध्ये अपर्णा सेन (भारत), प्रो. जेर्झी स्टर (पोलंड), गोरान पास्कलजेव्हिक (सर्बिया), जॉर्ज अरियागाडा (चिली), जेन्स फिशर (स्वीडन), गोवरी रामनारायण (भारत), बेनेट रत्नायके (श्रीलंका) आणि नर्गिस अबायर (इराण) यांचा समावेश आहे. हे सर्व परिक्षकही या उद्घाटन सोहळ्यावेळी उपस्थित होते.\nयाबरोबरच यावर्षीच्या विजय तेंडूलकर मेमोरियल व्याख्यानात चिलीचे जर्ज़ी अरीगेडा हे ‘संगीत ध्वनिंचा चित्रपटात होणारा वापर’ या विषयावर व्याख्यान देणार आहेत. तर पिफ बझार अंतर्गत याहीवर्षी व्याख्याने, कार्यशाळा, चर्चासत्रे यांची पर्वणी असेल. यामध्ये माध्यमांतर, कविता, ‘व्हर्च्युअल रिअॅलिटी – फॅड की फ्युचर’ यांसारख्या विविध विषयांवर चर्चा होतील. पिफ बझार अंतर्गत उभे राहणा-या पॅव्हेलियनचे नाव यावर्षी दादासाहेब फाळके पॅव्हेलियन असे असणार असून दिवंगत अभिनेते ओम पुरी यांच्या स्मृती प्रीत्यर्थ यामध्ये असणा-या मुख्य स्टेजचे नामकरण ओम पुरी रंगमंच असे करण्यात आले आहे. तसेच पिफ बझार मध्ये ‘जेम्स ऑफ एनएफएआय’ या विभागाअंतर्गत एनएफएआय मधील चित्रपट पाहण्याची संधीही रसिकांना मिळणार आहे.\nयावर्षीही १२ ते १९ जानेवारी दरम्यान पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव भरणार असून पुणे आणि पिंपरीचिंचवड शहरा आठ ठिकाणी१३ स्क्रीन्सवर महोत्सवातील चित्रपट पाहता येणार आहे. यामध्ये सिटी प्राईडकोथरूड, सिटी प्राईड सातारा रस्ता, सिटी प्राईड आर –डेक्कन, मंगला मल्टिप्लेक्स, आयनॉक्सबंडगार्डन रस्ता, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय (एनएफएआय) आणि चिंचवड येथील कार्निव्हलसिनेमा व आयनॉक्स या चित्रपट गृहांचा समावेश आहे.\nPrevious यंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nभाडेकरुंच्या माहितीची पोलीस पडताळणी आता ऑनलाईन\nपुणे, दि. 9 डिसेंबर : पुणे पोलीसांनी आता ऑनलाईन जगात आणखीन एक पाऊल टाकले आहे. …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.marathigreeting.net/2014/12/blog-post_6.html", "date_download": "2018-09-24T08:25:07Z", "digest": "sha1:H42KVF4HIMDLIIQBTI2EECY4KLW2IDZJ", "length": 13487, "nlines": 47, "source_domain": "www.marathigreeting.net", "title": "| Marathi Greetings", "raw_content": "\nजगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वॉरन बफे.....\n१. त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.\n२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.\n३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांचा घराला कुंपणाची भिंत नाही.\n४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षारक्षकांची गरज नाही.\n५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत.\n६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत.\nपहिला नियम, कधीही आपल्यागुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या.\nदुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.\n७ घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.\n८. बिल गेट्स या जगातील दुसर्या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटलेकी वॉरन बफें बरोबर बोलण्यासारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींगसाठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेट्स हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.\n९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत. तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला:\n\"क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणूक स्वतःमध्ये करा.\"\nपैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.\nऐकावे जनाचे करावे मनाचे.\nब्रॅन्ड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.\nअनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.\nअपार कष्ट करा. मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माणसाला लयास नेल्या खेरिज राहत नाही.\nआळस झटकुन टाका. वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.\nऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणार्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.\nखर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकण्याची वेळ येईल.\nबचत - खर्च करुन उरलेल्या उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.\nहिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्णजहाज बुडू शकते.\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट home थोडे जुने पोस्ट\n\"ज्यावेळी आपला मित्र प्रगती करत असेल तर त्यावेळी गर्वाने सांगा की तो माझा मित्र आहे\" आणि \"ज्यावेळी आपला मित्र अडचणीत असेल...\nडोळे कितीही छोटे असले तरीही, एका नजरेत सारं आकाश सामावण्याची ताकत असते. आयुष्य ही एक देवाने दिलेली अमुल्य देणगी आहे, जे जगण्याची मनापासून इच...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/manohar-parrikar/videos/", "date_download": "2018-09-24T08:35:06Z", "digest": "sha1:FAWCSSRJ3WFSRHURBLLHZOAFAD66AGNG", "length": 22603, "nlines": 373, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Free Manohar Parrikar Videos| Latest Manohar Parrikar Videos Online | Popular & Viral Video Clips of मनोहर पर्रीकर | Latest Videos at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणा��ील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nमनोहर पर्रिकर यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी नरेंद्र मोदी लीलावती रुग्णालयात\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nमुंबई - लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची भेट घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. ... Read More\nNarendra ModiManohar Parrikarनरेंद्र मोदीमनोहर पर्रीकर\nHappy Children's Day 2017 : लहानपणी मिळाले वेगवेगळे मित्र - मनोहर पर्रीकर\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nगोवा, बाल दिनानिमित्त 'लोकमत'तर्फे महापत्रकार हा अभिनव उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमांतर्गत पत्रकाराच्या भूमिकेतून विद्यार्थ्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना प्रश्न विचारले व त्यांनीही दिलखुलास उत्तरं दिली. ... Read More\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/The-work-of-an-alternative-bridge-starts-today/", "date_download": "2018-09-24T07:33:12Z", "digest": "sha1:BQDJL4C6ITGBWD4ZCBY73UPP2CIYXDP7", "length": 7012, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पर्यायी पुलाचे काम आज सुरू | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाचे काम आज सुरू\nपर्यायी पुलाचे काम आज सुरू\nपर्यायी पुलाचे बांधकाम सोमवारपासून (दि. 21) सुरू करण्यात येणार आहे. रविवारी रात्री पोलिस अधीक्षक कार्यालयात झालेल्या बैठकीत ही माहिती पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी कृती समितीला दिली. पाऊस सुरू होईपर्यंत शक्य तितके काम करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. मंगळवारी होणारे आंदोलन थांबवण्यासाठी ही खेळी असेल, तर त्याचे परिणाम गंभीर होतील, असा इशारा कृती समितीच्या वतीने देण्यात आला.\nपर्यायी पुलाच्या बांधकामाची ‘वर्क ऑर्डर’ देण्यात आली. मात्र, पावसाळ्यात हे काम करणे शक्य नसल्याचे ठेकेदार कंपनीने स्पष्ट केले. या कामातील तांत्रिक अडचणी निदर्शनास आणत कंपनीने काम करण्यास असमर्थता दर्शवली होती. वर्क ऑर्डर काढूनही काम सुरू होत नाही, प्रशासनाने केलेली ही फसवणूक आहे, असा आरोप करत कृती समितीने मंगळवारी (दि. 22) शिवाजी पुलावर भिंत बांधून त्यावरील वाहतूक बंद करण्याचा इशारा दिला होता.\nमंगळवारी होणार्‍या आंदोलनाबाबत कृती समितीच्या वतीने शहरासह ग्रामीण भागात आजपासून जनजागृती सुरू केली. या आंदोलनामुळे कायदा व सुव्यवस्थेचा तसेच या मार्गावरील वाहतुकीचा गंभीर प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाल्याने पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी रविवारी रात्री तातडीची बैठक बोलवली. या बैठकीला अप्पर जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर, अप्पर पोलिस अधीक्षक तिरुपती काकडे, राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे, शहर पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, करवीरचे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ उपस्थित होते. या बैठकीत प्राथमिक चर्चा झाली. यानंतर ठेकेदार कंपनीचे प्रतिनिधी एन. डी. लाड यांच्यासह कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार, बाबा पार्टे, अशोक पवार व रमेश मोरे यांना पाचारण करण्यात आले.\nबैठकीत पाऊस सुरू होईपर्यंत जितके होईल तितके काम करावे, अशी सूचना कंपनीला करण्यात आली. यानंतर मोहिते यांनी पुलाचे काम सोमवारपासून सुरू होईल, असे सांगितले. काम सुरू होणार असल्याने आंदोलन मागे घ्यावे, अशी विनंती ��ृती समितीला करण्यात आली. मात्र, त्याबाबतचा निर्णय सोमवारी होणारे काम पाहून सायंकाळी निर्णय घेतला जाईल, असे समितीच्या वतीने सांगण्यात आले.\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/In-the-monsoon-session-the-refinery-will-fight-the-issue/", "date_download": "2018-09-24T07:29:02Z", "digest": "sha1:CYNSXR6MU7VVS73NGBBIZPG5Z5R2BHGL", "length": 5882, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘नाणार’: सेना आमदार अधिवेशन गाजवणार : उदय सामंत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › ‘नाणार’: सेना आमदार अधिवेशन गाजवणार : उदय सामंत\n‘नाणार’: सेना आमदार अधिवेशन गाजवणार : उदय सामंत\nरत्नागिरी : विशेष प्रतिनिधी\nकोकणातील शिवसेनेचे आमदार नाणार-रिफायनरीचा संघर्ष विधानसभेत गाजवणार असल्याचे शिवसेनेचे उपनेते आ. उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दि.4 जुलैपासून सुरू होणार्‍या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्‍वभूमीवर सेनेचे आमदार कोणती भूमिका घेणार आहेत, याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत दिली.\nअतिवृष्टीमुळे संपूर्ण कोकणात रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यांच्या कामासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडे निधीची मागणी यापूर्वीच करण्यात आली आहे. तो निधी मिळवण्यासाठी कोकणातील सर्व आमदार संघटित होऊन अधिवेशनात पाठपुरावा करणार असल्याचेही आ. सामंत यांनी यावेळी सांगितले. नाणार विरोधात पावसाळी अधिवेशनात संघर्ष करणार असल्याचेही ते म्हणाले.\nमिरजोळेतील भूस्खलन रोखण्यासाठी जुन्या संरक्षक भिंतीपुढे नवी 56 मीटरची दुसरी संरक्षक भिंत बांधावी लागणार आहे. त्यासाठी सुमारे 20 ते 25 लाख रुपये खर्च असून त्यासाठीही निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करून हे काम जानेवारी महिन्यात सुरू होईल, अशी आशा आ. सामंत यांनी यावेळी व्यक्त केली. ‘मनरेगा’ अंतर्गत वृ���्ष लागवडीचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी नर्सरींना आंबा-काजूची 15 लाख रोपे बांधण्यास सांगण्यात आली.\nपरंतु, आता परमीटची अट घालून त्याच नर्सरीवाल्यांना अडचणीत आणण्यात आले आहे. यातून नुकसानीत आलेल्या नर्सरीवाल्यांवर आत्महत्त्या करण्याची वेळ आली आहे. अशी एखादी दुर्घटना घडली तर सहन केली जाणार नाही, असेही आ.सामंत यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या सोबत नगराध्यक्ष राहुल पंडित, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, नगरसेवक राजन शेट्ये उपस्थित होते.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Prime-Minister-Prohibition-by-IMA/", "date_download": "2018-09-24T07:26:33Z", "digest": "sha1:7SZTKCYL4G73ZENHCPOJZ5KGAYUC7XPM", "length": 5301, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ‘आयएमए’तर्फे पंतप्रधानांचा निषेध | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › ‘आयएमए’तर्फे पंतप्रधानांचा निषेध\nलंडन येथे पंतप्रधानांनी भारतीय डॉक्टरांविरुद्ध जे अनुद‍्गार काढले त्याबद्दल आयएमए हिंगोली यांच्या वतीने पंतप्रधानांचा धिक्कार करण्यात आला.\nलंडन येथे पंतप्रधानांनी भारतीय डॉक्टरांविरुद्ध जे अनुद‍्गार काढले ही बाब मोठ्या लोकशाहीच्या प्रमुखास निश्चितच शोभनीय नसल्याने या संदर्भात आयएमए हिंगोली यांनी बैठक बोलावून त्यात पंतप्रधानांचा जाहीर निषेध केला. आयएमए ने जेर्नेरिक औषधांचा नेहमीच आग्रह धरलेला आहे. मुख्यालयीन देखील सदर औषधांचे दुकान आहे. एक कंपनी एक औषध आणि एकच किंमत यासाठी आयएमएतर्फे सातत्याने पाठपुरावा केला जात असताना शासन त्यास दाद देत नाही.\nस्टेंटच्या किमती नियंत्रणात ठेवणे आणि रुग्णास स्टेन्ट निवडण्याचे स्वतंत्र्य असावे यासाठी आयएमए प्रयत्नशील असताना पंतप्रधानांनी अशी संबंध लोकप्रतिनिधीसाठी केलेली शेरेबाजी प्राथमिक डॉक्टरांसाठी मानहानीकारक तर आहेत त्याचबरोबर डॉक्ट-रुग्ण सुसंवादासाठी अडसर वाढवणारी देखील आहे. लंडन येथील कार्यक्रमासाठी दिलीप संघवी यांनी 1 हजार लक्ष रुपयापेक्षा जास्त खर्च केला आहे. औषध कंपनीच्या नक्की फायदा कोणाला, त्यातूनच पंतप्रधानांचा दुप्पटीपणा यामुळे अधोरेखीत होतो. त्यामुळे आयएमएतर्फे पंतप्रधानांचा जाहीर निषेध नोंदविण्यात आला. यावेळी डॉ. जयदीप देशमुख, डॉ. स्नेहल नगरे, डॉ. आशुतोष माहूरकर, डॉ. राशी कंदी, डॉ.रामनिवास काबरा आदी उपस्थित होते.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/Goods-transporter-strike-Lasalgaavi-onion-auction-jam/", "date_download": "2018-09-24T08:15:51Z", "digest": "sha1:A7UIZJTZ5TRG2MCXUCDWRBCJSFERUW2Y", "length": 7289, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " लासलगावी कांदा लिलाव ठप्प | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › लासलगावी कांदा लिलाव ठप्प\nलासलगावी कांदा लिलाव ठप्प\nमालवाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी सुरू असलेला संप सलग चौथ्या दिवशीदेखील सुरू आहे. खरेदी केलेला शेतीमाल बाहेरगावी पाठवता येणार नसल्याने लिलावात सहभागी न होण्याचा व्यापारी वर्गाने निर्णय घेतला आहे. लासलगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीत आज कांदा, धान्य लिलाव बंद असल्याने दोन ते अडीच कोटी रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत.\nलासलगाव कृषी उत्पन्‍न बाजार समितीमध्ये दररोज एक हजारांहून अधिक वाहने लिलावासाठी येत असतात. दररोज लासलगाव बाजार समितीमध्ये 17 ते 20 हजार क्‍विंटल कांद्याची आवक होत असते. मात्र, व्यापार्‍यांनी खरेदी केलेला माल पाठवण्याची व्यवस्थाही ठप्प असल्याने बाजार समितीतून खरेदी केलेला शेतमाल हा बाहेर पाठवणे शक्य नसल्याने संपूर्ण बाजार समितीत शुकशुकाट दिसत होता. जि���्हा आणि ग्रामीण स्तरातून सर्वाधिक प्रतिसाद लाभत आहे. सरकारने मागण्या मान्य न केल्यास संप कायम राखण्यात येईल, अशी भूमिका ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसच्या (एआयएमटीसी) वतीने घेण्यात आली आहे. डिझेलचा समावेश जीएसटीअंतर्गत करून त्यावरील किमतीवर नियंत्रण हवे, देशभरातील डिझेल किमतीमध्ये समानता हवी, टोल यंत्रणेत पारदर्शकता हवी या मागण्यांसाठी वाहतूकदारांनी संप पुकारला आहे.\nसंपात परिसरातील 100 हून अधिक मालवाहतूकदारांचा सहभाग असल्याने तीन दिवसांत करोडो रुपयांचे व्यवहार ठप्प झाले आहेत. मालवाहतूकदारांचा संप लवकर मिटला नाही तर येणार्‍या काही दिवसांत कांद्याचा तुटवडा निर्माण होईल. परिणामी, कांद्याचे बाजारभाव वाढण्याची दाट शक्यता असल्याचे जाणकारांचे मत आहे. व्यापारी वर्गाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आजपासून लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे बाजार समितीतील शेतमालाचे व्यवहार सुरळीत होणार आहे. शेतकरी वर्गाने आपला शेतमाल टप्प्या-टप्प्याने विक्रीस आणावा जेणेकरून शेतमालाला चांगला भाव मिळेल, असे जयदत्त होळकर म्हणाले. मालवाहतूकदारांच्या संपामुळे कांदा लिलाव ठप्प झाले. त्यामुळे शेतकर्‍यांची गैरसोय झाली आहे. शेतकर्‍यांची गैरसोय दूर करण्यासाठी 25 जुलैपासून व्यापारी वर्गाने कांदा लिलावात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत मंगळवारी सायंकाळी याबाबत घोषणा करण्यात आल्याचे मनोज जैन यांनी सांगितले.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00084.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=758", "date_download": "2018-09-24T08:04:01Z", "digest": "sha1:JHHRE2TYQHK6M3DLKLQJP62VSUBA3T6K", "length": 8376, "nlines": 56, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अनेकांचे व्यवसाय साहित्य उधळून टाकले, लाखोंचे नुकसान", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअनेकांचे व्यवसाय साहित्य उधळून टाकले, लाखोंचे नुकसान\nराजीव गांधी चौकातला प्रकार, काम तिघांचे अटक एकाला, नुकसान भरपाईची मागणी\nलातूर: राजीव गांधी चौकात काल रात्री दीडच्या सुमारास तिघांनी छोट्या व्यावसायिकांचे साहित्य उधळून टाकले. चारचाकी हातगाडे गटारात पालथे केले, अनेकांच्या भाज्यांचे क्रेट्स गटारात पालथ्या केल्या. अनेकांच्या भाज्या आणि फळे रस्त्यावर फेकली. आज दिवसभर राजीव गांधी चौकात तणाव होता. दोषी व्यक्ती विश्रामगृहाच्या बाजुला असलेल्या पॅराडाईज हॉटेलात काम करतात. या हॉटेलसमोर हे छोटे व्यावसायिक दिवसभर ठिय्या मांडून बसले होते. विवेकानंद पोलीसांनी या प्रकरणी पवन बिराजदार याला ताब्यात घेतले आहे पण अद्याप गुन्हा ‘दाखल’ झालेला नाही. हा प्रकरण परस्पर ‘मिटवून’ घेण्याचा प्रयत्न सुरु आहे. कायदेशीर कारवाई झाल्यास नुकसान भरपाई मिळणार नाही अशी भिती असल्याने कुणीही लेखी तक्रार देण्यास तयार नाही असे विवेकानंद पोलिस चौकीचे निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले. विवेकानंद चौकीचे अनेक पोलिस जवान घटनास्थळी तळ ठोकून आहेत. कुणीही तक्रार देत नसल्याने आरोपीला नोटीस देऊन त्याला सोडण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. या प्रकरणात अनेक माजी नगरसेवक हस्तक्षेप करीत असल्याने मामला अधिक गुंतागुंतीचा होत आहे. ज्या मुख्य गुन्हेगाराने हा प्रकार घडवला त्याला कुणीतरी एका भाजी विक्रेतीनं शिवी दिली होती असे बोलले जाते. मुख्य आरोपीला हा सारा विध्वंस करण्यात आणखी दोघांनी मदत केली होती पण त्या दोघांची नावे घेतली जात नाहीत.\nआजोबा गणपती निघाले परतीला ...\nआजोबा गणपतीचा पहिला मान अजूनही कायम ...\nएमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नवे आव्हान ...\nओवेसी-आंबेडकरांची युती परिवर्तन घडवणारच ...\nशहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे, कामे प्रगतीपथावर ...\nआज भेटा समाजसेवक सय्यद मुस्तफा यांना ...\nपालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण ...\nआता वाचन कट्ट्यावरही कचरा, दोषी कोण\nलातुरच्या मान्यवर गणेश मंडळांनी साकारलेल्या मूर्ती पहा ...\nगणेश मुर्तींच्या विक्रीची मनपाकडून उत्तम सोय प्रतिसाद दांडगा ...\nभारत बंदला लातुरात जोरदार प्रतिसाद ...\nडॉल्बी वाजवणारच आमदारांच्या बैठकीत जाहीर निर्धार ...\nमहिलांनी फोडलं देशी दारु दुकान, प्रशासनाला बांगड्या\nपोलिसांच्या संरक्षणात शौचालयाचे बांधकाम\nतंटामुक्ती अध्यक्षपदाची शिऊरची अजब कहाणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00085.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/your-favourite-music-may-reveal-personality-traits-heres-how/", "date_download": "2018-09-24T07:59:42Z", "digest": "sha1:LQT7JXA3AW2RVQY3OPJ7AFJYECQRFSIT", "length": 16757, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "तुम्ही कोणती गाणी ऐकता यावरून ठरतं तुमच व्यक्तीमत्व | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nतुम्ही कोणती गाणी ऐकता यावरून ठरतं तुमच व्यक्तीमत्व\nटेन्शन घालवायच असेल तर गाणी ऐका असा सल्ला बऱ्याचवेळा मित्र किंवा डॉक्टर देतात. पण हे संगीत फक्त तुमचा मानसिक थकवा घालवत नाही तर तुमचं व्यक्तीमत्वही सांगत असा दावा ब्रिटनच्या एका विद्यापीठातील संशोधकांनी केला आहे.\nब्रिटनमधील फिट्जविलियम विद्यापीठातील संशोधकांनी गाणी आणि व्यक्तीमत्व या विषयावर एक सर्वेक्षण केले. यासाठी त्यांनी २२ वर्षाहून अधिक वयोमानाची तब्बल २०,००० लोकांची निवड केली. ऑनलाईनद्वारे या लोकांच्या गाण्यांच्या निवडीवर लक्ष ठेवण्यात आले. त्यात उमेद असलेले सकारात्नक विचार करणाऱ्या लोकांना उडती गाणी व मनाला उर्जा देणारी गाणी आवडत असल्याचं समोर आलं. तर ज्या लोकांना दर्दभरी, जुन्या आठवणींना उजाळा देणारी गाणी आवडतात ती गंभीर स्वभावाची व वाईट आठवणी कुरवाळणारी असतात अ��ंही संशोधकांना आढळलं. तसेच ज्यांना प्रसंगानुरुप गाणी ऐकायला आवडतात त्यांच्यात मिश्र भावनांचा कल्लोळ असल्याचं संशोधकांनी म्हटल आहे. या संशोधनाचा अहवाल एका मनोवैज्ञानिक वैद्यकिय पत्रिकेतही प्रसिद्ध करण्यात आला असून अनेकजण त्याच्याशी सहमत आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलराष्ट्रवादीच्या जयदत्त क्षीरसागरांची दिल्लीकडे कूच, मोदींची घेतली भेट\nपुढीलइव्हीएममध्ये बिघाड झालेल्या मतदान केंद्रावर फेरमतदान घ्या\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/entertainment/shashi-kapoors-10-best-films-276018.html", "date_download": "2018-09-24T07:22:52Z", "digest": "sha1:6E2DEWI6WNIJ56C7UTBFIIRKNWQRNXUE", "length": 15447, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "हे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 ���र्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nहे आहेत शशी कपूर यांचे गाजलेले सिनेमे\nत्यांच्या सिनेमांचं गारूड अजूनही रसिकांच्या मनात आहे. राज कपूर यांच्या आग आणि आवारा सिनेमांत त्यांनी राज कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती.\n04 डिसेंबर : शशी कपूर काळाच्या पडद्याआड गेले. पण त्यांच्या सिनेमांचं गारूड अजूनही रसिकांच्या मनात आहे. राज कपूर यांच्या आग आणि आवारा सिनेमांत त्यांनी राज कपूरच्या भावाची भूमिका साकारली होती.\nयश चोप्रांसोबत त्यांचा फिल्मी सफर सुरू झाला होता. त्यांनी 160हून जास्त सिनेमे केले. त्यांच्या 10 सर्वोत्तम सिनेमांवर एक नजर\nयश चोप्रांच्या धर्मपुत्रद्वारे त्यांनी बाॅलिवूडमध्ये एन्ट्री घेतली. या सिनेमात त्यांच्यासोबत अशोक कुमार आणि माला सिन्हाही होते.\n1964मध्ये त्यांनी या सिनेमात विजय कुमारची भूमिका केली होती.\n3. निंद हमारी ख्वाब तुम्हारे\n1965मध्ये आलेल्या या सिनेमातते अनवरच्या भूमिकेत होते. आणि नायिका होती नंदा.\nही एक प्रेमकथा होती. त्यात शशी कपूर आणि शर्मिला टागोर यांची केमिस्ट्री चांगली जुळली होती.\nहा एक हिट सिनेमा. राखीचा डबल रोल. शशी कपूरचा कॅप्टन अजित सगळ्यांना आवडला होता.\nमेरे पास माँ है हा अजरामर डायलाॅग या सिनेमानं त्यांना दिला. 1975मध्ये आलेला दिवार. अमिताभ बच्चनसोबतचा त्यांचा इन्स्पेक्टर छाप पाडून गेला.\nयश चोप्रांचा हा अजरामर सिनेमा. नात्यांची गुंतागुंत. शशी कपूर आणि राखी यांची जोडी खुलून दिसत होती.\n1979मध्ये आलेल्या या सिनेमात अमिताभ बच्चन, राखी, परवीन बाबी, नितू सिंग, शत्रुघ्न सिन्हा असे मोठे कलावंत असूनही शशी कपूर यांनी आपल्या अभिनयाची छाप सोडली होती.\n9. सत्यम शिवम सुंदरम\n1977मध्ये आलेला हा सिनेमा गाजला. झिनत अमान आणि शशी कपूर यांची जोडी खुलून दिसली. यात त्यांनी राजीव या इंजिनीयरची भूमिका साकारली होती.\n10. न्यू देल्ही टाईम्स\n1986मध्ये आलेल्या या सिनेमात त्यांनी पत्रक��राची भूमिका वठवली होती. सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nपोलीस कर्मचाऱ्याला सलमान बोलला, ‘विचार करा मला तुरुंगात जाऊन कसं वाटत असेल’\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/rahul-gandhi-winked-after-hugging-pm-narendra-modi-in-lok-sabha-296708.html", "date_download": "2018-09-24T07:26:29Z", "digest": "sha1:U6T3IYEPQCSQRWNWKQKREL76D3EBFG3M", "length": 16415, "nlines": 132, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "राहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा?", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यास���ठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nराहुल गांधींनी नेमका कुणाला मारला डोळा\nकाँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनपेक्षीत गळाभेटीने सगळ्यांनाच अनपेक्षीत धक्का बसला. पण खरी चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची.\nनवी दिल्ली,ता. 20 जुलै : काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अनपेक्��ीत गळाभेटीने सगळ्यांनाच अनपेक्षीत धक्का बसला. पण खरी चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची. मोदींची गळाभेट घेऊन राहुल आपल्या जागेवर बसत असताना सोनिया गांधींसहीत सर्वच काँग्रस खासदार टाळ्या वाजवत होते. राहुल गांधी आपल्या आसनावर बसले आणि त्यांनी डोळा मारत सहकाऱ्याला खूणावलं. त्यानंतर चर्चा सुरू झाली ती राहुल गांधींच्या डोळा मारण्याची. राहुल गांधी यांनी नेमका कुणाला डोळा मारला याची. सोशल मीडियावरची राहुल चर्चा होती ही राहुल यांच्या गळा आणि डोळा भेटीची अनेकांनी प्रिया वारिय आणि राहुलच्या डोळा मारण्याचीही तुलना केली.\nनरेंद्र मोदींवरच्या आरोपात तथ्य, शिवसेनेच्या अडसुळांनी दिला राहुल गांधींना पाठिंबा\nराहुल गांधींचा मास्टर स्ट्रोक : 'गळा भेट' आणि 'डोळा भेट'\nकशी झाली गळा भेट\nराहुल गांधींनी भाषणात प्रेम आणि व्देषाचा मुद्दा उपस्थित केला. मी नरेंद्र मोदींवर कठोर टीका केली मात्र त्यांच्याबद्दल माझ्या मनात आदरच आहे. तुम्ही मला पप्पू म्हणा किंवा आणखी काहीही म्हणा मला तुमच्याबद्दल आदरच आहे. मात्र माझ्याबद्दल तुमच्या मनात व्देष भरला आहे. कमालीचा व्देष भरला आहे. असं म्हणत राहुल गांधी आपल्या आसनावरून चालत पंतप्रधानांच्या आसनाकडे गेले आणि त्यांनी पंतप्रधानांची गळाभेट घेतली. राहुल गांधींच्या या अनपेक्षीत कृतीनं सर्व सभागृह आश्चर्यचकीत झालं. राहुल काय करत आहेत ते मोदींनाही काही क्षण समजलच नाही. नंतर राहुल गांधी परत जाताना मोदींनी त्यांना बोलवून घेतलं आणि पुन्हा हस्तांदोलन करत काही वाक्य ते बोलले. नंतर राहुल आपल्या आसनावर बसल्यानंतर त्यांच्या चेहेऱ्यावर हास्य होतं. त्यांनी काही सहकाऱ्यांना डोळाही मारला, काय कमाल केली असा भाव त्यांच्या चेहेऱ्यावर होता. राहुल गांधींच्या या धक्का तंत्राने मात्र सगळ्यांनाच धक्का दिला. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.\nपप्पू ते हिंदुत्व, राहुल गांधींच्या भाषणातले महत्त्वाचे 16 मुद्दे\nVIDEO : राहुल गांधींच्या 'जादू की झप्पी'ने मोदींना धक्का\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: hugloksabhaNarendra modiNo-confidencerahul gandhiwinkedअविश्वास प्रस्तावगळाभेटनरेंद्र मोदीराहुल गांधीलोकसभा\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळ�� जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\n'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00086.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Minister-Eknath-Shinde/", "date_download": "2018-09-24T07:29:30Z", "digest": "sha1:LLP5F3BTK37ZC6WI2WJWAY4QEACESQL3", "length": 9684, "nlines": 38, "source_domain": "www.pudhari.news", "title": " ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › ठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते\nठाण्यातील रिक्षाचालक शाखाप्रमुख ते शिवसेना नेते\nदिवंगत आनंद दिघे यांच्याप्रमाणे मनातील निर्णयाचा कुणालाही थांगपत्ता लागू न देता त्याची पक्ष हित, सामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी अंमलबजावणी करणारे शिवसेना नेते तथा राज्याचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या राजकीय कारर्किदीत पराजय हा शब्द कधीच माहिती नाही. रिक्षाचालक शाखाप्रमुख, नगरसेवक, आमदार, जिल्हाप्रमुख, कॅबिनेट मंत्री ते शिवसेना नेता अशी त्यांची वाटचाल थक्क करणारी आहे.\nवाचा : आदित्य, एकनाथ शिंदे, गीते, खैरेंची नेतेपदी वर्णी\nशिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या शब्दाखातर वाटेल ते करण्याची तयारी ठेवणार्‍या पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी 1980 च्या दशकात शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. रिक्षा चालवून उदर्निवाह करणारे शिंदे किसननगरचे शाखाप्रमुख बनले. शाखाप्रमुख असतानाच्या पाच वर्षात त्यांनी दिघे यांच्या शब्दावर अनेक आंदोलने चेतवली.\nवाचा : ब्लॉगः पडद्यामागचे मिलिंद नार्वेकर अखेर पडद्यावर\nसाखरेचा प्रचंड तुटवडा असताना दिघे यांनी त्यां���्यावर कारखान्यात जाऊन साखर आणण्याची जबाबदारी सोपवली होती. प्रचंड धोकादायक परिस्थितीत ट्रक घेऊन गेलेले शिंदे यांनी चालकाच्या वर असलेल्या लाकडी खणात पैसे ठेवले होते. कारखान्यात पोहचेपर्यंत ते सारखे पैसे आहेत की नाहीत पाहत असत. अखेर त्यांनी साखर ठाण्यात आणली आणि वाटली.\nगरिबीचे चटके सहन एकनाथ शिंदे यांनी सोसले आहेत. वागळे इस्टेटमधील मच्छिच्या कंपनीत सुपर व्हायझर म्हणून काही काळ काम केले. त्यानंतर ते किसननगमधून नगरसेवक म्हणून निवडून आले. त्यांची दोन मुले धरणात बुडल्यानंतर खचून गेलेल्या शिंदे यांना सावरले ते दिघे यांनीच. सभागृहनेतेपदाची जबाबदारी देत दिघे यांनी शिंदे यांना सेनेच्या अधिक व्यापात अडकवले. 2001 ते 2005 अशी प्रदीर्घ कारकिर्द गाजविणार्‍या शिंदे यांनी आपल्या कामाची छाप सोडली. आमदार मो.दा. जोशी यांच्या निधनांतर शिंदे यांना ठाणे विधानसभेची उमेदवारी मिळाली. अतिशय शांत, सयमी आणि पटकन प्रतिक्रिया न देणार्‍या शिंदे यांच्या या स्वभावामुळे त्यांनी विरोधी पक्षालाही आपलेसे केले. त्यांचे हे कौशल्य पाहून सेनाप्रमुखांनी त्यांच्यावर ठाणे जिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी सोपविली.\nवाचा : लोकसभा, विधानसभा स्वबळावर : उद्धव ठाकरे\nसंघटन कौशल्य पणाला लावून त्यांनी ठाणे, कल्याण-डोंबिववली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर नगरपालिका जिंकत जिल्ह्यातील शिवसेना भगवा आदिवासी भागापर्यंत फडकविला. जिल्हाप्रमुख या नात्याने शिंदे यांनी आनंद दिघे यांची निर्माण झालेली पोकळी भरून काढली. ठाणे महापालिकेवर एकहाती सत्ता आणि ठाणे जिल्हा परिषदेवर सेनेचा भगवा फडकवणे स्वप्नवत वाटत असताना त्यांनी किमया करून दाखवली आणि त्यांची दखल मातोश्रीपासून सह्याद्रीपर्यंत मुख्यमंत्र्यांनाही घ्यावी लागली.\nकॅबिनेट मंत्री म्हणून त्यांना संधी मिळाली. सर्व सामान्यांपासून आमदारांपर्यंतची कामे करणारा, सर्वांना सोबत घेऊन जाणारा नेता, मंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. म्हणूनच मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर सोपविली आणि आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांना शिवसेना नेतेपदी बढती देऊन त्यांच्या संघटन कौशल्यावर शिक्कामोर्तब केले. कोणत्याही राजकीय कारकिर्दीत यापेक्षा समृद्धी आणखी काय असू शकते\nअ���िनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Additional-Director-General-of-Police-V-V-Laxminarayan/", "date_download": "2018-09-24T08:14:47Z", "digest": "sha1:5LG6AANBG6ZAWBF3RSLWD32TKNIM7HKA", "length": 9132, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " सरकारी अनास्थेने पोलिस दलाने गमावला उत्कृष्ट अधिकारी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › सरकारी अनास्थेने पोलिस दलाने गमावला उत्कृष्ट अधिकारी\nसरकारी अनास्थेने पोलिस दलाने गमावला उत्कृष्ट अधिकारी\nपुणे : देवेंद्र जैन\nराज्याचे अतिरिक्त पोलिस महासंचालक असलेले व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी सरकारच्या कारभाराला कंटाळून 6 वर्षे शिल्लक असतानाच स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याने पोलिसदलात खळबळ उडाली आहे. त्यांचा निवृत्तीचा अर्ज सरकारने मंजूर करू नये यासाठी अनेकांनी विनंत्या केल्या; पण गृहखात्याची काळजी नसलेल्या मुख्यमंत्र्यांनी या महत्त्वाच्या गोष्टीकडे लक्षच दिले नाही. या उलट काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळातील भ्रष्ट कारभाराने बदनाम असलेल्या अनेक अधिकार्‍यांना महत्त्वाच्या पदांवर नेमणुका देण्यात आल्याने सरकार भ्रष्टाचाराच्या विरोधात खरेच गंभीर आहे का, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे.\nदेशातील अनेक सरकारी आस्थापनांमध्ये आपल्या कामाचा ठसा उमटवणारे वि. वि. लक्ष्मीनारायण यांचा या प्रकारात एका अर्थाने बळी गेला, असेच म्हणावे लागेल. आपल्या कामातून लक्ष्मीनारायण यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात किल्ला लढवून अनेक रथी-महारथींना कारागृहाचा दरवाजा दाखवला होता. महाराष्ट्रात त्यांनी अनेक ठिकाणी काम केले होते. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या कार्यकाळात त्यांनी महत्त्वाच्या कामगिरी बजावल्या होत्या. भाजपने जेव्हा राज्यात सरकार स्थापन केले, तेव��हा या अधिकार्‍याचा, कायदा सुव्यवस्था राखण्याकरिता मोठा उपयोग सरकार करेल असे वाटले होते. मात्र तसे काही झाल्याचे दिसून येत नाही.\nमुंबई अतिरेकी हल्ल्यामध्ये निकृष्ट बुलेट प्रुफ जॅकेटमुळे अनेक वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांचा बळी गेला. त्यानंतर लक्ष्मीनारायण यांनी योग्य जॅकेट्सकरिता निविदा मागवल्या होत्या, त्यामध्ये पुरवठा केलेले हजारो निकृष्ट जॅकेट त्यांनी संबंधित पुरवठादारांना परत पाठवून मोठा दणका दिला. हीच बाब बहुतेक सरकार अथवा पुरवठादारांना मान्य झाली नसावी, त्यावरून मोठा वादंग माजला व भ्रष्टाचाराने पोखरलेल्या या यंत्रणेबरोबर त्यांना काम करणे अशक्य झाले व त्यांनी मुदतपूर्व निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.\nदरम्यान, योगायोगाने लक्ष्मीनारायण यांनी स्वेच्छानिवृत्तीसाठी अर्ज केलेला असतानाच दुसरीकडे त्यांचा मुलगा व्ही. व्ही. साई प्रणित हा स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाला आहे. आता साई प्रणित, आपल्या वडिलांच्या मार्गावरुन वाटचाल करुन आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार का, याकडे लक्ष असेल.\nसद्यःस्थितीत सरकारने राज्याच्या पोलिस दलात असलेल्या अनेक प्रामाणिक व कार्यक्षम अधिकार्‍यांना साईड पोस्ट देउन, बाजूला ठेवले आहे. याउलट भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये अग्रगण्य असलेल्या अनेकांना महत्त्वाच्या पदांवर सरकारने नेमणुका केल्या आहेत. या भ्रष्ट अधिकार्‍यांमुळे पोलिसदलातील भ्रष्टाचार संपण्याऐवजी रोज वाढत आहे. कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी या खात्याला भरपूर अनुभवी व्यक्तींची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. सामान्य माणसाच्या दृष्टीने हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. सरकारने आता तरी याचा गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे.\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्��ीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Protest-against-the-power-of-the-Bharatiya-Janata-Party-in-the-Municipal-Corporation/", "date_download": "2018-09-24T07:28:10Z", "digest": "sha1:4PTHSHL7ZQNEVRUCXYD5GI4IOR3M5VMO", "length": 5452, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पुणे : ‘भाजपचा जलवा, गाजर हलवा’ | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › पुणे : ‘भाजपचा जलवा, गाजर हलवा’\nपुणे : ‘भाजपचा जलवा, गाजर हलवा’\nभाजपचा जलवा गाजर हलवा, पुणेकरांना फसविणार्‍या गाजर पार्टीचा धिक्‍कार असो, ‘अरे या फसव्या सत्ताधार्‍यांचे करायचे काय, खाली डोकं वर पाय’, अशा घोषणाबाजीने महापालिका भवन दणाणून सोडत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गाजर हलवा वाटून पालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या सत्तेचा निषेध केला.\nमहापालिकेत भाजपची सत्ता येऊन गुरुवारी एक वर्ष पूर्ण झाले. वर्षभरात भाजपने केलेल्या कारभाराचा निषेध करण्यासाठी मनसेच्या वतीने शुक्रवारी महापालिका भवनात गाजर हलवा वाटप केला. या वेळी पालिकेतील मनसेचे गटनेते वसंत मोरे, नगरसेवक साईनाथ बाबर, माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे, युगंधरा चाकणकर, राहुल तुपेरे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. हातामध्ये मनसेचा झेंडा, गळ्यात पट्टी घालून पदाधिकार्‍यांनी व कार्यकर्त्यांनी पालिका भवनातील सर्व विभागांमध्ये जाऊन अधिकारी, कर्मचारी यांच्यासह कामानिमित्त पालिकेत आलेल्या नागरिकांना गाजराचा हलवा देऊन सत्ताधार्‍यांचा निषेध केला. या वेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nनिवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनांपैकी कोणतेही आश्वासन पूर्ण केले नाही. जनतेची दिशाभूल करण्याचे आणि फसव्या योजना जाहीर करण्याचेच काम सत्ताधार्‍यांनी आजवर केले आहे. पुणेकरांनी अत्यंत विश्वासाने विकासासाठी पालिकेत भाजपला सत्ता दिली; मात्र त्यांनी जनतेला गाजर दाखविण्याचे काम केल्याचा आरोप या वेळी मनसे पदाधिकार्‍यांनी केला.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍��र्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/however-it-will-be-guaranteed-/articleshow/64873672.cms", "date_download": "2018-09-24T08:46:48Z", "digest": "sha1:J2TAC67ZAHLGX2KADNOKNE2CIQQX3A2I", "length": 17213, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Editorial News: however, it will be guaranteed ... - मिळणार हमीभाव तरी... | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nखरीप हंगामाच्या तोंडावरच विविध राज्यांमधील १४ प्रमुख पिकांच्या हमीभावात वाढ करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना दिलासा देणारा आहे. देशभर वाढत असलेले शेतीसंकट, शेतकरी आत्महत्या, कर्जमाफीच्या मागण्या आणि शेतकऱ्यांच्या वाढत्या आंदोलनांची पार्श्वभूमी या निर्णयाला आहे. त्याचबरोबर काही राज्यांत या वर्षाअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुका आणि अर्थातच लोकसभा निवडणूक यांचा संदर्भही आहेच. कारण काहीही असले, तरी शेतीच्या प्रश्नाबाबत सरकारला निर्णय घ्यावेसे वाटले हेही नसे थोडके ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ होणार असून, ती ऐतिहासिक असल्याचा दावा सरकार करत आहे. गृहमंत्री राजनाथसिंह तर तिला 'स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी वाढ' ठरवून मोकळे झाले ज्वारी, बाजरी, नाचणी, तूर, मूग, उडीद, भुईमूग, सोयाबीन, तीळ आणि कापूस या पिकांच्या किमान आधारभूत किंमतींमध्ये वाढ होणार असून, ती ऐतिहासिक असल्याचा दावा सरकार करत आहे. गृहमंत्री राजनाथसिंह तर तिला 'स्वातंत्र्यानंतरची सर्वांत मोठी वाढ' ठरवून मोकळे झाले या अतिशयोक्तीच्या आणि विरोधकांच्या प्रतिक्रियांच्या पलीकडे जाऊन या निर्णयाकडे पाहावे लागेल. गेल्या काही वर्षांपासून शेतीवरील संकट वाढले आहे. नैसर्गिक आपत्ती, अपुरे उत्पादन, वाढता खर्च आणि शेतीमालाचे पडते भाव अशा अनेक संकटांना तोंड देत शेतकरी कसाबसा तग धरतो आहे. एकीकडे खते, बियाणे, औषधे आणि मजुरी यांच्या खर्चात प्रचंड वाढ होत आहे, तर दुसरीकडे पिकांना मिळणाऱ्या दरातून हा खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी झपाट्याने कर्जबाजारी होत आहेत. या साऱ्यांचा ताण सोसेनासे झाल्याने हजारो शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदी यांनी, उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची घोषणा केली होती. भाजपला मिळालेल्या यशात या घोषणेचाही वाटा होता. वास्तविक गरिबांची संख्या प्रचंड असलेल्या देशात हमीभाव व महागाई या दोन घटकांचे संतुलतन साधावे लागते. दुसरीकडे, पिकांच्या आधारभूत किंमतीतील वाढ, हे केवळ शेतकरी नव्हे; तर एकूण अर्थव्यवस्थेसाठीही पूरक ठरेल, असे अनेक शेतीतज्ज्ञ वारंवार सांगत आहेत. सुमारे साठ टक्क्यांहून अधिक लोकसंख्येच्या हाती चार पैसे आले, तर त्यांची क्रयशक्ती वाढेल व मंदीग्रस्त अर्थव्यवस्थेला दूरगामी लाभ होईल, असे यामागचे सूत्र आहे. शेतकऱ्यांना हमीभावामुळे अधिकचे उत्पन्न मिळाले, तर त्यातील काही वाटा शेतीतच गुंतवता येईल. या दृष्टीने हमीभाव वाढविण्याच्या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. त्याच उद्देशाने ग्रामीण भागही भाजपच्या पाठीशी उभा राहिला. मात्र, निवडणुकीपूर्वी चुटकीसरशी जग बदलण्याच्या आविर्भावात केलेल्या अनेक घोषणांप्रमाणे स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी प्रत्यक्षात आणण्याचे आव्हान किती मोठे आहे, याची जाणीव सत्तेवर आल्यानंतर मोदींना झाली असेल; कारण गेल्या चार वर्षांत या आघाडीवर सरकार कोणतीही पावले उचलू शकले नाही. त्यामुळेच या विषयावर पंतप्रधानांसह कृषिमंत्र्यांनाही खुलासे करण्याची वेळ येऊ लागली. परिणामी, ग्रामीण भागात असंतोष वाढू लागला. काही निवडणुकांमध्ये फटकाही बसला. म्हणूनच शेतकऱ्यांचे समाधान करण्यासाठी सरकारने अखेरच्या टप्प्यात दीडपट हमीभावाचा निर्णय घेतलेला दिसतो. राजनाथ सिंह यांनी 'स्वातंत्र्यानंतर प्रथमच'चे पालुपद जोडले असले, तरी ही वाढ प्रत्यक्षात दीडपट आहे का, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. हमीभावाचा आधार असलेला उत्पादनखर्च ठरवण्याच्या अनेक पद्धती आहेत. खते, बियाणे, औषधे, पाणीपुरवठा, मजुरी या घटकांचा उत्पादनखर्चात अंतर्भाव होतो, त्याबरोबरच शेतकरी कुटुंबाने केलेल्या श्रमांचाही विचार होतो; तसेच जमिनीसारखी भांडवली गुंतवणूक व त्यावरील व्याज हेही विचारात घेण्याचे एक सूत्र आहे. केंद्राने जाहीर केलेल्या हमीभावात तिसऱ्या मुद्द्य��चा विचार नाही, याकडे जाणकार लक्ष वेधत आहेत. या दृष्टिकोनातून पाहिल्यास हमीभावात दीडपट वाढ झाल्याचा दावा फोल ठरतो. थोडक्यात हा दीर्घकालीन चर्चेचा विषय आहे. सरकारच्या या निर्णयाचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रत्यक्षात या दरांनुसार खरेदी होण्याची गरज आहे. हे आव्हान कसे पेलणार हा प्रश्न आहे. बाजारातील व्यवहार मागणी आणि पुरवठा यांवर चालतो. उत्पादन अधिक झाल्यास दर कोसळतात. दुसरीकडे हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी, हा गुन्हा ठरत असल्याने व्यापारी थेट खरेदीलाच नकार देतात, असा अनुभव आहे. बहुसंख्य शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बेताची असल्याने आणि साठवणुकीच्या मर्यादेमुळे शेतकऱ्यांचा नाईलाज होतो आणि पडेल दराने माल विकावा लागतो, हे कटू सत्य आहे. या परिस्थितीत बदल कसे करणार हा मुख्य प्रश्न असून, केवळ भाजपच नव्हे, तर कोणत्याही पक्षाचे सरकार आणि एकूणच व्यवस्थेपुढील ते गंभीर आव्हान आहे.\nमिळवा अग्रलेख बातम्या(Editorial News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nEditorial News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n3कुठलाच रस्ता निर्धोक नाही\n10एका वेधशाळेचे बंद होणे...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00087.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment/4404-anushka-sharma-peta-person-of-the-year-award-news", "date_download": "2018-09-24T07:11:23Z", "digest": "sha1:S2D2O3RJDEMP536C2DZ5QBFW6WTEQGOC", "length": 5517, "nlines": 132, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "लग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज ! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nलग्नानंतर अनुष्काला मिळाली गुड न्यूज \nविराट आणि अनुष्का या जोडीची सध्या सगळीकडे तुफान चर्चा सुरू आहे. नव्या नात्याची सुरुवात झालेली असतानाच विराट आणि अनुष्काच्या या सेलिब्रेशन दंग्यातच अनुष्काला आणखी एक गुड न्यूज मिळालेली आहे.\nही बातमी विराट आणि अनुष्काचा आनंद द्विगुणित करणारी आहे. ही गोड बातमी म्हणजे अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.\nदोघेही आनंदात असताना हा आनंद द्विगुणित करणारी आणखी एक गोड बातमी आली आहे. अनुष्काची ‘पेटा पर्सन ऑफ द इयर’ या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.\nअनुष्का ही शुद्ध शाकाहारी असून ती अनेकदा शाकाहाराचा पुरस्कार करताना दिसते. त्यामुळेच २०१५मध्ये 'पेटा'ने तिला हॉटेस्ट व्हेजिटेरियन सेलिब्रिटी हा पुरस्कारदेखील दिला होता.\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nगणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/topics/chrismas/", "date_download": "2018-09-24T08:37:49Z", "digest": "sha1:T5QCJY7UBG3XRAVJJUAUEBDQZOFHEPJU", "length": 28652, "nlines": 412, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Latest Chrismas News in Marathi | Chrismas Live Updates in Marathi | ख्रिसमस बातम्या at Lokmat.com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ज��वंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nअमेरिकेतील एका गावात आताच ख्रिसमसची तयारी; संवेदनशील मनाला हेलावून टाकणारी कहाणी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nसोहळा २३ सप्टेंबरला; दोन वर्षांच्या मुलाच्या आनंदासाठी सारे काही ... Read More\nदेवा तू मला शिक्षा कर, खासदार गोपाळ शेट्टींचे भावनिक उद्गार\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nख्रिस्ती समाजाबद्दल आपल्याला नितांत आदर आहे. जर, मी ख्रिस्ती समाजाविरोधात एका टाचणी इतकाही बोललो असेल तर ... Read More\nविश्वशांतीसाठी झाली चर्चमध्ये प्रार्थना\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nविद्युत रोषणाईने उजळलेले चर्च, मध्यरात्री झालेली ‘मिडनाइट सर्व्हिस’ आणि ख्रिस्ती बांधवांचा ओसंडून वाहण��रा उत्साह अशा वातावरणात प्रभू येशूचा जन्मोत्सव शहरातील ख्रिस्ती प्रार्थनास्थळांमध्ये साजरा झाला. ... Read More\nस्वच्छतेचा संदेश घेऊन अवतरले सांताक्लॉज\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nबच्चेकंपनीला गिफ्ट्स देत आनंद वाटणारा आणि सर्वांनाच हवाहवासा वाटणारा सांताक्लॉज शांततेचा संदेश घेऊन अवतरला. एसडीए मिशन स्कूलमध्ये नाताळनिमित्त आयोजित कार्यक्रम-प्रसंगी अवतरलेला सांताक्लॉज आपल्या परिसरात स्वच्छतेचा आणि साफसफाईचा आगळावेगळा संदेश घेऊन आ ... Read More\nनाताळ सणास उत्साहास प्रारंभ\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nशहरात नाताळचा सण मोठ्या उत्साहात सुरू झाला. मध्यरात्रीच्या सुमारास शहरातील सर्व चर्चमध्ये ख्रिस्त जन्मोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी ख्रिश्चन बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. ... Read More\nसांगलीत ख्रिसमस संध्याकाळ उत्साहात, धर्मसमानतेचा संदेश : संग्राम संस्थेच्यावतीने आयोजित कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nगव्हाणीत ख्रिस्त जन्मला, बेथेलहेमी ख्रिस्त जन्मला, देवदूत गाती स्तुती त्याला, आपणही स्तुती करूया...असा धर्मसमानतेचा संदेश देत शुक्रवारी सांगलीतील स्टेशन चौकात ख्रिसमसची संध्याकाळ हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. संग्राम संस्थेच्यावतीने या कार्यक्रमाचे ... Read More\nकोल्हापूर :नाताळ निमित्त बाजारपेठेत गर्दी, सोमवारी ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाताळ सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील लक्ष्मीपुरी, पापाची तिकटी , बाजारगेट आदी बाजारपेठेत साहित्य खरेदीसाठी ख्रिश्चन बांधवांची लगबग सुरु होती. न्यू शाहूपुरी येथील वायल्डर मेमोरियल चर्चच्या आवारात सुरु असलेल्या ख्रिसमस फेस्टिव्हलचा समारोप शुक्रवारी झाला ... Read More\nख्रिसमसमध्ये खोडा घालणा-यांचे डोळे काढू; नवज्योत सिंग सिद्धू यांची उघड धमकी\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nपंजाब सरकारमधील कॅबिनेट मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी ख्रिस्मसला वाद निर्माण करणा-यांना उघडपणे धमकी दिली आहे. पंजाबमध्ये ख्रिश्चनांकडे डोळे वटारुन पाहणा-यांचे डोळे काढले जातील अशी धमकीच नवज्योत सिंग सिद्धू यांनी दिली आहे. ... Read More\nचर्चमध्ये नाताळ सणाची जय्यत तयारी सुरू\nBy लोकमत न्यूज नेटवर्क | Follow\nनाशिक : नाताळ सण अर्थात येशू खिस्ताचा जन्मोत्सव ख्रिस्ती बांधवामध्ये अत्यं��� उत्साहाने साजरा करण्यात येतो. या सणासाठी शहरातील सर्व चर्चमध्ये तसेच ख्रिस्ती बांधवांच्या घरोघरी जय्यत तयारी सुरू आहे. अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपलेल्या नाताळ सणासाठी चर्चच्य ... Read More\nपॅलेस्टाइनमध्ये विद्यार्थ्यांनी ख्रिसमसचा लुटला आनंद\nBy ऑनलाइन लोकमत | Follow\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/administrative-order-to-accept-applications-for-pavilions-of-ganesh-mandal/", "date_download": "2018-09-24T07:09:17Z", "digest": "sha1:7XF5AII4NFSDUJKK24OXN5ZQH4ULMBCW", "length": 18749, "nlines": 262, "source_domain": "www.saamana.com", "title": "शिवसेनेमुळे परवानग्यांचे विघ्न टळले, मंडपांसाठी अर्ज स्वीकारण्याचे प्रशासनाचे आदेश | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्य��� सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nशिवसेनेमुळे परवानग्यांचे विघ्न टळले, मंडपांसाठी अर्ज स्वीकारण्याचे प्रशासनाचे आदेश\nगणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना पालिका प्रशासनाने मंडपांना परवाने देणे बंद केले होते. परवाने देण्यासाठी ५ ऑगस्टपर्यंतचीच मुदत असल्याचे अनेक मंडळांना माहीत नव्हते. मात्र शिवसेनेने याविषयी आवाज उठवल्यानंतर मंडपांना परवानगी देण्याचे आदेश विभाग कार्यालयांना जारी केले. त्यामुळे मुंबईतील शेकडो गणेशोत्सव मंडळांच्या मागचे विघ्न टळले आहे.\nयेत्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी जोरदार तयारी सुरू आहे. मात्र मंडपासाठी परवानग्यांचे विघ्न निर्माण झाले होते. बुधवारी स्थायी समितीत शिवसेनेचे नगरसेवक मंगेश सातमकर यांनी याबाबत प्रशासनाला धारेवर धरले. गणेशोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. येत्या काही दिवसांत उत्सवाची धामधुम सुरू होईल. मात्र मंडपासाठीच्या परवानग्या दिल्या जात नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.\nस्थायी समितीत हा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर पालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांनी गंभीर दखल घेऊन गणेशोत्सव मंडळांचे मंडपांच्या परवानगीसाठी येणारे अर्ज त्वरित स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यामुळे गणेशोत्सव मंडळांना दिलासा मिळाला आहे.\nपालिकेच्या २४ विभागांतून ५ ऑगस्टपर्यंत मंडपासाठी परवानगी घेण्याचे परिपत्रक पालिकेने काढले होते. त्यानंतर परवानगी मिळणार नाही असे आदेश पालिका प्रशासनाने काढले होते. मात्र अनेक गणेश मंडळांना त्याबद्दल माहिती नव्हती.\n५ ऑगस्टनंतर विभाग कार्यालयातून परवानग्या देणे बंद केल्यामुळे आयोजकांची मोठ�� अडचण झाली आहे. सहायक आयुक्त आणि उपायुक्त यांना परवानग्या देण्यासंदर्भात सक्त सूचना आयुक्तांनी द्याव्यात अशी मागणी सातमकर यानी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केली.\nशिवाय शुल्क आकारून यापुढे परवानगीसाठी येणाऱया मंडळांना परवानगी द्यावी, अशीही मागणी त्यांनी यावेळी केली.\nमुंबईत ११ हजार सार्वजनिक मंडळे असून त्यापैकी अनेक मंडळांच्या परवानग्या रखडल्या आहेत.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागील‘अपराध मीच केला’ नाटकाचा रौप्य महोत्सव\nपुढीलगणेशोत्सवात गुरूजी मिळण्याचे टेन्शन दूर झाले\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध्ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/mehbooba-mufti-replied-on-allegations-of-amit-shah-on-sunday/", "date_download": "2018-09-24T08:22:12Z", "digest": "sha1:YJWTRI6U6Z7QI74TWNPBH3F34NFUCQCA", "length": 17397, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "अमित शहांच्या वक्तव्यावर मुफ्तींचा पलटवार, मतभेद होते तर … | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nअमित शहांच्या वक्तव्यावर मुफ्तींचा पलटवार, मतभेद होते तर …\nजम्मू-कश्मीरमध्ये भाजप पीडीपीची युती तुटल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरू झाले आहे. जम्मू-लडाखशी भेदभाव केल्यामुळेच ‘पीडीपी’शी युती तोडली असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी केला होता. यावर प्रतिक्रिया देताना जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री व पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी भाजपला लक्ष्य केलं आहे.\n‘जम्मू आणि लडाख यांच्यात भेदभाव केल्याचा आरोप निराधार आहे. जम्मू-कश्मीर खोऱ्यांवर लक्ष देणं जास्त गरजेचं होते आणि जर याच मुद्द्यावरून भाजपबरोबर आमचे मतभेद होते तर मग आधीच केंद्र आणि राज्य सरकारसमोर हा मुद्दा का नाही मांडला, असा सवाल मुफ्ती यांनी केला आहे. तसेच जम्मू-कश्मीर सरकारच्या प्रत्येक निर्णयात भाजपचे समर्थन होते’, असेही मुफ्ती यांनी म्हटले आहे.\nदरम्यान, मोदी सरकारने विकासासाठी खूप काही काम केले. निधी दिला, संस्था दिल्या, योजना दिल्या, पण ‘पीडीपी’ने मात्र जम्मू आणि लडाखच्या बाबतीत पक्षपातीपणा सुरूच ठेवला. त्यामुळेच जम्मू-कश्मीरमध्ये भाजपने सरकारबाहेर पडून विरोधी पक्षांत बसणे पसंत केले, असे पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी एका कार्यक्रमात विधान केले होते. तसेच राज्यातील नागरिकांना दिलेली आश्वासनही पीडीपीमुळे पूर्ण करता आली नाही असा आरोपही शहा यांनी केले होते.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलप्लास्टिक बंदीमुळे रद्दीला अच्छे दिन, रद्दीचा भाव वधारला\nपुढीलपरळीमधील त्या मृतदेहाची ओळख पटली, रेल्वे कॉन्स्टेबल नागनाथ मुंडे यांचा खून\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/EDT-LCL-divya-marathi-article-on-government-job-5860580-NOR.html", "date_download": "2018-09-24T08:09:00Z", "digest": "sha1:LNGMEGAVFGSTYUCX3O3UQKTMXE4GSCLT", "length": 14356, "nlines": 150, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "divya marathi article on government job | बदल्यांची ‘नवी पाटी’ (अग्रलेख)", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nबदल्यांची ‘नवी पाटी’ (अग्रलेख)\nअजूनही विशेषतः ग्रामीण भागातल्या मोठ्या वर्गाची धडपड शासकीय नोकरदार होण्याची असते. सरकारी खात्यात चिकटले की बदलीची घाई स\nअजूनही विशेषतः ग्रामीण भागातल्या मोठ्या वर्गाची धडपड शासकीय नोकरदार होण्याची असते. सरकारी खात्यात चिकटले की बदलीची घाई सुरू होते. बक्कळ वरकमाईची संधी, विशिष्ट कार्यालय, हव्या त्या गावात-शहरात नोकरी यासाठीचा अट्टहास ‘आखूडशिंगी, बहुगुणी, दुधाळ गाय’ दारात बांधण्यासारखी असते.\nअर्थात जिल्हा परिषद शाळा शिक्षकांच्या बाबतीतला मुद्दा वेगळा आहे. कारण या नोकरीत बक्कळ वरकमाईचा मुद्दा येत नाही. विद्यादानाचे कार्य लाभाचे नसते. यांच्यासाठी सर्वात जटिल मुद्दा असतो तो ‘श्री व सौ शिक्षक’ या जोडप्याला शक्यतो एकाच शाळेत, नाही तर एकाच पंचक्रोशीत, तेही नाही तर किमान एका जिल्ह्यात नोकरीला ठेवण्याचा. वधू-वर दोघेही शिक्षकी पेशातले असा पायंडाच पडला असल्याने शिक्षक जोडप्यांची संख्या लक्षणीय आहे.\nनोकरीच्या ठिकाणांमुळे यांची ताटातूट होते. दुसरी अडचण असते ती राहत्या गावातली शेतीभाती, घर, फावल्या वेळातले राजकारण, झालेच तर सावकारी, इतर उद्योग-व्यवसाय वगैरे सगळे टाकून दुर्गम भागातल्या लांबच्या शाळेत रुजू व्हावे लागण्याची. जिल्हा परिषद शिक्षकांच्य�� आयुष्यात तणाव निर्माण करणारे हे दोन मुख्य मुद्दे आहेत. यातून मार्ग काढत मनासारखी बदली करून घेणे हा फार मोठा कार्यक्रम ग्रामीण भागात सुरू असतो. यासाठी स्वतंत्र दलाल यंत्रणा काम करते. आमदार साहेबांशी ओळख, शिक्षण खात्यात वशिला, रिक्त जागांचा शोध, जिल्हा परिषद अध्यक्षांची चिठ्ठी, मंत्री-खासदाराची शिफारस, अनेकांचे हात ओले करण्यासाठी रग्गड तरतूद...अशा भानगडी एका बदलीसाठी कराव्या लागतात. बदली करण्याच्या अधिकाराचा वापर अधिकारी आणि राजकारणी स्वतःचा प्रभाव वाढवण्यासाठी सर्रास करतात.\nलोकांना उपकृत करण्यासाठी किंवा त्रास देण्यासाठी बदलीचे हत्यार वापरले जाते. बदली करण्याची किंवा न करण्याची टांगती तलवार डोक्यावर ठेवून शिक्षकांना वापरून घेण्याचीही कला अधिकारी वर्ग आणि राजकारण्यांना अवगत असतेच. या पार्श्वभूमीवर गेल्या अनेक महिन्यांपासून जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न वादग्रस्त बनला होता. वर्ग तीन व वर्ग चार कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती किंवा बदल्यांसंदर्भातला निर्णय ग्रामविकास खाते घेत असते. मात्र, या परंपरेला छेद देत फक्त शिक्षकांसाठीचा वेगळा निर्णय गेल्यावर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात घेतला. शिक्षक संघटनांनी याविरोधात रान उठवले. शासन निर्णयाविरोधात विविध उच्च न्यायालय खंडपीठांकडे २४ याचिका दाखल झाल्या. शिक्षक-विद्यार्थ्यांनी मिळून आंदोलने केली. बदलीबद्दल शिक्षकांमध्ये असणारी तीव्रता यावरून लक्षात यावी.\nवास्तविक आंदोलने केली म्हणून शिक्षकांची भूमिका न्याय्य ठरत नव्हती, हे आवर्जून सांगितले पाहिजे. कारण बदली हा नोकरीतला अविभाज्य घटक आहे. नोकरी स्वीकारतानाच बदलीची शक्यता गृहीत धरलेली असते. त्यामुळे एका मर्यादेपलीकडे विशिष्ट ठिकाणच्या नोकरीचा आग्रह धरता येत नाही. जागा मोजक्या आणि इच्छुकांची संख्या यांचेही गुणोत्तर व्यस्त असते. दुर्गम भागातल्या शाळांमध्ये काम करणे हाही कर्तव्याचा भाग असतो.\nम्हणूनच राज्य सरकारच्या गेल्यावर्षीच्या जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली धोरणाला उच्च न्यायालयाने दुजोरा दिला. यानंतर बदल्यांचा प्रलंबित मुद्दा आता मार्गी लागला पाहिजे. जिल्हा परिषद शाळांतल्या साडेतीन लाख शिक्षकांसाठी हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. ऑनलाइन शिक्षक बदल्यांचा ऐतिहासिक निर्णय ���ेणाऱ्या मंत्री पंकजा मुंडे अभिनंदनास पात्र आहेत. ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यावर आता त्यांनी लक्ष द्यावे. मानवी हस्तक्षेप टाळून बदली प्रक्रिया पारदर्शक करण्याची न्यायालयाची सूचना ‘ऑनलाइन’मुळे अमलात येईल, लाचखोरी संपेल, अशी आशा बाळगता येईल.\nअर्थात या शासनाची ‘ऑनलाइन’ कामगिरी चिंताजनक आहे. शेतकरी कर्जमाफीच्या वेळचा ऑनलाइन गोंधळ ताजा आहे. शिक्षक बदल्यांमध्ये या गोंधळाची पुनरावृत्ती झाल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची भीती आहे. या पार्श्वभूमीवर खरी चर्चा व्हायला हवी ती सन्माननीय अपवाद वगळता जिल्हा परिषद शाळांमध्ये रसातळाला चाललेल्या शैक्षणिक गुणवत्तेची. शिक्षक एकाच ठिकाणी किती वर्षे राहिला यापेक्षाही किती गुणवान विद्यार्थी त्याच्या हाताखालून तयार झाले हा खरे तर सार्वजनिक चर्चेचा विषय व्हावा. दुर्गम भागातही जायचे नाही आणि सुगम भागातही टंगळमंगळ करत राहायचे, अशा शिक्षकांना वठणीवर आणण्याबद्दल शिक्षक संघटना कधी तोंड उघडत नाहीत. शिक्षकांचा सामान्य दर्जा हा राष्ट्रीय चिंतेचा विषय बनतो आहे. विद्यार्थी घडवणारे शिक्षक दुर्मिळ होत असल्याचा मुद्दा बदल्यांपेक्षा गंभीर आहे. हे चित्र बदलण्यासाठी शिक्षक संघटना यापुढचा वेळ सत्कारणी लावतील का\nपुन्हा भडकले व्यापारयुद्ध (अग्रलेख)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00088.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/ram-madhav-points-out-state-government-failure-pdp-bjp/", "date_download": "2018-09-24T07:18:41Z", "digest": "sha1:73MLD5AGUCHQ2ICBMDB467NQ74IBELS6", "length": 17666, "nlines": 265, "source_domain": "www.saamana.com", "title": "राम माधव यांनी भाजप सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nराम माधव यांनी भाजप सरकारच्या अपयशांचा पाढा वाचला\nजम्मू-कश्मीरमध्ये पाकिस्तानकडून होत असलेलं शस्त्रसंधीचं उल्लंघन आणि दहशतवाद्यांचे जवानांवर होणारे हल्ले थांबवण्यास सपशेल अपयशी ठरल्यानंतर भाजपवर जोरदार टीका होत होती. अशा कोंडीनंतर भाजपनं पीडीपीला दिलेला पाठिंबा मागे घेत असल्याची घोषणा केली. मात्र ही घोषणा करताना भाजपचे नेते राम माधव यांनी आपल्याच सरकारवर हल्लाबोल केला, ज्या सरकारमध्ये ते तीन वर्षांपासून होते.\nराम माधव म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीचा जनादेश बघता आणि तेव्हाची स्थिती बघता पीडीपीसोबत युती केली. मात्र त्यानंतर परिस्थिती अशी बनत गेली की त्यामुळे युती टिकवणं अधिक कठीण होत गेलं. राज्य स��कार जनतेला दिलेली वचनं पूर्ण करण्यात असफल राहिल्याने आता सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत आहोत.\nराम माधव यांनी सांगितल्या त्यांच्या सरकारच्या कमतरता:-\n# कश्मीरमध्ये दहशतवाद वाढला\n# फुटीरतावादी लोकांची ताकद वाढली, कारवाया ही वाढल्या\n# राज्यात विकासाची कामं थांबली\n# जम्मू आणि लडाखमध्ये विकास कामं पूर्णत: ठप्प झाली\n# राज्यात मूलभूत अधिकार ‘फ्रीडम ऑफ स्पीच’ देखील धोक्यात आले\n# भाजप राज्य सरकारचा एक भाग होती, पण खरी सत्ता ही पीडीपीच्या हातात होती, अंतिम फैसला त्यांचाच असायचा असं म्हणत पळ काढला\nदरम्यान, कश्मीरमधील स्थितीमुळे लोकसभेच्या निवडणुकांना सामोरे जाताना देखील फटका बसण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांनी वर्तवली होती. त्यामुळेच भाजपने राजकीय निर्णय घेत सरकारमधून बाहेर पडल्याचे जाहीर केले, असे म्हटले जात आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलकश्मीरमध्ये ताकदीचं राजकारण चालणार नाही, मेहबुबा मुफ्तींचं भाजपवर शरसंधान\nपुढील‘गठ’बंधन ते ‘तूट’बंधन, ‘तुझं-माझं जमेना’ सरकारचे ४० महिने\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाज���नगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00089.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/unforgettable-love-stories-and-memoris/chaha-aani-aathwani/31652", "date_download": "2018-09-24T07:52:18Z", "digest": "sha1:HPMDHH2TGPEYJRFQ76PW7EBLPPSHBGJW", "length": 20934, "nlines": 157, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "Chaha Aani Athavani", "raw_content": "\nHome चहा आणि आठवणी मनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\nराहुल खूप रागीट स्वभावाचा खूप जास्त चिडकर प्रवृत्तीचा. त्याचा हा रागीट स्वभाव लहान पणापासूनच… मोठा झाला तरी त्याचा रागीट स्वभाव कमी होई ना… तो मुळातून जसाचा तसाच….कॉलेजमध्ये सगळ्यांवर त्याचा जोर असायचा पूर्ण कॉलेज त्याचा नावाने घाबरायचे… पण स्वभावाने तसा तो चांगला. कोणाचीही मदत करायला नाही नव्हता म्हणत. कोणीही त्याच्याकडे मदतीचा हात समोर केला तर त्याला तो मदत करायचा. म्हणूनच तो सर्वांना आवडायचा… चांगल्या लोकांसोबत तो चांगला असायचा आणि वाईट लोकांना सोडायचा नाही. असा राहुलचा स्वभाव..त्याच्या कॉलेजमध्ये स्वाती नावाची एक मुलगी होती. स्वातीला राहुल फार आवडायचा पण त्याच्या रागीट स्वभावामुळे तिला त्याच्या सोबत बोलायची हिम्मत कधी झाली नाही.\nपण एक दिवस खूप मोठी हिम्मत करून स्वातीने त्याला हाय म्हंटलं…. व त्याने फक्त तिच्या कडे बघितले, व तिथून निघून गेला. स्वाती घरी आली… रात्र झाली… स्वातीला रात्रभर झोप आली नाही. दुसऱ्या दिवशी तिने पुन्हा त्याचा सोबत बोलण्याचा प्रयत्न केला… चेहरा प्रफुलीत असं स्मित देत तिने त्याला हाय म्हंटलं…राहुल ने स्वातीकडे हलक्या नजरेने बघून हाय…म्हणून तिथून निघून गेला. स्वाती फार आनंदित झाली…मग असं दररोज कॉलेजमध्ये हाय- हॅलो सुरु झालं…हाय…. पासून झालेली सुरवात मैत्रीत झाली… राहुल व स्वातीमध्ये आता घट्ट मैत्री झाली. ते दोघे एकमेकांना चांगलेच ओळखायला लागले. दररोज एकमेकांना भेटायला लागले… आणि मग काय…. तर दररोज गार्डनमध्ये जाणे…सोबत सिनेमा बघायला जाणे…एकमेकांच्या आवडी-निवडीच्या वस्तू घेणे शॉपिंग करणे अशा गोष्टी राहुल आणि स्वातीमध्ये होत गेल्या… हळू-हळू त्या दोघांची मैत्री जास्त बहरत गेली… दोघांना एकमेकांचा सहवास हवा-हवा सा वाटू लागला. आणि राहुलला स्वाती आवडू लागली…आणि राहुल ने एकेदिवशी स्वातीला प्रपोज केलं. त्यावेळेला स्वातीचा आनंद पाहण्याजोगा होता, ‘हयाकी शोकीयाँ लीपटी है आँचल से’…’ऐसा लागता है आज स्वाती हवामे है’ जणू अशीच काही तरी अवस्था स्वातीची होती…स्वाती याच दिवसाची वाट बघत होती…कारण स्वातीला राहुल कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच आवडायचा ती फार आनंदी झाली. तिने त्याला घट्ट मिठी मारली… आणि म्हणाली राहुल I LOVE U – 2 स्वातीने राहुलला तेव्हाच होकार दिला. आणि सांगितलं की कॉलेजच्या पहिल्या दिवसापासूनच तू मला आवडायचा पण तुझ्या रागीट स्वभावामुळे माझी हिम्मत नव्हती होत, तुला सांगायची… तेव्हा पासंनच दोघे एकमेकांवर खूप प्रेम करायला लागले.\nत्यांचा प्रेमाचा बहर….. बहरतच जात होता. त्यावेळी राहुलला स्वातीसाठी काय करू काय नाही असे झाले होते. त्याने स्वातीच्या प्रेमामुळे स्वत:चा रागीट स्वभाव देखील सोडला होता. त्याने फाल्तूची लफडी पण करणे सोडली होती. आधीचा राहुल कुठे तरी हरविला होता. हा राहुल पूर्ण पणे स्वातीच्या प्रेमामध्ये परिवर्तीत झाला होता. दोघांचही प्रेम एकमेकात रंगू लागले होते. पण म्हणतात ना सुखाचे क्षण फार काळ नसतात… त्या दोघांचं एक होणे नियतीला मान्य नव्हतं. काही काळानुरूप त्यांच्या दोघांच्या प्रेमाला काळ्या अंधाराने माखून टाकलं.. राहुल स्वातीवर खूप प्रेम करायचा पण तो तिच्यावर संशय करायचा.. त्यांचे प्रमाचे काही दिवस फार छान गेले. दोघे पण नेहमी आनंदी असायचे दोन दिवस गेले की तो स्वातीशी संशय घेऊन भांडायचा. हे असं त्याच नेहमीच चालू असायचं कुठलेही कारण असो तो स्वातीशी भांडला की ब्रेकअप करून टाकायचा. दोन दिवसानंतर पुन्हा जवळ जायचा त्याला असं वागायची सवय झाली होती.\nराहुल ने स्वातीशी चार- पाच वेळा ब्रेकअप केला होता. स्वाती त्याच्या अशा वागण्याने पूर्ण पणे वैतागून गेली होती. कंटाळून गेही होती. या सर्व गोष्टींचा तिला खूप त्रास व्हायला लागला. तिने एक दिवस ठरवले असा नेहमी नेहमी ब्रेकअप होण्यापेक्षा एकदाच दूर झालेलं बर दररोजचा त्रास सहन करण्यापेक्षा एकदा सर्व संपविलेले बर.. स्वातीने राहूलला फोन केला आणि त्याला सांगितले, मी कंटाळले तुझ्या ह्या अशा वागण्याने. तू मला मनातून विसरून जा… आणि जगू दे मला.. तू तुझ्या पद्धतीने आयुष्य जग नको त्रास देऊ मला. मी नाही सहन करू शकत या सगळ्या गोष्टी. इतकं बोलुन स्वातीने फोन ठेऊन दिला. पण राहुल मात्र, राहावे ना… त्याला विश्वास नव्हता बसत… की त्याची स्वाती त्याला हे सगळं मनातून बोलली असेल म्हणून तो स्वातीवर खूप जास्त प्रेम करायचा… स्वातीच बोलणं तो सहन नाही करू शकला. जागेवर कोसळून रडू लागला.\nदुसऱ्या दिवशी त्याने स्वातीला फोन करून म्हटलं, स्वाती तू जे काही फोन वर काल माझ्या सोबत बोलली ते माझ्या समोर येऊन बोल… मला बघायचं आहे… तुझ्या डोळ्यात माझ्या प्रेमाला नाकारण्याच सत्य….स्वातीने राहुलला भेटायला होकार दिला.. ते दोघे त्यांच्या नेहमीच्या जागेवर दुसऱ्या दिवशी भेटतात. स्वाती राहुल कडे पाठ फिरवून उभी राहते. आणि फोन वर बोललेली सर्व त्या भेटीत बोलून टाकते. राहुल तीचं बोलणं ऐकून हसायला लागतो. स्वातीला पुन्हा राग येतो… आणि स्वाती तिथून निघून जाण्याच्या प्रयत्नात असते तेव्हा राहुल बोलतो. स्वाती थांब माझ्याकडे बघ गं… एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग मला… चुकलो मी मान्य करतो. मात्र, एकदा बघं तुझ्यावर खूप प्रेम करतो. तुझ्याविना नाही राहू शकत. ती त्याचं ऐकून न भेटता निघून जात असताना ती थोड्या समोर जाऊन थांबते तिच्या लक्षात येते… तिला एक गोष्ट सतावत असते, ती म्हणजे इतक्या रागीट स्वभावाचा राहुल आज चूप कसा राहिला. एकही शब्द न बोलता माझं बोलणं चूपचाप कसे ऐकून घेतले. ती तेव्हा शांत होते, आणि तितेच थांबते, आणि तिला काही तरी अनर्थ होणार असा भास होतो. ती राहुलच्या दिशेने धावत जाते. राहुल एका दगडावर डोक ठेवून पडलेल्या स्थितीत तिला दिसतो. त्याच्या जवळ जावून त्याला हात लावून हाक मारते.. तर काय… राहुल मृत अवस्थेत तिला आढळतो. त्याचं डोकं तिच्या मांडीवर पडतं. तिला तर काही सुचेनास होते, ती किंचाळते ओरडते आक्रोश करून रडायला कागते. राहुल उठ ना रे… राहुल उठ ना रे.. sorry राहुल उठ Please मी आता असं नाही वागणार… तुला सोडायच्या गोष्टी कधी नाही करणार Please राहुल उठ मी तुझ्या विना नाही राहू शकत राहुल उठ….\nराहुल स्वातीवर खूप प्रेम करायचा तो तिच्या शिवाय जगण्याचा विचारही नव्हता करू शकत. स्वाती जेव्हा त्याला ह्या सगळ्या गोष्टी फोन वर बोलली होती. तेव्हाच तो पूर्ण पणे संपला होता. तो जगू शकत नव्हता स्वाती शिवाय. त्याने तेव्हाच स्वतःला संपविण्याचा विचार केला. आणि विष पिवून स्वातीला भेटण्यासाठी गेला. आणि स्वातीशी बोलत असतानाच पूर्ण विष त्याच्या शरीरात पसरून गेले ह��ते. हे सर्व स्वातीला कळेपर्यंत खूप उशीर झाला होता. सगळ संपलं होतं. चार वर्षाचं प्रेम एका मिनिटात संपून गेलं… स्वातीपण आता स्वाती राहिली नाही.. ती पूर्ण पणे वेडी झाली.. ह्या सगळ्या प्रकाराच्या गुन्ह्याची गुन्हेगार ती स्वत:ला मानू लागली.. आता ती दररोज त्या जागेवर जाऊन बसते व खेळणी सोबत खेळत असते. ती तिच्या बहुल्यात राहुलला बघते आणि दिवस भर त्याच्याशी गप्पा मारत असते. राहुल उठ ना रे …..\nPrevious Newsमहाराजस्व अभियान गतिमान करणार- पालकमंत्री डॉ. रणजीत पाटिल\nNext Newsबुलडाण्याचे चंचलेश जाधव यांचेकडील महालक्ष्मी\nकारकुनाने केली ९ देशांची सैर \nकोई काम छोटा या बडा नही होता \n‘स्टीफन हाॅकिंग’ यांनी कस केल जग काबीज जाणून घ्या इथे | Stephen Hawking Inspirational Story\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00090.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-vidarbha-news-global-yoga-day-54113", "date_download": "2018-09-24T08:24:49Z", "digest": "sha1:7RF2673TRJUP2OP3PTBZ2LKISNCYINMI", "length": 16890, "nlines": 190, "source_domain": "www.esakal.com", "title": "nagpur vidarbha news global yoga day घरोघरी पोहोचावी आरोग्याची गंगा | eSakal", "raw_content": "\nघरोघरी पोहोचावी आरोग्याची गंगा\nबुधवार, 21 जून 2017\nभारतीय योग विद्याधामचा संकल्प - नागपुरातील शाखेची रौप्यमहोत्सवी वाटचाल\nनागपूर - आरोग्यम्‌ धनसंपदा (२००९), मन करा रे प्रसन्न (२०१३), आरोग्य गंगा घरोघरी (२०१६) असे उपक्रम राबवून भारतीय योग विद्याधामच्या नागपुरातील शाखेने नागरिकांच्या मनात घर केले. या शाखेची सध्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वाटचाल सुरू आहे. योगदिनामित्त या शाखेच्या कार्याचा घेतलेला आढावा.\nभारतीय योग विद्याधामचा संकल्प - नागपुरातील शाखेची रौप्यमहोत्सवी वाटचाल\nनागपूर - आरोग्यम्‌ धनसंपदा (२००९), मन करा रे प्रसन्न (२०१३), आरोग्य गंगा घरोघरी (२०१६) असे उपक्रम राबवून भारतीय योग विद्याधामच्या नागपुरातील शाखेने नागरिकांच्या मनात घर केले. या शाखेची सध्या रौप्यमहोत्सवी (२५ वर्षे) वाटचाल सुरू आहे. योगदिनामित्त या शाखेच्या कार्याचा घेतलेला आढावा.\nभारतीय योग विद्याधामची मुख्य शाखा नाशिकमध्ये आहे. संस्थापक डॉ. विश्‍वासराव मंडलिक आहेत. देशात सुमारे १७५ ठिकाणी शाखा आहेत. विदर्भात नागपूर, चंद्रपूर, कोराडी आणि वरोरा येथे शाखा आहेत. गुरू-शिष्य परंपरेनुसार योग शिकविला जातो. मनोहर चारमोडे नागपुरातील शाखाप्रमुख आहेत. ‘योग पथिक’ या व्हॉट्‌सॲप ग्रुपने हा परिवार आता जोडला गेला आहे. दर महिन्याच्या एक तारखेला योग प्रवेशाचा वर्ग घेतला जातो. महिन्याच्या शेवटी परीक्षा घेतली जाते. त्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.\nचंद्रशेखर गाडगीळ, सुनीता गाडगीळ, मधुकर देशमुख, राजा देशमुख, निशा देशमुख, स्मिता चारमोडे, प्रदीप पोळ, प्रसाद पिंपळे, सुजाता बन्सोड, रूपाली वांदे, वासुदेव परिपठार, विनोद मुटकुरे हे विद्याधामचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत.\nदीड हजार जणांचा ‘योग प्रवेश’\nनागपुरात आतापर्यंत सुमारे १५० योग प्रवेशाचे वर्ग झाले. एका वर्गात सरासरी १५ जण प्रशिक्षण घेतात. एक हजार ५०० जणांनी याचा लाभ घेतला. योगदिनाला किंवा विशेष शिबिरातही योगाचे धडे दिले जातात. योग परिचयाचे सुमारे १५ वर्ग झाले. त्यातून ४५० जणांना योगाचा परिचय झाला.\nअष्टांग योगाला डोळ्यांसमोर ठेवून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. योगामध्ये जवळपास १० ते १५ महत्त्वाची आसनं आहेत. सोप्याकडून कठीणकडे या पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. ओंकारनगरातील ग्रीन प्लॅनेट पार्कमध्ये सकाळी सहा ते सव्वासातदरम्यान योगा केला जातो. वयाची १२ वर्षे पूर्ण केलेला व्यक्ती योगा करू शकतो. प्रकृती बरी असल्यास ६०-६५ वर्षांचा व्यक्तीसुद्धा योगा करू शकतो.\n१) योग प्रवेश, २) योग परिचय, ३) योग शिक्षक, ४) योगप्रबोध,\n५) योग प्रवीण, ६) योग अध्यापक, ७) योग पंडित, ८) योग प्राध्यापक\nयोगाने केले डॉक्‍टरांना बरे\nबालाजीनगरातील डॉ. सोनुने या बालरोगतज्ज्ञ. पण, त्यांना वयाच्या तेविसाव्या वर्षापासून रक्तदाबाचा त्रास सुरू झाला. पाठीचा मणकाही दुखायचा. वयाच्या पस्तिशीनंतर त्यांनी योगाची साथ धरली. योगा संजीवन केल्यास पाठीच्या मणक्‍याचा त्रास कमी होतो. सुमारे सहा महिने योगा केल्याने त्यांचा रक्तदाबाचा त्रासही कमी झाला. त्यानंतर त्या नियमित योगा करू लागल्या. त्यामुळे त्यांचा आजार पळाला.\nभारती कटियार यांना वयाच्या २७ व्या वर्षी मधुमेह झाला. शरीरातील साखरेचे प्रमाण ३२० ते ३५० पर्यंत गेले. लठ्ठपणा वाढू लागला. त्यामुळे त्यांनी दुसरे बाळही होऊ दिले नाही. शरीर बेडौल दिसू लागले. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा योगाकडे वळविला. सहा महिन्यांनंतर १२०-१३० पर्यंत शरीरात साखरेचे प्रमाण झाले. वजन आटोक्‍यात आले. नियमित योगासनांमुळे सर्व आजार दूर पळाले. स्वतः शिकता-शिकता त्या आता योगा शिकवू लागल्या.\n२००६ पासून योग विद्याधामशी जुळलो. योगाचे प्रशिक्षण चांगल्या संस्थेतून घ्यावे. शास्त्रशुद्ध माहिती घ्यावी. नियमित योगा केल्यास आरोग्य सुदृढ राहण्यास मदत होते.\n- लक्ष्मीकांत महादेवराव वांदे, कार्यवाह, भारतीय योग विद्याधाम, नागपूर शाखा.\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/jalgaon-news/jalgaon-municipal-corporation-various-parties-candidates-filling-form/articleshow/64952500.cms", "date_download": "2018-09-24T08:39:11Z", "digest": "sha1:VCTVOC6F2RDSMFBAMI7BT4MYZII3FI73", "length": 19756, "nlines": 148, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "various partiesMunicipal Corporationelectioncandidates: jalgaon municipal corporation various parties candidates filling form - गर्दी, रांगा अन् धावपळ! | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nगर्दी, रांगा अन् धावपळ\nगर्दी, रांगा अन् धावपळ\nशेवटच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची गर्दी; आता माघारीकडे नजरा\nम. टा. प्रतिनिधी, जळगाव\nमहापालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी बुधवारी (दि. ११) सकाळपासून उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उमेदवारांसह समर्थकांची गर्दी झालेली होती. सतरा मजली इमारतीमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्तामुळे इमारतीला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. एकंदरीत सकाळी गर्दी, दुपारी रांगा तर दुपारी २ वाजेनंतर शेवटच्या तासांमध्ये उमेदवारांची अक्षरश: धावपळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले.\nमहापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली असून, गेल्या आठ दिवसांपासून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. मंगळवारपर्यंत ७५ उमेदवारांनी १०६ अर्ज दाखल केले होते. महापालिका निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युतीबाबत संभ्रम असल्याने अनेकांचे अर्ज मंगळवारपर्यंत दाखल होऊ शकले नव्हते. शिवाय, भाजपसहित शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस यापैकी एकाही पक्षाने आपल्या उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुकांनी मंगळवारी अर्ज दाखल न करता शेवटच्या दिवसांपर्यंत प्रतीक्षा करणे पसंत केले. सर्व पक्षांच्या उमेदवारांची व अपक्ष अर्ज भरणाऱ्यांची बुधवारी गर्दी झाली होती.\nशेवटच्या दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बुधवारी दुपारी २ वाजेनंतर एकच तास शिल्लक असतानाही कार्यालयात उमेदवारांची त्यांच्या समर्थकांसह धावपळ उडाली होती. कागदपत्रांची जुळवणी करणे, अर्ज तपासून घेणे यामुळे उमेदवार व त्यांचे समर्थक जमवाजमवसाठी सैरावैरा पळत होते. यामध्ये काही पक्ष बदलून दुसऱ्या पक्षाकडून भरत असल्याने काहींनी एकमेकांवर टीका-टिप्पणी केल्याचे प्रसंगही पाहायला मिळाले. अर्ज दाखल करण्यासाठी येणारे नगरसेवक, उमेदवार आपल्या पक्षातीलच नाराज पदाधिकाऱ्यांना समजवितांनाही दिसत होते.\nकुटुंब व समर्थकांची गर्दी\nअर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवशी अर्ज ऑनलाइन भरून त्याची प्रिंट महापालिकेत सादर करायची होती. त्यासाठी सर्वच पक्षांच्या इच्छुकांची लगबग चालली होती. यात आजी-माजी नगरसेवक व त्यांच्या परिवारातील सदस्यांचाही समावेश होता. अपक्ष उमेदवारांनी अर्ज भरण्यासाठी दुसऱ्या व पाचव्या मजल्यावरील निवडणूक अधिकाऱ्यांकडे रांगा लावल्या होत्या.\nपोलिस व समर्थकांमध्ये तू-तू, मै-मै\nमहापालिकेत येणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्या बंदोबस्तातून जाताना सामान्य नागरिकांना तसेच इच्छुकांची दमछाक होत होती. महापालिकेसमोरील रस्त्यावर बॅरिकेड्स लावण्यात आल्याने वाहतुकीलाही याचा फटक बसला होता. बॅरिकेड्सच्या पलिकडून नागरिकांनी गर्दी केली होती. कोण-कोण अर्ज दाखल करतो, याकडे ते उत्सुकतेने पाहत होते. आपल्या उमेदवारांसोबत आत जाण्याच्या आग्रह करण्यावरून मुख्य प्रवेशद्वारावर काही उमेदवारांच्या समर्थक व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाचीदेखील झाली. यामुळे बराच वेळ गोंधळ सुरू होता.\n‘सतरा मजली’ला छावणीचे स्वरुप\nशेवटच्या दिवशी होणाऱ्या उमेदवार व समर्थकांची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन नेहरू चौक ते भगवती स्वीटपर्यंतचा रस्ता बॅरिकेड्स लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. महापालिकेसमोरील रस्त्याच्या एकाच बाजूनेच वाहतूक सुरू होती. या ठिकाणी होमगार्ड व पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात होता. त्यामुळे सतरा मजलीला जणू काही छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.\nनिवडणुकीसाठी आपले अर्ज दाखल करण्यासाठी येणारे उमेदवार आणि त्यांच्या सोबतचे कार्यकर्ते यांना महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेरच अडविले जात होते. पोलिसांकडून प्रत्येक व्यक्तीची चौकशी तसेच त्यांच्याकडे असलेल्या पिशव्यांची बारकाईने तपासणी केली जात होती. कार्यकर्त्यांना आत प्रवेश दिला जात नव्हता. उमेदवारांसोबत सूचक व अनुमोदक अशा दोनच जणांना आत सोडण्यात येत होते. ये-जा करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था होती. महापालिकेचे विशेष पथक प्रत्येकाचे व्हिडीओ शूटिंग करीत होते.\nया वेळी आमदार सुरेश भोळे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, राष्ट्रवादीचे माजी ��िल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील, निरीक्षक रंगनाथ काळे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अॅड. संदीप पाटील, प्रभारी विनायक देशमुख, माजी महापौर नितीन लढ्ढा, ललित कोल्हे, सिंधू कोल्हे, लता भोईटे, विष्णू भंगाळे, नितीन बरडे, पृथ्वीराज सोनवणे, बंटी जोशी, शिवसेनेचे शरद तायडे, ज्योती तायडे, शीतल चौधरी, मनोज चौधरी, अमर जैन, विराज कावडिया, अमित जगताप, अॅड. शुचिता हाडा, अतुलसिंह हाडा, दत्तू कोळी, कैलास सोनवणे, भारती सोनवणे, अनिल अडकमोल, बुधा हटकर, चेतन शिरसाळे, मिलिंद सपकाळे, संतोष पाटील, लिना पवार, राम पवार, ज्योती चव्हाण, प्रकाश बेदमुथा, प्रशांत पाटील, पिंटू जाधव, भारती जाधव, नितीन सपके, नीलेश पाटील, मंगला पाटील, सविता बोरसे, अश्‍विनी देशमुख, मुविकोराज कोल्हे, राजू मोरे, दिपमाला काळे, पिंटू काळे, जयश्री पाटील, नितीन पाटील, संगीता दांडेकर, अमोल सांगोरे, हर्षा सांगोरे, गजानन मालपुरे, किशोर चौधरी, विशाल त्रिपाटी, रुपाली वाघ, किशोर भोसले, रमेश पाटील, खुशबू बनसोडे, रेखा चुडामण पाटील, सुनिल पाटील, शिवराम पाटील, प्रवीण कुळकर्णी, जितू मराठे, ऍड.गोविंद तिवारी, ऍड.सत्यजित पाटील, अॅड. सूरज जहाँगीर यांच्यासह त्यांचे समर्थक महापालिकेत आले होते.\nमिळवा जळगाव बातम्या(jalgaon news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\njalgaon news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nविसर्जनावेळी क्रेनचा हूक तुटून अपघात\nमनपाच्या महापौरपदी सीमा भोळे\nप्रेमविवाहास नकार; तरुणाचा गळफास\nवादळी पावसामुळे झाडांची पडझड\nस्टंटबाजी नको विकासकामे करा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1गर्दी, रांगा अन् धावपळ\n3जळगावातील डॉक्टर बनले तिघांसाठी देवदूत\n4भाजपचे सोनवणे शिवसेनेत दाखल...\n5मारहाणीतील जखमी तरुणाचा मृत्यू...\n7अर्ज भरण्यासाठी उमेदवारांची झुंबड...\n8‘अपक्ष उमेदवारांना पुरस्कृत करणार’...\n9रोटरी मिडटाऊनचे पदग्रहण; सूर्यवंशी यांनी स्वीकारली सूत्रे...\n10आता, पुढची लढाई निवडणुकीच्या मैदानातच...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/keinesfalls", "date_download": "2018-09-24T07:59:52Z", "digest": "sha1:OHN5THKYA2XNF27HNPD3ZSAJXTSGTAIJ", "length": 7027, "nlines": 141, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Keinesfalls का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nkeinesfalls का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे keinesfallsशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\n keinesfalls कोलिन्स शब्दकोश के 4000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\nkeinesfalls के आस-पास के शब्द\n'K' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'keinesfalls' से संबंधित सभी शब्द\nसे keinesfalls का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'Possessives' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00091.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%9A/", "date_download": "2018-09-24T08:40:13Z", "digest": "sha1:Z4ZDWNL7KWF75JOV7VKKDMTLYHOT47DR", "length": 4678, "nlines": 60, "source_domain": "punenews.net", "title": "सातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स… – Pune News Network", "raw_content": "\nHome / ठळक बातमी / सातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स…\nसातासमुद्रापारही सैराटची झिंग; न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये प्रेक्षकांचा झिंगाट डान्स…\nपुणे न्यूज नेटवर्क : सैराटची झिंग सातासमुद्रापारही पहायला मिळत आहे. आधी सिंगापोर आणि आता अमेरिका देखील ‘सैराट’मय झाली आहे. न्यूयॉर्कच्या बॉम्बे थिएटरमध्ये सैराट चित्रपट पहायला मोठी गर्दी जमली होती. यावेळी उपस्थित प्रेक्षकांनी सैराटच्या झिंगाट गाण्यावर ठेका धरला. महाराष्ट्र मंडळ न्यूयॉर्क यांनी खास हा शो आयोजित केला होता. छत्रपति फ़ाउंडेशन न्यूयॉर्क आणि अमेरिका यांचे यासाठी सहकार्य लाभले होते. पुणे न्यूज नेटवर्कचे अमेरिकेतील नियमित वाचक विनोद झेंडे यांनी हा व्हिडीओ भारतातील प्रेक्षकांसाठी उपलब्ध करुन दिला आहे.\nPrevious यावर्षीचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रवेश सीईटीद्वारेच – विनोद तावडे\nNext बारावीचा निकाल जाहिर… संपूर्ण राज्याचा निकालाची टक्केवारी 86.60%…\nअपर्णा सेन, सीमा देव आणि उस्ताद झाकीर हुसैन यांचा १५ व्या पिफ अंतर्गत सन्मान\nयंदाचा १५ वा पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव १२ ते १९ जानेवारी दरम्यान\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nमहाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ विधेयक 2016 आज विधानसभेत एकमताने समंत…\nउच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मांडले विधेयक विद्यार्थी केंद्रीत रचना व निर्णयप्रक्रियेतील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/hasan-mushrif-munna-mahadik-political-matter-kolhapur/", "date_download": "2018-09-24T07:52:21Z", "digest": "sha1:ZKRJBCZLUHYLYCB7LI6LV4IH2GZNVMHE", "length": 9079, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " महाडिक-मुश्रीफ दुरावा कायम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › महाडिक-मुश्रीफ दुरावा कायम\nकोल्हापूर : निवास चौगले\nराज्यात आणि देशात एकीकडे सरकारविरोधात सर्व विरोधक एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू असताना आणि राज्यात राष्ट्रवादी काँगे्रस त्यात आघाडीवर असताना जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादी काँगे्रसचे नेते आमदार हसन मुश्रीफ व खासदार धनंजय महाडिक यांच्यातील दुरावा मात्र वाढत चालला आहे. या दोघांतील छुप्या वादाला तशी लोकसभेच्या निकालापासूनच सुरुवात झाली; पण अलीकडे मतभेदाची ही दरी जास्तच रुंदावली आहे.\nलोकसभेसाठी राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून मुश्रीफ यांची पहिली पसंती ही प्रा. संजय मंडलिक यांनाच आहे. दोनवेळा जाहीर कार्यक्रमात त्यांनी हे बोलूनही दाखवले आहे. त्यानंतर पक्षाध्यक्ष शरद पवार कोल्हापूरला आले. खासदार महाडिक यांच्या घरी गेले. काही गूजगोष्टी केल्या, तरीही मुश्रीफ यांच्या यादीत मात्र महाडिक नाहीतच. महाडिक जरी काही म्हणत असले, तरी त्यांची दिशा निश्‍चित नाही, हे अलीकडच्या त्यांच्या वक्तव्यावरून कळत आहे. त्यांना दुसर्‍यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला; पण त्याची घोषणा पक्षाच्या व्यासपीठावरून नाही.\nमहाडिक यांच्या राजकारणाचे सर्वेसर्वा त्यांचे काका म्हणजे माजी आमदार महादेवराव महाडिक हे सध्या भाजपसोबत आहेत. त्यांचे एक चुलतबंधू भाजपचे आमदार, तर भावजय भाजपच्याच जिल्हा परिषद अध्यक्षा आहेत. त्यातूनही राष्ट्रवादीची उमेदवारी घेतली, तर व्यासपीठावर काका नसतील. राजकीय परिस्थिती बघितली, तर पक्षातील वातावरण त्यांच्या बाजूने नाही. त्यांच्यासोबत मुश्रीफ नाहीत, हेही आता लपून राहिलेले नाही. दुसर्‍या पक्षाची उमेदवारी जाहीर करायची, तर तेही धाडस होत नाही. यातून त्यांची अवस्था अभिमन्यूसारखी झाली आहे.\nत्यापुढे जाऊन राष्ट्रवादीची उमेदवारी घेतलीच, तर मुश्रीफ त्यांचे सारथ्य खर्‍या अर्थाने करतील का, याविषयी शंका आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ व काँगे्रसचे आमदार सतेज पाटील यांची जवळीक अधिक आहे. एक वेळी मुश्रीफ पक्ष म्हणून त्यांना मदत करतील; पण आमदार पाटील काहीही झाले तरी मदत करणार नाहीत. किंबहुना, महाडिक यांनी स्वतःहून राष्ट्रवादीची उमेदवारी सोडावी, असेच या दोघांना वाटत आहे; पण तसे धाडसही महाडिक यांच्याकडून होईल की नाही, याची शंकाच आहे.\nलोकसभा निवडणुकीनंतर धनंजय महाडिक अपवादानेच पक्षाच्या व्यासपीठावर दिसत होते. त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीत ते पक्षासोबत राहिले नाहीत. त्यातूनच महाडिक-मुश्रीफ दुरावा वाढत गेला. आता हा दुरावा निर्णायक टोकाला असतानाच मंडलिक-मुश्रीफ गट एकत्र येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अशा परिस्थितीत पाच-दहा आमदारांपेक्षा एक खासदार महत्त्वाचा आहे, असे जरी पक्षाध्यक्ष पवार यांना वाटत असले, तरीही खासदारांच्या विजयासाठी झटणारेच नाराज असतील तर तेही उमेदवारी लादणार का, असाही प्रश्‍न आहे. दुसरीकडे राज्यातील भाजप-सेना युतीबाबत संभ्रमावस्था आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे युतीला कितीही नकार देत असले, तरी भाजपला मात्र ही युती हवी आहे. त्यासाठी ठाकरेंच्या काही अटीही स्वीकारण्याची तयारी भाजपची आहे. त्यातून युती झाली तर कोल्हापूरची शिवसेनेकडे असलेली जागा भाजप घेईल का, हा नवा पेच निर्माण होणार आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/special-program/article-249299.html", "date_download": "2018-09-24T07:45:32Z", "digest": "sha1:LXVLKN3TOPPOLI3JYRBWHCTLBILVDTRN", "length": 11508, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये", "raw_content": "\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटल��\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस IBN लोकमतमध्ये\nकवीमनाचा जवान मनोज ठाकूरशी न्यूजरूम चर्चा\nराज ठाकरेंची संपूर्ण मुलाखत\nमुलगा आहे म्हणून...(भाग 1)\nमुलगा आहे म्हणून...(भाग 2)\nचिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या, शिरूरमध्ये अघोरी जादूटोणा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00092.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/call-full-courts-two-judges-demanded-112163", "date_download": "2018-09-24T07:59:34Z", "digest": "sha1:XM3EPVWINMSMEGJV4V3MBZRNNLNQ356Q", "length": 11455, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "To call Full Courts Two Judges Demanded 'पूर्ण न्यायालय' बोलविण्याची दोन न्यायाधीशांची मागणी | eSakal", "raw_content": "\n'पूर्ण न्यायालय' बोलविण्याची दोन न्यायाधीशांची मागणी\nगुरुवार, 26 एप्रिल 2018\nसर्वोच्च न्यायालयाच्या समस्या कमी होताना दिसत नाही. आता रंजन गोगोई आणि मदन लोकुर या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे भविष्य आणि संस्थांतर्गत समस्यांवर चर्चा करण्यासाठी \"पूर्ण न्यायालय' बोलावण्याची मागणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्राद्वारे केली आहे.\nनवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाच्या समस्या कमी होताना दिसत नाही. आता रंजन गोगोई आणि मदन लोकुर या दोन वरिष्ठ न्यायाधीशांनी सर्वोच्च न्यायालयाचे भविष्य आणि संस्थांतर्गत समस्यांवर चर्चा करण्यासाठी \"पूर्ण न्यायालय' बोलावण्याची मागणी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांना पत्राद्वारे केली आहे.\nदोन दिवसांपूर्वीच कॉंग्रेससह सात विरोधी पक्षांनी सरन्यायाधीशांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्यासंबंधी दिलेली नोटीस राज्यसभा सभापती तसेच उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी फेटाळली होती. न्यायाधीश गोगोई आणि न्यायाधीश लोकुर यांनी रविवारी पत्र पाठवले असून, ते कॉलेजियमचेही सदस्य आहेत. सरन्यायाधीश मिश्रा हे ऑक्‍टोबरमध्ये निवृत्त होत असून, त्यानंतर त्यांच्या जागी न्यायाधीश गोगोई येण्याची शक्‍यता आहे. दरम्यान, सरन्यायाधीशांनी अद्याप या पत्राला कोणतेही उत्तर दिलेले नाही. सर्व न्यायाधीशांची एकत्रित बैठक बोलावणे, असा पूर्ण न्यायालयाचा अर्थ होतो.\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nपुण्यात 'डीजे'चे नियम फाट्यावर; सर्रास दणदणाट\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवली असली तर पुण्यात सर्रास अनेक मंडळांकडून डीजेचा दणदणाट सुरु असल्याचे पाहायला मिळाले. मंडळातील...\nपुण्यात विसर्जन न करण्याचा काही मंडळांचा निर्णय\nपुणे : उच्च न्यायालयाने \"स्पीकर'वरील बंदी कायम ठेवल्याने पुण्यातील काही गणेश मंडळांनी विसर्जन मिरवणुकीत सहभागी न होण्याचा आणि गणेशमूर्ती विसर्जन न...\nबँक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा कीर्ती पुरस्कार\nपुणे : राजभाषा हिंदीचा कामकाजामध्ये प्रभावी वापर केल्याबद्दल बॅंक ऑफ महाराष्ट्रला राजभाषा कीर्ती पुरस्कार देशाचे उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांच्या...\n'डीजे' नाहीतर विसर्जन नाही; पुण्यातील मंडळांचा इशारा\nपुणे : ध्वनिप्रदूषण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साऊंड सिस्टिमवर बंदी घातल्याच्या निषेधार्थ यंदा गणपती विसर्जनाच्या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00093.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/mla-prakash-gajbhiye-criticize-sambhaji-bhide-129549", "date_download": "2018-09-24T08:25:17Z", "digest": "sha1:X6QNFQQY5WC6TMWX4PRBVQFKLQLSQ2FH", "length": 11032, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "MLA Prakash Gajbhiye criticize Sambhaji Bhide वारकरी वेशात येऊन आमदार गजभियेंकडून भिडेंचा निषेध | eSakal", "raw_content": "\nवारकरी वेशात येऊन आमदार गजभियेंकडून भिडेंचा निषेध\nमंगळवार, 10 जुलै 2018\nगजभिये यांच्यासोबत आमदार नरहरी झिरवळ हे होते. या दोघांनीही अभंग गात विधानभवन परिसरात दिंडीचे स्वरूप आणले. ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान, नही सहेंगे संतो का अपमान.. असा फलक घेवून या दोन्ही आमदारांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला.\nनागपूर : मनुस्मृतीचे समर्थक संभाजी भिडे यांनी संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांची तुलना मनुशी केल्याचा निषेध करत आमदार प्रकाश गजभिये वारकरी वेशात विधान भवनात अवतरले. त्यांनी भजन म्हणून आंदोलन केले.\nगजभिये यांच्यासोबत आमदार नरहरी झिरवळ हे होते. या दोघांनीही अभंग गात विधानभवन परिसरात दिंडीचे स्वरूप आणले. ज्ञानबा तुकाराम महाराष्ट्राची शान, नही सहेंगे संतो का अपमान.. असा फलक घेवून या दोन्ही आमदारांनी संभाजी भिडे यांचा निषेध केला.\nप्रकाश गजभिये यांनी नुकतेच विधानभवनात संभाजी भिडे यांच्या वेशात जाऊन आंदोलन केले होते. भिडे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज यांच्यापेक्षा मनू एक पाऊल पुढे असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांच्यावर टीका करण्यात आली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तपासणी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का ���्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00094.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-ganpati-vishesh-prajakta-dhekale-marathi-article-2006", "date_download": "2018-09-24T08:27:15Z", "digest": "sha1:R4IQ6NK7ZIZ7IU62MNTNLD7D4B25P2IV", "length": 14395, "nlines": 128, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Ganpati Vishesh Prajakta Dhekale Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nगुरुवार, 6 सप्टेंबर 2018\nदरवर्षी येणाऱ्या गणेशोत्सवात काही तरी वेगळे करण्यासाठी कुटुंबातील लोकांची धडपड सुरू असलेली पाहायला मिळते.\nप्लास्टिक बंदीमुळे यावर्षी कागदी, कापडी सजावटीचे पर्यावरणपूरक पर्याय अवलंबले जात आहेत. पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर हा मखरासाठी करत असताना, गणरायाच्या आभूषणांसाठी मात्र सराफी दुकानांकडे पाऊले वळत आहेत.\nगणरायाच्या आभूषणामध्ये चांदीमध्ये मिळणाऱ्या दूर्वा, केवड्याची पाने, मोदक याबरोबरच इतर पर्यायांचा शोध घेतला जात आहे. बऱ्याचदा अलंकार म्हणूनही शोभून दिसेल आणि सजावटही कमी करावी लागेल अशा प्रकारच्या दागिन्यांची आणि वस्तूंची खरेदी केली जात आहे.\nचांदीमध्ये छोट्या छोट्या फुलांपासून तयार केलेला गजरा - हार ग्राहकांच्या आकर्षणाचा विषय ठरत आहे. वजनाने हलका; मात्र दिसायला भरगच्च असणाऱ्या या हाराच्या किमती पाच ते सहा हजारांपासून पुढे आहेत.\nगंगा-जमुना पॉलिश असलेल्या जास्वंदाच्या फुलांच्या हाराला सध्या भरपूर मागणी आहे. लाँग आणि शॉर्ट अशा दोन्ही प्रकारात हार विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या हाराची किंमत सर्वसाधारण तीन हजार रुपयांपासून पुढे आहे.\nचांदीमध्ये वरून भरीव वाटणारी, मात्र आतून पोकळ व वजनाला अत्यंत हलकी असणारी गणपतीच्या हातातील त्रिशूळ आणि परशू ही आयुधे आता चांदीमध्ये विक्रीस उपलब्ध आहेत. मोठमोठ्या गणपती मंडळांव्यतिरिक्त याप्रकारची चांदीची आयुधे घरातील गणपतीकडे पाहायला मिळत नाहीत. मात्र चांदीमध्ये घरातील छोट्या गणपतीची मूर्तीला शोभतील याप्रकारची आयुधे आकर्षक अशा स्वरूपात विक्रीला उपलब्ध आहेत. याप्रकारची आयुधे सर्वसा���ारण सोळाशे ते सतराशे रुपयांपासून पुढे विक्रीस उपलब्ध आहेत.\nड्रायफ्रूट आणि फळांची टोकरी\nबदाम, काजू, वेलदोडे, लवंग, मनुका यामध्ये चांदीचे पॉलिश असलेले ड्रायफ्रूट्‌स बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या बरोबर गणपतीला फळांचा नैवेद्य दाखवण्यासाठीदेखील विविध प्रकारची पोकळ चांदीमधील फळे विक्रीस उपलब्ध आहेत. यांच्या सर्वसाधारण किमती सोळाशे रुपयांपासून विक्रीस उपलब्ध आहेत. याशिवाय चांदीचे पॉलिश असणारे लाडू, केळीचे घडदेखील बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.\nमीनाकारी वर्कची जास्वंदाची फुले\nनेहमीप्रमाणे चांदीत मिळणाऱ्या जास्वंदीच्या फुलांपेक्षा आता लाल रंगांमध्ये मीनाकारी वर्क असलेल्या जास्वंदाच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. या प्रकारची फुले लहान, मध्यम आणि मोठ्या आकारात विक्रीस उपलब्ध आहेत. याच्या सर्वसाधारण किमती पाचशे रुपयांपासून पुढे आहेत.\nड्रायफ्रूट्‌स, फळे यांच्याबरोबरच बाप्पाला आवडणाऱ्या मोदकाचा प्रसादही चांदीमध्ये विक्रीस उपलब्ध आहे. सिंगल मोदक, पाच मोदक ते एकवीस मोदकांपर्यंत मोदक विक्रीस उपलब्ध आहेत.\nपर्यावरणपूरक मखर तयार करण्याबरोबरच गोल्ड पॉलिश असलेले, चौरंगावर मावणाऱ्या आकारातील जाळीदार व कुंदन वर्क असलेले बस्करही बाजारात विक्रीसाठी उपलब्ध आहे. याबरोबरच वरील बाजूला सुंदर मोरपीस आणि पोकळ चांदीचा दांडा असलेले मोरपंख गणेशोत्सवाच्या निमित्ताने बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. या मोरपंखांची किंमत सर्वसाधारण सहाशे रुपयांपर्यंत; तर जाळीदार बस्कराची किंमत सोळाशे रुपयांपासून पुढे आहे.\nयाशिवाय मोदकांचा हार, पायात घालण्यासाठी चांदीचे वाळे, सोंड आभूषणे, चांदीचे कानदेखील चांदीमध्ये बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. याच्या किमती आकार आणि वजन यावर अवलंबून आहेत.\nदूर्वांचा हार, नारळ हार, केवड्यांच्या पानांपासून तयार केलेला हार; याबरोबरच सोन्याचे पॉलिश असलेला चाफ्याच्या फुलांचा हारदेखील बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. या विविध प्रकारच्या हारांच्या किमती सर्वसाधारण आठशे ते नऊशे रुपयांपासून पुढे विक्रीस आहेत.\nचांदीतील मुकुट - कुंदना वर्क आणि आकर्षक अशा पानांचे नक्षीकाम असलेले मुकुट बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. हे मुकुट वजनाने हलके असून छोट्या, मध्यम आकारात उपलब्ध आहेत.\nगणपतीच्या पूजेच्यावेळी लागणार�� पान, सुपारी, दूर्वा, जानवे, केवड्याचे पानही चांदीमध्ये उपलब्ध आहे. याच्या किमती सर्वसाधारण अडीचशे रुपयांपासून पुढे आहेत. यंदाच्या गणेशोत्सवात या प्रकारच्या विविध वस्तूची खरेदी ही गणेशोत्सवाचे वेगळेपण दाखवून देण्यास निश्‍चितच मदत करणारी आहे.\nपुणे म्हटले, की शनिवारवाडा, पर्वती, सारसबाग, कसबा गणपती... इ. ठराविक ठिकाणेच...\nसणासुदीचे दिवस आहेत. मित्रमंडळींना जमवून एकत्र जेवावे, गप्पाटप्पांची मैफील करावी असे...\nशिंगाड्याच्या पिठाचे लाडू साहित्य : एक वाटी शिंगाड्याचे पीठ, एक वाटी पिठीसाखर,...\nखारे शेंगदाणे न आवडणारी जगात कोणी व्यक्ती असू शकेल हे खरेच वाटत नाही. चौपाटीवर...\nसमाजाची एकता व बंधुभाव वाढीस लागावा, या मोठ्या उद्देशाने लोकमान्य टिळकांबरोबर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/news-in-marathi/15-office-arrested-who-takes-govt-jobs-by-fake-examinee-in-mpsc-exam/113944", "date_download": "2018-09-24T07:58:31Z", "digest": "sha1:SILBL4I4NRMF4OIPEAC4JRPH4TOISO77", "length": 8490, "nlines": 157, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या १५ अधिकाऱ्यांना अटक... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome Breaking बोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या १५ अधिकाऱ्यांना अटक…\nबोगस परीक्षार्थी बसवून सरकारी नोकऱ्या लाटणाऱ्या १५ अधिकाऱ्यांना अटक…\n(प्रतिनिधी):- सर्वात मोठी आणि महत्वाची अशी उच्च पदाच्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत बोगस परीक्षार्थी बसवल्याचा धक्कादायक आणि गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणातील १५ सरकारी अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली असल्याचे समजते आहे.\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससीच्या परीक्षेमध्ये बोगस परीक्षार्थी बसवल्याचा प्रकार उघडकीस आला असून यातील बोगस परीक्षार्थींच्या माध्यमातून सरकारी सेवा मिळवणाऱ्या १५ सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. विशेष तपास पथक अर्थात एसआयटीने ही कारवाई केली आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये ४०० जणांनी बोगस परीक्षार्थी म्हणून परीक्षा दिल्याचा संशय आहे. त्यापैकी ४० जणांना सरकारी सेवेचा लाभ झाला आहे. या ४० जणांपैकी १५ जणांना काल राज्याच्या विविध भागातून अटक करण्यात आली. हे सर्व सरकारी सेवेतील वरिष्ठ अधिकारी असल्याची माहिती आहे.\nPrevious Newsमनपातील विशेष समित्यांच्या सभापती, उपसभापतींची निवड अविरोध…\nNext Newsसीआरपीएफ जवानाने झाडल्या सहकाऱ्यांवर गोळ्या, दोन जवान गंभीर…\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nव्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं,अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/yavatmal/retired-officer-commited-suicide-in-ghatanji/114346", "date_download": "2018-09-24T07:25:21Z", "digest": "sha1:RSL2F2XUHS7E7ROLFGGD25RGLEMDEV7E", "length": 8248, "nlines": 151, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "भूमिलेख कार्यालयाच्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची आत्महत्या... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome यवतमाळ भूमिलेख कार्यालयाच्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची आत्महत्या…\nभूमिलेख कार्यालयाच्या रिटायर्ड कर्मचाऱ्याची आत्महत्या…\n(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्याच्या घाटंजी येथील रिटायर्ड कर्मचाऱ्याने शेतात असलेल्या झाडाला लटकून आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली असल्याची खळबळ जनक घटना समोर आली आहे.\nघाटंजीतीलइस्तरी नगर मध्ये राहणारे मारोती अंबादास मोरे वय वर्ष ६० हे भुमिलेख कार्यालयातून २ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. मागील २ महिन्यापूर्वी त्यांनी घाटंजी मधील सरकारी दवाखान्याच्या मागे शेती घेतली होती. परंतु त्यांचे मानसिक संतुलन मात्र ठीक नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे त्यांनी आज दि. १३/०३/२०१८ ला दुपारी ३ वाजताच्या सुमारास शेतात निंबाच्या झाडाला लटकून आत्महत्या करून जीवन यात्रा संपविली. घाटंजी परिसरात आत्महत्या विनयभंग अश्या सततच्या घटनेमुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. मारोती मोरे यांच्या आत्महत्या संदर्भात पुढील तपास पोलीस प्रशा���न करीत आहेत. याची माहिती घाटंजी व्हिडीओ ग्राफिक प्रतिनिधी संजय ढवळे यांनी दिली आहे.\nPrevious Newsमृतक चिमुकल्याला न्याय मिळावा यासाठी पालकांची पायपीट…\nNext Newsअखेर पातूरच्या नगराध्यक्ष अपात्र घोषित, जिल्‍हाधिकाऱ्यांनी दिला निर्णय\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nएसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फरार…\nछप्पर नाही, बाकं नाहीत, शिक्षणमंत्री साहेब या शाळेत शिकायचं तरी कस \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00095.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/category/lifestyle/1arogya-sampada/page/30/", "date_download": "2018-09-24T07:08:50Z", "digest": "sha1:6PGHB5YAUKDLWLBLHL67Z3XC5Z6RJBJM", "length": 17937, "nlines": 263, "source_domain": "www.saamana.com", "title": "आरोग्य-संपदा | Saamana (सामना) | पृष्ठ 30", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप���यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nबाजारात अनेक प्रकारचे महागडे फेस मास्क उपलब्ध आहेत, मात्र घरी तयार केलेले फेस मास्कही चिरतरुण राहण्यासाठी मदत करतात. > २ चमचे लिंबाचा रस, अंडय़ातील पांढरा भाग...\nसारखी उचकी लागते का मग करा हे उपाय\n मुंबई उचकी लागणं ही तशी सामान्य गोष्ट आहे. उचकी लागली की आपणं लगेच पाणी पितो आणि उचकी थांबते. पण काहीजणांची उचकी पाणी...\nदमा, अस्थमासारखे श्वसनविकाराशी संबंधित आजारांवर मध हे रामबाण औषध आहे. रोज सकाळी उपाशीपोटी एक ग्लास पाण्यात एक चमचा मध मिसळून प्या. दमा किंवा...\nगुळण्या करा या पदार्थांनी\n मुंबई पाणी, तेल, दुधाच्या गुळण्यांचे आरोग्यदायी फायदे तेलाच्या गुळण्या सकाळी सकाळी ब्रश करण्याआधी मोहरी किंवा तिळाचे तेल घेऊन तोंडात दहा मिनिटे ठेवा. हे तेल...\n>> डॉ. निरंजन क्षीरसागर, जनरल फिजिशियन साधारणपणे थंडीच्या दिवसांत चालताना, उठताना व बसताना, काम करताना, वाकताना सांध्यांमध्ये त्रास होतो. काम किंवा हालचाल करताना सांधे दुखणे,...\nटोमॅटो फ्रिजमध्ये ठेवत असाल तर हे नक्की वाचा\n मुंबई भाजी, आमटी करण्यासाठी टोमॅटोचा सर्रास वापर केला जातो. मात्र तुम्ही जर इतर भाज्यांप्रमाणे टोमॅटो फ्रिजमध्ये ठेवत असाल तर जरा थांबा. कारण...\nधुम्रपानाम���ळे शरीराच्या या अवयवांना असतो धोका\n मुंबई सिगरेट, विडी, तंबाखू आणि इतर तत्सम उत्पादनांच्या दुष्परिणामांची माहिती तर सगळ्यांनाच असते. तरीही अनेकजण अशा पदार्थांचं सेवन करतात. काहीजण शौक म्हणून...\nसंग्राम चौगुले मेडिसिन बॉल... आपल्या संपूर्ण शरीराला व्यायाम देणारे आधुनिक साधन. शरीराचा आकार आणि वजन कमी करण्यासाठी मेडिसिन बॉलचा वापर केला जातो. तसेच स्नायूंची क्षमता आणि...\nआदित्य कामत, व्यायाम प्रशिक्षक ख्रिसमस तोंडावर आलाय... थर्टी फर्स्टचे वेध लागलेत... Party Begins... आम्हीही तुमची थोडी मदत करतो आहोत पार्टीला आकर्षक दिसण्यासाठी... डिसेंबर महिन्याचा शेवट म्हणजे...\nसकाळी जास्त वेळ झोपल्यामुळे लठ्ठपणा, तणाव, मधुमेह अशा विकारांचा धोका बळावतो. सकाळी बिछान्यातून एकदम उठल्यास बीपी लो होते. त्यामुळे चक्कर येतील. हार्टअटॅकही येऊ...\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध्ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00096.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/national-marathi-news/kg-class-students-locked-up-for-not-paying-fees-in-delhi-118071100013_1.html", "date_download": "2018-09-24T07:20:34Z", "digest": "sha1:2R4WPWDQSJPT7P5KCT2VXZ7SFFGG6CQL", "length": 11891, "nlines": 140, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "फी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्��ेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nफी भरली नाही म्हणून 5 तास 59 मुलींना तळघरात ठेवले कैदेत\nएक धक्कादायक घटनेत एका शाळेने फी न भरल्यामुळे केजीत शिकणार्‍या 59 मुलींना तळघरात पाच तास कैदेत ठेवले. प्रकरण समोर आल्यावर हंगामा झाला.\nकाही पालकांनी पोलिसांना ही माहिती दिली की मध्य दिल्लीच्या हौज काजी क्षेत्रात शिक्षकांनी 59 मुलींना सकाळी सात वाजेपासून दुपारी 12 पर्यंत कैद ठेवले. पालक शाळेत मुलांना घेण्यासाठी पोहचले तेव्हा हे प्रकरण समोर आले. ज्या खोलीत मुलींना ठेवण्यात आले होते त्याला बाहेरहून कडी लावण्यात आली होती. खोलती पंखाही नव्हता. उष्ण वातावरण आणि भूक, तहान लागल्यामुळे मुलींचे हाल झाले.\nपालकांनी दार उघडून मुलींना बाहेर काढले. आपल्या पालकांना बघून मुली रडू लागल्या. यावर पालकांनी शाळेत खूप हंगाम केला. दिल्ली पोलिसांनी शाळेहून जुळलेले अधिकार्‍यांविरुद्ध प्रकरण नोंदले असून जवाबदार व्यक्तीचा शोध करत आहे.\nशाळेचा मनमानी कारभार, विद्यार्थी,पालकांसाठी जाचक अटी\nनातवंडांची जबाबदारी 'आजी-आजोबां' ची नाही\nकिड्‌स अ‍ॅपवर आता पालकांना मिळेल नियंत्रण\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nम्हणून किस करताना चावली नवर्‍याची जीभ\nदिल्ली येथे एका गर्भवती स्त्रीने आपल्या नवर्‍याची जीभ चावली. यामुळे 22 वर्षीय व्यक्तीची ...\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीसोबत पुन्हा एकदा वर्णद्वेष\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा वर्णद्वेषाचा सामना सिडनी विमानतळावर क��ावा लागला. ...\nभारताची दमदार सलामी पाहून मुशर्रफ यांनी स्टेडियम सोडले\nभारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्याचा दुसरा डाव सुरु झाला. यावेळी रोहित शर्मा आणि शिखर ...\nपुन्हा एकदा सोनं-चांदी महागले\nपरदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदेशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...\nपुन्हा एकदा सोनं-चांदी महागले\nपरदेशात आणि स्थानिक बाजारात मागणी वाढल्याने सोनं-चांदी महागले आहे. दिवाळी, दसरा सण जवळ ...\nमॅग्नेटिक स्ट्राईप कार्ड बंद होणार\nदेशात सध्या फक्त 2 प्रकारचे कार्ड उपलब्ध आहेत. यात मॅग्नेटिक स्ट्राईप आणि दूसरं चिप ...\nदक्षिण आफ्रिकेतील गुहांमध्ये सापडले 70 हजार वर्षांपूर्वीचे ...\nजोहान्सबर्ग दक्षिण आफ्रिकेतील ब्लॉम्बोस गुहांमध्ये पुरातत्त्व तज्ज्ञांना 70 हजार ...\nव्हॉट्‌सअ‍ॅपने डेस्कटॉपवर मॅसेज पाहण्याची सोय केल्याने वापरकर्त्यांना चांगलाच फायदा झाला ...\nकांदा भाव पडला असून, फक्त एक रुपया किलो\nकांदा पिकाची देशातील राजधानी असलेल्या नाशिकमध्ये कांद्याच्या दरात मोठी घसरण झालीये.. ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/national/article-231341.html", "date_download": "2018-09-24T08:23:47Z", "digest": "sha1:O33XJOA36DAOM5OHL5WRP7SEBFBG4TNF", "length": 14463, "nlines": 129, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे लष्कराने केंद्राकडे सोपवले", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोका���ताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nसजिर्कल स्ट्राईकचे पुरावे लष्कराने केंद्राकडे सोपवले\n05 ऑक्टोब��� : भारताने सजिर्कल स्ट्राईक केला की नाही यावरून राजकारण सुरू झालं. पण भारतीय लष्कराने सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे केंद्राकडे दिलेत. लष्कराने केंद्राला दिलेल्या पुराव्यांमध्ये सजिर्कल स्ट्राईकचा 90 मिनिटांचा व्हिडिओच आहे. गरज पडली तर हे पुरावे सार्वजनिक करायलाही लष्कराने ग्रीन सिग्नल दिलाय.\nदिल्लीत आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आहे. त्याआधी कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक आहे. त्यात हे व्हिडिओ दाखवण्यात येणार आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सजिर्कल स्ट्राईकबद्दल प्रश्न विचारले जातायत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि काँग्रेसचे मुंबईचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी सजिर्कल स्ट्राईकचे पुरावे मागितले होते. त्यानंतर या घडामोडी घडल्यायत. या हल्ल्याचं रेकॉर्डिंग करण्याचा उद्देश राजकीय नाही तर रणनीतीसाठी होता, असंही सरकारने म्हटलंय.\nदरम्यान, पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राईक झालाच नाही, असा दावा करणाऱ्या पाकिस्तानला प्रत्यक्षदर्शींनी तोंडघशी पाडलं आहे. 29 सप्टेंबरच्या पहाटे भारतीय सैन्याने पाकव्याप्त काश्मीरमधील अतिरेक्यांच्या तळांवर हल्ला केला. या हल्ल्यात खात्मा केलेल्या दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रकमधून अज्ञातस्थळी नेऊन दफन केलं, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nTags: #UripakistanSurgical Strike.उरीपाकिस्तानसर्जिकल स्ट्राईक\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\n'Forbes India Tycoons of Tomorrow'मध्ये होणार देशातल्या 'फ्यूचर आयकॉन्स'चा सन्मान\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE/", "date_download": "2018-09-24T08:19:53Z", "digest": "sha1:3GDJZCYZAAVWFXWSMGWMFGC5RNXC4VUE", "length": 11583, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "एकमराठालाखमराठा- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ��ी पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nही पाहा महामोर्चाची महादृश्यं\nओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा आरक्षण द्या- धनंजय मुंडे\nआरक्षणाबाबत सरकार वेळकाढूपणा करतेय-सुनील तटकरे\nतळेगावात मराठा मोर्चेकऱ्यांसाठी पाणी-नाश्त्याची सोय\nमराठा मोर्चाचं भगवं वादळ पुन्हा घोंघावणार, 9 आॅगस्टला मुंबईत धडकणार\nकानडी दंडेलशाही, मराठा मोर्च्यात भाषण करणाऱ्या मुलींवर कारवाईचा इशारा\nमराठा मोर्च्यात वरात निघाली जोरात\nबेळगावमध्ये मराठा क्रांती मोर्चा एका दिवसाआधीच निघणार\n...तर उमेदवारांना मतदान करू नका, मराठा क्रांती मोर्चाचा फतवा\nस्वतंत्र ओबीसी मंत्रालयाला मान्यता\nउद्या ऑरेंज सिटीत भगवं वादळ \nशिल्पा शेट्टीला पुन्हा एकदा घ्यावा लागला वर्णभेदाचा वाईट अनुभव\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%B2/", "date_download": "2018-09-24T07:24:46Z", "digest": "sha1:UXDT2D5AVDOJKLENQ374RMUJXEI54MLZ", "length": 12098, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "मिसाईल- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nनौदलाला मिळणार 111 हेलिकॉप्टर्सचे बळ, 21 हजार कोटींच्या करारास संरक्षण मंत्रालयाची परवानगी\nसंरक्षण मंत्रालयाने लष्कर आणि नौदलाच्यासाठीच्या मोठ्या करारास परवानगी दिली आहे. या करारामधून नौदलासाठी 111 हेलिकॉप्टर्स आणि लष्करासाठी सुमारे 150 आर्टिलरी गन सिस्टिम खरेदी करण्यात येणार आहेत.\nब्लॉग स्पेस Apr 24, 2018\nतिसर्‍या महायुद्धाची ठिणगी पडणार\nडोनाल्ड ट्रम्प यांचा रशियाला इशारा, खबरदार आमचंही मिसाईल येतेय...\nब्राह्मोस क्रूझ मिसाईलची पोखरणमधून यशस्वी चाचणी\nसुखोईला जोडून ब्रह्मोसची चाचणी यशस्वी\nब्लॉग स्पेस Aug 15, 2017\nचीनला टक्कर देण्यासाठी भारत बनवतोय महाकाय मिसाईल; अमेरिकेच्या तज्ज्ञांचा दावा\nपाकशी लष्करी नातं ठेवणार नाही, पुतिन यांची ग्वाही\nअमेरिकेचा सीरियाच्या हवाई तळावर मिसाईल हल्ला\nक्युबाच्या क्रांतीकारी चळवळीचे प्रणेते फिडेल कॅस्ट्रो यांचं निधन\nपाकचं डोकं तापेल, आता भारतात येणार 'राफेल' \nअसा आहे आपला 'तेजस' \nराजपथावर लष्कारी सामर्थ्याचं आणि संस्कृतीचं दर्शन\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/cricket-news/punjab-governments-relief-to-harmanpreet/articleshow/64965009.cms", "date_download": "2018-09-24T08:42:10Z", "digest": "sha1:AN4X7NALS2G4Y3AFZAO63HDMA2BR2RZD", "length": 10317, "nlines": 136, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "cricket news News: punjab government's relief to harmanpreet - हरमनप्रीतला पंजाब सरकारचा दिलासा | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nहरमनप्रीतला पंजाब सरकारचा दिलासा\nशैक्षणिक पात्रतेबाबत सवलत देण्याचा विचार\nबनावट पदवी सादर केल्याप्रकरणी पदावनतीचे संकट समोर असलेल्या क्रिकेटपटू हरमनप्रीत कौरला पंजाब क्रीडा मंत्रालयाने दिलासा देताना क्रीडापटूंना यापुढे सरकारी नोकरी देताना शिक्षणात सवलत देण्याचा विचार करायचे ठरविले आहे.\nहरमनप्रीत कौरला तिच्या वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील दमदार कामगिरीबद्दल पंजाब सरकारने पोलीस उपअधीक्षकपदाची नोकरी देऊ केली होती. पण त्यासाठी सादर करण्यात आलेले पदवी प्रमाणपत्र बोगस असल्याचे पोलीस महासंचालनालयाकडूनच सांगण्यात आले. आता पंजाब सरकार हरमनप्रीतच्या बचावासाठी पुढे आले असून त्यांनी या प्रकरणाचा सहानुभूतीपूर्वक विचार करण्याचे ठरविले आहे. क्रीडा मंत्री राणा गुरमितसिंग सोधी यांनी म्हटले आहे की, शैक्षणिक पात्रतेच्या बाबतीत आम्ही सूट देण्याचा विचार करत आहोत. नव्या धोरणात त्याचा समावेश केला जाईल.\nपदवी प्रमाणपत्र बोगस निघाल्यामुळे हरमनप्रीतला उपअधीक्षकपदावरून हवालदार पदावर पदावनत व्हावे लागेल, असे बोलले जाऊ लागले होते. पण सरकारने म्हटले आहे की, तिच्या क्रिकेटमधील कामगिरीच्या आधारावरच तिला ही नोकरी देऊ करण्यात आली होती.\nमिळवा क्रिकेट बातम्या(cricket news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\ncricket news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nIndia Vs Pak, Asia cup: भारताच्या 'या' प्लॅनमुळे पाक गारद\nasia cup: हार्दिक पंड्या आशिया कपमधून बाहेर\nनेटमध्ये गोलंदाजी न केल्याने यश\n'शाहबाज'चा विश्वविक्रम; १० धावात ८ गडी बाद\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1हरमनप्रीतला पंजाब सरकारचा दिलासा...\n2नॉटिंगहॅम: भारताचा इंग्लंडवर ८ गडी राखून विजय...\n3कुलदीपची कमाल; टिपले विक्रमी ६ बळी...\n4वनडे: विराट चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता...\n7विराट चौथ्या क्रमांकावर येण्याची शक्यता...\n8क्रिकेट निवड चाचणी रविवारी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00097.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.myniti.com/2013/04/blog-post.html", "date_download": "2018-09-24T07:58:19Z", "digest": "sha1:YFYKTLSS5V5FT6J3QORYDPG6KWNJESX6", "length": 20400, "nlines": 352, "source_domain": "www.myniti.com", "title": "myniti.com: मुंबई कोणाची राहाणार ?", "raw_content": "\nकरुया विचारांचा गुणाकार ..नितीन पोतदार\nमुबंइ सकाळ 5 April, 2013: Good Morning: 'मुंबई कोणाची राहाणार’ हा प्रश्न कदाचित काल पर्यंत राजकीय भुकंप करणारा होता, पण आता तो जास्त गंभीर झालेला आहे. खरं तर हा प्रश्न मुंबईत राहाणाऱ्या आणि खास करुन इथल्या मुळ पुरुषाला मुळीच नवा नाही. पण आता हा प्रश्न खरोखरीच मुंबईवर प्रेम करणार्र्या इथल्या मुंबईकरांनाच नव्हे तर देशाच्या इतर भागातून येऊन इथं स्थाईक झालेल्यांना देखिल हा गंभीर वाटेल, कारण साऱ्यांनाच आता मुंबईची चिंता करण्याची गरज आहे. आणि आता तर हाच प्रश्न देशातील इतर शहरांदेखिल लागु पडणार आहे.\nयाला जी अनेक कारणे आहेत त्यात आता भर पडली आहे ती अलीकडेच झालेल्या दोन घोषणांमुळे -एकीकडे जपान सरकारच्या मदतीने केंद्र सरकार मुंबई-दिल्ली कॉरीडॉर बांधण्याच्या तयरीत आहे; तर त्याच्या जोडीला आताच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री असलेले श्री.पी. चिदंबरम यांनी ‘मुंबई- बंगरूळ’ हा नविन कॉरीडॉर निर्माण करण्याची घोषणा केली. मुंबई आहे तरी किती तीचा पसारा अजुन किती वाढवायचा तीचा पसारा अजुन किती वाढवायचा अजुन का आणि किती लोक इथं कोंबायची अजुन का आणि किती लोक इथं कोंबायची मुंबईच नेमकं आपल्याला काय करायच आहे याचा कुठलाच विचार कुणीही करताना दिसत नाही. एका दिशेने मुंबईचे आकर्षण संपूर्ण भारताला आहे; तर दुसरीकडे तिला कोणीही पालक वा तिची काळजी करणारा आप्त राहिलेला नाही अशी अवस्था आहे. हे शहर आता खऱ्या अर्थाने पोरके आणि अनाथ झाले आहे...\nमुंबईच्या ज्या अनेक जीवावरच्या समस्या आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची म्हणजे या शहराला आता हातपाय पसरायला एक सेमी सुद्दा जागा उरलेली नाही. दुसरी शहराच्या भयावह बकालीकरणाची... मुंबईचे आरोग्य, मुंबईतील शिक्षण, मुंबईतील कलागृहे आणि संस्कृती, मुंबईतील जनजीवन, मुंबईची खास विशिष्टता हे सारेच आज दुभंगलेल्या स्थितीत आहे. ‘धनाढ्यांची मुंबई’ या शहराची सारी यंत्रणा आणि इथले सारे लाभ संपत्तीच्या बळावर गिळंकृत करते आहे आणि ‘कंगालांची मुंबई’ अठरा विश्वे दारिद्र्य भोगत एखाद्या दमेकरी माणसाप्रमाणे जगण्याचा नाश उघड्या नजरेने पाहते आहे.\nहे शहर गेल्या ५० नव्हे तर अवघ्या १५च वर्षात असे काही बदलले आहे की त्याची सारी पूर्वपुण्याई, सारी शहर-संस्कृती, सारी अभिजातता, आदर वाटावा अशी रसिकता आणि उदारता अर्धीअधिक धारातीर्थीच पडली आहे. हे कालपर्यंत ओळखीचे असणारे शहर दिवसेंदिवस सर्वांनाच अनोळखी, परके होत चालले आहे. पूर्वीच्या काळात शहरे लुटली जात असत, पण त्या काळातसुद्धा ती शहरे जेवढी नागवली गेली नसतील तेवढे आज प्रगती, विकास आणि आंतरराष्ट्रीय शहर या भुरळ घालणाऱ्या नावांखाली मुंबई शहर लुटले जाते आहे, भकास आणि उजाड केले जाते आहे.\nयाला जबाबदार कोणाला धरायचे राज्य सरकार, महानगरपालिका की स्वतःला ‘मी मुंबईकर’ म्हणवणाऱ्यांना राज्य सरकार, महानगरपालिका की स्वतःला ‘मी मुंबईकर’ म्हणवणाऱ्यांना दुर्दैवाने मुंबईच नव्हे तर देशातल्या कुठल्याच मोठ्या शहराबद्द्ल एक ठोस भुमिका कुणी घेताना दिसत नाही. ‘नियोजन’ आणि ‘योजना’ म्हणजे फक्त पैसे बनविण्याच एक साधन होऊन बसलयं. जे उद्या मुंबईच होईल तेच उद्या देशातल्या सगळ्या मोठ्या शहरांच होईल. मुंबई ही आंतरराष्ट्रीय पातळीवरीलही सोन्याची खाण असल्याने तिची भरभराट होणे आणि या शहराची जुनीपानी ओळख नाहीशी होऊन तिला अतिप्रगत देशांची नामवंत बाजारपेठ म्हणून कीर्ति लाभणे सर्वांना खरोखरीच सोयीचे आणि अभिमानाचे होणार आहे का\nभारतातल्या एका मोठ्या शहराचे असे बाहुले झाले की इतर अनेक शहरांचे होत जाईल...या उद्याच्या विकासात मुंबई महाराष्ट्राची तरी राहील का निदान मुंबईची मुळ ओळखं तरी शिल्लक राहील का हाच खरा प्रश्न आहे. त्या मुंबईची कसलीच नाळ आजच्या मुंबईशी नसेल. त्या मुंबईत आजच्या मुंबईतले काय बरे शेष राहील निदान मुंबईची मुळ ओळखं तरी शिल्लक राहील का हाच खरा प्रश्न आहे. त्या मुंबईची कसलीच नाळ आजच्या मुंबईशी नसेल. त्या मुंबईत आजच्या मुंबईतले काय बरे शेष राहील मुंबईची मराठी ओळखं\nLabels: मुंबई कोणाची राहाणार \nमहाराष्ट्र टाईम्स ९ जुलै २०१६ : आपल्या देशात साक्षरतेचे प्रमाण अजूनही ७५ टक्के आहे आणि जे साक्षर ते सगळेच शिक्षीत नाहीत . . जे शिक्षीत आह...\nमाझ्या ब्लॉग वर तुमचे मन:पुर्वक स्वागत. इथे मी तरुणासाठी उद्दोग, व्यवसाय किंवा करिअर संदर्भातच माझे विचार मांडण्याचा प्रयत्न करतो. तुमच्या कॉमेट्सचे स्वागत आहे\nउद्दोगविषयी माझ्या लेखांच पुस्तक \"प्रगतीचा एक्सप्रेस वे\" हे 2011 साली प्रकाशित झालं आहे. पुस्तक सगळीकडे उपल्बध आहे, नाही मिळाल्यास कृपया संपर्क साधावा.\n2012 साली मी मॅक्सेल फाऊंडेशन (Maharashtra Corporate Excellence Awards) ची स्थापना केली. मॅकसेल फाउंडेशन बद्दल माहीतीसाठी\nhttp://www.maxellfoundation.org/ वर क्लिक करा. मॅक्सेल नंतर मी मॅक्सप्लोर www.maxplore.in ही शाळेतील मुलांना उद्दोजकता शिकवण्यासाठी सुरु करीत आहे.\nमाझा थोडक्यात परिचय तुम्हाला About Me वरून मिळु शकेल. शक्यतो मला nitinpotdar@yahoo.com किंवा nitin@jsalaw.com वर ईमेलने संपर्क करा. पुन्हा तुमचे धन्यवाद.\nमाझ्या बद्दलची सगळी माहिती आता www.nitinpotdar.com या संकेत स्थळी उपलब्द आहे.\n........तरच मराठी पाऊलं पडतील पुढे\n‘बिझिनेस नेटवर्किंग’ (भाग १) - प्रगतीचा एक्सप्रेस वे.\n‘ह्युमन रिसोर्स’ एक आव्हान.\n2010 च्या दशकात मराठी उद्दोजकांसाठी यशाचा पासवर्ड फक्त ’सहकार्य’ (collaboration)\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदेशाच्या तरुणांना राष्ट्रउभारणीसाठी सहभागी करा\nभांडवल उभारणी - एक यक्षप्रश्न\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nमराठी तरुणांना आस प्रतिभावंतांच्या उद्योजकतेची\nमराठी फर्स्ट जनरेशन उद्योजक आणि प्रोफेशनल्स\nमहाराष्ट्र : मराठी उद्योजक आणि मराठीचा मुद्दा\nयशासाठी घ्या राईट टर्न\nसीमोल्लंघन - ‘बिझनेस नेटवर्किंग’ (भाग - २)\nफ्लिप युवर बिझिनेस आयडिया\nमाझं tweet.....विक्रम पंडितांचा विक्रम\nमाझं Tweet.....जपान कडवट क्वालिटीचा देश.\nमाझं Tweet.....थोडसं माझ्या विषयी..\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nमराठी उद्योजगत - प्रगतीचा एक्सप्रेस वे\nअसा होतो 'स्टार्टअप' स्टार्ट ..\n’विश्वासाहर्ता’ हा मराठी माणसाचा ब्रॅण्ड आहे\n'टाप'ला गेलेला बाप माणूस\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nअमर्त्य सेन आणि आपला देश..\nआपण फक्त धावतोय का\nआमीर खान सर्वोत��तम आहे का\nकुणी घर देता का घर\nडेट्रॉईटची दिवाळखोरी पैशाची; तर मुंबईची विचाराची\nतेंव्हा बनेल फॅक्टरीचा ‘उद्योगसमूह’\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nपाडगांवकरांवर शतदा प्रेम करावं ...\nबाळासाहेबांचा थेट संवाद ..\nबॉस ऑफ द साउंड..\nमहाराष्ट्राने शिक्षणक्षेत्रात जागतिक स्तरावर अत्युच्च स्थान मिळवावे\nसंघटित व्हा; मोठे व्हा...\nसर्वोत्तम मराठी सिनेमा ...\nप्रत्येक नवीन ब्लॉगची माहिती थेट तुमच्या इमेल वरून मिळवा\nकुणी घर देता का घर\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\nकुणी घर देता का घर\n‘आरपीजी’ : मॅनेजमेंटच एक मुक्त विद्द्यापीठ\nदुसऱ्या क्रांतीची गुढी रोवू ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/articlelist/2429654.cms?curpg=20", "date_download": "2018-09-24T08:49:42Z", "digest": "sha1:2V6A2W7RKHQQSXVDMJGFJZRPI6HBDDYX", "length": 8183, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 20- Pune News in Marathi, पुणे न्यूज़, Latest Pune News Headlines", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nऔरंगाबाद आणि नांदेडमध्ये 'सायबर सेल'ची कारवाईम टा...\nहिंजवडीत विदेशी सिगारेट आणि गुटखा पकडलाUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nपाण्याचे ऑडिट झाले नसल्याने महापालिका आणि जलंसपदा...Updated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nगणेशोत्सव आणि ग्रंथालयातून ज्ञानदानाचे कार्यUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nपोलिस आयुक्तांच्या हस्तेमिनी हॉस्पिटलचे उद्घाटनUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nस्मार्ट सिटीचा ई-रिक्षाचा प्रकल्प रखडलाUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nगणेश विसर्जनासाठी पालिका सज्जUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nमजूर अड्ड्यापेक्षा मटका अड्ड्यांवर कारवाई कराUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nबालवाडी शिक्षिकांच्या, सेविकांच्या मानधनात होणार...Updated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nउद्योगनगरीत बाप्पांचे उत्साहात स्वागतUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nगणेशोत्सवासाठी तगडा पोलिस बंदोबस्तUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nजिल्ह्यातील शिक्षक पुरस्कारांमध्ये गोंधळUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nपालिका हद्दीबाहेरील अंध, दिव्यांगाना मिळणार पीएमप...Updated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nअधिकृत वीजजोडणीचे‘महावितरण’चे आवाहनUpdated: Sep 14, 2018, 04.00AM IST\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nखंडणी मागणाऱ्या बी-टेक तरुणांना अटक\nlalbaugcha raja 2018: लालबागच्या राजाचे जल्लोशात विसर्जन\nलालबा���च्या राजाच्या विसर्जनसमयी भक्तांची बोट उलटली; पाच जखमी\nDJ Ban: पुण्यात डीजे बंदीला फासला हरताळ\nमहिलेनेच केली महिलेची गळा चिरून हत्या\nDJ Ban: गणपती बाप्पाला डीजे-डॉल्बीची गरज नाही: CM\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00098.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tweeters/jbl+tweeters-price-list.html", "date_download": "2018-09-24T08:03:22Z", "digest": "sha1:SXM67XTJFT44BNO35D7X5RH5FZ7HV73J", "length": 12240, "nlines": 298, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "जबल ट्विटर्स किंमत India मध्ये 24 Sep 2018 वरसूची | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nIndia 2018 जबल ट्विटर्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nजबल ट्विटर्स दर India मध्ये 24 September 2018 म्हणून. किंमत यादी ऑनलाइन शॉपिंग 3 एकूण जबल ट्विटर्स समावेश आहे. उत्पादन तपशील, की वैशिष्ट्ये, चित्रे, रेटिंग आणि अधिक सोबत India मध्ये सर्वात कमी भाव शोधा. या वर्गात सर्वाधिक लोकप्रिय उत्पादन जबल कंस X 696 3 वय स्पीकर आहे. सर्वात कमी दर एक सोपा किंमत तुलना सारख्या सर्व प्रमुख ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत.\nकिंमत श्रेणी जबल ट्विटर्स\nकिंमत जबल ट्विटर्स आपण सर्व बाजार मध्ये देण्यात येणार उत्पादने चर्चा करताना असतात. सर्वात महाग उत्पादन जबल कंस X 696 3 वय स्पीकर Rs. 3,990 किंमत आहे. या विरुद्ध, सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.1,569 येथे आपल्याला जबल कंस 4 कार स्पीकर उपलब्ध आहे. दर या फरक पर्यायांपैकी प्रीमियम उत्पादने ऑनलाइन खरेदीदार एक परवडणारे श्रेणी देते. ऑनलाइन दर Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन खरेदीसाठी इत्यादी सर्व ���्रमुख शहरांमध्ये वैध आहेत\nलोकप्रिय किंमत याद्या पहा:..\nदर्शवत आहे 3 उत्पादने\nजबल कंस X 696 3 वय स्पीकर\nजबल कंस 4 कार स्पीकर\nजबल गट६ स्६९९ कार स्पीकर\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00099.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-bookshelf-varsha-gajendragadkar-marathi-article-1926", "date_download": "2018-09-24T07:54:54Z", "digest": "sha1:WHVQDYNLNUYYTPGWQS3YKN6KKNYE5LSH", "length": 16672, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Bookshelf Varsha Gajendragadkar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 17 ऑगस्ट 2018\nलेखिका ः पद्मा देसाई\nअनुवाद : सुनंदा अमरापूरकर\nप्रकाशक : मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे\nकिंमत ः २९५ रुपये.\nअनेक शतकं कौटुंबिक-सामाजिक दडपणाखाली वावरणाऱ्या भारतीय स्त्रिया साधारणपणे एकोणिसाव्या शतकापासून लिहित्या झाल्या आणि कविता-कथांच्या बरोबरीनं आपल्या आयुष्याचा ताळेबंद जगासमोर मांडण्याइतक्‍या धीटही झाल्या. स्त्रियांच्या आत्मकथनांचा हा प्रवाह गेलं दीडेक शतक भारतीय साहित्यात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व राखत आला आहे आणि स्त्रीलिखित साहित्याची धारा अतिशय बळकट आणि समृद्धही करत आला आहे. याचं कारण ही आत्मकथनं म्हणजे दबलेपण दूर सारणाऱ्या स्त्रियांची एकसुरी अभिव्यक्ती नाही.\nस्वतःला ठामपणे व्यक्त करणाऱ्या या प्रत्येकीचं जगणं वेगळं, जगण्याला सामोरं जाण्याची ताकद वेगळी, अनुभव वेगळे, जीवनधारणा वेगळ्या आणि स्वतःला शोधण्यासाठी प्रत्येकीनं निवडलेली वाटही वेगळी. कुणी पारंपरिक भारतीय चौकटीत राहून आपलं अवकाश शोधू पाहिलं आहे, कुणी व्यवस्थेला थेट आव्हान दिलं आहे, तर कुणी आपल्या प्रखर बुद्धीची, कलागुणांची हाक ऐकत प्रवास करताना स्वतःला सामाजिक चौकटीपासून पुष्कळ उंच नेलं आहे.\n‘बंधमुक्त होताना’हा पद्मा देसाई यांच्या ‘ब्रेकिंग आउट’ या आत्मकथनाचा मराठी अनुवाद हे याच प्रकारचं लेखन असलं, तरी ते फक्त ‘स्त्रियांचं आणखी एक आत्मकथन’ नाही. जागतिक स्तरावर नावाजलेल्या अर्थतज्ज्ञ आणि पद्म पुरस्काराने सन्मानित झालेल्या या विदुषीच्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक संघर्षाचा/यशापयशाचा आलेख म्हणून केवळ या लेखनाकडे पाहता येणार नाही. या संपूर्ण लेखनात एखाद्या कादंबरीसारखी नाट्यमयता असली तरी पद्मा देसाई यांनी अतिशय कसून आणि धीटपणे घेतलेला हा आत्मशोधही आहे.\nशैक्षणिक आणि व्यावसायिक क्षेत्रात उत्तुंग यश मिळवलेल्या एखाद्या स्त्रीने निर्भीडपणे केलेलं हे आत्मपरीक्षण स्वातंत्र्य, परंपरा, कौटुंबिक संस्कार अशा अनेक मूल्यांचीही व्यक्तिगत संदर्भात सखोल चिकित्सा करणारं आहे. पारंपरिक गुजराथी कुटुंबातला पद्मा देसाई यांचा १९३१चा जन्म. मुळातच बुद्धिमान असलेल्या पद्माला पदव्युत्तर शिक्षणासाठी मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळते आणि कडक बंधनं असलेल्या घरातून ती प्रथमच स्वातंत्र्य अनुभवण्यासाठी मुंबईमध्ये होस्टेलवर राहू लागते. मात्र या स्वातंत्र्याचं आयुष्यभर त्रस्त करणारं मोल तिला चुकवावं लागतं. बरोबर शिकणाऱ्या एका तरुणाच्या मोहजालात अडकून त्याच्याशी लग्न करणं तिला भाग पडतं. या लग्नाने दिलेल्या शारीरिक, मानसिक, भावनिक वेदना पद्मा देसाईंना पुढची अनेक वर्षं छळत राहिल्या. पुढे जगदीश भगवती यांच्यासारख्या उच्च विद्याविभूषित, समजूतदार जोडीदारासोबत अमेरिकेत त्यांचं सहजीवन सुरू झालं. हार्वर्ड, कोलंबियासारख्या नामांकित विद्यापीठातून शैक्षणिक मान्यता आणि लौकिकही मिळाला आणि वयाच्या चाळिशीत कन्यारत्नाची प्राप्ती झाली.\nहा सगळा जीवनप्रवास ‘बंधमुक्त होताना’ मध्ये पद्मा देसाई यांनी रेखाटला आहे. मात्र हा प्रवास एकरेषीय नाही. वडील, आई, काकी या लहानपणी जीवनात आलेल्या तीन मोठ्या माणसापासून पती जगदीश आणि मुलगी अनुराधा या पाच व्यक्तींविषयीच्या पाच प्रकरणातून पद्मा देसाई यांचं कौटुंबिक आयुष्य समोर येतं. ज्या फसवणुकीमुळे त्यांच्या संपूर्ण आयुष्यावर खोल परिणाम घडवला त्या फसवणुकीला आपण कसे बळी पडलो, तरुण वयातल्या भावनांना आवरू न शकल्यामुळे एका चुकीच्या माणसाच्या जाळ्यात आपण कसे अडकलो, आपण त्याच्यावर प्रेम करतो आहोत, भविष्यात आपल्या आयुष्यात हाच पुरुष राहणार आहे, असा विचार करत अपराधीपणाच्या भावनेपासून स्वतःला दूर ठेवायचा कसा प्रयत्न करत राहिलो आणि गुप्तरोगासारख्या भयानक आजाराला एकटीने तोंड देताना झालेल्या शारीरिक-मानसिक यातनांतूनही उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याकरिता कसा प्रयत्न करत राहिलो या सगळ्याची स्पष्ट आणि थेट मांडणी पद्मा देसाई यांनी केली आहे.\nमुळातली विलक्षण बुद्धिमत्ता आणि आईकडून मिळालेली जबरदस्त महत्त��वाकांक्षा यांच्या जोरावर विद्येच्या प्रांतात मिळालेलं यश आणि आधी जगदीश भगवती यांची सोबत मिळाल्यामुळे आणि नंतर मुलगी झाल्यामुळे आयुष्यात आलेला आनंद यांचं विवेचनही या आत्मकथनात आहे. विसाव्या शतकाच्या मध्यात कुटुंब, समाज, लग्नसंबंध अशी सगळी बंधनं तोडून स्वतःला प्रस्थापित करण्यासाठी अमेरिकेत गेलेल्या आणि तिथल्या भूमीत सापडलेला स्वातंत्र्याचा कंद जपणाऱ्या पद्मा देसाई यांच्या व्यक्तिगत संघर्षाची, अनेक अडथळे पार करून मिळालेल्या त्यांच्या शैक्षणिक-व्यावसायिक यशाची ही कहाणी नुसती वाचनीय नाही, ती विचार करायला लावणारी आहे. पारंपरिक भारतीय कुटुंबातल्या चालीरीती, विधवा स्त्रियांकडे पाहण्याचा बदलत गेलेला दृष्टिकोन, कौटुंबिक नातेसंबंध, आई होण्याची जबरदस्त आकांक्षा आणि अमेरिकेत स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठीची धडपड, तिथे राहून भारतीय जीवनधारणांकडे, आपल्या आई-वडिलांकडे पाहण्याच्या दृष्टीत झालेला बदल, अमेरिकन जीवनशैलीशी, तिथल्या संस्कृतीशी जुळलेले नातं आणि तरीही भारतीय संस्कृतीतल्या काही गोष्टींची वाटणारी यथार्थता वाचताना एका भारतीय स्त्रीचा सीमोल्लंघनाचा प्रवास तर उलगडत जातोच, पण तिच्या विस्तारत गेलेल्या जाणिवांचा प्रवासही समोर येतो.\nस्वतःला कठोरपणे तपासून पाहणारं हे आत्मकथन भारतीय स्त्रियांच्या आत्मचरित्रांमध्ये वेगळं उठून दिसणारं आहे. सुनंदा अमरापूरकर यांनी या मूळ इंग्रजी पुस्तकाचा उत्तम अनुवाद केला आहे.\nपुस्तक परिचय marathi book review भारत कथा साहित्य\nअमृतसरचा अरपिंदर सिंग हा ॲथलिट अपघातानेच तिहेरी उडीतील खेळाडू बनला. त्याचे वडील...\nडॉक्‍टर मृण्मयी भजक यांच्या अमेरिका खट्टी मिठी या पुस्तकाचं नुसतं शीर्षक वाचूनच...\n‘तमाच्या तळाशी’ आणि ‘पानगळ’ या दोन कथासंग्रहानंतरचा ‘खेळ’ हा प्रा. मिलिंद जोशी यांचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/gadakh-family-come-together-44135", "date_download": "2018-09-24T07:54:28Z", "digest": "sha1:3BPNYWITIDL6UWM76ZCJZ7NTFRRY2XVO", "length": 12683, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "gadakh family to come together गडाख परिवाराचा उद्या सिन्नरला राज्यस्���रीय मेळावा | eSakal", "raw_content": "\nगडाख परिवाराचा उद्या सिन्नरला राज्यस्तरीय मेळावा\nमंगळवार, 9 मे 2017\nमेळाव्यात गुणवंत गडाखांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहेत. पूर्वी राजेशाही कालखंडात गडाची आखणी करण्याची कामगिरी करणारे ते गडाख. राजस्थानातील हंबीरगड येथून 1193 मध्ये हैबतराव गडाख सोनई येथे आले.\nसोनांबे : गडाख परिवाराचा राज्यस्तरीय मेळावा बुधवारी (ता. 10) सिन्नर येथील ज्वालामाता लॉन्स येथे होणार आहे, अशी माहिती संयोजक अनिल गडाख यांनी दिली. खासदार यशवंतराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात माजी खासदार तुकाराम गडाख, आमदार शंकर गडाख, माजी आमदार सूर्यभान गडाख, उद्योजक योगेश गडाख प्रमुख पाहुणे राहतील.\n\"साद घालून मनामनाला रक्त बोलावतेय रक्ताला' हे ब्रीदवाक्‍य घेऊन मेळावा होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रांत उत्तुंग कामगिरी करणाऱ्या गडाखांचे कार्य व कार्यक्षेत्र वेगळे असले तरी सर्वांच्या नसांत वाहणारे रक्त यानिमित्ताने साडेआठशे वर्षांनंतर एकत्र येत आहे. या मेळाव्यात गुणवंत गडाखांचा सत्कार, जीवनगौरव पुरस्कार वितरण, स्मरणिका प्रकाशन, प्रकट मुलाखत, मुक्त संवाद कार्यक्रम होणार आहेत. पूर्वी राजेशाही कालखंडात गडाची आखणी करण्याची कामगिरी करणारे ते गडाख. राजस्थानातील हंबीरगड येथून 1193 मध्ये हैबतराव गडाख सोनई येथे आले.\nसोनई येथून 1443 ला पारेगाव, देवपूर, चांदोरी, वांभोरी, सिंदखेड लपाली या पाच ठिकाणी गडाख परिवार गेला. तेथून तो विविध ठिकाणी पसरला. राज्यातील 146 गावांत बहुसंख्येने गडाख परिवाराचे वास्तव्य आहे. गडाख आडनाव केवळ मराठा समाजात असल्याने तेदेखील एक वैशिष्ट्य म्हणावे लागेल. महाराष्ट्रासह अनेक राज्यात विखुरलेल्या गडाख कुळाचा हा नव्याने एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न स्तुत्य आहे.\nगडाख परिवाराची काही गावे\nदेवपूर (सिन्नर), चांदोरी (निफाड), मथुरापाडे (मालेगाव), भिंगार (येवला), मांडवड (नांदगाव), सोनई व पानसवाडी (नेवासा), देवळाली प्रवरा व वाभोरी (राहुरी), हिवरगाव पावसा (संगमनेर), बेलगाव व सुराळे (वैजापूर), सिंदखेड लपाली (बुलडाणा).\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nइंदापूर - पुणे जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तसेच येथील कै. पै. रंगनाथ मारकड क्रीडा व युवक मंडळाच्या वतीने दि. २५...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vinayak-pandit.blogspot.com/2015/09/blog-post.html?m=0", "date_download": "2018-09-24T08:20:47Z", "digest": "sha1:MUSN2DCJWGM4QL3U4CLHYTXNRBSPGNT2", "length": 56654, "nlines": 266, "source_domain": "vinayak-pandit.blogspot.com", "title": "ABHILEKH \"अभिलेख\": 'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...", "raw_content": "\n'गुरुजनां प्रथमं वंदे'कादंबरी, आयडिअल, मॅजेस्टिक, पिपल्स बुक, शब्द-मुंबई, मॅजेस्टिक-ठाणे; बुकगंगा,रसिक साहित्य, परेश एजन्सी-पुणे इथे उपलब्ध... तसंच बुकगंगा,ग्रंथद्वार,पुस्तकवाले या संस्थळांवरही उपलब्ध...\n'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...\nअभिलेख प्रकाशनातर्फे ''गुरुजनां प्रथमं वंदे'' या कादंबरीची पुस्तकं पुस्तकवाले डाॅट काॅम, आयडिअल-दादर, मॅजेस्टिक-शिवाजी मंदिर, पीपल्स बुक हाऊस-फोर्ट, शब्द द बुक गॅलरी- बोरिवली, बुकगंगा-पुणे, रसिक साहित्य-पुणे या ठिकाणी उपलब्ध झालेली आहेत...\nप्रस्तावना : श्रीनिवास हेमाडे\nमराठी व्युत्पत्ती कोशकार कृ पां. कुलकर्णी यांच्या नोंदीनुसार 'प्रस्ताव' या संज्ञेचा अर्थ शोधण्यासाठी ���्ञानदेवांपर्यंत प्रवास करावा लागतो. ज्ञानदेवांनी सांगितलेला अर्थ उपक्रम, प्रसंग (occasion) असा असून 'प्रस्तावणे' चा अनुषंगिक अर्थ 'सांगण्यास आरंभ करणे'. गेल्या काही दशकापासून 'ठराव' (resolution) हा प्रशासनीय अर्थ जोडला गेला आहे, असेही कृपां. नमूद करतात. उपोद्घात, आरंभ हे अन्य समानार्थी मराठी शब्द. Preface, Prelude, Precursor, Preamble, Prologue, Forward, Protasis, Prolusion, Prolepsis, Prolegomena, Prefix हे आणखी काही आंग्ल भाषेतील समानार्थी शब्द. या प्रत्येक शब्दाचा अर्थ नेमका निश्चित करणे शक्य आहे (पण त्या जंजाळात शिरण्याची ही जागा नव्हे). Preface, Prelude इत्यादी संज्ञा शोधनिबंध, प्रबंध इत्यादी ज्ञानक्षेत्रात (academic field) वापरले जातात आणि तेथे ते फिट बसतात.\nमी येथे 'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेत आहे. पुढे जाणे, जात राहणे, सरकवणे, विद्यमान स्थिती ओलांडून प्रगत दिशेन जाणे या अर्थाने Forward उपयोगात येतो. या कादंबरीत जे काही वास्तव (वास्तवातील किंवा कल्पितातील) वाचकाच्या समोर येईल, त्या पलीकडे त्याने जावे, काहीएक विचार करावा; असे सूचन येथे अपेक्षित आहे.\nतस्मात, ही प्रस्तावना म्हणजे या कादंबरीत काय आहे याचा गोषवारा देऊन तिचा परिचय देणे नाही. त्याचप्रमाणे समीक्षा करणेही नाही. ग्रंथ परिचय व समीक्षा यात फरक आहे, हे आपण जाणतो. या दोन्ही मूलतः स्वतंत्र साहित्यिक कृती आहेतच. ग्रंथ परिचय देण्यात समीक्षा नसते, पण समीक्षेत परीक्षणासह ग्रंथाचा, कलाकृतीचा परिचय तिच्या विविध अंगासह येतो. समीक्षा परिचयापेक्षा व्यापक असते. त्यामुळे परिचय देणे, समीक्षा करणे हाही प्रस्तावनेचा हेतू नसतो.\nप्रस्तावना म्हणजे लेखनाची जाहिरातही नसते. त्यासाठी बाजार खुला आहे.\n'प्रस्तावना' हा शब्द Forward या अर्थाने घेतला तर प्रस्तावनेच्या निमित्ताने लेखकाने, कवीने, साहित्यिकाने हाताळलेला विषय वाचकासमोर आणणे, लेखनाची समकालिन उचितता आणि विद्यमान काळात तिचे महत्त्व अधोरेखित करणे, असे मी मानतो. पण येथेही न थांबता प्रस्तुत कादंबरीच्या विषयाचा, आशयाचा आलेख पाहता ती सामाजिक वास्तव मांडणारी असल्याने त्या वास्तवाचा प्रथमपुरुषी एकवचनी वाचकाने स्वतःशी कोणते नाते आहे, याचा शोध घ्यावा, हे अपेक्षित आहे. म्हणजेच वाचन आणि मनरंजन या पलिकडे वाचकाने जाणे अपेक्षित आहे.\nलेखक म्हणून विनायक पंडितांना हा विषय सुचला, भावला. याचा अर्थ त्यांच्या अंर्तमनात कुठेतरी खोलवर त्य���ंना यातील भंपकपणाची जाणीव झाली. त्याचवेळी माणूस विचारापेक्षा विकारांपुढे, अंध रूढी, परंपरापुढे झुकतो, या कटू वास्तवाची जाणीवही झाली. ती सगळी अस्वस्थता त्यांच्या लेखनातून, त्यातील उपहासात्मकतेतून पुढे येते. हे एका संवेदनशील मनाचे जाणवणे आहे. त्यांच्या या भावनेशी आपण समरस होऊ शकतो का हा प्रश्न उपस्थित केला पाहिजे.\nकादंबरीचे कथानक म्हणजे धर्मभावनेचे होणारे औद्योगिकीकरण. पाच गुरुजनांनी मांडलेला जीवघेणा खेळ- गुरुपंचक एक आधुनिक गुरुरिसॉर्ट. 'रिसॉर्ट' म्हणजे विश्रांतीस्थळ. ही आधुनिक मूलतः पाश्चात्य-युरोपीय बाब आहे. आठवडाभर मरमर काम करून आठवड्याच्या शेवटी शरीर, मन, बुद्धि यांना विश्रांती देणे, पुढील काळासाठी त्यांना ताजेतवाने करणे हे आरोग्यविषयक सूत्र यात सामावलेले आहे. गुरुसंकुल किंवा गुरुरिसॉर्ट ही काय संकल्पना आहे\nगुरुरिसॉर्ट हे आजच्या भीषण भारतीय समाजाचे वास्तव आहे. भारतीय धर्मजीवन कसा अधिकाधिक अवनातीकडे प्रवास करीत आहे, याचे हे भेदक चित्रण आहे. ते करताना लेखक विनायक पंडित यांची आतील जाणीव त्यांच्या भाषेला उपहासाची, तिरकसपणाचा आविष्कार देते. भाषेचे अनेक नमुने प्रगट करण्यास प्रवृत्त करते.मद मोह काम या रिपुंच्या विळख्यातून बाहेर न पडलेल्या या गुर मंडळींचं सत्य रिपुग्रस्तरूपदर्शन घडवित लेखक अखेरीस लोकशाही प्रशासन, विज्ञान- तंत्रज्ञान कसं उपकारक ठरत, याचा पुरावा देतो.\nहा खेळ भारतीय भूमीत घडतो. भारतीय मानसिकता प्राचीन काळापासून आगतिक आहे. भारत विज्ञानवादी देश असल्याचा, वैज्ञानिकता या मातीत असल्याचा दावा करणारी ही संस्कृती वास्तवात वैज्ञानिक वृत्ती विकसित करू शकली नाही. हे घडते, कारण प्रत्येक गोष्टीचा, प्रत्येक मानवी गरजेचा आपण धंदा करण्यास शिकलो आहोत विशेषतः १९९० नंतरच्या तथाकथित जागतिकीकरणाच्या लाटेने मुलभूत मानवी भावना बाजारू बनविल्या गेल्या. त्या कशा याचे दर्शन लेखक विनायक पंडित येथे तपशिलासह घडवितात.\nसंस्कृतीची विक्री करता येते का तिला बाजारपेठेत उभी करता येते का तिला बाजारपेठेत उभी करता येते का तिचा धंदा, उद्योग करता येतो का तिचा धंदा, उद्योग करता येतो का तसे करणे किती नैतिक आहे तसे करणे किती नैतिक आहे संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती संस्कृती उद्योगाची नैतिक पातळी कोणती या सारखे प्रश���न उपस्थित करता येणे आवश्यक आहे, तरच आपण योग्य 'प्रस्तावना'(Forward) करीत आहोत, असे वाचकांना वाटेल, अन्यथा नाही. प्रश्नांची उत्तरे शोधणे म्हणजे पुढे सरकणे, योग्य दिशेने कूच करणे.\nसंस्कृतीची व्याख्या करता करता जगातील तत्त्ववेत्ते , विचारवंत , क्रांतिकारक, राज्यकर्ते, राजकीय तत्त्ववेत्ते थकून गेले. जगण्याची रिती असलेली संस्कृती बाजारपेठेत वस्तू म्हणून आली तर तिचे स्वरूप काय राहील या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का या कृतीला संस्कृतीचे स्वरूप मानता येईल का मग अशी संस्कृती ही कोणती संस्कृती \n'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची मांडणी प्रथम थीओडोर अडोर्नो (१९०३ -१९६९ Theodor Ludwig Wiesengrund, Adorno) आणि मॅक्स हॉर्कहायमेर (१८९५-१९७३ Max Horkheimer) या दोन जर्मन ज्यू समाजशास्त्रज्ञ, तत्त्ववेत्त्यांनी केली. जर्मनीतील फ्रॅन्कफूर्ट स्कूल (Frankfurt School) या नावाने प्रसिद्ध पावलेल्या विचारसरणीशी दोघेही निगडीत होते. समीक्षात्मक सिद्धान्त ( critical theory) हे तत्त्वज्ञान त्यांनी मांडले.\n'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) हा शब्दप्रयोग त्यांनी त्यांच्या डायलेक्टीक ऑफ एनलायटेनमेन्ट (Dialectic of Enlightenment १९४४) या ग्रंथातील \"दि कल्चर इंडस्ट्री : एनलायटेनमेन्ट अॅज मास डिसेप्शन\" (“The Culture Industry: Enlightenment as Mass Deception”) या प्रकरणात वापरला.\n'संस्कृती उद्योग' (The Culture Industry) ही संज्ञा 'अस्सल संस्कृती' (authentic culture) च्या विरोधी अर्थाने ते वापरतात. संस्कृतीचे बाजारीकरण करणे म्हणजे 'संस्कृती उद्योग'. अन्न, वस्त्र, निवारा या मुलभूत गरजा काही प्रमाणात व्यापारी तत्त्वावर उपलब्ध होणे, ही समाज व्यवस्थेचे अंग होऊ शकतात. पण त्यांचे व्यापक प्रमाणावर बाजारीकरण होणे आणि शिक्षण, आरोग्य, पाणी, रस्ते, यासारख्या लोकशाहीने मान्य केलेल्या गरजांचे उद्योगीकरण होणे यात फरक केला पाहिजे.\n'संस्कृती उद्योग' या संकल्पनेतील 'उद्योग' चा अर्थ समजावून घेतला पाहिजे. प्रत्येक सांस्कृतिक कृतीला बाजारपेठीय मूल्य देणे, म्हणजेच ती पैसे देवून विकत घेता येईल आणि विकता येईल, अशी एक वस्तू बनविणे, हे या उद्योगाचे स्वरूप आहे. एकदा ती खरेदी-विक्रीची वस्तू बनली की तिला बाजारपेठेचे विपणन, जाहिरात, वितरण यांचे नियम लागू होतात. मग अनेक ठिकाणच्या लाखो ग्राहकांना ती उपलब्ध व्हावी, यासाठी ती एकसाची बनविली जाते. यात त्या वस्तूची मौलिकता आणि विविधता मारली जाते. MACDOLAD, KFC, PIZZAHUT, किंवा ��सेच काहीतरी अथवा मॉल्स ही त्याची ठळक उदाहरणे आहेत. कोणत्याही दुकानात खरेदी केलेली वस्तू त्या कंपनीच्या अन्य कुठल्याही दुकानात कुठेही बदलता येण्याची सवलत याचा अर्थ सर्वत्र एकसाची वस्तू मिळतील, असा होतो.\nअडोर्नोच्या मते, प्रगत भांडवलशाही हाच सामान्य जनतेविरुद्ध एक मोठा कट आहे आणि 'संस्कृती उद्योग' (Culture Industry) हा त्याचा अनिवार्य हिस्सा आहे.\nअडोर्नो संस्कृती उद्योग आणि जनसंस्कृती यात फरक करतो. जनसंस्कृती ही साऱ्या समाजाचा सहभाग असणारी, प्रत्येक माणूस ज्याचा निर्मिक, वाहक व उपभोक्ता आहे, जो पुढच्या पिढीला आपल वारसा म्हणून संक्रमित करतो अशी असते. त्या उलट अस्सल संस्कृती अशी स्वयंमेव मूल्यवान असते. ती उत्क्रांत झालेली आहे, ती दीर्घकालीन मानवी सर्जक प्रक्रिया आहे. ती मानवी कल्पकता, जगण्याचा संघर्ष करते. धर्म, तत्त्वज्ञान निर्माण करते. ती अशी काही पूर्वनियोजित रचित नसते. जनसंस्कृती ही उत्क्रांत झालेली अवस्था आहे तर 'संस्कृती उद्योग' अनेक कृत्रिम गरजांना जन्म देतो. त्यात साधा पाव ते पिझ्झापासून धार्मिक समजला जाणारा उन्मादक अनुभव यांचा उद्योगधंदा करणारी वस्तूंच्या यादीत समावेश होतो.\nकुठल्याही उद्योग धंद्याप्रमाणे संस्कृती उद्योगाचाही एकच हेतू राहतो- केवळ नफा म्हणजे या उद्योगाचे स्वरूप सांस्कृतिक न राहता निव्वळ आर्थिक बनते. खाणे, पिणे, कपडेलत्ते, घरे, रस्ते प्रत्येक गोष्ट विकणे आणि विकत घ्यावयास लावणे हा संस्कृतीचा उद्योग करणे असते. जी जी गोष्ट सांस्कृतिक म्हणविली जाईल ती प्रत्येक कृती, वस्तू, घटना म्हणजे सण, उत्सवासह रोजचे दैनंदिन खानपान सुद्धा विक्रीला आणणे. साध्या गप्पा मारणे ते घरचा गणपती, मंगळागौर, घटस्थापना, या साऱ्याचे सार्वजनिकरीत्या साजरे करणे, त्या करण्याची कंत्राटे घेणे हा उद्योगधंदा बनतो. मंगलाष्टकं, भटजी ते साखरपुडा, लग्न, स्वागत समारंभ लग्नाची पहिली रात्रीची तयारी यांचे कंत्राट बनते. मग त्यात एकसाचीपणा आणला जातो. अशा कार्यक्रमात, समारंभात घरच्या प्रत्येक माणसाचा, मित्र, आप्तेष्टांचा असलेला सहभाग नष्ट होतो. 'संस्कृती' या नावाने जी विविध वस्तूची दुकाने, हॉटेल्स पहिले की लक्षात येईल.\nमानवी संस्कृतीचाच अनोखा आविष्कार असलेला 'धर्म' सुद्धा 'धंद्याच्या' विषारी विळख्यातून सुटत नाही. प्रत्येक धर्म जणू काही दुका�� बनला आहे. परिणामी,\n(१)धर्म ही अमूर्त मूळ भावना, त्यास जोडून येणारा धार्मिक अनुभव, धर्मविषयक ज्ञान ही बाब\n(२) गुरु, शिष्य ही माणसे विक्रेते बनतात.\n(३) गुरुशिष्य परंपरा ही व्यवस्था विक्रीव्यवस्था बनते.\n(४) मंदिरे, मशिदी, चर्च,गुरुद्वारा इत्यादी प्रार्थनास्थळे म्हणजे दुकाने बनतात.\nअशा रीतीने समग्र धर्मसंस्था हा एक उद्योगसमूह बनतो.(उदा. पीके हा चित्रपट )\nमाणसाची जगण्यासाठीची होणारी लढाई निरर्थक आहे, त्याऐवजी त्यांनी देवी-देवता, बाप्पा, बजरंगबली, महादेव,गुरु महाराज, योगी पुरुष, अम्मा, माताजी, बापू, तांत्रिक, मांत्रिक यांना शरण जावे, त्यांना जगणे समर्पित करावे अशी योजना 'संस्कृती उद्योगसमूहा' कडून आखली जाते. माध्यमे केवळ त्याचसाठी वापरली जातात, असे अडोर्नो स्पष्ट करतो. व्यक्तीची आणि जनसमूहाची सामाजिक जाणीव, सामाजिक नैतिकता नष्ट होऊन समाज जास्तीत जास्त अंधश्रद्धा बाळगणारा होईल, आंधळा, बहिरा, अविचारी शिष्यवर्ग तयार होईल, असे पहिले जाते. \"वर्तमान समाज व्यवस्था ही एक सकारात्मक, विधायक व्यवस्था असून ती ईश्वर निर्मित आहे, ईश्वर सर्वांचा तारणहार आहे\" हे ठसविण्यासाठी मधले दलाल म्हणून समस्त अण्णा बापू महाराज मंडळीची स्थापना केली जाते.\nअडोर्नो- हॉर्कहायमेरच्या मते, संस्कृतीच्या उद्योगीकीकरणाचे माध्यम कोणते तर चित्रपट, रेडीओ, टीव्ही, टेलीफोन ही लोकमाध्यमे. या जनमाध्यमांनी \"लोकप्रिय संस्कृतीला' (पॉप्युलर कल्चर) ला जन्म दिला. ही संस्कृती लोकांना मनोरंजनाच्या गुंगीत ठेवते आणि समाजातील खऱ्या समस्यांपासून त्यांचे परात्मीकरण करते, त्यांना निष्क्रिय बनविते. लोकांची आर्थिक परिस्थिती कशीही कितीही हलाखीची असली तरी ही जनमाध्यमे लोकांना अंधानुयायी आणि आत्मतुष्ट करून टाकते. स्वातंत्र्य, सर्जकता आणि आनंद या माणसाच्या अस्सल मानसिक गरजा असताना त्यांना मिथ्या उच्च कलांमध्ये आणि चंगळवादी भांडवली गरजांमध्ये गुरफटवून टाकते. या गरजा केवळ भांडवलशाहीच पूर्ण करू शकेल, असा खोटा विश्वास त्यांना देते.\n तर जगातील विविध कंपन्या, मोठाले उद्योगसमूह. आधुनिक भांडवलशाहीचे अपत्य असणारी ही कंपनी संस्कृती हे कारस्थान करते. मोबाईल, वडापाव ते गृहनिर्माण संकुले यांचे ते जणूकाही मॉल्स उभे करतात. अडोर्नोच्या म्हणण्यांनुसार आधुनिक भांडवलाचा एकमेव हेतू संपूर्ण मानवी समाज कह्यात घेणे, त्यासाठी विविध मानव गटातील बारीकसारीक मतभेद मिटविणे, त्यांना एका समान गरजेच्या एका सूत्रात गोवणे हा आहे. गरज समान झाली की माणसाची चिकित्सक वृत्ती नाहीशी होते किंवा ती नाहीशी करणे सोपे जाते. हे काम 'संस्कृती उद्योग' नावाचा उद्योगसमूह उभारून करता येते. संस्कृती उद्योगधंद्यामधूनच 'सुखासीनतेचा उद्योग' (The leisure industry) विकसित झाला. पर्यटन, हॉटेल व्यवस्थापन हे उद्योग त्यातून आले. त्याचाच भाग म्हणून सेक्स टुरिझम आला.\n'मानवी संस्कृती' एकदा 'उद्योग' म्हणून मान्य झाली की काय घडते तर ती लोकांमधील मुळची संस्कृती निर्माण करण्याची नैसर्गिक अभिवृत्ती, प्रवृत्ती, इच्छा यांची हत्या होते. ते एकसाची जीवन जगू लागतात. हा नवा सर्वंकषवाद (Totalitarianism) बनतो.\nदुसरीकडे संस्कृती निर्माण करण्यावर मक्तेदारी निर्माण होते. भांडवलशाही संस्कृती उत्पादकाची जागा घेते. तीच 'संस्कृती म्हणजे काय \" ते ठरविते. म्हणजे जी गोष्ट सर्वांची असते ती काही मूठभरांची होते. या प्रक्रियेत संस्कृती नष्ट होऊ शकते. लोकांच्या हाती केवळ उपभोग घेणे राहाते आणि लोक मग तेच करीत राहतात. परिणामी सर्व चित्रपट, टीव्ही वरील कार्यक्रम एकसाची होतात. उत्पादनातील एकसाचीपणा हे यांचे वैशिष्ट्य बनते. परिणामी मॉल्समध्ये एकसारख्या वस्तू उपलब्ध होतात.\n'संस्कृती उद्योग' या संकल्पनेची सांगड भारतीय समाजाशी घातली तर 'आधुनिक भारतीय संस्कृती उद्योग' या नावाची नवी गोष्ट मिळते. पण यातील आधुनिक म्हणजे लोकशाहीप्रधान असे नसून 'नव्या विज्ञान-तंत्रज्ञानाने युक्त केवळ उपभोगी समाज' असा अर्थ लावावा लागतो. वैज्ञानिक दृष्टी विकसित झालेला समाज असा अर्थ लावता येत नाही. तसे झाले असते तर विनायक पंडितांची हीच कादंबरी काय, पण अशा प्रकारे रहस्यभेद करणारी कोणतीही कादंबरी अथवा कलाकृती निष्पन्न होण्याची वेळ आली नसती \nभारतात भांडवलशाही आणि हिंदुत्ववादी विचारसरणी यांचा अनोखा मिलाफ झालेला दिसून येतो. वास्तवात हिंदुत्ववादी विचारसरणीत भांडवल नावाची गोष्ट नाही. तेथे सत्ता आहे आणि ती सांस्कृतिक स्वरुपाची आहे. ज्ञान हे या सत्तेचे मुळरूप आहे आणि समग्र संस्कृती हा तिचा आविष्कार आहे. पुरुषार्थ व्यवस्था, आश्रम व्यवस्था आणि वर्ण-जाती-जमाती व्यवस्था यांचा एक अत्यंत गहिरा अंर्तनिहित तार्किक संबंध दाखविता येतो. आर्थिक भांडवल या विचारसरणीत कधीही महत्वाचे नव्हते आणि नाही. ज्या हिंदुत्ववादी घटकांना अर्थ हेच बल वाटते, ते खऱ्या अर्थाने हिंदूत्ववादी नसतात. ज्यांची नावे आर्थिक व्यवहारांशी म्हणजे भ्रष्टाचार, गुप्त-सुप्त गुंतवणुकी, इत्यादीत जे गुंतलेले असतात, ते हिंदू असतील पण अस्सल हिंदुत्ववादी नसतात.\nपण हिंदुत्ववादी, इस्लामवादी इत्यादी धर्मगुरूंना वर्ण-जात-लिंगभेद व्यवस्थेत 'संस्कृती उद्योग' गवसला आणि कमाल हीनतम राजकारण सुरु झाले. संस्कृती हा 'उद्योग' खरे तर नफेखोरीचा धंदा (trade) बनल्याचा परिणाम भारतात अतिभीषण झाला. एकतर, प्राचीन काळात विविध कारणांमुळे भयंकर प्रसिद्ध झालेली अवैदिक-वैदिक अशा दोन्ही परंपरेतील गुरु-शिष्य पद्धती, गुरुकुल रिती बदनाम झाली. मुळात ही पद्धती वर्ण, जात, लिंगभेदानीं ग्रस्त झालेली, पक्षपाती होतीच. पण आज विसाव्या शतकात तिला थेट धंद्याचे स्वरूप दिले गेले आणि पुन्हा एकदा ती 'आहे रे नाही रे' च्या विळख्यात सापडली. दुसरीकडे, साईबाबासारखे सर्वधर्मसमभाव असणारी सुफी संतपीठे म्हणजे धार्मिक उद्योगसमूह झाले आहेत. गणेशोत्सव, नवरात्र या सारख्या सणांना तर उघडपणे उद्योगाचे स्वरूप दिले गेले आहे.\nआपण हे लक्षात घेतले पाहिजे की धर्म, धर्मभाव, धार्मिकता, धर्मसंस्था, धर्मगुरू, धर्मसंप्रदाय यांचे मुलभूत सामाजिक, राजकीय, आध्यात्मिक कार्य पाहता आणि भूमिका लक्षात घेता धर्म भावनेने मानवी मनाची, मानवी बौद्धिकतेची, त्याच्या प्रज्ञेची रचना केली आहे. 'धर्म' ही संस्कृत किंवा देवनागरी भाषेत मांडली जाणारी वैदिक हिंदू संकल्पना आणि तिची समांतर असणारी Religion ही ग्रीक-पाश्चात्य संकल्पना इस्लाम, ख्रिस्ती,शिंतो इत्यादी धर्म कल्पना याही आणखी इतर वैशिष्ट्यांनी सजलेल्या आहेत.\n'धर्म' या संकल्पनेचे विवेचन, विवरण, त्याचा अन्वय, मुलार्थ, लक्षार्थ या तत्त्व जंजाळात पडण्याचे येथे काही कारण नाही. तो पंडितांचा, विद्वानांचा, अभ्यासकांचा अभ्यासाचा प्रांत आहे. अर्थात अभ्यास आणि जगणे यात फरक करता येणे आणि या दोन जीवन पद्धतींना एकमेकांपासून अलग करता येणे शक्य आहे. या अभ्यासाचाच एक भाग म्हणून धर्माचे तत्त्वज्ञान ही अधिपातळीवर जाणारी आणि नेणारी अन्य एक चिंतन शाखा आहे.\nइथे एक फरक लक्षात घेणे नितांत गरजेचे आहे. सर्वधर्म अध्ययन केंद्र आणि सर्वधर्मसंकुल ���ा दोन भिन्न गोष्टी आहेत. तसेच धर्मातील तत्त्वज्ञान आणि धर्माचे तत्त्वज्ञान या दोन स्वतंत्र बौद्धिक घटना आहेत. धर्मातील तत्त्वज्ञान म्हणजे त्या त्या धर्मातील तत्त्वे, जीवनरिती, त्यांचे नियंत्रण सांगणे. धर्माचे तत्त्वज्ञान म्हणजे धर्म या संकल्पनेची सर्वांगीण काटेकोर तार्किक चिकित्सा करणे. सर्वधर्म अध्ययन केंद्र ही चिकित्सा करते तर सर्वधर्मसंकुल धर्माचे दुकान मांडते, धार्मिक दहशतवाद निर्माण करते. त्यात आणखी प्रगत टप्पा नमूद करावयाचा असेल तर धर्माचे नीतिशास्त्र ही बौद्धिक घटना देखील आणखी वेगळी आहे.\nजगाकडे नसलेला एक अहिंसक उपाय भारताकडे गांधीवाद रूपाने अस्तिवात होता आणि आहे. तो स्वदेश, वीर-झारा, चक दे इंडिया, लगे रहो मुन्नाभाई, ओ माय गॉड, देऊळ आणि आजचा पीके सारख्या चित्रपटात आढळतो.\nधर्मसंकुल काय भीषण परिणाम करते, कोणता अमल चालविते, याचे चित्रण करण्यात लेखक विनायक पंडित यशस्वी झाले आहेत. त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो...\nवर्गवारी: Gurujanam Prathamam Vande, Novel, कादंबरी, गुरूजनां प्रथमं वंदे\n’बुक गंगा’ या साईटवर माझी पुस्तकं\n www.bookganga.com या संस्थळावर माझी पुस्तकं विक्रीसाठी ठेवली गेली आहेत.तसंच मी...झाड...संध्याकाळ... (कविता) Nanadan A Film Scrip...\n आज एवढ्या ह्या जेवणावळी झाल्या की सांगता झाली या व्रताची यथासांग सगळं पार पडतंय. शेजारणी चिडवत होत्या सारख्या. मुलगा झाला तेव्...\nभाग १ इथे वाचा तर... त्याच्यासाठी नाश्ता तयार... म्हणजे जवळ जवळ जेवणच. पेज, मऊभात असं. ते त्यानं ओरपून ओरपून खायचं. खाणं म्हणजे, जेवणं म...\nभाग १ आणि भाग २ इथे वाचा मान खाली घालून ती तशीच चालती झाली... रस्त्यावरच्या गोणपाटातून, पाट्यांतून, टोपल्यांतून जेवणासाठी बंद होणारा ...\nमाझं नवीन पुस्तक- स्मरणशक्ती वाढीसाठी\n\" हे मैत्रेय प्रकाशन, मुंबई यांचं स्वयंविकासमालिकेतलं ७६ पानांचं छोटसं पुस्तकमी लिहिलेलं\nगोकर्ण महाबळेश्वर आणि मुर्डेश्वर\nसिरसीपासून ८०-९० किलोमीटरवर असलेली ही दोन वेगवेगळी स्थळं.एकमेकांच्या अगदी विरूद्ध असलेलं त्यांचं रूप. गोकर्ण महाबळेश्वर अनेकांचं तीर्थस्थळ....\nदेवरायनं मांडी मोकळी केली. पाठ ताठ केल्यावर जरा बरं वाटलं. पायाची बोटं सुन्न झाली होती. दुखत तर होतीच. गुडघा चांगलाच सुजला होता. आसन जरास...\nभाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ , भाग ५ , भाग ६ , भाग ७ , भाग ८ , भाग ९ आणि भाग १० इथे वाचा बाळ बाहेर येतंय\nआमच्या मुलांना सांभाळाऽऽ (१)\nनिमामावशीच्या पाळणाघरासमोर लागलीए रांग. रांगेतले पुरूष वेगवेगळ्या वयाचे रंगेल, अपटूडेट पोषाखातले, केसांचे कोंबडे वगैरे काढलेले. निमामावशीच...\nभाग १ , भाग २ , भाग ३ , भाग ४ आणि भाग ५ इथे वाचा तो यायच्या वेळेवर त्याची चाहूल लागूनच की काय तिची पुन्हा धावपळ सुरू... इतका वेळ वरू...\nसत्यशोधक समाजाचा १४५ वा वर्धापन दिन-\nपुढच्या वर्षी लवकर या...\nहमें रास्ते फिर बुलाने लगे:\nबऱ्याच वेळेला असं होतं असतं.\nतणमोर आणि पारधी समाजाचं पुनरुत्थान भाग- २\nनोटंबदी : अर्थक्रांती की आर्थिक घोडचूक\nगुगलच्या सहाय्याने शोधा तुमचे इतर वेबसाईटस मधील Usernames आणि passwords \nआयसीएसइच्या इतिहासाच्या अभ्यासक्रमाची मिमांसा भाग-२: (मिमांसा)\nछोटी छोटी सी बात\nमार्केसचा जादुई वास्तववाद आणि तिसरे जग\nग्रीनवॉशिंग व ग्राहकांची जागरूकता\nएक सखी- एक संवाद\nऑस्ट्रेलिया आणि वर्णद्वेष – २ : ब्रेन वॉशिंग\nदिवस २९ – (८ जानेवारी २०१२)\nशब्दबंध २०१० : वृत्तांत\nनाटक: \"इंद्रधनुच्या गावा जावे\"\nकिसी विशेष महत्व अथवा प्रयोजन के लेख को अभिलेख कहा जाता है यह सामान्य व्यावहारिक लेखों से भिन्न होता है यह सामान्य व्यावहारिक लेखों से भिन्न होता है प्रस्तर, धातु अथवा किसी अन्य कठोर और स्थायी पदार्थ पर विज्ञप्ति, प्रचार, स्मृति आदि के लिए उत्कीर्ण लेखों की गणना प्राय: अभिलेख के अंतर्गत होती है प्रस्तर, धातु अथवा किसी अन्य कठोर और स्थायी पदार्थ पर विज्ञप्ति, प्रचार, स्मृति आदि के लिए उत्कीर्ण लेखों की गणना प्राय: अभिलेख के अंतर्गत होती है मिट्टी की तख्तियों तथा बर्तनों और दीवारों पर उत्खचित लेख अभिलेख की सीमा में आते हैं मिट्टी की तख्तियों तथा बर्तनों और दीवारों पर उत्खचित लेख अभिलेख की सीमा में आते हैं सामान्यत: किसी अभिलेख की मुख्य पहचान उसका महत्व और उसके माध्यम का स्थायित्व है सामान्यत: किसी अभिलेख की मुख्य पहचान उसका महत्व और उसके माध्यम का स्थायित्व है.. अभिलेख.. \"मुक्त ज्ञानकोष विकिपीडिया\" मधून साभार\nआण्णा आण्णाचं लक्ष नानाकडे होतं तसं ते श्रीगुरू दत्तात्रयाच्या विशाल मूर्तीकडे होतंच . एकावेळी अनेक गोष्टी करणं , निभावणं , आणि त्यात यश...\n'गुरुजनां प्रथमं वंदे' पुस्तक उपलब्ध...\nमाझं लेखन- ई अंक\nमला ऐका आता इथेही\nकथा Poem Story कविता नाटक Drama black humour उपरोधिक विनोद लेखन अभिनय acting writing मनू आणि मी सामाजिक satire अभिलेख विनोद Novel कादंबरी मुलं रूपक comedy creche English पाळणाघर माझी पुस्तकं आमच्या मुलांना सांभाळाऽ धर्म नाटकातली सुरवात समाज social issue माझी ध्वनिमुद्रणं संसार woman's story आकाशवाणी ती तो राज्य स्त्री कथा theater travel देव प्रासंगिक भारतमाता भूक excursion hunger ग्लोबल झालिंया कळें... माझं आजोळ... Fantasy tour प्रवासवर्णन Film trip corporate काल्पनिका Article उद्योग समूह चित्रविश्व प्रस्थापित भरत रंगानी व्यक्तिमत्व विकास व्यावसायिक सिरसी टूर आवर्त प्रेम माध्यमं freedom press उत्सव कन्या दिग्दर्शन Asian Films Film Festival Self Development comedy show e-book festival friends kanya republic skit television आशियाई चित्रपट गणपती चष्मेवाला चित्रपट महोत्सव निर्मिती नृत्य प्रजासत्ताक प्रहसन मुंबई मोहिनी आणि कबीर शिरीष abhilekh play अभिवाचन अमृतसर इतिहास कबुतर गुरूजनां प्रथमं वंदे गोष्टं जाहिरात जैन झुलवा दीर्घांक देरासर देवराय निसर्ग पंजाब पत्रकार पुस्तक परिक्षण मैत्री स्टार माझा २६/११ Amritsar Makeup Punjab book nanorimo online writing अध्यात्म एकांकिका जनमेजय प्रायोजित कार्यक्रम मन रणातला जनमेजय आणि इतर लोककला विविध भारती शुभमंगल सावधान संगीत नाटक ऍकडमी समूह स्मरणशक्ती वाढीसाठी स्वयंविकास स्वातंत्र्यसैनिक Folk Golden Temple Gurujanam Prathamam Vande Hatti Holi LiveIn Marble Norbulingka ShortStory Zulwa advertisement beautiful mind bollywood cellphone democracy elvisprisley hindifilms hits hobby memory monastery nostalgia online novel pascalofbollywood photo session press ad. schizophrenia sea shore social networking site sparrows split personality sudhrudh natesambandhasathi video van film vinayakpandit voicing woman अनुभव मासिक अभिलेख प्रकाशन अभिव्यक्त अवकाश आंबेडकर आई आत्मविश्वास आम आदमी आस इत्यादी उधमसिंग उभारी एकटेपणा कला कळी कान्हेरीदिवाळी किनारा गप्पा गुंडू गुरु गुरुजनां प्रथमं वंदे घरटं चकाट्या चक्रव्यूह चिमण्या छंद जनरल डायर जालनिशी जालियनवाला बाग जुळी ज्ञानपिठ ज्ञानेश्वर झाडू डबलरोल तनू वेड्स मनू रिटर्न्स तोरण दिवस दिवाळीअंक दिवेलागण दुभंग मानसिकता देवदासींची समस्या दैनिक धरमशाला धर्मांतर नजर नेताजी पालकर नॉरबुलिंगका पुरस्कार पुस्तक प्रतीकात्मक प्रशिक्षण बंडू बालनाट्य बिनाका गीत माला बुडबुडे बेलूर मठ बौद्धमठ ब्लॉग भूमिका मतदारराजा मराठी महासत्ता मार्गदर्शक मालिका मित्र मी मैत्र मैत्रसंवाद यंव रे यंव यम युनिक फीचर्स राजकारण रात्र रेव्ह.टिळक ललित लिवइन लेख लोकशाही लोण्याच्या गोळ्याची गोष्टं वर्तमानपत्र वल्ली वाचन वाचनसंख्या विनायकपंडित विवाह वृत्तपत्र शुभेच्छा संगमरवर संघटन समु���्र सावित्री साहित्य साहित्यसौरभ सुदृढ नातेसंबंधासाठी सुहृद सोपान स्काय वॉक स्त्री स्मरणरंजन स्वर्णमंदिर हिंदीचित्रपटसंगीत हिंसा हिमाचल होळी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00100.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/aasam/", "date_download": "2018-09-24T08:38:50Z", "digest": "sha1:AVM5FBRC7QSNF6WCYGDVYOVLPGURTYOF", "length": 1861, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Aasam – Pune News Network", "raw_content": "\n‘भाजप’च्या या महिला आमदाराची सोशल मिडीयावर जोरदार चर्चा…(Photo Gallery)\nMay 24, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन, राजकीय 0\nपुणे न्यूज नेटवर्क : आसाम राज्यात नुकत्याच विधानसभा निवडणूका पार पडल्या आहेत. बतद्रोवा विधानसभा मतदार संघातून निवडून आलेल्या ‘भाजप’च्या महिला आमदार अंगूरलता डेका या सध्या सोशल मिडीयावर चर्चेचा विषय ठरल्या आहेत. अंगूरलता डेका या सिनेअभिनेत्री असून त्यांनी अनेक बंगाली आणि आसामी सिनेमांमध्ये काम केले आहे. चित्रपट सृष्टीतून राजकारणात आलेल्या अंगूरलता …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/another-alleged-sex-video-tape-of-hardik-patel-comes-out/articleshow/61641808.cms", "date_download": "2018-09-24T08:47:07Z", "digest": "sha1:QXYWJEJQDW3IB4UACFG4GAMDSIJSWEFE", "length": 10685, "nlines": 126, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Hardik Patel Video: another alleged sex video tape of hardik patel comes out - हार्दिक पटेलचा दुसरा सेक्स व्हिडिओ व्हायरल | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nहार्दिक पटेलचा दुसरा सेक्स व्हिडिओ व्हायरल\nकथित आक्षेपार्ह व्हिडिओमुळे आरोपांच्या फेऱ्यात सापडलेला पाटीदार आंदोलनाचा नेता हार्दिक पटेलचा पाय आणखी खोलात गेला आहे. २४ तासांत त्याचा दुसरा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाला आहे. तो २२ मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.\nएका हॉटेलच्या खोलीत हार्दिक तरुणीसोबत अश्लिल चाळे करत असल्याचा व्हिडिओ सोमवारी समोर आला होता. यामुळे गुजरातच्या राजकारणात खळबळ उडाली होती. हार्दिकने सर्व आरोप फेटाळून लावले होते. भाजपचे घाणेरडे राजकारण असल्याचा आरोप त्याने केला होता. या घटनेला २४ तासही होत नाहीत, तोच हार्दिकचा आणखी एक कथित व्हिडिओ समोर आला आहे. त्यात हार्दिक असल्याचा दावा करण्यात येत आहे. हार्दिकसोबत मित्र आणि महिलाही आहे. तिच्यासोबत अश्लिल चाळे करणारी व्यक्ती हार्दिक असल्याचे सांगण्यात येते. दरम्यान, या प्रकरणाशी माझा आणि भाजपचा काहीही ��ंबंध नाही, असे व्हिडिओ प्रसिद्ध केल्याचा आरोप होत असलेल्या अश्विन सांकडसरिया यांनी स्पष्ट केले आहे. विधानसभेचे तिकीट मिळण्याबाबत साशंक असलेल्या व्यक्तींकडून असे कृत्य करण्यात येत आहे, असा आरोपही त्यांनी केला आहे.\n('महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन' या व्हिडिओच्या सत्यतेची हमी देऊ शकत नाही.)\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतिहेरी तलाकविरोधी विधेयकावर अध्यादेश जारी\n....तर राफेल विमानं भारतात बनली असती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1हार्दिक पटेलचा दुसरा सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n2जिग्नेश मेवानी हार्दिकच्या मदतीला धावला\n3हार्दिकच्या कथित व्हिडिओचे भाजप कनेक्शन\n4नोटांवर 'गांधी' आधी 'महात्मा' हवं\n5इवान्का इफेक्ट;GESसाठी उद्योजकांमध्ये स्पर्धा...\n6'भारतात रामाशिवाय कोणतंही काम शक्य नाही'...\n7मर्द आहे, जे करायचं ते छातीठोक करेन: हार्दिक...\n8गुजरातेत मुस्लीम सोसायट्यांवर 'X'च्या खुणा...\n9होय, मीच खून केला; गँगस्टरची फेसबुक पोस्ट...\n10'गुजरात निवडणुकीसाठी संसद अधिवेशन रखडवलं'...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00101.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=270", "date_download": "2018-09-24T07:43:40Z", "digest": "sha1:FVNRS457MIYLBZMZQEUCPAWQXDW5MIPB", "length": 6514, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nदिवाळी निमित्त सनी लिओनीने आपल्या चाहत्यांना दिला खास मेसेज\nराज ठाकरेंच्या बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांना मनसे शुभेच्छा\nबिग बॉसच्या सेटवर स्पर्धकाला शिवीगाळ केल्याप्रकरणी सलमान खानवर गुन्हा दाखल\nदाऊदच्या नातेवाईकाला “बिग बॉस”मध्ये प्रवेश दिल्याने वादंग\nफक्त एका फोनवर सोनम शूटिंग सोडून दिल्लीहून मुंबईत धावत आली\nशिल्पा शेट्टीचे फोटो काढणाऱ्यांना रक्त येईपर्यंत चोपून काढले\nकॅनडी मॉडेलला डोळ्यात टॅटु बनवणं पडलं महागात \nलता मंगेशकरांच्या नावाने ‘तिने’ घातला अनेकांना गंडा\nअभिनेत्री कंगना राणावतचे अजब आरोप...\n...म्हणुन ढिंच्यॅक पूजाने बिग बॉसमध्ये जाण्यास दिला नकार\nमराठमोळे दिग्दर्शक अमित मसुरकर यांचा “न्यूटन” चित्रपट ऑक्सरच्या शर्यतीत\nआर.के.स्टुडिओच्या गणपती विसर्जनाला अभिनेता रणबीर आणि ऋषी कपूर यांची हजेरी\nसैफ आणि 'बेबो' करीनाचा लाडका छोटा नवाब तैमुरला मिळाली लहान बहिण\nराहुल गांधाींच्या 'त्या' वक्तव्यावरुन भडकले ऋषी कपूर\nराज ठाकरेंच्या कन्येची बॉलीवुडमध्ये एंन्ट्री\nसनीचं 'डिंपल'प्रेम; साठीतही बहरतयं दोघांचं प्रेम\nबॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने गाठली पंन्नाशी\nडॉ. मशहूर गुलाटीला झाली डेंग्युची लागण\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=141", "date_download": "2018-09-24T07:30:22Z", "digest": "sha1:5UYAFL7UMENP2BXXYGCOYLSMMJ5VG6EJ", "length": 11715, "nlines": 98, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आ��ि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nदुष्काळ, नोटाबंदी, जीएसटी, गारपीट आणि त्यात यात्रा\nलातूर: ग्रामदैवत सिध्देश्‍वर व रत्नेश्‍वर देवस्थानच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी ६५ व्या सिध्देश्‍वर यात्रा महोत्सवाचा उत्साहात प्रारंभ करण्यात आला. मध्यरात्री १२ च्या सुमारास गवळी समाजाच्या वतीने सिध्देश्‍वरास दुग्धभिषेक करण्यात आला तर ...\nनोकर कपात रद्द करा, पोलिस भरती करा, सेवा पदांची संख्या...\nलातूर: स्पर्धा परिक्षांची तयारी करणार्‍या हजारो विद्यार्थ्यांनी आज जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. विविध जिल्ह्यातून आलेल्या या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनेक मागण्या केल्या आहेत. राज्य सेवा पदांच्या संख्येत वाढ करा, पीएसआय, एसटीआय, ...\nमाझं मराठी राज ठाकरे यांच्यापेक्षा भारी- कलेक्टर जी. श्रीकांत...\nलातूर: मराठी लोकच मराठी चांगली बोलतात असं नाही. अपन लोग उनके उपर भारी पडते है, राज ठाकरे के उपर तो और भारी पडते हे उदगार आहेत लातुरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत ...\nउड्डाण पुलावरुन उडी मारुन आत्महत्या...\nलातूर: आजच्या सकाळची सुरुवात आत्महत्यने झाली. लातूर शहर तसं भल्या पहाटेच कामाला लागतं. सहाच्या सुमारासही शिवाजी चौक गजबजलेला असतो. बाहर गावहून येणार्‍या जाणार्‍या गाड्या, वर्तमानपत्रे वितरीत करणार्‍यांची गडबड, कामाची प्रतिक्षा ...\nमराठा समाजाला आरक्षण मिळूच शकत नाही- सुषमा अंधारे...\nलातूर: मराठा समाजाला कायद्याने आरक्षण मिळू शकत नाही, हे त्यांनाही माहित आहे. अ‍ॅट्रॉसिटी कायदा रद्द करण्याची मागणी अकारण केली गेली. घटनेनुसार तेही शक्य नाही. आरक्षणासाठी काढण्यात आलेल्या मोर्चातून घटनाबाह्य मागण्या ...\nलातूर महानगरपालिकेत झाले जादूचे खेळ कामाच्या वेळेत\nलातूर: लातूर महानगरपालिका आणि जादू यांचं काहीतरी नातं असावं. अनेकजण मनपातील कर्मचार्‍यांना जादूगारही म्हणतात. कधी रजिस्टरवर दिवे असतात, पण खांबावर नसतात, स्टॉक रजिस्टरवर तुरटी असते पण प्रत्यक्षात जलशुध्दीकरण केंद्रावर नसते. ...\nस्वच्छ लातुरला मुख्यमंत्र्यांकडून खास बाब म्हणून बक्षीस\nलातूर: स्वच्छ भारत अभियानांतर्गत सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत साफसफाई, डागडुजी आणि रंगरंगोटी सुरु आहे. शहरातला कचरा मार्गी लावणे, चौक सुशोभित करणे, रस्ता दुभाजकात झाडे लावणे असे उपक्रम राबवले जात आहेत. यासोबतच ...\nजनाधारकडे ऑडिट रिपोर्टच नाही, टेंडर दिलेच कसे\nलातूर: लातुरच्या कचरा नियोजनाचे काम जनाधार संस्थेकडे सोपवल्यापासून या व्यवस्थापनाबाबत ओरड होऊ लागली आहे. शहरात अजूनही जागोजागी कचर्‍याचे ढीग आढळतात, अनेक ठिकाणी कचरा उघडपणे सर्रास जाळला जातो. कचर्‍याबद्दल तक्रार करण्यासाठी ...\nनवी लातूर-यशवंतपूर रेल्वे रवाना, पालकमंत्री-खासदारांनी दाखवला झेंडा...\nलातूर: लातूर-मुंबई रेल्वेच्या बलिदानातून येऊ घातलेली लातूर-यशवंतपूर रेल्वे आज सुरु झाली. दुपारी एक वाजता आपल्या स्थानकात येऊन थांबलेल्या या गाडीला पालकमंत्री संभाजी पाटील, खा. सुनील गायकवाड, आ. सुधाकर भालेराव यांनी ...\nरुसले......हसले......पुन्हा परतले, का रुसले होते अ‍ॅड. बेद्रे\n पुन्हा कसे कामाला लागणार कर्ता माणूस रुसून चालत नाही कर्ता माणूस रुसून चालत नाही लातूर: अ‍ॅड. व्यंकटराव बेद्रे. प्रसिद्ध विधिज्ञ. जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते. कॉंग्रेसच्या अनेक विजयात योगदान देणारे, विलासवांचे खंदे समर्थक. ...\n141 ते 150 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/two-crores-of-wealth-in-the-name-of-cats/", "date_download": "2018-09-24T07:09:05Z", "digest": "sha1:WYD7Z54EYL26PQCR6DV5QDN43QJC5A7F", "length": 15803, "nlines": 258, "source_domain": "www.saamana.com", "title": "मांजरींच्या नावावर दोन कोटींची संपत्ती | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलग��ेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमांजरींच्या नावावर दोन कोटींची संपत्ती\nसामना ऑनलाईन | न्यूयॉर्क\nन्यूयॉर्कमध्ये दोन मांजरींची संपत्ती ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल. टायगर आणि ट्रॉय नावाच्या या मांजरींच्या नावावर तब्बल दोन कोटी रुपये आहेत. एवढी संपत्ती आली कुठून, हा प्रश्न पडला असेल ना…झालं असं की एलन ही महिला मांजरींना कुटुंबातील एक सदस्य मानत होती. एलन यांच्या मुलांचा आणि पतीचा मृत्यू झाल्यानंतर केवळ या मांजरीच त्यांच्या कुटुंबात उरल्या. मांजरींचा त्यांना आधार होता. टायगर आणि ट्रॉय या दोघींमध्ये एलन मन रमवू लागल्या.\nएलन या चांगल्याच श्रीमंत आहेत. तब्बल १९ कोटींची त्यांची मालमत्ता आहे. त्यापैकी दोन कोटी त्यांनी मांजरींच्या नावावर लिहून ठेवले. आपल्या पश्चात टायगर आणि ट्रॉय या दोघींची आबाळ होऊ नये यासाठी एलन यांनी हा निर्णय घेतला.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलसागरी लाटांवर स्वार झाले श्वान\nपुढीलकागदी घोडे पेटले, बस स्थानक जळून खाक\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nखामगावमध��ये समाजकंटकांची गणेशमूर्तीवर दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00102.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/news-in-marathi/congress-protest-against-maha-budget-in-vidhanbhavan/114129", "date_download": "2018-09-24T08:07:00Z", "digest": "sha1:RF7RNTOLZOXXXTB2C4CZB2T5RQ7H6IZ4", "length": 13163, "nlines": 159, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "अर्थसंकल्पावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome देश-विदेश अर्थसंकल्पावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने…\nअर्थसंकल्पावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन काँग्रेस आमदारांची निदर्शने…\n(प्रतिनिधी):- राज्याचा यंदाचा अर्थसंकल्प निराशाजनक असल्यामुळे अर्थमंत्र्यांचे भाषण संपल्यानंतर काँग्रेस आमदारांनी विधानभवनाच्या मुख्य प्रवेशद्वारावर भोपळा अन् कोऱ्या पाट्या घेऊन जोरदार निदर्शने केली. २०१८-१९ या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राला भोपळा मिळाल्याचे सांगून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी एक भोपळा हातात घेऊन नारेबाजी केली व आपला असंतोष व्यक्त केला. तर इतर आमदारांनीही यावेळी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. या अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील सर्वच समाजघटकांची पाटी कोरी राहिल्याचा प्रतिकात्मक निषेध म्हणून या आमदारांनी हातात कोऱ्या पाट्या घेतलेल्या होत्या. “महाराष्ट्राला काय मिळाले… भोपळा… भोपळा”, “सरकारची आश्वासने निघाली खोटी, सर्वसामान्यांची कोरी पाटी… कोरी पाटी” या काँग्रेस आमदारांच्या घोषणांनी विधानभवन दुमदुमले होते.\nविकासाच्या गप्पा मारणाऱ्या या सरकारच्या काळात राज्याचा वृद्धी दर १० टक्क्यांवरून ७.३ टक्क्यांवर आला आहे. मॅग्नेटिक महाराष्ट्र, मेक इन महाराष्ट्राचा एवढा गाजावाजा केल्यानंतरही औद्योगिक वृद्धी दर ६.९ वरून ६.५ टक्क्यांवर घसरला आहे. हे सरकार किती धादांत खोटे बोलते, याचे उदाहरण कौशल्य विकास अभियानातून दिसून येते. या अभियानात सरकारने २ हजार ९११ प्रशिक्षण संस्थांना सूचिबद्ध केले असून, ८५ हजार उमेदवारांना प्रशिक्षित करून रोजगार उपलब्ध करून दिल्याचा दावा अर्थमंत्र्यांनी केला. पुढील वर्षी १ लाख युवकांना रोजगार देण्याची घोषणाही अर्थमंत्र्यांनी केली. पण यापूर्वी सूचिबद्ध केलेल्या सर्वच्या सर्व २ हजार ९११ प्रशिक्षण संस्था आज निधीअभावी बंद पडल्या आहे. वस्तुस्थिती इतकी भयावह आहे की, कौशल्य प्रशिक्षण संस्था चालकांवर आत्महत्येची वेळ आल्याचे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.\nस्वच्छ भारत अभियानाच्या जाहिरातींसाठी गांधीजींचा चष्मा वापरणाऱ्या या सरकारच्या अर्थसंकल्पामध्ये कुठेही गांधीजींच्या विचारांचे प्रतिबिंब दिसले नाही. सामाजिक क्षेत्रांवरील तरतुदीत सातत्याने कपात करून गरीब, उपेक्षित, वंचित, दलित, आदिवासी,अल्पसंख्यांक, महिला या घटकांची उपेक्षा केली आहे. गांधीजींनी समाजातील शेवटच्या माणसाच्या हिताचा विचार मांडला होता. हा विचार या अर्थसंकल्पामध्ये कुठेही दिसून येत नाही. शेतकरी, कामगार, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, महिला, बालके हे घटकच सरकारच्या अजेंड्यावर नाहीत, हे या अर्थसंकल्पातून पुन्हा एकदा अधोरेखीत झाले. आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी “परिवर्तन का ज्वार लाये है… सबका साथ सबका विकास किये महाराष्ट्र को उभार रहे हैं…”, या ओळी वापरल्या. विखे पाटील यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेला कवितेतूनच उत्तर दिले. “आत्महत्याओं का ज्वार लाये हैं… जनता का घात, मंत्रीयों का विकास किये ये तो महाराष्ट्र को डुबा रहे हैं…” या शब्दात त्यांनी अर्थमंत्र्यांच्या कवितेचा रोखठोक प्रत्युत्तर दिले.\nPrevious Newsविद्यार्थीनीचा विनयभंग करणाऱ्या नराधम शिक्षकाला तीन वर्षाचा कारावास…\nNext Newsअंगणवाडी, आशा, शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांचे प्रश्न विधानसभेत मांडणार- आ. काळे\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nव्यापाऱ्यांसमोर सरकार नमलं,अवघ्या चार दिवसातच प्लास्टिकबंदीच्या निर्णयात बदल \nपंतप्रधान नरेंद्र मोदी, स्मृती इराणी, राजनाथ सिंघ यांचा योगा…\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/aurangabad-news/opponent-ready-to-go-in-court-against-water-supply-scheme-in-aurangabad-1744313/", "date_download": "2018-09-24T07:54:17Z", "digest": "sha1:J7TOFDBHU4VMO6P32L737R4CTJNH6YHL", "length": 14548, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Opponent ready to go in court against Water supply scheme in Aurangabad | समांतरचे पुनरुज्जीवन खेदजनक; विरोधक न्यायालयात जाण्याच्या तयारीत | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nसमांतरचे पुनरुज्जीवन खेदजनक; विरोधक न्यायालयात जाण्याच्या तयारीत\nसमांतरचे पुनरुज्जीवन खेदजनक; विरोधक न्यायालयात जाण्याच्या तयारीत\nशिवसेना-भाजपने समांतर पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले होते.\nसमांतर पाणीपुरवठा योजनेवर चर्चा सुरू असताना महापालिकेबाहेर त्याला विरोध दर्शविणारी अशी निदर्शने झाली.\nऔरंगाबाद : भाजपचे राज्यसभेतील खासदार यांच्या कंपनीस कंत्राट मिळावे म्हणून सुरू असणाऱ्या प्रयत्नाचा भाग म्हणून सर्वसाधारण सभेत कंपनीने दिलेल्या प्रस्तावाला अनुमती देण्याचा प्रकार खेदजनक असून त्याचा विरोध केला जाईल. शहराचा बराचसा जुना भाग आमच्या ताब्यात आहे. तेथे आम्ही काम करू देणार नाही, अशी भूमिका एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांनी व्यक्त केली. मंगळवारी महापालिकेत कंपनीने दिलेल्या प्रस्तावावर महापालिका प्रशासनाने ठेवलेल्या बाबींवर महापौरांनी सकारात्मक निर्णय दिला. योजनेच्या पुनरुज्जीवनास मंजुरी देण्याचा हा प्रकार चुकीचा असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सतीश चव्हाण यांनी म्हटले आहे.\nशिवसेना-भाजपने समांतर पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनासाठी वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न केले होते. मुख्यमंत्र्यांनी योजनेला निधी देऊ, असे सांगितल्यानंतर काही दिवस हात आखडते ठेवणाऱ्या शिवसेनेने पुनरुज्जीवनास मान्यता दिली. त्यासाठी बरेच दिवस संघटनात्मक पातळीवर कसरती सुरू होत्या. भाजपचे राज्यसभेतील खासदारांच्या कंपनीला मुख्य भागीदार करून घेण्याचा प्रस्ताव एस.पी.एम.एल. इन्फ्रा कंपनीने दिला होता. या पाश्र्वभूमीवर अतिरिक्त निधीसह महापालिकेसाठी फायद्याच्या बाबी सांगणारा प्रस्ताव देण्यात आला होता. या प्रस्तावाची छाननी केल्यानंतर ९ जुलै २०१८ रोजी आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी समांतर पाणीपुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनाचा प्रस्ताव ठेवला. त्यावर चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान, एमआयएमच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला होता. आज एमआयएमचे नगरसेवक हैदराबाद येथे पक्षाच्या कामासाठी म्हणून गेले होते. गेल्या काही दिवसांत पक्षात सुरू असणारी सुंदोपसुंदी लक्षात घेऊन एमआयएमचे प्रमुख अ‍ॅड. ओवेसी यांनी बैठक घेतली होती. त्यामुळे एमआयएमचे नगरसेवक आज सभागृहात नव्हते. काँग्रेसनेही सत्ताधाऱ्यांच्या या निर्णयाचा विरोध केला आहे. शहरवासीयांना अव्वाच्या सव्वा पाणीपट्टी आकारली जात असून त्याला विरोध केला जाईल. औरंगाबाद शहरात पाण्याचे व्यापारीकरण केले जात असून या खासगीकरणास विरोध आहे. कारण असे करणे म्हणजे जगण्याचे हक्क नाकारणेसारखे आहे, असे मत प्रा. विजय दिवाण यांनी व्यक्त केले. राजेंद्र दाते पाटील यांनीही या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात जाण्याचे ठरविले असल्याचे सांगण्यात आले.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'खिचडी' फेम अभिनेत्रीने ४२व्या वर्षी केलं लग्न\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्रा��ी भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00103.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/nagpur-news-vidarbha-news-bjp-nitin-gadkari-sakal-esakal-48337", "date_download": "2018-09-24T08:05:42Z", "digest": "sha1:T3RPAD7HU5G3WIW5267OQ7MLENY42VSS", "length": 16294, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Nagpur News Vidarbha news BJP Nitin Gadkari sakal esakal देशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार : गडकरी | eSakal", "raw_content": "\nदेशाच्या विकासासाठी कार्यरत राहणार : गडकरी\nरविवार, 28 मे 2017\nगडकरी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते आहेत. ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा विकास करत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या वेळी म्हणाले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम गडकरी करत आहेत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्‍त केली.\nनागपूर : जीवनात अपमान, उपेक्षा सहन केल्या. आज जे मिळाले आहे, त्याची कधीही अपेक्षा केली नाही. व्यक्‍तीच्या जीवनात देश सर्वोच्च असून, या देशासाठी खूप काम करायचे आहे. या देशातील मजूर, गरीब जनतेसाठी काम करायचे आहे, असे उद्‌गार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, रस्ते आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी षष्ट्यब्दीपूर्ती अभीष्टचिंतन सोहळ्यात बोलताना काढले.\nनागपूर येथील चिटणीस पार्क मैदानावर शनिवारी आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आसामचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री नारायण राणे, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह, विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर, राज्य मंत्रिमंडळातील सदस्य, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, अभिनेता विवेक ओबेरॉय यांच्यासह राजकीय, सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते.\nया वेळी पवार आपल्या शुभेच्छापर भाषणात म्हणाले, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून जे नेते राजकारणात यायचे, ते एका चौकटीत राहून काम करायचे. मात्र, या चौकटीला छेद देण्याचे काम गडकरी यांनी केले. सर्वांना सोबत घेऊन, सर्वांसाठी त्यांनी काम केले, कधीही कशाची पर्वा केली नाही.\n''माझ्यात आणि गडकरी यांच्यात एकच फरक आहे आणि तो म्हणजे, मी आधी विचार करतो, सल्ला घेतो, नंतरच निर्णय घेऊन बोलतो. मात्र, गडकरी निर्णय घेतला की जाहीर करतात आणि त्याची अंमलबजावणी करतात,'' असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.\nशिंदे म्हणाले, की गडकरींनी मला खूप छळले आहे. ते दिसतात तसे साधे नाहीत. ते कलाकार आहेत. विदर्भाच्या विकासासाठी त्यांनी एक दिवस अधिवेशन बंद पाडले होते. आपल्या विभागाकरिता वाट्टेल ते करतात. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांना आणखी मोठे पद मिळेल, असे वाटत होते; पण झाले उलटेच. शेवटी नशिबात जे असते तेच घडते. त्यांना भविष्यात मोठे पद मिळो\nआठवले यांनी खुमासदार शैलीत भाषण केले. ''निवडणुकीच्या काळात एकमेकांचे तोंड न पाहणारे नेते आज एकत्र आले आहेत. महाराष्ट्राची ही परंपरा आहे. राजकारणात हवा ज्या दिशेने आहे, त्या दिशेने जावे लागते. कधीकाळी मी कॉंग्रेसकडे होतो, आज भाजपकडे आहे. जो राजकारणाची हवा ओळखत नाही, तो यशस्वी होत नाही, असे आठवले म्हणाले.\nगडकरी देशातील सर्वच मुख्यमंत्र्यांचे लाडके नेते आहेत. ते केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर देशाचा विकास करत असल्याचे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान या वेळी म्हणाले. छत्तीसगडच्या नक्षलग्रस्त भागात रस्त्यांचे जाळे विणण्याचे काम गडकरी करत आहेत, ज्याची आम्ही कधीच कल्पना केली नव्हती, अशी भावना छत्तीसगडचे मुख्यमंत्री रमणसिंह यांनी व्यक्‍त केली.\nया कार्यक्रमाला अमित शहा, श्री श्री रविशंकर आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे अनुपस्थित होते. मात्र, रविशंकर यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे गडकरींना शुभेच्छा दिल्या. नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आभार मानले.\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nआता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nपुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गणपती विसर्जन...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00105.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/mumbai/finally-postponed-msc-examination-university-missouri/", "date_download": "2018-09-24T08:35:50Z", "digest": "sha1:PYBWZRVVIDCG6IFLCSQAJUVYGWNR54W5", "length": 26655, "nlines": 395, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Finally Postponed The Msc Examination !, University Of Missouri | अखेर एमएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या!, विद्यापीठावर नामुष्की | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्���्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nअखेर एमएससीच्या परीक्षा पुढे ढकलल्या\nएमएससीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही परीक्षा जाहीर करण्याची घाई विद्यापीठ प्रशासनाने केली होती.\nमुंबई : एमएससीच्या प्रथम वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण शिकवून झालेला नसतानाही परीक्षा जाहीर करण्याची घाई विद्यापीठ प्रशासनाने केली होती. मात्र, वेळापत्रक अंगलट येत असल्याचे लक्षात येताच अखेर परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करत मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने परीक्षा पुुढे ढकलण्यात आल्याची घोषणा केली आहे.\nविद्यार्थी संघटनांनी घेतलेला आक्रमक पवित्रा पाहून प्रशासनाने गुरूवारी याप्रकरणी तातडीची बैठक बोलावली होती. यात डिसेंबरमध्ये होणारी परीक्षा जानेवारीपर्यंत ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. मुळात बीएसस्सीच्या नि��ालास उशीर झाल्याने यंदा एमएससीचे प्रवेश उशीरा झाले होते. त्यामुळे ९० दिवसांची शिकवणीची अट पूर्ण झाली नसतानाही प्रशासनाने प्रथम वर्षाच्या परीक्षांची घोषणा केली होती. आधी अभ्यासक्रम पूर्ण करा, मग परीक्षा घ्या, अशी मागणी विद्यार्थी संघटनांनी केली होती. अखेर प्रशासनाने नमते घेत २७ डिसेंबर रोजी होणारी परीक्षा २३ जानेवारीला घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nविद्यापीठाचे कल्याण उपकेंद्र यंदा सुरू होणार\nमुंबई विद्यापीठाचे नामांतर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने करा - मधूकरराव कांबळे यांची मागणी\nमुंबई विद्यापीठाचा 'हा' सावळागोंधळ पाहून तुम्ही हात जोडाल\nप्रवेशपूर्व नावनोंदणीच्या वेळापत्रकात बदल, मुंबई विद्यापीठाचा निर्णय\nपरीक्षा विभागाचा आणखी एक घोळ\nडॉ. आंबेडकर संशोधन केंद्र उभारणार; मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांचे आश्वासन\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\nदेशातील असंतोषाला वाचा फोडण्याची गरज -नंदिता दास\nरात्री 10.30 पर्यंत वेसाव्यात शिपीलच्या तराफ्यातून 14 गणपती मूर्तींचे झाले विसर्जन\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास ���िला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2018-09-24T07:26:19Z", "digest": "sha1:5V3PGJEUFTHPJ3F4JPDCSHQLPF2XFM23", "length": 11659, "nlines": 145, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "आहार- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारां��ी हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपुण्यात स्वाईन फ्ल्यूची साथ, 85 जणांना लागण तर 31 जण व्हेंटिलेटरवर\nऐण सणासुदीच्या काळात पुण्यात स्वाइन फ्लूचा विळखा वाढत असून बळींची संख्या दहावर पोहचली आहे.\nआॅफिसला जाताना कसं दिसाल ताजंतवानं\nनाशिकमध्ये गॅस्ट्रोच्या थैमानाने 4 जणांचा बळी, 150 जण रुग्णालयात\nपावसाळ्यात कुठला आहार घ्याल\nHealth Tips: रोज खा या 7 गोष्टी, कधीच होणार नाही गुडघे दुखी\nलाईफस्टाईल Aug 30, 2018\nपिकलेलं केळं खा आणि तंदुरुस्त रहा\nरक्तदान करताना 'या' चुका चुकूनही करु नका\nदिवसभरातील महत्त्वाच्या बातम्या,न्यूज18 लोकमतचं स्पेशल बुलेटिन (04 जुलै)\nSonali Bendre: असा होता सोनालीचा आहार\nसावधान, कोलंबीला दिलं जातंय इंजक्शन\nआपण आहारात मीठ का खातो \nपॅरिसच्या 'या' कला संग्रहालयाची दारं 'न्यूड' रसिकांसाठी खुली\nमहाराष्ट्र May 7, 2018\nउष्णतेचा पारा आणखी वाढणार, काळजी घ्या \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%B6%E0%A5%89%E0%A4%95/all/page-2/", "date_download": "2018-09-24T07:33:19Z", "digest": "sha1:54VKNOYVFRTDIMXSQTUVYKBCVMFXIRYM", "length": 12484, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "शॉक- News18 Lokmat Official Website Page-2", "raw_content": "\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nऐन दिवाळीच्या तोंडावर महाराष्ट्राला भारनियमनाचा 'शॉक' \nऐन दिवाळीच्या तोंडावर राज्यावर भारनियमनाचं संकट कोसळलंय. कोळशाच्या तुटवड्यामुळे राज्यातल्या 6 वीज निर्मिती प्रकल्पांपैकी 4 प्रकल्प बं�� पडलेत. त्यामुळे मुंबई, उपनगरं आणि ठाण्यात, पुण्यातही वीज भारनियमन सुरू झालंय. राज्यात सध्या शहरांमध्ये सरसकट तीन तास तर ग्रामीण भागात नऊ तासांपर्यंत भारनियमन सुरू झालंय.\nब्लॉग स्पेस Oct 6, 2017\n'संताप मोर्चा'च्या माध्यमातून मनसेला नवसंजीवनी मिळेल \n...आणि सनी लिओन बनली लातूरच्या चिमुकलीची आई \nपुढच्या ईदला सलमान रणबीरची टक्कर\nशाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थिनीचा विजेचा शाॅक लागून दुर्दैवी मृत्यू\nअघोरीपणाचा कळस ; काळीज,लिंग कापून अस्वलाला जाळलं\nअमेरिकेत एच1बी व्हिसामध्ये बदल,आयटी कंपन्यांना फटका\nभोजनेंना शहीद दर्जा देण्याचं तोंडी आश्वासन\nपंतप्रधानांच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मुळे कॉमनमॅन सुखावला\nशॉक देऊन तरुणीवर बलात्कार; आरोपीच्या भावाची आत्महत्या\nमोनोरेल्वेला वीजपुरवठा करणारी केबल आली खाली \nविजेच्या धक्क्यानं राज्यात 4,625 जणांचा मृत्यू\nगणपतीची मूर्ती आणताना शॉक लागून दोघांचा जागीच मृत्यू\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00106.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/exclusive/142-wari-yatra-2018/7187-sant-dnyaneshwar-maharaj-palkhi-sohala-at-alandi", "date_download": "2018-09-24T07:12:32Z", "digest": "sha1:OOB5YNYARPD6G32TWWLLLBL6RSTYWWZD", "length": 5167, "nlines": 119, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "संत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसंत ज्ञानोबांच्या पालखीचे हरिनामाच्या जयघोषात पंढरपूरकडे प्रस्थान...\nजय महाराष्ट्र न्यूज, पंढरपूर\nआळंदीमध्ये सध्या टाळ मृदंग आणि हरिमनामाचा नाद घूमत आहे. आज शुक्रवारी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या प्रस्थान पालखी सोहळ्याचे मोठ्या जल्लोषात पंढरपूरकडे प्रस्थान झाले. सकाळपासूनच शासकीय पूजा अर्चना करण्‍यात आली असून दुपारी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले.\nया पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी राज्याच्या कानाकोप-यातून लाखो भाविक ��ोठ्या संख्येने दाखल झाले. संत ज्ञानोबांच्या पालखीचा मुक्काम आज मौकींच्या आजोळ घरी म्हणजेचं गांधी वाडा येथे असून दुसऱ्या दिवशी पालखीचे प्रस्थान पुण्याकडे होते.\nतुकोबाच्या प्रस्थानासाठी देहूमध्ये घूमला माऊलीचा गजर...\nपुण्यनगरी देहूतून संततुकोबांच्या पालखीचं प्रस्थान...\nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nआता टोकनद्वारे होणार विठुरायाचे दर्शन \nविठुरायाच्या पंढरीत शिवसैनीकांचे आंदोलन\nपोलीस अधिकाऱ्याच्या निष्काळजीपणामुळे बंदुकीतून गोळी सुटली अन्...\n‘राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे’ - चंद्रकांत पाटलांचे विठ्ठलाकडे साकडे\nपंढरपूरमधील नगरसेवकावर प्राणघातक हल्ला, अज्ञातांकडून गोळीबार आणि कोयत्याने वार\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/1997", "date_download": "2018-09-24T07:48:00Z", "digest": "sha1:J4S3OFM3XAAQHYIK5TQW5X6TCZUUX4FF", "length": 3725, "nlines": 46, "source_domain": "mr.upakram.org", "title": "मदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nमदत पाहीजे - मराठी शब्द कृपा / पृथ्वी\nमी उबंटु ९.०४ वापरतो. त्यावर एस् सी आय एम वापरून मी मराठी लिहितो, परंतु कृपा / पृथ्वी सारखे शब्द लिहिताना ते 'प्रु' असे लिहीले जातात. कोणाला काही माहीती\nशिफ्ट आणि आर् असे टाईप करा. किंवा कॅपिटल आर्. व पुढे उकार. म्हणजे तो ऋकार होईल .\nइनस्क्रिप्ट वगळता इतर कोणत्याही टंकलेखनपद्धतीत देवनागरीसाठी प्रमाणित कळयोजना नाही. त्यामुळे इनस्क्रिप्ट टंकलेखन शिकणे हेच सर्वात योग्य. एकदा इनस्क्रिप्ट शिकलात की फायरफॉक्सचे इंडिक इनपुट एक्टेंशन किंवा एससीआयएम मधील इनस्क्रिप्ट पर्याय वापरुन हवे ते शब्द लिहिता येतील.\nबाय द वे, ९.१० टाकून पाहा (अल्फा-४ आवृत्ती उपलब्ध आहे). फार सुंदर आहे. ९.०४ मधील फ्लॅशबाबतच्या अडचणी दूर झाल्या आहेत आणि दिसायलाही सुबक आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\nमी बराह वापरतो . सर्व शब्द सुलभतेने लिहता येतात. आण जरूर वापरून बघा.\nबरहा वापरता येत नाही\nलिनक्समध्ये बरहा वापरणे अवघड आहे.\nबोलो जाता बरळ, करिसी ते नीट नेली लाज धीट, केलो देवा॥\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00107.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune", "date_download": "2018-09-24T08:03:04Z", "digest": "sha1:JCQK2JK4CFQCCRMRCDHNJNQIC7E2JYPA", "length": 6132, "nlines": 156, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "महाराष्ट्र - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकॉसमॉस बँक सायबर हल्ला: दोघांना अटक,आणखी पाच नावे निष्पन्न\nआता पुण्यातही जातवैधता प्रमाणपत्रावरुन 7 नगरसेवकांचे पद रद्द करण्याचा प्रस्ताव\nगाडीने अचानक पेट घेतला आणि 'ती' जिवंत जळाली\nमहाराष्ट्रावर संकट आणेल त्यांना बडवण्याची ताकद ठेवा, राज ठाकरेंचा तरुणांना सल्ला\nनक्षली संबंधांसदर्भात पोलिसांचा गौप्यस्फोट\nविद्यार्थी घेऊन जाणाऱ्या रिक्षेचा अपघात...\nसाताऱ्यात पार पडला अनोखा सत्यशोधक विवाहसोहळा\nसरकारविरोधात काँग्रेसची आजपासून जनसंघर्ष यात्रा, कोल्हापुरातून सुरूवात\nवैभव राऊतकडे 50 बॉम्ब काय दिवाळीसाठी आणले होते का जितेंद्र आव्हाड यांचा सवाल\nदहीहंडीचे फ्लेक्स लावण्यावरून एकाचा खून\nगौरी लंकेश हत्या प्रकरणी बेळगावातून सागर लाखेला अटक\nफर्ग्युसन कॉलेजमध्ये सत्यनारायण पूजा, विद्यार्थी संघटनांचा विरोध\nआरोपी सचिन अंदुरेची कोठडी संपली, पुन्हा कोर्टात हजेरी...\nएल्गार प्रकरणात अटक केलेल्या 5 जणांना आज कोर्टात हजर करणार\nमाळशेज घाटात दरड कोसळली, नगर - कल्याण वाहतुकीला फटका\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech?start=72", "date_download": "2018-09-24T07:21:18Z", "digest": "sha1:44EL2HLCBUO3IUEDH45QRPAZVJQPE27E", "length": 6110, "nlines": 161, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "टेक टॉक - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमोबाईल क्रमांकाला आधार कार्ड जोडण्याची नवीन ट्रिक\nव्होडाफोनची नवीन सेवा डेटाद्वारे व्हॉईस कॉलिंग सुरू\nसौदी अरबची सोफिया भारताच्या भेटीला\nतुमचा आयफोन स्लो होत नाही तर अॅपल कंपनीच तुमचा आयफोन स्लो करते\n2 रुपयांत 100MB डेटा; जियोला टक्कर देणार ‘डब्बा’ कंपनी\nऑनलाईन फसवणुकीत महाराष्ट्र पहिला\nएकाच मोबाईलमध्ये तीन व्हॉट्सअॅप\nव्हॉट्स अॅपने आणले दोन जबरदस्त फिचर्स\nजिओला तोड देत एअरटेलचा नवीन प्लॅन\nरिलायन्स जियो सह पाच दूरसंचार कंपन्यांन्यांवर कॅगचे ताशेरे\nएअरटेलच्या भागीदारीतून भारतात 5G; भन्नाट स्पीड पाहून अचंबित व्हाल\nनवीन वर्षाच्या सुरूवातीला विवो कडून ग्राहकांना खास ऑफर्स\nहार्ली डेविडसनला टक्कर देणार होंडाची 26.85 लाखांची दमदार स्पोर्ट्स बाईक\nभारतातील विद्यार्थ्यांना मिळणार अॅपलमध्ये नोकरीची संधी; मुंबईत होणार भरती\nभारतीय लष्कराच्या भात्यात नवं ब्रम्हास्त्र; सुखोई विमानाच्या माध्यमातून ब्राम्होस मिसाईलची यशस्वी\n500 आणि हजाराच्या नोटांप्रमाणे चेकबुकही इतिहास जमा होणार; सरकार घेणार मोठा निर्णय\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/entertainment/", "date_download": "2018-09-24T08:38:53Z", "digest": "sha1:JFPM2P5466X52MCOEWRPYTHQ636YJGQD", "length": 9568, "nlines": 58, "source_domain": "punenews.net", "title": "Entertainment – Pune News Network", "raw_content": "\nकोरिओग्राफर गणेश आचार्यचे मराठी चित्रपटात दिग्दर्शकीय पदार्पण…\nDecember 9, 2016\tठळक बातमी, मनोरंजन, मनोरंजन 0\n‘स्वामी तिन्ही जगाचा : भिकारी‘ चित्रपटाचं नाव ठेका धरायला लावणाऱ्या गाण्यावर उत्तम कोरिओग्राफी करून त्याच गाण्यात स्वत: दिसण्यासाठी कोरिओग्राफर गणेश आचार्य प्रसिद्ध आहेत. हिंदी मराठीतील गाजलेल्या अनेक गाण्यांची कोरिओग्राफी केल्यानंतर गणेश आचार्य आता चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. ‘स्वामी तिन्ही जगाचा :भिकारी‘ असं चित्रपटाचं नाव असून, चित्रपटात उत्तम स्टारकास्ट पहायला मिळणार …\nगेली चाळीस वर्ष अपार लोकप्रियता लाभलेला “पिंजरा” पुन्हा रुपेरी पडद्यावर\nMarch 9, 2016\tठळक बातमी, मनोरंजन 0\nगेल्या चाळीस वर्षांत अपार लोकप्रियता लाभलेल्या पिंजरा या सिनेमाची जादू आता पुन्हा अनुभवता येणार आहे. डॉ श्रीराम लागू, संध्या, निळू फुले यांच्या जबरदस्त अदाकारीने नटलेला पिंजरा १८ मार्चला राज्यभरातील सिनेमागृहात दाखल होणार आहे. नव्या अंदाजातला हा सिनेमा जुन्या आठवणींना उजाळा देत स्मृतिरंजनाचा अनोखा आनंद प्रेक्षकांना देणार आहे. वेगळा प्रयोग करताना त्यासाठी अनेक गोष्टींचा तपशीलवार …\nमराठी चित्रपटांचे माहेरघर ‘प्रभात’ चित्रपटगृह १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या सेवेमध्ये\nDecember 26, 2015\tठळक बातमी, पुणे, मनोरंजन 0\nगृहराज्यमंत्री रणजित पाटील यांची अंतिम मान्यतेची सही झाल्याने चित्रपटगृह सुरू करण्याचा मार्ग खुला मराठी चित्रपटांचे माहेरघर असा लौकिक असलेले प्रभात चित्रपटगृह येत्या १ जानेवारीला ‘किबे लक्ष्मी थिएटर’च्या रूपाने पुणेकरांच्या मनोरंजनासाठी सज्ज असणार आहे. ‘नटसम्राट’ चित्रपटाच्या प्रदर्शनाने १ जानेवारीपासून किबे लक्ष्मी थिएटर पुणेकरांच्या सेवेमध्ये दाखल होत आहे. मराठी चित्रपटसृष्टीच्या इतिहासाचा …\nझी मराठीवरील ‘चला हवा येऊ द्या – महाराष्ट्र दौरा’ पुणेकरांच्या भेटीला\nमराठी प्रेक्षकांना खळखळून हसवून त्यांचे मनोरंजन करणारा आणि सोबतीला मराठी चित्रपट आणि नाटकांना प्रसिद्धचं एक प्रभावी व्यासपिठ उपलब्ध करून देणारा ‘चला हवा येऊ द्या’ हा झी मराठीवरील कार्यक्रम सध्या घराघरांत लोकप्रिय झाला आहे. थुकरटवाडी गावातील ही अतरंगी मंडळी सोमवार आणि मंगळवारी रात्री ९.३० ला प्रेक्षकांच्या भेटीस येते आणि पुढचा एक …\nभाजपने पुण्यात ‘बाजीराव मस्तानी’चे शो बंद पाडले…\nDecember 18, 2015\tठळक बातमी, पुणे, मनोरंजन 0\nपेशव्यांच्या वंशजांच्या विरोधाला भाजपचे समर्थन सिटीप्राईड कोथरुडचे बाजीराव मस्तानीचे सर्व शो बंद ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपट अखेर आज प्रदर्शित झाला आहे. सुरुवातीपासून वादाच्या भोव-यात होता. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाचे पुण्यातील सिटीप्राईड कोथरुड चित्रपटगृहातील तीन खेळ भाजपच्या विरोधानंतर रद्द करावे लागले आहेत. चित्रपटगृहाच्या परिसरात लावण्यात आलेले पोस्टर्स भाजप कार्यकर्त्य���ंन काढून टाकले. चित्रपटात …\n“नटसम्राट” – रुपेरी पडद्यावर अवतरणार अजरामर शोकांतिका\nDecember 9, 2015\tठळक बातमी, मनोरंजन 0\nअप्पासाहेब बेलवलकरांच्या भूमिकेत चतुरस्र अभिनेते नाना पाटेकर “कुणी घर देता का रे घर” अशी आर्त साद घालत रस्त्यावर हतबल होऊन हिंडणा-या, आपलं हरवलेलं वैभव शोधणा-या महान नटाची शोकांतिका मांडणारं नाटक म्हणजे ‘नटसम्राट’. विल्यम शेक्सपिअरच्या गाजलेल्या विविध शोकांतिकांवरून प्रेरित होऊन अशीच एक शोकांतिका मराठीत नाट्यरूपात लिहिली वि. वा. शिरवाडकर यांनी. सत्तरच्या …\nधमाल रंजक ‘कॅरी ऑन देशपांडे’\nमराठी रुपेरी पडदयावर मनोरंजक चित्रपटांची फार मोठी परंपरा आहे. आजच्या धकाधकीच्या आणि ताणतणावाच्या जीवनात एका वेगळ्या विषयावरचा आणि रसिकांचे मनोरंजन करणारानर्मविनोदी ढंगाचा ‘कॅरी ऑन देशपांडे’ हा आगामी मनोरंजक चित्रपट येत्या ११ डिसेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अथर्व 4 यु रिकिएशन प्रस्तुत, गणेश रामदास हजारे निर्मित आणि विजय पाटकर दिग्दर्शित या …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/beauty-tips/healthy-benefits-of-tulsi-face-pack/105771", "date_download": "2018-09-24T07:45:37Z", "digest": "sha1:XL7JVZTZP4IAI4KX3GNI6JT6ICTEKK4S", "length": 10611, "nlines": 171, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "गुणकारी तुळशीचे फेस पॅक्स... | Effective Basil Face Packs... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nगुणकारी तुळशीचे फेस पॅक्स\nत्वचा हायड्रेट करण्याकरिता फेस मास्क:\nतुळशी त्वचेतील डेड स्कीन काढून कोरड्या त्वचेला मुलायम करते. याकरिता ताजी तुळस घ्यावी, ४-५ दिवसांकरिता याला मोकळ्या हवेत ठेवावे व नंतर याचे पावडर बनविण्याकरिता मिक्सर मधून ग्राइंड करावे. बनवलेले तुळस पावडर घेवून यात थोडे दही टाकावे व घट्ट पेस्ट बनवून घ्यावी. चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांकरिता ठेवावे व नंतर याला स्क्रब करून धुवून घ्यावे.\nहा पॅक बनविण्याकरिता ३०-४० तुळशीचे पाने घ्यावे यात पाणी घालून पेस्ट बनवून घ्यावा. या पेस्ट मधले संपूर्ण पाणी काढून घ्यावे. या पाण्यात थोडे बेसन टाकावे व २-३ थेंब मध टाकावे आणि व्यवस्थित मिक्स करावे. हा पेस्ट चेहऱ्याला लावावा व नंतर धुवून घ्यावा. यामुळे तुम्हाला रीफ्रेशिंग जाणवेल व त्वचा मऊसर देखील होईल.\nतुळस व कडुलिंबाचा क्लीन्जिंग पॅक:\nसारख्या प्रमाणात तुळशीचे व कडुलिंबाचे पाने घ्यावीत व यात थोडे पाणी टाकून याचा मिक्सर मधून पेस्ट ���नवून घ्यावा हा पेस्ट बनवतांना २ लवंग देखील आपण टाकू शकता. पेस्ट तयार झाल्यास त्वचेवर लावावा व ३० मिनिटांकरिता ठेवावा(डोळ्यांभोवती लावू नये). यानंतर याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावे. या पॅक मुळे तुमची त्वचा फ्रेश व क्लीन होईल व पिंपल्स दूर होण्यास देखील मदत होईल.\nत्वचा चमकदार बनविण्याकरिता फेस पॅक :\nहा पॅक बनविण्याकरिता १ टीस्पून तुळशी चा पेस्ट, १ टीस्पून ओटमील पावडर व सारख्या प्रमाणात दुध घ्यावे व यात थोडे पाणी टाकून घट्ट पेस्ट तयार करून घ्यावी. स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा व पॅक चेहर्याला लावून घ्यावा. १५ मिनिटांनंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. हा पॅक वापरतांना सरळ सूर्याची किरणे आपल्या चेहऱ्यावर घेवू नयेत. हा पॅक आठवड्यातून ३ वेळा तरी वापरायला हवा.\nछोट्या बाउल मध्ये, २ टेस्पून तुळशी पावडर, १ टीस्पून मुलतानी माती, १ टेस्पून चंदन पावडर, ३-५ थेंब ऑलिव्ह ऑईल, ३-५ थेंब गुलाबाचे जल व याचा पेस्ट व्यवस्थित बनविण्याकरिता पाणी घ्यावे व पेस्ट बनवावा. हा पॅक २०-३० मिनिटांकरिता चेहऱ्यावर लावून ठेवावा व नंतर चेहरा धुवून घ्यावा.\nगुणकारी तुळशीचे फेस पॅक्स\nPrevious Newsनगर पालिकेचे तीन नगरसेवक हरवले\nNext Newsपडद्यांनी खुलवा घराचे सौंदर्य…\nपिंगट दात पांढरे करायचे आहेत वाचा काही सोप्या टिप्स…\nचेहऱ्यावरील पिंपल्स घालवायचे सर्वोत्तम उपाय…\nकेस गळत असतील तर काय कराल\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00108.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/sampadakiya/vijay-mallya-loan-bank-issue-marathi-news-sakal-editorial-52710", "date_download": "2018-09-24T07:52:55Z", "digest": "sha1:WMBYVOWCP6M3RHOBJRFGB6QEOGNXBHLW", "length": 14516, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "vijay mallya loan bank issue marathi news sakal editorial बुडीत, थकीत आणि निद्रित! (मर्म) | eSakal", "raw_content": "\nबुडीत, थकीत आणि निद्रित\nगुरुवार, 15 जून 2017\nबॅंकिंग क्षेत्रातील बुडीत आणि थकीत कर्जांच्या प्रश्‍नाने गंभीर स्वरूप धारण केल्याची चर्चा देशभर सुरू असतानाच उद्योगपती विजय मल्ल्या गेल्या वर्षी लंडनला पसार झाले. आर���थिक बेशिस्त आणि गैरव्यवहारांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलणाऱ्या केंद्रातील सत्ताधारी भाजपनेत्यांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने \"स्टेट बॅंक ऑफ इंडिया'सह 17 बॅंकांचे सात हजार कोटी रुपये थकवले आहेत.\nबॅंकिंग क्षेत्रातील बुडीत आणि थकीत कर्जांच्या प्रश्‍नाने गंभीर स्वरूप धारण केल्याची चर्चा देशभर सुरू असतानाच उद्योगपती विजय मल्ल्या गेल्या वर्षी लंडनला पसार झाले. आर्थिक बेशिस्त आणि गैरव्यवहारांच्या विरोधात बाह्या सरसावून बोलणाऱ्या केंद्रातील सत्ताधारी भाजपनेत्यांची त्यामुळे चांगलीच पंचाईत झाली. मल्ल्यांच्या किंगफिशर एअरलाइन्सने \"स्टेट बॅंक ऑफ इंडिया'सह 17 बॅंकांचे सात हजार कोटी रुपये थकवले आहेत. \"मल्ल्यांकडून कर्जफेड होत नसल्याने जोपर्यंत कर्जवसुली होत नाही, तोपर्यंत मल्ल्या यांना परदेशात जाण्याची परवानगी देऊ नये', अशी मागणी त्या वेळी विविध बॅंकांतर्फे स्टेट बॅंकेने \"कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधीकरणा'कडे केली होती. असे असूनही मल्ल्या देशाबाहेर सटकल्याने विरोधकांनी सरकारला या प्रश्‍नावर धारेवर धरले, तेव्हा \"आम्ही मल्ल्याला भारतात आणू आणि पै न पै वसूल करू', असा निर्वाळा सरकारकडून दिला जात होता; पण याबद्दल सरकार खरोखरच गंभीर आहे का, असा प्रश्‍न लंडनमधील न्यायालयीन सुनावणीच्या कामकाजावरून निर्माण झाला आहे. \"ब्रिटनने मल्ल्याला भारताच्या स्वाधीन करावे', अशी विनंती केंद्र सरकारने ब्रिटनला केली खरी; त्यानंतर याविषयी निर्णय घेण्यासाठी न्यायालयात खटलाही सुरू झाला, मात्र या प्रकरणाचा तत्परतेने पाठपुरावा भारताकडून झालेला दिसत नाही. मल्ल्यांना चार डिसेंबरपर्यंत सशर्त जामीन मिळालेला असून, स्वतःवरील सर्व आरोप त्यांनी फेटाळून लावले असल्याने भारताने या खटल्यात आपली बाजू पूर्ण तयारीनिशी मांडणे ही बाब महत्त्वाची होती. निर्णायक स्वरूपाचे पुरावे अद्याप भारताकडून मिळालेले नसल्याने ब्रिटनमध्येही \"तारीख पे तारीख' असा प्रकार सुरू झाला आहे. आता अंतिम सुनावणीसाठी पुढच्या वर्षीपर्यंत थांबावे लागण्याची शक्‍यता आहे. एकूण सहा महिन्यांचा अवधी मिळूनही मल्ल्या यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारे पुरावे सादर का होऊ शकले नाहीत, असा प्रश्‍न याठिकाणी उपस्थित होतो. वेस्टमिन्स्टर म��जिस्ट्रेट कोर्टाच्या न्यायदंडाधिकाऱ्यांनीही एवढा विलंब का, असा प्रश्‍न करताना एखाद्या गोष्टीला प्रतिसाद देण्यात भारतीय तत्पर आहेत का, असा खोचक सवाल केला. ती आपल्या एकूण कार्यपद्धतीवरचीच टिप्पणी आहे. ती अन्याय्य आहे, असे वाटत असेल तर सरकारने कृतीनेच त्याचे उत्तर द्यायला हवे.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nकऱ्हाड - गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली\nकऱ्हाड - पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कऱ्हाड येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली. काल सकाळी साडेदहाला...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/friend-7/", "date_download": "2018-09-24T07:42:24Z", "digest": "sha1:MOSPD6U2ACDPBK22BW2WWQKV6ECSY664", "length": 19376, "nlines": 273, "source_domain": "www.saamana.com", "title": "मैत्री | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nत्याच्यातली सकारात्मक गोष्ट…प्रत्येक संकट आणि आव्हानांकडे कधीच नकारात्मक दृष्टीने पाहात नाही. त्याच्या हा दृष्टिकोन मला प्रेरणा देऊन जातो.\nत्याच्यातली खटकणारी गोष्ट.. तो खूप संपर्कात नसतो. एकमेकांबरोबरचं भेटणं, बोलणं कामामु���े आता अगदीच बंद झालंय. फोनवर भेट होते.\nत्याच्याकडून मिळालेली आतापर्यंतची सुंदर भेट…मार्गदर्शन.\n …प्रत्येक क्षणाकडून आपण काहीतरी शिकलं पाहिजे. आव्हानांना सामोरं जाण्यासाठी तयार राहावं. तसेच चांगलं कसं ऐकावं हे त्याने मला शिकवलं.\nतो निराश असते तेव्हा..अलिप्त राहतो.\nएकमेकांसाठी वेळ देता का..आता वाढत्या कामांमुळे कमी झालंय, पण आमची मैत्री अशी आहे की, किती वेळ घालवला त्यापेक्षा किती क्वॉलिटी टाईम वेळ एकमेकांना दिला हे महत्त्वाचं आहे.\nत्याच्यासोबतचा अविस्मरणीय क्षण.. कॉलेजमध्ये असताना आम्ही शॉपिंगला गेले होते. तेव्हा घेतलेला ड्रेस होत नाही म्हणून मी हलकासा फाडला होता आणि तो आवडला नाही म्हणून उलटा करून परत केला होता. त्यावेळी आम्ही खूप धमाल केली होती. तेव्हा तो मला म्हणाला होता ‘वन ऑफ द फनिएस्ट गर्ल’\nतू चुकतेस तेव्हा तो काय करते…फार चांगल्या शब्दात आणि उदाहरणं देऊन समजावून सांगतो.\nभांडण झाल्यावर काय करता..भांडण होतच नाही, कारण तुलना, पझेझिव्ह, जेलसी काहीच आमच्यात नाहीए. तरीही भांडण झालच तर आम्ही एकमेकांना सॉरी म्हणतो तेव्हा तो हसतो. फ्रेंडशिप हवीहवीशी वाटते म्हणून भांडणात फार वेळ नाही घालवत.\nदोघांपैकी जास्त राग कोणाला येतो..मला, कारण माझी मत मी स्पष्टपणे मांडत असते आणि तो ऐकत असतो.\nतुझी एखादी त्याला न आवडणारी सवय ..मी खूप विचार करते. भावनिकदृष्टय़ा खूप अटॅच्ड असते.\nतुमच्या दृष्टीने मैत्रीची व्याख्या..एकमेकांना सहाय्य करत घडत जाणं. हे दोघांच्याही बाबतीत व्हावं.\nतुम्हाला तो कसा हसवतो..जेव्हा मी दुःखी किंवा निराश असते तेव्हा मी काय काय प्रयत्न करतेय, माझ्या मनात काय कल्पना आहेत, हे तो मला सांगत असतो.\nत्याचं वर्णन..तो परदेशात गेला तेव्हा त्याने एकटेपण अनुभवलं तरीही तिथली संस्कृती, राजकारण आणि इतरही बऱयाच गोष्टी त्याने शिकून घेतल्या. आई-वडील, भाऊ-बहीण, मित्रमैत्रिणी तुमच्याबरोबर सतत नसतील, तरीही स्वतःचा आनंद स्वतः शोधणं हे तुमच्या हातात आहे, असा प्रत्येक प्रसंगात तो शिकत असतो.\nत्याच्याशी मैत्री का करावीशी वाटली..त्याच्याबरोबर जो कोणी मैत्री करतो तो पटकन व्यक्त होतो आणि शांत होतो. तेच माझ्याही बाबतीत झालंय. म्हणून मैत्री करावीशी वाटली नाही. मैत्री झाली.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आण��ी\nफोटोच्या गोष्टी…सोळा हजारांत देखणी\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/entertainment/entertainment-news/television-news/tarak-mehta-ka-oolyah-chashma-actors-in-funeral-of-kavi-kumar-azad-aka-dr-hathi/articleshow/64949387.cms64949387.cms", "date_download": "2018-09-24T08:49:05Z", "digest": "sha1:IBBHWNOZZYISYUC5GOGWRASZVYZ667GI", "length": 10828, "nlines": 139, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Tarak Mehta Ka Ooltah Chashma: tarak mehta ka oolyah chashma actors in funeral of kavi kumar azad aka dr hathi - 'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\n'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप\n'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप\nविनोदी मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मधील प्रसिद्ध व्यक्तिरेखा 'डॉ. हाथी' ची भूमिका करणारे कलाकार कवी कुमार आझाद यांच्या पार्थिवावर मंगळवारी रात्री उशिरा अंत्यसंस्कार करण्यात आले. 'तारक मेहता...' मालिकेतील कलाकार मीरा रोड येथील स्मशानभूमीत यावेळी त्यांच्या लाडक्या सहकलाकाराला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसोमवारी हृदयविकाराच्या झटक्याने कवी आझाद यांचं निधन झालं. त्यांच्या मागे त्याचे आई-वडील, मोठा भा��, वहिनी असा परिवार आहे. स्थूलपणामुळे त्याना स्लीप अॅपनिया हा आजार होता. यात झोपताना श्वासोच्छ्वासाचा त्रास जाणवतो. याच कारणाने हृदयविकाराचा झटका येऊन त्यात आझाद यांचं निधन झालं.\nया मालिकेचे निर्माते असित कुमार मोदी यांनी सांगितलं की, 'गेल्या काही दिवसांपासून 'डॉ. हाथीं'ची तब्येत ठीक नव्हती. ते एकदा शूटिंग सोडून लवकरदेखील निघून गेले होते. सेटवर ते सर्वांना हसवायचे. त्यांच्या अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.'\nमिळवा सिनेन्यूज बातम्या(entertainment news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nentertainment news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nटीव्हीचा मामला याा सुपरहिट\nBigg Boss 12: अनुप जलोटांसोबत जसलीनचं नातं मान्य नाही:केसर म...\nKBC: अमिताभनी अनुष्काची घेतली फिरकी\nBigg Boss 12: नेहा पेंडसेची ‘बिग बॉस १२' मध्ये एन्ट्री\nमानधनावरुन वादाची नवी मालिका\nकपिल शर्माचे बदलले रुपडे\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1'तारक मेहता..'च्या कलाकारांचा डॉ. हाथींना निरोप...\n2..तर आज डॉ.हाथी वाचले असते...\n3'तारक मेहता...' फेम डॉ. हाथी यांचं निधन...\n4'ग्रहण' मालिकेतील गूढ उकलले\n6त्यांच्यासाठी मी 'अय्यर काका'च...\n7मानधनावरुन वादाची नवी मालिका...\n8'लागिरं झालं जी'मध्ये नवीन कलाकांराची एन्ट्री...\n9कपिल शर्माचे बदलले रुपडे...\n10'जेठालाल'ला भेटण्यासाठी मुलं घरातून पळाली", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00109.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%BF%E0%A4%95-107050400009_1.htm", "date_download": "2018-09-24T07:21:00Z", "digest": "sha1:SLUASA5B7WD7ZWX4JHESIYYJVBTL4FEE", "length": 9239, "nlines": 146, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मराठी कविता : आ���ळिक | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी कविता : आगळिक\nखूप वाटायचं तुझी ही\nजीवलागण शिळी होऊ नये\nमी चौफेर घायाळ केलं होतं\nमुझी जवळिक उदरात बाळगताना\nव्हायला...आणि नको व्हायला त्यांनी\nतुला ही आगळिक वाटतेय.\nजो सूर मी आपल्या उभय स्नेहगर्भात लावला तो\nअनैतिक, बेसूर वाटतोय का तुला तू मला वचन देत आलायस\nहा जिव्हाळा आता आक्रसून\nचालणार नाहीमी काय करू या\nमाझी आत्ममग्नता तूच अमर केलीस\nआता, आता तर कुठे नवसृजनाचा\nआता तुला काढता पायघेता येणार नाही.\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/mumbai-news-ajoy-mehta-order-municipal-48490", "date_download": "2018-09-24T08:34:31Z", "digest": "sha1:GMOL2K7HMMSROWJMCJBUSVRDJFWTNFY2", "length": 13550, "nlines": 177, "source_domain": "www.esakal.com", "title": "mumbai news ajoy mehta order to municipal चोवीस विभागात विकास आराखडा समजावून सांगण्याचे आदेश | eSakal", "raw_content": "\nचोवीस विभागात विकास आराखडा समजावून सांगण्याचे आदेश\nसोमवार, 29 मे 2017\nमुंबई - विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांना समजाव्यात, त्यातील आरक्षणे कुठे कशी पडली आहेत त्याची माहिती स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने आता विकास आराखड्याचे विभागवार सादरीकरण केले जाणार असून पालिकेच्या चोवीस विभागात विकास आराखडा मांडून तो नागरिकांना समजावून सांगण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.\nमुंबई - विकास आराखड्यातील तांत्रिक बाबी नगरसेवक आणि स्थानिक नागरिकांना समजाव्यात, त्यातील आरक्षणे कुठे कशी पडली आहेत त्याची माहिती स्थानिकांना तसेच लोकप्रतिनिधींना व्हावी या उद्देशाने आता विकास आराखड्याचे विभागवार सादरीकरण केले जाणार असून पालिकेच्या चोवीस विभागात विकास आराखडा मांडून तो नागरिकांना समजावून सांगण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी दिली.\nशिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकतेच विकास\nआराखड्याचे सादरीकरण झाले. पालिका मुख्यालयातही या विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. नगरसेवकांना समजावा यासाठी त्याचे पालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या उपस्थितीत सादरीकरण केले. मुंबईच्या विकास आराखड्याला दिलेली दोन महिन्यांची मुदत गेल्या 19 मे रोजी संपली. विकास आराखड्याच्या मंजूरीबाबत शिवसेनेला अडचण वाटत होती. शिवसेनेच्या नगरसेवकांना अजूनही विकास आराखडा कळलेला नाही. त्यामुळे या विकास आराखड्‌याला पुन्हा मुदतवाढ द्यावी अशी मागणी शिवसेना करीत होती. अखेर पालिका सभागृहाने विकास आराखड्‌याला आणखी दोन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे.\nहा विकास आराखडा आता चोवीस विभाग कार्यालयांमध्ये नगरसेवकांना तसेच स्थानिक नागरिकांना समजावून देण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. विकास आराखड्यात नेमके काय आहे हे समजावून दिले जाईल. त्यादृष्टीने विभागवार अधिकाऱ्यांना तसे आदेश दिले आहेत. वाढवून दिलेली मुदत संपताच विकास आराख���ा नगरविकास खात्याकडे पाठवून दिला जाईल अशी माहिती पालिका आयुक्त मेहता यांनी दिली. राज्य सरकारची मंजूरी मिळाल्यास नव्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nबेकायदेशीर वाळूउपसा केल्याप्रकरणी ठेकेदारावर कारवाई\nआटपाडी : माळेवाडी (ता. आटपाडी) येथे पाणीपुरवठा विहिरीच्या कामासाठी बेकायदेशीर वाळू उपसा करून साठा केल्याप्रकरणी संबंधित ठेकेदारावर महसूल विभागाने...\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ\nमोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00110.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%A0%E0%A4%AA%E0%A4%A3%E0%A4%BE-110060100008_1.htm", "date_download": "2018-09-24T07:26:08Z", "digest": "sha1:FVZME6O2KF4BXZFWEQODON6L4QACZMBL", "length": 11127, "nlines": 129, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलांमध्ये वाढणारा लट्ठपणा | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआजकाल मुलांमध्ये लट्ठपणाची सवय वाढून राहिली आहे, यावर फक्त मुलांचे आई-वडीलच रोख लावू शकतात. त्यांचे खान-पान त्यांच्या दिनचर्येत काही गोष्टींचा समावेश केला पाहिजे ज्याने लट्ठपणा त्यांना आपला शिकार बनवू शकणार नाही.\nअसं लक्षात आलं आहे की मुलं जेवढी केलोरी ग्रहण करतात पण ती खर्च होत नाही. आजकाल मुलं शाळेतपण पायी पायी किंवा सायकलने जात नाही, जास्त व्यायाम पण करत नाही, ते शाळेतून आल्यावर टी. व्ही समोर बसून राहतात किंवा कॉम्प्युटरवर गेम्स खेळण्यात आपला वेळ घालवतात त्याने त्यांच्यात लट्ठपणा वाढतो.\nशारीरिक व्यायाम जसे जागिंग, धावणं किंवा खेळ खेळणे इत्यादी मुलांसाठी फारच गरजेचे आहे, जवळ पास कुठे जयाचं झालं तर मुलांना पायी पायी घेऊन जायला पाहिजे.\nमुलांना आठवड्यात एक वेळा पार्क, प्राणी संग्रहालय किंवा म्युझियममध्ये घेऊन जायला पाहिजे, जेथे पायी पायी चालण्यात सुद्धा आनंदाचा अनुभव होतो. पार्कमध्ये त्यांच्यासोबत फ्रिस्बी व इतर खेळ खेळू शकता.\nघरातील हलके फुलके कामं मुलांकडून करून घ्यायला हवे. जसे गाडी धुणे, भिंतींची स्वच्छता करणे स्वत:चे कपडे धुणे, साफ सफाईकरणे इत्यादी. ह्या कामात त्यांना आनंद पण होतो आणि तुमचा साथपण मिळतो. टी. व्ही बघायची वेळ ठरवून घ्यावी. व रात्रीच्या\nजेवणानंतर पूर्ण परिवारासोबत फिरायला जाणे.\nह्या गोष्टींकडे लक्ष दिले तर पाहा मुलांमध्ये लट्ठपणा न दिसून त्यांचा विकास व्यवस्थित होईल.\nबाळाला दात येतात तेव्हा\nघामोळ्यांवर खरबूजाचा गर उत्तम\nक्षयरोगातल्या खोकल्यावर ज्येष्ठमध उपयोगी\nपोटदुखीवर ओवा रामबाण औषध आहे\nकॉलर्‍यात दालचिनीचे चूर्ण फायदेशीर\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/mumbai/without-bhujbal-there-no-enthusiasm-obs-summit-115832", "date_download": "2018-09-24T08:08:24Z", "digest": "sha1:F23UZHVS27SYCPNAIRLOF73HLRYDZW4H", "length": 16681, "nlines": 188, "source_domain": "www.esakal.com", "title": "without bhujbal there is no enthusiasm in obs summit भुजबळांशिवाय अाेबीसी परिषद बेरंग! | eSakal", "raw_content": "\nभुजबळांशिवाय अाेबीसी परिषद बेरंग\nशनिवार, 12 मे 2018\nमुंबई : अाेबीसींची जातगणना करण्याकरीता सरकार का घाबरत अाहे जर जातगणना झाली तर अाेबीसींना त्यांची खरी ताकद कळून येर्इल हेच त्या मागचे खरे कारण आहे. ओबीसींना त्यांची संख्या कळली तर सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातील. याच भीतीने सरकार जातगणना करीत नाही.\nमुंबई : अाेबीसींची जातगणना करण्याकरीता सरकार का घाबरत अाहे जर जातगणना झाली तर अाेबीसींना त्यांची खरी ताकद कळून येर्इल हेच त्या मागचे खरे कारण आहे. ओबीसींना त्यांची संख्या कळली तर सत्तेच्या चाव्या त्यांच्या हातात जातील. याच भीतीने सरकार जातगणना करीत नाही.\nवास्तविक पाहता अाेबीसींची जात निहाय जनगणना 1931 साली झाली. त्यानंतर ती अाजवर झालेली नाही. त्यामुळे ही जनगणना झालीच पाहिजे. ती लवकरात लवकर सुरु व्हावी अशी अामची ठाम मागणी असून त्याशिवाय अाम्ही गप्प बसणार नाही असे प्रतिपादन माजी खासदार डाॅ. भालचंद्र मुणगेकर यांनी अाझाद मैदान येथे अाेबीसी संविधानिक न्याय यात्रेच्या समाराेप प्रसंगी केला.\nअाेबीसी समाजाची जातगणना व्हावी तसेच समाजात त्यादृष्टीने जनजागृती व्हावी, भटके विमुक्त अल्पसंख्यांकांना सुरक्षा तसेच नागरी हक्क मिळावे, सर्व मागासवर्गीय अायाेगांची अंमलबजावणी झाली पाहिजे या मागण्यांकरीता राज्यभरात संविधान न्याय यात्रा 11 एप्रिल पासून काढण्यात अाली हाेती. या यात्रेचा सांगता समारंभ दादर चैत्यभूमी येथे शुक्रवारी करण्यात अाला. त्यानंतर अाझाद मैदान येथे संविधानिक न्याय यात्रा महापरिषद अायाेजित करण्यात अाली हाेती.\nयावेळी अामदार हरिभाऊ राठाेड, उत्तर प्रदेशचे खासदार निषाद अादी मान्यवर उपस्थित हाेते. या देशात अाेबीसींची संख्या 52 टक्के, दलित 20 टक्के तर अादिवारसी 10 टक्के अाहे म्हणजे एकूण 82 टक्के असणारी जनता विविध राजकीय पक्षांना मतदान करतात अाणि निवडून अालेले दहा टक्के अभिजन (उच्च वर्णीय) त्यांच्यावर राज्य करतात हे चित्र कुठेतरी बदलायला पाहिजे.त्यासाठी देशातील सर्व अाेबीसी बांधवांनी एकत्र हाेऊन लढा देण्याची गरज अाहे असेही मुणगेकर यांनी स्पष्ट केले.\nराष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांना जामिन मिळाल्याबद्दल अानंद व्यक्त करताना डाॅ. मुणगेकर यांनी अाेबीसी समाजासाठी भुजबळ अाणि स्व. गाेपिनाथ मुंडे यांनी पक्षाची झालर बाजूला ठेवून अाेबींसींसाठी लढा उभारण्यात माेलाचे याेगदान दिले असून अाम्ही त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहीजे असेही मुणगेकर म्हणाले. सभेकरीता अल्पप्रमाणात म्हणजेच जवळपास 200 चाही आकडा उपस्थितांनी गाठला नव्हता. इतकी कमी लाेकं जमली तरी त्याची चिंता व्यक्त करू नका अापले विचार समाजापर्यंत पाेहचण्याची गरज अाहे. संख्या महत्त्वाची नसून विचार पाेहचणे जास्त महत्वाचे अाहे असेही ते म्हणाले.\nअाेबीसी, भटक्या विमुक्त जाती यांची जनगणना झाली पाहीजे,क्रिमिलेअरची अट रद्द केली पाहिजे. अारक्षण देण्यापेक्षा अारक्षण संपवा असे सरकारचे धाेरण असून त्याला अामचा विराेध अाहे. अाेबींसींची जनागृती माेहिम अाम्ही हाती घेतली असून त्याचा व्यापक परिणाम देशभरात दिसून येत अाहे असे अामदार हरिभाऊ राठाेड यावेळी म्हणाले.\nराष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीमुळे कार्यक्रमाचा झालेला बेरंगपना नजरेत भरत होता. त्यातच भारिप नेते प्रकाश आंबेडकर हेही गैर हजर होते.\nव्यासपीठासमाेरील प्रेक्षकांच्या अाणि कार्यकर्त्यांच्यासाठी च्या खुर्च्या रिक्त असल्याने व्यासपीठावर असलेले चिंतेचे वातावरण दिसून येत होते.\nसंविधानिक न्याय यात्रा ही जातीगत ओबीसी जनगणनासह विविध मागण्यांकरीता काढण्यात आली होती.आज या महापरिषदेची 11 मे 18 रोजी आझाद मैदान येथे सांगता झाली.\nव्यासपीठावर आ.हरिभाऊ राठोड, माजी खा.भालचंद्र मुणगेकर,खा.निषाद\nउपस्थित होते. परिषदेत खा.हुसेन दलवाई हे फारच उशिरा आले.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nसभासदांच्या विश्‍वासावर ‘मल्टिस्टेट’ - महादेवराव महाडिक\nकोल्हापूर - ‘कोणी कितीही विरोध केला, तरी गोकुळच्या साडेसहा लाख सभासदांचा मल्टिस्टेटला पाठिंबा आहे. या सभासदांच्या विश्‍वासावरच संघ मल्टिस्टेट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/photos/pune/pune-nda-133-convocation-ceremony/", "date_download": "2018-09-24T08:35:25Z", "digest": "sha1:WTJZ6UCQJ4X6DJ3PPW4NPS2EVWID2PWV", "length": 26876, "nlines": 484, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Pune Nda 133 Convocation Ceremony | पुणे : एनडीएच्या १३३व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात झाला. काही क्षणचित्रे... | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने ट��कलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nपुणे : एनडीएच्या १३३व्या तुकडीच्या दीक्षांत संचलन सोहळा उत्साहात झाला. काही क्षणचित्रे...\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nपाणीच पाणी चहूकडे : पुण्यात पावसाने उडवली दाणादाण\nखडकवासला धरण भरले : पुणेकरांची गर्दी\nतुकाराम महाराज पालखी साेहळ्याच्या रिंगणाची काही क्षणचित्रे\nपानशेत पुराच्या भीषण अाठवणी\nपुणेरी पाट्यांचा नाद करायचा नाय \nतुम्ही सांगा... अस्सल पुणेरी म्हणजे काय; मिसळ, मस्तानी की आणखी काय\nपावले चिमुकली पडती जेव्हा प्रथम ज्ञान मंदिरी....\nहॅपी बर्थडे डेक्कन क्वीन : प्रवाशांनी साजरा केला ८९वा वाढदिवस\nधरणात दडलेला वाडा आणि शिवमंदिर\nजल्लोष..एका ध्येयवेड्या स्वप्नाचा...अखंड देशसेवेचा\nभारतीय जवान रामनाथ कोविंद\nतुम्ही हा तंदूर चहा ट्राय केलात का \nबच्चों थोडा हमसे भी क्रिकेट खेला करो..\nताे अाला अाणि त्याने जिंकलं\nपुणे विद्यापीठ सचिन तेंडूलकर क्रीडा\nरग रग में हमारे सिर्फ क्रिकेट मिलता है....\nवनाझ ते रामवाडी मार्गाच्या मेट्रोचे काम सुसाट\nशत-प्रतिशत भाजपचा डंका, पुण्यात धरला विजयी ठेका\nभाजपा कर्नाटक निवडणूक निकाल २०१८\nपुणेकरांनी अनुभवला शून्य सावली दिवस\nशून्य सावली दिवस बातम्या\nपुण्यातील या चाैकात सर्रास माेडले जातात वाहतूकीचे नियम\nवाहतूक कोंडी वाहतूक पोलीस टू व्हीलर\nजागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने काही राजकीय फटकारे\nजागतिक व्यंगचित्र दिनाच्या निमित्ताने ''चला सैर करू कार्टून जगताची'''\nमहाराष्ट्रदिनी सई ताम्हणकरने सुकळवाडी गावात केले श्रमदान\nसई ताम्हणकर वॉटर कप स्पर्धा\nउन्हाच्या चटक्यापासून वाचण्यासाठी पुणेकरांच्या विविध क्लुप्त्या\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्ट��र Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nप्रत्येक सेलिब्रिटी मुंबईत आलिशान घरात राहतात. बॉलीवुडचा सुपरस्टार हृतिक रोशनचंही घर असंच आलिशान आहे.\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nगणेश चतुर्थी २०१८ गणेशोत्सव गणपती\nGanesh Visarjan 2018 : गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\nमुंबई पुणे नाशिक कोल्हापूर\nखाद्यपदार्थांमुळे 'या' रेल्वे स्थानकांना मिळाली नवी ओळख\nपरफेक्ट टायमिंगमुळे 'हे' फोटो ठरले लक्षवेधी\nसुट्टी एन्जॉय करण्यासाठी ही आहेत बेस्ट शहरे\nAsia Cup 2018: सुपर फोरच्या सामन्यात भारतीय संघात होऊ शकतात हे बदल\nरोहित शर्मा हार्दिक पांड्या शार्दुल ठाकूर\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/sports-news/football/news/the-photographer-sleeps-with-the-pressures-of-the-celebration/articleshow/64965449.cms", "date_download": "2018-09-24T08:45:11Z", "digest": "sha1:NVTK5QYO5GDFPIQGEP22FRPLO3JL5VZP", "length": 14440, "nlines": 142, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "News News: the photographer sleeps with the pressures of the celebration - जल्लोषाच्या 'दबावा'मुळे छायाचित्रकार झोतात | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nजल्लोषाच्या 'दबावा'मुळे छायाचित्रकार झोतात\nमॉस्को : फुटबॉल वर्ल्डकपमध्ये काही मोक्याच्या ठिकाणी बसून छायाचित्रकार आपले काम पार पाडत असतात. खेळाडूंचा जल्लोष, त्यांनी केलेले गोल टिपताना त्यांची चांगलीच दमछाक होत असते. पण ते खेळाडूंना आपल्या छायाचित्रांद्वारे प्रसिद्धी मिळवून देतात. क्रोएशिया-इंग्लंड यांच्यातील सामन्यात मात्र एक छायाचित्रकारच प्रसिद्धीच्या झोतात आला. त्याला कारण होते, क्रोएशियाच्या खेळाडूंनी केलेला जल्लोष.\nत्याचे असे झाले की, लुझ्निकी स्टेडियममध्ये युरी कोर्टेझ हा छायाचित्रकार कॉर्नरला एका जाहिरातीच्या फलकाच्या शेजारी उभा राहून फोटो काढत होता. त्याच वेळी मँडझुकिचने गोल केला आणि तो जल्लोषात त्याच कॉर्नरला आला. त्याच्यापाठोपाठ सगळे खेळाडूही तिथे जमले आणि मँडझुकिचवर त्यांनी उड्या मारल्या. त्यात युरी या सगळ्यांच्या घोळक्यात अडकला. युरी म्हणाला, 'मी लेन्स बदलत होतो. तेवढ्यात खेळाडूंचा लोंढा माझ्याच दिशेने आला. सारे जण माझ्या अंगावरच पडले. हे इतके अचानक झाले की, माझ्यासाठी हा वेगळाच क्षण ठरला. नंतर खेळाडूंच्या लक्षात आले की, आपण छायाचित्रकाराच्या अंगावर पडलो आहोत. पण त्यांनी माझी विचारपूस केली.' मात्र या फोटोग्राफरला अगदी जवळून काही खास फोटोही मिळाले. नेहमी आपल्या फोटोने दुसऱ्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणणाऱ्या युरीला चांगली प्रसिद्धी मिळाली.\n'अनधिकृत' पायमोज्यांमुळे खेळाडूंना दंड\nमॉस्को : डेल अॅली, एरिक डिएर आणि रहीम स्टर्लिंग या फुटबॉलपटूंना वर्ल्डकप दरम्यान 'अनधिकृत' पायमोजे वापरल्यामुळे ७०,००० स्विस फ्रँकचा दंड ठोठावण्यात आला आहे. वर्ल्ड कपसाठी 'नाइके' ही कंपनी पायमोज्यांची अधिकृत भागीदार असताना या खेळाडूंनी अन्य ब्रँडचे पायमोजे वापरले होते. इंग्लंड संघाच्या स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्यामध्ये ही घटना घडली. याद्वारे खेळाडूंनी फिफाच्या मीडिया आणि मार्केटिंग नियमावलीचा भंग केला असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आल्याचे फिफाने सांगितले आहे.\nमहिला प्रेक्षकांवर कॅमेरे 'झूम' करण्यास बंदी\nमॉस्को : फिफा फुटबॉल वर्ल्ड कप सामन्यांचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या वाहिन्यांनी प्रेक्षकांमधील महिलांवर कॅमेरे 'झूम' करणे थांबवावे, असे आदेश देण्यात आल्याचे 'फिफा'चे अधिकारी फेडरिको अॅडिची यांनी सांगितले. वर्ल्डकपदरम्यान होणाऱ्या लिंगभेदाच्या घटनांना आळा घालण्यासाठी फिफाने पावले उचलणे गरजेचे होते. त्यानुसार वैयक्तिक प्रक्षेपणकर्ते, तसेच यजमान प्रक्षेपण वाहिन्यांना आम्ही हे आदेश दिले आहेत, असे अॅडिची म्हणाले. लिंगभेदाच्या घटना या रशियातील २०१८ च्या वर्ल्डकपमधील सर्वांत मोठी समस्या असल्याचे 'फेअर नेटवर्क' या भेदभाव प्रतिबंधक गटाने सांगितले आहे. या गटाकडून वर्ल्डकपमधील सामन्यांवर लक्ष ठेवण्यात येत असून आतापर्यंत अशाप्रकारच्या तीसहून अधिक घटनांची नोंद झाली आहे. काही महिला पत्रकारांनाही वर्ल्ड कपदरम्यान लिंगभेदाच्या घटनांना सामोरे जावे लागले असल्याची माहिती फेअर नेटवर्कच्या कार्यकारी संचालिका पियारा पॉवर यांनी दिली.\nमिळवा फुटबॉल बातम्या(football News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nfootball News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nजेट एअरवेजमधील प्रवाशांच्या नाका-कानातून रक्त\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nगुद्द्वारात हवा सोडली; कामगाराचा मृत्यू\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1जल्लोषाच्या 'दबावा'मुळे छायाचित्रकार झोतात...\n6हा विजय फुटबॉलला लाजवणारा......\n8हा विजय फुटबॉलला लाजवणारा......\n10रात्र इथली संपलीच नाही......", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00111.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=126", "date_download": "2018-09-24T07:24:55Z", "digest": "sha1:4D4WY4SAROWSQ3DYWYSGXFDPLX5PCYC6", "length": 6181, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nकपिल शर्माच्या मदतीला धावली 'भाभीजी'\n'डोण्ट वरी बी हॅप्पी'मध्ये होणार महत्वपूर्ण बदल\nअनुष्का शर्माचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव\n15 एप्रिलपास��न मराठी बिग बॉस प्रेक्षकांच्या भेटीला\n'बागी 2'ची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई, पद्मावत, पॅडमॅनलाही टाकले मागे\nकेरळमधील रेडिओ जॉकी रसिकन राजेश याची स्टुडिओत घुसून हत्या\nवोग मॅगझीनसाठी ऐश्वर्याचं फोटोशूट, सोशला मिडियावर झाली ट्रोल\nबेपत्ता झाल्याच्या बातमीनंतर, कॉमेडियन सिद्धार्थ सागरचा व्हिडीओ\nटिव्ही अभिनेता करण परांजपे याचं वयाच्या 26 व्या वर्षी निधन\n‘त्या’ अभिनेत्रीला भेटण्यासाठी रणबीर लंडनमध्ये\nहॉट अॅन्ड बोल्ड फोटोशुटमुळे तनीषा झाली ट्रोल\n‘त्या’ परफॉर्मन्ससाठी रणवीर सिंगला 5 कोटी\nसई ताम्हणकर झाली 102 वर्षांची आजीबाई\nआनंदी जोशी यांना गुगलने डुडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली\nअभिनेत्री पूजा डडवालला, सलमानची मदत\nअजय देवगणच्या स्वभावाची पोलखोल\nमदतीसाठी याचना करून मराठी अभिनेत्याला लाखोंचा गंडा\n'बकेट लिस्ट'चा टीझर लाँच, आता उत्सुकता चित्रपटाची\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/news/INT-CHN-HDLN-suspicious-wife-chops-off-husband-private-part-with-scissors-in-china-5924884-NOR.html", "date_download": "2018-09-24T07:59:59Z", "digest": "sha1:R7AW6O2JHSED3P32ZGGQUUHG7E7HKECN", "length": 9483, "nlines": 148, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Suspicious Wife Chops Off Husband Private Part With Scissors in China | अचानक बाथरुममध्ये घुसली शंकेखोर बायको; कात्रीने छाटले नव-याचे Private Part", "raw_content": "\nदिव्य मराठी विशेष मधुरिमा\nमधुरिमा रसिक जोक्स हेल्थ-लाइफस्टाइल\nअचानक बाथरुममध्ये घुसली शंकेखोर बायको; कात्रीने छाटले नव-याचे Private Part\nअचानक बाथरुममध्ये त्याची पत्नी घुसली आणि कात्रीने लीचा प्रायव्हेट पार्ट छाटून वेगळा केला.\nबीजिंग - चीनमध्ये एका शंकेखोर पत्नीने आपल्या पतीचे लिंगच छाटले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिआंक्षी प्रांतातील फेंगचेंग शहरात राहणारा ली शनिवारी सकाळी घरातील बाथरुममध्ये ब्रश करत होता. लीच्या अंगावर कपडे नव्हते. त्याचवेळी अचानक बाथरुममध्ये त्याची पत्नी घुसली आणि कात्रीने लीचा प्रायव्हेट पार्ट छाटून वेगळा केला. आपल्यासोबत काय घडले हे कळण्यापूर्वीच अख्ख्या बाथरुममध्ये रक्त सांडले होते. कसे-बसे लीने हाताने रक्तस्राव थांबवण्याचा प्रयत्न करून रुग्णालय गाठले.\nरुग्णायात उपचारासाठी दाखल असलेल्या पीडित पतीने स्थानिक माध्यमांसमोर आपबिती मांडली. पीडित पतीला नुकतीन नवी नोकरी मिळाली होती. या कार्यालयात जाण्याच्या येण्याच्या वेळेच्या प्रत्येक गोष्टीवर त्यांची पत्नी संशय घेत होती. कार्यालयातील कुठल्याही महिलेशी बोलायचे नाही. ऑफिसमधून परतल्यानंतर कुठल्याही महिला सहकाऱ्याचे फोन येता कामा नये अशी ताकीद तिने पतीला दिली होती. थोडासा उशीर झाल्यास घरात मोठे भांडण पेटायचे. त्यात एखाद्या महिला सहकाऱ्याचा कॉल आला तेव्हा ती बोलणे बंद करायची. काही दिवसांपूर्वीच एका महिला सहकाऱ्याशी फोनवर बोलल्याने तिने बोलणे बंद केले होते. दिवस-रात्र तिच्या डोक्यात संशय भरला होता. शंकेखोर पत्नीने शुक्रवारीच पतीसोबत जोरदार भांडण केले होते. यानंतर शनिवारी सकाळी जेव्हा तो बाथरुममध्ये होता, त्याचवेळी त्याच्यावर कात्रीने अचानक हल्ला केला.\nसर्जरी करून जोडले प्रायव्हेट पार्ट\nजिआंक्षी प्रांतातील रुग्णालय गाठताना पीडित पती आपल्यासोबत छाटलेले प्रायव्हेट सुद्धा घेऊन गेला होता. घटना ताजी असल्याने आणि वेळेवर रुग्णालय गाठल्याने सर्जरी करून ते पुन्हा आपल्या जागी लावण्यात आले. तरी जखम बरी झाल्यानंतर सुद्धा तो आयुष्यभर पूर्णपणे बरा होणार नाही असा इशारा डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, तूर्तास प्रायव्हेट पार्ट सर्जरी करून लावण्यात आला आहे. परंतु, जखम ताजी असल्याने अचानक झालेल्या संवेदना जखमेवर घातक ठरू शकतात. सोबतच, जखम पूर्णपणे भरल्यानंतर सुद्धा तो योग्यरित्या शारीरिक संबंध प्रस्थापित करू शकणार नाही.\nचीनमध्ये डाॅक्टरांनी काेमात गेलेल्या ७ जणांना घाेषित केले मृत; NIच्या मदतीने उपचार, सातही रुग्ण अाले शुद्धीवर\nचीनमध्ये गर्दीत माथेफिरूने भरधाव कार घुसवून लोकांना चिरडले, 9 जण ठार, संशयित हल्लेखोराला अटक\nOMG: खोदताना अचानक सापडली 2000 वर्षे जुनी ममी, पण 'या' गोष्टीमुळे ���ास्त्रज्ञांनाही फुटला घाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00112.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8_%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B8", "date_download": "2018-09-24T08:23:33Z", "digest": "sha1:LRCB4PH55X7MRFTASYQBLDG7YD2XFDWS", "length": 4853, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जान खीस - विकिपीडिया", "raw_content": "\nइ.स. १९४१मधील जान खीस\n१८ ऑक्टोबर, १९०५ (1905-10-18)\n२६ जानेवारी, १९९३ (वय ८७)\nजान खीस (मध्यभागी) व मीप खीस, इ.स. १९८९\nजान खीस (डच: Jan Gies; १८ ऑक्टोबर इ.स. १९०५ - २६ जानेवारी इ.स. १९९३) हे दुसऱ्या महायुद्धादरम्यान डच प्रतिरोध गटाचे सदस्य होते. त्यांनी, त्याच्या पत्नी मीप खीस व इतर ओपेक्टा कर्मचाऱ्यांसोबत ज्यूधर्मीय ॲन फ्रँक व फ्रँक कुटुंबाला ॲम्स्टरडॅममध्ये लपण्यास मदत केली होती.\nऑटो फ्रॅंक • ईडिथ फ्रॅंक • मार्गो फ्रॅंक • अ‍ॅन फ्रॅंक • हर्मन व्हान पेल्स • ऑगस्टे व्हान पेल्स • पीटर व्हान पेल्स • फ्रिट्झ फेफ्फर\nजान खीस • मीप खीस • व्हिक्टर कुग्लर • योहान्स क्लिमन • बेप वॉस्कुइल • योहान्स हेन्ड्रिक वॉस्कुइल\nइ.स. १९०५ मधील जन्म\nइ.स. १९९३ मधील मृत्यू\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० ऑक्टोबर २०१४ रोजी ००:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/business/business-news/cpi-inflation/articleshow/61632520.cms", "date_download": "2018-09-24T08:45:49Z", "digest": "sha1:22QEIAJRZEFWU2XAQEOGSXEMGSNZSGG6", "length": 10782, "nlines": 133, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "business news News: cpi inflation - किरकोळ महागाई उच्चांकी | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nपालेभाज्या आणि खाद्य पदार्थांच्या किमतीत मोठी वाढ झाल्यामुळे ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई (सीपीआय) सात महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. केंद्रीय सांख्यिकी विभागातर्फे सोमवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार ऑक्टोबरमध्ये किरकोळ महागाई ३.५८ टक्क्यांवर पोहोचली आहे. सप्टेंबरमध्ये हेच प्रमाण ३.२८ टक्के होते.\nमात्र, ऑक्टोबर २०१६च्या तुलनेत किरकोळ महागाईचे प्रमाण बरेच घटले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये हे प्रमाण ४.२ टक्के होते. पालेभाज्यांच्या किमतींत वाढ झाल्यामुळे महागाईचे प्रमाण वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. रिझर्व्ह बँकेने ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीसाठी किरकोळ महागाई सरासरी ४.२ टक्के राहील, असे निर्धारित केले होते. तर, जानेवारी ते मार्च दरम्यान महागाई सरासरी ४.६ टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला होता.\nएल अँड टी फायनान्शियल ग्रुपच्या मुख्य अर्थविश्लेषक रुपा रेगे यांच्या मते खाद्यपदार्थांतील महागाई ५० बेसिस पॉइंट आणि इंधनातील महागाई ८० बेसिस पॉइंटने वाढल्यामुळे महागाईत वाढ झाली आहे. किरकोळ महागाईत वाढ झाल्यामुळे आता डिसेंबरमध्ये जाहीर होणाऱ्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात व्याजदरांत आणखी घट होण्याची शक्यता मावळली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जूननंतर महागाईत वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच औद्योगिक उत्पादन दरांत (३.८ टक्के) घट झाल्याचे दिसून आले आहे.\nमिळवा अर्थवृत्त बातम्या(business news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nbusiness news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nशेअर बाजार दीड हजार अंकांनी गडगडला\nPPF, NSC, KVPच्या व्याजदरांत वाढ\nभारतीय अर्थव्यवस्था अमेरिकेला टाकणार मागे\nCNG Prices: आता सीएनजीही महागणार\n'फ्लिपकार्ट'चे कर्मचारी होणार रातोरात कोट्यधीश\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n2निर्गुंतवणुकीसाठी भारत-२२ ईटीएफ बाजारात...\n6इस्लामिक बँकिंगचा प्रस्ताव गुंडाळला\n7देशात इस्लामिक बँकिंग नाही : आरबीआय...\n8४ वर्षांत डेबिट-क्रेडिट कार्ड निरुपयोगी...\n10जीएसटी स्थित्यंतर अर्जात बदल शक्य...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00113.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-economy-sudhakar-kulkarni-marathi-article-1962", "date_download": "2018-09-24T07:38:43Z", "digest": "sha1:43JHGVLVDQ336TX3J54IBFEHPXH4GXNI", "length": 18227, "nlines": 111, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Economy Sudhakar Kulkarni Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nसुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शियल प्लॅनर,पुणे\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nबदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्यविषयक समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. हृदयविकार, कर्करोग,किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन हॅमरेज, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट यासारख्या गंभीर आजाराला लोक बळी पडत असल्याचे दिसून येत आहे. परिणामतः सुशिक्षित लोकांमध्ये आजकाल मेडिक्‍लेमपॉलीसीबाबत बऱ्यापैकी जागरूकता दिसून येते. लोक आजकाल मोठ्या प्रमाणावर मेडिक्‍लेम पॉलिसी घेत असल्याचे दिसून येते. असे असले तरी अजूनही क्रिटिकल केअर इन्शुरन्सबद्दल फारशी माहिती नसल्याने ही पॉलिसी अगदी कमी प्रमाणात घेतली जाते. मात्र मेडिक्‍लेम पॉलीसीने वरील प्रकारच्या गंभीर आजारामुळे केवळ प्रत्यक्ष होणाऱ्या खर्चाची काही भरपाई होत असते व त्यासाठी रुग्णास हॉस्पिटलमध्ये राहणे आवश्‍यक असते. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या खर्चाची भरपाई होत नसल्याने प्रसंगी असलेल्या चीजवस्तू विकून उपचारावर होणाऱ्या खर्चाची तजवीज करावी लागते किंवा कर्ज घ्यावे लागते. हे टाळण्याच्या दृष्टीने क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेणे हा एक योग्य पर्याय आहे.\nक्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी ही पेमेंट स्वरूपाची असून या पॉलिसीत समाविष्ट असलेल्या एखाद्या आजाराचे निदान झाल्यावर पॉलिसी कव्हरची रक्कम एकमूठी रुग्णास दिली जाते व ही पॉलिसी संपुष्टात येते. याउलट मेडिक्‍लेम पॉलिसी रीएम्बर्समेंट स्वरूपाची असल्याने हॉस्पीटलायझेशनचा व आनुषंगिक होणारा खर्च किंवा पॉलिसी कव्हर यातील कमी असणारी रक्कम भरपाई म्हणून दिली जाते. थोडक्‍यात असे म्हणता येईल, की जर मेडिक्‍लेम पॉलीसीसोबत क्रिटिकल केअर इन्शुरन्स पॉलिसी घेतली तर हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्चाची भरपाई तर होईलच, शिवाय अशा गंभीर आजाराच्या काळात होणारे अन्य आर्थिक नुकसान पॉलिसी कव्हरनुसार कमी होईल. क्रिटिकल केअर पॉलीसीमधील आजारांचा समावेश विविध इन्शुरन्स कंपन्यानुसार कमी अधिक असू शकतो.(सुमारे ८ ते ३६ आजारांचा समावेश असू शकतो.) मात्र यात कर्करोग, किडनी ट्रान्सप्लांट, ब्रेन हेमरेज, मेजर ऑर्गन ट्रान्सप्लांट, पॅरालेसीस, हार्ट व्हाल्व्ह रिप्���ेसमेंट, हार्ट ॲटॅक, स्ट्रोक यासारख्या गंभीर आजारांचा निश्‍चित समावेश असतो. यासाठी देण्यात येणारे कव्हर २ लाख ते ५० लाखापर्यंत असू शकते. मिळणारे कव्हर व समाविष्ट आजार विमा कंपनीनुसार बदलत असतात. तसेच सर्वसाधारणपणे १८ ते ६५ वयाच्या दरम्यान ही पॉलिसी घेता येते. खालील टेबलावरून याची आपल्याला कल्पना येऊ शकेल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या काही प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांचे क्रिटिकल इलनेस इन्शुरन्स प्लॅन (यातील प्रीमियम पॉलिसी घेते वेळी वर्ष ३० वयाच्या निरोगी असणाऱ्या व्यक्तीसाठी १० लाखाच्या कव्हरसाठी आहेत)\nक्रिटिकल केअर इन्शुरन्स प्लॅन हा आपल्याला जनरल इन्शुरन्स कंपनी, लाइफ इन्शुरन्स कंपनी, हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडून घेता येतो. लाइफ इन्शुरन्स कंपनी क्रिटिकल केअर इन्शुरन्स रायडर पद्धतीने देऊ करतात व रायडर हा बेस पॉलीसीशी जोडलेला असतो ( बेस पॉलिसी एन्डोमेंट, मनी बॅक, किंवा टर्म प्लॅन प्रकारची असू शकते) यामुळे रायडर प्रीमियम पॉलिसी कालावधी इतकाच असतो व तो फिक्‍स्ड असतो आणि जर पॉलीसीधारकाचे समाविष्ट आजारासाठी निदान झाले, तर क्रिटिकल इलनेस पॉलिसीच्या कव्हरची रक्कम एकरकमी पॉलीसीधारकास दिली जाते व क्रिटिकल केअर रायडरचे कव्हर संपुष्टात येते. मात्र बेस पॉलिसी पुढे चालू राहते व या रायडर प्रीमियम द्यावा लागत नाही. रायडर पद्धतीने दिल्या जाणाऱ्या प्लॅनमध्ये मिळणारे क्रिटिकल इन्शुरन्स कव्हर मूळ पॉलिसीच्या ५० टक्‍क्‍यांपेक्षा जास्त मिळू शकत नाही व त्यासाठी मूळ पॉलिसीच्या प्रिमिअमच्या ३० टक्के इतका रायडर प्रीमियम द्यावा लागतो. लाइफ इन्शुरन्स कंपनीचे स्वतंत्र क्रिटिकल केअर प्लॅन काहीसे गुंतागुंतीचे असून त्यांच्या अटी किचकट असल्याने तितकेसे लोकप्रिय नाहीत.\nउलटपक्षी जनरल इन्शुरन्स कंपन्या देऊ करत असलेले क्रिटिकल केअर प्लॅन तुलनेने सुलभ असून आपल्याला हवे तेवढे कव्हर घेता येते हे आपल्याला वरील टेबलावरून दिसून येते. मात्र क्रिटिकल केअर इन्शुरन्स घेताना पुढील बाबी लक्षात घेणे आवश्‍यक आहे\nक्रिटिकल केअर इन्शुरन्स घेतल्या तारखेपासून ९० दिवसांच्या आत समाविष्ट आजाराचे निदान झाल्यास क्‍लेम मिळत नाही.\nसमाविष्ट आजाराच्या निदानापासून ३० दिवसाच्या आत (सर्व्हायव्हल पिरीयड) पॉलीसीधारकाचा मृत्यू झाल्यास क्‍लेम मिळत ना���ी.\nधूम्रपान,मद्यपान व ड्रग सेवनामुळे आजारपण आल्यास क्‍लेम मिळत नाही.\nप्रेग्नन्सी, प्रसूती अथवा सिझेरियन यांच्या परिणामातून उद्भवणाऱ्या आजारांसाठी क्‍लेम मिळत नाही.\nएड्‌स -एचआयव्ही याचा समावेश क्रिटिकल केअरमध्ये होत नाही.\nयुद्ध, आतंकवाद यासारख्या कारणानी होणाऱ्या गंभीर आजारांचा समावेश होत नाही. क्रिटिकल केअर पॉलिसी घेण्याचा नेमका फायदा काय हे आता पाहू.\nसमजा एखाद्याने रु. ५ लाखाची फ्लोटर मेडिक्‍लेम पॉलिसी घेतली आहे. अशा व्यक्तीस कर्करोगाचे निदान झाले आहे. तर त्यास केवळ हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्चासाठी रु. ५ लाखा पर्यंतच्या खर्चाची भरपाई मिळू शकेल. या कालावधीत अशा व्यक्तीचा व्यवसाय बंद राहिला किंवा नोकरी करत असल्यास बिनपगारी रजा झाल्यास होणारी नुकसान भरपाई होऊ शकत नाही. मात्र जर त्याने १० लाख कव्हरची क्रिटिकल केअर पॉलिसी घेतली असेल व समाविष्ट आजारांपैकी कोणत्याही आजाराचे निदान झाले असेल, तर त्वरित पॉलिसी कव्हरची संपूर्ण रक्कम रुपये १० लाख क्‍लेम म्हणून दिली जाते यामुळे रुग्णाचे आजारपणामुळे झालेले व्यावसायिक नुकसान किंवा पगार न मिळाल्याने होणारे नुकसान किंवा हॉस्पीटलायझेशन व आनुषंगिक खर्च मेडिक्‍लेम पॉलिसी कव्हरपेक्षा जास्त झाल्याने होणारे नुकसान यांची कव्हर नुसार भरपाई होते. थोडक्‍यात असे म्हणता येईल, की आर्थिक नियोजनाचा एक भाग म्हणून मेडिक्‍लेम पॉलिसीबरोबरच क्रिटिकल केअर पॉलिसी घेणे निश्‍चितच हितावह आहे या पॉलीसीचा प्रीमियम प्राप्तिकर धारा ८० डी. अंतर्गत करसवलतीत पात्र आहे मात्र असी पॉलिसी घेताना संबंधित इन्शुरन्स कंपनीच्या पॉलिसीत समाविष्ट असणारे आजार तसेच क्‍लेम मिळणार नाही अशा बाबी यांचा अभ्यास करून तसेच आनुवंशिक आजारांची शक्‍यता व असे आजार पॉलिसीत समाविष्ट आहेत की नाहीत हे पाहून मगच घ्यावी.\nजीवनशैली इन्शुरन्स कर्ज विमा कंपनी\nअमृततुल्य चहा अमृततुल्य चहा हा पुण्यात खूप लोकप्रिय आहे. हा चहा थोडा दाट म्हणजेच...\n‘आमच्या मुलीचं मला काही समजत नाही. सत्ताविसावं लागलं तिला आत्ता जुलैमध्ये; लग्नाला...\nकेल्याने देशाटन, पंडित मैत्री, सभेत संचार I चातुर्य येतसे फार II ...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का ���्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/petrol-price/", "date_download": "2018-09-24T07:23:13Z", "digest": "sha1:R4DRGRVEHU3V4MJCFFIFZAT7AVAZKI7D", "length": 12100, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Petrol Price- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n...आणि म्हणून पेट्रोल, डिझेलनंतर सीएनजी आणि पीएनजी दरामध्येही होईल वाढ\nपेट्रोल, डिझेलच्या दरवाढीनंतर आता सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्येही वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.\n...तर पेट्रोल पंपाला बसतील टाळे\n१२ देश, १२ भाव : ६० पैसे लीटर दराने पेट्रोल विकणारा देश माहिती आहे का\nVIDEO : इंधनाचे दर 10 रुपयांनी कमी होतील,नितीन गडकरींनी सांगितला तोडगा\nरुग्णालयात नेताना 2 वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; बंदमुळे झाला उशीर, वडिलांचा आरोप\nभारत बंद : आंदोलनाला गेले आणि थोबाडीत खाऊन आले, VIDEO व्हायरल\nअजून वाढू शकतात पेट्रोल- डिझेलचे भाव, ही आहेत कारणं...\nVIDEO : घोषणाबाजीवरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये भर रॅलीत मारामारी\nVIDEO : शिवसेना बंद सम्राट पण काँग्रेसच्या बंदला पाठिंबा नाही - संजय राऊत\n....तर पेट्रोल-डिझेल 7-8 रुपयांनी स्वस्त होईल-गडकरी\n'इंधन दरवाढ हे सरकारचं अपयश'\n'फक्त 30 रुपयांचं पेट्रोल टाकतोय'\nपेट्रोल 4 रुपयांनी स्वस्त, राज ठाकरेंच्या वाढदिवसाची मुंबईकरांना भेट\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00114.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/tech/6001-e-commerce-website-shopclues-offer", "date_download": "2018-09-24T07:11:31Z", "digest": "sha1:73S5YQY62IJ2MZOEUXCLAPASHCHOK2VM", "length": 5754, "nlines": 138, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "बंपर ऑफर : 7 स्मार्टफोन 600 रुपयाच्या आत - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nबंपर ऑफर : 7 स्मार्टफोन 600 रुपयाच्या आत\nइ कॉमर्स वेबसाईट शॉपक्लूज मोबाईल बाजारात जबरदस्त सेल घेऊन आली आहे. या सेलमध्ये फिचर फोन, स्मार्टफोन आणि टॅबलेट मिळत आहे.\nया सेलमध्ये 299 रुपयांपासून फोन मिळणार आहेत. 600 रुपयांच्या आत अनेक स्टाइलिश फोन विकत घेऊ शकता. यासह अनेक ऑफर्स देण्यात येत आहे. या सर्व फोनवर कॅश ऑन डिलीव्हरी उपलब्ध आहे. तसचं क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि नेट बॅंकिंगच्या माध्यमातून पेमेंट करता येइल. वेबसाइट इजी रिटर्न आणि रिप्लेसमेंटची सुविधा देत आहे. फोनवर कंपनीतर्फे 45 टक्के डिस्काऊंट देण्यात येत आहे.\nही आहे जिओची आणखी एक धमाकेदार ऑफर\nड्युअल कॅमेरा असलेला Lenovo K8 Note लॉंच\nशाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत फ्कत 5,999\n पाहा या स्मार्टफोनवर मिळणाऱ्या जबरदस्त सूट \nMi ने लाँच केला iPhone X सारखा कॅमेरा असलेला जबरदस्त स्मार्ट फोन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nगणपती विसर्जन करताना दुर्दैवी घटना\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/pakistans-credentials-stronger-than-india-for-nsg-membership-satraj-aziz-1250951/", "date_download": "2018-09-24T07:51:53Z", "digest": "sha1:3VRQNPINHNWAOSUZEU2W2NXR4FW5HNCU", "length": 14335, "nlines": 209, "source_domain": "www.loksatta.com", "title": "..तर पाकिस्तान एनएसजीसाठी प्रबळ दावेदार- अझीज | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\n..तर पाकिस्तान एनएसजीसाठी प्रबळ दावेदार- अझीज\n..तर पाकिस्तान एनएसजीसाठी प्रबळ दावेदार- अझीज\nपाकिस्तानला निकषाधारित पाठिंबा मिळत आहे.\nपाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचे परराष्ट्र सल्लागार सरताज सरताज अझीझ\nअण्वस्त्र प्रसारबंदी म्हणजे एनपीटीच्या कार्यकक्षेबाहेर असलेल्या देशांना समान निकष लावल्यास अणुसाहित्य पुरवठादार गटाच्या (एनएसजी) सदस्यत्वासाठी भारतापेक्षा पाकिस्तानच अधिक पात्र असून आमचा दावा प्रबळ आहे, असे पाकिस्तानचे परराष्ट्र कामकाज सल्लागार सरताज अझीझ यांनी सांगितले.\nअझीज यांनी सांगितले की, जर एनपीटीवर स्वाक्षरी न करणाऱ्या देशांचा विचार एनएसजी सदस्यत्वासाठी करायचा असेल तर पाकिस्तानची बाजू भारतापेक्षा वरचढ आहे यात शंका नाही कारण पाकिस्तानचे राजनैतिक पातळीवर अनेक देशांशी चांगले संबंध आहेत त्यांच्याशी आम्ही बोलणी करू शकतो. पाकिस्तानला एनएसजी सदस्यत्वाची गुणवत्तेच्या आधारावर जास्त संधी आहे. भारतानंतर या सदस्यत्वासाठी अर्ज करण्याचा आमचा इरादा होता खरे तर तीन महिन्यांपासून आम्ही या सदस्यत्वासाठी अर्ज तयार ठेवला होता. पाकिस्तानला निकषाधारित पाठिंबा मिळत आहे. गेल्या आठवडय़ात रशिया, न्यूझीलंड, दक्षिण कोरिया यांच्या परराष्ट्र मंत्र्यांना आम्ही दूरध्वनी केला होता. दक्षिण कोरिया यापुढे एनएसजीचा प्रमुख असणार आहे त्यामुळे आमची मते त्यांच्या कानावर घातली असून निकषांच्या आधारे एनएसजी सदस्यत्वासाठी निवड करा असे आम्ही सांगितले असून चीनने आम्हाला पाठिंबाही दिला आहे. भारताला जर सदस्यत्व मिळणार असेल तर पाकिस्तानलाही मिळायला काही हरकत नाही कारण त्यासाठी आमची पात्रता आहे.\nअणुशास्त्रज्ञ अब्दुल कादीर खान यांच्या अण्वस्त्र प्रसाराबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, ती गोष्ट आता जुनी झाली. पाकिस्तान आता अण्वस्त्रांची सुरक्षा व्यवस्थित करीत आहे. १९७४ मध्ये भारताला शांततामय कारणांसाठी अणुसाहित्य दिले होते पण त्यांनी गैरवापर करून अणुस्फोट केला त्यातूनच एनएसजीची स्थापना झाली. भारतातून अणुविखंडन साहित्य चोरीस गेल्याच्या घटनाही घडल्या, पाकिस्तानात असे काही घडलेले नाही. इस्लामी जग व चीन यांच्या विरोधात भारताला सहकार्य करण्याचे धोरण अमेरिकेने अवलंबले आहे. आमचे त्यावर काही म्हणणे नाही कारण सार्वभौम देश म्हणून त्यांनी कुणाशी कसे संबंध ठेवावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण दक्षिण आशियातील समतोल ढळू दिला तर आमचे प्रश्न वाढतील.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nInd vs Eng : शेवटच्या सत्रात इंग्लंडचं ‘कमबॅक’; दिवसअखेर भारत ६ बाद १७४\nInd vs Eng 5th test – Live : पहिला दिवस भारताचा; दिवसअखेर इंग्लंड ७ बाद १९८\nराफेल डिल आणि रिलायन्स डिफेन्सचा ज्युली गायेतच्या चित्रपटाशी काय आहे संबंध\nAsia Cup 2018 Ind vs Pak : फक्त ३ धावा आणि रोहित मोडणार विराटचा विक्रम\nAsia Cup 2018 Ind vs Pak : सामन्यासाठी पंतप्रधानही उपस्थित राहणार\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00115.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9C-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-109080300048_1.htm", "date_download": "2018-09-24T08:03:45Z", "digest": "sha1:3B4ZLGIJ4ZLMFQNGRJ6MGCOQBMZ75CZJ", "length": 8559, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लहान मुलांच्या गळ्यात सूज आली असल्यास | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलहान मु��ांच्या गळ्यात सूज आली असल्यास\nगळ्या मध्ये सूज आली असेल आणि कफ जास्त निघत असल्यास 2 ग्रॅम ओवा चावून खा. त्यावर थोडे गरम पाणी प्या. ह्यामुळे सूज मिटून आराम पडेल.\nलसणाचा रसामध्ये हिंग मिसळून गळ्यास बाहेरून लावल्यास आराम पडतो.\nकुंबळेच्या पत्नीस न्यायालयाचा सल्ला\nयावर अधिक वाचा :\nलहान मुलांच्या गळ्यात सूज आली असल्यास आरोग्य घरच्या घरी वैद्य\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.m4marathi.net/forum/search/?advanced=1;PHPSESSID=9d4afb1a99da145c36bf4f7f560ee373", "date_download": "2018-09-24T07:27:30Z", "digest": "sha1:T56LGOLBQ3NKFGXIKW45C5QOI2Y5MP5J", "length": 17253, "nlines": 289, "source_domain": "www.m4marathi.net", "title": "Set Search Parameters", "raw_content": "\nएकशे सात + पाच = उत्तर असे टाका (e.g. 42):\nप्रेम कव���ता - Prem Kavita\nप्रेरणादायी कविता - Preranadai Kavita\nप्रेमाच्या मराठी चारोळ्या ( Premavar Marathi Charolya)\nमैत्रीच्या मराठी चारोळ्या / मैत्रीवर मराठी चारोळ्या - Maitrichya Marathi charolya\nविनोदी मराठी चारोळ्या (Vinodi Marathi Charolya)\nगंभीर मराठी चारोळ्या ( Sad marathi charolya)\nराजकारणावरील मराठी चारोळ्या - Rajkaranavaril Marathi charolya\nमराठी उखाणे ( अविवाहित मुले / मुली ) अविवाहितांसाठी Marathi ukhane avivahitansathi\nमराठी फेस्टिवल साठी मराठी SMS मराठी भाषेतून Marathi Festivals Special SMS\nमराठी वाढदिवसाच्या शुभेच्छा Marathi Birthday wishes SMS\nमहाराष्ट्र पर्यटन : Maharashtra Tourism\nरानवाटा : किल्ले आणि दुर्गप्रेमी विशेष (forts in maharashtra)\nMarathi Kavita ( वर्गीकरण कवी प्रमाणे )\nबहिणाबाई चौधरी ( Bahinabai chaudhari) (जन्मः १८८०, मृत्यूः ३ डिसेंबर १९५१)\n'विंदा करंदीकर' गोविंद विनायक करंदीकर Vi Da Karandikar\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , गायक\nमराठी लेखक , कवी , लेखिका , कवयत्री , नाटककार , अभिनेता , अभिनेत्री , गीतकार , संगीतकार ,साहित्यिक , साहि\nमहाराष्ट्र नावाचा उगम आणि इतिहास\nमहाराष्ट्रातील जिल्हे आणि तालुके\nतेल्हारा ( Telhara )\nबार्शीटाकळी ( Barshitakli )\nमुर्तीजापुर ( Murtajapur )\nकोल्हापूर ( Kolhapur )\nसिंधुदुर्ग ( Sindhudurg )\nहे तुम्ही जानायालाच हवे \nचातुर्य कथा - चातुर्याच्या गोष्टी / मराठी कथा / मराठी गोष्टी - Marathi katha / Marathi goshti\nप्रेमाच्या गोष्टी Marathi Love Stories\nसंदीप खरे & सलिल कुलकर्णी\nमराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी\nप्रेम आहे तरी काय \nमराठी वालपेपर्स Marathi Wallpapers\nमराठी फिश्पोंड Marathi Fishponds\nमराठी सणांची यादी मराठी महिन्यांप्रमाणे /मराठी फेस्टिवल (Marathi San / Marathi Festival)\nश्री राम नवमी (Ram navami)\nपोळा - बैल पोळा (Pola )\nकोजागिरी पौर्णिमा ( Kojagiri paurnima )\nत्रिपुरी पौर्णिमा / त्रिपुरारी पौर्णिमा- (Tripuri / Tripurari paurnima )\nJanuary Dinvishesh :जानेवारी दिनविशेष\nFebruary Dinvishesh : फेब्रुवारी दिनविशेष\nApril Dinvishesh : एप्रिल दिनविशेष\nSeptember Dinvishesh : सप्टेंबर दिनविशेष\nNovember Dinvishesh : नोव्हेंबर दिनविशेष\nमुलांची व मुलींची नावे (Marathi Name of Babies)\nमुलींची नावे / मुलींची मराठी नावे ( Mulinchi Marathi Nave )\nमराठी भाषा शिका (Learn Marathi)\nसंगणकावर मराठीत कसे लिहायचे\nमराठी शुद्ध शब्दांची सूची\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00116.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/mumbai/3017-ramdas-kadam-on-diwali", "date_download": "2018-09-24T07:48:28Z", "digest": "sha1:ZL2TU3U7V434T2WAFLXBYWW5JVOHLTZ6", "length": 5127, "nlines": 131, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ते पाप मी आणि शिवसेना करणार नाही - रामदास कदम - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nते पाप मी आणि शिवसेना करणार नाही - रामदास कदम\nजय महाराष्ट्र न्यूज, मुंबई\nफटाके बंदीसंदर्भातील वक्तव्यावरून शिवसेना नेते रामदास कदम यांनी घुमजाव केला आहे.\nहिंदूंच्या सणांवर निर्बंध येतील असं पाप मी आणि शिवसेना करणार नाही. तसेच महाराष्ट्रात फटाकेबंदी होणार नाही, अशी ग्वाही राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिली.\nतर, याआधी दिल्लीपाठोपाठ राज्यातही फटाकेविक्री बंदीची चर्चा सुरु झाली. फटाकेविक्री बंदीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करुन अंतिम निर्णय घेऊ अशी माहिती पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिली होती.\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/280", "date_download": "2018-09-24T07:30:15Z", "digest": "sha1:TYXBPIFH4OYIVLTG3CV37PK4MCIO5FNY", "length": 32360, "nlines": 120, "source_domain": "mr.upakram.org", "title": "प्राण्यांची बुद्धिमत्ता | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nआपण अवती भोवती बर्‍याच प्राण्यांना पाहतो. घरातील मांजर, कुत्रा त्याच बरोबर जंगलातील हरणं, वानरं, माकडं,साप, खेकडे, बिबळ्या, पट्टेरी वाघ इत्यादी. मग मनात सहज प्रश्न येतो. या प्राण्यांना सुद्धा मनुष्यासारख्याच भावना असाव्यात काय प्राणी कदचित आपल्या एवढ्या नसले तरी काही प्रमाणात तरी विचार करत असावेत काय\nयावरील शास्त्रीय लेखन मी वाचलेले नाही. पण प्राणी जीवनावरील मारुती चितमपल्ली, व्यंकटेश माडगुळकर आणि जिम कॉर्बेट यांचं लिखाण भरपूर वाचलं आहे.\nडिस्कवरी चॅनल वरील एका कार्यक्रमात एका वन्यजीव शास्त्रज्ञाने सांगितलं होतं कि, वन्यप्राण्यांमधे बुद्धीमत्ता, विचार करण्याची क्षमता वगैरे काही नसते. असते ती त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती. एखादा सिंह एखाद्या हरणामागे लपत छपत जातो. सावज झडपेच्या टप्प्यात येइपर्यंत इंचा इंचाने सरकत राहतो. आणि सावज टप्प्यात येताच त्यावर झडप घालतो. पण हे करण्यामागे त्या सावजाला आपलं अस्तित्व समजू नये हा हेतु नसतो. एखादं मेलेलं जनावर असेल तरी सिंह याच पद्धतीने त्याच्यावर झडप घालतो. प्राण्यांची वागणुक म्हणजे एक यांत्रिक प्रतिक्रियाच असते असं त्या शास्त्रज्ञाचं मत होतं. अशा परिस्थितीत असंच म्हणावं लगेल कि प्राण्यांना बुद्धी नसावी. काही वेळा असंही वाटतं कि, शिकारीतला, आणि मारला जाण्यातला क्रूर पणा कमी करण्यासाठी निर्सगानेही काही व्यवस्था केली असावी. त्यासाठी प्राण्यांमधून प्रेम, वेदना, दुख:, या भावनाच काढून टाकल्या असाव्यात. एकूणच विचार करण्याची क्षमता नाहीशी केल्यावर हे सर्व आपसूकच साधू शकेल.\nपण आमचे अनुभव मात्र निराळेच आहेत\nस्वयंपाक घरात कोणीही नसताना एका कोपर्‍यात ठेवलेल्या भांड्यातील नेमक्या दुधावर ताव मारण्याच्या मांजराच्या प्रवृत्तीला विचार न करता केलेली नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे\nकोळिणीच्या डोक्यावरील टोपलीतून अलगद मासे उचलून नेणारा कावळा पिंड शिवताना मात्र तासनतास आपल्याला तिष्ठत ठेवतो. याला त्याची नैसर्गिक प्रवृत्ती कसे म्हणावे\nकाही पक्षी सुद्धा एखादा कठीण कवचाचा प्राणी खाताना तो उंचावर नेऊन खाली टाकतात जेणेकरुन त्याचं कवच फुटावं आणि आतील प्राण्याला खाता यावं.\nअसे भरपुर अनुभव प्रत्येकाच्या गाठीला असतील. पण चितमपल्ली, व्यंकटेश माडगूळकर आणि कॉर्बेट यांच्या अनुभवावरून तर पुरताच गोंधळ उडतो. हे अनुभव वाचल्यानंतर तर वन्य प्राणी निर्बुद्ध आहेत हा विचार कुठल्या कुठे पळून जातो\nजिम कॉर्बेट हा नावाजलेला खरखुरा शिकारी. नरभक्षक वाघांच्या शिकारी साठी रात्र रात्र जागवणारा. रुद्रप्रयागचा नरभक्षक बिबळ्या काही केल्या शिकार्‍यांच्या बंदुकीच्या टप्प्यात येइना. अक्षरशः नऊ वर्षं रुद्रप्रयाग परिसरात त्याने दहशत माजवली. जिमच्या भाषेत सांगायचं तर त्याने संध्याकाळ नंतर संचारबंदीच लागू केली होती. लेकरा बाळांना सहज ओढून नेणार्‍या बिबळ्याचा त्याचा प्रतिकार सोडाच पण मृतदेहाचा शोधही दुसर्‍या दिवशी सकाळीच इतर गावकर्‍यांबरोब�� व्हायचा. दर काही दिवसांनी जवळपासच्या गावात हमखास शिकार करणारा बिबट्या जिमच्या मात्र वाटेला जात नसे. जिमलाही त्याने बरेच झुलवले. शेवटी जिमने गावकर्‍यांच्या वेशात शिकार करण्याचे ठरवले. आता असा प्राणी विचार करत नाही असे म्हणावे काय\nयाविषयीचे चितमपल्लींचे अनुभव फारच आश्चर्यकारक आहेत \"वानरांची शेकोटी\" या लेखात चितमल्लींच्या एका परिचितांचा अनुभव सांगीतला आहे. या परिचितांनी एकदा रानात वानरांचा एक कळप जंगलात काटक्यांच्या ढिगाभोवती बसलेला पाहीला. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की ती वानरांची शेकोटी आहे. दिवस थंडीचे होते. मुळातच वन्यजीव आगीला घाबरतात. शिवाय शेकोटी पेटलेली नसताना वानरांना उब कशी मिळते या प्रश्नांची उत्तरे सहकार्‍याला देता येईनात. पण त्याने सांगितले की या काटक्या आता पुन्हा पेटणार नाहीत. आणि तापासुन पाहता झालेही तसेच \"वानरांची शेकोटी\" या लेखात चितमल्लींच्या एका परिचितांचा अनुभव सांगीतला आहे. या परिचितांनी एकदा रानात वानरांचा एक कळप जंगलात काटक्यांच्या ढिगाभोवती बसलेला पाहीला. त्यांच्या सहाय्यकाने सांगितले की ती वानरांची शेकोटी आहे. दिवस थंडीचे होते. मुळातच वन्यजीव आगीला घाबरतात. शिवाय शेकोटी पेटलेली नसताना वानरांना उब कशी मिळते या प्रश्नांची उत्तरे सहकार्‍याला देता येईनात. पण त्याने सांगितले की या काटक्या आता पुन्हा पेटणार नाहीत. आणि तापासुन पाहता झालेही तसेच आता वानरांच्या या कृतीमागे काहीतरी विचार असावाच की आता वानरांच्या या कृतीमागे काहीतरी विचार असावाच की यात कसली आली आहे नैसर्गि़क प्रवृत्ती\nहुदाळा (पाणकुत्रा, किंवा ऑटर) हा एक लहानसा दगड पोटावर घेउन पाण्यात पाठीवर तरंगत असतो. त्याच्या खाद्यापैकी ज्या वस्तु फोडाव्या लागतात त्या तो पोटवरील दगडवर आपटून खातो. दगडाचा अवजारासारखाचा उपयोग करणे ही बुद्धिमत्ताच नव्हे काय\nचितमपल्लींच्या अनुभावानुसार शाकाहारी वाटणारी हरणं सुद्धा कधी कधी मांसाहार करतात एका हरणाने कासवाला खाताना त्यांनी पाहीलं होतं. कवचामध्ये पाय आणि डोकं लपवून बसलेल्या कासवाला बाहेर काढण्यासाठी हरणाने एक युक्ती केली. आपले पुढचे दोन्ही पाय कवचावर ठेऊन दाब दिला. त्याबरोबर आतील कासवाने डोकं बाहेर काढलं आणि हरणाने त्याला बाहेर खेचून खाल्लं.\nएकदा तर चितमपल्लींनी काळ्या आण�� लाल मुंग्यांची चक्क लढाई पाहीली या लढाइत व्यवस्थित विचार करून आखलेल्या रणनीतीनुसार लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांवर हल्ला केला. मनुष्य प्राण्याच्या युद्धात रक्ताचा आणि मृतदेहाचा सडा पडावा तसा काळ्या आणि लाल मुंग्यांच्या डोक्यांचा आणि धडांचा सडा पडला. लाल मुंग्या तावडीत सापडलेल्या काळ्या मुंग्याचं डोकं धडावेगळं करुन समाचार घेत होत्या. हे सर्व कशासाठी तर काळ्या मुंग्यांच्या वारुळातील अंड्यांसाठी या लढाइत व्यवस्थित विचार करून आखलेल्या रणनीतीनुसार लाल मुंग्यांनी काळ्या मुंग्यांवर हल्ला केला. मनुष्य प्राण्याच्या युद्धात रक्ताचा आणि मृतदेहाचा सडा पडावा तसा काळ्या आणि लाल मुंग्यांच्या डोक्यांचा आणि धडांचा सडा पडला. लाल मुंग्या तावडीत सापडलेल्या काळ्या मुंग्याचं डोकं धडावेगळं करुन समाचार घेत होत्या. हे सर्व कशासाठी तर काळ्या मुंग्यांच्या वारुळातील अंड्यांसाठी या अंड्यातील निघणार्‍या काळ्या मुंग्यांचा वापर लाल मुंग्या गुलाम म्हणुन करत असल्याचं चितमल्लींचं निरीक्षण आहे या अंड्यातील निघणार्‍या काळ्या मुंग्यांचा वापर लाल मुंग्या गुलाम म्हणुन करत असल्याचं चितमल्लींचं निरीक्षण आहे आता या मुंग्यांना निर्बुद्ध कसे म्हणावे\nहे आणि इतर अनुभव तर असेच सांगतात की वन्यप्राण्यांकडे मनुष्यापेक्षा एक वेगळी शक्ती असावी\nसुरेख लेख. डिस्कवरी आणि एन्.जी.सी. बघून असे अधिक माहितीपूर्ण लेख यावयास हवेत असे वाटते.\nयेथे डॉ. पूर्णपात्र्यांच्या सोनाली या सिंहीणीचे वर्णनही यावयास हवे होते. :)\nतिला दूधभातावर आणि कापून तुकडे करून दिलेल्या मांसावर वाढवले तरी शेळी दिसल्यावर तिच्यामागे दबकत जाण्याची नैसर्गिक प्रवृत्ती गेलेली दिसत नाही किंवा रोजचे अन्न देण्यास उशीर झाल्यावर आपल्या तीक्ष्ण दातांनी धातूच्या थाळीची चाळण करणे.\nमांजर तसेही संपूर्ण माणसाळत नाही म्हणतात. बरेचदा पोटभर खायला मिळाल्यावरही बाहेर जाऊन पक्ष्याच्या, सरड्यांच्या, उंदरांच्या मागे दबकत जाण्याची आणि शिकार करण्याची प्रवृत्ती मांजरात दिसते.\nबहुधा प्राण्यांच्या बुद्धीमत्तेवर त्यांच्यातील नैसर्गिक प्रवृत्ती वरचढ ठरत असावी असे वाटते. परंतु कुत्र्यासारखे प्राणी आपल्या मालकाचे इमानेइतबारे ऐकतात तेव्हा खरंच आश्चर्य वाटते.\nएक उदा. म्हणून, माझ्या शेजारच���या कुत्र्याला माझ्या मुलीचे विशेष प्रेम आहे आणि तो घराबाहेर आला आणि त्याचवेळेस माझी मुलगी दिसली की तो मोठ्या प्रेमाने शेपटी हलवत तिच्याकडे धावतो. अर्थात, प्रत्येक वेळेस तिला त्याच्याशी खेळणे शक्य नसते. अशावेळेस जेव्हा आमचा शेजारी त्याला परत बोलावतो तेव्हा तो थोड्या नाराजीने परत जातो असे स्पष्ट दिसते (शेपटी हलवणे साफ थांबलेले असते.) पण जातो हे निश्चित.\nतरीही कुत्र्यांच्या काही खास जाती जसे पिट्-बुल्स यांच्यातील नैसर्गिक हिंस्त्र प्रवृत्ती बरेचदा त्यांच्या पाळीव प्रवृत्तीपेक्षा वरचढ ठरते आणि हे कुत्रे न पाळण्याबद्दल सल्ला दिला जातो.\nशाकाहारी हरणे मांसाहार करतात हे वाचून आश्चर्य वाटले. वानरांची शेकोटी, मुंग्यांची लढाईही आश्चर्यकारक.\nवेगळ्या विषयावरचा आणि विचार करायला प्रवृत्त करणारा लेख आहे. मागच्या महिन्याच्या नॅशनल जिओग्राफिकमध्ये एका बिबटीची* कहाणी होती. तिने एका माकडाची शिकार केली, पण माकडाचे पिल्लू तिला आई समजून बिलगले. मग ती त्याला सुरक्षित स्थळी घेउन गेली आणि कुशीत घेउन झोपली. ह्याचा व्हीडीओ बघण्यासारखा आहे. (दुव्यामध्ये अनलाइकली सरोगेटवर टिचकी मारावी.)\nबरेच प्राणी बर्‍याच वेळा बुद्धीमत्ता दाखवतात. कोको ही गोरील्ला खुणांची भाषा बोलू शकते. कदाचित माणसातही बुद्धीमत्तेचा उगम अश्याच छोट्या छोट्या गोष्टीमधून झाला असावा. अशी एक थिअरी आहे की आपण द्विपाद बनल्यानंतर आपले हात रिकामे झाले. हातांनी आपण निरनिराळी कामे करायला लागल्यावर मेंदू अधिक कार्यक्षम बनला. मेंदूचे वजन आणि शरीराचे वजन यांचा सर्व प्राण्यांसाठी आलेख काढला तर माणसाच्या खालोखाल डॉल्फिनचा क्रमांक येतो. (हा आलेख सरळ रेषेत आहे हे अजून विशेष.) कदाचित माणसाप्रमाणेच डॉल्फिनही विकसित होण्याच्या उंबरठ्यावर असतील का\nमुंग्यामध्ये अत्यंत रिजीड अशी समाजरचना असते. राणी मुंगी, कामकरी मुंग्या, लढाउ मुंग्या इत्यादी. असे म्हटले जाते माणसाच्या खालोखाल विकसित असे सोशल स्ट्रक्चर मुंग्यांमध्ये सापडते. (चिपांझी, गोरील्ला यांच्यातही कळपात कसे वागायचे याचे बरेच कायदे असतात.) शेती मुंग्यांनी माणसाच्याही आधी सुरु केली. काही जातींच्या मुंग्या झाडांची पाने तोडतात, त्यांचे तुकडे करून बिळात ओलसर जागी ठेवतात. त्यावर येणारी बुरशी हे त्यांचे अन्न असते.\nशाकाहारी ह���णांचा मांसाहार वाचून नवल वाटले. वानरांची शेकोटी का पेटली नसावी कळत नाही.\nव्हिडिओ पाहिला, खूपच टचिंग, माकडाचे पिल्लू शिकार झालेल्या आईला सुद्धा चिकटून राहिले हा भाग जास्तच \nस्वाती दिनेश [10 May 2007 रोजी 16:12 वा.]\n..व्हिडिओ पाहिला, खूपच टचिंग\nआपला लेख आवडला,हरणांचे मांसभक्षण ... ही नवी माहिती\nवेगळ्या विषयावरचा रंजक लेख आवडला. प्राण्यांमध्ये बुद्धिमत्ता असावी, मात्र त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ ठरत असावी असे वाटते.\nविसोबा खेचर [10 May 2007 रोजी 18:32 वा.]\nमात्र त्यांची नैसर्गिक प्रवृत्ती बुद्धिमत्तेपेक्षा वरचढ ठरत असावी असे वाटते.\nआमच्या बाबतीतही असे काही वेळा होते\nसंत तात्याबा गमभन वापरतात\nबुद्धिमत्ता व सहजप्रेरणा (इन्स्टिंक्ट) या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. हातातल्या चमच्याने गुलाबजाम खाणे, दगडाने फोडून बदाम खाणे, चोचीने गोगलगाईला दगडावर आपटून फोडून खाणे ही सगळी कामे वेगवेगळ्या प्राण्यांच्या मेंदूत होतात हे खरे पण त्यातले बुद्धिमत्तेचे सूत्र समानच आहे. तसेच माणसाचे प्रेमात पडणे व पक्ष्यांचे जोड्या जमवणे या सहजप्रेरणा आहेत. कुठले काम बुद्धीने व कुठले प्रेरणेने (मला असं करावंसं वाटलं म्हणून) होते हे ठरवणे तसे अवघडच. तसे बघितले तर बुद्धी ही एकप्रकारची सहजप्रेरणाच म्हणता येईल. (सगळी शास्त्रे भौतिकशास्त्राचाच् भाग आहेत तसे.)\nआफ्रिकेतल्या बिबट्यांच्या बाबतीत जेन गुडालने लिहिले आहे की ते सहसा पुरुषांवर हल्ला करीत नाहीत, लेकुरवाळ्या बाईवर करतात. शिकारी प्राण्याला कोणत्या सावजाच्या मागे जाण्याचा उपयोग होईल हे शिकावे लागते, किंवा 'जाणवावे' लागते. जर प्राणी शिकत असेल तर तो बुद्धिमान, जर आतून येत असेल तर मात्र ढ() असे काहीसे समजले जाते. शिकण्यासाठी मोठी स्मृती असणे आवश्यक, म्हणजे मोठा मेंदू. मेंदू हा सगळ्यात महाग अवयव आहे. आपल्या शरिराचे निम्म्याहून अधिक खाद्य या एका अवयवाला पोसण्यात खर्च होते. त्यामुळे जितक्या कमीत कमी मेंदूत काम भागेल तितके बरे अश्या नियमाने उत्क्रांती घडत जाते. त्यामुळे सगळ्या प्राण्यांना त्यांच्या भोवतालातल्या कोनाड्यात (= जगायला+ यशस्वीरित्या पुनरुत्पादनाला) जितका गरजेचा आहे तितकाच मेंदू, म्हणजे तितकीच बुद्धिमत्ता आहे.\nमाणसाचा मेंदू इतका मोठा का, याविषयी 'पुन्हा कधीतरी'.\nया विषयावर इथे झ��लेले सर्व लिखाण - मूळ लेख आणि प्रतिसाद - अतिशय आवडले. निसर्ग, प्राणीजीवन हा आवडीचा विषय असल्यामुळे असेल कदाचित.\nअवांतर: डिस्कव्हरी, नॅटजिओ, ऍनिमल प्लॅनेट या माझ्या तीन व्यसनांमुळे कुटुंब त्रस्त आहे\nलेख आवडला. प्रतिसादांतूनही बरीच माहिती मिळाली. प्राण्यांमध्ये विचार करण्याची क्षमता असते असे अनुभवांवरून वाटते. बदललेल्या परिस्थितीशी/वातावरणाशी जुळवून घेणे हे अश्या विचारशक्तीमुळेच शक्य असावे. शिवाय उपजत/नैसर्गिक ज्ञानाबरोबरच आई/वडिलांच्या किंवा कळपातील इतर मोठ्या प्राण्यांच्या निरीक्षणातून लहानग्यांचे शिक्षण होत असते. आपल्या पिलांना शिकारीचे/बचावाचे शिक्षण देणार्‍या सिंहिणींचे आणि ध्रुवीय अस्वलांचे कार्यक्रम ऍ॰प्लॅ॰/नॅ॰जि॰ वर बरेचदा लागतात. विचारशक्ती नसेल तर अशी नवी कौशल्ये शिकणे शक्य झाले नसते असे वाटते.\nमला बर्‍याच दिवसांपासून अशाच प्रकारची माहिती वाचायची होती.\nआपल्या प्रतिसादातूनही काही माहितीपूर्ण दुवे मिळाले ,धन्यवाद\nलेख आणि प्रतिसाद आवडले.\nमाणसाचा मेंदू इतका मोठा का, याविषयी 'पुन्हा कधीतरी'.\nहा लेख लवकरच लिहावा. वाचण्यास उत्सुक आहे.\nएकदा असे मठात बसलो असता एक अभूतपूर्व दृश्य पाहिलं. आभाळात उडणार्‍या 'मोरघारीचा ' आवाज येत होता. इतक्यात झुडपातून एक मुंगूस बाहेर पडलं. मागोमाग तीन पिलं. मोठी खेळकर होती ती. त्यांना उघड्या रानातून पुन: जंगलात प्रवेश करावयाचा होता. मुंगसाच्या आईला माहीत होतं की आभाळात त्यांचा शत्रू उडत आहे. दिसताक्षणीच मोरघारीनं त्यांच्यावर झडप घातली अस्ती. तिनं गोजिरवाण्या पिलांजवळ तोंड नेऊन काहीतरी हितगूज केलं. ते सारे रानातला रस्ता ओलांडण्याच्या तयारीत होते. तिच्या लांब शेपटीचं टोक एका पिलानं तोंडात धरलं. नंतर त्या पिलाची शेपटी दुसर्‍यानं. दुसर्‍याची तिसर्‍यानं. आणि क्षणातच तिथं एक अजब लांबच्या लांब जनावर रस्ता ओलांडताना दिसलं. गरुड त्या विचित्र दिसणार्‍या जनावराला भ्याला असावा. म्हणून त्यानं त्यांच्याकडं दुर्लक्ष केलं असेल. रस्ता ओलांडून झुडपात जाताक्षणीच त्या लबाडांनी एकमेकांच्या शेपट्या सोडून् दिल्या. अन् पुनः नाचत बागडत ती पिलं आईबरोबर हिंडू-फिरू लागली. जंगलातील उघड्यावर वाटा ओलांडताना रानबदकं, हुदाळे आणि रानउंदीर मुंगसाप्रमाणे वागतात.\n-- रानवाटा : मारुती चितमपल्ली.\nम���रुती चितमपल्लींचं 'रानवाटा' हे एक अतिशय सुंदर पुस्तक.\nसंधी मिळाल्यास जरुर वाचा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/yeddyurappa-resigns-after-emotional-speech-117729", "date_download": "2018-09-24T08:26:25Z", "digest": "sha1:TMWUSMIOXGY5KARXPHBSAMWOVF6FXSPP", "length": 12362, "nlines": 171, "source_domain": "www.esakal.com", "title": "Yeddyurappa resigns after emotional speech राजीनाम्यापूर्वी येडियुरप्पांचे 'वाजपेयी स्टाईल' भाषण! | eSakal", "raw_content": "\nराजीनाम्यापूर्वी येडियुरप्पांचे 'वाजपेयी स्टाईल' भाषण\nशनिवार, 19 मे 2018\nबंगळूर : 'आम्हाला जनतेने 104 जागा दिल्या. 113 जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही हे राज्य सुजलाम सुफलाम केले असते', अशा शब्दांत भावना व्यक्त करून भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी विधानसभेत भावूक भाषण केले.\nबंगळूर : 'आम्हाला जनतेने 104 जागा दिल्या. 113 जागा मिळाल्या असत्या, तर आम्ही हे राज्य सुजलाम सुफलाम केले असते', अशा शब्दांत भावना व्यक्त करून भाजपच्या येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा यांनी विधानसभेत भावूक भाषण केले.\nकर्नाटकमध्ये बहुमत चाचणीला सामोरे जाव्या लागलेल्या येडियुरप्पा यांच्या पक्षाकडे बहुमतासाठी आवश्‍यक ते संख्याबळ नव्हते. त्यामुळे अखेरपर्यंत ही जमवाजमव करण्याचे प्रयत्न सुरू होते. संख्याबळ नसल्याने येडियुरप्पा राजीनामा देण्याची शक्‍यता आहे, असे वृत्त दुपारी दोनच्या सुमारास पसरले. राजीनाम्याची घोषणा करण्यापूर्वी येडियुरप्पा भाषण करतील, असेही सांगितले जात होते.\nदुपारी साडेतीननंतर विधानसभेचे कामकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळी उर्वरित आमदारांचा शपथविधी झाला. त्यानंतर येडियुरप्पा भाषणासाठी उभे राहिले.\nजवळपास अर्धा तास केलेल्या भाषणामध्ये येडियुरप्पा म्हणाले, \"हे जनमत कॉंग्रेस किंवा धर्मनिरपेक्ष जनता दलासाठी नव्हते. कर्नाटकच्या जनतेने आम्हाला पाठिंबा दिला आहे, त्यांना नाही गेल्या दोन वर्षांपासून मी राज्यभरात दौरे केले. जनतेची दु:खं मी जवळून पाहिली आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना मी पाहिल्या आहेत. त्यांच्यासाठी काम करण्याची माझी इच्छा होती. यासाठीच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी मुख्यमंत्रीपदी माझी निवड केली. कर्नाटकच्या जनतेने मला दिले���े प्रेम कधीच विसरणार नाही.''\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ\nमोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nरयत शिक्षण संस्थेच्या, शताब्दी महोत्सवाला सुरूवात\nमोखाडा - महाराष्ट्रातील गोरगरीब जनतेला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम रयत शिक्षण संस्था करते आहे. 4 आक्टोबर 1919 रोजी विजया...\nमनस्वी कलाकार - अन्वर हुसेन\nअपघाताने चित्रकलेकडे वळलेल्या अन्वर हुसेन (इस्लामपूर) यांचे आयुष्य आता चित्र हेच बनले आहे. जगण्यातली मजा चित्रांत आहे आणि सरळधोपट मार्ग सोडून या...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00117.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-cinema-news", "date_download": "2018-09-24T07:31:30Z", "digest": "sha1:XMOLQMMUISMKRL2EA3TTPPIW5VPHEA2S", "length": 11869, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Marathi Movies News | Marathi Cinema News | Marathi Cinema Masala | मराठी चित्रपट | मराठी नाटक | नवीन मराठी चित्रपट", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\n'बॉइज २' मधून गिरीश कुलकर्णी करणार 'तोडफोड'\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला सुरुवात\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत नाहीत असे म्हणतात. नुकतेच ...\nसोशल मिडीयावरभायटम सॉंगची धूम\nप्रवीण तरडे दिग्दर्शित ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटातील ‘अराररारा अराररारा खतरनाकऽऽऽऽऽ‘ हे भायटम सॉंग नुकतेच सोशल ...\n'शुभ लग्न सावधान'चा पार पडला मंगलमय ट्रेलर सोहळा\nलग्न म्हंटले की लगीनघाई ही आलीच अगदी एका उत्सवाप्रमाणे साजरा होत असलेल्या या लग्नसोहळ्यावर आधारित 'शुभ लग्न सावधान' ...\nदिमाखात पार पडला 'बॉईज २' चा ट्रेलर\nतरुणाईवर आधारित सिनेमा म्हंटला कि त्यात दंगा मस्ती ही ओघाने आलीच खास करून जर तो सिनेमा सुपरहिट 'बॉईज' चा सिक्वेल ...\nपुन्हा एकदा सचिन पिळगांवकर ट्रोल\nअभिनेते सचिन पिळगांवकर पुन्हा एकदा ट्रोल झाले आहेत. नुकतेच त्यांनी गायलेले आणखी एक गाणे अतिशय कमी वेळात व्हायरल झाले ...\nअबलख सिनेमात पुन्हा झळकणार प्रार्थना आणि अनिकेतची जोडी\nअबलख .....एकदा तरी लागतोच' आयुष्यात हया अनुभवातून प्रत्येक जण एकदातरी जातोच.अशीच गमतीर कथा घेऊन अनिकेत आणि प्रार्थना ...\nगणेशोत्सवात प्रत्यक्ष भेटणार अगडबम 'नाजूका'\nविघ्नहर्त्याचा आशीर्वाद लाभला कि, पुढचा मार्ग सहजसोपा होतो असे म्हणतात. त्यामुळे, अनेकजण आपल्या कामाची सुरुवात गणपती ...\nजोडी जुळवून देणाऱ्या 'गॅटमॅट'चा टीझर पोस्टर लाँच\nअसे म्हणतात की जोड्या स्वर्गात बनतात. परंतु या बनलेल्या जोड्यांचा 'गॅटमॅट' हा खालीच होत असतो. त्यामुळे, जोडी कितीही ...\nअगडबम नाजुकाचे 'अटकमटक' गाणे प्रदर्शित\n'अटकमटक' चा डाव प्रत्येकांनी आपल्या लहानपणी खेळला असेल धम्माल मस्ती आणि पोटभर हसू आणणाऱ्या या बैठी खेळाचे बोल, आता ...\nनृत्य व अभिनयाची सांगड घालणारा कलाकार\nनृत्य ही कला सर्वांनाच अवगत नसते. ही कला जरी अवगत असली तरी त्याप्रमाणे ती जपून पुढे त्यात करिअर करणेही तेवढे सोपे नसते. ...\n'शुभ लग्न सावधान' मधील 'नवरोजी'चे झाले थाटात आगमन\nलग्न म्हटले की, वधू-वर पक्षाचा आनंद आणि उत्साह अक्षरश: ओसंडून वाहत असताना आपण बघतो. एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरा होत ...\n'अभिनेता वैभव तत्ववादीने 'ग्रे' चे पोस्टर केले शेअर\nअभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमा 'ग्रे'ची घोषणा सोशल मीडियावर केली होती. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने ...\n'बोगदा' या सिनेमाच्या शीर्ष���ामुळे प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. मायलेकीच्या नात्यामधील विविध पैलू ...\n...अशी सुचली बॉईज-२ ची गोष्ट\n'बॉईज' सिनेमाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर, येत्या ५ ऑक्टोबरला प्रदर्शित होणा-या या सिनेमाच्या सिक्वेलची चर्चा मोठ्या ...\n'माझा अगडबम'चे दमदार शीर्षकगीत लॉच\nनावापुरतीच नाजूक आणि शरीराने अगडबम असलेल्या, महाराष्टाच्या लाडक्या 'नाजुका'च्या दमदार पुनरागमनाची चर्चा सर्वत्र रंगात ...\n'सविता दामोदर परांजपे' मोठा प्रतिसाद\n‘सविता दामोदर परांजपे’चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केल्याचं पाहायला मिळालं आहे. या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर ...\n'बोगदा' चित्रपटातील संयमी सुहास ताई\nकोणताही सिनेमा पडद्यावर पाहताना जेवढा उत्कृष्ट भासतो त्याहीपेक्षा वेगळे अनुभव तो बनत असताना कलाकार आणि इतर मंडळींना येत ...\nसुबोध - श्रुतीचे रॉमेंटीक सॉंग लाँच\nपल्लवी विनय जोशी निर्मित आणि समीर रमेश सुर्वे दिग्दर्शित 'शुभ लग्न सावधान' हा सिनेमा येत्या १२ ऑक्टोबर रोजी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/farmers-do-not-commit-suicide-says-soldier-chandu-chavan-119902", "date_download": "2018-09-24T08:08:50Z", "digest": "sha1:OEJXOEKJBT7LWJO4VDUNB6ARIRRRIFVL", "length": 13950, "nlines": 181, "source_domain": "www.esakal.com", "title": "farmers do not commit suicide says soldier chandu chavan शेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका: चंदू चव्हाण | eSakal", "raw_content": "\nशेतकऱ्यांनो, आत्महत्या करू नका: चंदू चव्हाण\nसोमवार, 28 मे 2018\nतळेगाव ढमढेरे (पुणे): \"लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. देशासाठी काही करावे ही तीव्र इच्छा मनात असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालो. भारत-पाक चकमकीत पाकच्या तावडीत सापडलो. अनेक यातना सहन केल्या. तीन महिने व 21 दिवस माझ्यासमोर मृत्यू दिसत होता. पण, मी हरलो नाही. शेतकऱ्यांनीही संघर्ष करावा, पण कोणत्याही स्थितीत आत्महत्या करू नये,'' असे आवाहन पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाण यांनी केले. आपला संघर्ष उलगडताना ते भावनाविवश झाले.\nतळेगाव ढमढेरे (पुणे): \"लहानपणीच आई-वडिलांचे छत्र हरपले. देशासाठी काही करावे ही तीव्र इच्छा मनात असताना दहावीपर्यंतचे शिक्षण घेऊन सैन्यदलात भरती झालो. भारत-पाक चकमकीत पाकच्या तावडीत सापडलो. अनेक यातना सहन केल्या. तीन महिने व 21 दिवस माझ्यास��ोर मृत्यू दिसत होता. पण, मी हरलो नाही. शेतकऱ्यांनीही संघर्ष करावा, पण कोणत्याही स्थितीत आत्महत्या करू नये,'' असे आवाहन पाकिस्तानातून परतलेला जवान चंदू चव्हाण यांनी केले. आपला संघर्ष उलगडताना ते भावनाविवश झाले.\nरांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथे www.shirurtaluka.comच्या आठव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चव्हाण बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार सूर्यकांत पलांडे होते. कलासागर प्रतिष्ठानतर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी आमदार सूर्यकांत पलांडे, \"सकाळ'चे संपादक सम्राट फडणीस, कार्यकारी संपादक शीतल पवार, तहसीलदार रणजित भोसले, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, संगणक अभियंता हिमांशूराजे पवार, दीपाली शेळके, डॉ. अंकुश लवांडे आदी उपस्थित होते.\nचंदू चव्हाण म्हणाले, \"\"माझ्यासारखे दुःख कोणाच्या वाट्याला येऊ नये. पाकिस्तानच्या जेलमध्ये प्रत्येक क्षणाला मृत्यू दिसत होता. दरम्यान, गावाकडे आजीचे निधन झाले. आजीसाठी रडू की, पकडलेल्या भावासाठी रडू, अशी परिस्थिती माझ्या भावाची झाली. अखेर तो दिवस उजाडला आणि पुनर्जन्म घेऊन मी भारतात परतलो. येथून पुढे देशासाठी जगत राहणार आहे. यातना सहन कराव्या लागल्या, परंतु देशाबद्दलची निष्ठा ढळू दिली नाही. आयुष्यात संघर्ष झाला, तरी डगमगू नका.''\nयावेळी चंदू चव्हाण व सूर्यकांत पलांडे यांच्यासह विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. रावसाहेब चक्रे यांनी सूत्रसंचालन केले. सतीश केदारी यांनी स्वागत केले. ई सकाळचे वरिष्ठ उपसंपादक संतोष धायबर यांनी आभार मानले.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केले���े आहे कारण...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/smartphon-blast-ceo-killed/", "date_download": "2018-09-24T08:07:35Z", "digest": "sha1:FSH5HTHOXNBV7ASWIYC466IMRBVCOUE3", "length": 17933, "nlines": 260, "source_domain": "www.saamana.com", "title": "स्मार्टफोनच्या स्फोटात सीईओचा मृत्यू, चार्जिंगला लावला होता फोन | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nस्मार्टफोनच्या स्फोटात सीईओचा मृत्यू, चार्जिंगला लावला होता फोन\nहल्ली चार्जिंगला लावलेल्या स्मार्टफोनचा स्फोट होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना मलेशियात घडली असून यात क्रॅडल फंड या कंपनीचे सीईओ नाजरीन हसन यांचा मृत्यू झाला आहे.\nनाजरीन यांनी रात्री दोन स्मार्टफोन चार्जिंगला लावले होते. त्यातील एकाचा स्फोट झाला आहे. स्मार्टफोन अतिगरम झाल्यामुळेच त्याचा स्फोट झाला असे पोलिसांनी सांगितले आहे.\nक्रॅडल फंड मलेशियातील अर्थमंत्रालयाशी संबंधित कंपनी असून टेक स्टार्टअप्सला मदत करते. नाजरीन त्या कंपनीचे सीईओ म्हणून काम करत होते. ते ब्लॅकबेरी व हुआवेचे स्मार्टफोन वापरत होते. रात्री झोपण्याआधी त्यांनी दोन्ही स्मार्टफोन चार्जिंगला लावले होते. अचानक त्यातील एकाचा स्फोट झाला. बघता बघता आगीचा भडका उडाला व आग बेडपर्यंत पोहोचली आणि गादीने पेट घेतला. यामुळे बेडरुममध्ये मोठ्याप्रमाणावर धूर जमा झाला. यात गुदमरून नाजरीन यांचा मृत्यू झाला असे पोलिसांनी सांगितले आहे.\nपण नाजरीन यांच्या कुटुंबाने सोशल साईटवर एक पोस्ट टाकली आहे. यात स्फोटामुळे मोबाईल फुटला व त्याचा एक अणुकुचीदार तुकडा नाजरीन यांच्या डोक्यात घुसला. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. कुटुंबातील मंडळी जोपर्यंत नाजरीन यांच्या बेडरुमपर्यंत पोहोचली तेव्हा फार उशीर झाला होता. नाजरीन यांचा मृत्यू झाला होता.\nकाही दिवसांपासून स्मार्टफोन फुटण्याच्या घटना सातत्याने गडत आहेत. मुंबईत एका व्यक्तीच्या खिशातील मोबाईलचा असाच अचानक स्फोट झाला होता. तर अमेरिकेत एक महिला कार चालवत असताना तिच्याजवळील स्मार्टफोनचा स्फोट झाला यात महिला जखमी झाली तर तिची कार जळून खाक झाली होती.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nपुढीलवाणेवाडीत वीज पडून दोन महिला ठार, तीन जखमी\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\nबाप्पाची चिमुकली भक्त अशी धम्माल नाचली, पाहा व्हायरल व्हिडीओ\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/53112", "date_download": "2018-09-24T09:00:45Z", "digest": "sha1:TJN2WFIKKF5HP5V4AZSBBW3AQOIMWGO2", "length": 58815, "nlines": 285, "source_domain": "www.maayboli.com", "title": "'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी\n'सिडनी' मधला थरार आणि सख्या रे घायाळ मी हरिणी\nकाही काही योगायोग विलक्षण असतात. एखादे गाणे ऐकावे आणि काही काळातच त्या गाण्यातल्या अर्थाची घटना खऱ्या आयुष्यात घडलेली ऐकायला मिळाली कि मन स्तिमित होते. परवा सहज लताजींनी गायलेले 'सामना' मधले \"सख्या रे घायाळ मी हरिणी\" ऐकत होतो. हे गाणे विलक्षण आहे. किंबहुना सामना चित्रपटच विलक्षण आहे. माझ्या जन्माच्या आधीचा चित्रपट. पण माझे भाग्य असे कि कसल्याश्या फेस्टिवल वगैरेच्या निमित्ताने पुण्यात अलका थियेटरच्या मोठ्या पडद्यावर मला हा चित्रपट एकदा पाहायला मिळाला होता. कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, पण हा चित्रपट थिएटरला पाहणे हा एक अप्रतिम अनुभव आहे. खरेच. एकच शब्द \"अप्रतिम\". केवळ अप्रतिम. दिग्दर्शक प्रभावी असेल, कलाकार मुरलेले असतील, संगीत कसदार असेल आणि गाणाऱ्या लतादीदी असतील तर ती कलाकृती अत्युच्च दर्जाची व्हायला कलर, डॉल्बी, डिजीटल, एचडी किंवा तत्सम अन्य कोणत्याही तंत्रज्ञानाची गरज नसते हे 'सामना' चित्रपट दाखवून देतो. \"समस्त व्याघ्रमंडळी सुखी असोत\" म्हणत मिश्किलपणे सरपंचाच्या भयाण वाड्यात सहजगत्या प्रवेश करणारे डॉ. लागू आणि \"साहेब, ह्या देशात लोकांना एकवेळचं अन्न खायला मिळत नाही. पण तुम्ही घ्या\" म्हणून आलेल्या व्ही.आय.पी. पाहुण्याचा पाहुणचार करणारे 'सरपंच' निळू फुले. ह्या दोन दिग्गजांनी केवळ आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांना तीन तास खुर्चीला खिळवून ठेवण्याची किमया साधली आहे. चित्रपट पाहून थियेटर बाहेर आल्यावर \"पडद्यावर कलर नव्हते, संगीत डिजीटल नव्हते, शुटींग परदेशातलं नव्हतं, गाण्यात डान्स नव्हता, खायला पोपकोर्न नव्हते\" असली कसलीही खुळचट बाजारू गोष्ट मनात येत नाही. मनात भरून राहतो तो फक्त आणि फक्त चित्रपट. भरून राहतो तो निळू फुलेंचा करारी सरपंच, भरून राहतो तो डॉ. लागूंचा \"मारुती कांबळे\"चा शोध, आणि भरून राहते ती काळीज चिरत जाणारी लतादीदींची गाण्यातली आर्त साद... \"हा महाल कसला, रान झाडी ही दाट. अंधार रातीचा, कुठं दिसना वाट\"\nअसे आशयघन चित्रपट आणि अशी इंटेन्स गाणी आता होणार नाहीत. कारण तो काळ तसा होता. आजचा काळ वेगळा आहे. असा काहीबाही मी विचार करत होतो. तितक्यात पेपरमधल्या एका बातमीने माझे लक्ष वेधून घेतले. \"सिडनी मध्ये भारतीय महिलेची हत्या\". कुतूहलापोटी बातमी वाचली. आजकाल खून, बलात्कार, दरोडे, हाणामाऱ्या अगदी रोजचे झाले आहे. पण ही बातमी वाचली आणि मन अक्षरशः थरारून गेले. वेगवेगळे स्त्रोत धुंडाळून बातमीच्या मिळेल त्या डीटेल्स भराभरा मनात साठवत गेलो. आणि ज्या परिस्थितीत ज्या प्रकारे ज्या वेळी ज्या वातावरणात ही घटना घडली होती तिची कल्पना करुन अंगावर अक्षरशः काटा उभा राहिला.\nसाधारणपणे तीन वर्षापूर्वी \"ती\" नोकरीच्या निमित्ताने भारतातून तिकडे गेली होती. घरदार कुटुंबाला सोडून इतक्या दुरवर दीर्घकाळ राहणे हा अतिशय वेदनादायक अनुभव असतो. पण कर्तव्याची जबाबदाऱ्यांची जाणीव ठेऊन भावनेला मुरड घालून आयुष्यात काही गोष्टी कराव्याच लागतात. काही काळ कुटुंबाच्या विरहाचाच फक्त प्रश्न असतो. आणि आजकाल अनेकजण असे करतातही. तिनेही तेच केले होते. नवऱ्याला आणि आपल्या सहा वर्षाच्या मुलीला सोडून ती दूर सातासमुद्रापार सिडनीला आली होती. दिवसभर खूप हेक्टीक काम असायचे. संध्याकाळी मन शिणून जायचे. पण काहीही झाले तरी भारतात असलेल्या आपल्या पतीशी आणि लाडक्या लहानगीशी ती अगदी दररोज संध्याकाळी न चुकता फोनवर बोलत असे. कारण तीच तिचे सर्वस्व होते. तिच्या भविष्यासाठीच ती इतक्या दुरवर सर्वांना सोडून इतकी वर्षे राहिली होती. पण आता मात्र ती थकली होती. कुटुंबापासून अजून जास्त काळ लांब राहणे आता तिला आता शक्य नव्हते. तसे तिने अनेकदा आपल्या नवऱ्याला फोनवर बोलून दाखविलेही होते. पण आता फक्त काही काळच राहिला होता. पुढच्याच महिन्यात ती कायमसाठी भारतात परतणार होती. नवरा आणि मुलीबरोबर नेहमी नेहमीसाठी ती राहणार होती. त्यासाठी तिने सगळी जय्यत तयारीही केली होती. चिमुकलीसाठी कपडे आणि खेळण्यांची मोठाली थैलीच तिने भरून तयार ठेवली होती. इतका प्रदीर्घ काळ बाहेर काढल्यावर कुटुंबासमवेत राहण्यासाठी ती खूप आसुसलेली होती. अधीर झाली होती. आतुरतेने सिडनी मधील शेवटचे दिवस सरण्याचीच वाट पाहत होती.\nसात मार्च दोन हजार पंधराचा दिवस उजाडला. शनिवार होता. खरेतर हा सुट्टीचा दिवस. पण कामाचा ताण इतका कि आजसुद्धा काही अपॉइंटमेंट्स होत्या. महत्वाच्या होत्या. त्या आ���च करणे भाग होते. पाहता पाहता तिचा अख्खा दिवस त्यात गेला. संध्याकाळ उलटून रात्र पडली. थकून भागून तिने घरी जाण्यासाठी ट्रेन पकडली. सिडनी पासून पंचवीसेक किलोमीटर दूर असलेल्या वेस्टमिड भागात ती जिथे आपल्या मैत्रिणीसोबत राहत होती तिथून जवळ असलेल्या ट्रेन स्टेशनवर जेंव्हा ती उतरली तेंव्हा रात्रीचे चक्क नऊ वाजून गेले होते. स्टेशनवर कसलीच वर्दळ नव्हती. सिडनी शहरापासून थोडी दूर असलेली ही स्टेशन्स रात्रीच्या वेळी सामसूम असतात. ट्रेन असेपुरती थोडी गजबज. पुन्हा शुकशुकाट. आजूबाजूला माणूसकानूस दिसत नाही. दूरदूरवर निरव शांतता. रस्त्यावरच्या एखाददुसऱ्या गाड्यांचेच काय ते अधूनमधून आवाज. इथून केवळ एक दिड किलोमीटरवर तिचे घर. झपाझप पावले टाकत ती स्टेशन बाहेर आली. दरम्यानच्या काळात दररोजच्या शिरस्त्याप्रमाणे भारतात नवऱ्याशी फोनवर बोलणे सुरु होते. मुख्य रस्त्याच्या पदपथावरून काही काळ चालल्यावर तिला आता डावीकडे वळायचे होते. तिथून पार्क शेजारून जाणाऱ्या छोट्या पायवाटेने तिचे घर लगेचच येणार होते. मोठे मैदान आणि पार्क यांच्या मधून गेलेली साधारणपणे एक किलोमीटरभर लांबीची ही पायवाट तशी तिच्या रोजच्या सवयीची. पण रात्री अपरात्री ती सुनसान असायची. चिटपाखरूही फिरकत नसे. भयाण वाटायची. म्हणूनच भुरट्या गुंडपुंड प्रवृत्तींचाही तिथे वावर होता. तिच्या मैत्रिणीने देखील तिला त्या वाटेवरून रात्री न येण्याबाबत पूर्वी एकदा दोनदा बजावले होते. पण फोनवर नवरयाबरोबर बोलायच्या नादात वेळकाळाचे भान न राहता केवळ नेहमीच्या सवयीप्रमाणे तिची पावले त्या वाटेवर आपसूक वळली. फोन वर बोलताना तशीही ती मनाने भारतातच असायची. मायदेशी परत येण्याच्या कल्पनेने ती किती उतावळी झाली आहे किती आनंदून गेली आहे हे ती नवऱ्याला सांगत होती. आपल्या चिमुकलीची प्रेमाने चौकशी करत होती.\nचालता चालता बोलता बोलता काही क्षण कसे गेले तिला कळलेही नाही. अंगाला रात्रीच्या वेळची बोचरी थंडी जाणवत होती. वाऱ्याने आजूबाजूच्या गर्द झाडीत पानांची सळसळ व्हायची. बाकी सगळं वातावरण स्तब्ध. आणि अचानक तिला पाठीमागून कोणाचीतरी चाहूल लागली. इतर कोणीतरी पांथस्थ असेल म्हणून तिने सुरवातीला दुर्लक्ष केले. पण \"त्या\" व्यक्तीची चाल काही ठीक नाही हे तिच्या अंत:चक्षूना जाणवले. तशी ती चपापली. सतर्क झाली. नक��त कानोसा घेऊ लागली. आणि काही वेळातच ती मागून येणारी व्यक्ती अन्य कोणी पांथस्थ नसून आपलाच पाठलाग करत आहे हे तिच्या लक्षात आले. आता दूरदूरवर तिथे आजूबाजूला वस्ती नव्हती. त्या छोटेखानी वाटेवर गर्द झाडी. विजेच्या दिव्यांचे खांब लांब लांब अंतरावर लावलेले. एका बाजूला विशाल मैदान. दुसरीकडे मोठ्ठे पार्क. आणि सभोवार गडद अंधार. ती थरारली. पावले भरभर पडू लागली. लांडग्याने सावजावर पाळत ठेवावी तशा नजरेने पाहत मागची ती व्यक्ती तिच्या अजून जवळ येऊ पाहत होती. दूर अंतरावर असलेल्या पथदिव्याच्या अंधुक प्रकाशात तिला त्याचा भेसूर चेहरा दिसला. आणि तिच्या काळजाचा ठोका चुकला. घशाला कोरड पडली. हजारो किलोमीटर दूर असलेल्या नवऱ्याला तिने फोन वर सांगितले, \"माझा कोणीतरी पाठलाग करतंय. मला भीती वाटतीये.\" अचानक कापरे भरलेला तिचा आवाज ऐकूनच तिचा नवरा हादरला. परिस्थिती जाणून घेण्याचा त्याने आटोकाट प्रयत्न केला. काहीतरी अघटीत घडणार आहे याची पाल नकळत त्याच्या मनात चुकचुकली. त्याने जादा माहिती घेण्याचा प्रयत्न केला. धीर देत राहिला. \"मी घरापासून तशी जवळ आली आहे. पण मला खूप भीती वाटतीये रे. काय करू\" आता मात्र ती रडवेली झाली. जीव कासावीस झाला होता. नियती पण किती विचित्र. आपली प्रिय पत्नी जीवघेण्या संकटात आहे हे सगळे काही त्याला समजत होते. पण पण तो काहीच करू शकत नव्हता. तिने आता भीतीने जोरजोरात चालायला सुरवात केली. ह्रिदयाची धडधड जोरात वाढली होती. पावले अडखळली. मदतीची तिची आर्त याचना फोनमधून त्याच्या कानावर पडली. आणि त्याच्या पायातले त्राण संपले. तो फक्त वेड्यासारखा तिला हाका मारत राहिला. तिचा आर्त आवाज असहायपणे ऐकत राहिला. एव्हाना त्या नराधमाने तिला गाठले होते. एका झेपेत तिला पकडून तिचा रस्ता अडवून तो भेसूर नजरेने तिच्याकडे रोखून पाहत उभा राहिला. नजर अतिथंड पण जीवघेणी. हिंस्र श्वापदालाही लाजवेल इतके क्रौर्य आणि निष्ठूरपणा त्याच्याकडे पाहिल्यावर जाणवत होता. बघता बघता मानसिक तोल ढळल्यासारखे भाव त्याच्या चेहऱ्यावर आले आणि विमनस्क हसल्या सारखे करत त्याने धारदार सुरा काढला.\n\"क.. कक.... क्काय.... काय... हवेय तुला कक काय हवे ते घे. चीजवस्तू. पैसे. दागिने. प्प... पण प प्ली प्लीज. प्लीज. मारू नको. प्लीजजजजजज. मला मारू नको.\", ती किंचाळली. ठेचकाळत पडली. कशीबशी सावरत उठून उभी राहिली. क���ही क्षणात हे सर्व काय घडले होते. तेवढ्यात मृत्यूची कराल दाढ होऊन उभ्या असलेल्या त्याचा हात सुऱ्यासहित वर गेला.\nआणि जिवाच्या आकांताने ती फोनवर ओरडली, \"डार्लिंग, मला भोसकले त्याने. भोसकले मला. वाचव.\"\nआणि त्यानंतर काही क्षणातच तिची रक्त गोठवणारी गगनभेदी किंकाळी त्याला ऐकू आली.\nत्याच्या डोळ्यासमोर अंधारी आली. हाता पायाला घाम सुटला. अंगातले बळच निघून गेले. चक्कर येतेय कि काय असे वाटून बाजूच्या खांबाचा आधार त्याने घेतला. मूठ घट्ट आवळली. आणि होते नव्हते तेवढे त्राण घशात आणून तो ओरडला,\nमात्र त्याच्या हाकेला पलीकडून तिचा कसलाही प्रतिसाद आला नाही. त्याच्यापासून हज्जारो किलोमीटर अंतरावर दूर प्रदेशात पथदिव्याच्या मंद प्रकाशात रक्ताच्या थारोळ्यात तिचा देह निपचित पडला होता. सगळी धडपड थांबली होती. आता सगळे शांत झाले होते. परत जाण्याची स्वप्ने. आतुरता. अधीरपणा. सगळे सगळे सगळे, आता शांत शांत झाले होते.......\nहा महाल कसला रानझाडी ही दाट\nअंधार रातिचा, कुठं दिसंना वाट\nकुण्या द्वाडानं घातला घाव\nसख्या रे, घायाळ मी हरिणी\nकाजळकाळी गर्द रात अन्‌ कंप कंप अंगात\nसळसळणार्‍या पानांनाही रातकिड्यांची साथ\nकुठं लपू मी, कशी लपू मी, गेले भांबावुनी\nगुपित उमटले चेहर्‍यावरती, भाव आगळे डोळ्यांत\nपाश गुंतले नियतीचे रे तुझ्या नि माझ्या भेटीत\nकुठं पळू मी, कशी पळू मी, गेले मी हरवुनी\nसख्या रे, घायाळ मी हरिणी. सख्या रे, घायाळ मी हरिणी.\nअतिशय दुर्दैवी घटना.... गेले\nअतिशय दुर्दैवी घटना.... गेले आठ दहा दिवस खरतर चित्त थाऱ्या वर नाही... रात्री बेरात्री ती बातमी, ती क्लिप डोळ्यासमोर येते...\nतिच्या आत्म्याला शान्ती मिळो असे तरी कसे म्हणनार तिच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करण्यावाचुन दूसरे काही सुचत नाही...\nलेख वांचू शकले नाही..\nअतुल छान लिहिलेय असे म्हणायची\nअतुल छान लिहिलेय असे म्हणायची हिंम्मत होत नाहीये, म्हणणारही नाही..त्या गावात बरेच दिवस घालवलेत अन आताही जाणे येणे असते. त्या दिवशी जे झाले ते खरोखरच भयानक होते..आपल्या घराजवळ असे काही घडेल अशि कल्पनाही करवत नाही...\nदुर्दैवी घटना... त्याच एरियात\nदुर्दैवी घटना... त्याच एरियात मागच्या महिन्यात चार पाच दिवस होते त्यामुळे ही बातमी ऐकुन खुपच धक्का बसला.\nती बातमी वाचल्यापासून चित्त\nती बातमी वाचल्यापासून चित्त थार्‍यावर नव्हते.\nसामना खूप लहान असतांना बघितला होता. तुम्ही छान लिहिले आहे. लेख अर्धाच वाचला. पुढचे वाचवले गेले नाही\nअतिशय दुर्दैवी घटना.. त्या\nत्या सार्‍या कुटुंबाकरता प्रार्थना ....\nपेपरमधे पण वाचताना वाईट वाटले\nपेपरमधे पण वाचताना वाईट वाटले होते... सुरक्षित अशा जागाच उरल्या नाहीत आता \nअईग्ग ही बातमी नव्हती आली\nअईग्ग ही बातमी नव्हती आली वाचनात.. खरेच नाही वाचवल्या गेल्या शेवटच्या ओळी.. झरझर नजर फिरली.. असा प्रसंग डोळ्यासमोर उभा करणार्‍या या लेखनशैलीचे कौतुक तरी कसे करू..\nसुरक्षित अशा जागाच उरल्या\nसुरक्षित अशा जागाच उरल्या नाहीत आता>>>>>>\n@दिनेश - हे उगाचे भयंकरीकरण आहे. प्रत्येक शहरात थोड्या एकांड्या, गुन्हेगारांचा वावर असलेल्या जागा असतात. जनरली त्या सर्वांना माहीती असतात आणि सामान्य लोक त्याप्रमाणे काळजी घेत असतात. ह्या केस मधे सुद्धा इतरांनी वॉर्न केलेच होते.\nसिडनी भारतातल्या कुठल्याही शहरांपेक्षा अनेक पटीनी सुरक्षीत शहर आहे. मी स्वता तिथे राहीलेलो असल्यामुळे त्या शहराबद्दल कोणाचा चुकीचा समज होऊ नये म्हणुन हे लिहीतोय.\nतसेच ह्या लेखात पण घरदार सोडुन दुरवर रहाणे वगैरे लिहुन त्या स्त्रीला उगाचच बिचारी वगैरे केले आहे.\natuldpatil, लेख चांगला आहे\nलेख चांगला आहे असं म्हणवत नाही\nटीप : वेळीअवेळी वावरतांना लोकं टॅक्सी का बोलवत नाहीत\nगा पै, फक्त साडेनऊ वाजले\nगा पै, फक्त साडेनऊ वाजले होते....\nअडीच वर्षापुर्वी मेलबर्नमध्ये Jill Meagher नावाच्या स्त्रीवर अतिशय अमानुष हल्ला आणि बलात्कार करून तिचा खून करण्यात आला... ती तर तिच्या घरापासून फक्त काही ब्लॉक्स दूर होती....\nही वास्तवात घडलेली अतिशय\nही वास्तवात घडलेली अतिशय भयानक आणि तितकीच दुर्दैवी घटना असल्याने मी प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद वगैरे म्हणणार नाही. लिहायची उर्मी झाली ती केवळ आणि केवळ चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेल्या मराठी गाण्यातील शब्दरचना या घटनेतील प्रसंगांना तंतोतंत लागू पडल्यामुळेच. सिडनी शहराविषयी गैरसमज पसरवणे हा तर मुळीच हेतू नाही. गुन्हेगारी थोड्याफार प्रमाणात सर्वच ठिकाणी असते. तसेच कोणत्याही घटनेमागे अनेक शक्यताही असतात. यातील गुन्हेगार व त्यामागील कारणांचा अजूनही शोध लागलेला नाही (हा लेख लिहीपर्यंत). या सर्वांचा विचार करुन लेखातून गुन्ह्याविषयी/शहराविषयी वा अन्य कोणाविषयीही कोणत��याही प्रकारचे निष्कर्ष निघू नयेत व प्रसंग जसा घडला असेल तसा मांडला जावा असा प्रयत्न केला आहे.\nसॉरी टोचा.. जनरलायझेशन नाही\nसॉरी टोचा.. जनरलायझेशन नाही करायचे. पण अशा घटना घडल्या कि मनात भिती दाटतेच \n>>>> @दिनेश - हे उगाचे\n>>>> @दिनेश - हे उगाचे भयंकरीकरण आहे. प्रत्येक शहरात थोड्या एकांड्या, गुन्हेगारांचा वावर असलेल्या जागा असतात. जनरली त्या सर्वांना माहीती असतात आणि सामान्य लोक त्याप्रमाणे काळजी घेत असतात. ह्या केस मधे सुद्धा इतरांनी वॉर्न केलेच होते. <<<<<<\nजनरली माहित असतात, तर सामान्य माणसाने \" तथाकथित सावधगिरी \" घेण्यापुरत्याच माहित करुन घ्यायच्या का मग त्या त्या देशाचे/शहराचे पोलिस/सैन्य/होमगार्ड इत्यादी व्यवस्था या \"माहित असलेल्या जागी\" वावरणार्‍या गुन्हेगारांचा बंदोबस्त का करू शकत नाहीत मग त्या त्या देशाचे/शहराचे पोलिस/सैन्य/होमगार्ड इत्यादी व्यवस्था या \"माहित असलेल्या जागी\" वावरणार्‍या गुन्हेगारांचा बंदोबस्त का करू शकत नाहीत की हे प्रश्न न पडता, सामान्य लोकांनी निव्वळ त्या परिसरात न जाण्याची काळजी घेऊन तो परिसर सर्रास गुन्हेगारांन्ना आंदण म्हणून द्यावा की हे प्रश्न न पडता, सामान्य लोकांनी निव्वळ त्या परिसरात न जाण्याची काळजी घेऊन तो परिसर सर्रास गुन्हेगारांन्ना आंदण म्हणून द्यावा अन असेच असेल, तर त्या त्या देशाच्या नागरिकांनी/पाहुण्यांनी त्या त्या देशाच्या संरक्षणव्यवस्थेवर कसा काय विश्वास ठेवावा\nतेव्हा टोचे भौ, हे उगाचचचे भयंकरीकरण नाहीये, अन भारतात तर अशा घटना सर्रास होतात म्हणुन गेन्ड्याची कातडी बनल्याप्रमाणे भासत असले तरी प्रत्यक्षात वेळ आली तर तुमचिही फे फे उडेल, व ही वरची चर्पटपंजरी कुठल्याकुठे भिरकावली जाइल. अहो पुणेमुंबै एक्स्प्रेस वे देखिल दरोडेखोरी/खूनखराब्यातून सूटला नाहीये, तो तर एकांडी जागा नाही ना\nउलट आश्चर्य याचे वाटते की हे \"विकसित म्हणवणार्‍या\" ऑस्ट्रेलियात होतय, ते देखिल सिडनीच्या उपनगरात. हे फारच भयंकरच आहे.\nप्रत्यक्षात वेळ आली तर\nप्रत्यक्षात वेळ आली तर तुमचिही फे फे उडेल, व ही वरची चर्पटपंजरी कुठल्याकुठे भिरकावली जाइल. >>>>>>\nफे फे उडेल ह्याची गॅरेंटी असल्या मुळे अश्या एकाड्या ठिकाणी जात नाही. उगाच नस्ती साहसे करण्याची गरज नाही.\nलिंबुभौ, अगदी उचित प्रतिसाद.\nलिंबुभौ, अगदी उचित प्रतिसाद.\n��्रभाच्या बाबतीत जे झालं ते\nप्रभाच्या बाबतीत जे झालं ते अत्यंत दुर्दैवी आहे.\n<<उलट आश्चर्य याचे वाटते की हे \"विकसित म्हणवणार्‍या\" ऑस्ट्रेलियात होतय, ते देखिल सिडनीच्या उपनगरात. हे फारच भयंकरच आहे.>>\nविकसित म्हणजे प्रत्येक दोन पावलांवर पोलीस का\nभयंकर नक्कीच आहे. पण तुम्हाला ज्या गोष्टीचं आश्चर्य वाटतय त्याचंच मला आश्चर्य वाटतय. अनेक विकसित आणि अविकसित देशात अशा जागा आहेत. जिथे कदाचित दिवसा उजेडीही जाताना अत्यंत सावध्/सतर्क रहावं लगत असल.\nप्रभा ज्या पायवाटेनं गेली त्या पायवाटेनं दिवसा अनेक माणसं ये-जा करतात. मात्रं तो पार्क अत्यंत सुनसान होतो रात्री. त्या पार्कमधे बेघर, व्यसनी लोक आडोशाच्या कमी उजेडाच्या ज्जागांचा उपयोग करतात.\nवेळोवेळी पोलीस तिथे धाडीही घालतात. तात्पुरता बंदोबस्तं होतो पण कायमचा नाही.\nप्रभा त्या भागात दोन-तीन वर्षं रहात होती. त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.\nमी सिडनीत २३ वर्षं रहातेय. वेळी अवेळी मीही कामावरून, कार्यक्रमांवरून घरी आलेय. पण मीही त्या रस्त्याने काळोख्यावेळी जाण्याचं धाडस केलं नसतं. आणि मी त्या उपनगरात न राहून मला हे माहीत आहे.\nपुन्हा सांगते. प्रभाच्या बाबतीत अत्यंत दुर्दैवी घटना घडलीये. तिला त्या रस्त्याच्या कुख्यातीबद्दल माहीत नसणं हा इग्नोरन्स आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने नवीन शहरात गेल्यावर व्यवस्थित माहिती नसल्यास हे धोके टाळायला’च’ हवेत.\nत्याचा देश विकसित म्हणवण्याशी काहीही संबंध नाही.\nदिनेशदा, ह्या देशात अत्यंत कमी असुरक्षित जागा आहेत. आम्ही (मी) बंदुका घेऊन बाहेर पडत नाही.\nहा लेख म्हणून अत्यंत प्रभावी, परिणामकारक झालाय ह्याबद्दल शंका नाही.\nटोचा व दाद यांच्याशी सहमत.\nटोचा व दाद यांच्याशी सहमत.\n<< . अनेक विकसित आणि अविकसित देशात अशा जागा आहेत. जिथे कदाचित दिवसा उजेडीही जाताना अत्यंत सावध्/सतर्क रहावं लगत असल.\nतो पार्क अत्यंत सुनसान होतो रात्री. त्या पार्कमधे बेघर, व्यसनी लोक आडोशाच्या कमी उजेडाच्या ज्जागांचा उपयोग करतात.\nवेळोवेळी पोलीस तिथे धाडीही घालतात. तात्पुरता बंदोबस्तं होतो पण कायमचा नाही.\nत्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माह���त नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.\nतिला त्या रस्त्याच्या कुख्यातीबद्दल माहीत नसणं हा इग्नोरन्स आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने नवीन शहरात गेल्यावर व्यवस्थित माहिती नसल्यास हे धोके टाळायला’च’ हवेत.\nत्याचा देश विकसित म्हणवण्याशी काहीही संबंध नाही.\nह्या देशात अत्यंत कमी असुरक्षित जागा आहेत. आम्ही (मी) बंदुका घेऊन बाहेर पडत नाही. >>\nसाधारण याच आशयाचं मी देखील माझ्या http://www.maayboli.com/node/53002 या लेखात लिहीलंय. तिथेही एका प्रतिसादात या बातमीची लिंक दिली गेली होती.\nया बातमीतच खाली वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आहेत ज्यांचा आशय दाद व टोचा यांच्या प्रतिसादांसारखाच आहे.\nलिंबूभाऊ सहमत, जर अश्या काही\nजर अश्या काही जागा धोकादायक आहेत हे सामान्य लोकांना ठाऊक असते तर मायबाप सरकार आणि पोलिसांनाही ठाऊक असतेच, ते का मग अतिरीक्त संरक्षण देऊ शकत नाही गेला बाजार एक बोर्ड तरी लावतील का गेला बाजार एक बोर्ड तरी लावतील का की हि जागा संध्याकाळी ७ नंतर एकट्यादुकट्याने फिरायची नाही, तसे करताना कोणी आढळल्यास पुढे घडणार्‍या परीणामांना सरकार जबाबदार नाही वगैरे...\nअर्थात संपुर्ण संरक्षण हे प्रॅक्टीकल नाहीये हे वास्तव आहेच.\nपण बेसिकली एखादी जागा असुरक्षित म्हणून ठरवली जाते तेव्हाच ती आणखी आणखी असुरक्षित होत जाते कारण तेथील जाग, वर्दळ आणखी मंदावते. आणि अपप्रवृत्तीचे लोक हि जागा आपल्याला दिलेले आंदण आहे म्हणून तिथे येऊन आणखी चेकाळतात. बस्स एकदा एखाद्या जागेची हि इमेज मिटवून टाकण्यात यश मिळाले तरी मग पुढे फार अतिरीक्त संरक्षण तिथे पुरवायला नको..\nक्षमा करा, लेख (वर दाद यांनी\nक्षमा करा, लेख (वर दाद यांनी लिहिलेल्या कारणांसाठी) पटला तर नाहीच, पण एक स्त्री मृत्युमुखी पडली आणि तुम्हाला लेखात गाणीबिणी लिहायला सुचताहेत हे अजिबात आवडलं नाही. चीडच आली वाचताना.\nअतिशय दुर्दैवी घटनेला पुन्हा\nअतिशय दुर्दैवी घटनेला पुन्हा ज्या प्रकारे रंगवून सांगितले आहे ते सुद्धा एका गाण्याच्या संदर्भाने ते वाचताना चिडचिड झाली.\nस्वाती_आंबोळे व सिडरेला ला\nस्वाती_आंबोळे व सिडरेला ला अनुमोदन.\nझालेल्या दुर्दैवी घटनेच्या आधी \"सामना\" बद्दल चे लिखाण अतिशय अस्थानी आहे. त्याचप्रमाणे दिलेल्या गाण्याचा संदर्भ सुद्धा पटला नाही. सदर गाण्याचा चित्रपटातील प्रसंग व भावार्थ अतिशय वेगळा आहे. त्या गाण्याच�� व मानसिक विक्रुती असलेल्या माणसाने केलेल्या खुनाचा संबंध लावणे चुकिचे वाटते.\nगाण्याची नुसती शब्दरचना त्या प्रसंगाशी अनुरुप वाटली असली तरी >लिहायची उर्मी झाली ती केवळ आणि केवळ चाळीस बेचाळीस वर्षापूर्वी लिहिलेल्या मराठी गाण्यातील शब्दरचना या घटनेतील प्रसंगांना तंतोतंत लागू पडल्यामुळेच>> हे नाही आवडलं. घडलेला प्रसंग खुप जास्त भयानक आहे. तर गाण्यात परिस्थितीला बळी पडलेल्या स्त्रीचे रुदन आहे.\nऋन्मेष, <<गेला बाजार एक बोर्ड\nऋन्मेष, <<गेला बाजार एक बोर्ड तरी लावतील का की हि जागा संध्याकाळी ७ नंतर एकट्यादुकट्याने फिरायची नाही, तसे करताना कोणी आढळल्यास पुढे घडणार्‍या परीणामांना सरकार जबाबदार नाही वगैरे...\nअर्थात संपुर्ण संरक्षण हे प्रॅक्टीकल नाहीये हे वास्तव आहेच.\nपण बेसिकली एखादी जागा असुरक्षित म्हणून ठरवली जाते तेव्हाच ती आणखी आणखी असुरक्षित होत जाते कारण तेथील जाग, वर्दळ आणखी मंदावते. आणि अपप्रवृत्तीचे लोक हि जागा आपल्याला दिलेले आंदण आहे म्हणून तिथे येऊन आणखी चेकाळतात. बस्स एकदा एखाद्या जागेची हि इमेज मिटवून टाकण्यात यश मिळाले तरी मग पुढे फार अतिरीक्त संरक्षण तिथे पुरवायला नको..>>\nखरच सांगा, असा बोर्ड लावून ती जागा आंदण दिल्यासारखीच नाही का. असा बोर्ड सरकार लावून हात झटकू शकतं का. असा बोर्ड सरकार लावून हात झटकू शकतं का अशा सरकारला मी टिकू देणार नाही. (मत देणार नाही).\nअशा जागांना 'वेल लिट' करणे, तिथे सीसी टीव्ही कॅमेरे लावणे इत्यादी सूचना मी समजू शकते. मिळणारा टॅक्स कुठे कशा पद्धतीने वापरला जावा ह्याबद्दल स्थानिक, स्टेट आणि फेडरल शासनाच्या पॉलिसीज आहेत. आणि विविध माध्यमांतून (पिटिशन इ) आणि मतदानाद्वारे ह्यागोष्टीं सामान्य जनता घडवून आणू शकते.\nतो पर्यंत नवख्या () ठिकाणी भलतं धाडस न करणं हेच सुरक्षिततेच्या दृष्टीनं योग्य आहे.\n>>प्रभा त्या भागात दोन-तीन\n>>प्रभा त्या भागात दोन-तीन वर्षं रहात होती. त्या रस्त्याने कुणीही शहाणं माणूस त्या वेळी जाऊ धजणार नाही हे जर तिला इतक्या वर्षांनीही माहीत नसेल तर मात्रं खरच कठीण आहे.<<\nइथेच तर मेख आहे.. माणसाची 'सगळी' रूपे सर्वत्र आहेत, दुनियेचा कुठलाच भाग यातून सुटला नाहीय. ज्या ठिकाणी दिवसा हजारदा आपण फिरलोय, त्या जागेचे रात्रीचे रूप निराळेच आहे याकडे नकळत कानाडोळा होणे अंगावर आलेय. प्रभाला या गोष्टी माहीत नसाव्यात ही अशक्यप्राय गोष्ट आहे. प्रभाने त्यापूर्वीही रात्री ती वाट वापरली असणार. मित्र- हितचिंतकांनी तीला याची कल्पनापण नक्की दिली असणार. पण परत तेच, एकीकडे लांबचा वळसा अन दुसरीकडे चार-एक मिनीट अंतरावर असलेलं घर अन प्रत्यक्ष कधीही न पाहीलेला थोडासा () धोका. मात्र यावेळी नियतीचे फासे उलटे पडले.\nचंबू, +१ मी लेख वाचू शकले\nमी लेख वाचू शकले नाही कारण असं काहीतरी वाचलं की दिवसभर ते विचार डोक्यात येत राहतात अत्यंत दुर्दैवी घटना पण रात्रीचं रस्त्याने चालताना कानात earplugs घालून गाणी ऐकत किंवा फोनवर गप्पा मारत मुळीच चालू नये. एकतर तुमचा awareness खूप कमी होतो कारण आजूबाजूचे आवाज/हालचाली तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. आणि जर असं काही घडलं तर तुमचे reflexes पटकन काम करू शकत नाहीत कारण तुमचा मेंदू गाणी ऐकण्यात किंवा बोलण्यात गुंतलेला असतो. आजकाल GPS tracking apps असतात ज्याद्वारे तुमच्या location ची खबर दुसऱ्याला real time track करता येते.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०१८ मायबोली. सर्व हक्क स्वाधीन. वापराचे/वावराचे नियम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00118.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/sports/7106-fifa-world-cup-2018-nigeria-vs-iceland-nigeria-beats-celand-by-2-0", "date_download": "2018-09-24T07:12:43Z", "digest": "sha1:2IS5Z7FETFUE5YB4DSXZLUTCCFUOVFXU", "length": 4342, "nlines": 120, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n#Fifaworldcup2018 नायजेरियाचा आईसलॅँडवर 2-0 ने विजय...\nफिफा विश्वचषक स्पर्धेत नायजेरियाने आईसलँडचा 2-0 ने पराभव केला आहे. विश्वचषकाच्या ड गटात नवी चुरस निर्माण केली. नायजेरियाच्या या विजयात अहमद मुसाने महत्त्वाची भूमिका पार पाडली.\nया सामन्यात अहमद मुसाने 49 व्या आणि 75व्या मिनिटाला गोल करत नायजेरियाला दणदणीत विजय मिळवून दिला आहे. सामन्याच्या 82व्या मिनिटाला सिगुरड्सनला स्पॉट किक देण्यात आली होती, मात्र यामध्ये तो अपयशी आले आणि आईसलँड पहिला गोल करण्यात यश आले नाही.\nजय महाराष्ट्र टीव्ही #LIVE\nफुटबॉलच्या धर्तीवर आता क्रिकेटच्या नियमातदेखील महत्वाचा बदल\nभारताचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणखी एक सेंच्युरी करण्यासाठी सज्ज\nभारताचा विजय, 203 धावांनी फायनलमध्ये प्रवेश\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "http://shrikshetragangapur.org/nityakarykram/", "date_download": "2018-09-24T07:58:19Z", "digest": "sha1:DRTC5ERYPIMNVZVCXOBB6HTHHSLTSMBK", "length": 1558, "nlines": 17, "source_domain": "shrikshetragangapur.org", "title": "नित्यकार्यक्रम – shrikshetraganagapur", "raw_content": "\nपहाटे ३ वाजता – काकडआरती\nपहाटे ४:३० ते ७:०० – सालकरी पुजाऱ्यांमार्फत प्रात: पूजा व मंगलारती, पंचामृत – तीर्थ वाटप\nसकाळी ७:०० ते दुपारी १:०० यात्रेकरुंतर्फे पूजा व अभिषेक\nदुपारी १२:०० ते १२:३० – माध्यान्ह पूजा व महानैवेद्य समर्पण – माधुकरी अन्नदान – (या वेळेत पूजा, अभिषेक बंद)\nसायंकाळी ७:३० ते ८:०० – सायंकाळची मंगलारती\nरात्री ८:०० ते ९:०० – पालखी सेवा (तीन प्रदक्षिणा) व शेजारती, आरती-तीर्थ-अंगारा वाटप\nरात्री ९:०० ते पहाटे ३:०० – दर्शन बंद\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00119.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune-news/testing-lab-using-rapid-kit-for-dengue/articleshow/61649878.cms", "date_download": "2018-09-24T08:42:57Z", "digest": "sha1:T4EMCHC7J6UWPUR64VNNQ5VJ6VL6NTRZ", "length": 13088, "nlines": 141, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "pune news News: testing lab using rapid kit for dengue - डेंगी चाचणीसाठी रॅपिड कीटचा वापर | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nडेंगी चाचणीसाठी रॅपिड कीटचा वापर\nडेंगी चाचणीसाठी रॅपिड कीटचा वापर\nआरोग्य विभागाची माहिती; एलायझा महाग असल्याचा परिणाम\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nशहरातील काही खासगी हॉस्पिटलसह प्रयोगशाळांमध्ये केल्या जाणाऱ्या डेंगीचे निदान एलायझा चाचणीद्वारे केल्या जात नसल्याचे उघडकीस आले आहे. त्या ठिकाणी ‘रॅपिड कीट’द्वारे चाचण्या केल्या जात असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.\nडेंगीसाठी एलायझा चाचणीच खासगी करणे आवश्यक आहे, असे निर्देश आरोग्य विभागाने दिले आहेत. डेंगीचा प्रादुर्भाव वाढत असताना खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांमध्ये होणाऱ्या चाचण्या आणि कमला नेहरु हॉस्पिटल, ससून तसेच ‘राष्ट्रीय विषाणू संस्थे’च्या चाचण्यांमध्ये तफावत असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर चाचण्या करण्याच्या पद्धतीत फरक असल्याने हा घोळ कायम असल्याचे उघडकीस आले आहे.\nडेंगीचे निदान करण्यासाठी सर्रास खासगी डॉक्टर चाचण्या करण्याचा सल्ला देत आहेत. त्यामुळे चाचण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. परंतु, काही खासगी हॉस्पिटलमध्य�� केल्या जाणाऱ्या डेंगीच्या चाचण्या 'पॉझिटिव्ह' येत आहेत. तर त्याच पेशंटच्या 'एनआय़व्ही' किंवा अन्यत्र करण्यात येणाऱ्या चाचण्या ‘निगेटिव्ह’ येत आहेत. त्यावरून एकाच पेशंटच्या चाचण्यांचे दोन रिपोर्ट वेगळे येण्याचा गोंधळ सुरू आहे. या संदर्भात महापालिकेच्या आरोग्य विभागाकडे विचारणा केली असता चाचण्या करण्याच्या पद्धतीत तफावत असल्याचे स्पष्ट करण्यात आले.\n'डेंगीची चाचणी निदान करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयासह राष्ट्रीय विषाणू संस्थेने (एनआय़व्ही) काही निकष ठरविले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रॅपिड कीटद्वारे चाचणी ग्राह्य धरू नये असे बजावण्यात आले आहे. डेंगीच्या चाचणीसाठी एलायझा चाचणीच योग्य आहे. खासगी हॉस्पिटल, प्रयोगशाळांनाही आम्ही यापूर्वीच सूचना दिल्या आहेत. एलायझा चाचणीत डेंगी झाल्याचे निदान झाल्यास त्यालाच लागण झाल्याचे म्हणता येईल. एलायझा चाचणी महागडी असल्याने खासगी हॉस्पिटल तसेच प्रयोगशाळांमध्ये ती होत नाही,’ अशी माहिती आरोग्य विभागाच्या सहायक आरोग्य प्रमुख डॉ. कल्पना बळिवंत यांनी दिली.\nडेंगीच्या चाचणीसाठी आम्ही रॅपिड कीटद्वारे चाचणी करीत नाही. त्यासाठी एलायझा ही ठरलेलीच चाचणी आहे. त्यातूनच पेशंटला डेंगी आहे अथवा नाही याचे निदान होते. गेल्या दोन महिन्यात चाचण्यांची संख्या वाढली आहे.\nडॉ. अजित गोलविलकर, गोलविलकर मेट्रोपोलिस लॅब\nमिळवा पुणे बातम्या(pune news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\npune news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nपुण्यात २ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, एकीचा मृत्यू\nGanpati Immersion: 'डीजे नाही तर विसर्जन नाही'\nविमानतळावर ‘फेस रेकग्निशन’ प्रणाली\nसमलिंगी संबंधांतून एकावर वार\nखंडणी मागणाऱ्या बी-टेक तरुणांना अटक\nमटा न्यूज अॅ���र्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1डेंगी चाचणीसाठी रॅपिड कीटचा वापर...\n2​ दोन आठवड्यांची मुदत...\n3लुभ्याच्या टोळीवर मोक्काची कारवाई...\n4मधुमेही अडकले रक्त चाचण्यांमध्ये...\n5पावणे सहा लाख लुटले...\n6‘जनता सहकारी’चा माजी कर्मचारी अटकेत...\n7सुलेमान नरसिंघानीचा मृत्यू हृदयविकाराने...\n9दोघांकडून केली तीन पिस्तूल जप्त...\n10मराठी सिनेमांचा ‘इफ्फी’वर बहिष्कार", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00120.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/maharastra/young-farmer-from-maharashtra-cultivated-15kg-american-saffron-in-jalgaon-257171.html", "date_download": "2018-09-24T07:58:57Z", "digest": "sha1:R3QANKMXYNQHQOPE2UHPIQFY7J5TRHQ2", "length": 19699, "nlines": 135, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "जळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती", "raw_content": "\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती स���ंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nजळगावात तरुणाने फुलवली अमेरिकन केसरची शेती\nजळगाव जिल्ह्यातील पहूर या गावात डॉ. अनिकेत लेले या तरुण शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात अमेरिकन केसर यशस्वी लागवड केली असून एकूण १५ किलो केसरचं उत्पादन घेतलंय.\n31 मार्च : डॉक्टर तात्या लहाने यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. पदाचा गैरवापर करून छगन भुजबळ यांना मदत केल्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टाने डाॅ. लहाने यांना नोटीस बजावली आहे. मुंबई हायकोर्टाने लहाने यांना या नोटीशीला 4 आठवड्यात उत्तर द्यायला सांगितलय. त्यामुळे आता लहाने यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.\nतात्याराव लहाने, जेजे रुग्णालयाचे अधिष्ठाता इतकीच त्यांची मर्यादित ओळख नाहीये. तर, मोतीबिंदूच्या विक्रमी संख्येने शस्रक्रीया केल्याने पद्मश्री पुरस्काराने गौरवलेले विख्यात नेत्रशल्य विशारद अशी त्यांची गौरवपूर्ण ओळख. लहानेंबाबत काही वाद यापूर्वीही झालेत खरे पण आर्थिक गैरव्यवहारांच्या आरोपावरुन जेलमध्ये असलेल्या छगन भुजबळांना जेलबाहेर बाॅम्बे हाॅस्पिटलमध्ये ठेवण्यात तात्याराव लहाने यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत मदत केल्याबद्दल विशेष ईडी कोर्टाने यांना दोषी ठरवलं आणि लहानेंच्या जनमानसात असलेल्या प्रतिमेला तडा गेलाय.\nआता या प्रकरणात लहाने यांना काय शिक्षा करायची याचा फैसला मुंबई हायकर्टाला घ्यायचा आहे. त्यासाठी आता हायकोर्टानं लहाने यांना नोटीस बजावली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांची मुदत दिली आहे.\nसामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ईडी कोर्टात या प्रकरणाची याचिका केल्याने भुजबळांना केलेल्या मदतीचा प्रकार उघड झाला होता. छगन भुजबळ यांनी तब्बल 35 पेक्षा जास्त दिवस यांनी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये मुक्काम केला होता. तात्याराव लहाने यांच्या मदतीनेच भुजबळ यांनी हा मुक्काम केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाने स्पष्ट केलं होतं.\nवैयक्तिक संबंधापोटी जेव्हा कर्तव्याला तिलांजली दिला जाते तेव्हा काय होतं याचं हे मोठं उदाहरण. अपेक्षा आहे यातून किमान इतरांनी तरी बोध घ्यावा.\nजळगाव जिल्ह्यातील पहूर या गावात डॉ. अनिकेत लेले या तरुण शेतकऱ्याने अर्धा एकर शेतात अमेरिकन केसर यशस्वी लागवड केली असून एकूण १५ किलो केसरचं उत्पादन घेतलंय. थंड हवामानात पिकणाऱ्या केसरला जळगावात अतिशय उष्ण हवामानात पिकवून जणू परिसरातील शेतकऱ्यांना नवीन दिशा देण्याचेचं काम डॉ. लेले यांनी केलं आहे.\nजळगाव म्हटलं की समोर येतात ते भरीतासाठी प्रसिद्ध असलेली वांगी. पण आता जळगाव आणखी एका कारणासाठी प्रसिद्ध होतंय. ते म्हणजे जळगावमध्ये आता केशराचं उत्पादन घेतलं जातं आहे. साधारणत: केशराची लागवड अतिथंड परिसरात होतं. आतापर्यंत काश्मीरसारख्या थंड हवेतच केशराची शेती केली जायची. पण जळगावसारख्या उष्ण ठिकाणी डॉक्टर अनिकेत लेले यांनी केशराच्या एका अमेरिकन प्रजातीचं पीक घेतलं आहे. जळगावच्या पहुरमध्ये डॉ. लेले यांनी ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात अर्धा एकरवर केशराची लागवड केली. फक्त साडेपाच महिन्यांमध्ये एकूण १५ किलो केशराचं उत्पादन त्यांना मिळालं आहे. विशेष म्हणजे आपला डॉक्टरी व्यवसाय सांभाळून अनिकेत लेले यांनी हा यशस्वी प्रयोग केला.\nअनिकेत यांनी दोन लाख रुपयांचं अमेरिकन केशराचं बियाणं आणलं. त्यासाठी फक्त जैविक खतंच वापरली. पुण्यातील नाफारी स्वारगेट या प्रयोग शाळेत हे केशर पाठविलं जातं. या प्रयोगशाळेत त्याच्या गुणवत्ते नुसार केशराला गुणवत्ता प्रमाणपत्र दिले जाते. त्यामुळे गुणवत्तेनुसार केशराला ४० हजार ते १ लाख रूपये किलोप्रमाणे भाव मिळतो. अमेरिकन केशाराला मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर, दिल्ली, राजस्थान इथल्या व्यापाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे.\nखान्देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं प्रमाण जास्त आहे. पण निराश न होता असे नवनवीन प्रयोग करण्याचं आवाहन डाॅ. अनिकेत लेले यांनी शेतकऱ्यांना केलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00121.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/category/news/page-1829/", "date_download": "2018-09-24T07:33:48Z", "digest": "sha1:XGX2IKN5437BS737XGBNZOD6WWET5KOG", "length": 11680, "nlines": 147, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "News News in Marathi: News Latest & Breaking News Marathi – News18 Lokmat Page-1829", "raw_content": "\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघां��ा जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nअण्णांना पाठिंब्यासाठी कैलास खेरचं गाणं\nबातम्या Aug 20, 2011 मैदानात अण्णा\nबातम्या Aug 19, 2011 अण्णांच्या गावाची सफर \nबातम्या Aug 19, 2011 मी भ्रष्टाचाराला वैतागलो आहे म्हणून..\nअनोख आंदोलन प्राण्यांना दिली नेत्यांची नावं \nग्रेट भेट : अण्णा हजारे ( भाग-2 )\nग्रेट भेट : अण्णा हजारे ( भाग-1 )\nग्रेट भेट : नीलिमा मिश्रा (भाग 1 )\nग्रेट भेट : नीलिमा मिश्रा (भाग 2 )\nराळेगणसिध्दी डिजिटल करणारी अण्णांची माणसं \nअण्णांच्या पाठिंब्यासाठी, "ज्योत से ज्योत जगाते चलो"\nनाशिकच्या कामगारांचा अण्णांना पाठिंबा\nगिरणी कामगारांनी पेटवली भ्रष्टाचारविरोधात मशाल\nइंडिया गेटवर लोटला जनसागर\nअण्णा हजारे आणि श्री श्री रवीशंकर\nअभी तक \u0003खेलने के लिए\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/yavatmal/minister-yerawar-takes-meeting-of-bjp-activist-in-umarkhed/118596", "date_download": "2018-09-24T07:09:25Z", "digest": "sha1:PIOFBKYCPOSIS63KFPKYWYVCAW7NPMHY", "length": 8135, "nlines": 157, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "पालकमंत्री येरावर यांनी घेतला उमरखेड येथे कार्यकर्ता मेळावा... - Latest news of Nagpur : Majha Vidarbha", "raw_content": "\nHome यवतमाळ पालकमंत्री येरावर यांनी घेतला उमरखेड येथे कार्यकर्ता मेळावा…\nपालकमंत्री येरावर यांनी घेतला उमरखेड येथे कार्यकर्ता मेळावा…\n(प्रतिनिधी- रवी जोशी):- यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे महागाव विधानसभा क्षेत्रातील बूथ प्रमुखांचा मेळावा जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ऊर्जा राज्यमंत्री मदन येरावार यांचे मार्गदर्शनात पार पडला. यावेळी मंचावर आमदार राजेंद्र नजरधने, माजी आमदार उत्तमराव इंगळे, नगराध्यक्ष नामदेव ससाणे नितीनजी भुतडा यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री मदन य���रावार यांनी सरकारच्या वतीने चालणाऱ्या विविध योजना त्यांची उपलब्धी याविषयी सखोल माहिती कार्यकर्त्यांना देत हे सर्व विषय जनतेपर्यंत पोहचविण्याचे सांगितले. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक यासभेला उपस्थित झाले होते. यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांशी सखोल माहिती घेतली आणि शासनाच्या योजना नागरिकांपर्यंत पोहचवण्याचे आवाहन देखील केले.\nPrevious Newsजाम चौरस्ता येथे शेतकरी महिला संघटनेचे रस्ता रोको आंदोलन…\nNext Newsग्रा.पं.चे चाललय तरी काय बिडीओ साहेब ग्रामसेवकाला जागवा…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nएसीबीच्या जाळ्यात अडकल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक फरार…\nछप्पर नाही, बाकं नाहीत, शिक्षणमंत्री साहेब या शाळेत शिकायचं तरी कस \nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F/all/", "date_download": "2018-09-24T07:24:24Z", "digest": "sha1:A72TNNDAVM74XTYVPXLCGK3YLO6RVJCT", "length": 12592, "nlines": 146, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "टेस्ट- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर��ल गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर पाहता येणार भारताच्या सर्व मॅचेस\nक्रिकेटच्या दुनियेतही 'जीओ' उतरलं असून स्टार इंडियाच्या माध्यमातून 'जीओ'टीव्ही आणि 'हॉटस्टार'वर भारत खेळणार असलेल्या क्रिकेटच्या सर्व मॅचेस आता बघता येणार आहे.\nआंबेनळी अपघात प्रकरण: बचावलेल्या प्रकाश सावंत-देसाई यांची अखेर बदली\nपाकिस्तानच्या 'या' खेळाडूने यो यो टेस्टमध्ये विराट कोहलीला टाकले मागे\nआंबेनळी बस अपघातापूर्वीचा VIDEO, बदलला होता ड्रायव्हर\nआंबेनळी बस अपघातापूर्वी दोनवेळा ड्रायव्हर बदलले, दापोली विद्यापीठाचा अहवाल\nआंबेनळी अपघात :प्रकाश सावंत देसाई सक्तीच्या रजेवर\nआंबेनळी अपघात : प्रकाश सावंतांना फाशी द्या,मृतांच्या नातेवाईकांचा आक्रोश\nआंबेनळी अपघात : मृतांच्या नातेवाईकांचा संयम सुटला, केली प्रकाश देसाईंच्या नार्को टेस्टची मागणी\nगौतम गंभीरने तृतीयपंथीयांना मानले बहिण, साजरं केलं रक्षाबंधन\nIND vs ENG : ट्रेंट ब्रिजच्या सामन्यात विराटचं शतक हुकलं, भारताचा स्‍कोर 307/6\nआयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये कोहलीची 'विराट' कामगिरी\nइंग्लंडने 24 तास अगोदर जाहिर केला आपला संघ\nVIDEO : जेव्हा सलमानचा डान्स पाहून फराह खान सेट सोडून निघून जाते\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0/news/page-5/", "date_download": "2018-09-24T07:58:15Z", "digest": "sha1:LM6YXFZUXBXTDHHBNGDDXXB4ZOO6XPF4", "length": 12250, "nlines": 142, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "डॉक्टर- News18 Lokmat Official Website Page-5", "raw_content": "\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेर���तून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nऑपरेशन 'ऑल आऊट' यशस्वी, 5 दहशतवाद्यांचा खात्���ा\nकाश्मीरच्या शोपियां परिसरात 5 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा यंत्रणांना यश आलं आहे.\nभुजबळांचा बाहेर येण्याचा मार्ग मोकळा, जामीनाची प्रक्रिया पूर्ण\nसंभाजी भिडेंच्या अटकेसाठी रामदास आठवलेंचा आज मुंबईत मोर्चा\nमहाराष्ट्र Apr 28, 2018\nनगरच्या धामणे दांपत्याने 'माऊली सेवा प्रतिष्ठान'तून फुलवला मायेचा मळा\nमहाराष्ट्र Apr 26, 2018\nमुलांना शिबिराला पाठवताना काय काळजी घ्याल\nडाॅक्टरांच्या नाड्या मांत्रिकाच्या हातात, नाशिकच्या रुग्णालयात 'राशींच्या' खड्यांचा बाजार\nकोण आहेत माया कोडनानी \nमहाराष्ट्र Apr 16, 2018\nन्यूज 18 लोकमत इम्पॅक्ट : एड्स झाल्याचा चुकीचा रक्ताचा रिपोर्ट देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई\nमहाराष्ट्र Apr 13, 2018\nया चिमण्यांनो...चिऊताईसाठी खास पाहुणचार\nअरुण जेटली डायलेसिसवर, किडनी ट्रान्सप्लँटची शस्त्रक्रिया लांबणीवर\nजेनेरिक औषधांच्या बाटलीवर मोठ्या अक्षरात नावं लिहणे बंधनाकारक \nडाॅ.अभय आणि राणी बंग यांना पद्मभूषण प्रदान\nपोलीस भरतीच्या 160 जागेसाठी आले 20 हजार उमेदवार; इंजिनिअर, डाॅक्टरांचाही समावेश\nअभी तक \u0003खेलने के लिए\nपुजेच्या चिठ्ठीत सहा जणांची नावं, रक्ताचे थेंब आणि काळ्या बाहुल्या\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/uddhav-thackrey/", "date_download": "2018-09-24T07:31:54Z", "digest": "sha1:U7XO5QR7WFEYA2EUBLNZI3RQPSYSWSOB", "length": 12114, "nlines": 143, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Uddhav Thackrey- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nPHOTOS : आमिर खानचा 'फिरंगी' लूक लाँच, सिनेमातले इतर 'ठग्ज' पाहिलेत का\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौ���ुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nआरक्षणातलं उद्धव ठाकरेंना काय कळतं, नारायण राणेंचं शिवसेनेवर तोंडसुख\nआरक्षणातलं उद्धव ठाकरे यांना काय कळतं, असं म्हणत महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आणि खासदार नारायण राणे यांनी थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाना साधला आहे.\n'आम्ही कागदी वाघ नाही, मात्र...', नाव न घेता मुख्यमंत्र्यांची सेनेच्या नेत्यांवर टीका\n'आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक', सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता\n'उद्धव साहेबांसोबत योग्य वेळी बैठक घेऊ'\n'मी मुलाखत पाहिलीच नाही'\n'पक्षप्रमुखांच्या विश्वाला तडा देणार नाही'\n'उद्धवजींनी दिलेली जबाबदारी पार पाडीन'\n'राजकीय दबावाला जुमानू नका\nउद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री-2' वर मुख्यमंत्री मेहेरबान\nमहाराष्ट्र Oct 18, 2017\nएसटी कर्मचाऱ्याने उद्धव ठाकरेंकडे केली रावतेंची तक्रार\nमनसे फोडून उद्धवनी राज ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसलाय\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ulata-chashma-news/hema-malini-pankaja-munde-controversial-statement-1722102/", "date_download": "2018-09-24T08:08:43Z", "digest": "sha1:LRSI5GB3BVH6FAF2CMCZYIK654DEHNGA", "length": 15650, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "hema malini pankaja munde controversial statement | चुटकीसरशी.. | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nसुतासारखे सरळ करेन’ हे वाक्य ऐकले, की आता आणखीही काही चेहरे नजरेसमोर येतात आणि हसू फुटते.\nहेमा मालिनी व पंकजा मुंडें\nसाहेब, अलीकडे दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचताना, बातम्या पाहताना, आम्हाला तुमची खूप आठवण येते. तुमचे ते शब्द आमच्या कानात घुमू लागतात.. आम्हाला आठवतंय, जमलेल्या तमाम माता, बंधूभगि��ींना नेहमी एक आवाहन करून तुमच्या प्रत्येक सभेचा समारोप व्हायचा. ‘माझ्या हाती संपूर्ण सत्ता द्या, सगळ्यांना सुतासारखे सरळ करून टाकेन’.. तुमची ती गर्जना मैदानात घुमली की लाखो माताबांधवांच्या टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि अंगावर रोमांच दाटलेल्या अवस्थेत, भारावलेला श्रोतृसमुदाय घरोघरी परतायचा.. त्या शब्दांत जादू होती, पण तुमचे आवाहन कधी कुणी मनावर घेतलेच नाही. आजही, तुमचाच वारसा एकहाती सत्तेची प्रतीक्षा करतोच आहे; पण काही असो, ते शब्द तुमच्याच तोंडी शोभत असत. तशा घोषणा त्यानंतर किती तरी नेत्यांनी केल्या. ‘सुतासारखे सरळ करेन’ हे वाक्य ऐकले, की आता आणखीही काही चेहरे नजरेसमोर येतात आणि हसू फुटते. शेवटी, नक्कल करायलाही अक्कल लागतेच की.. तरीही, फुकाच्या घोषणा देणारे आजकाल सर्वत्र सारखेच दिसत असतात. म्हणूनच, त्यांचे शब्द ऐकले, की आम्हाला तुमची आठवण येते. परवा त्या, एके काळच्या स्वप्नसुंदरीने, आपले असेच एक सुंदर स्वप्न बोलून दाखविले. मनात आणले तर म्हणे, एका मिनिटात मी मुख्यमंत्री होईन.. असे डायलॉग चित्रपटात चांगले शोभतात हे आता जनतेला माहीत असल्याने तिचे ते महत्त्वाकांक्षी विचार फारसे कुणी मनावर घेतले नाहीत, हे बरे झाले. एक तर, ती पडद्यावरची घोषणा नसते आणि वास्तवात असे काही कधीच होत नसते हे सगळ्यांनाच माहीत असल्याने करमणूकही होत नाही; पण अशा घोषणा राजकारणात मुरलेल्यांनाच शोभतात. त्यांच्या अकलेचे विश्व किती विस्तृत आहे, हे त्यातून दिसू लागले, की नेहमीच आशेने सरकारकडे डोळे लावून बसलेल्यांचे डोळे काही क्षणांकरिता तरी विस्फारतात आणि आपला मसीहा आता जन्म घेतोय, अशा समजुतीने समाजात समाधानाचे वारे वाहू लागतात. काही दिवसांत जनताही ते सारे विसरून जाते. नाही तर, जीन्स आणि टी शर्ट घालून नांगरणी करणारा शेतकरी गेल्या दहा वर्षांत देशात जन्माला आला नसता का’.. तुमची ती गर्जना मैदानात घुमली की लाखो माताबांधवांच्या टाळ्यांचा कडकडाट व्हायचा आणि अंगावर रोमांच दाटलेल्या अवस्थेत, भारावलेला श्रोतृसमुदाय घरोघरी परतायचा.. त्या शब्दांत जादू होती, पण तुमचे आवाहन कधी कुणी मनावर घेतलेच नाही. आजही, तुमचाच वारसा एकहाती सत्तेची प्रतीक्षा करतोच आहे; पण काही असो, ते शब्द तुमच्याच तोंडी शोभत असत. तशा घोषणा त्यानंतर किती तरी नेत्यांनी केल्या. ‘सुतासारखे सरळ ��रेन’ हे वाक्य ऐकले, की आता आणखीही काही चेहरे नजरेसमोर येतात आणि हसू फुटते. शेवटी, नक्कल करायलाही अक्कल लागतेच की.. तरीही, फुकाच्या घोषणा देणारे आजकाल सर्वत्र सारखेच दिसत असतात. म्हणूनच, त्यांचे शब्द ऐकले, की आम्हाला तुमची आठवण येते. परवा त्या, एके काळच्या स्वप्नसुंदरीने, आपले असेच एक सुंदर स्वप्न बोलून दाखविले. मनात आणले तर म्हणे, एका मिनिटात मी मुख्यमंत्री होईन.. असे डायलॉग चित्रपटात चांगले शोभतात हे आता जनतेला माहीत असल्याने तिचे ते महत्त्वाकांक्षी विचार फारसे कुणी मनावर घेतले नाहीत, हे बरे झाले. एक तर, ती पडद्यावरची घोषणा नसते आणि वास्तवात असे काही कधीच होत नसते हे सगळ्यांनाच माहीत असल्याने करमणूकही होत नाही; पण अशा घोषणा राजकारणात मुरलेल्यांनाच शोभतात. त्यांच्या अकलेचे विश्व किती विस्तृत आहे, हे त्यातून दिसू लागले, की नेहमीच आशेने सरकारकडे डोळे लावून बसलेल्यांचे डोळे काही क्षणांकरिता तरी विस्फारतात आणि आपला मसीहा आता जन्म घेतोय, अशा समजुतीने समाजात समाधानाचे वारे वाहू लागतात. काही दिवसांत जनताही ते सारे विसरून जाते. नाही तर, जीन्स आणि टी शर्ट घालून नांगरणी करणारा शेतकरी गेल्या दहा वर्षांत देशात जन्माला आला नसता का पण आपले दैव कुठे तरी पेंड खात असणार.. अशा, चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्यांना कुठे तरी कोपऱ्यात उभे राहून अशा उत्तुंग घोषणा देण्याची वेळ यावी, हे आपले दुर्दैव नव्हे काय पण आपले दैव कुठे तरी पेंड खात असणार.. अशा, चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याची दुर्दम्य इच्छा असलेल्यांना कुठे तरी कोपऱ्यात उभे राहून अशा उत्तुंग घोषणा देण्याची वेळ यावी, हे आपले दुर्दैव नव्हे काय.. मराठा आरक्षणाचा प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळलाय, किती नेते आले आणि सत्तेवरून पायउतार झाले, तरी त्या प्रश्नाची धग कमी झालेली नाही. अशा वेळी, तो प्रश्न चुटकीसरशी सोडविण्याची धमक दाखविणाऱ्या पंकजा मुंडेंना एक तासाचे मुख्यमंत्रिपद देऊन बघायला काय हरकत आहे, हा उद्धवजींचा प्रश्न आम्हास तरी रास्तच वाटतो. शेवटी, त्या चुटकीत नेमकी कोणती जादू असते, ते जनतेला एकदा कळावयासच हवे. चुटकीसरशी प्रश्न सोडविणारे एवढे तमाम नेते राज्यात असताना, अनेक प्रश्न वर्षांनुवर्षे रेंगाळत का पडतात, हा मुळातच एक गहन प्रश्न आहे. म्हणूनच, आजकाल प्रश्नाचे उत्तर शोधण्याऐवजी, ‘इतके दिवस काय केलेत’, असा प्रश्न समोरच्यास विचारण्यातच आवेश दाखविला जातो, हे साहजिकच आहे. आसपास सर्वत्र असे प्रश्न विचारणाऱ्यांचा पसारा माजलेला असताना, चुटकीसरशी प्रश्न सोडविण्याच्या करमणूकप्रधान वाक्यांची या राज्यात कदर व्हायला हवी असे आम्हाला वाटते. तुमचं मत काय\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nईशा अंबानीची बालमैत्रिण असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी 'ती' पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00122.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://chalisa.co.in/tag/people/", "date_download": "2018-09-24T08:03:52Z", "digest": "sha1:VGPKNNNDKZUZ3UBQBJ735UPU5I7MVUJD", "length": 10778, "nlines": 114, "source_domain": "chalisa.co.in", "title": "people Archives - Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection | Complete Hindu Gods and Godesses Chalisa, Mantras, Stotras Collection", "raw_content": "\nभोसले, जगताप, जाधव, सांडेकर, दुपटे… या आडनावांच्या माणसांची भेट कराचीत होईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते. पण तसे घडले खरे. कराची प्रेस क्लबच्या निमंत्रणावरून पाकिस्तानभेटीवर गेलेल्या मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना या मराठी मंडळींना भेटण्याची संधी मिळाली. स्थानिक पत्रकारांकडून मिळवलेल्या फोन नंबरवर मराठीत��न बोलल्यावर पलीकडून आनंदातिशयाने प्रतिसाद आला आणि ही मराठी मंडळी थेट भेटायलाच आली. त्यांच्याबरोबर संवाद साधताना ‘आम्ही इथे अगदी मजेत आणि सुरक्षित आहोत. नोकरी व्यवसाय उत्तम चाललेत’, अशीच भावना त्यांनी व्यक्त केली.\nसध्या पाकिस्तानात तब्बल दोन हजार मराठी माणसे राहतात. त्यातील बहुसंख्य कराचीत आहेत. ‘श्री महाराष्ट्र पंचायत कराची’ या संस्थेशी ही सगळी मंडळी जोडलेली आहेत. परमेश जाधव या संस्थेचे अध्यक्ष. कराचीतल्या ‘गझीबा बॉम्बे चाट अँड मसाला डोसा’ या भारतीय पदार्थ मिळणाऱ्या मोठ्या रेस्तराँमध्ये मॅनेजर म्हणून काम करतात. फाळणीच्या आधीपासून अनेक वर्षे ही मंडळी तिथे आहेत. व्यापाऱ्यांसोबत मदतनीस, ड्रायव्हर, हमाल अशा कामांसाठी ही मराठी माणसे मुंबईहून कराचीला पोहचली असावीत. गेल्या शंभरेक वर्षांत त्यांनी महाराष्ट्राशी असलेले नाते कायम ठेवले आहे.\n‘ आम्ही पाकिस्तानात सुखी आहोत. नोकरी व्यवसायातही भरभराट आहे. पण , आपल्या माणसांना मात्र भेटावेसे वाटते. कधी जेजुरी-तुळजापूरला जाऊन कुलदैवतेचे दर्शन घ्यायचे असते. हे जाणे-येणे सोपे व्हावे. दोन्ही देशांनी व्हिसा प्रक्रिया सोपी केली , तर हे शक्य होईल. तुम्ही आपल्या मराठी माणसांपर्यंत हा निरोप नक्की पोहचवा ‘, अशी कळकळीची विनंती पाकिस्तानातल्या मराठी माणसांनी मुंबई प्रेस क्लबच्या पत्रकारांना केली.\nकराचीतील एका मल्टिनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या दिलीप भोसले यांची सासुरवाडी मुंबईतल्या मुलुंडची. त्यांची पत्नी आणि मुली सध्या मुंबईत आल्या आहेत. रवी जगताप यांचे मूळ गाव पुण्याजवळचे खडकी. तर देवानंद सांडेकरांचे वडील मुंबईहून कराचीत आले होते. सांडेकरांना एकदा तरी मुंबईला यायचे आहे. एकदा येण्याचा प्रयत्न केला पण व्हिसा मिळाला नाही , त्यानंतर ते राहूनच गेले. विशाल राजपूतची आई मधुमती खरात मराठी आहे. तर गणेश गायकवाडांचे वडील पापडाचा व्यापार करायला कराचीत आले होते. त्यांची पत्नी पाकिस्तानातच जन्मली वाढली , पण सासू मात्र मुंबईकर आहे. कराचीभर प्रसिद्ध असलेली टेलरिंग फर्म तुळशीराम दुपटे या मराठी माणसाची आहे\nया मुस्लिमबहुल देशात तुम्हाला त्रास नाही का होत , या प्रश्नावर सगळ्यांचे ठाम उत्तर ‘ नाही ‘ असे होते. अपवाद म्हणून बाबरी मशिद पाडली तेव्हा दंगली झाल्या. पण , त्यावेळीही या मंडळींना वाचवले ते त्यांच्या मुस्लिम शेजाऱ्यांनी , असे त्यांनी सांगितले.\nनारळी पौर्णिमा , चैत्र पाडवा , दिवाळी , होळी हे सण ही मंडळी अगदी धुमधडाक्यात साजरे करतात. सार्वजनिक गणपती बसवतात. त्याचे विसर्जनही दणक्यात होते. पुरणपोळी आणि मोदकांसह आज महाराष्ट्रातही विस्मरणात गेलेले पुरणाचे कानवले आणि कडकणी हे पदार्थही त्यांच्या घरात होतात.\nडॉन या पाकिस्तानातील आघाडीच्या वर्तमानपत्रात काम करणाऱ्या सिद्रा रोघे हिचेही कोकणाशी थेट नाते आहे. तिचे आजी-आजोबा मुरुडजवळच्या रेवदंड्याचे. फाळणीच्या वेळी चांगल्या नोकरीच्या शोधात ते कराचीला आले. पुन्हा कोकणात जाऊन लग्न केले. पाठोपाठ भाऊही कराचीत आला. पुढे भारत दाखवायला रोघे मुलांना घेऊन गेले होते , तेव्हा मात्र खूप संशयाने पाहिले गेले. त्यानंतर मात्र येणे झाले नाही. सिद्राला मात्र संधी मिळाली की , तिचे रूट्स शोधायला रेवदंड्याला यायचे आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1007", "date_download": "2018-09-24T07:28:53Z", "digest": "sha1:3WBMEILH37ORCA3KF2G4DM77I4JWRMZM", "length": 7787, "nlines": 55, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | पक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढेन- अभिमन्यू पवार", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nपक्षाने आदेश दिल्यास विधानसभा लढेन- अभिमन्यू पवार\nमी वाडवडिलांपासून स्वयंसेवक, मुख्यमंत्र्यांचं काम हलकं करीत आहे\nलातूर: वाडवड���लांपासून आम्ही स्वयंसेवक आहोत. मी जन्मजात कार्यकर्ता आहे. मुख्यमंत्र्यांचा स्वीय सहाय्यक नंतर आहे. पक्ष देईल त्या सूचना, जबाबदार्‍या पाळणं माझं कर्तव्य आहे असं मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक अभिमन्यू पवार सांगतात. त्यांनी आज विश्रामगृहात जनता दरबार घेतला. या निमित्ताने आम्ही त्यांच्याशी बोललो. आपण मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक झाल्यापासून विधानसभा लढणार अशी चर्चा आहे याबबत काय असे विचारले असता, पक्ष देईल तो आदेश मला पाळावाच लागेल, पक्षाचा आदेश कधीच डावलला नाही डावलणार नाही असे उत्तर त्यांनी हसतमुखाने दिले.\nआज या दरबारासाठी विश्रामगृह तुडूंब भरले होते. जिल्हाभरातील नागरिकांनी गर्दी केली होती. शिक्षण, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालय, तलाठी, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आदी अनेक क्षेत्रांशी संबंधित तक्रारी आणि मागण्या लोक घेऊन आले होते. दुपारी बारा ते दोन अशी वेळ यासाठी देण्यात आली होती. पण चार वाजताही गर्दी कायमच होती. लोकांना कामे घेऊन मुंबईला येणे परवडत नाही. त्यासाठीच लातुरला आपण आलो. आपण मुख्यमंत्र्यांचं काम हलकं करीत आहोत असं अभिमन्यू पवार यांनी सांगितलं.\nआजोबा गणपती निघाले परतीला ...\nआजोबा गणपतीचा पहिला मान अजूनही कायम ...\nएमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नवे आव्हान ...\nओवेसी-आंबेडकरांची युती परिवर्तन घडवणारच ...\nशहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे, कामे प्रगतीपथावर ...\nआज भेटा समाजसेवक सय्यद मुस्तफा यांना ...\nपालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण ...\nआता वाचन कट्ट्यावरही कचरा, दोषी कोण\nलातुरच्या मान्यवर गणेश मंडळांनी साकारलेल्या मूर्ती पहा ...\nगणेश मुर्तींच्या विक्रीची मनपाकडून उत्तम सोय प्रतिसाद दांडगा ...\nभारत बंदला लातुरात जोरदार प्रतिसाद ...\nडॉल्बी वाजवणारच आमदारांच्या बैठकीत जाहीर निर्धार ...\nमहिलांनी फोडलं देशी दारु दुकान, प्रशासनाला बांगड्या\nपोलिसांच्या संरक्षणात शौचालयाचे बांधकाम\nतंटामुक्ती अध्यक्षपदाची शिऊरची अजब कहाणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/use-mechanical-bush-clean-city-43314", "date_download": "2018-09-24T08:07:31Z", "digest": "sha1:4MFYBTE2EJ7WNQ626YILHON2WNV6E2XR", "length": 11801, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "Use of mechanical bush to clean the city शहर स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडूचा प्रयोग | eSakal", "raw_content": "\nशहर स्वच्छतेसाठी यांत्रिकी झाडूचा प���रयोग\nगुरुवार, 4 मे 2017\nप्राथमिक चाचणीनंतर कामास भाडेतत्त्वावर सुरवात\nनाशिक - शहर स्वच्छतेसाठी आता महापालिकेकडून यांत्रिकी झाडूचा पर्याय वापरला जाणार आहे. यासाठी प्राथमिक चाचणीनंतरच हे काम संबंधितास देण्यात येईल. हे सर्व भाडेतत्त्वावर चालविले जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. काम जर समाधानकारक वाटल्यास हे पुढे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nप्राथमिक चाचणीनंतर कामास भाडेतत्त्वावर सुरवात\nनाशिक - शहर स्वच्छतेसाठी आता महापालिकेकडून यांत्रिकी झाडूचा पर्याय वापरला जाणार आहे. यासाठी प्राथमिक चाचणीनंतरच हे काम संबंधितास देण्यात येईल. हे सर्व भाडेतत्त्वावर चालविले जाणार असल्याची माहिती महापौर रंजना भानसी यांनी दिली. काम जर समाधानकारक वाटल्यास हे पुढे सुरू ठेवणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nसफाई कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून शहरात सध्या स्वच्छता ठेवण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांची संख्या अपुरी असल्याने शहरातील अनेक प्रभागांमध्ये स्वच्छता होत नाही. यामुळे स्वच्छतेचा प्रश्‍न भेडसावतो. यावर उपाय म्हणून यांत्रिकी झाडूंचा पर्यायाचा शहर स्वच्छतेसाठी महापालिकेकडून विचार केला जात आहे. सदर यांत्रिकी झाडू खरेदी करण्याची क्षमता महापालिकेकडे नसून, तसेच या यांत्रिकी झाडूची किंमतही कोट्यवधीच्या घरात आहे. तसेच, यासाठी पहिल्यापासून सफाई कर्मचाऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. यामुळे प्रथम भाडेतत्त्वावर हा प्रयोग शहरात राबविला जाणार आहे. यासाठी प्राथमिक चाचणी पाहूनच हा कितपत उपयोगी आहे, याचा विचार केला जाणार असल्याचे महापौरांनी सांगितले.\nमहामार्गावरील दरोड्याचा छडा ; कर्नाटकातून आठ जणांना अटक\nठाणे : मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोलनाक्‍यावर कार अडवून आतील लोकांना मारहाण करत त्यांच्याकडील चार लाख 42 हजारांचा ऐवज चोरून पळ काढणाऱ्या...\nअवघ्या २२० रुपयांच्या रिमसाठी निमतानदार अडकला लाचलुचपतच्या जाळ्यात\nयेवला - फुकट काहीतरी मिळवण्याची किंवा लोकाकडून पैसे खाण्याची हाव कधीकधी आयुष्यात मोठा धडा शिकवून जाते. असाच प्रकार येथील भूमिअभिलेख कार्यालयातील...\n\"रमाई आवास' योजनेत एक लाख घरांना मंजुरी - बडोले\nमुंबई - सामाजिक न्याय विभाग राबवत असलेल्या रमाई आवास योजनेंतर्गत 2018-19 या वर्षात अनुसूचि��� जाती व नवबौद्ध घटकांतील तब्बल एक लाख एक हजार 714 गरीब...\nरेल्वेगाड्यांचे डबे आजपासून बदलणार\nनाशिक - पंचवटी एक्‍स्प्रेसच्या धर्तीवर लोकमान्य टिळक टर्मिनस-निझामाबाद अजनी एक्‍स्प्रेससह आणखी इतरही अनेक दूर पल्ल्याच्या सहा रेल्वेगाड्यांच्या...\nआमचा नाद करायचा नाय...\nनारायणगाव - ‘‘मी पत्ता ओपन केल्यास आमदाराची पळता भुई थोडी होईल. त्यांना रस्त्यावर फिरणे मुश्‍कील होईल. थोडे थांबा, मी अस्त्र बाहेर काढते. आमचा...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/national/2g-spectrum-removed-kejriwal-doubts-cbis-role/", "date_download": "2018-09-24T08:36:59Z", "digest": "sha1:3H7QPL3FD3KQ2HLA3ONKE5LNVKDDLP7I", "length": 28616, "nlines": 398, "source_domain": "www.lokmat.com", "title": "2g Spectrum Removed; Kejriwal Doubts Cbi'S Role | 2g स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्���ा\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान���स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\n2G स्पेक्ट्रम निकाल; सीबीआयच्या भूमिकेवर केजरीवाल यांचे प्रश्नचिन्ह\nया घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे\nनवी दिल्ली- सर्व देशाला हादरवून टाकणाऱ्या आणि संपुआ सरकारच्या पतनासाठी कारणीभूत ठरणाऱ्या टू जी स्पेक्ट्रम घोटाळ्याचा आज विशेष सीबीआय न्यायालयात निकाल लागला. न्यायालयाने माजी दूरसंचारमंत्री ए. राजा, खासदार कनिमोळी यांच्यासह सर्व आरोपींना पुराव्याअभावी मुक्त केले आहे.\nया घोटाळ्यामुळे देशभरात संपुआ सरकारविरोधात आंदोलन उभे करुन सरकारवर टीका करणार्या अरविंद केजरीवाल यांनी या निकालावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केजरीवाल यांनी ट्वीट करुन थेट सीबीआयच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. आपल्या ट्वीटमध्ये ते लिहितात,\" टू जी स्पेक्ट्रम घोटाळा सर्वात मोठा घोटाळा होता, संपुआ सरकार याच घोटाळ्यामुळे पडले. आज सर्व आरोपी दोषमुक्त ठरवले गेले, सीबीआयने या खटल्याची दिशा बदलली जाणूनबुजून लोकांना याचं उत्तर हवं आहे\"\nअशा शब्दांमध्ये केजरीवाल यांनी सीबीआयला प्रश्न विचारले आहेत. ज्या संपुआ सरकारच्या विरोधात अरविंद केजरीवाल यांनी देशभरात आंदोलन केले होते त्या सरकारमधील काँग्रेसह अनेक घटक पक्षांबरोबर अनेक वेळा एकाच व्यासपिठावर केजरीवाल गेले आहेत इतकेच नव्हे तर दिल्लीमध्ये काँग्रेसबरोबर सरकारही त्यांनी स्थापन केले होते. आता भाजपाला देशात पराभूत करण्यासाठी विविध वेळेस या संपुआच्या घटकपक्षाबरोबर एकत्र येऊन भाजपावर टीकाही करतात. टू जी घोटाळ्यात आरोपी दोषमुक्त झाल्याने काँग्रेस आनंद व्यक्त करत असताना केजरीवाल कोणती ठोस भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष आहे. तसेच असा घोटाळा झालाच नाही असे काँग्रेस सुचवत असताना केजरीवाल यांच्या आप पक्षाचे मत काय असेल याची उत्सुकता राजकीय विश्लेषकांना लागली आहे.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nArvind Kejriwal2G Spectrum Scamअरविंद केजरीवाल2 जी स्पेक्ट्रम घोटाळा\n9 दिवसांच्या आंदोलनानंतर केजरीवाल 10 दिवसांसाठी बंगळुरुला रवाना\n'खेल खत्म, फुटेज हजम'; योगेंद्र यादवांची केजरीवालांवर टीका\nअखेर नऊ दिवसानंतर केजरीवालांचे ठिय्या आंदोलन मागे; IAS अधिकाऱ्यांशी चर्चेचे आश्वासन\nकुणाच्या घरात घुसून आंदोलन कसे काय करू शकता\nकेजरीवालांसोबत जे घडतंय, ते लोकशाहीसाठी धोकादायक- शिवसेना\nआप म्हणजे 'करने मे झीरो, धरने मे हिरो'\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार, राहुल गांधींचा पुन्हा हल्लाबोल\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nडाऊनलोडचं टेंशन खल्लास, आता लवकरच 100 Mbps इंटरनेट स्पीड मिळणार\nभांडणानंतर पतीनं केलं पत्नीला किस; संतापलेल्या पत्नीनं चावली जीभ\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.lokmat.com/tech/gionee-s11-ready-four-cameras-coming-soon/", "date_download": "2018-09-24T08:35:12Z", "digest": "sha1:4UOSFFRQMXS5MFHOQLIEE5APKKOVJJYG", "length": 26700, "nlines": 388, "source_domain": "www.lokmat.com", "title": "Gionee S11 Ready With Four Cameras Coming Soon | लवकरच येणार चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस११ | Lokmat.Com", "raw_content": "सोमवार २४ सप्टेंबर २०१८\nविदर्भातून आॅक्टोबरमध्ये पाऊस परतण्याची शक्यता \nअभिषेक बच्चनला करायचे 'या' दिग्दर्शकासोबत काम करण्यास उत्सुक\nवाशिम जिल्ह्यातील १.३५ लाख कुटुंबांना मिळणार आरोग्य सेवेचा लाभ\nसिंचनासाठी पाणी सोडल्याने कोयनेत साठा कमी, १०० टीएमसी पाणी\nकोळपेवाडी दरोडा, खून प्रकरणातील कुख्यात गुंड पपड्या काळे जेरबंद; तीन राज्यात गुन्हे दाखल\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nFuel Price Hike : महागाईमुळे जनता होरपळतेय, मुंबईत पेट्रोलनं गाठली नव्वदी\nGanesh Chaturthi 2018 : ‘से नो टू प्लॅस्टिक’चा संदेश देणारे वाळूशिल्प\nमाहीम डेपोची जागा परत मिळणार, बेस्टला उच्च न्यायालयाचा दिलासा\n'एक विलेन'नंतर सिद्धार्थ मल्होत्रा व रितेश देशमुख पुन्हा एकत्र\nगाढवावर बसलेला मस्तमौला फिरंगी पाहा, Thugs Of Hindostanमधील आमिर खानचा फर्स्ट लूक\nराधा कृष्ण या मालिकेच्या टीमला मालिका सुरू झाल्यानंतर लगेचच बसला हा धक्का\nअक्षय कुमारच्या 'या' अभिनेत्रीला ओळखणे ही झालंय कठीण\nOscars 2019: इरफान खान स्टारर ‘डूब: नो बेड आॅफ रोझेस’ बांगलादेशकडून आॅस्करच्या शर्यतीत\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nधूम्रपानच नव्हे; 'हे' आहे कॅन्सरचे सर्वात मोठे कारण... वेळीच सावध व्हा\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nकेसातील कोंडा दूर करण्यासाठी मेहंदीचा असा करा वापर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जे���बंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुमराने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nगोवा- नन बलात्कार प्रकरणातील आरोपी बिशोप फ्रान्स्को मुलाक्कल याची न्यायालयीन कोठडी 6 ऑक्टोबरपर्यंत वाढवली\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nपंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणजे चोरांचे सरदार - राहुल गांधी\nIND vs PAK : महेंद्रसिंह धोनीने मोडला राहुल द्रविडचा विक्रम, सचिन तेंडुलकर आघाडीवर\nअहमदनगर : कुख्यात गुंड पपडया काळे जेरबंद, गेल्या महिन्यात कोपरगाव जवळील कोळपेवाडीत सराफाची गोळ्या झाडून केली होती हत्या.\nअकोल्यात 70 ते 80 नागरिकांची प्रकृती बिघडली, मूर्तिजापुरातील सोनोरी बोपोरी गावात दूषित पाणी, 40हून अधिक रुग्णांवर उपचार सुरू\nविराट कोहलीने सुचवलेली 'Yummy' डिश तुम्ही खाल्ली का\nपुणे : खाऊचे आमिष देऊन 3 वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार, आरोपी अटकेत.\nIND vs PAK : पाकिस्तानचा संघ ट्रोल, सोशल मीडियावर भरला विनोदाचा फड\nपंतप्रधान मोदींकडून सिक्किममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्पण\nIND vs PAK : शिखर धवन विक्रमांतही 'गब्बर'; पाकविरुद्धचे शतक ठरले अनोखे\nIND vs PAK : जाणून घ्या; कोण आहे ती बाला, जिला पाहून कलेजा खलास झाला\nजळगाव : दरोड्याचा कट जामनेर पोलिसांनी उधळून लावला, पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून जिवंत काडतूस-हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.\nIND vs PAK : जसप्रीत बुम��ाने टाकलेल्या चेंडूवर अनुभवी महेंद्रसिंह धोनीही हडबडला, पाहा व्हिडिओ\nIND vs PAK : रोहित- धवनची भागीदारी आणि विक्रमांचे अनेक 'शिखर' सर\nAll post in लाइव न्यूज़\nलवकरच येणार चार कॅमेर्‍यांनी सज्ज जिओनी एस११\nजिओनी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा जिओनी एस११ हा स्मार्टफोन सादर करणार आहे\nजिओनी कंपनी येत्या काही दिवसांमध्ये भारतीय बाजारपेठेत चार कॅमेर्‍यांनी सज्ज असणारा जिओनी एस११ हा स्मार्टफोन सादर करणार आहे.\nजिओनी एस११ हे मॉडेल अलीकडेच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. आता भारतीय ग्राहकांसाठी ते उपलब्ध करण्यात येणार आहे. जानेवारी महिन्याच्या उत्तरार्धात २० हजार रूपयांच्या आतील मूल्यात याला उपलब्ध करण्यात येणार आहे. या मॉडेलमध्ये पुढील आणि मागील बाजूस प्रत्येकी दोन कॅमेरे असतील. हीच या स्मार्टफोनची खासियत मानली जात आहे. याच्या पुढील बाजूस १६ व ८ मेगापिक्सल्सचे दोन कॅमेरे देण्यात आले आहेत. तर याच्या मागील बाजूस १६ व ५ मेगापिक्सल्सचे कॅमेरे असतील. अर्थात या दोन्ही बाजूच्या कॅमेर्‍यांमधून अतिशय उत्तम दर्जाच्या प्रतिमा काढता येतील.\nजिओनी एस११ या स्मार्टफोनमध्ये ५.९९ इंच आकारमानाचा आणि एचडी प्लस म्हणजेच २१६० बाय १०८० पिक्सल्स क्षमतेचा व १८:९ अस्पेक्ट रेशो असणारा डिस्प्ले दिलेला आहे. यात मीडियाटेकचा हेलिओ पी २३ प्रोसेसर दिलेला आहे. याची रॅम ४ जीबी आणि इनबिल्ट स्टोअरेज ६४ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा प्रदान करण्यात आली आहे. जिओनी एस११ मॉडेलमध्ये ३,४१० मिलीअँपिअरची बॅटरी दिलेली आहे. हे मॉडेल अँड्रॉइडच्या नोगट आवृत्तीवर चालणारे असून यावर कंपनीचा अमिगो ५.० हा युजर इंटरफेस असेल. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.\n मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे\nजिओनी ए१ प्लस स्मार्टफोन झाला स्वस्त\nजिओनी एस १० लाईट : जाणून घ्या सर्व फिचर्स\nWhatsapp New Feature: आता व्हॉट्सअॅपवर समजणार ट्रेनचं लाइव्ह स्टेटस\nCanon चा नवीन कॅमेरा EOS R भारतात लाँच; जाणून घ्या खासियत...\n'या' रेडमी स्मार्टफोनसाठी श्याओमीकडून खास अपडेट\nVivo Y81 स्मार्टफोन झाला स्वस्त, जाणून घ्या आता नवीन किंमत\nफोनचा टच काम करत नसेल तर वापरा या टिप्स\nFacebook ने लॉन्च केलं डेटींग अॅप, टिंडरला देणार टक्कर\nआशिया चषकबिग बॉस 12भारत विरुद्ध पाकिस्तानगणेशोत्सवइंधन दरवाढजेट एअरवेजइम्रान खानजम्मू-काश्मीरराफेल डीलतिहेरी तलाक\nपुण्यातील विसर्जन मिरवणुकीत दिसली विविधतेत एकता\n'हे' फोटो एकदा पाहून कळले, तर जहापनाह तुसी ग्रेट हो\nभारतातील 'या' किल्ल्यात आहे गुप्त खजिना, 'हा' आहे शापित राजवाडा\nपुन्हा पुन्हा हात धुतल्यानेही होतो आजार, कारण वाचून व्हाल थक्क\nपोट फुगण्याची समस्या दूर करण्यासाठी करा हे घरगुती उपाय\nरोहित- धवनचे विक्रमांचे 'शिखर'\nInside Photos:या आलिशान घरात राहतो बॉलीवूडचा सुपरस्टार Hrithik Roshan, हे घर पाहून तुम्हीही म्हणाल WOW\nपुनरागमनायच.....विसर्जन मिरवणुकीत क्लिक झालेले बाप्पा..\nGanesh Visarjan 2018 : कोल्हापूरात ‘बाप्पां’वर फुलांची उधळण, भक्तीपूर्ण वातावरणात निरोप\n'पुढच्या वर्षी लवकर या'... निघाला 'राजा' गिरगावला\nभारताने 11 वर्षांपूर्वी जिंकला होता विश्वचषक\nकोल्हापुरात पोलिसांनी केला जल्लोष, २२ तास दिला खडा पहारा\nLalbaugcha Raja : लालबागच्या राजाची गिरगाव चौपाटीवरील आरती\nGanesh Visarjan 2018 : पालकमंत्री गिरीश महाजन यांनी गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये बडविला ढोल\nGanesh Visarjan 2018 : जळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीत चित्तथरारक प्रात्यक्षिके सादर\nअमरावतीत अनंत चतुर्दशीला पिण्यासाठी दुषित पाणी\n4.5 हजार फुटांवरील विमानतळ; सिक्कीममध्ये पर्यटन वाढणार\nपरशुरामाला युद्धावेळी सोंडेतून दाखविले अवघे विश्वरुप...\nGanesh Festival 2018 : पाहा तारक मेहता का उल्टा चष्मा फेम मंदार चांदवलकरने घरातच बनवली गोकुळधाम सोसायटी\nKalavant Dhol Tasha Pathak: कलावंतांचा ढोल-ताशा पथक सिद्धिविनायक चरणी\nAsia Cup 2018 : शास्त्री गुरूजी जेव्हा रोहित-धवनची शाळा घेतात...\n नाशकात तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nअकोला जिल्ह्यात केवळ १९७ शाळाच डिजिटल\n20 वर्षाच्या माझ्या निष्ठेची हिच का कदर फ्रान्सिस यांचा भाजपाला प्रश्न\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nRafale Deal Controversy: 'पर्रीकर ब्लॅकमेल करतील, म्हणून मोदी-शहा त्यांचा राजीनामा घेत नाहीत'\nमाल्ल्या, मोदीनंतर आता गुजरातचा घोटाळेबाज उद्योगपती फरार; बँकांना 5 हजार कोटींचा चुना\nपंतप्रधान मोदींकडून सिक्कीममधील पहिल्या विमानतळाचं लोकार्��ण\n'या' चार कारणांमुळे पुन्हा गडगडला शेअर बाजार\nभाजपच्या रविशंकर प्रसाद यांचा दावा फोल, मोदी सरकारच्याच काळात 'राफेल डील'\nLalbaugcha Raja Visarjan: लालबागच्या राजाच्या विसर्जनादरम्यान एक बोट बुडाली\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00123.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/entertainment?start=90", "date_download": "2018-09-24T07:22:49Z", "digest": "sha1:7ACX6UVQKHPZF6Q2EMMTL4QPGDWZ6WNO", "length": 6006, "nlines": 163, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "मनोरंजन - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nसोनम कपूरने लग्नानंतर केलं स्पेशल सेलिब्रेशन\n#kalank या चित्रपटाचे पहिले गाणं ध्वनीमुद्रीत\n'रेस 3' चा खलनायक हा......\nमाधुरी दिक्षितच्या बॅकेट लिस्टमध्ये आता तोही....\n‘केबीसी’ शो पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला\nएक निरागस आणि तरल प्रेमकहाणी 'सोबत' या चित्रपटातून उलगडणार\nअभिनेत्री शिल्पा शेट्टीला ट्रोलरर्सने केले हैरान\n102 NOT OUT - बिग बींच्या चित्रपटाच्या प्रिव्ह्यूला रेखा उपस्थित\nयशराजच्या 'समशेरा' या चित्रपटात रणबीर कपुरची वर्णी\nअभिनेत्री सोनम कपुर लवकरचं बोहल्यावर चढणार\nबाजारात 80 टक्के आंबा केमिकलयुक्त\n'डेडपुल 2' ची खोडी आणि त्याला रणवीरच्या आवाजाची जोडी....\nआमिरच्या ‘महाभारत’मध्ये कोणते कलाकार झळकणार \nअभिनेत्री ममता कुलकर्णीच्या संपत्तीवर जप्तीचे आदेश\nपार्श्वगायकाच्या भूमिकेत आता प्रसनजीत, दिल्या शब्दाला जागला अवधूत गुप्ते\nजॅकी श्रॉफ - आदित्य पांचोली प्रथमच मराठी चित्रपटात एकत्र\nरणवीर-दीपिकामध्ये नक्की चाललयं तरी काय \nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-poetry/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%80-109050400013_1.htm", "date_download": "2018-09-24T07:06:24Z", "digest": "sha1:T7D6RHDX3F2ELA2CTGKO63ALXTFSQEGP", "length": 8272, "nlines": 135, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "शिदोरी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nडॉ. सौ. उषा गडकरी\nनिरर्थकतेला अर्थ देता देता\nगोंळळून, वेध घेत राहिलं\nअचानक अचानक लक्षात आलं\nअर्थ शोधण्याची ही दुर्दम्य आकांक्षा\nनिरर्थकताच सार्थक जीवनाची शिदोरी बनून\nजीवनाची वाट सुलभ करून देते.\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/the-route-for-ganesh-immersion-in-mumbai-1750715/", "date_download": "2018-09-24T08:23:39Z", "digest": "sha1:X67ENLPH57NK44PINCJFHA674PMBNKLP", "length": 16213, "nlines": 230, "source_domain": "www.loksatta.com", "title": "दीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन: हे आहे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थ���मधील बदल | The route for Ganesh immersion in Mumbai | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nदीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन: हे आहे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमधील बदल\nदीड दिवसांच्या गणपतींचे विसर्जन: हे आहे मुंबईमधील वाहतूक व्यवस्थेमधील बदल\nजाणून घ्या आज मुंबईमध्ये कोणते रस्ते राहणार बंद आणि कसे असतील वाहतुकीमधील बदल\nकाल गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाचे आगमन होते तोच आज दीड दिवसाच्या गणरायांना निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन सोहळ्यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेने चौपाट्यांबरोबरच अनेक गणेश विसर्जन स्‍थळांवर वेगवेगळ्या सुविधा पुरवल्या आहेत. विजसर्नाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांना वाहतूक व्यवस्थेमध्ये महत्वाचे बदल केले आहेत. या संदर्भातील माहिती त्यांनी ट्विटवरून दिली आहे.\nदोन वेगवेगळ्या ट्विटमध्ये नकाशांच्या माध्यमातून पोलिसांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील अपडेट्स विसर्जनासाठी जाणाऱ्या भक्तांना दिल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये जुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी आणि मध्य तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमधील बदलांबद्दलची माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी गिरगाव चौपाटी, पवई तलाव आणि कुर्ल्यातील शीतल तलाव परिसरातील वाहतूक व्यवस्थेसंदर्भातील माहिती नकाशांच्या माध्यमातून दिली आहे.\nजुहू चौपाटी, वर्सोवा चौपाटी आणि मध्य तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक व्यवस्था\nदक्षिण मुंबई वर्सोवा चौपाटी मध्य मुंबई\nगिरगाव चौपाटी, पवई तलाव आणि शीतल तलाव परिसरातील वाहतूक व्यवस्था\nगिरगाव चौपाटी पवई तलाव शीतल तलाव\nनैसर्गिक विसर्जन स्‍थळे – ६९\nकृत्रिम विसर्जन स्‍थळे – ३१\nपालिकेकडून विसर्जन स्थळी पुरवण्यात आलेल्या सोयी\n८४० स्‍टील प्‍लेट, ५८ नियंत्रण कक्ष, ६०७ जीवरक्षक, ८१ मोटरबोट, ७४ प्रथमोपचार केंद्रे, ६० रुग्णवाहिका, ८७ स्‍वागत कक्ष, ११८ तात्‍पुरती शौचालये, २०१ निर्माल्‍य कलश, १९२ निर्माल्‍य वाहन/डंपर, १ हजार ९९१ फ्लड लाइट, १ हजार ३०६ सर्च लाइट, ४८ निरीक्षण मनोरे, ५० जर्मन तराफे याची सोय करण्यात आली आहे.\nऑन ड्युटी किती जण\n६ हजार १८७ कामगार- ���र्मचारी\n२ हजार ४१७ अधिकारी\nकोणत्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिकेतर्फे अग्निशमन दलाच्या सुसज्ज वाहनासहित मनुष्यबळाची व्यवस्था तसेच नियंत्रण कक्षामध्ये निष्णात डॉक्टरांसहित सुसज्ज रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे. गणेश विसर्जन सुरळीत पार पडण्यासाठी टोइंग वाहने, क्रेन्स, जे. सी. बी. मशीन्स, बुलडोझर इत्यादी यंत्रसामग्रीदेखील विसर्जनाच्या शेवटच्या दिवसापर्यंत तैनात करण्यात आली आहे.\nगेल्या वर्षी नैसर्गिक जलस्त्रोतांमध्‍ये ११ हजार ०९८ सार्वजनिक मूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या, तर १ लाख ९१ हजार २५४ घरगुती गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. कृत्रिम तलावांमध्‍ये सार्वजनिक ६५२, तर घरगुती २८ हजार ६३१ गणेशमूर्ती विसर्जित करण्यात आल्या होत्या. यंदा या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा महापालिकेतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nVIDEO: त्यांच्या ‘पाकिस्तान जिंदाबाद’ला भारतीयांचे ‘गणपती बाप्पा मोरया’ने उत्तर\nविसर्जन मिरवणुकीसाठी शहरातील सतरा प्रमुख रस्ते बंद\nएकाच मंडपात बाप्पाची आरती आणि अजान, मुंब्राच्या एकता मंडळाचा अनोखा आदर्श\nगणपती मंडपाला लागूनच मोहरमनिमित्त मुस्लिम बांधवांनी केली पिण्याच्या पाण्याची सोय\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी 'ती' पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \nजाणून घ्या पितृपंधरवड्याचे महत्त्व\nमोदींना हरवण्यासाठी पाकिस्तानी मंत्र्यांची काँग्रेसशी 'हात'मिळवणी: भाजपा\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत ब���पलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/ajit-pawar-dont-take-my-words-personally-says-raj-thackeray-1731314/", "date_download": "2018-09-24T07:53:39Z", "digest": "sha1:PJQKYLSIWBPTDREHPZKB4SQPMYDSAHMY", "length": 12801, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "ajit pawar don’t take my words personally says raj thackeray | राज ठाकरे म्हणतात, ‘अजितदादा मनाला लावून घेऊ नका’ | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nराज ठाकरे म्हणतात, ‘अजितदादा मनाला लावून घेऊ नका’\nराज ठाकरे म्हणतात, ‘अजितदादा मनाला लावून घेऊ नका’\nपाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात मी १९६० पासूनची स्थिती मांडली होती, अजित पवारांनी मनाला का लावून का घेतले माहित नाही\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यात विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे हे महाराष्ट्र जाणतो. रविवारी पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात राज ठाकरे, अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात जलसंधारणाच्या मुद्द्यावरून दावे प्रतिदावे बघायला मिळाले. राज ठाकरेंना उत्तर देताना अजितदादा काहीसे चिडल्याचे दिसून आले. यावरच बोलताना राज ठाकरे म्हटले की अहो अजितदादा एवढे मनाला लावून घेऊ नका. मी अजित दादांना उद्देशून बोललो नव्हतो., १९६० पासून जे घडते आहे त्याबद्दल बोललो होतो असेही राज ठाकरेंनी स्पष्ट केले.\nपाणी फाऊंडेशनच्या कामामुळे जल संधारण होऊ शकते तर मग इतक्या वर्षात जलसंधारणाचा पैसा कुठे मुरला असा प्रश्न राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात उपस्थित केला. ज्यावर उत्तर देताना अजित पवार म्हटले की काही लोक बोलघेवड्यासारखे बोलतात त्यांना फक्त त्यावरच सभा जिंकून घ्यायची असते. तर मुख्यमंत्री म्हटले की पाणी अडवा पाणी जिरवा ऐवजी माणसे अडवा आणि त्यांची जिरवा हे धोरण राबवले गेले त्यामुळेच जलसंधारण होऊ शकले नाही असे उत्तर दिले.\nपाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमाला मी बसलो होतो तेव्हा माझ्या उजव्या ब���जूने जो आवाज आला की आमिर खानने पाणी फाऊंडेशनच्या माध्यातून चांगली कामे केली आहेत. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही गोष्ट मला सांगितली. जर लोक सहभागातून कामं होणार असतील तर मग सरकारचे काम काय. १ लाख २० हजार विहिरी बांधल्या त्या जर लोकसहभागातून बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करत आहेत. १ लाख २० हजार विहिरी बांधल्या त्या जर लोकसहभागातून बांधल्या तर मग तुमचे अधिकारी काय करत आहेत असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला. सरकारी अधिकारी आमिर खान साठी काम करत आहेत का असा सवालही राज ठाकरेंनी उपस्थितीत केला. सरकारी अधिकारी आमिर खान साठी काम करत आहेत का, असा संशय उपस्थितीत करत मुख्यमंत्र्यांनी त्यांचे अपयश आमिर खानच्या आड लपवू नये असा टोलाही राज ठाकरेंनी लगावला.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'खिचडी' फेम अभिनेत्रीने ४२व्या वर्षी केलं लग्न\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00124.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-general-knowledge/%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80-116100400014_1.html", "date_download": "2018-09-24T07:20:47Z", "digest": "sha1:HZJOG33NWORGXWA5YKLCRT7CIPAORYIY", "length": 8817, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "जाणून घ्या भारतातील राज्यांचे पक्षी | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nजाणून घ्या भारतातील राज्यांचे पक्षी\nआंध्र प्रदेश, तेलंगण, ओडिशा, कर्नाटक भारतीय रोलर- निळ्या रंगाचे पंख आणि शेपूट असल्यामुळे यांना लोकल भाषेत नीलकंठ असेही म्हणतात. असे मानले जातात की हा पक्षी दिसल्यास भाग्य उजळतं.\nबँड एडच्या निर्मितीमागील रोमँटिक गोष्ट\nया 4 गोष्टी गुपित ठेवाव्या\nकमी रोमांचक नाही जनावरांची सेक्स लाईफ...\nटॉयलेट फ्लश करणे बेकायदेशीर असे कसे हे विचित्र कायदे...\nहत्ती उडी मारू शकत नाही\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घा���ावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/node/981", "date_download": "2018-09-24T07:09:22Z", "digest": "sha1:6VAIWJURW5QOT47OBR2XBQGGTRQEQGD4", "length": 44439, "nlines": 141, "source_domain": "mr.upakram.org", "title": "एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या | mr.upakram.org", "raw_content": "\nउपक्रम वाचनमात्र उपलब्ध आहे.\nउपक्रम दिवाळी अंक २०१२\nनवा परवलीचा शब्द मागवा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n\"एच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\" या शीर्षकाचा उद्देश असा की माझ्या मते एच आय व्ही ही वैद्यकीय समस्येपेक्षा एक सामाजिक आणि मानसिक समस्या अधिक वाटते. एकतर एच आय व्हीची बाधा म्हणजे परिपुर्ण-बरा न होणारा एड्स नव्हे पण याविषयी खुलेपणाने न बोलणे, या लोकांबद्दल घृणा/भिती आदी गोष्टीमुळे ही एक सामाजिक आणि त्या व्यक्तीसाठी वैद्यकीयपेक्षा मानसिक समस्या झाली आहे. इतकच काय या व्यक्तींसाठी काम करणार्‍या स्वयंसेवकांची लग्ने होणे कठीण होत चालले आहे.\nहे सगळं लिहायचे कारण वृत्तपत्रांमधे येऊ घातलेला कायदा आणि काहि स्वयंसेवी संस्थांनी त्यांला केलेला विरोध याविषयी अलिकडे प्रसिद्ध झालेले लेखन\nएचआयव्हीच्या प्रसाराला आळा घालण्यासाठी, एचआयव्हीचा संसर्ग झाला आहे किंवा नाही, हे निश्चित करण्यासाठी लग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार\nया बाबत अनेक वृत्तपत्रात वेगवेगळी मते आहेत. आज म. टा. ने तर आज या कायद्यास समर्थन करणारा अग्रलेख लिहिला आहे. हा अग्रलेख या कायद्यास बंदी करणार्‍यांविरुद्ध आहे. ह्या गोष्टी वाचून दोन प्रकारचे प्रश्न डोळ्यासमोर आले\nएका मुलाला एच आय व्ही आहे. तो या कायद्या नुसार तपासणी करतो. सगळ्यांना समजते की या मुलाला एच आय व्ही आहे. या परिस्थितीत लग्नाचं सोडा (कारण प्रॅक्टीकली अशावेळी हजारात एकाचं लग्न होईल)पण ऑफिसात काय होईलऑफिस कशाला त्याच्या घरी काय होईलऑफिस कशाला त्याच्या घरी काय होईल त्याच्या भावंडांची लग्न तरी होतील का त्याच्या भावंडांची लग्न तरी होतील काअनेक प्रश्न.... अश्या कायद्याने एका मुलीची फसवणूक टळली पण विनाकारण प्रश्नचिन्हात किती जण अडकले\nएका मुलाला एच आय व्ही आहे. तो तपासणी करत नाहि. ..लग्न होते.... मुलगी अंधारात.... मुल होतं.... ���दाचित मुलालाही लागण... पुढे कळल्यावर मानसिक ताप आणि प्रकार१ मधील प्रश्न तसेच .. कदाचित जास्त तीव्र\nकायदा करा अथवा करू नका तणाव कायम आहे. मग कायदा करून कोणी अंधारात तर रहाणार नाही\nया निमित्ताने पुढिल प्रश्नांवर चर्चा अपेक्षित आहे:\n१) प्रत्येकाची तपासणी किती प्रमाणात शक्य आहे\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत भिड कमी करणारे कायदे हवेत. एच्.आय. व्ही बाधित व्यक्तींसाठी नोकरीत आरक्षण (हे एकमेव आरक्षण आहे ज्याच्या मी \"फॉर\" आहे ) , एक राज्यसभेतील जागा एच आय व्ही ग्रस्त व्यक्तीसाठी राखीव, या लोकांसाठी काम करणर्‍या स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nएच आय व्ही: एक सामाजिक आणि मानसिक समस्या\n१) प्रत्येकाची तपासणी किती प्रमाणात शक्य आहे\nवेळ लागेल पण शक्य आहे. (उदा. शिधापत्रक, निवडणूक ओळखपत्र)\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\nआमजनते बाबत माहीत नाही पण आजकाल नोकरी, वर्कींग व्हीसा (कदाचित इन्शुसन्स) मिळवणे याबाबत बरेच ठीकाणी बरेच देशात ही चाचणी आहे.\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\nजनजागृती निश्चीतच महत्वाची आहे. पण कायद्याचा वापरदेखील तितकाच महत्वाचा आहे असे माझे मत. प्रसारमाध्यमे, संघटना, सरकार, हे करत आहेतच. बरेच सिनेमे वगैरे निघाले आहेत. तसेच ह्याकरता बराच निधी उपलब्ध होता / आहे असे नाही वाटत तरी जर का हे प्रमाण वाढतच असेल तर कायद्याचा उपयोग केला गेला पाहीजे. भारतात अजुनह��� \"ठरवून विवाह\"(ऍरेन्ज्ड् मॅरेज) होतात, तेव्हा लग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार ही चांगली गोष्ट नाही का\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत...स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत.\nह्यावर जरा विचार केला गेला पाहीजे. पटकन उत्तर मिळेलच असे नाही. पटकन कायदा केला तर गैरवापर व्हायची शक्यता जास्त. पण काही तरी मार्ग निघू शकेल.\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nनक्की अर्थ काय समजलं नाही.\nबाधित व्यक्तीने लग्न करताना ही बाब उघड केली नाही तर तसेच टक्केवारी जे काय सांगते की दरवर्षी अमुक लोकांना ही बाधा होते त्यावरून हे प्रमाण खूप मोठे आहे हे कळते. एकदा का जर हे सगळे उघडकीस आले तर तेवढाच जास्त जनजागृती, समाजदेखील भेदभाव करण्या ऐवजी ह्याबाबत अजुन गंभीरतेने विचार करेल. तसेच त्यासर्वांबाबत काय योजना केली पाहीजे ह्यावर तुम्ही म्हणता तसे उपयोगी कायदे करायला, पॉलीसी बनवायला आधीक मदत होईल असे वाटत नाही का\nलग्नापूर्वीच त्याबाबतची तपासणी अनिवार्य होणार\nयावर मला लग्न न झालेल्या (पण जे करणार आहेत) लोकांचे मत जाणून घ्यायला आवडेल.\nनक्की अर्थ काय समजलं नाही. बाधित व्यक्तीने लग्न करताना ही बाब उघड केली नाही तर\nमाझ्या मते कोणतीही व्यक्ती आपण जिच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीला ह्या धोक्यात आपणहून ढकलणार नाहि. माझ्या मते जाहिर करण्याची सक्ती नसावी कारण त्यामुळे त्या व्यक्ती बरोबरच संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक-स्वास्थ्यावर परिणाम होतो. त्यामुळे हे माहित असूनही न सांगता लग्न करणारे फार कमी असतील. तसेच एखादी गोष्ट करावीच लागेल असे बंधन असले तर ती न करण्याच्या वाटा जास्त शोधल्या जातात. पण जर त्या व्यक्तीच्या दृष्टीने पाहिलं तर अश्या बंधना व्यतिरिक्तही तो कोणालाही ह्या परिस्थितीत आपणहून ढकलणार नाहि असे वाटते.\nसध्या जो प्रश्न आहे तो हा रोग असल्याच्या अज्ञानाचा आहे तो तपासणीच्या सक्तीने कमी होईल. परंतू त्याचे निकाल जगजाहिर नसावेत असे मला वाटते.\nबाकी मी ही एक लग्न न झालेला आणि करू इच्छिणारा युवक आहे :) आणि मला हे असे वाटते :)\nमाझ्या मते कोणतीही व्यक्ती आपण जिच्याबरोबर संपूर्ण आयुष्य काढणार आहोत त्या व्यक्तीला ह्य�� धोक्यात आपणहून ढकलणार नाहि.\nहा आपला गैरसमज आहे. आपले लग्न होणे हेच ज्यांना महत्त्वाचे वाटते त्यांना असे विचार करणे जमत नाही. अजूनही लग्न होणे हेच मानवी जीवनाचे ध्येय आहे असे समजणारे तरूण-तरूणी आहेत आपल्या समाजात.\nबाकी मी ही एक लग्न न झालेला आणि करू इच्छिणारा युवक आहे :)\nम्हणूनच मला हे असे वाटते :) ते मी लिहित आहे. कृपया अशा बाबतीत भाबडा विश्वास कामाचा नाही एवढे ध्यानात घेऊन निर्णय घ्या.\nमला वाटते की कायदा करावा. पण वर आपण (ॠषिकेश) म्हणल्याप्रमाणे त्यातील गोपनियता राखण्याची व्यवस्था कायद्याने असावी.\nयावरून येथे (अमेरिकेत) एक व्यवस्था पाहीली आहे. येथे रक्तदानाच्या वेळेस अनेक प्रश्न विचारले जातातच आणि थोडे रक्त चाचणीसाठी घेतले जातेच. पण त्याचबरोबर घेतलेले रक्त हे खरेच दानासाठी घेतले आहे का त्या व्यक्तीने चाचणीसाठी घेतले आहे ते त्या व्यक्तिलाच गुप्तपणे ठरवण्याचा अधिकार देते. त्या अधिकाराप्रमाणे चाचणीचे निष्कर्ष काही असोत जर व्यक्तीने सांगीतले असेल की \"माझे रक्त वापरू नका\" तर ते वापरले जात नाही आणि तसे कोणी सांगीतले आणि कोणाचे रक्त वापरले गेले नाही हे कुणालाच समजत नाही.\nभारतात आज या वरून लोकशिक्षण, जबाबदारीने वागणे आणि जर कुणाला स्वतःची काळजी वाटत असेल तर अशी चाचणी करायची सोय गोपनियतेबरोबर असली पाहीजे असे वाटते.\nविषय चर्चेला चांगला आहे. या विषयावर संकेतस्थळ या माध्यमानेच जास्त खुलेपणाने चर्चा होउ शकते यातच बरीच उत्तरे मिळतील. या विषयावर विचार करताना अनेक विचार आणि त्या अनुषंगाने प्रश्न उभे राहतात.\nसुरुवात अशी करुया कि याचा शोध लागला कधी एच आय व्ही ची लागण कशाने होते आणि त्याचे परिणाम हे सर्वांसमोर आल्याने आणि अर्धवट माहितीमुळे याला सामाजिक आणि मानसिक समस्येचे रुप आले आहे असे मला वाटते.\nआजवर जेवढे काही लोकशिक्षण झाले आहे त्यावरुन एवढेच कळले आहे की बर्‍यापैकी बाधा झालेल्या माणसाला सर्वात चांगले औषध म्हणजे मानसिक आधार. पण त्याने मुळ रोग बरा होत नाही. थोडक्यात हा समुळ बरा होणारा आजार नाही. कुठे तरी मनात असे वाटुन जाते की भरमसाठ वाढण्यार्‍या लोकसंख्येवर निसर्गानेच केलेला हा उपाय आहे.\nआता लागण होते कशी याचा विचार केला तर असे दिसुन येते कि दोन प्रकार आहेत. एक म्हणजे एका पेक्षा जास्त व्यक्तिशी असुरक्षीत लैंगिक संबंध आणि दुसरे म्हणजे लागण झालेल्या माणसा सोबत अप्रत्यक्ष संबंध (मग ते खास करुन बाधीत रक्त प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे संबंध येउन).\nआपल्या धर्मनिरपेक्ष भारतात समाजाला स्त्री-पुरुषाची दोनच नाती ठळकपणे मान्य आहेत. नवरा-बायको, भाउ-बहिण. या व्यतिरिक्त मित्र-मैत्रिणीचे नाते बहुधा मान्य नसते. त्यामुळे जर कोणाला लागण झालीच तर ती अनैतिक संबंधातुन झाली आहे असा निष्कर्ष ताबडतोप निघतो. संकुचीत मनोवृत्ती हे मुख्य कारण आहे जे या समस्येला मानसिक आणि सामाजिक समस्येचे रुप देते आहे.\nआता वरच्या लेखाचा संदर्भ घेउन काही प्रश्नः\nजर लागण लग्नानंतर आणि अप्रत्यक्ष संबंधाने झाली तर मग ती स्त्री असो वा पुरुष कोणाला ही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मग ती स्त्री असो वा पुरुष कोणाला ही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मला वाटते समाज काहीही म्हणो कुटुंबाचा आधार सर्वात महत्वाचा आहे.\nलेखातल्या उदाहरणात खास करुन पुरुषाचाच उल्लेख आहे. असे का बरे यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल मानसिक त्रास हा दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्किच होतो. त्यात लिंगभेद चुकीचा आहे. मुळातच लिंगभेद करणे चुकीचे आहे. मग विषय-क्षेत्र कोणतेही असो. काही अपवाद सोडता.\nभारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रश्न आ-वासुन उभा असताना अशा विषयांवर कायदा करणे कितपत योग्य आहे विकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्य आहे का विकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्य आहे का मानवतावाद असे याला गोंडस नाव ते देश देतील सुद्धा. पण आमच्यासाठी मानवतावादाचे इतर प्रश्न सुद्धा आहेतच. त्या देशांचा समलिंगी संबंधाच्या विषयावर आम्ही कायदे करा आणि मानवतावाद दाखवुन द्या असे आम्ही सांगायला अजुनतरी गेलेलो नाही.\nयोग्य वयात, एकाच व्यक्तिशी लैंगिक संबंध याला सर्वसामान्यपणे प्रत्येक संस्कृतीत मनुष्याचे चांगले लक्षण मानले जाते. जर तेच धाब्यावर ठेवायचा जास्तित जास्त लोकांचा विचार असेल तर मग कायदा करुन फायदा कोणाचा\nआता लागण होते कशी याचा विचार केला तर असे दिसुन येते कि दोन ��्रकार आहेत. एक म्हणजे एका पेक्षा जास्त व्यक्तिशी असुरक्षीत लैंगिक संबंध आणि दुसरे म्हणजे लागण झालेल्या माणसा सोबत अप्रत्यक्ष संबंध.\nह्या अप्रत्यक्ष संबंधांचाही तितकाच वाटा आहे असे आता सिद्ध होत आहे. यात अगदी न्हाव्याकडील ब्लेडपासून, स्विमीग टँकमधील टाइल्समुळे होणार्‍या जखमा किंवा अपघाताच्यावेळी रक्तसंपर्कापर्यंत अनेक शक्यता आहेत. थोडक्यात केवळ असुरक्षीत लैंगिक संबंध हेच कारण उरलं नसून एखादा असे संबंध न ठेवणाराही अगदी सहज या रोगात अडकला जाऊ शकतो. तेव्हा चाचणी अनिवार्य करणे ही काळाची गरज वाटते. प्रश्न आहे तो तिच्यां निकालांच्या गोपनियतेचा.\nसंकुचीत मनोवृत्ती हे मुख्य कारण आहे जे या समस्येला मानसिक आणि सामाजिक समस्येचे रुप देते आहे.\nजर लागण लग्नानंतर आणि अप्रत्यक्ष संबंधाने झाली तर मग ती स्त्री असो वा पुरुष कोणालाही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मग ती स्त्री असो वा पुरुष कोणालाही... मग आधार देणे योग्य की वेगळ्या दृष्टीने पाहणे योग्य मला वाटते समाज काहीही म्हणो कुटुंबाचा आधार सर्वात महत्वाचा आहे.\nमाझ्या मते याहि परिस्थितीत समाजाने साथ दिली पाहिजे पण सद्ध्या ती मिळेल असे वाटत नाहि. मग अश्या वेळी कायद्याने अश्या व्यक्तींना सापत्न वागणूक मिळणार नाहि याची तजवीज केली पाहिजे\nलेखातल्या उदाहरणात खास करुन पुरुषाचाच उल्लेख आहे. असे का बरे यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल यामध्ये स्त्रीयांना सुट कशा बद्दल मानसिक त्रास हा दोघांना आणि त्यांच्या कुटुंबियांना नक्किच होतो. त्यात लिंगभेद चुकीचा आहे. मुळातच लिंगभेद करणे चुकीचे आहे. मग विषय-क्षेत्र कोणतेही असो. काही अपवाद सोडता.\nस्रियांना सुट अजिबात नाहि. हे परिच्छेद स्त्रियांच्या बाबतीतही तितकेच् लागु आहेत.लेखात केवळ एक उदा. म्हणून दिले आहे. ते कृपया लिंगनिरपेक्षतेने वाचावे.\nभारताच्या लोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रश्न आ-वासुन उभा असताना अशा विषयांवर कायदा करणे कितपत योग्य आहे\nलोकसंख्येचा आणि उपलब्ध साधन संपत्तीचा प्रस्न असल्यानेच अश्या कायद्याची गरज आहे. या रोगामुळे जर इतकी मोठा समाज प्रभावित होणार असेल तर कायदा नको का\nविकसीत देशांना असतील बाबा असे प्रश्न महत्वाचे. पण त्यांना जी काळजी वाटते त्या बद्दल आम्ही सुद्धा काळजी करणे योग्��� आहे का\nहे प्रस्न अविकसित देशांत जास्त तीव्र आहेत असे वाटते. कारण यादेशात प्रसार तर होतच आहे त्याच बरोबर लोकशिक्षण नसल्याने गोंघळ, भिती आणि त्यामुळे येणारी घृणा समाजात मुळ धरत आहे\nमानवतावाद असे याला गोंडस नाव ते देश देतील सुद्धा. पण आमच्यासाठी मानवतावादाचे इतर प्रश्न सुद्धा आहेतच. त्या देशांचा समलिंगी संबंधाच्या विषयावर आम्ही कायदे करा आणि मानवतावाद दाखवुन द्या असे आम्ही सांगायला अजुनतरी गेलेलो नाही.\nहे विषयांतर होईल, पण या बाबतीत अमेरिकेत तरी प्रश्न आहे तो कायदे करण्याचा. लोकांनी हे स्वीकारले आहे. लोक अगदी खुल्लमखुला सांगतात की मी समलिंगी आहे\nयंदा कर्तव्य आहे - एच आय व्हीं ना\nप्रकाश घाटपांडे [18 Jan 2008 रोजी 09:41 वा.]\nhttp://esakal.com/esakal/12032007/MuktapithABBB576958.htm या ठीकाणि दैनिक सकाळ मुक्तपीठ सोमवार ३ डिसेंबर २००७ च्या मुक्तपीठ पुरवणीत यंदा कर्तव्य आहे | एच आय व्हींना हा एका एच आयव्ही पिडित तरुणाचा लेख आला होता. तो बघा. त्यावर प्रतिक्रिया नंतर आल्या होत्या. बी पॉझिटिव्ह या नावाने. याच विषयाला अनुषंगिक व पोषक आहे.\nहा कायदा कसा काय अंमलात आणणार त्याची उत्सुकता वाटते. एचआयव्हीची लागण झाली आहे समजायला सुमारे ६ आठवडे लागतात असे वाचल्याचे आठवते. (चू. भू.दे. घे.) तर मग ही चाचणी कशी करणार आणि कितीवेळा करणार त्यातून एकदा चाचणी नकारात्मक आली पण त्यानंतर ६ महिने वर्षाने लग्न झाले त्याकाळात चाचणी होकारात्मक आली तर काय करावे लग्न ठरल्यावर, साखरपुडे झाल्यावर लग्नाच्या एक दोन आठवडे आधी ही चाचणी करून ती होकारात्मक आली तर लग्न मोडणे, त्याचा मानसिक त्रास, खर्च इ. इ. दोन्हीकडील घरांना होणार. त्यामुळे चांगल्या हेतूने कायदा केला तरी तो उपयुक्त वाटत नाही.\nअमेरिकेत हरितपत्राच्या पूर्ततेकरता वैद्यकिय तपासणी करावी लागते. त्यात एचआयव्ही, टीबी अशा चाचण्या होतात. म्हणजे एखादी व्यक्ती विसावर ज्या देशात वर्षानुवर्षे राहिली ती कोणत्याही रोगाचे संक्रमण करत नव्हती, पण हरितपत्र देताना/ दिल्यावर ती ते करेल काय असा अमेरिकन सरकारचा हास्यास्पद गाढ विश्वास आहे तसाच हा प्रकार वाटला.\n२) अशी सक्ती इतर देशांत आहे का असल्यास अंमलबजावणी कशी होते\nअशी सक्ती असल्याबद्दल माहित नाही पण अमेरिकेत उपरोल्लेखित मूर्खपणा चालतो. अरब देशांत मात्र देशात प्रवेश केल्यावर विसाधारकांना लगेचच ही चाचणी करावी लागते.\n३) आपल्याकडे अश्या लोकांना जसे वागवले जाते त्यामुळे हा प्रश्न अधिक कठीण होतो. तेव्हा अशा कायद्यापेक्षा जनजागृती अधिक महत्वाची वाटते का (उदा. एच् आय व्ही लागण असणे आणि परिपूर्ण बरा न होणारा एड्स होणे यातील फरक लोकांपर्यंत सहजतेने पोचणे, लोकांच्या मनात अश्या लोकांबद्दलची घृणा/भिती कमी करणे\nनिश्चितच जनजागृती महत्वाची. लोक पत्रिका बदलतात. मुलीला मूळ नक्षत्र आहे का - तिचे लग्न ठरणार नाही - आमच्या ओळखीचा ज्योतिषी पत्रिका बदलून देतो याधर्तीवर, मुला/ मुलीला एड्स आहे का - त्या/तिचे लग्न होणार नाही/ सर्वत्र छी थू होईल - आमच्या ओळखीचे डॉक्टर रिपोर्ट बदलून देतात हे होणे सहज शक्य आहे.\nहा कायदा कसा काय अंमलात आणणार त्याची उत्सुकता वाटते. एचआयव्हीची लागण झाली आहे समजायला सुमारे ६ आठवडे लागतात असे वाचल्याचे आठवते. (चू. भू.दे. घे.) तर मग ही चाचणी कशी करणार आणि कितीवेळा करणार त्यातून एकदा चाचणी नकारात्मक आली पण त्यानंतर ६ महिने वर्षाने लग्न झाले त्याकाळात चाचणी होकारात्मक आली तर काय करावे\nमाझ्या मते लग्न नोंदणी करताना गेल्या महिनाभरात केलेली चाचणी ग्राह्य धरण्यास प्रत्यवाय नसावा. तसेच एखाद्या व्यक्तीस आपला जोडीदार एचआयव्हीग्रस्त आहे हे माहित असुनही लग्न करायची इच्छा असेल तरी आडकाठी नसावी असे वाटते.\nआमच्या ओळखीचे डॉक्टर रिपोर्ट बदलून देतात हे होणे सहज शक्य आहे.\nहं.. हा अगदी महत्वाचा मुद्दा आहे. या निकालाची वैधता काय\nम्हणजे असं बघा, निकाल उघड करण्याचा निर्णय रोगी व्यक्तीवर सोडल्यास ते योग्य होणार नाही असे काहिंचे मत आहे. पण मग जी व्यक्ती असा निकाल केवळ लग्न करण्यासाठी जोडिदारापासून लपवू शकते, तर उघड करण्याचा कायदा केल्यावर तीच व्यक्ती खोटा रिपोर्ट नाहि का बनवू शकत. तेव्हा कोठेतरी हा प्रश्न शेवटी त्या व्यक्तीच्या प्रामाणिकपणावर येतो. मग तो विश्वास निकाल जाहिर होतानाच का ठेऊ नये\nअवांतर: हरितपत्र शब्द आवडला :)\nया विचारांशी बहुतेक सहमत.\nआणखी विचारपूर्वक लिहिण्यास वेळ मिळेपर्यंत या ढोबळ \"सहमतीने\" काम चालवतो.\nमाझ्या मते हा कायदा केल्यास अनेक निरपराध व्यक्तींचे जीवन निदान लग्नाबरोबरच बरबाद होणार नाही. काहींना लग्नानंतर कुठच्याही कारणाने असे आजार झाले तर त्याची जबाबदारी त्या विवाहित जोडप्याची असेल, पण निदान मुलामुलींची/ त्यांच्या आईवडिलांची लग्नाआधीच फसवणूक व्हायचा धोका टळेल. कायद्याची अंमलबजावणी करताना लोकशिक्षणही झाले तर जनतेचे भलेच होईल. शिवाय ज्यांना हे रोग झालेले आहेत त्यांना उपचारांना सुरूवात करून आपले आयुष्य सुरळित करता येऊ शकेल. याच कायद्याच्या जोडीने अशा व्यक्तींना नोकरीची सुरक्षा कायद्याने देता आल्यास त्यांना फायदा होईल. यावरून एक मागे पाहिलेला चित्रपट - टॉम हॅंक्सचा - फिलाडेल्फिया - आठवला. त्यामध्ये दाखवल्यासारखे किचकट प्रश्न तयार होऊ शकतात पण त्यामुळे देशातील काही जुनाट कायदे कालपरत्वे बदलण्याला चालना मिळू शकेल.\n४) माझ्या मते या कायद्यापेक्षा अशा व्यक्तींबाबत भिड कमी करणारे कायदे हवेत. एच्.आय. व्ही बाधित व्यक्तींसाठी नोकरीत आरक्षण (हे एकमेव आरक्षण आहे ज्याच्या मी \"फॉर\" आहे ) , एक राज्यसभेतील जागा एच आय व्ही ग्रस्त व्यक्तीसाठी राखीव, या लोकांसाठी काम करणर्‍या स्वयंसेवकांना काहि टक्के टॅक्समाफि असेही कायदे हवेत\nभिड कमी करणारे कायदे हवेत हे अगदी मान्य. पण या बाबतीत आरक्षण योग्य नाही, असे वाटते. एच आय व्ही सारखे अनेक असाध्य रोग असताना हाच एक रोग असलेल्या व्यक्तीला राखीव जागा योग्य वाटत नाही.\n५) मुळ प्रश्नाबाबत मला असं वाटतं की तपासणीचा कायदा करावा पण निकाल उघड करण्याचा निर्णय त्या व्यक्तीवर सोडावा.\nनिकाल उघड करण्याचा निर्णय रोगी व्यक्तीवर सोडल्यास ते योग्य होणार नाही. ज्यांना लग्न करायचे आहे त्यांनी जर झालेला रोग सांगितला नाही तर दुसर्‍या निरपराध व्यक्तीचे जे नुकसान होणार आहे ते रोगी व्यक्तीला समाजाकडून होणार्‍या (संभाव्य) शारिरिक/मानसिक त्रासापेक्षा कमी कसे समजायचे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00125.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/maharashtra/120-paschim-pune/2192-one-died-while-playing-blue-whale-game", "date_download": "2018-09-24T07:41:40Z", "digest": "sha1:6SDH7WF34G5BQ5HSGNQA7AMUICVQOEGG", "length": 6727, "nlines": 140, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "ब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता... - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nब्लू व्हेल गेमच्या नादात मुलाने जीव गमावला असता...\nजय महाराष्ट्र न्यूज, पुणे\nतुमच्या मुलांवर काटेकोरपणे लक्ष ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण ब्ल्यू व्हेल गेमच्या जाळ्यात मुलं चांगलीच अडकली आहेत. ब्ल्यू व्हेल गेमनं आता ग्रामीण भागातही हातपाय ���सरायला सुरुवात केली आहे.\nब्ल्यू व्हेल गेममुळे सोलापूरातल्या एका 14 वर्षाच्या मुलानं जीव गमावला असता. पण पोलिसांनी वेळीच पावलं उचलल्यानं या मुलाचा जीव वाचला. सोलापूरचा एक मुलगा ब्ल्यू व्हेल गेमचं टास्क पूर्ण करण्याच्या नादात पुण्याच्या दिशेनं जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.\nभिगवण पोलीस स्टेशनच्या एन एम राठोड यांना तातडीनं भिगवण एस टी स्टँड गाठलं. पुण्याला जाणाऱी बस सुटण्याच्या आत त्यांनी मुलाला ताब्यात घेतलं. गेले कित्येक दिवस हा मुलगा ब्ल्यू व्हेल गेम खेळत असल्याचं समोर आलं.\nमुंबईच्या अंधेरीत नुकतंच एका मुलानं ब्ल्यू व्हेल गेमपायी आत्महत्या केली होती. त्यामुळे हा धोका आता सर्वसामान्यांच्या घरात येऊन पोहोचला आहे.\nदगडूशेठ बाप्पाला भरजरी 'अलंकार' \n....म्हणून 'त्या' तरुणाने डॉक्टरवर केले कोयत्याने सपासप वार\nहजारो घराण्यांचे कुलदैवत असलेली तुळजापूरची तुळजाभवानी\nमहाराष्ट्राची आराध्य देवता कार्ल्याची एकवीरा आई\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=LaturNews&id=762", "date_download": "2018-09-24T07:49:30Z", "digest": "sha1:G4RO3LJ7HNYVBC576DL4LVW4VCYWJZPY", "length": 7563, "nlines": 51, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | परिवहन कर्मचार्‍यांचा उपोषणाचा इशारा", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्���्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nपरिवहन कर्मचार्‍यांचा उपोषणाचा इशारा\nलातूर: प्रलंबित मागण्यांसाठी राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने १ मे रोजी विभाग नियंत्रक कार्यालयासमोर एक दिवसाचे लक्षणिय उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बाहुजन रा. प. कर्मचारी संघटनेने वारंवार त्रैमासिक बैठकीत, पत्राद्वारे तसेच प्रत्यक्ष भेटून मागण्यांची सोडवणूक करावी म्हणून प्रयत्न केले. मात्र आजपावेतो मागण्या मान्य झाल्या नाहीत. औसा आगारातील शिपाई जी. बी. शिनगारे यांना अपंगाचे वाहन अद्द्याप दिले नाही. निलंगा आगारातील वाहक एस. जे. कांबळे यांची वार्षिक वेतनवाढ बंद करण्याची चुकीची शिक्षा केल्याविरुद्ध कामगार न्यायालयीन प्रकरण निकाली निघाले असताना वेतनवाढ दिलेली नाही. याबाबत विधी शाखेकडून चुकीची माहिती देऊन दिशाभूल केली जात आहे. करागीर डी. पी. शिकरे यांचे सेवानिवॄत्तीच्या वेळी रजा पुस्ताकात कपात केलेल्या रजेचे वेतेन दिले गेलेले नाही. याशिवाय, डी. टी. पत्की, ए. एम. पिडगे, कातकडे यांच्या प्रकरणात अजून न्याय मिळालेला नाही. या मागण्यांसाठी १ मे रोजी कामगार दिनाचे औचित्य साधून उपोषण करण्याचा इशारा संघटनेचे सचिव विष्णु जाधव यांनी दिला आहे.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/kokan/occasion-birthdays-they-started-watertank-114226", "date_download": "2018-09-24T08:17:20Z", "digest": "sha1:WFVDOL6NVDK7SUECLU7CODNZTOLHD642", "length": 11200, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "On the occasion of birthdays they started watertank वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुरु केली पाणपोई | eSakal", "raw_content": "\nवाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी सुरु केली पाणपोई\nशनिवार, 5 मे 2018\nसम्यक सामाजिक संस्था रसायनी अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवार (ता 05) रोजी पाणपोई सुरू केली आहे.\nरसायनी (रायगड ) : रसायनी पाताळगंगा परिसराचे मुख्यालय वासांबे मोहोपाडा येथे बाजारपेठेत पाणपोईची सुविधा नसल्यामुळे येथे बाजारात किंवा इतर कामासाठी येणाऱ्या नागरिकांची पाणी पिण्यासाठी गैरसोय होत होती. दरम्यान सम्यक सामाजिक संस्था रसायनी अध्यक्ष प्रकाशशेठ गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज शनिवार (ता 05) रोजी पाणपोई सुरू केली आहे.\nया पाणपोईचे उद्घाटन रसायनी पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जगदाळे यांच्या हस्ते झाले. यावेळी मोहोपाड्याचे सरपंच कृष्णा पारंगे, माजी सरपंच संदीप मुंढे, माजी सदस्य मामा कांबळे आदि उपस्थित होते. तर प्रकाश गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसाच्या दिवशी मोहोपाडा बाजार पेठेत पाणपोई सुरू केली आहे. त्यांच्या या सामाजिक कामाची उपस्थित मान्यवरांनी आणि परिसरातील प्रतिष्ठित नागरिकांनी प्रशंसा केली.\nदरम्यान, या पाणपोईमुळे बाजारात येणाऱ्या नागरिकांची पाणी पिण्यासाठी चांगली सोय होणार असल्याने नागरिक समाधान व्यक्त करत आहे. तर पाऊस पडेपर्यंत पाणपोई सुरू राहिल असे प्रकाश गायकवाड यांनी 'सकाळ'ला सांगितले.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पू��्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Belgaon/National-dominance-against-political-supremacy/", "date_download": "2018-09-24T07:30:15Z", "digest": "sha1:SBLPLL3V3EG3T3XSUT6RUZBRWGM6OYFR", "length": 8484, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " राजकीय वर्चस्व विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Belgaon › राजकीय वर्चस्व विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व\nराजकीय वर्चस्व विरुद्ध राष्ट्रीय वर्चस्व\nपरंपरागत राजकीय विरोधक म्हणून ओळखल्या जाणार्‍या हुक्केरी व जोल्ले यांच्यामध्ये चिकोडी-सदलगा मतदारसंघातील निवडणूक रंगणार आहे. या थेट लढतीत चिकोडीवर वर्चस्व कोणाचे याचा फैसला होणार आहे. खा. प्रकाश हुक्केरी यांचे राजकीय वर्चस्व जिंकणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राष्ट्रीय वर्चस्व जिंकणार याकडे सार्‍या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले आहे.राज्यातील राजकारणात बडी हस्ती म्हणून ओळखल्या जाणार्‍या खा. प्रकाश हुक्केरी यांचा मतदारसंघ म्हणून चिकोडी-सदलगा मतदारसंघ ओळखला जातो. हुक्केरी पितापुत्रांना घेरण्यासाठी भाजपने यावेळी व्यूहरचना केली आहे. काँग्रेसतर्फे आ. गणेश हुक्केरी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपतर्फे सहकारनेते अण्णासाहेब जोल्ले निवडणूक रिंगणात आहेत. या दोघामध्ये काँटे की टक्‍कर रंगणार आहे.\nया मतदारसंघाने सातत्याने काँग्रेसला साथ दिली आहे. या मतदारसंघातूनच खा. प्रकाश हुक्केरी यांनी राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. मतदारांशी त्यांचा थेट संपर्क आहे. त्या जोरावर आ. गणेश हुक्केरी यांना त्यांनी राज्याच्या राजकारणात आणले आहे. यावेळी याठिकाणी हुक्केरी आणि जोल्ले यांच्यामध्ये काँटे की टक्‍कर होत आहे. त्यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सभा घेतल्या आहेत. यामुळे मतदारसंघातील वातावरण ढवळून निघाले असून विजयश्री कोणाच्या गळ्यात माळ घालते, याबाबत मतदारामध्ये उत्सुकता लागून राहिली आहे.\nहुक्केरी पिता-पुत्रांना टक्‍कर देण्यासाठी भाजपने यावेळी सहकारनेते जोल्ले यांना चांगले पाठबळ दिले आहे. 2004 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत अण्णासाहेब जोल्ले यांना प्रकाश हुक्केरी यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला आहे. हुक्केरी यांची मतदारसंघावर चांगलीच पक्‍कड आहे. त्यांनी केलेल्या विकासकामाच्या जोरावर काँग्रेसला मतदारांकडून पसंदी देण्यात येईल, असा दावा करण्यात येत आहे. आ. गणेश हुक्केरी यांनीदेखील अल्पावधीत आपल्या कामाचा स्वतंत्र ठसा उमटविला आहे.\nजोल्ले यांची सारी भिस्त भाजपचे परंपरागत मतदारावर आहे. त्याचबरोबर त्यांनी तालुक्यात सहकाराचे चांगलेच जाळे विणले आहे. त्या जोरावर विजय खेचून आणण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू आहे. परिणामी आ. गणेश हुक्केरी व अण्णासाहेब जोल्ले अशी थेट लढत रंगणार आहे.या दोन उमेदवारांना टक्‍कर देण्यासाठी बसपचा उमेदवार याठिकाणी आहे. राजू कांबळे यांनी दोन मातब्बर उमेदवाराविरोधात दंड थोपटले आहे. त्यांना मतदार कितपत पसंती देतात, यावर हुक्केरी यांचे विजयाचे गणित अवलंबून राहणार आहे. बसपने दलित मतावर डल्ला मारल्यास काँग्रेसच्या मतामध्ये घट होण्याची शक्यता आहे. यामुळे हुक्केरी यांना अधिक सावध राहावे लागणार आहे. तर जोल्ले यांनादेखील निवडणूक सोपी नसून विजयासाठी घाम गाळावा लागणार आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून ज���वंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Goa/Panaji-Mine-auction-Revenue-issue/", "date_download": "2018-09-24T08:23:13Z", "digest": "sha1:4FUYWQKQSYELV7IT7PLHFSAXZN2E4GRK", "length": 9799, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " 33 खाणींच्या लिलावातून 1.28 लाख कोटींचा महसूल | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Goa › 33 खाणींच्या लिलावातून 1.28 लाख कोटींचा महसूल\n33 खाणींच्या लिलावातून 1.28 लाख कोटींचा महसूल\nकेंद्राच्या ‘खाण व खनिज (विकास व नियमन) कायदा- 2015’ नुसार 50 वर्षे कार्यरत असलेल्या देशातील सर्व खाणींची 2020 मध्ये मुदत संपणार असून त्यांचा पुन्हा लिलाव होणार आहे. अशा मुदत संपलेल्या 33 खाणींचा नुकताच लिलाव झाला असून त्यातून 1.28 लाख कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला असल्याची माहिती केंद्रीय खाणमंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली. मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी 21 राज्यांतील खाणमंत्र्यांची बैठक पणजीत आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर बोलताना त्यांनी वरील माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, केंद्रीय खाण राज्यमंत्री हरिभाऊ चौधरी तसेच अन्य राज्यांतील खाण सचिव व अधिकार्‍यांंची उपस्थिती होती. नरेंद्र सिंग म्हणाले की, खाण क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगारनिर्मिती व्हावी, उत्पादन क्षेत्रात वाढ व्हावी तसेच खाणपट्ट्यांच्या लिलावात पारदर्शकता यावी यावर आजच्या बैठकीत चर्चा झाली.\nखनिजपट्ट्यांची लिलावपद्धती पारदर्शक झाल्यामुळे 1.28 लाख कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. त्यापैकी केवळ नव्या नियमांच्या अंमलबजावणीमुळे राज्यांना 90,000 कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला आहे. ज्या खाणपट्ट्यांचा लिलाव अद्याप बाकी आहे, त्यावर केंद्र सरकार राज्य सरकारांच्या सहकार्याने काम करत असून त्यांचाही लिलाव लवकरात लवकर व्हावा, यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. अनेक राज्यांतील खनिजपट्���े असलेला विभाग आर्थिक आणि सामाजिक दृष्टिकोनातून मागासलेला आहे. त्याठिकाणी असलेल्या गरिबांना लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने सरकारने जुन्या खाण लिजेसकडून 30 टक्के आणि नव्याने लिलाव होणार्‍या खाणमालकांकडून 10 टक्के रॉयल्टी आकारण्याचा निर्णय घेतला आहे.\n‘प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण’ योजना (पीएमकेकेकेवाय) ‘डिस्ट्रीक्ट मिनरल फाऊंडेशन’कडून राबवण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत खाणग्रस्त भागाच्या विकासासाठी 13 हजार कोटी रुपयांपेक्षाही अधिक महसूल जमा झाल्याची माहिती नरेंद्र सिंग तोमर यांनी दिली. खनिज क्षेत्रातील सर्व नियमांचे पालन व्हावे यासाठी खाणींना ‘स्टार रेटींग’ देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे. यामध्ये केंद्राच्या व राज्याच्या नियमांचे पालन करणार्‍या, पर्यावरण रक्षा करणार्‍या खाणींना एक ते पाच अंकी स्टार रेटींग दिले जाणार आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त खाण उद्योजकांनी सहभाग घ्यावा, यासाठी राज्य सरकारांनीही त्यांना प्रोत्साहित करावे, असे नरेंद्र सिंग तोमर म्हणाले. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर म्हणाले की, राज्यात 2020 मध्ये मुदत संपणार्‍या 174 खाणी आहेत. यातील काही प्रकरणे न्यायप्रविष्ट असून काही खाणी वनक्षेत्र, अभयारण्य आदी कारणांमुळे वादात सापडल्या आहेत. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर सरकार निर्णय घेणार आहे.\nगोव्यात पोलाद प्रकल्प नाही : पर्रीकर\nगोमंतकीयांना गोव्यात पोलाद प्रकल्प आणायची इच्छा असेल असे आपल्याला वाटत नाही. या प्रकल्पासाठी कोळसा आणि चुन्याची आवश्यकता असून कोळशाची आयात करण्यास विरोध आहे. त्यात पोलाद प्रकल्पासाठी लागणारे उच्च दर्जाचे खनिज गोव्यात मिळत नाही. याशिवाय देशात अन्य ठिकाणी असलेल्या पोलाद प्रकल्पाकडे राज्यातील खनिज पाठवण्याचा खर्च अधिक येत असून त्याऐवजी चीनला खनिज निर्यात करणे सोयीचे ठरणार असल्याचे मत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी व्यक्‍त केले.\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Bank-your-door-Venture-in-kokan-banda/", "date_download": "2018-09-24T07:50:39Z", "digest": "sha1:COA3ETQVKLCKFLS4WBCRVGGLOO5I7O5C", "length": 7707, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › बांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम\nबांद्यात ‘बँक आपल्या दारी’ उपक्रम\nबँक ग्राहकांना बँकेच्या विविध योजनांची माहिती व्हावी, कर्ज घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे कशी व कोणती पूर्ण करावीत याबाबत माहिती देण्यासाठी बांद्यात बँक ऑफ इंडियाच्या वतीने आयोजित ‘बँक आपल्या दारी’ कार्यक्रमास ग्राहकांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.\nबँक ऑफ इंडिया बांदा शाखेचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घरंडे यांचे स्वागत ज्येष्ठ व्यापारी दिवाकर नाटेकर यांनी केले. बांदा व्यापारी संघाचे सचिव सचिन नाटेकर यांनी या मेळाव्यात ग्राहकांच्या समस्यांचे निवारण करण्याची मागणी केली. यावेळी कॅश क्रेडिट, शैक्षणिक कर्ज, कृषी कर्ज, होमलोन, कारलोन, गोल्ड लोन आदींची माहिती बँकेच्यावतीने देण्यात आली. सुलभ व त्वरित कर्ज मिळण्यासाठी कोणते नियम व कार्यवाही अवलंबावी याचे मार्गदर्शन केले.\nयेथील व्यापार्‍यांना कॅश क्रेडिट कर्ज आणि इतर उद्योग कर्जे मिळविण्यासाठी आणि त्याची अंमलबजावणी करण्यात उद्भवत असलेल्या समस्या काजू व्यापारी भैय्या गोवेकर, सुवर्णकार काका धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर यांनी मांडल्या. तसेच काजू खरेदी विक्री हंगामात बँकेत जास्त रोकड उपलब्ध करून देणे आणि एक अतिरिक्त कॅशिअर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली.\nशैक्षणिक कर्ज देताना पालकांची आर्थिक परिस्थिती न पाहता विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता व गरज विचारात घेऊन कर्ज द्यावे, अशी सूचना शलाखा येडवे, वर्षा नाटेकर, सुप्रिया बहिरे, रुपाली पेडणेकर यांनी केली. महिलांना व्यवसायासाठी कर्ज सुलभ व जलद मिळण्यासाठी बँकांनी प्रयत्न करण्याची मागणी महिला उद्योजक शुभदा मयेकर यांनी केली.\nव्यवस्थापक घरंडे ���ांनी बँक ऑफ इंडियाचा ग्राहकच केंद्रबिंदू असून समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत बँकिंग सेवा पोहोचविण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे स्पष्ट केले. व्यापारी व नागरिक यांनी आपले रोजचे व्यवहार रोखीने न करता बँकेमार्फत करण्याचे आवाहन त्यांनी केले. या चर्चेत बँकेचे अधिकारी अनिल बिरणगळ, सुधीर न्हावी, श्रीकांत कोगुरवार यांनी सहभाग घेतला. बँक कर्मचारी आनंद सावंत आणि बाळकृष्ण राऊळ यांच्या चांगल्या सेवेबद्दल अभिनंदनाचा ठराव ग्रामस्थांच्यावतीने घेण्यात आला.\nकाका धारगळकर, साईराज साळगांवकर, प्रवीण नाटेकर, दिवाकर नाटेकर, सूर्यकांत नार्वेकर, विजयानंद कासार, साई तेली, सुनील येडवे, मुक्तार शेख, दाऊद आगा, महंमद आगा, भैया गोवेकर, दिनेश देसाई आदिंसह व्यापारी व ग्रामस्थ उपस्थित होते. प्रास्ताविक सचिन नाटेकर यांनी केले. आभार राकेश केसरकर यांनी मानले.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/life-imprisonment-fine-husband/", "date_download": "2018-09-24T07:56:14Z", "digest": "sha1:6S3X5CXAAIXQWSQVW7E2PFNQB4RILGPM", "length": 5890, "nlines": 31, "source_domain": "www.pudhari.news", "title": " पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › पत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा\nपत्नीचा खून करणार्‍या पतीस जन्मठेपेची शिक्षा\nपत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन डोक्यात खलबत्ता घालून खून केल्याप्रकरणी पतीस हिंगोलीच्या अप्पर व सत्र न्यायालयाने पतीस दि.25 जानेवारी रोजी जन्मठेपेची शिक्षा व हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे.\nशहरातील शाहूनगर भागात राहणार्‍या सुनीता महेंद्र गवई या आपल्या पतीसह राहत होत्या. दि.17 जुलै 2015 रोजी सायंकाळी 7.30 च्या सुमारास सुनीता हिचा पती महेंद्र रामराव गवई याने त्याच्या राहत्या घरात नोकरी न करण्याच्या कारणावरून व तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन कटर व चाकूने तिचा गळा कापला. डोक्यात खलबत्ता मारून ठार केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी सुधाकर किसनराव वाढवे (वय 37, रा. शाहूनगर) यांच्या फिर्यादीवरून आरोपी महेंद्र रामराव गवई याच्या विरोधात हिंगोली शहर पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासिक अंमलदार पोलिस उपनिरीक्षक विवेक सोनवणे यांनी विद्यमान जिल्हा व सत्र न्यायालय हिंगोली येथे दोषारोप पत्र दाखल केले होते. हे प्रकरण अतिरिक्‍त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांच्यासमोर चालले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा सहायक सरकारी वकील एस. एम. पठाडे यांनी बाजू मांडली, तर त्यांना सहायक सरकारी वकील एन. एस. मुटकुळे यांनी सहकार्य केले. सरकार पक्षातर्फे एकूण 11 साक्षीदार तपासण्यात आले. दि.25 जानेवारी रोजी जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. आय. पठाण यांनी दोन्ही पक्षांचा युक्‍तिवाद ऐकून आरोपी महेंद्र गवई यास कलम 302 भादंविनुसार दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच एक हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली.\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/malegav-Kruba-speaker-hire-majority-of-disbelief-resolutions-are-approved/", "date_download": "2018-09-24T07:31:49Z", "digest": "sha1:W7JKXK7QHIXF3OKDRIM4NFSBSZYJIBGK", "length": 8315, "nlines": 46, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › कृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर\nकृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने म��जूर\nयेथील कृषी उत्पन्‍न बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे मनमानी पद्धतीने कारभार करीत असल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर बाजार समितीच्या 17 संचालकांनी आणलेला अविश्‍वास प्रस्ताव एक विरुध्द 17 मतांनी मंजूर झाला.\nप्रातांधिकारी अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली कृषी उत्पन्‍न बाजार समितीच्या संचालक मंडळाची विशेष बैठक सोमवारी (दि.18) बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी सभापती हिरे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते. प्रारंभी प्रांत मोरे यांनी सभापती हिरे यांच्यावर अविश्‍वास ठरावादाखल संचालकांनी दिलेली कारणे सांगितली. हिरे यांनी पदाचा गैरवापर करत मुख्य बाजार आवारात आडते असोसिएशनला कार्यालयासाठी बेकायदेशीररित्या जागा उपलब्ध करून दिली, कृषी पणन मंडळाकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड थकविली, संचालक व सदस्यांना विश्‍वासात न घेता मनमानीपणे कारभार केला, बाजार समितीच्या सभांमधील विषय पत्रिकेवरील विषयांची चर्चा न करता मनमानी पद्धतीने अन्य विषयांची इतिवृत्तात नोंद करून ठराव केले, संचालकांनी विषयपत्रिकेतील विषय, ठरावाला विरोध केला तरी त्याला न जुमानता हुकूमशाही पद्धतीने ठराव लिहून घेतल्याने त्यांच्यावर संचालकांनी अविश्‍वास आणल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. यावर संचालकांना चर्चा करायची असल्यास ती करण्याची सुचना प्रांत मोरे यांनी केली. संचालकांनी चर्चेस नकार दिला. तर सभापती हिरे यांनी अविश्‍वास ठराव दाखल करण्यासाठी ठेवलेले सर्व आरोप खोटे असल्याचे सांगितले. यानंतर मतदान प्रक्रियेस प्रारंभ झाला. अविश्‍वास ठरावाच्या बाजूने पहिल्यांदा हात उंचावून मतदान घेण्यात आले. यावेळी उपसभापती सुनील देवरे यांच्यासह संचालक डॉ. अद्वय हिरे, बंडूकाका बच्छाव, पुंजाराम धुमाळ, राजाभाऊ खेमणार, संजय निकम, राजेंद्र जाधव, अमोल हिरे, गोविंद खैरनार, सोजाबाई पवार, बबीता कासवे, गोरख पवार, सुमन निकम, संग्राम बच्छाव, संजय घोडके, शेख फकिरा अहमद शेख सादीक व वसंत कौर आदी 17 संचालकांनी हात उंचावून मतदान केले. तर ठरावाच्या विरोधात केवळ सभापती हिरे यांनी हात उंचावत मतदान केले. 18 पैकी 17 संचालकांनी अविश्‍वास ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर झाल्याची घोषणा मोरे यांनी केली. अशोक देसले उपस्थित होते.\nलकी खैरणार यांच्या कारवर हल्‍��ा\nशस्त्रसाठा प्रकरणी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता\nप्रेयसीवर हल्‍ला करणार्‍यास कारावास\nआदिवासी विद्यार्थ्यांचे ‘नाक दबाव’ आंदोलन\nमुख्यमंत्र्यांच्या नावे चिठ्ठी लिहून भगूरच्या शेतकर्‍याची आत्महत्या\nकृउबा सभापती हिरे यांच्यावरील अविश्‍वास ठराव बहुमताने मंजूर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Satara/Karad-vehicles-debris-Bhima-Koregaon-incident/", "date_download": "2018-09-24T07:25:28Z", "digest": "sha1:GUVOGEBWIKW2THX6V2XZTIVXM4XZVRY5", "length": 8773, "nlines": 48, "source_domain": "www.pudhari.news", "title": " कराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Satara › कराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड\nकराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड\nभीमा कोरेगाव घटनेच्या निषेधार्थ मंगळवारी प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी आक्रमक झालेल्या जमावाने अचानकपणे दुकाने, हॉटेल वाहनांची तोडफोड केली. जमावाने केलेल्या दगडफेकीत सुमारे पंधरा वाहनांची मोडतोड झाली असून, अनेक दुकानांच्या काचा फोडल्या आहेत. यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मोठा जमाव जमल्याने पोलिसांनी बंदोबस्तात वाढ केली. दरम्यान, ढेबेवाडी फाट्यावर टायर पेटविण्याचा प्रयत्न केला. यामुळे कराड शहर व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.\nभीमा कोरेगाव येथे सोमवारी घडलेल्या घटनेचे पडसाद मंगळवारी (दि. 2) दुपारी एकच्या सुमारास कराडात उमटले. घटनेच्या निषेध करण्यासाठी जमावाने प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला. प्रांताधिकारी हिम्मत खराडे यांना निवेदन देऊन बाहेर पडलेला जमाव अचानकपणे आक्रमक झाला. जोरजोरात घोषणा देत जमाव बसस्थानकात गेला व त्यांनी एसटी फेर्‍या बंद करण्यास सांगितले. त्यानंतर जमाव बसस��थानकासमोरील रस्त्यावर आला. यावेळी त्यांनी दुकाने बंद करण्यास सांगत हॉटेलसह अन्य दुकानांवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. आक्रमक झालेला जमाव उघड्या दुकानांवर दगडफेक करत दुकाने बंद करण्यास सांगत होता. यावेळी काही दुचाकींचीही जमावाने मोडतोड केली.\nजमाव बसस्थानकासमोरून विजय दिवस चौकात आल्यानंतर जमावातील काहींनी तेथे उभा असलेल्या रिक्षांवरही दगडफेक केली. त्यामध्ये तीन रिक्षांच्या काचा फुटल्या असून काही दुचाकींचे नुकसान झाले आहे. तेथून पुढे उपजिल्हा रूग्णालयाच्या दिशेने जमाव जात असताना काही इमारतींवरही काहींनी दगडफेक केली. तसेच रस्त्याकडेला थांबलेल्या वाहनांवर तसेच दुकानांवर दगडफेक करण्यात आली. त्यामध्ये काही दुकानांच्या तसेच वाहनांच्याही काचा फुटल्या. जमाव आंबेडकर चौकात आल्यानंतर तेथेच संतप्त जमावाने ठिय्या मांडला.\nदरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधिक्षक नवनाथ ढवळे यांच्यासह अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जमावाला शांत राहण्याचे आवाहन केले. नंतर जमाव पांगला. या घटनेमुळे शहरात सायंकाळपर्यंत तणावाचे वातावरण होते. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. ढेबेवाडी फाट्यावर काहींनी टायर पेटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच पोलिस घटनास्थळी पोहचल्यामुळे आंदोलनकर्ते तेथून निघून गेले. या घटनेमुळे कराड व परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान, या प्रकरणी रात्री उशिरा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.\nभीमा कोरेगावप्रश्‍नी आज जिल्हा बंद\nतलाठी, कोतवाल लाच मागितल्याबद्दल ‘जाळ्यात\nसामाजिक प्रश्‍नांवर ‘पुढारी’नेच सर्जिकल स्ट्राईक करावा\nकराडात दगडफेक; वाहनांची मोडतोड\nभीमा कोरेगावप्रकरणी शांतता अबाधित ठेवा : रामराजे\nकराड : १२ जानेवारीपासून बलशाली युवा हृदय संमेलन\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरड���चा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Solapur/hotagi-funeral-on-yogirajendra-shivacharya-mahaswamy/", "date_download": "2018-09-24T07:25:24Z", "digest": "sha1:MN6LVUWQHFQ4EOBGVZ4JEIY4YQ7USLH6", "length": 8967, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Solapur › योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार\nयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार\nहोटगी मठाचे मठाधिपती तपोरत्नं श्री योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्यावर शुक्रवारी हजारो भक्तांच्या उपस्थितीत होटगी मठ परिसरात साश्रुनयनांनी अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारासाठी जगद्गुंरूसह विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती होती. होटगी ब्रृहन्मठात त्यांच्यावर धार्मिक कार्यक्रमाने विधीवत अंत्यसंस्कार करण्यात आले. सायंकाळी साडेपाच वाजता होटगी गावांत महाराजांचे पार्थिव आणण्यात आले. गावात आगमन होताच भाविकांनी पार्थिवावर पुष्पवृष्टी करून आदरांजली वाहिली. गावातील मार्गावर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. गावातील प्रमुख मार्गांवरून पार्थिवाची मिरवणूक काढून अंत्यदर्शनासाठी पार्थिव होटगी बृहन्मठात आणण्यात आले.\nहोटगी बृहन्मठात वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजींच्या डाव्या बाजूला त्यांचे समाधी स्थळ बनविण्यात आले आहे. या समाधी स्थळाचेदेखील भाविकांनी दर्शन घेतले. या अंत्यविधी कार्यक्रमासाठी काशीपीठाचे जगद्गुरू 1008 डॉ.चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी, श्रीशैल पीठाचे जगद्गुरू 1008 चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी, होटगी मठाचे उत्तराधिकारी डॉ. मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, गौडगाव मठाचे जय सिद्धेश्‍वर महाराज, अफजलपूर मठाचे विश्‍वराध्य मळेंद्र शिवाचार्य महाराज, माळकवठेचे पंचाक्षरी शिवाचार्य महाराज, मैंदर्गीचे नीलकंठ शिवाचार्य महाराज, नागणसूर मठाचे श्रीकंठ शिवाचार्य महाराज, मंद्रुपचे रेणुक शिवाचार्य महाराज, वडांगुळीचे पंडिताराध्य शिवाचार्य महाराज, चिडगुप्पाचे गुरूलिंग शिवाचार्य महाराज उपस्थित होते.\nपालकमंत्री विजयकुमा�� देशमुख, आ. सिद्धाराम म्हेत्रे, महापौर शोभा बनशेट्टी, माजी आ. सि.ना. आलुरे गुरुजी, सिद्रामप्पा पाटील, रवी पाटील, रतीकांत पाटील, काँग्रेस महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष इंदुमती अलगोंडा-पाटील, दादाश्री प्रतिष्ठानचे संस्थापक उदय पाटील, जि.प. सदस्य अण्णाराव बाराचारे, अमर पाटील, पं.स. माजी सभापती गुरूसिद्ध म्हेत्रे, नरेंद्र काळे, रामप्पा चिवडशेट्टी, हरिष पाटील उपस्थित होते. तपोरत्नं योगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजींच्या अंत्यविधीसाठी आलेल्या भाविकांसाठी होटगी मठाकडून महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. अंत्यविधीचे पौरोहित्य शिवयोगी शास्त्री होळीमठ, बसवराज खंडाळ, कल्लय्या गणेचारी, परमेश्‍वर हिरेमठ, सिद्धय्या हिरेमठ यांनी केले. पोलिस अधीक्षक वीरेश प्रभ्ाू यांनी स्वत: लक्ष घालून मठ परिसर आणि समाधी परिसराची पाहणी करून तगडा पोलिस बंदोबस्त लावला होता.\nसोलापूर विद्यापीठाला अहिल्यादेवींचेच नाव\nदूध उत्पादक संघांची चौकशी करून कारवाई करू : ना. जानकर\nयोगीराजेंद्र शिवाचार्य महास्वामींवर अंत्यसंस्कार\nमोदी स्मशानभुमीत साजरा झाला लग्नाचा वाढदिवस(व्हिडिओ)\nमेजर जुबेरपाशा काझी यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान\nहोटगी मठाचे योगीराजेंद्र शिवाचार्य यांचे निधन\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://majhavidarbha.com/lifestyle-fashion-interior/", "date_download": "2018-09-24T08:22:33Z", "digest": "sha1:TCWEN5IKSJWVSSDG4FM2WCC4WXA5MRKX", "length": 5966, "nlines": 165, "source_domain": "majhavidarbha.com", "title": "Lifestyle Archives - MajhaVidarbha", "raw_content": "\n मग वेळातवेळ काढून हे एकदा वाचाच…\nव्हॉट्सअॅप, फेसबुकनंतर आता इन्स्टावरही ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंगची सुविधा\nअसे असावे घरातील किचन…\nजुन्या साड्यांचा करा असा उपयोग…\nMakarsankranti 2018: येत्या संक्रांत���साठी असे सजवा आपले घर…\nअशी आणा चांदीची गेलेली चमक…\nया संक्रांतीला जुन्या साड्यांनी घराला द्या नवीन लुक…\nहिवाळ्यात करा उबदार फॅशन…\nकसे बनवालं ग्लोइंग बॉटल्स\nख्रिसमस पार्टी साठी असे व्हा तयार…\nरिटर्न गीफ्टसाठी कसे तयार कराल ‘स्नो मॅन बुक मार्कर्स’…\nआज ‘राष्ट्रीय शेतकरी दिन’ निमित्य घेऊ एक शपथ…\nकसा बनवाल मिनी कॅम्पफायर\nपार्टीत ‘हा लूक’ कॅरी कराल तर लोक करतील वाह वाह …\nकॉंग्रेसनी भाजप सरकारची काढलेली ही व्यंगचित्र पाहून खोखो हसाल \nपावसाळी अधिवेशन एकदम सेक्युरिटी प्रुफ…\nमुलींच्या शाळेत मुलांनाही प्रवेश, नियम टांगणीवर, शाळेची मान्यता रद्द…\nविद्यार्थिनीचा छळ करणा-या शिक्षकाला जामीन\nविदर्भात कोसळणार मुसळधार पाऊस, हवामान विभागाने व्यक्त केला अंदाज\nमनाला भिडणारी… एक वेड्या मनाची कहाणी…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00126.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.53, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%87", "date_download": "2018-09-24T07:55:29Z", "digest": "sha1:WVTF2C4BPVSF7BOLI54PUHF2LHZDON74", "length": 4469, "nlines": 169, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जहाजे - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ४ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ४ उपवर्ग आहेत.\n► प्रकारानुसार जहाजे‎ (८ क, १ प)\n► जहाजांच्या श्रेण्या‎ (१ क)\n► देशानुसार जहाजे‎ (१ क)\n► नौदलाची जहाजे‎ (५ क, ५ प)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी १२:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00127.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/in-past-five-years-there-are-as-much-as-8670-frauds-in-banking-system-1632774/", "date_download": "2018-09-24T07:53:20Z", "digest": "sha1:KIQETU3AA53S2NOSPRJFR32ISWLHUBBE", "length": 18485, "nlines": 208, "source_domain": "www.loksatta.com", "title": "In past five years there are as much as 8670 frauds in banking system | PNB चा घोटाळा तर हिमनगाचं टोक, पाच वर्षांत झाले 8,670 घोटाळे | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nPNB चा घोटाळा तर हिमनगाचं टोक, पाच वर्षांत झाले 8,670 घोटाळे\nPNB चा घोटाळा तर हिमनगाचं टोक, पाच वर्षांत झाले 8,670 घोटाळे\nपाच वर्षांत 61,260 कोटी रुपयांचा लावला चुना\nपंजाब नॅशनल बँकेमधल्या नीरव मोदी घोटाळा प्रकरणानं देश ढवळून निघाला आहे. किमान 11,300 कोटी रुपयांचा हा घोटाळा असल्याचा अंदाज आहे. मात्र, हा घोटाळा बँकिंग क्षेत्रामध्ये झालेल्या एकूण घोटाळ्यांपैकी किरकोळ वाटावा असं आकडेवारी सांगते. यापेक्षा एकूण घोटाळ्यांची व्याप्ती जास्त असल्याचं उपलब्ध आकडेवारीवरून दिसून येत आहे. यासंदर्भात रॉयटर्स या वृत्तसंस्थेने माहिती अधिकारामध्ये रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेली आकडेवारी धक्कादायक आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार गेल्या पाच आर्थिक वर्षांमध्ये सरकारी बँकांमध्ये 8,670 कर्जघोटाळे झाले असून एकूण 61,260 कोटी रुपयांना बँकांना चुना लावण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी मार्च 2017 पर्यंतची असून यामध्ये पंजाब नॅशनल बँकेच्या 11,300 कोटी रुपयांचा समावेश नाहीये.\nकर्जघोटाळा म्हणजे ग्राहक बँकांकडून परत न फेडायचा विचार करूनच कर्ज घेतो. म्हणजे कर्ज घेतानाच बँकेला गंडा घालायचा त्याचा मानस असतो. बँकेमधल्या कर्जघोटाळ्यांची व्याप्ती इतकी मोठी आहे की गेल्या एकाच वर्षी 14,900 कोटी रुपयांची थकित कर्जे वाढली आहेत. विशेष म्हणजे थकित किंवा बुडीत कर्जांचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून सातत्यानं वाढत आहे. 2012 – 13 मध्ये 6,357 कोटी रुपयांच्या थकित कर्जांचे प्रमाण आता वर्षाला 17,634 कोटी रुपये इतके फुगले आहे.\nबुधवारी बँक घोटाळ्यांचे एक नवीन प्रकरण भारतीय बाजारात समोर आलं. नीरव मोदी व त्याच्याशी संबंधित कंपन्यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे व बँकेतल्या काही कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने 11,300 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचे पीएनबीनं मान्य केलं व याचा तपास सरकारी यंत्रणा करत असल्याचं सांगितलं. एकाचवेळी करण्यात आलेला हा सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचं सांगण्यात येत आहे.\nहा घोटाळा हे हिमनगाचं टोक असू शकतं आणि प्रत्यक्षात याची व्याप्ती खूप जास्त असू शकते असं मत निषिथ देसाई असोसिएट्स या कंपनीच्या पार्टनर प्रतिभा जैन यांनी व्यक्त केलं आहे. “पुढे काय वाढून ठेवलंय, तेच आपल्याला माहित नाही ही वस्तुस्थिती आहे,” जैन म्हणाल्या.\nआर्थिक घोटाळे हे बँकिंग क्षेत्रासमोरचं उभरतं आव्हान असल्याची सूचक टिप्पणी आरबीआयनं एका अहवालात व्यक्त केली होती. कर्ज देताना घ्यायची काळजी या संदर्भात गंभीर त्रुटी राहत असल्याच�� व त्यामुळे मोठे घोटाळे होत असल्याचं आरबीआयनं म्हटलं होतं. बँकांनी आपली बुडीत कर्जे, वसुलीची स्थिती उघड करावी असे सांगतानाच अशा थकित किंवा बुडीत कर्जांच्या नावाखाली आर्थिक घोटाळे दडवू नये असा सक्त इशाराही रिझर्व्ह बँकेने बँकांना दिला होता. अर्थात, रिझर्व्ह बँकही कठोर राहत नसून खुद्द रिझर्व्ह बँकही आर्थिक घोटाळ्यांची प्रकरणे लोकांपुढे उघडी करण्यासंदर्भात बँकांना पाठिशी घालत असल्याची टिका काही तज्ज्ञांनी केली आहे.\nरॉयटर्सनं 21 सरकारी बँकांपैकी 20 बँकांकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली होती, त्यातल्या 15 बँकांनी ही माहिती दिली आहे. पंजाब नॅशनल बँक 389 प्रकरणांसह आघाडीवर असून गेल्या पाच वर्षांत एकूण घोटाळ्यातील कर्जांचा आकडा 6,562 रुपयांच्या घरात आहे. त्याखालोखाल बँक ऑफ बडोदा असून या बँकेला 4,473 कोटी रुपयांना गंडवण्यात आलं आहे. तर 231 घोटाळे करून बँक ऑफ इंडियाला 4,050 कोटी रुपयांना चुना लावण्यात आला आहे. स्टेट बँकेमध्ये पाच वर्षांमध्ये झालेल्या घोटाळ्यांची एकूण संख्या 1,069 असून त्यांनी किती रकमेला गंडा घालण्यात आला याचा आकडा दिलेला नाही. तसेच या 15 बँकांनी या थकित रकमांपैकी किती रुपयांची वसुली आत्तापर्यंत केलीय, हे ही स्पष्ट नाहीये.\nजर आताच्या पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याचा विचार केला तरी त्याची व्याप्ती इतकीच आहे की अजून जास्ती आहे असाही संशय व्यक्त करण्यात येत आहे. सीबीआय या प्रकरणाचा तपास करत आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या हवाल्यानुसार नीरव मोदीशी संबंधित तीन मुख्य कंपन्यांची झाडाझडती घेण्यात येत असून एकूण 36 उपकंपन्या आहेत. त्यातल्या 17 मुंबईत आहेत तर बाकी अन्य शहरांमध्ये आहेत. या कंपन्यांखेरीज सीबीआय पंजाब नॅशनलच्या बच्चू तिवारी, चीफ मॅनेजर नरीमन पॉइंट, संजय प्रसाद, डीजीएम, मोहिंदर शर्मा, चीफ मॅनेजर व मनोज खरात, सिंगल विंडो ऑपरेटर यांची चौकशी करत आहे. त्यामुळे पंजाब नॅशनल बँकेचे प्रकरण म्हणजे केवळ एक झलक असून एकूण घोटाळ्याची व्याप्ती प्रचंड असण्याची शक्यता व्यक्त होत आहे आणि तपास पूर्ण होईल तेव्हाच घोटाळा नक्की कितीचा आहे ते समजणार आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nगॅरेजमधून घेतली गगनभरारी, पिंपरीच्या तरुणाने तयार केले हेलिकॉप्टर\n'खिचडी' फेम अभिनेत्रीने ४२व्या वर्षी केलं लग्न\nखालील बा���म्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lokprabha/samrat-ashok-shilalekh-696304/", "date_download": "2018-09-24T07:53:53Z", "digest": "sha1:2YM4CROBFHYFSVT6XR2RRC6S7F5DRT6R", "length": 29116, "nlines": 262, "source_domain": "www.loksatta.com", "title": "अक्षम्य नाकर्तेपणा! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nइतिहास, पारंपरिक वारसा आणि त्याचे जतन व संवर्धन या विषयावर एक जागतिक परिषद अमेरिकेमध्ये सुरू होती. इतिहास किंवा पारंपरिक वारसा असे शब्द आले की, भारताचे\nइतिहास, पारंपरिक वारसा आणि त्याचे जतन व संवर्धन या विषयावर एक जागतिक परिषद अमेरिकेमध्ये सुरू होती. इतिहास किंवा पारंपरिक वारसा असे शब्द आले की, भारताचे नाव प्रामुख्याने येतेच. कारण जगातील प्राचीनतम असलेल्या आणि परंपरेचा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या देशांमध्ये भारत, चीन, इजिप्त आदींचा समावेश होतो. या विषयामध्ये तज्ज्ञ असलेली जगभरातील नामवंत मंडळी या परिषदेमध्ये सहभागी झाली होती. चर्चा भारताच्या ��ाबतीत सुरू झाल्यानंतर मात्र सर्वच तज्ज्ञांनी पारंपरिक वारशाच्या संदर्भात भारतीयांचे होत असलेले दुर्लक्ष आणि कदर न करण्याची वृत्ती यावर टीकेची एकच झोड उठवली. त्याच परिषदेमध्ये सहभागी झालेल्या एका भारतीय तज्ज्ञालाही भारतीयांच्या मानसिकतेची पूर्ण कल्पना होती. पण आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाची होत असलेली हेटाळणी त्याला पाहावली नाही. अखेरीस त्याने त्या सर्व आक्षेपांना थोडक्यात उत्तर दिले. तो म्हणाला की, तुम्ही सारे म्हणताय ते भारताच्या बाबतीत खरे आहे. पण हे असे का आहे याचाही विचार एकदा कधी तरी करा की याचाही विचार एकदा कधी तरी करा की ज्या अमेरिकेमध्ये ही परिषद होते आहे, तिला अवघ्या पाचशे वर्षांचा इतिहास आहे. आणि तुलनेने भारतासारख्या देशाला हजारो वर्षांचा. तेच इतिहासाच्याही बाबतीत आहे. अमेरिकेसारखे देश वेगवगळे तुकडे जोडून इतिहासाचे एक चित्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे इतिहासाचा एखादा तुकडा सापडला तरी अमेरिकन्स भारावून जातात आणि त्याच्या संवर्धनाच्या कामी स्वतला जोडून घेतात. भारतीयांना असे करण्याची गरज वाटत नाही. कारण इतिहास त्यांच्या घराच्या व्हरांडय़ात आणि परसदारीही असतो. गावामध्ये हजारो वर्षे असलेल्या अनेक गोष्टी अशाच पडलेल्या असतात आणि कमी अधिक फरकाने हे सर्वच गावांच्या बाबतीत लागू आहे. मग कधी ती देवळं असतात तर कधी इतर काही अवशेष ज्या अमेरिकेमध्ये ही परिषद होते आहे, तिला अवघ्या पाचशे वर्षांचा इतिहास आहे. आणि तुलनेने भारतासारख्या देशाला हजारो वर्षांचा. तेच इतिहासाच्याही बाबतीत आहे. अमेरिकेसारखे देश वेगवगळे तुकडे जोडून इतिहासाचे एक चित्र उभे करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे इतिहासाचा एखादा तुकडा सापडला तरी अमेरिकन्स भारावून जातात आणि त्याच्या संवर्धनाच्या कामी स्वतला जोडून घेतात. भारतीयांना असे करण्याची गरज वाटत नाही. कारण इतिहास त्यांच्या घराच्या व्हरांडय़ात आणि परसदारीही असतो. गावामध्ये हजारो वर्षे असलेल्या अनेक गोष्टी अशाच पडलेल्या असतात आणि कमी अधिक फरकाने हे सर्वच गावांच्या बाबतीत लागू आहे. मग कधी ती देवळं असतात तर कधी इतर काही अवशेष त्यामुळे एखादा नवीन इतिहासाचा तुकडा सापडला काय किंवा गमावला काय भारतीयांना त्याचे फारसे काही वाटत नाही त्यामुळे एखादा नवीन इतिहासाचा तुकडा सा��डला काय किंवा गमावला काय भारतीयांना त्याचे फारसे काही वाटत नाही.. त्याच्या या भाषणानंतर भारतावरच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला किंबहुना त्याच्या बोलण्यातील आवेशामुळे तर आपल्याला भारताएवढा गौरवशाली इतिहास नसल्याची खंतच इतरांच्या मनात अधिक बळावली.. त्याच्या या भाषणानंतर भारतावरच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला किंबहुना त्याच्या बोलण्यातील आवेशामुळे तर आपल्याला भारताएवढा गौरवशाली इतिहास नसल्याची खंतच इतरांच्या मनात अधिक बळावली ..पण त्या तज्ज्ञाला मात्र देशातील इतिहासाच्या हेळसांडीने अस्वस्थ करून सोडले होते\nगेल्याच आठवडय़ात शुक्रवारी घडलेल्या गुजरातमधील एका दुर्घटनेनंतर हा किस्सा आठवला आणि प्रश्न मनात आला की, आता या लज्जास्पद दुर्घटनेनंतर त्या तज्ज्ञाच्या मनात काय प्रतिक्रिया उमटतील गुजरातेतील गिरनार येथे असलेला सम्राट अशोकाच्या राजाज्ञेचा शिलाखंड हा भारताच्या इतिहासातील सर्वात जुना लिखित स्वरूपातील पुरावा आहे. प्राचीन भारतात होती ती, मौखिक परंपरा त्यामुळे आपल्याकडे परंपरेने सारे काही मौखिक रूपात लक्षात ठेवले जाते. लिखित स्वरूपातील बाबी तुलनेने खूप उशिरा म्हणजेच इसवी सन पूर्व तिसऱ्या शतकापासून सापडतात. त्या लिखित पुराव्यामध्ये हा सर्वाच प्राचीन पुरावा आहे. सुमारे २३०० वर्षे उन्हापावासाचे आणि निसर्गाचे अनंत तडाखे सहन करूनही हा शिलाखंड आजवर ताठ मानेने उभा होता. या शिलाखंडाचे महत्त्व लक्षात आल्यानंतर त्याचे संरक्षण व्हावे म्हणून काही वर्षांपूर्वी त्याच्याभोवती एक संरक्षक वास्तू बांधण्यात आली. हीच संरक्षक सरकारी वास्तूच जीर्ण होऊन गेल्या आठवडय़ात शिलाखंडावर कोसळली.\nया शिलाखंडावर सम्राट अशोकाच्या राजाज्ञा ब्राह्मी लिपीमध्ये कोरलेल्या आहेत. या राजाज्ञा म्हणजे समाजाला दिलेली एक प्रकारची नैतिक शिकवणच आहे. या एकूण १४ राजाज्ञांमध्ये प्राणीहत्या करू नका, तीर्थक्षेत्रांना भेटी द्या, अनैतिक वर्तन करू नका, आई-वडिलांशी व समाजातील ज्येष्ठांशी चांगले वागा आदींचा समावेश आहे. असे न वागणाऱ्यास कडक शासन करण्याचे सूतोवाचही यामध्ये करण्यात आले आहे. माणसांसाठी व प्राण्यांसाठी रुग्णालये उभारावीत, औषधी वनस्पतींचे उत्पादन करावे आदी राजकर्तव्यांचाही उल्लेख त्यात आहे. भारतीय इतिहासामध्ये या शिलाखंडाला सर्वाधिक महत्त्व आहे. कारण तोच भारतीय इतिहासाचा पहिला लिखित पुरावा आहे. किंबहुना म्हणूनच त्याची प्रतिकृती नवी दिल्ली येथील राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रवेशद्वारी उभारण्यात आली आहे.\nइतिहास आणि पुरातत्त्वविज्ञानाच्या अभ्यासकांसाठी असे शिलालेख खूप महत्त्वाचे असतात. कारण त्या माध्यमातून इतिहासातील अनेक कोडी उलगडतात किंवा काळानुसार स्थित्यंतरे कशी येत गेली त्याची कल्पनाही अभ्यासकांना येते. आज आपल्याला जो इतिहास वाचायला मिळतो किंवा आपण अभ्यासतो, त्याची जुळणी अभ्यासकांनी अशा शेकडो शिलालेखांच्या अभ्यासातून सिद्ध केली आहे. यावरून कोणत्या कालखंडात, कोणता राजा झाला किंवा त्यांचे साम्राज्य किती दूरवर पसरले होते, त्याची नेमकी कल्पना येते. त्यावेळच्या प्रथा-परंपरांची माहिती मिळते. सम्राट अशोकाच्या काळात भारत हे प्रगत राष्ट्र होते, याचा अंदाज जगभरातील तज्ज्ञांना आला तो प्राण्यांसाठीही रुग्णालये काढणाऱ्या अशोकाच्या या राजाज्ञेवरूनच\nकेवळ सामाजिक काम म्हणून नव्हे तर त्यावेळचे बांधकामही किती पक्के टिकणारे होते, याचीही कल्पना याच शिलाखंडावरील लेखनातून इतिहासतज्ज्ञांना आली. या शिलाखंडावर रुद्रदमनचाही शिलालेख आहे. त्यात सम्राट अशोकाच्या वडिलांनी बांधलेल्या सुदर्शन तलावाचा उल्लेख आहे. हा तलाव सलग एक हजार वर्षे वापरात होता. त्याची डागडुजी नंतर रुद्रदमन याने केली, असा उल्लेख शिलालेखात आहे. म्हणजे त्याचवेळचे बांधकाम किती पक्के होते, ते आपल्याला कळते दुरुस्ती एक हजार वर्षांनंतर करावी लागली दुरुस्ती एक हजार वर्षांनंतर करावी लागली नाही तर आता बांधकाम केले की, लगेचच त्या पाठोपाठ दुरुस्तीला सुरुवात होते. मुंबईमध्ये तर जनतेला वेदना देत िदडोशी पुलाचे काम तब्बल दोन महिने बंद ठेवून सुरू होते. त्या दोन महिन्यांत कंत्राटदाराने काय केले ते जनतेला सांगण्याचे काम पहिल्या पावसाने केले. त्यावर निकृष्ट कामामुळे मोठाले खड्डे पडले होते. इतकेच काय तर अशोकाच्या या शिलाखंडाने साऱ्या गोष्टींना सहन केले. ऊन-पाऊस सारे काही, पण सरकारी अनास्था मात्र त्यालाही सहन करता आली नाही. अखेरीस सरकारी अनास्थेचे छत त्यावर कोसळलेच\nही सरकारी अनास्था काही केवळ गुजरात सरकार किंवा आर्किऑलॉजीकल सव्‍‌र्हे ऑफ इंडियाची नाही. महाराष्ट्रात तर ती पदोपदी दिसते आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवाचे रान करून गडकोट वसवले. त्यांनीच त्याच्या संवर्धनाचे पहिले धडेही महाराष्ट्राला दिले. पण आज छत्रपतींनी दिलेल्या धडय़ांचा विसर आपल्याला पडला आहे. लोकांनी शिवछत्रपतींचेच नाव घेऊन वेगवेगळे उद्योग आरंभले आहे. कुणी त्यांच्याच चित्रांचा बाजार मांडला आहे तर कुणी त्यांचे नाव घेऊन सत्तेत येण्याची भाषा करतो. त्यांचे नाव घेऊन सत्तेत आलेले युतीचे सरकारही या महाराष्ट्राने पाहिले पण गडकिल्ल्यांच्या बाबतीत कोणताही फरक पडला नाही. सध्या सरकारला स्वप्ने पडतात ती, छत्रपतींचे सागरी स्मारक उभारण्याची. पण ज्या गडकिल्ल्यांमध्ये छत्रपतींची स्वप्ने पाहिली आणि या महाराष्ट्राचे हिंदूवी स्वराज्याचे स्वप्न पाहिले त्या वारसा लाभलेल्या वास्तूची आपण कदरच केलेली नाही. काही ठिकाणी तर वास्तूंच्या संवर्धनाच्या नावाखाली केवळ पैशांची लूट चालू आहे. रसाळगडावर संवर्धनाच्या नावाखाली झालेल्या खर्चाने कोटींचे आकडे गाठले आणि झाले ते विद्रुपीकरण आणि झोलझाल छत्रपती असते तर कडेलोटाची शिक्षा बहुधा दररोजच कुणाला ना कुणाला तरी करावी लागली असती छत्रपती असते तर कडेलोटाची शिक्षा बहुधा दररोजच कुणाला ना कुणाला तरी करावी लागली असती भ्रष्टाचाराचे माजलेले तण आता जंगल होऊ पाहाते आहे.\nया पाश्र्वभूमीवर कुणी एखादा इतिहासप्रेमी थेट उच्च न्यायालय गाठतो तेव्हा निर्लज्ज सरकारी अधिकारी न्यायालयात सांगतात, ‘निसर्गामुळेच पडझड होते, तोच या वास्तूंच्या पडझडीला कारणीभूत आहे, त्याला आम्ही काय करणार’ स्वत:चे कर्तव्यापासून ढळणे, बेजबाबदार नाकर्तेपणा हा असा निसर्गावर दोषारोप ठेवून झाकण्याचा प्रयत्न केला जातो आहे.\nखरेतर अजूनही वेळ गेलेली नाही, तो तज्ज्ञ अमेरिकेतील परिषदेत म्हणाला त्याप्रमाणे इथल्या घरांच्या व्हरांडय़ात आणि परसदारात इतिहास खेळतो आहे, त्याची जाण ठेवून जपणुकीची पावले तात्काळ उचलायला हवीत. अन्यथा सध्या जमिनीवर दिसणाऱ्या या इतिहासाच्या पाऊलखुणा काळाच्या उदरात गडप होतील आणि मग केवळ त्या पुस्तकामध्येच पाहाव्या लागतील.. मग एक दिवस ते पुस्तकही शिल्लक राहील की नाही माहीत नाही. मग स्वतच्याच इतिहासाचे तुकडे शोधत फिरत ते पुन्हा नव्याने ते तुकडे जोडत इतिहास लिहीत बसण्याची वेळ आपल्यावर येईल\nताज्या बातम्यांस��ठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसंस्कृतिसंवाद : भारतीयत्वाचा शोध घ्यायलाच हवा\n‘वाचन संस्कृतीसोबत श्रवण संस्कृती रुजायला हवी’\nआयसीसी म्हणते ‘या’ फोटोची इतिहासात नोंद होणार…\nसाहित्य संस्कृती : ‘ऋतुनां कुसुमाकर’मधून वसंत ऋतूचे वाङ्मयीन दर्शन\nएमपीएससी मंत्र : इतिहासाचा तार्किक अभ्यास\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nधावत्या ट्रेनमधून अपहरण करत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/trending-news/doggs-save-100-of-penguins-hunted-by-foxes-1748591/", "date_download": "2018-09-24T08:06:49Z", "digest": "sha1:MZG7E6BAKQ5ZSXVZ7R67B6IU5NOZ7PEQ", "length": 11568, "nlines": 202, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Doggs save 100 of Penguins Hunted by Foxes | श्वानानं दिलं शेकडो पेंग्विनला जीवनदान! | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nश्वानानं दिलं शेकडो पेंग्विनला जीवनदान\nश्वानानं दिलं शेकडो पेंग्विनला जीवनदान\n२००५ मध्ये इथे जवळपास ८०० पेंग्विन होते मात्र सतत होणाऱ्या शिकारीमुळे या लहानग्या पेंग्विनची संख्या केवळ चारच उरल��.\nछाया सौजन्य : सोशल मीडिया\nकुत्रा हा माणसाचा जीवलग मित्र मानला जातो. आपल्या मालकाचे प्राण वाचवण्यासाठी वेळप्रसंगी आपला जीवही तो धोक्यात घालू शकतो. मालकाशी नेहमीच इमान राखणाऱ्या एका कुत्र्यामुळे शेकडो पेंग्विनचे प्राण वाचले आहेत.\nऑस्ट्रेलियातील एका बेटावर शेकडो पेंग्विनचं वास्तव्य होतं. मानवी वस्तीपासून लांब असलेल्या या बेटांवर पेंग्विनची वस्ती होती. मात्र याच भागात कोल्ह्यांचा वावरही वाढू लागला. पेंग्विनची शिकार करून आयतं खाद्य मिळत असताना इथे कोल्ह्यांची संख्या वाढू लागली, त्यामुळे पेंग्विनचं अस्तित्त्व धोक्यात आलं. बीबीसीच्या वृत्तानुसार २००५ मध्ये इथे जवळपास ८०० पेंग्विन होते. मात्र सतत होणाऱ्या शिकारीमुळे या लहानग्या पेंग्विनची संख्या केवळ चारच उरली.\nशेवटी इथल्या एका शेतकऱ्यानं मरेमा या लहानश्या कुत्र्याला या बेटावर आणलं. तो कोंबड्यांचं रक्षण करायचा. शेतकऱ्यानं पेंग्विनच्या रक्षणासाठी कुत्र्याला तिथे ठेवले बघता बघता कुत्र्याला घाबरून कोल्हांचा वावर या परिसरात एकदम कमी झाला. शेतकऱ्याच्या प्रयत्नामुळे आणि कुत्र्यांचं संरक्षण असल्यानं येथे पेंग्विनची संख्या २०० वर पोहोचली आहे. पेंग्विनची संख्या केवळ चारच उरली होती त्या पेंग्विनच्या जमातीला छोट्याशा पांढऱ्या कुत्र्यामुळे जीवनदान मिळालं.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nईशा अंबानीची बालमैत्रिण असलेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी 'ती' पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बद��ा घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00128.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/akola-news-twin-sisters-mark-same-same-hsc-result-120500", "date_download": "2018-09-24T08:25:57Z", "digest": "sha1:BINK3WNJB4WIMPDLX3CYOFDQD2UN5GOE", "length": 11397, "nlines": 166, "source_domain": "www.esakal.com", "title": "akola news twin sisters mark same to same in HSC result जुळ्या बहिणींचे मार्क ‘सेम टू सेम’ | eSakal", "raw_content": "\nजुळ्या बहिणींचे मार्क ‘सेम टू सेम’\nगुरुवार, 31 मे 2018\nअकोला - निसर्गाची किमया म्हणून दोन बहिणी जुळ्या जन्मल्या. पण, नवल झालं ते जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळल्याचं. ऐकल्यावर आश्‍चर्य वाटेलच, मात्र हे सत्य आहे. ही किमया आहे राधादेवी गोयंका महाविद्यालयातील सई आणि जुई पेठे या बहिणींची.\nअकोला - निसर्गाची किमया म्हणून दोन बहिणी जुळ्या जन्मल्या. पण, नवल झालं ते जुळ्या बहिणींना जुळे गुण मिळल्याचं. ऐकल्यावर आश्‍चर्य वाटेलच, मात्र हे सत्य आहे. ही किमया आहे राधादेवी गोयंका महाविद्यालयातील सई आणि जुई पेठे या बहिणींची.\nअकोल्यातील गौरक्षण रोड स्थित माधवनगर येथील रहिवासी चंद्रशेखर पेठे यांना सई आणि जुई नावाच्या दोन जुळ्या मुली. त्या यंदा राधादेवी गोयंका महाविद्यालयात इयत्ता बारावीला कला शाखेत होत्या. जन्माने जुळ्या या बहिणी लहानपणापासूनच थोड्या हटके स्वभावाच्या. काहीपण करायचं, तर सोबत करायचं, मग अभ्यासात मागे का अभ्यासही सोबतच करायचा अन्‌ मार्कही सारखेच मिळवायचे. असंच काहीसं गणित बारावीला असताना केलं. परीक्षेची तारीख जवळ आली, तशी दोघींनी अभ्यासाला जोमाने सुरुवात केली. दोघींच्याही अभ्यासाच्या वेळा सारख्याच. त्यांच्या या परिश्रमाचं फलित बुधवारी बारावीचा निकालातून झालं ते दोघींप्रमाणे जुळ्या गुणांनी. सई आणि जुई या दोघींना ८४.९२ टक्के गुण मिळाले. आई-वडिलांसोबतच कॉलेजातल्या शिक्षकांनाही हा आश्‍चर्याचाच धक्का होता.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाज���क कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nभडगाव - बाप्पाला विसर्जन करतांना 'तो'ही बुडला\nभडगाव - वलवाडी (ता. भडगाव) येथे काल सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास विद्यार्थ्यांचा गणेश विसर्जन करतांना पाण्यात बुडुन मृत्यू झाल्याची घटना घडली. मृत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/thane-kokan-news/thane/tribals-of-thane-to-get-an-opportunity-for-forest-right/articleshow/64952674.cms", "date_download": "2018-09-24T08:43:57Z", "digest": "sha1:DRK6YHBJKSAEOWXLACCMV7VIWH45BHZK", "length": 14234, "nlines": 143, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Tribals: tribals of thane to get an opportunity for forest right - ठाण्यातील आदिवासींना वनहक्कांची संधी | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nठाण्यातील आदिवासींना वनहक्कांची संधी\nठाण्यातील आदिवासींना वनहक्कांची संधी\nम. टा. प्रतिनिधी, ठाणे\nठाणे जिल्ह्यातील आदिवासींच्या वनहक्कांचे दावे मंजूर करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांकडून विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्या अनुषंगाने बुधवारी भिवंडीतील २०० आदिवासींची जिल्हाधिकाऱ्यांनी सुनावणी घेतली. मानवतेच्या दृष्टीकोनातून आणि ��दिवासींचे जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने त्यांना वनांमध्ये कसण्याचे त्यांचे हक्क या सुनावणीनंतर प्रदान करण्यात येतील. तालुक्यातील ६५ गावांमधील २०० आदीवासींना वनहक्क सुनावणीसाठी बोलवण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या दिवशी १०५ जणांचे दावे जिल्हाधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. गुरुवारीही अन्य आदिवासींना यामाध्यमातून आपले दावे सादर करता येणार आहे.\nजिल्ह्यातील वनहक्क दावे निकाली काढण्याच्या दृष्टीने जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून जिल्हाधिकारी यावर निर्णय घेणार असून १५ ऑगस्ट रोजी मंजूर व्यक्तींना हक्काचे आदेश प्रदान करण्यात येईल. आदिवासी समाजाकडून उपजीविकेसाठी वनक्षेत्राचा वापर केला जात असून त्यांना या वनांमध्ये कसण्याचे हक्क प्रदान करण्याच्या दृष्टीने राज्यामध्ये वनहक्क दावे निकाली काढण्यात येत आहेत. वनहक्क कायद्याची निर्मिती २००६ साली झाली असून या काद्याची अंमलबजावणी २०१२ पासून सुरू झाली. या कायद्याअंतर्गत गावस्तरीय, विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय समितीच्या माध्यमातून आदीवासींचे वनहक्क दावे निकाली काढले जातात. ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील २००हून अधिक आदिवासींनी या कायद्यांतर्गत जिल्हा समितीकडे दावे दाखल केले होते. त्यावर बुधवारी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी भिवंडीत सुनावणी केली. यावेळी कमी जमीन प्राप्त झालेले, दावे नाकारलेले आणि अन्य प्रकारचे दावे घेऊनही काही आदिवासी दाखल झाले होते. यापैकी १०५ जणांचे दावे यावेळी प्राप्त झाले असून गुरुवारीही काही आदिवासींना या माध्यमातून दावे दाखल करता येणार असल्याची माहिती, भिवंडीचे विभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर यांनी दिली. यापैकी मंजूर करण्यात येणाऱ्या दावेदारांना १५ ऑगस्ट रोजी जिल्हा प्रशासनाकडून हक्कांचे आदेश प्रदान करण्यात येईल.\nआदिवासींचे जीवन उंचावण्याचे प्रयत्न…\nभिवंडीमध्ये वनजमीनीवरील दावे मंजूर झाल्यानंतर तेथील आदिवासींचे जीवनमान उंचावण्याचे निर्देश यावेळी उपस्थित जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केले. प्रशासनाच्या विविध विभागातून आदिवासींसाठी उपलब्ध योजना या निमित्ताने या आदिवासींपर्यंत पोहचवण्यासाठी पुढाकार घेण्याची सूचना देण्यात आली आहे. शेतीसाठी संसाधन मदत, बियाणे, फलबागां���ाठी अनुदान, शेततळी अशा विविध योजनांची मंजुरीही या आदिवासींना देऊन त्यातून या आदिवासींचे जीवनमान उंचावण्याची गरज कल्याणकर यांनी व्यक्त केले.\nमिळवा ठाणे बातम्या(thane + kokan news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nthane + kokan news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:वनहक्काची संधी|ठाणे|आदिवासी|Tribals|Thane|forest right\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nमालदीव निवडणुका: सोलीह विजयी\nडॉक्टर महिलेचा हुंड्यासाठी छळ\nमालगाडीतील महिला गार्डचा विनयभंग\nपत्रीपुलाची लांबी वाढता वाढे\nरिक्षाने प्रवास करणाऱ्या युवकाचा मोबाइल खेचला\nओसाड रेल्वे वसाहत ठरतेय मद्यपींचा अड्डा\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1ठाण्यातील आदिवासींना वनहक्कांची संधी...\n6२७ गावांची नगरपालिका अंतिम टप्प्यात...\n7तिसऱ्या फेरीत अवघे ९३९ प्रवेश...\n8हक्काच्या प्रवेशासाठी शिक्षणमंत्र्यांकडे धाव...\n9‘दोस्ती’तील समस्यांकडे पालिकेचे दुर्लक्ष...\n10बँक पैसे ट्रान्सफर करताना नंबर चुकला...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00130.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://mr.upakram.org/book/export/html/1184", "date_download": "2018-09-24T07:21:20Z", "digest": "sha1:K2R622SNAZ7F52LF3VHPK2LFPEUA772T", "length": 10025, "nlines": 27, "source_domain": "mr.upakram.org", "title": "सृजनशीलता - भाग ६ - नवीन कल्पना सुचण्यासाठी", "raw_content": "सृजनशीलता - भाग ६ - नवीन कल्पना सुचण्यासाठी\nनवीन कल्पना सुचण्यासाठी मेंदूला चालना देण्याचे काही मार्ग :\n१) विचारार्थ घेतलेल्या गोष्टीचे चित्र मनश्चक्षूंसमोर आणणे : इसापाच्या ओझ्याची गोष्ट सर्वांना ठाऊक आसेल. कधी कधी बोलतांना असे चित्र मनांत असेल तर बोलणे अधिक परिणामकारक होते. एकदा एका माणसाला बाकीचे उलट सुलट सूचना देत होते. त्यामुळे नक्की काय करावे हे त्याला कळत नव्हते. आपल्या या अवस्थेचे वर्णन करतांना तो म्हणाला, \" माझ्या डोक्यांत ट्राफिक जॅम झालाय.\"\n२) चालू परिस्थितींतील अडचणी लक्षांत घेऊन पर्यायी साधने किंवा पद्धती शोधणे : तंत्रज्ञानांतील प्रगति बर्‍याच अंशी अशीच होत असते. पूर्वी वीज वितरणासाठी तांब्याच्या तारा वापरत असत. तांब्याला मोडींत चांगला भाव येत असल्यामुळे त्यांची चोरी होऊ लागली म्हणून मोडींत फारशी किंमत येणार नाही अशा ऍल्युमिनियमच्या तारा वापरायला सुरवात झाली.\n३) विचाराधीन असलेल्या विषयाशी संबंधित नसलेल्या गोष्टीचा संबंध लावण्याचा प्रयत्न करणे : याला \"रँडम् इन्पुट्\" असे म्हणतात. ग्रह-तार्‍यांच्या गतीचा अभ्यास करणार्‍या न्यूटनला झाडावरून सफरचंद पडतांना पाहून गुरुत्वीय बलाची कल्पना सुचली असे म्हणतात. पुष्कळांना त्यांच्या मनांत घोळणार्‍या प्रश्नाचे उत्तर अनपेक्षित ठिकाणाहून किंवा एखाद्या व्यक्तीच्या दुसर्‍याच विषयावरील बोलण्यावरून अनपेक्षितपणे मिळते. बोनो यांच्या \"सीरीयस् क्रिएटिव्हिटी\" मध्ये याची काही मनोरंजक उदाहरणे दिली आहेत ती पहावी. (विस्तारभयास्तव ती येथे देता येत नाहीत).\n४) एखादा भाग वगळल्याने किंवा कमी केल्याने काय होईल त्याची कल्पना करणे : बहुतेक वेळा कुठलीही गोष्ट आहे तशीच चालू ठेवण्याकडे आपला कल असतो. त्यांतील एखादा भाग वगळल्यास काय होईल यावर विचार केल्यास पुष्कळदा काही बिघडत नाही असे आढळून येईल. सुरवातीला दुचाकी वाहनांना पायाचा ब्रेक व गियर्स् होते. आता हे भाग नसलेल्या दुचाकी वापरांत आलेल्या आहेत. गियर्स् नसलेल्या चारचाकी मोटारगाड्याही येऊ लागल्या आहेत.\nवानगीदाखल आणखी एक उदाहरण घेऊ:\nआपण रोज जेवण घेतो. त्यासाठी आपण बाजारांतून अन्नधान्य आणतो, ते शिजवतो व शिजवलेले अन्न खातो. यांपैकी अन्न शिजवणे हा भाग वगळून टाकू. म्हणजे आपण अनधान्य न शिजवता खाणार आहोत अशी कल्पना करू. ही कल्पना व्यवहार्य बनविण्यासाठी आपण तिच्यावर भाग ४ सूचना क्रमांक ५ प्रमाणे विचार करू.\nप्रथम फक्त अनुकूल मुद्दे :\n(अ) वेळ, श्रम व इंधनासाठी लागणारा पैसा यांची बचत\n(ब) पोषक द्रव्ये व जीवनसत्त्वे नष्ट होणार नाहीत.\n(क) फारशी भांडीकुंडी लागणार नाहीत.\n(ड) भांडी घासण्यासाठी नोकर माणूस लागणार नाही.\nआता प्रतिकूल मुद्दे :\n(ब) चव लागणार नाही.\n(क) आपली पचनसंस्था (कदाचित) कच्चे अन्न पचवू शकण���र नाही.\nप्रतिकूल बाबींवर उपाय :\n(अ) चावायला कठीण : खायचे अन्नधान्य 'जेवणाच्या' वेळेपूर्वी काही तास पाण्यांत भिजत ठेवावे. म्हणजे ते आपल्याला चावण्यासारखे मऊ होईल. ते वाटून त्याची पेस्ट् ही बनवता येईल.\n(ब) चव लागणार नाही : चव ही मुख्यत: मसाल्यांमुळे येते. वरीलप्रमाणे भिजलेल्या अन्नासाठी वापरायला योग्य असे मसाले तयार करता येतील.\n(क) आपली पचनसंस्था कच्चे अन्न पचवू शकणार नाही : वर सांगितल्याप्रमाणे भिजवल्यामुळे या समस्येची तीव्रता थोडी कमी होईल असे वाटते. शिवाय हा संवयीचा प्रश्न आहे. ही संवय हळूहळू बदलता येईल. प्रथम काही दिवस थोडे कमी शिजवलेले अन्न खाऊन ते पचवायची क्षमता आणावी. पुढे टप्प्याटप्प्याने खायचे अन्न कमी कमी शिजवत जावे व शेवटी वरील (अ) व (ब) प्रमाणे बनवलेल्या कच्च्या अन्नावर यावे. (कुठलीही जुनी संवय मोडून नवी संवय लागायला दहा आठवड्यांचा काळ लागतो असे म्हणतात).\nवरील मुद्दे विचारांत घेऊन आपल्याला जेवणाच्या प्रकारांत बदल करण्याची योजना आखता येईल व आपल्या दैनंदिन जीवनांतून अन्न शिजवण्याचा भाग काढून टाकता येईल. त्याचे फायदे अनुकूल मुद्द्यांतर्गत दिलेच आहेत.\n५) एखाद्या वस्तूचा, उपकरणाचा आकार, आकारमान आपल्या सोयीप्रमाणे बदलण्यासंबंधांत विचार करणे : पन्नास वर्षांपूर्वी वापरांत असलेली विजेची बटणे व सध्या वापरांत असलेली विजेची बटणे, सुरवातीचे रेडियो व नंतर आलेले ट्रांझिस्टर यांतील फरक लक्षांत घ्या.\nवर दिलेल्या उदाहरणांपेक्षा अधिक चांगली उदाहरणे आपल्याकडे असण्याची शक्यता आहे. कृपया या लेखाच्या निमित्ताने त्यांची नोंद घ्या व इच्छा असल्यास प्रतिसादांत लिहा.\nपुढील भागांत आपण भन्नाट कल्पनांविषयी पाहू.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/maharashtra/government-medical-colleges-have-handicap-patients-45392", "date_download": "2018-09-24T08:17:33Z", "digest": "sha1:SP6LIZ4HI4KANLSSLCYISEJSSSRE5YC3", "length": 16098, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "Government Medical Colleges have a handicap for patients शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ हवे | eSakal", "raw_content": "\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत रुग्णखाटांच्या प्रमाणात मनुष्यबळ हवे\nमंगळवार, 16 मे 2017\nमुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढवण्याचे निर��देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे.\nमुंबई - राज्यातील सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांमध्ये उपलब्ध रुग्णखाटांच्या प्रमाणात अध्यापक वर्ग व विद्यार्थी संख्या वाढवण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला दिले असून त्याबाबतचा कृती अहवाल तीन महिन्यांत सादर करण्यासही सांगितले आहे.\nशासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयांत पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेचा दर्जा वाढवणे, अध्यापक डॉक्‍टरांवरील कामाचा ताण कमी करणे, उपलब्ध सोई-सुविधांचा पूर्ण क्षमतेने उपयोग करणे आणि पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे या बाबी यामुळे शक्‍य होणार आहेत. रुग्ण आणि डॉक्‍टरांच्या हिताबरोबरच डॉक्‍टरांच्या सेवा व कर्तव्यामध्ये समतोल साधण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी हे निर्देश दिले आहेत. त्याची पूर्तता करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून आपण पाठपुरावा करत असल्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले आहे.\nवैद्यकीय शिक्षण संचालनालयातर्फे राज्यातील विविध शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यापकांची पदे निर्माण करताना संबंधित महाविद्यालयांतील फक्त विद्यार्थीसंख्या विचारात घेतली जाते. ही विद्यार्थीसंख्या ठरवताना संबंधित वैद्यकीय महाविद्यालयात आवश्‍यक रुग्णखाटांचे किमान प्रमाण भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिले आहे. तथापि, राज्यात बहुतांश शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने ठरवून दिलेल्या रुग्णखाटांपेक्षा कितीतरी जास्त खाटा उपलब्ध असून सर्व रुग्णांना वैद्यकीय सेवा पुरवण्यात येते. अतिरिक्त रुग्णखाटांची सेवा करताना डॉक्‍टरांवर, वैद्यकीय विद्यार्थ्यांवरही ताण येतो. त्यामुळे रुग्णसेवेचा दर्जा टिकवण्यासाठी व डॉक्‍टरांवरील ताण कमी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तसे निर्देश दिले आहेत.\nभारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांत एक हजार रुग्णखाटा असल्यास तेथे 200 विद्यार्थीसंख्या असे प्रमाण आवश्‍यक आहे. प्रत्यक्षात 200 एमबीबीएस विद्यार्थीसंख्या असलेल्या नागपूर शासक��य वैद्यकीय महाविद्यालयात एक हजार 401 रुग्णखाटा, पुण्याच्या बी. जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांत एक हजार 296; तर मुंबईतील ग्रॅंट शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दोन हजार 895 रुग्णखाटा आहेत. औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 150 विद्यार्थीसंख्या असून 750 रुग्णखाटांची आवश्‍यकता असताना प्रत्यक्षात एक हजार 177 रुग्णखाटा आहेत. धुळे येथील भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 100 विद्यार्थी संख्येमागे 500 रुग्णखाटा आवश्‍यक असताना प्रत्यक्षात 545 रुग्णखाटा आहेत. म्हणजेच अतिरिक्त रुग्णखाटांकरिता समप्रमाणात अध्यापक, वैद्यकीय विद्यार्थी, मनुष्यबळ यांची आवश्‍यकता आहे. हा समतोल साधण्याकरिता मनुष्यबळ निर्मिती करण्याचे आणि त्याचा कृती अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आ��ि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00131.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/filmography-marathi/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B2-108062300064_1.htm", "date_download": "2018-09-24T08:33:00Z", "digest": "sha1:FXLHBMCOWXSG2GPKCBX5WDF4XGNXMRJO", "length": 10187, "nlines": 144, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "काजोल | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nसही वेळ साधून बॉलीवूडमध्ये आलेली काजोल सही वेळेलाच टॉपवर पोचली आणि सहीवेळेलाच लग्न करून बॉलीवूडला निरोप दिला. तिची लग्नानंतरची एंट्रीही झक्कास झाली आता काजोलने निर्णय घेतला आहे, की आता केवळ निवडक चित्रपट करायचे.\nआतापर्यंत 30 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या काजोलने तीन चित्रपटांमध्ये विशेष भूमिका केली आहे. तीनही खान (शाहरुख-सलमान-आमीर. यांच्यासोबत तिची जोडी हीट ठरली. मात्र ज्या-ज्या कलावंताने काजोलसह चित्रपट करिअर सुरू केले त्यांच्यासाठी ती अनलकी ठरली. कमल सदाना, विकास भल्ला आणि रोहित भाटिया याचे उदाहरण आहेत. पती अजय देवगण सोबत तिने सर्वाधिक 6 चित्रपट केले.\nबेखुदी (31 जुलै 1992) - कमल सदाना\nबाजीगर (12 नोव्हेंबर 1993) - शाहरुख खान\nउधार की जिंदगी (1994) - रोहित भाटिया\nये दिल्लगी (1994) - अक्षय कुमार/ सैफ सली खान\nकरण अर्जुन (13 जानेवारी 1995) - शाहरुख खान\nताकत (23 जून 1995) - विकास भल्ला\nहलचल (4 ऑगस्ट 1995) - अजय देवगण\nगुण्डाराज (8 सप्टेंबर 1995) - अजय देवगण\nदिलवाले दुल्हनियाँ ले जाएँगे (20 ऑक्टोबर 1995) - शाहरुख खान\nबंबई का बाबू (22 मार्च 1996) - सैफ अली खान\nगुप्त (4 जुलै 1996) - बॉबी देओल\nहमेशा (12 सप्टेंबर 1997) - सैफ अली खान\nइष्क (28 नोव्हेंबर 1997) - अजय देवगण\nप्यार किया तो डरना क्या (27 मार्च 1998) - सलमान खान\nडुप्लिकेट (7 मे 1998) - पाहुणी कलावंत\nदुश्मन (29 मे 1998) - जस अरोरा / संजय दत्त\nप्यार तो होना ही था (27 मार्च 1998) - अजय देवगण\nकुछ कुछ होता है (16 ऑक्टोबर 1998) - शाहरुख खान\nदिल क्या करें (1999) - अजय देवगण\nहम आपके दिल में रहते हैं (22 जानेवारी 1999) - अनिल कपूर\nहोते-होते प्यार हो गया (2 जुलै 1999) - जैकी श्रॉफ / अतुल अग्निहोत्री\nराजू चाचा (डिसेंबर 2000) - अजय देवगण\nकुछ खट्टी कुछ मिठी (जानेवारी 2001) - सुनील शेट्टी\nकभी खुशी कभी गम (14 डिसेंबर 2001) - शाहरुख खान\nकल हो ना हो (28 ऑक्टोबर 2003) - पाहुणी कलावंत\nफना (26 मे 2006) - आमिर खान\nकभी ��लविदा ना कहना (11 ऑगस्ट 2006) - पाहुणी कलावंत\nयु मी और हम (डिसेंबर 2007)\nहाल-ए-दिल (20 जून 2008) पाहुणी कलावंत\nकाजोल करणार शाहरुख सोबत काम\nकाजोलमुळे हुकली करीनाची संधी\nअजय व काजोल चित्रपटात एकत्र\nयावर अधिक वाचा :\nरोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...\nप्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील\n‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...\n'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-astrology-2011/%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0-111101700012_1.htm", "date_download": "2018-09-24T08:28:30Z", "digest": "sha1:J76CFMYPXN3APKZEL3EHDPZPTCWQHMIV", "length": 16487, "nlines": 163, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "तिथीनुसार असायला पाहिजे आहार-विहार! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nतिथीनुसार असायला पाहिजे आहार-विहार\n* प्रथमेला पेठा खाणे वर्जित असते. खाल्ल्यास धननाश होतो.\n* द्वितीयेला लहान वांगी व फणस खाणे निषेधार्ह आहे.\n* तृतीयेला कुरमुरे खाऊ नये. कारण ते खाल्ल्यास शत्रू वाढतात.\n* चतुर्थीला मुळा खाणे वर्जित आहे. त्याने धननाश होतो.\n* पंचमीला बेल फळ खाल्ल्याने कलंक लागचतो.\n* षष्ठीला कडुलिंबाची पाने व त्याने दात घासणे वर्जित आहे. त्यामुळे मोक्षाची प्राप्ती होत नाही.* सप्तमीच्या दिवशी ताडीचे फळ खाणे वर्ज्य आहे. कारण हे खाण्याने मतीभ्रष्ट होते.\n* अष्टमीच्या दिवशी नारळ खाणे वर्जित आहे. ते खाल्ल्यास बुद्धीचा नाश होतो.\n* नवमीच्या दिवशी दुधी भोपळा खायला नको. कारण हे खाणे म्हणजे मांसाहार केल्याप्रमाणे आहे.\n* दशमीच्या दिवशी कलं���ी खाणे निषेधार्ह आहे.\n* एकादशीच्या दिवशी गवारीच्या शेंगा खाणे वर्जित आहे.* द्वादशीच्या दिवशी (पोई) पुतिका खाणे निषेध आहे.\n* त्रयोदशीला वांगे खाणे वर्जित आहे.\n* चतुदर्शी, पौर्णिमा, अमावस्या, संक्रांती, अष्टमी, रविवार, श्राद्ध व उपासाच्या दिवशी तिळाचे तेल, लाल रंगाच्या भाज्या व तांब्याच्या पात्रात जेवण करणे वर्ज्य आहे.\n* रविवारी आले खाऊ नये.\n* कार्तिक महिन्यात वांगी व मार्गशीर्ष महिन्यात मुळा खाणे वर्जित असते.* उभे राहून पाणी प्यायला नको.\n* जेवण संतापच्या भरात तयार केले असेल वा ते कुणी ओलांडून गेले असेल तरीही ते जेवण करायला नको. कारण ते अन्न राक्षसी असते.\n* ज्या लोकांना लक्ष्मी प्राप्तीची इच्छा असेल त्या लोकांनी रात्री दही व सातू खाऊ नये. हे अन्न रात्री ग्रहण केले तर मोक्षप्राप्ती होत नाही.\nनवीन घर सचिनसाठी फलदायी\nपूर्ण चंद्रग्रहणाचे विभिन्न राशींवर प्रभाव\nकाय तुमचा जन्म एप्रिलमध्ये झाला आहे\nमार्च महिना आणि तुमचे भविष्य\nयावर अधिक वाचा :\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या ���ामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग्याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/india-news/center-gives-green-signal-to-107-irrigation-projects-in-maharashtra/articleshow/61648876.cms", "date_download": "2018-09-24T08:48:57Z", "digest": "sha1:BVIKH3OSEMHVUSR2IGOFMDZE2X2L4AL5", "length": 12123, "nlines": 127, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "irrigation projects: center-gives-green-signal-to-107-irrigation-projects-in-maharashtra - राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मंजुरी | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nराज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मंजुरी\nराज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त तालुक्यांमधील तब्बल १०७ सिंचन प्रकल्पांना अर्थसहाय्य करण्याची केंद्र सरकारने तयारी दर्शवली आहे. या सिंचन प्रकल्पांसाठी केंद्र सरकारकडून येत्या दोन वर्षांत उर्वरित १० हजार कोटी रुपये मिळतील अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.\nराज्यातील सिंचन प्रकल्पासाठी केंद्राकडून अर्थसहाय्य मिळावे यासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला होता. या मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज दिल्लीत अर्थमंत्री अरुण जेटली यांची भेट घेतली. केंद्र सरकारने या प्रकल्पांना तत्वत: मान्यता दिली असल्याचे स्वत: मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.\nया बरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यासोबतही बैठक घेतली. यात इंदूर-मनमाड रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला. या रेल्वे प्रकल्पाची प्रक्रिया १० दिवसांत पूर्ण होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. यासाठी ६ हजार कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. हा मार्ह मनमाडहून मुंबईला जोडण्यात येणार आहे.\nयाबरोबरच पुणे रिंगरोडसाठी पीएमआरडीए नॅशनल हायवेची एजन्सी म्हणून काम करेल असेही मुख्यमंत्री म्हणाले. हा १५०० कोटी रुपयांचा प्रकल्प आहे. याबरोबर नाशिकला जेएनपीटीतर्फे कांदा आणि द्राक्षांसाठी शीतगृहे बनवून निर्यातीला चालना देणार असल्याचे रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बैठकांनंतर आयोजित ��त्रकार परिषदेत स्पष्ट केले. शिवाय सांगली आणि नाशिक येथील ड्राय पोर्टलाही मान्यता देण्यात आली. यामुळे या भागातील शेतीमाल निर्यात करण्याची सोय होणार आहे.\nमिळवा देश बातम्या(india news News in Marathi) से मराठी बातम्या( Marathi News) तुमच्या मोबाइलवर मिळवण्यासाठी डाउनलोड करा Marathi News App ...आणि प्रत्येक बातमीबाबत राहा अपडेट\nindia news News याच्याशी संबंधित ताजे अपडेट्स मिळवण्यासाठी मटा ऑनलाइनचे फेसबुक पेज लाइक करा\nइतर बातम्या:१०७ सिंचन प्रकल्पांना मंजुरी|मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस|Nitin gadkari|irrigation projects|CM Devendra Fadnavis\nसई ताम्हणकर आता 'अशी' दिसतेय\nशनाया निघाली न्यूयॉर्कला, चैन पडेना...\nसापानं लढवलेली युक्ती पाहून थक्क व्हाल\n'तुला पाहते रे'मधील ईशा नेमकी आहे कोण\nऑफिसमध्ये कोणी त्रास देतोय\nवजन वाढवण्यासाठी 'हे' पदार्थ खा\nअमित शहांनी घुसखोरांनी दिली किड्यामकोड्यांची उपमा\nआशिया कप: भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nपत्नीचे बहिणीसोबत संबंध; पतीची पोलिसांत तक्रार\nदलित तरुणाशी लग्न; बापानं मुलीचा हात तोडला\nइतक्या संपत्तीचे करायचे काय\nतिहेरी तलाकविरोधी विधेयकावर अध्यादेश जारी\n....तर राफेल विमानं भारतात बनली असती\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n1राज्यातील १०७ सिंचन प्रकल्पांना केंद्राची मंजुरी...\n2हिट अॅण्ड रन: सलमान खान अडचणीत येऊ शकतो\n3रसगुल्ला पश्चिम बंगालचाच; वादावर पडदा...\n4हार्दिक पटेलचा दुसरा सेक्स व्हिडिओ व्हायरल...\n5जिग्नेश मेवानी हार्दिकच्या मदतीला धावला\n6हार्दिकच्या कथित व्हिडिओचे भाजप कनेक्शन\n7नोटांवर 'गांधी' आधी 'महात्मा' हवं\n8इवान्का इफेक्ट;GESसाठी उद्योजकांमध्ये स्पर्धा...\n9'भारतात रामाशिवाय कोणतंही काम शक्य नाही'...\n10मर्द आहे, जे करायचं ते छातीठोक करेन: हार्दिक...", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.indiatimes.com/international/international-news/articlelist/2499171.cms?curpg=21", "date_download": "2018-09-24T08:43:02Z", "digest": "sha1:J7FIQ6BG2TOI6SU35ZBLL6ANGP5XEILM", "length": 8301, "nlines": 130, "source_domain": "maharashtratimes.indiatimes.com", "title": "Page 21- International News in Marathi: World News, Global News | Maharashtra Times", "raw_content": "\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तव\nभारतीय अंधश्रद्धा आणि त्यामागील वास्तवWATCH LIVE TV\nपाकिस्तानी गुप्��हेर संस्था आयएसआयचे माजी प्रमुख लेफ्टनंट जनरल आसद दुर्रानी यांना पाकिस्तानी लष्कराने सोमवारी देश सोडण्यावर बंदी घातली...\nआयर्लंडमध्ये गर्भपातबंदी उठणारUpdated: May 27, 2018, 11.31AM IST\nरोनाल्डिनो करणार एकाचवेळी दोन तरुणींशी लग्नUpdated: May 25, 2018, 11.45AM IST\nकॅनडात भारतीय हॉटेलात स्फोट; १५ जखमीUpdated: May 25, 2018, 11.07AM IST\nअणुचाचणी केंद्र नष्ट; उत्तर कोरियाचा दावाUpdated: May 24, 2018, 10.17PM IST\nहाफिज सईदला पाकिस्तानमधून हलवाः चीनUpdated: May 24, 2018, 01.27PM IST\nअमेरिकन अधिकाऱ्यांवर चीनचा सोनिक हल्ला\nपाकच्या कागाळ्यांकडे जागतिक बँकेचे दुर्लक्षUpdated: May 24, 2018, 04.00AM IST\nज्येष्ठ गुजराती लेखक विनोद भट्ट यांचे निधनUpdated: May 24, 2018, 04.00AM IST\nअण्वस्त्रचाचणी स्थळबंद करण्याची तयारी सुरूUpdated: May 24, 2018, 04.00AM IST\nपाकच्या नेत्याकडून मंत्र्याच्या श्रीमुखातUpdated: May 24, 2018, 04.00AM IST\nअफगाणिस्तानात हल्ल्यांत पाच ठारUpdated: May 24, 2018, 04.00AM IST\nरोहिंग्यांनी म्यानमारमध्ये केली होती ५३ हिंदूची क...Updated: May 23, 2018, 04.26PM IST\nचंद्रावरील मोहिमेसाठी चीनचा उपग्रह प्रक्षेपितUpdated: May 22, 2018, 03.12PM IST\nमशिदींवर राष्ट्रध्वज फडकवा; चीनमध्ये आवाहनUpdated: May 21, 2018, 10.41PM IST\nविदेश वृत्त याा सुपरहिट\nपाकच्या टपाल तिकीटावर बुरहान वाणीचा फोटो\nनवाज शरीफ यांना दिलासा, हायकोर्टाने सुटकेचे दिले आदेश\nयापुढे कुणाचाही निवडणूक प्रचार करणार नाही: फेसबुक\nभारत अहंकारी, इम्रान खान यांच्या उलट्या बोंबा\n‘अॅमेझॉन’वर मिळणार संघाची उत्पादने\nट्रम्प प्रशासनात नवे वादळ\n‘एच ४’ व्हिसाबद्दल तीन महिन्यांत निर्णय\nबांगलादेशी स्थलांतरित हीदेशाला लागलेली वाळवी\nव्हिसा: ट्रम्प भारतीयांना देणार आणखी एक धक्का\nमटा न्यूज अॅलर्ट सबस्क्राइब करा\nदिवसभरातील ठळक बातम्या पाहा तुमच्या डेक्सस्टॉपवर\n*केव्हाही ब्राउजर सेटिंग्ज बदलून नोटिफिकेशन्स ऑफ करू शकता.\nमटा ऑनलाइन च्या अॅपसोबत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00132.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/category?cat=TopStoryNews&start=151", "date_download": "2018-09-24T08:23:53Z", "digest": "sha1:XVQ2BWBWRYTPK6OBD7BLUYETUII6LKWE", "length": 11163, "nlines": 90, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "aajlatur | First Online Video News Portal", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nवैद्यकीय महाविद्यालयाला लोकनेते विलासरावांचे नाव, प्रस्ताव पाठवला...\nलातूर: लातूरच्या वैद्यकीय महाविद्यालयाअंतर्गत चालणारे रुग्णालय असुविधांचे माहेरघर बनू लागले आहे. याही क्षेत्राकडे सरकारचे दूर्लक्ष होत असल्याचे आ. अमित देशमुख यांनी सांगितले. आ. देशमुख यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात बैठक ...\nडुकराने फाडला चिमुकलीचा चेहरा, शरिरावर अनेक जखमा...\nलातूर: जंगली कुत्री, लांडगे यांनी प्राण्यांवर केलेले हल्ले आपण जाणतो, रानडुकरांचेही हल्ले होत असतात पण शहरातल्या डुकराने मुलीचा चेहरा फाडला अशा प्रकारची घटना कधी ऐकायला मिळाली नसेल. असा प्रकार लातुरात ...\nविद्यार्थी, पालक, खगोलप्रेमींनी पाहिले अदभूत चंद्रग्रहण...\nलातूर: सुपर मून, ब्लड मून, रेड मू, ब्लू मून अशा अनेक अवस्थात दिसणारे खग्रास चंद्रग्रहण आज सबंध देशानं पाहिले. लातुरच्या राजा नारायणलाल लाहोटी शाळेच्या प्रांगणात लातूर विज्ञान केंद्राने याचे आयोजन ...\nदेवीदास काळे यांनी घेतला प्रभारी महापौरपदाचा पदभार...\nलातूर: महापौर अधिक काळ बाहेर असतील तर त्यांच्या कामांची जबाबदारी आपोआपच उप महापौरांवर येते. तद्वतच आज उप महापौर देवीदास काळे यांनी महापौरपदाचा प्रभारी म्हणून कारभार हाती घेतला. यावेळी आयुक्त अच्युत ...\nआमदार अमित देशमुख यांनी घेतली अख्तर शेख यांची भेट...\nलातूर: आ. अमित देशमुख यांनी आज माजी महापौर अख्तर शेख मिस्त्री यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली. प्रकृतीची आणि घडलेल्या घटनेची चौकशी केली. दोघात मैत्रीपूर्ण गप्पा झाल्या. राजकारणाचा कसलाही विषय या ...\nघाणीत शासकीय कॉलनी, जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी...\nलातूर: लातुरच��या एमआयडीसी परिसरात असलेली शासकीय कॉलनी शहरात आहे की शहराबाहेर असा प्रश्न पडावा इतकी जवळीक या कॉलनीतीएल लोक आणि लातुरकरांची आहे. यामुळे या भागाकडे कुणाचेही फारसे लक्ष नसते. या ...\nमहापौर सुरेश पवार सिंगापूरला, कुणालाच पत्ता नाही\nलातूर: काल सकाळचं झेंडावंदन, नंतरची तिरंगा रॅली आटोपली की लातूरचे प्रथम नागरिक, विकास पुरुष महापौर सुरेश पवार कुठे गेले हे कुणालाही सांगता येईना. आज सुटीचा दिवस असला तरी वेगवेगळ्या कामानिमित्त ...\nआत्मदहन करायला आलेल्या शिऊरकरांना पोलिसांनी पाठवले परत\nलातूर: पोलिसांना सांगून झालं, फौजदाराला विनंती करुन झाली, पोलिस निरीक्षकाला आणून दाखवलं, अधीक्षकांना निवेदन दिलं. उत्पादन शुल्क विभागाला विनंती करुन झाली, जिल्हाधिकार्‍यांना हात जोडून झाले मग आत्मदहनाचा इशारा दिला\nएक दिवस न्यायालय बंद राहिल्यानं काय काय होतं\nलातूर: मुद्रांक शुल्कात मोठी वाढ झाल्याच्या निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील वकिलांनी आज असहकार पुकारला आहे. कुणीही कामात भाग घेत नसल्याने आज न्यायालयाचे कामकाज झाले नाही. वकिलांना नियमाने संप किंवा बंद पाळता ...\n‘पद्मावत’ : पैसा वसूल प्रेक्षक खूष\nलातूर: आधीचा ‘पद्मावती’ आणि आताचा ‘पद्मावत’ वादग्रस्त चित्रपट २५ तारखेला रिलीज होणार असे सांगण्यात आले होते पण आज तो अनेक शहरात एक दिवस आधीच दाखवण्यात आला. थ्री डी चित्रण असलेला ...\n151 ते 160 एकूण रेकॉर्ड 218\nदेशातील सर्वात शक्तीमान, ...\nबाभळगावात ‘प्लांटर’ने ऊसाची ...\nचालू सिग्नलच्या दिर्घायुष्यासाठी ...\nऔसा मार्गाची दैना ...\nमांजरा परिवारातील कारखाने ...\nबालदिनी धीरज देशमुख ...\nशिस्तीतल्या रहदारीसाठी गोविंदपुरकरांनी ...\nलातूर-बेंगलोर रेल्वे ०४ ...\nस्टेप बाय स्टेपमध्ये ...\nदहावीच्या विद्यार्थ्याची जाळून ...\nअपघातग्रस्तांच्या मदतीला पालकमंत्री ...\nट्राफीक पीआय राख ...\nजागतिक मधुमेह दिनानिमित्त ...\nकॉंग्रेस मिडिया सेलची ...\nमधुबन लॉजमध्ये पकडल्या ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/manoranjan/bharat-jadhav-dr-girish-oak-new-drama-esakal-news-51333", "date_download": "2018-09-24T08:34:57Z", "digest": "sha1:S6E7N6OHEAFZEXKS6XPB5JMW4ZR4AVEU", "length": 12423, "nlines": 172, "source_domain": "www.esakal.com", "title": "Bharat jadhav dr girish oak new drama esakal news भरत अणि डाॅ. ओक म्हणणार 'वेलकम जिंदगी' | eSakal", "raw_content": "\nभरत अणि डाॅ. ओक म्हणणार 'वेलकम जिंदगी'\nगुरुवार, 8 जून 2017\n'श्रीमंत दामोदरपंत', 'स��ी रे सही' अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता भरत जाधव आता नव्या नाटकानिशी परत येतोय. या नव्या नाटकाचे नाव 'वेलकम जिंदगी' असून यात त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत, 'कुसुम मनोहर लेले', यू टर्न' अशा नाटकातून दिसलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करत असून, हे नाटक गुजराती लेखक सौम्य जोशी यांनी लिहिले आहे.\nपुणे : 'श्रीमंत दामोदरपंत', 'सही रे सही' अशा नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारा लोकप्रिय अभिनेता भरत जाधव आता नव्या नाटकानिशी परत येतोय. या नव्या नाटकाचे नाव 'वेलकम जिंदगी' असून यात त्याच्यासोबत पहिल्यांदाच काम करत आहेत, 'कुसुम मनोहर लेले', यू टर्न' अशा नाटकातून दिसलेले ज्येष्ठ अभिनेते डॉ. गिरीश ओक. या नाटकाचे दिग्दर्शन राजन ताम्हाणे करत असून, हे नाटक गुजराती लेखक सौम्य जोशी यांनी लिहिले आहे.\nया नाटकाची निर्मिती त्रिकूट ही नाट्यसंस्था करत असून हे नाटकाची रंगभूषेची जबाबदारी विक्रम गायकवाड यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. या नाटकाची लवकरच अधिकृत घोषणा होणार आहे. याबद्दल माहिती देताना दिग्दर्शक राजन ताम्हाणे म्हणाले, हे नाटक दोन वर्षांपूर्वी मी गुजरातीमध्ये पाहिले होते. त्यावेळेपासून मला ते मराठीत करायचे होते. सौम्य आणि माझा परिचय आहेच. त्याला माझे प्रपोजल हे नाटक आवडले होते. मग बार्टर सिस्टिममध्ये आम्ही आमची नाटके एकमेकाला दिली. आता हे वेलकम जिंदगी हे नाटक मी आणि शेखर ताम्हाणे करत असून यात भरत जाधव आणि गिरीश ओक पहिल्यांदाच एकत्र काम करताना दिसतील.\nया नाटकाच्या नेपथ्याची धुरा प्रदीप मुळ्ये यांच्याकडे असून रंगभूषेची जबाबदारी विक्रम गायकवाड यांच्यावर सोपवण्यात आली आहे. हे नाटक यायला अद्याप वेळ असून दसऱ्याच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग दिनानाथ नाट्यगृह येथे होणार आहे.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nबारामतीत एकाकडून चार पिस्तुले आणि काडतुसे जप्त\nबारामती शहर : येथील गुन्हे शोध पथकाने संशयावरुन हटकलेल्या युवकाकडून तब्बल चार गावठी बनावटीची पिस्तुले व दहा जिवंत काडतूसे सापडली. चार पिस्तुले एक���च...\nसूड तो सूड...त्यातून साधायचं काय, हा वरकरणी भाबडा वाटणारा सवाल विख्यात चित्रकर्मी स्टीव्हन स्पीलबर्गनं 2005 मध्ये एका चित्रपटाद्वारे केला होता. नाव...\nवाड्मयाची भाषा ही समाजाला एकसंघ करण्याचे काम करते : डॉ. धोंडगे\nवणी (नाशिक) : भाषा ही फार सुंदर गोष्ट मानवाला प्राप्त झालेली असून भाषेमुळेच समाज निर्माण झाला आहे. समाजाला एकसंघ ठेवण्याचे काम भाषा आणि...\nअनुवादाच्या धाग्याने विणूया भावबंध\nसाने गुरुजींनी पाहिलं होतं आंतरभारतीचं स्वप्न. सर्व भारतीय भाषांमधील उत्कृष्ट साहित्य परस्परांच्या भाषेत जावं आणि त्यातून देशामधले भावबंध घट्ट...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/stay-arrangements-for-tourists-in-200-historical-forts/", "date_download": "2018-09-24T07:33:56Z", "digest": "sha1:W7D5VFODPVRGVJXHQKDA7G4KNQP3DPBX", "length": 16395, "nlines": 257, "source_domain": "www.saamana.com", "title": "२०० ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभी करणार | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ���या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघडणारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\n२०० ऐतिहासिक किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी निवास व्यवस्था उभी करणार\nपर्यटकांना प्रत्यक्ष किल्ल्यामध्ये राहून तेथील इतिहास, संस्कृती आणि स्थापत्याची माहिती तथा आनंद घेता यावा यादृष्टीने राज्यातील साधारण २०० किल्ल्यांमध्ये पर्यटकांसाठी जागतिक दर्जाची निवासव्यवस्था उभारण्यात येणार आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याशी समन्वय साधून राज्य शासनाचा पर्यटन विभाग यासाठी प्रयत्न करेल, असे पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.\nमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ५ ते २५ ऑक्टोबरदरम्यान राज्यात पर्यटन पर्व साजरे करण्यात येत आहे. पर्यटन पर्वाच्या काळात एमटीडीसीच्या रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांना प्रोत्साहन सवलत देण्यात येणार आहे. पारंपरिक पर्यटनाबरोबरच हेरीटेज टुरिझम, ऍग्री टुरिझम, क्रूझ टुरिझम, माइन टुरिझम, कॅराव्हान टुरिझम, वेलनेस टुरिझम, बॉ���ीवूड टुरिझम, वाइल्डलाइफ टुरिझम या पर्यटन क्षेत्रांना चालना देण्यात येणार आहे.\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलपाटीलबुवाचा जामीन फेटाळला, तुुरुंगातील मुक्काम वाढला\nपुढीलरुग्णाच्या नातेवाईकांकडे लाच मागणारा ओटी अटेंडंट ट्रॅप\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%82%E0%A4%9A_%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2018-09-24T08:12:49Z", "digest": "sha1:W32I6GB7BOLRQQDGDDESYD2LNVKHBRC6", "length": 3614, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कूच बिहार विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकूच बिहार विमानतळ भारताच्या पश्चिम बंगाल राज्यातील कूच बिहार येथे असलेला विमानतळ आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जान���वारी २०१६ रोजी ०८:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80_%E0%A4%89%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A_%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2018-09-24T07:15:01Z", "digest": "sha1:BW4AP3QKI5ZGZ3BGHFLVSAL6FZYSXI6S", "length": 5677, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गुवाहाटी उच्च न्यायालय - विकिपीडिया", "raw_content": "\nउच्च न्यायालयाची गुवाहाटी येथील इमारत\nगुवाहाटी उच्च न्यायालय हे भारत देशाच्या २४ उच्च न्यायालयांपैकी एक आहे. १ मार्च १९४८ रोजी स्थापन करण्यात आलेल्या ह्या उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ईशान्य भारताची आसाम, अरुणाचल प्रदेश, नागालॅंड व मिझोराम ही राज्ये येतात. गुवाहाटी उच्च न्यायालयाचे कामकाज गुवाहाटी येथून चालते व इटानगर, कोहिमा व ऐजवाल येथे त्याच्या तीन उपकचेऱ्या आहेत.\n१९४८ मध्ये स्थापन झाल्यानंतर सर्व ईशान्य भारतीय राज्यांसाठी हे एकमेव उच्च न्यायालय होते. परंतु मार्च २०१३ मध्ये मेघालय, मणिपूर व त्रिपुरा ह्या राज्यांना प्रत्येकी स्वतंत्र उच्च न्यायलये मिळाली व गुवाहाटी उच्च न्यायालयाच्या अखत्यारीत ४ राज्ये राहिली. मार्च २०१६ पासून अजित सिंह हे गुवाहाटी उच्च न्यायालयाचे सर्वोच्च न्यायाधीश आहेत.\nभारतामधील उच्च न्यायालयांची यादी\nअलाहाबाद उच्च न्यायालय • आंध्र प्रदेश उच्च न्यायालय • बॉम्बे उच्च न्यायालय • कलकत्ता उच्च न्यायालय • छत्तीसगढ उच्च न्यायालय • दिल्ली उच्च न्यायालय • गुवाहाटी उच्च न्यायालय • गुजरात उच्च न्यायालय • हिमाचल प्रदेश उच्च न्यायालय\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ मे २०१८ रोजी २१:३६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%B9", "date_download": "2018-09-24T07:15:14Z", "digest": "sha1:DTJ645TUHPANO6EQYY4VSXHUTCJLY6TL", "length": 5670, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सामी भाषासमूह - विकिपीडिया", "raw_content": "\nसामी भाषांचे वर्गीकरण व नकाशा\nसाम��� भाषासमूह हा आफ्रो-आशियन भाषासमूहाचा एक वर्ग असून ह्यामध्ये पश्चिम आशिया, उत्तर आफ्रिका, आफ्रिकेचे शिंग व माल्टा ह्या भूभागांमध्ये वापरल्या जाणाऱ्या भाषांची गणना होते. सध्या अरबी (३० कोटी), अम्हारिक (२.२ कोटी), तिग्रिन्या (७० लाख) व हिब्रू (५० लाख) ह्या चार जगतील सर्वाधिक भाषिक असलेल्या सामी भाषा आहेत.\n१ प्रमुख सामी भाषा\n१.२ पश्चिम व मध्य सामी\nपश्चिम व मध्य सामी[संपादन]\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी ०९:४३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00133.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%B2%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A8-%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE-111121900016_1.htm", "date_download": "2018-09-24T07:35:52Z", "digest": "sha1:XDLTMVYNLR2HOM25HYCCKMM77RGXNEUW", "length": 8731, "nlines": 126, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "लहान मुलांच्या दातांची निगा! | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nलहान मुलांच्या दातांची निगा\nदिवसभरातून दोन वेळा साधारण सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे.\nतीन ते चार महिन्यातून तो बदलवला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.\nदात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे. टूथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरविला पाहिजे.\nमंजनचा वापर करून देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर��णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Jalna/Movement-alert-for-road-work/", "date_download": "2018-09-24T07:40:52Z", "digest": "sha1:SBQFKS3RVWGMRUCI5BAQCNNUSAQGKYQG", "length": 5429, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Jalna › रस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा\nरस्त्याच्या कामासाठी आंदोलनाचा इशारा\nपिंपळगाव रेणुकाई : प्रतिनिधी\nभोकरदन तालुक्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. या खराब रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून अनेकांना प्राणही गमवावे लागले आहे. रस्ता दुरुस्तीच्या कामासाठी शिवसेनेच्या वतीने 28 एप्रिल रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे.पारध, वालसांवगी, पारध, जळगाव सपकाळ आणि भायडी विभागाच्या वतीने वालसांवगी फाटा येथे रास्ता रोको करण्यात येणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभाग, पंचायत समिती, पोलिस ठाणे आदींनी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की, तालुक्यातील खराब रस्ते आणि अर्धवट असलेल्या पुलाच्या बांधकामासाठी शिवसेनेच्या वतीने अनेक वेळा निवेदन दिली. मात्र काहीच उपयोग झाला नाही.\nपिंपळगाव रेणुकाई मोठे बाजारपेठेचे गाव असल्याने परिसरातील नागरिकांना तसेच विदर्भातील कुंबेफळ हा अवघडराव सावंगी येथून जाण्यासाठी मुख्य रस्ता आहे. हा रस्ता अत्यंत खराब असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे साफ दुर्लक्ष आहे. यासाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलन ग्रामस्थांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे. निवेदनावर तालुकाउपप्रमुख गणेश फुसे, संरपच सत्तार बागवान, उपसरंपच प्रकाश पाटील, मंगल गिरी, संजय काटोले, आंनदा खराडे, सुनील झोरे, सखाराम लोखंडे, महम्मद चाऊस, कलीम खान, इलियास खान, शालिक नरवडे, प्रकाश फुसे आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/kolhapur-zp-director-not-change/", "date_download": "2018-09-24T07:29:57Z", "digest": "sha1:3DZ6X6DUKVCHSZDG3IIWBZ3U6TFG3BTN", "length": 8615, "nlines": 34, "source_domain": "www.pudhari.news", "title": " जि.प. अध्यक्ष बदलणार नाही | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › जि.प. अध्यक्ष बदलणार नाही\nजि.प. अध्यक्ष बदलणार नाही\nकोल्हापूर : विकास कांबळे\nजिल्हा परिषद अध्यक्ष बदलाची केवळ चर्चाच ठरली आहे. सौ. शौमिका महाडिक यांचा राजीनामा घेऊन ज्येष्ठ सदस्य अरुण इंगवले यांना संधी देण्याची भाजप नेत्यांनी केलेली घोषणा स्वत:च मागे घेतली आहे. त्यामुळे सौ. महाडिक या अध्यक्षपदावर कायम राहणार असून इच्छुक असलेले इंगवले यांना पुन्हा वेटिंगवरच राहण्याची वेळ आली आहे.\nपालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेेेल्या नेत्यांच्या बैठकीतील चर्चेनुसार महिला व बालकल्याण समिती सभापतींचा राजीनामा दिला आहे. या बैठकीत ज्यांना पदाधिकारी बदल करावयाचे असतील, त्यांनी करावेत. अध्यक्षपद भारतीय जनता पक्षाकडे आहे. अध्यक्ष बदलण्याचा पक्षाचा कोणताही विचार नाही, असे पक्षाचे नेते आ. सुरेश हाळवणकर यांनी सांगितले.\nमह���ला व बाल कल्याण समिती सभापती सौ. शुभांगी शिंदे यांचा राजीनामा घेतल्यानंतर पुन्हा एकदा अध्यक्षपद, तसेच अन्य सभापतिपदांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली होती. आ. हाळवणकर यांच्या स्पष्टीकरणामुळे अडीच वर्षांचा कार्यकाल संपेपर्यंत अध्यक्षपदी सौ. महाडिक याच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nजिल्हा परिषदेच्या राजकारणात दोन्ही काँग्रेसला सत्तेपासून बाजूला ठेवण्यात पालकमंत्री पाटील यांच्याबरोबर आ. हाळवणकर यांचा मोठा वाटा आहे. अन्य पक्षांची मोट बांधताना त्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. त्यामुळे जि.प. राजकारणात ना. पाटील अंतिम निर्णय घेत असले, तरी निर्णय प्रक्रियेत हाळवणकर यांचीही भूमिका महत्त्वाची असते. जिल्हा परिषद अध्यक्ष बदलाबाबत सुरू असलेल्या चर्चेविषयी हाळवणकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, पालकमंत्र्यांनी जिल्हा परिषेदत सत्ता स्थापन करताना ज्या पक्षांना सोबत घेतले, त्या पक्षांच्या नेत्यांची काही दिवसांपूर्वी बैठक बोलाविली होती. बैठकीस जनसुराज्य शक्‍ती पक्षाचे अध्यक्ष माजी मंत्री विनय कोरे, शिवसेनेचे आ. चंद्रदीप नरके, डॉ. सुजित मिणचेकर, तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत पदाधिकारी बदलाबाबत चर्चा झाली. पदाधिकारी बदलाचा कार्यकाल सव्वा वर्षाचा निश्‍चित केला असला, तरी त्यानंतर पदाधिकारी बदलण्याचा निर्णय संबंधित नेत्यांनी घ्यावा, असे सांगण्यात आले. यावेळी सत्ता स्थापन करत असताना दोन समित्या जनसुराज्य शक्‍ती पक्षाला देण्यात आल्या आहेत. त्यांचे सभापती बदलण्याचा निर्णय त्यांनी घ्यावा. शिवसेनेच्या नेत्यांनाही तुम्ही चर्चा करून निर्णय घ्यावा, असे सांगण्यात आले होते. महिला व बाल कल्याण समिती मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटना व आवाडे गटाला देण्यात आली आहे. सव्वा वर्ष झाल्यानंतर या गटात चर्चा होऊन सभापती सौ. शिंदे यांचा राजीनामा घेण्यात आला. अध्यक्षपद भाजपकडे आहे. त्यामुळे अध्यक्ष बदलण्याचा निर्णय आमचे नेते आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना आहे. त्यांनी अध्यक्ष बदलण्याचा भारतीय जनता पक्षाचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Marathwada/Each-gram-panchayat-will-get-an-independent-building/", "date_download": "2018-09-24T07:26:09Z", "digest": "sha1:5CNYIZQCFNUJWFFZSQKM2OCTDD2ESGQT", "length": 7454, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार स्वतंत्र इमारत | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Marathwada › प्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार स्वतंत्र इमारत\nप्रत्येक ग्रामपंचायतीला मिळणार स्वतंत्र इमारत\nइमारत नसलेल्या प्रत्येक ग्रामपंचायतीला अद्यावत अशी स्वतंत्र इमारत बांधण्याचा निर्णय ग्रामविकामंत्री पंकजा मुंडे यांनी घेतला आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजनेच्या माध्यमातून इमारत नसलेल्या प्रत्येक गावात ग्रामपंचायत इमारत बांधण्यात येणार आहे. यासाठी 15 लाख रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. पंकजा मुंडे यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे बीड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींना हक्काची स्वतंत्र इमारत मिळणार आहे.\nबीड जिल्ह्यात 1027 ग्रामपंचायती आहेत. पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी काही महिन्यांपूर्वी 63 ग्रामपंचायतीच्या इमारत बांधकामासाठी निधी दिला होता. ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामाची विभागणी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार आता दोन प्रकारात करण्यात आली आहे. पहिल्या प्रकारात एक हजार ते दोन हजार लोकसंख्या असलेल्या व स्वत:ची ग्रामपंचायत कार्यालय नसलेल्या ग्रामपंचायतींना या अगोदर या योजनेअंतर्गत कार्यालय बांधकामास 18 लक्ष रुपये निधीची तरतूद करण्यात आली होती, त्यात 90 टक्के शासनामार्फत व उर्वरित 10 टक्के रक्कम संबंधित ग्रामपंचायतीने खर्च करावयाची होती, आता नवीन बदलानुसार 85 टक्के म्हणजे 15 लाख 30 हजार इतका खर्च शासन व 15 टक्के म्हणजे 2 लाख 70 हजार खर्च ग्रामपंचायतीने खर्च स्व-उत्पन्नातून करायचा आहे. दोन हजारांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांना या अगो���र ग्रामपंचायत कार्यालयाच्या बांधकामासाठी तरतूद नव्हती पण आता नवीन सुधारित योजनेतंर्गत तशी तरतूद करण्यात आली आहे. बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री ग्रामपंचायत बांधणी योजना राबविण्यासाठी सन 2018-19 या वर्षासाठी रुपये 55 कोटी इतका अर्थसंकल्पित करण्यात आला असून आहे. प्रतिवर्षी रुपये 142 कोटी 43 लाख प्रमाणे पुढील चार वर्षांसाठी रुपये 569 कोटी 72 लाख रुपये इतका निधी अर्थसंकल्पित करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले. एखाद्या ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये ग्रा.पं. कार्यालयाचे बांधकाम सार्वजनिक-खासगी-भागीदारी तत्वावर करण्यास वाव असल्यास संबंधित जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्य लेखा व वित्ता अधिकारी व उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) यांच्या समितीने संबंधित ग्रामपंचायतीस त्याप्रमाणे ग्रामपंचायत कार्यालयाचे बांधकाम करण्यास परवानगी देण्यात येणार आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/upnager-nashik-pune-toll-plaza-shivsena-protest-for-mh-15-toll-paying-issue/", "date_download": "2018-09-24T08:24:26Z", "digest": "sha1:CIHREE2ZMVYPNO4DTP7Z6WZPTOCHQ646", "length": 13029, "nlines": 40, "source_domain": "www.pudhari.news", "title": " एम एच १५ कडून टोल घेतल्यास टोल नाका फोडू : शिवसेना | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › एम एच १५ कडून टोल घेतल्यास टोल नाका फोडू : शिवसेना\nएम एच १५ कडून टोल घेतल्यास टोल नाका फोडू : शिवसेना\nअनेक दिवसांपासून नाशिक पुणे रोड वरील शिंदे गावाजवळील टोल नाक्यावर स्थानिक वाहनांना टोल मुक्ती मिळावी यासाठी शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व सामान्य शिवसैनिकांसह आ राजाभाऊ वाजे,योगेश घोलप ,खा हेमंत गोडसे,जिल्हा प्रमुख विजय करंजकर,सचिन मराठे,जगन आगळे यांच्यासह ��िवसैनिकांनी व स्थानिक नागरिकांनी केले.\n२५.३ किलोमीटर च्या या रसत्‍याचे अनेक दिवसांपासून काम चालू आहे. आजही साधारण तीन किलोमीटर रस्ता खराब असून या रस्त्यावर जाणाऱ्या येणाऱ्या स्थानिक गाड्यांवर टोल लावला जातो. एम एच १५ या नाशिक च्या गाड्यांवर टोल वसुली करू नये यासाठी शिवसेनेने आंदोलन केले. या आंदोलनात देवळाली आणि नाशिक रोड मधील हजारो शिवसैनिक उपस्थित झाले होते, सकाळी १०.३० पासून सबंध नाशिक पुणे रोड हाउसफुल्‍ल झाला होता. या वेळी शिवसैनिकांनी टोल नाक्याच्या काचा फोडून रोष व्यक्त केला. तीन तास चाललेल्या या आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था कोलमडून पडली होती. या वेळी आंदोलकांशी सिन्नर नाशिक टोल वेज चे प्रकल्प संचालक सुनील भोसले ,सरकारच्या राष्ट्रीय महामार्गाचे डेप्‍युटी अभियंता सी आर सोनवणे यांनी चर्चा केली. या चर्चे दरम्यान अतिशय तणाव निर्माण झाला होता. अधिकाऱ्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल असे या अधिकार्‍यांनी सांगितले. खा हेमंत गोडसे,आ योगेश घोलप,नगरसेवक केशव पोरजे यांनी कंपनीच्या अधिकार्‍यांना आठ दिवस मुदत दिलेली आहे. या आठ दिवसात एम एच १५ क्रमांक असणारी वाहने मोफत सोडली जातील असे कंपनीच्या अधिकार्‍यांना जाहीर करायला शिवसैनिकांनी भाग पाडले. या वेळी कंपनीचे प्रकल्प संचालक सुनील भोसले यांनी आठ दिवसात आम्ही पुढील कार्यवाही जाहीर करून आठ दिवस सर्व प्रकारची व्यावसायिक वाहने वगळता एम एच १५ या गाड्या कडून कुठलाही टोल घेणार नाही असे जाहीर केले . आ योगेश घोलप यांनी टोल घेतल्यास कोणालाही कल्पना न देता टोल नाका बंद करू असे मत व्यक्त केले. खा हेमंत गोडसे यांच्या विनंती वरून शिवसैनिकांनी आंदोलनाचा समारोप केला. सुदाम देम्से,सुर्यकांत लवटे,सुनील देवकर,बंटी तिदमे ,शिवा ताकाटे,महेश बडवे या वेळी शिवसैनिकांसह उपस्थित होते. आंदोलनाला पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेंद्र चव्हाण,ए सी पी सचिन गोऱ्हे,नाशिक रोड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे,कॅम्प पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक सुभाष डवले,रूपेश काळे,विजय पवार,सुजित मुंढे,प्रदीप वाकचौरे ,दिनेश मुळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. साध��रण शंभर पोलीस कर्मचारी या ठिकाणी उपस्थित होते.\nअशी आहे टोल ची परिस्थिती\n२५.३ किलोमीटर चा फुल बांधण्यात आलेला असून त्यापैकी २.३ किलोमिटर दारणा नदी ते नाशिक रोड रस्ता न्यायालयीन दाव्यात अडकला आहे. हा रस्ता बांधण्यासाठी नाशिक सिन्नर टोल वेज या कंपनीने ८० कोटी,विविध बँकांनी कर्जाच्या स्वरूपात १९० कोटी दिलेले असून सरकारने १२० कोटी रुपये खर्च केले आहेत. शासनाचा कंपनीशी करार हा सोळा वर्षाचा असून स्थानिक गावच्या रहिवाशांना हा टोल मोफत केलेला आहे.\nतीन तास वाहतूक खोळंबा\nटोल चे आंदोलन चालू असताना तीन तास वाहतुकीला खोळंबा झाला होता. सिन्नर कडून येणारी वाहतूक घाटातून जामगाव मार्गे वळवण्यात आली. तसेच नाशिक वरून येणारी वाहतूक पळसे कारखान्याकडून वळवण्यात आली होती.संगमनेर पुणे येथे जाणार्‍या वाहनांनी रस्त्यातच थांबणे पसंत केले.\nस्थानिकाना टोल माफ झाल्यास करार वाढणार\nराष्ट्रीय महामार्गाचे सरकारी अभियंता सी आर सोनावणे यांनी सांगितले आहे कि स्थानिकांना टोल माफ केल्यास करार वाढवायचा विचार केला जाईल. सध्या स्थानिकांना टोल माफ करून कंपनी आणि शासनाचे किती नुकसान होते हे पाहून करार वाढवायचा विचार शासकीय दरबारी ठेवला जाईल. कंपनीचे किती नुकसान होणार हे सर्वे च्या माध्यमातून पहिले जाणार असून, आंदोलनकर्त्यांची मागणी शासकीय स्थरावर पोहोचवली जाईल. टोल वसूल करण्याची नियमावली शासन ठरवून देत असते.त्यामुळे नियमानुसार टोल वसूल करीत असून आंदोलकांची भावना शासकीय यंत्रणेला कळवली जाईल.\nशिवसेनेने आठ दिवसांचा अल्‍टीमेटम दिलेला असून या नंतर स्थानिक वाहनांना टोल वसूल झाल्यास टोल नाका फोडून टाकला जाईल. टोल मुळे स्थानिकांच्या खिशाला हा भुर्दंड सोसावा लागत असून, एम एच १५ गाड्या असणार्‍या वाहनचालकांनी टोल भरू नये’’ : आ योगेश घोलप\n‘’ आंदोलकांची मागणी आम्ही शासकीय दरबारी पोहोचवणार असून करार झाल्यानुसार आजपर्यंत आम्ही कारवाई करीत आहे. टोल किती असावा यावर शासनाने जी आर काढला आहे.आठ दिवसानंतर पुढील कार्यवाही घोषित करण्यात येईल .तो पर्यंत व्यवसायिक वाहने वगळता एम एच १५ ला टोल माफ केला जाईल.’’- सुनील भोसले (प्रकल्प संचालक)\nबारामतीत सराईत गुन्हेगाराकडून ४ गावठी कट्टे जप्त\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आं���ोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Pune/Water-transport-will-be-mula-mutha-river/", "date_download": "2018-09-24T08:15:47Z", "digest": "sha1:MPFQF7UY4CDLIHLCJ7QAP4WQTQT5YKFG", "length": 7102, "nlines": 49, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुळा-मुठातून होणार जलवाहतूक ! | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Pune › मुळा-मुठातून होणार जलवाहतूक \nपुणेकरांचे मेट्रोचे स्वप्न प्रत्यक्षात उतरत असतानाच आता शहरातून वाहणार्‍या नद्यांमधून जलवाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी सुरू झाली आहे. केंद्र शासनाच्या जलमार्ग योजनेत पुणे शहरातील मुळा-मुठा नद्यांच्या समावेश करण्यासंबंधीचा प्रस्ताव राज्य शासनामार्फत केंद्र शासनाला पाठविण्यात आला आहे.\nरस्त्यांवरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सोडविण्यासाठी केंद्र शासनाकडून जलमार्ग ही महत्त्वाकांक्षी योजना हाती घेण्यात आली आहे. त्यासाठी देशातील दहा नद्यांची निवड करण्यात आली आहे. दरम्यान ऑगस्ट महिन्यात चांदणी चौकातील उड्डाण पुलाच्या भूमिपूजन समारंभात केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या योजनेत पुण्यातील नद्यांच्या समावेशासंबंधीचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्याची सूचना केली होती. त्यानुसार खासदार अनिल शिरोळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून पुण्यातील मुळा-मुठा नद्यांचा समावेश जलमार्ग योजनेत करण्याची विनंती केली होती.\nत्यानुसार मुख्यमंत्र्यांनी त्यास मंजुरी दिली असून, राज्य शासनाने केंद्राला प्रस्ताव पाठविला आहे. आता केंद्राच्या योजनेत त्याचा समावेश करण्याचा प्रयत्न असेल’, असे शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.\nतसेच मुळा-मुठा नदी सुधारणांसाठी राबविण्यात येत असलेल्या जायका योजनेसाठी सल्लागार नेमण्याची कार्यवाही पूर्ण होईल. त्याचबरोबर आगामी काळात पुरंदर येथील नियोजित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाला चालना मिळेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला.\nपुणे रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पादचारी पूल (एफओबी) उभारण्यात येत असून, त्यासाठी कमी पडणारा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची मागणी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे करण्यात आल्याची माहिती शिरोळे यांनी दिली.\nशहरातील सफाई दोन ठेकेदारांकडेच\nस्पर्धेमुळे वैद्यकीय व्यवसायात अपप्रवृत्ती\nतब्बल एक लाख विद्यार्थ्यांनी दिली अभियोग्यता चाचणी\nआधारकार्ड असेल तरच पुढच्या वर्षी शालेय साहित्य\nसोलापूर :बिकट रस्‍ता प्रश्नाच्‍या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसकडून आंदोलन (video)\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nगोव्याच्या मंत्रीमंडळात बदल; २ मंत्री घेणार शपथ\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Vidarbha/tiger-Blocked-jipsi/", "date_download": "2018-09-24T07:29:31Z", "digest": "sha1:6DDT5VXM2ZYWJLPCGRS2VQXJSLZAV2BC", "length": 3753, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " थरार! ताडोबात वाघोबांनी अडवली पर्यटकांची जिप्सी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Vidarbha › थरार ताडोबात वाघोबांनी अडवली पर्यटकांची जिप्सी\n ताडोबात वाघोबांनी अडवली पर्यटकांची जिप्सी\nचंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबातील पुन्हा एक थरार समोर आला आहे. सध्या रोज वाघाचे दर्शन पर्यटकांना होत आहे; पण वाघोबाचे दर्शन जीवावर कसे बेतू शकते, हे व्हायरल झालेल्या व्हिडीओतून दिसून येते.\nदोन वाघ रस्त्यावर बसले असताना जिप्सीचा ताफा तिथे पोहोचला आणि मग एक वाघ जिप्सीच्या इतका जवळ आला की, सारेच पर्यटक जीव मुठीत घेऊन गप्प झाले.\nआजपर्यंत कुठली अनुचित घटना घडली नसली तरी पुढे होणार नाही, याची शाश्‍वती नसल्याने पर्यटकांनी वाघाशी सुरक्षित अंतर ठेवूनच दर्शन घ्यायला हवे; पण अती हव्यासापोटी असे प्रसंग उद्भवत आहेत. यावर आळा घालण्यासाठी प्रयत्न करायला हवे, असे वन्यजीव प्रे��ींना वाटत आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/news/article-150613.html", "date_download": "2018-09-24T07:25:51Z", "digest": "sha1:A77RMQNDDPE5J6AC7M7JPGUJXLY4BBWE", "length": 16411, "nlines": 131, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "26/11 चा हल्ला टाळता आला असता, 'न्यूयॉर्क टाईम्स'चा खुलासा", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तो���ड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\n26/11 चा हल्ला टाळता आला असता, 'न्यूयॉर्क टाईम्स'चा खुलासा\n22 डिसेंबर : मुंबईवर झालेला 26/11चा भीषण दहशतवादी हल्ला टाळता आला असता असं खळबळजनक वृत्त अमेरिकेच्या 'न्यूयॉर्क टाईम्स'ने दिलंय. हल्ल्यापूर्वी भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना गुप्तचर संस्थांकडे हल्ल्याची माहिती मिळाली होती. पण याकडे वेळीच लक्ष न दिल्यामुळे हा हल्ला घडला असंही या वृत्तात म्हटलंय.\nमुंबईवर झालेल्या 26/11च्या हल्ल्याला सहा वर्ष पूर्ण झाली आहे. या हल्ल्याप्रकरणी आज अमेरिकेचं प्रसिद्ध वृत्तपत्र 'न्यूयॉर्क टाईम्स'ने\nवृत्त प्रसिद्ध केलंय. भारत, ब्रिटन आणि अमेरिका या तिन्ही देशांना या 26/11 च्या हल्ल्यापूर्वी निरनिराळ्या सूत्रांद्वारे माहिती मिळाली होती. पण तिन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणा���मध्ये ताळमेळ नसल्यामुळे या माहितीचा योग्य उलगडा करण्यात तिन्ही देशांना अपयश आलं आणि हा हल्ला घडवण्यात लष्कर-ए-तोय्यबाला यश आलं, अशी माहिती न्यूयॉर्क टाईम्सनं दिलीये. ज्यावेळी हा हल्ला सुरू होता तेव्हा कराचीमधल्या कंट्रोल रुममधील संभाषणाची ऑडिओ फाईल हाती लागली आहे असा दावाही न्यूयॉर्क टाईम्सने केलाय.\nया हल्ल्याचा कट रचण्यात झरार शहा याचा महत्त्वाचा हात होता. झरार शहा हा लष्कर ए तोय्यबा चा टेक्नॉलॉजी प्रमुख होता. तो कराचीमध्ये बसून हल्ल्याची सूत्रं हलवत होता. मुंबईबाबत त्यानं इंटरनेटच्या माध्यमातून खडान् खडा माहिती जामा केली होती. 'गुगल अर्थ'चा वापर करून तो दहशतवाद्यांना हल्ल्यांच्या ठिकाणी कसं पोहोचायचं याचं मार्गदर्शन करत होता. तसंच त्यानं इंटरनेट फोन बसवले होते, त्याद्वारे तो स्वतःचं स्थान न्यू जर्सी असल्याचं दाखवत होता. 2008 मध्ये त्याच्या कारवायांवर भारतीय आणि ब्रिटीश गुप्तचर यंत्रणा एकाचवेळी लक्ष ठेऊन होत्या. पण मिळालेल्या माहितीचा अर्थ लावण्यात दोन्ही देशांच्या गुप्तचर यंत्रणांना यश आलं नाही. इतकंच नाही, तर त्याचवेळी अमेरिकेलाही इतर काही सूत्रांकडून भारतामध्ये दहशतवादी हल्ला होऊ शकतो असे संकेत मिळाले होते, त्याची सूचनाही अमेरिकेनं दिली. मात्र गुप्तचर यंत्रणा याचं विश्लेषण करण्यात अपयशी ठरल्यात. या माहितीचा योग्य उपयोग झाला असता तर हा हल्ला टळला असता असं न्यूयॉर्क टाईम्सनं म्हटलंय.\nबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि\tजी प्लस फाॅलो करा\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nडीजेबंदी तोडण्याचं आव्हान देऊन उदयनराजे भोसले स्वत:च गायब\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00134.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Kolhapur/tin-pani-jugar-police-raid-in-dattawad-shirol-16-people-arrested/", "date_download": "2018-09-24T07:28:51Z", "digest": "sha1:2AQBPRVRPNRXF2EJ4YWGPA3GNNA2VDD7", "length": 5230, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " दत्तवाडला जुगार अड्ड्यावर छापा; १६ जण ताब्यात | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Kolhapur › दत्तवाडला जुगार अड्ड्यावर छापा; १६ जण ताब्यात\nदत्तवाडला जुगार अड्ड्यावर छापा; १६ जण ताब्यात\nदत्तवाड (ता. शिरोळ) येथे तीन पानी जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकून केलेल्या कारवाईत 16 जणांना ताब्यात घेऊन 57 हजार रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर व कुरूंदवाड पोलिस ठाणे यांच्या वतीने करण्यात आली.\nयाबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी की, रविवारी (दि.10) रात्री 9 वा. सुमारास दत्तवाड दरम्यानच्या दानवाड रस्त्यावरील एका पत्र्याच्या शेडमध्ये नूर कासिम काले (वय 45, रा. दत्तवाड, ता. शिरोळ) हा सहारा कला, क्रीडा, सांस्कृतिक व मनोरंजन मंडळ या नावाने चालवत असलेल्या क्लबवर छापा टाकला असता पैसे लावून तीन पाणी पत्त्याचा जुगार खेळत असताना सुनील रविकांत कळकुटे (रा.शेडबाळ, ता. कागवाड) संजय गणपती खोत (रा. मलिकवाड, ता. चिक्कोडी) महांतेश बसवराज बेळेशी, महानतेशी राजू पाटील (दोघे रा. जलालपूर, ता. रायबाग) राजेश अशोक कुंभार, संतोष भोपाळ अमानगे, नवाज बाबासाहेब सनदी (तिघे रा. जुगुळ, ता. कागवाड), मोहन अरुण माळी, सागर आप्पासाो शिरगावे, दादा रघुनाथ धुमाळे, कल्लाप्पा भरमा कांबळे, किरण आण्णाप्पा कांबळे, धीरज बाळू कांबळे, विठ्ठल शंकर कांबळे (सर्व रा. दत्तवाड, ता. शिरोळ) व विठ्ठल बंडू खोत (रा. टाकळीवाडी, ता. शिरोळ) यांना ताब्यात घेऊन 57 हजार रुपये रोख रक्कम 4 मोबाईल संच व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पड���न आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/Trying-to-speed-up-justice-process-says-Mahesh-Sonak/", "date_download": "2018-09-24T07:45:51Z", "digest": "sha1:NW5NVSHNGDUAEGICYRF67GQJ74W76TL5", "length": 8913, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " न्यायप्रक्रिया जलद होण्यासाठी प्रयत्न : न्या. सोनक | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › न्यायप्रक्रिया जलद होण्यासाठी प्रयत्न : न्या. सोनक\nन्यायप्रक्रिया जलद होण्यासाठी प्रयत्न : न्या. सोनक\nन्यायप्रक्रिया जलदगतीने व सोयीस्कर होण्यासाठी उच्च न्यायालयही प्रयत्नशील असून, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. वरिष्ठ दिवाणी न्यायालयामुळे पाच तालुक्यांतील पक्षकारांचा वेळ व पैसा वाचण्यासोबतच जलदगतीने न्याय मिळण्यास मदत होईल, असा विश्‍वास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक व भारती डांगरे यांनी येथे व्यक्‍त केला. खेड येथील वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी झाले यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.\nया कार्यक्रमात उपस्थितांनी राज्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी न्यायालय मंजुरीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन केले.\nखेड तालुक्यामध्ये वरिष्ठस्तर दिवाणी न्यायालयाचे उद्घाटन शनिवारी (दि.8) मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती महेश सोनक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती श्रीमती भरती डांगरे उपस्थित होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रत्नागिरीचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर होते. यावेळी न्यायमूर्ती सोनक व श्रीमती डांगरे यांनी मनोगत व्यक्‍त केले. वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयाच्या स्थापने संदर्भात बोलताना ते म्हणाले, उच्च न्यायालयाकडून न्यायदान प्रक्रिया अधिक सुलभ व स्पष्ट व्हावी, यासाठी लहानलहान न्यायालये मंजूर केली जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पक्षकारांना न्यायालयीन कामकाजाची माहिती देण्यात येत आहे. न्यायालयीन प्रक्रिया अधिक गतिमान करण्याचा न्यायपालिकेचा प्रयत्न आहे.\nखेडमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न���यायालय होण्यासाठी खेड, चिपळूण, दापोली, गुहागर व मंडणगड येथील वकील संघटनेने सहमती दर्शक ठराव मंजूर केले होते. खेड तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष कोठारी व त्यांच्या सहकार्‍यांनी दि.13 जानेवारी 2017 रोजी मुंबई उच्च न्यायालयाकडे जिल्हा न्यायाधिशांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ दिवाणी न्यायालय खेड येथे होण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. मुंबई उच्च न्यायालयाची मंजुरी मिळाली. त्यानंतर महाराष्ट्राचे पर्यावरण मंत्री व खेडचे सुपुत्र ना.रामदास कदम यांनी सतत पाठपुरावा करून. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून नागपूर येथील अधिवेशनात नोकरवर्ग व बजेटच्या पुरवणी मागण्यांमध्ये निधी उपलब्ध करून घेतला. त्यासाठी महाराष्ट्र राज्य विधी व न्याय खात्याचे प्रधान सचिव जमादार व सहसचिव धोटे व कलोते यांनी तत्काळ पुढील प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे जिल्हा न्यायालयानंतर पुन्हा एकदा खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण व गुहागर येथील पक्षकारांना वरिष्ठ दिवाणी कोर्टातील कामंसाठी रत्नागिरी येथे दूरच्या ठिकाणी जावे लागणार नाही.\nप्रास्ताविक खेड तालुका वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. संतोष कोठारी यांनी केले. खेडमध्ये वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय झाल्यामुळे येथील पाच तालुक्यांतील पक्षकारांना आर्थिकद‍ृष्ट्या सोयीस्कर झाले आहे.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Konkan/ratnagiri-Fishing-ban-from-1st-June-to-31st-July/", "date_download": "2018-09-24T08:12:19Z", "digest": "sha1:I3JBDY5MSRK2CDKMRSH2YPQWHZOOXO6D", "length": 4264, "nlines": 32, "source_domain": "www.pudhari.news", "title": " १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Konkan › १ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी\n१ जून ते ३१ जुलै मासेमारी बंदी\nकोकणातील साग��� किनार्‍यावर यांत्रिक मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत पावसाळी मासेमारी करण्यास बंदी घालण्याच्या सूचना प्रशासनांना दिल्या आहेत.\nपावसाळ्यात म्हणजेच जून व जुलै महिन्यांमध्ये मासळीला प्रजोत्पादनास पोषक वातावरण असते. त्यामुळे या काळात मासळीच्या बीजनिर्मिती प्रक्रियेस वाव मिळून मासळीच्या साठ्याचे जतन होते. या कालावधीत खराब व वादळी हवामानामुळे होणारी मच्छीमारांची जीवित व वित्तहानी टाळणे शक्य होते. या हेतूने यावर्षी 1 जून ते 31 जुलै या कालावधीत कोकणात सागरी क्षेत्रात मासेमारीवर बंदी घातली आहे. या कालावधीत ही बंदी सागर किनार्‍यापासून 12 सागरी मैल अंतरापर्यंत लागू असणार असल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार प्रशासनांना सूचना करण्यात आल्या आहेत. जिल्हा प्रशासनाने त्यानुसार मासेमारी बंदीचा कालावधी कोकण किनारपट्टी भागात अधिसूचीत केला आहे.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Seal-of-12-hotels-in-Mumbai-31-9-cylinders-seized/", "date_download": "2018-09-24T07:42:52Z", "digest": "sha1:EDVV3XRU2CBMF5KKE3NG56HTW7HGIGFU", "length": 7099, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " मुंबईतील १२ हॉटेल्सना सील; ३१९ सिलिंडर्स जप्त | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › मुंबईतील १२ हॉटेल्सना सील; ३१९ सिलिंडर्स जप्त\nमुंबईतील १२ हॉटेल्सना सील; ३१९ सिलिंडर्स जप्त\nमुंबईतील हॉटेलच्या तपासणी मोहिमेंतर्गत पालिकेने गेल्या दोन दिवसांत 795 हॉटेल व उपाहारगृहांची तपासणी केली. या तपासणीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आलेली 12 हॉटेल सील करण्यात आली आहेत. तर विविध हॉटेलमधील 319 बेकायदेशीर सिलिंडर जप्‍त करण्यात आले.\nमुंबईतील हॉटेल व उपाहारगृहांमधील अनियमिततांची तपासणी करण्याचे काम महापालिकेने व्यापक स्तरावर सुरु केले आहे. पालिकेच्या 24 विभागांमध्ये पालिका अधिकारी व कर्मचार्‍यांच्या 52 गटाद्वारे ही तपासणी सुरु आहे. या प्रत्येक गटामध्ये मुंबई अग्निशमन दल, सार्वजनिक आरोग्य खाते आणि इमारत व कारखाने खाते या तिन्ही खात्यांमधील प्रत्येकी एक अधिकारी यांचा समावेश आहे. अग्निसुरक्षाविषयक कायद्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.\nदरम्यान सील ठोकण्यात आलेल्या हॉटेलमध्ये एम पूर्व विभागातील 4, जी दक्षिण व एच पश्चिम विभागात प्रत्येकी तीन आणि बी व एन विभागात प्रत्येकी 1, याप्रमाणे 12 उपाहारगृहांचा समावेश आहे. या मोहिमेदरम्यान 135 ठिकाणी आढळून आलेली अनधिकृत बांधकामे तात्काळ तोडण्यात आली आहेत. या व्यतिरिक्त 438 उपाहारगृहांना तपासणी अहवाल देऊन आवश्यक त्या सुधारणा तातडीने करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.\nया तपासणी दरम्यान उपहारगृहातील अग्निसुरक्षा विषयक बाबी नियमांनुसार असल्याची तपासणी अग्निशमन दलाद्वारे तर आरोग्य विषयक बाबींची तपासणी सार्वजनिक आरोग्य खात्यातील अधिकार्‍यांद्वारे करण्यात येते. तसेच इमारतीमधील बांधकाम विषयक बाबी, प्रवेशद्वार, मोकळी जागा आदींची तपासणी इमारत व कारखाने या खात्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांद्वारे करण्यात येत असल्याचे पालिकेकडून सांगण्यात आले.\nदरम्यान काही प्रमाणात हॉटेलमध्ये अनियिमितता आढळल्यास त्याबाबत महापालिकेच्या संबंधित नियम व पद्धतीनुसार नोटीस देऊन निर्धारित कालावधीत अपेक्षित बाबींची पूर्तता करण्याचे आदेश देण्यात येत आहेत. पण तपासणीदरम्यान अनधिकृत बांधकामे व दरवाजे बंद करण्यात आल्याचे आढळल्यास तात्काळ तोडक कारवाई केली जात आहे. एवढेच नाही तर मोठ्या प्रमाणात अनियमितता असल्यास हॉटेल तात्काळ सील करण्यात येत असल्याचेही पालिकेकडून सांगण्यात आले.\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅ���रीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/UTS-Apps-Broadcast-from-Western-Railway/", "date_download": "2018-09-24T07:30:01Z", "digest": "sha1:A5FKJHRYEHIQ2RSSE6WHBEXTMFWO5BPJ", "length": 4756, "nlines": 33, "source_domain": "www.pudhari.news", "title": " यूटीएस अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून प्रसार | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Mumbai-Thane-Raigad › यूटीएस अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून प्रसार\nयूटीएस अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून प्रसार\nदेश डिजिटलायझेशन्च्या दिशेने चालला आहे. सर्वच गोष्टी डिजिटल झालेल्या असताना तिकीटसुद्धा अ‍ॅपद्वारे काढता यावी, यासाठी मुंबई रेल्वे बोर्डाकडून यूटीएस नावाचे अ‍ॅप तयार करण्यात आले. या अ‍ॅपचा पश्‍चिम रेल्वेकडून विविध स्थानकांवर प्रसार करण्याची मोहीम दहा दिवस राबवण्यात आली. हे अ‍ॅप प्ले स्टोरवरून डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे तिकीट काढताना दरवेळी आर व्हॅलेट रिचार्ज केल्यास 5 टक्के बोनस देण्यात येणार आहे.\nया माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना डिजिटल तिकिटिंगशी जोडण्याचा मानस असल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले. सुरुवातीला हे अ‍ॅप वापरत असताना नागरिकांना अनेक अडचणी येत होत्या. ही बाब लक्षात घेता पश्चिम रेल्वेकडून यूटीएसच्या प्रचारासाठी विशेष अभियान आयोजित करण्यात आले होते.\n2017 च्या तुलनेत 2018 मध्ये डिजिटल तिकीट काढणार्‍यांमध्ये 220 टक्क्यांची वाढ झाली आहे. ज्यामुळे तिकीट खिडक्यांवरचा भार मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. यावर्षी दिलेल्या अतिरिक्त सुविधांचा वापर करत जास्तीत जास्त लोकांनी यूटीएस हे अ‍ॅप वापरण्याचे आवाहन पश्चिम रेल्वेकडून करण्यात आले आहे.\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nबिग बॉसमध्‍ये असे पहिल्‍यांदाच घडले, कुठलाही स्‍पर्धक बेघर नाही\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले\nआयुष्यमान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचा ठाण्यात शुभारंभ", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Nashik/The-election-commissioner-decision-was-hit-by-the-election-branch/", "date_download": "2018-09-24T08:02:09Z", "digest": "sha1:KGYUF6CNTUS5USGIOW3XLITY3AUQ2TPY", "length": 6991, "nlines": 35, "source_domain": "www.pudhari.news", "title": " आयुक्‍त मुंढेंच्या निर्णयाचा निवडणूक शाखेला फटका | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Nashik › आयुक्‍त मुंढेंच्या निर्णयाचा निवडणूक शाखेला फटका\nआयुक्‍त मुंढेंच्या निर्णयाचा निवडणूक शाखेला फटका\nमहापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील 286 अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा फटका जिल्हा निवडणूक शाखेला बसला आहे. यातील बहुतांश अंगणवाडी सेविकांकडे बीएलओंची (बूथ लेव्हल ऑफिसर) जबाबदारी होती. मात्र, सेवेतूनच त्यांना कमी केल्याने निवडणुकीचे पुढील काम करायचे कसे, असा प्रश्‍न निवडणूक शाखेतील अधिकार्‍यांना पडला आहे.\nतुकाराम मुंढे यांनी आयुक्‍तपदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. त्यात अधिकार्‍यापासून ते कर्मचार्‍यांपर्यंत कामात कसूर केलेल्यांवर निलंबनाची थेट कारवाई केली. त्यापुढे जात मुंढे यांनी शहरातील 286 अंगणवाडी सेविकांना सेवेतून कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. एकाच परिसरात दोन अंगणवाड्या, विद्यार्थ्यांची पटसंख्या कमी, दोन अंगणवाड्यांमधील कमी अंतर, एकाच विद्यार्थ्यांची नावे दोन ठिकाणी नमूद असणे अशी विविध कारणे देत ही कारवाई करण्यात आली आहे. मात्र, या निर्णयाचा थेट फटका आता जिल्हा निवडणूक शाखेला बसला आहे.\nशहरात विधानसभेचे चार मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये मनपाच्या शाळांमधील शिक्षकांबरोबरच अंगणवाडी सेविकांची बीएलओ म्हणून नेमणूक करण्यात आली.\nएकट्या नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 291 बीएलओ कार्यरत आहेत. त्यापैकी 129 बीएलओ या अंगणवाडी सेविका आहेत. मात्र, मुंढे यांनी घेतलेल्या निर्णयामुळे या एकाच मतदारसंघातील 76 अंगणवाडी सेविका घरी गेल्या आहेत. परिणामी, या अंगणवाडी सेविकांकडील दप्‍तर जमा करून घेण्याशिवाय निवडणूक शाखेला गत्यंतर उरलेले नाही. एका मतदारसंघाची परिस्थिती अशी आहे. तर इतर तीन मतदारसंघांचा विचार न केलेलाच बरा.\nयेत्या वर्षाच्या अखेरीस लोकसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. त्यामुळेच केंद्रीय निवडणूक आयोग कामाला लागला असून, मतदारयाद्यांचे शुद्धीकरण केले जात आहे. प���ंतु, आयुक्त मुंढेंच्या निर्णयामुळे शहरातील बीएलओंची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेच निवडणुकीचे काम आता कोणाकडून करून घ्यायचे या कोंडीत निवडणूक शाखेचे अधिकारी सापडले आहेत.\nभारताने १०० वे अत्याधुनिक विमानतळ बांधले चीनच्या सीमेजवळ; तीन देशांना जोडता येणार\nआरके स्‍टुडिओत बाप्‍पाची शेवटची पूजा; रणबीर, ऋषी कपूर यांची हजेरी (Video)\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00135.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-blog-prajakta-pratibha-ashok-kumbhar-marathi-article-2016", "date_download": "2018-09-24T08:21:48Z", "digest": "sha1:ULQJKSXKXDJT5K4TWUTTAQ3TVHJG4UTX", "length": 14974, "nlines": 112, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Blog Prajakta Pratibha Ashok Kumbhar Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 7 सप्टेंबर 2018\n‘‘मग पुढे काय होतं\n’’मग राजकुमार त्या पोपटाच्या कंठातला मणी काढून घेतो आणि चेटकिणीला मारून टाकतो..’’\n’’पुढे काय.. त्याचं लग्न होतं राजकुमारी सोबत..’’\n’’... आणि मग राजा- राणी सुखाने नांदू लागतात....दे लिव्हड हॅप्पिली एव्हर आफ्टर.’’\nआकर्षण, आवड, प्रेम या वर्तुळाची अखेर ही ’लग्न’ याच शेवटाने झाली पाहिजे ही परंपरा आहे. मुळात प्रत्येक गोष्टीला शेवट हा असायलाचं हवा समजा ’आणि मग पुढे काय होतं समजा ’आणि मग पुढे काय होतं’ या प्रश्नाला , ’नाही माहिती रे, नेमकं काय होतं पुढे ते..’ असं ‘शेवटाची कोणतीही कल्पना नसणारं‘ उत्तर मिळालं तर’ या प्रश्नाला , ’नाही माहिती रे, नेमकं काय होतं पुढे ते..’ असं ‘शेवटाची कोणतीही कल्पना नसणारं‘ उत्तर मिळालं तर क्षणभर का असेना अस्वस्थ वाटेल, काही सुचणार नाही. विचार पुनःपुन्हा ’शेवट काय असेल क्षणभर का असेना अस्वस्थ वाटेल, काही सुचणार नाही. विचार पुनःपुन्हा ’शेवट काय असेल’ याभोवतीच घुटमळेल. आपल्याकडे एक समीकरण फार पक्कं आहे. सुरू झालेली कोणतीही गोष्ट शेवटाकडे नेण्याचं. कसाही का असेना, पण शेवट महत्त्वाचा. मग सुरू झालेली कोणतीही गोष्ट अपूर्ण राहून कशी चालेल\nकालांतराने होत जाणारे बदल, येणारी स्थित्यंतर यांचा कितीही विचार केला, तरी सुरू झालेली गोष्ट कुठेतरी संपली पाहिजे हे नक्की. त्यातही तो शेवट ’सुखद’ ’हवाहवासा’ ’पॉझिटिव्ह’ या अशा चौकटींमध्येच बसणारा असेल तर क्‍या बात. पण नाहीच शक्‍य झालं, तर आदळआपट करून, गोष्टी- नाती-माणसं तोडून-मोडून-वाकवून, प्रसंगी आयुष्यातल्या अनेक संदर्भांचा वाट्टेल तसा वापर करून मिळणाऱ्या पूर्णत्वाचा सोस आपल्यापैकी प्रत्येकाला असतो. बीजगणितातलं एखादं समीकरण सोडवताना, शेवटच्या पायरीला ’X = ...’ लिहिताना मिळणार आनंद असतो हा. तिथे अपूर्णतेला किंमत नसते; पण मग आयुष्यात नव्याने येणारी किंवा कायम सोबत असणारी माणसं, नाती असं कोणताही ठराविक वर्तुळ पूर्ण न करता, अपूर्णच राहिली तर हव्याहव्याशा पूर्णतेची जागा, नकोशा, किंबहुना नावडत्या अपूर्णतेने घेतली तर हव्याहव्याशा पूर्णतेची जागा, नकोशा, किंबहुना नावडत्या अपूर्णतेने घेतली तर अनेकदा असं होतं. अगदीच चुकीच्या वेळी, योग्य माणूस आयुष्यात येतो. आता ही ’ योग्यतेची’ व्याख्या व्यक्तिपरत्त्वे बदलेलही. पण वेळ चुकीची आहे, अगदी स्पष्ट कळत असतं आपल्याला. त्या व्यक्तीसोबतच्या नात्याला कोणत्याही परिघात ठेवलं तरी पूर्ण करू शकणार नाही आपण, याची जाणीवही असते. पण तरीही या सर्व जाणिवांच्या पलीकडे जाऊन तो माणूस आयुष्यात असणं अगदीच महत्त्वाचं होऊन जात. अशावेळी तुमची गोष्ट पूर्ण होणार नाही, तिला कोणताही अपेक्षित शेवट गवसणार नाही हे स्वतःला अनेकदा समजावूनही, त्या सहवासासाठी झुकणारे आपण, अडकतो- गुंततो, आपल्याही नकळत. या नात्याचा प्रवास कोणत्या दिशेने होणार हा आपल्याला माहीत नसतं किंवा नातं निर्माण होण्यामागे कोणताही ठराविक हेतू नसतो. कुठे थांबायचं, कोणत्या दिशेने प्रवास करायचाय, कुठे जाऊन पोचायचं हा कोणताही विचार आपण करत नाही.. आणि मग इथे मात्र अपूर्णता हवीशी वाटू लागते.\nनावीन्यतेचा ध्यास आणि अपूर्णतेची ओढ प्रत्येकालाच असते. पण अपूर्ण, अर्धवट नाती- माणसांच्या गोष्टी प्रत्येकाला सोसतीलंच असं नाही. एखादी गोष्ट अपूर्ण सोडण्याची तुमची झालेली मानसिक तयारी अनेकदा ’स्वार्थ’ म्हणूनही स्वीकारली() जाऊ शकतेच. प्रत्येक नात्याला ठराविक शेवटासह बघण्याची तयारी झालेलीच असते आपली. आपण आपल्यापरीने त्या चौकटी आखूनही घेतोच क���. पण चौकटीच्या बाहेरची ही अशी अपूर्ण राहणारी नाती जगण्यात- अशा अर्धवट गोष्टी अनुभवण्यातही मजा असेल. एक ठराविक ध्येय डोळ्यासमोर ठेवून केलेला प्रवास तुलनेने सोप्पं असेल कदाचित. पण जिथे आपल्या वाट्याला फारसं काही येणार नाही, किंवा बदल्यात मिळणार काय हेच माहीत नसताना असं स्वैर भटकणं कसं असेल\nइतर कशाच्याही तुलनेत, नात्यांच्या वाट्याला येणारी अपूर्णता अधिक प्रगल्भ करणारी वाटते मला. अशा नात्यांमध्ये ना कोणती बंधन आहेत, ना ’हे असंच करायचंय- असंच व्हायला हवं’ अशा सुशिक्षित जाणिवा. हवं तसं एक्‍सप्लोर करा, पुढे नाही जावंस वाटल तर थांबा, पण इथेच जाऊन थांबायचं असा शेवटाचा कोणताही विचार करू नका. समोरच्याच्या आयुष्यातल्या इतर आखीव रेखीव कोणत्याही प्लॅनिंगला धक्का ना लावता, प्रसंगी फक्त देण्याचीच तयारी करून उतरायचं या खेळात, ज्याचा शेवट काय असणार हे माहीत नाही. अनुभव घ्या, समृद्ध व्हा आणि कंटाळा आला की दूर व्हा. विचार करताना, अगदी सहजसोप्प वाटतंय खरं पण सतत स्वतःच्या इच्छा किंवा स्वप्न अर्धवट ठेवणं इतकं सोप्प असेल ’तुला सोडून जायचं नाहीये गं..पण...’ हा गोष्टी अर्धवट ठेवणारा ’पण’ प्रत्येकवेळी तितक्‍याच निर्विकारपणे स्वीकारणं शक्‍य होईल ’तुला सोडून जायचं नाहीये गं..पण...’ हा गोष्टी अर्धवट ठेवणारा ’पण’ प्रत्येकवेळी तितक्‍याच निर्विकारपणे स्वीकारणं शक्‍य होईल अपेक्षित शेवटाची सवय असते आपल्या. ’सुफळ संपूर्ण’ यावर श्रद्धा असते. अशावेळी कोणताही हक्क नसला तरी सोबत संपतीये, नात्याचे संदर्भ बदलताहेत ही हुरहूर तर वाटणारच. पण ही अशा अपूर्णतेची हुरहूर सोबत घेऊन जगण्यातही मजा असेल ...अनुभवायला काय हरकत आहे\nदोन भिन्नलिंगी सज्ञान व्यक्तींमधल्या लैंगिक संबंधांबद्दल मोकळेपणाने बोलणे जेथे...\n‘काल तुम्ही सगळे आमच्या घरी येऊन गेलात. किती गप्पा मारल्या आपण आणि आज काय नवीनच...\n‘तेव्हा मेलिंडाशी माझं नुकतंच लग्न झालं होतं. एके दिवशी मी एक नोटबुक लिलावात विकत...\nकडक स्पेशल भारतीय जलपान\n‘कडक स्पेशल भारतीय जलपान’ या नावाची पाटी, ‘माझ्या इंजिनिअरिंगच्या डिग्रीचा उपयोग...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अ��ियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://dainikaikya.com/sports.htm", "date_download": "2018-09-24T08:38:58Z", "digest": "sha1:H37HJM4YDBOWJUTV4ZQAGJVKO7CRKRGR", "length": 13241, "nlines": 57, "source_domain": "dainikaikya.com", "title": " Dainik Aikya", "raw_content": "छोट्या जाहिराती | ई-पेपर | मागोवा | आपला अभिप्राय | Download Font | लॉग-इन | लोग आउट\nमुख्यपान >> खेळ वार्ता\nआशियाई स्पर्धेची उत्साहात सांगता;\n2022 ला चीनला भरणार कुंभमेळा 5जकार्ता, दि. 2 (वृत्तसंस्था) : पंधरा दिवस जकार्ता येथे रंगलेल्या क्रीडा कुंभमेळ्याची रविवारी उत्साहात आणि आकाशात शोभेची दारू उडवून सांगता झाली. जितक्या जल्लोषात 18 व्या आशियाई स्पर्धेची सुरूवात झाली होती, त्याच उत्साहात या स्पर्धेचा निरोप समारंभ पार पडला. भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी करताना आशियाई स्पर्धेत आपली ताकद वाढली असल्याचे दाखवून दिले.\nस्वप्ना आणि अरपिंदरची सुवर्णझेप\nएशियाडमध्ये डबल धमाका 5जाकार्ता, दि. 29 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाच्या राजधानीत सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 11 व्या दिवशी स्वप्ना बर्मन व अरपिंदरसिंग यांनी ‘ट्रॅक अँड फिल्ड’मध्ये भारताला दोन सुवर्णपदके मिळवून दिली. अरपिंदरसिंगने पुरुषांच्या तिहेरी उडी प्रकारात भारताला 48 वर्षांनी पहिले सुवर्णपदक मिळवून दिले तर महिलांच्या हेप्टॅथलॉन प्रकारात स्वप्ना बर्मनने आशियाई स्पर्धांच्या इतिहासात भारताचे पहिले सुवर्णपदक पटकावले.\nनीरज चोप्राचे भालाफेकीत ऐतिहासिक सुवर्ण\nतिघांचे रूपेरी यश सिंधू सोनेरी यशाच्या जवळ 5जाकार्ता, दि. 27 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये नवव्या दिवशी भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने इतिहास रचला. 20 वर्षीय नीरजने 88.06 मीटर भाला फेकत सुवर्णपदक पटकावले. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक आहे. दरम्यान, भारतीय क्रीडापटूंनी ‘ट्रॅक अँड फिल्ड’मध्ये यशोमालिका पुढे सुरूच ठेवली.\nआशियाई स्पर्धा : सौरभ चौधरीचा सुवर्ण‘नेम’\nभारतीय महिला हॉकी संघाचा गोलांचा पाऊस 5जाकार्ता, दि. 21 (वृत्तसंस्था) : इंडोनेशियाची राजधानी जाकार्ता येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धांचा तिसरा दिवस भारतीय नेमबाजांनी गाजवला. उत्तर प्रदेशातील मेरठच्या 16 वषीर्य सौरभ चौधरीने 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले तर अभिषेक वर्माने कांस्यपदक पटकावले. रायफल थ्री पोझिशन प्रकारात संजीव राजपूतने रौप्यपदक मिळवले. चौधरीच्या थक्क करणार्‍या कामगिरीवर महिला हॉकी संघाने कळस चढवला.\nआशियाई क्रीडा स्पर्धेत बजरंग पुनियाचा सुवर्ण वेध\n5जकार्ता, दि. 19 (वृत्तसंस्था) : भारताच्या बजरंग पुनियाने आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदकाला गवसणी घातली. बजरंगने कुस्तीतील 65 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले आहे. भारताचे हे पहिलेच सुवर्णपदक ठरले आहे. बजरंगने 65 किलो वजनी गटामध्ये जपानच्या मल्लाचा 10-8 असा पराभव केला आणि सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीचा सामना चांगलाच रंगतदार झाला. हा सामना नेमका कोण जिंकेल, हे सहजा सहजी सांगता येत नव्हते. पण बजरंगने तांत्रिक गोष्टींवर जास्त भर दिला.\nहिमा दासने रचला इतिहास\nजागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्ण 5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : भारताची धावपटू हिमा दासने 20 वर्षांखालील जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत 400 मीटर शर्यतीत सुवर्णपदक जिंकून आज इतिहास रचला. अंतिम फेरीत 51.46 सेकंद वेळ नोंदवून हिमाने विजेतेपदाला गवसणी घातली. जागतिक स्पर्धेत कमी अंतराच्या शर्यतीत सुवर्णपदक पटकावणारी 18 वर्षीय हिमा ही पहिली भारतीय धावपटू ठरली आहे.\n‘हिटमॅन’चे शतक; इंग्लंडचा धुव्वा\n5ब्रिस्टल, दि. 8 (वृत्तसंस्था) : सलामीचा धडाकेबाज फलंदाज रोहित शर्माच्या तुफानी शतकाच्या जोरावर भारताने तिसर्‍या ट्वेंटी-20 सामन्यात इंग्लंडचा सात गडी राखून धुव्वा उडवला. रोहितने अवघ्या 56 चेंडूत 11 चौकार व 5 षटकारांची बरसात करत शतक ठोकले. त्यामुळे इंग्लंडने दिलेले 199 धावांचे आव्हान भारताने 6 चेंडू राखून लीलया पार केले. ंभारताने ट्वेंटी-20 मालिका जिंकून इंग्लंडच्या प्रदीर्घ व खडतर दौर्‍याची झकास सुरुवात केली आहे.\nचेन्नई सुपर किंग्ज ठरला आयपीएलचा बादशहा\n5मुंबई, दि. 27 (वृत्तसंस्था) : येथील वानखेडे स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या यंदाच्या मोसमातील आयपीएल टी-20 च्या अंतिम सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने वॉटसनच्या नाबाद 117 धावांच्या जोरावर सनराईजर्स हैद्राबादचा 8 गडी राखून दणदणीत पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने नाणेफेक जिंकत सनराईजर हैद्राबाद संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी पाचारण केले.\nराष्ट्रकुल स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचा डंका\nकुस्तीगीर राहुल आवारेला सुवर्ण, सुशीलचाही विक्रम 5गोल्ड कोस्ट, दि. 12 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरू असलेल्या 21 व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा आठवा दिवस भारताच्या कुस्तीगीरांनी गाजवला. महाराष्ट्राच्या राहुल आवारेने पदार्पणातच कुस्तीत देशाला पहिले सुवर्णपदक मिळवून दिले. अनुभवी कुस्तीगीर सुशीलकुमारनेही सुवर्णपदक पटकावताना सलग तिसर्‍या राष्ट्रकुल स्पर्धेत सोनेरी कामगिरी करण्याचा पराक्रम केला.\nहिना सिद्धूचा ‘सुवर्ण’नेम, पॅरालिफ्टर सचिनला कांस्य\n5गोल्ड कोस्ट, दि. 10 (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल स्पर्धेचा सहावा दिवस भारतासाठी संमिश्र ठरला. 10 मीटर पिस्तूल प्रकारात हुकलेले सुवर्णपदक नेमबाज हिना सिद्धूने 25 मीटर पिस्तूल प्रकारात पटकावले. पॅरा-पॉवरलिफ्टर सचिन चौधरीने कांस्यपदक मिळवून भारताच्या पदकसंख्येत एकाची भर घातली. मात्र, या व्यतिरिक्त भारताला एकही पदक मिळवता आले नाही. भारताच्या मुष्टियोद्ध्यांच्या धडाकेबाज कामगिरीमुळे आणखी सहा पदके निश्‍चित झाली आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%B6%E0%A5%80-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2-109081700059_1.htm", "date_download": "2018-09-24T07:20:29Z", "digest": "sha1:QWN5TAHSREUHQ74NIH6WRLSEDM3TGD3O", "length": 8972, "nlines": 125, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "मुलांच्या दातांची निगा कशी घ्याल :- | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमुलांच्या दातांची निगा कशी घ्याल :-\nदिवसभरातून दोन वेळा साधारण सकाळी व रात्री जेवणानंतर दात चांगल्या पद्धतीने स्वच्छ केले पाहिजे. यासाठी चांगला टूथब्रश वापरला पाहिजे.\nतीन ते चार महिन्यातून तो बदलवला पाहिजे कारण काही काळानंतर तो खराब होतो व ब्रश करताना हिरड्यांना इजा होते.\nदात स्वच्छ करताना योग्य पद्धत वापरली पाहिजे. टूथब्रश 45 अंशाच्या कोनात दातांवर फिरविला पाहिजे.\nमंजनचा वापर करून देखील दात स्वच्छ होत नसतील तर फ्लोराइड दंत मंजन वापरले पाहिजे.\nलहान मुलांचा लंच बॉक्स\nवेळेवर दात न येणे\nलहान मुलं लवकर बोलत नसल्यास\nलहान मुलांचे कान ठणकत असल्यास\nयावर अधिक वाचा :\nमुलांच्या दातांची निगा कशी घ्याल\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झ��पेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/note/", "date_download": "2018-09-24T08:40:00Z", "digest": "sha1:QLBPOLWYTQCNGHXJUEGE2R4RHUD76TTX", "length": 1567, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Note – Pune News Network", "raw_content": "\n100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार…\n500 आणि 2000 रुपयांबरोबर आता 100, 50 आणि 20 रुपयांच्यादेखील नवीन नोटा येणार… सरकारने ५०० आणि १००० च्या नोटा बंद करुन सुरुवातीला ५०० आणि २००० च्या नोटा आणल्यामुळे सुट्यांचा प्रश्न निर्माण झाला होता. तब्बल एक महिना झाला तरी अद्याप ही स्थिती न सुधारल्यामुळे १०० च्या नोटा आणण्याचा निर्णय आरबीआयने घेतला …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/pune/pune-division-hsc-result-8958-percent-results-120515", "date_download": "2018-09-24T08:31:52Z", "digest": "sha1:XOEDZEOF25EKKMEIXWBGJACEQ4WVU36Z", "length": 11564, "nlines": 179, "source_domain": "www.esakal.com", "title": "Pune division HSC result 89.58 percent results पुणे विभागाचा बारावीचा 89.58 टक्के निकाल | eSakal", "raw_content": "\nपुणे विभागाचा बारावीचा 89.58 टक्के निकाल\nगुरुवार, 31 मे 2018\nपुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा पुणे विभागाचा निकाल एकूण 89.58 टक्के लागला. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्याचा 89.84 टक्के, त्यानंतर नगरचा 89.25 टक्के, तर सोलापूरचा 89.36 टक्के निकाल लागला.\nपुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा पुणे विभागाचा निकाल एकूण 89.58 टक्के लागला. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्याचा 89.84 टक्के, त्यानंतर नगरचा 89.25 टक्के, तर सोलापूरचा 89.36 टक्के निकाल लागला.\nपुणे विभागात एकूण दोन लाख 35 हजार 502 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन लाख 10 हजार 963 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक 96.30 टक्के, वाणिज्य 89.96 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम 83.47 टक्के आणि कला शाखेचा 76.38 टक्के निकाल लागला. नगर जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक 97.29 टक्के, कला विभाग 75.46 टक्के, वाणिज्य विभाग 92.75 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम 81.66 टक्के निकाल लागला. सोलापूर जिल्ह्यात विज्ञान विभागाचा 97 टक्के, कला विभाग 79.92 टक्के, वाणिज्य विभाग 92.93 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचा 85.64 टक्के निकाल लागला.\nपुणे विभागातील मुली हुशार\nपुणे विभागात एकूण 94.34 टक्के मुली उत्तीर्ण आणि 85.90 टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे राज्यासह पुणे विभागातदेखील यंदाच्या वर्षी मुलींनी बाजी मारली.\nमोदी, मल्ल्यानंतर आता नितीन संदेसराने लावला चुना\nनवी दिल्ली: नीरव मोदी, मेहुल चोकसी आणि विजय मल्ल्यानंतर आता स्टर्लिंग बायोटेकचा मालक नितीन संदेसराने पाच हजार कोटींचा गैरव्यवहार करून नायजेरियाला पळ...\nपेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या निषेधार्थ जागरण गोंधळ\nमोहोळ (सोलापूर) : सततच्या वाढत्या पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीविरोधात हैराण झालेल्या जनतेच्या वतीने मोहोळ शहर राष्ट्रवादी काँग्रेसने ...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्त���नच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/wari/dnyaneshwar-palkhi-2017-pandharichi-wari-timetable-2017-52542", "date_download": "2018-09-24T08:23:10Z", "digest": "sha1:GUY5CCPN4P3YZHBL5J4JSPIGT3BW7U3Y", "length": 9996, "nlines": 175, "source_domain": "www.esakal.com", "title": "dnyaneshwar palkhi 2017 Pandharichi wari timetable 2017 संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेळापत्रक | eSakal", "raw_content": "\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे वेळापत्रक\nबुधवार, 14 जून 2017\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करीत आहोत. शनिवार (ता. 17 जून) ते सोमवार (ता. 3 जुलै) अखेर चालणाऱया या एकमेवद्वितिय सोहळ्याचे सविस्तर वर्णन ऑनलाईन वाचकांसाठी www.esakal.com/wari या लिंकवर उपलब्ध आहे.\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे वेळापत्रक प्रसिद्ध करीत आहोत. शनिवार (ता. 17 जून) ते सोमवार (ता. 3 जुलै) अखेर चालणाऱया या एकमेवद्वितिय सोहळ्याचे सविस्तर वर्णन ऑनलाईन वाचकांसाठी www.esakal.com/wari या लिंकवर उपलब्ध आहे.\nदेऊळवाड्यात कडक सुरक्षा व्यवस्था\nअश्‍व दौडले रिंगणी, होता टाळ-मृदंगाचा ध्वनी\nदिंडीतील वारकऱ्यांची संख्या कमी ठेवा\nघुमे गजर हरिनामाचा, भक्त नामात रंगला\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%95", "date_download": "2018-09-24T07:14:42Z", "digest": "sha1:BCDVP6O33J6MBUOPND743OOPCAK5F5OE", "length": 5411, "nlines": 127, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अंकाई रेल्वे स्थानक - विकिपीडिया", "raw_content": "\nअंकाई, अहमदनगर जिल्हा, ४२३ १०४\nदौंड मनमाड रेल्वेमार्ग, मनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग\nरेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे\nसोलापूर विभाग, मध्य रेल्वे\nअंकाई रेल्वे स्थानक दौंड मनमाड रेल्वेमार्गावरील स्थानक आहे. नाशिक जिल्ह्यातील अंकाई गावात असलेल्या या स्थानकावर पुणे मनमाड पॅसेंजर आणि पुणे निझामाबाद पॅसेंजर गाड्या थांबतात.\nमनमाड-औरंगाबाद रेल्वेमार्ग या स्थानकाच्या दक्षिणेकडून मनमाड-दौंड रेल्वेमार्गापासून वेगळा होतो.\nनाशिक जिल्ह्यामधील रेल्वे स्थानके\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ जुलै २०१८ रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2018-09-24T08:02:37Z", "digest": "sha1:RRIGWY3YHHYYLMQ7Y2OFSHF5N2I2KVR7", "length": 3950, "nlines": 82, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वसाहती साम्राज्य - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.\nकृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.\nवसाहती साम्राज्ये शोध युगामुळे तयार झाली.\nहेन्री द नेवीगेटर याच्या अधिपत्याखाली पोर्तुगालने स्वतःचे साम्राज्य व पहिले जागतिक व्यापार जाळे अस्तित्वात आणले.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ जून २०१४ रोजी १०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00136.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/child-care-tips-marathi/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A4%BF-%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%AE-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B8-109090700032_1.htm", "date_download": "2018-09-24T07:20:19Z", "digest": "sha1:DDN3RKXZNRG6QDW73AJDMYX2S2KCPY3J", "length": 8293, "nlines": 124, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "उन्हात अति घाम आल्यास | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nउन्हात अति घाम आल्यास\nउन्हाळ्यात प्रमाणाबाहेर घाम आल्यावर ताबडतोब थंड ठिकाणी, झाडाखाली अथवा हवेशीर ठिकाणी जावं, वातानुकूल वातावरण तर फारच उत्तम. शिवाय बरं वाटेपर्यंत मीठ घातलेलं थंडपेय घ्यावं. लिंबूपाणी, सरबत, नारळपाणी तर उत्तमच.\nफीट आल्यास काय कराल\nमुलांच्या स्वच्छेती काळजी घ्यावी\nयावर अधिक वाचा :\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nHome Remedies : पायांच्या थकव्यासाठी घरगुती उपाय...\nसध्याच्या धावपळीच्या युगात प्रचंड वेगाने काम करावे लागते. अशा वेळी चालण्याने किंवा सतत ...\nरिकाम्यापोटी बेदाण्याचे पाणी प्यायल्यास होतील हे फायदे\n* द्राक्षांना सुकवून बेदाणे / किसमिस बनवले जातात. त्यामध्ये आयर्न, पोटॅशियम, कॅल्शियम, ...\nअती साखर खाल्ल्याने दिसू शकता वयस्कर\nसाखरेविना जीवनात गोडवा नाही. साखर जीवनातील एक महत्त्वाचा भाग आहे. अनेक लोकांना तर गोड ...\nपनीर, टोमॅटो, कांदा, ढोबळी मिरची यांचे मध्यम आकाराचे तुकडे करणे. तवा गरम करून त्यात तेल ...\nचिडे : चव दक्षिणेची\nतांदूळ चार तास भिजत घालावेत. नंतर कुटून, पीठ बारीक चाळणीने चाळून घ्यावे. उडदाची डाळ अगदी ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.collinsdictionary.com/hi/dictionary/german-english/eingespielt", "date_download": "2018-09-24T08:13:25Z", "digest": "sha1:BR7CBQQQ4DMZVZDIXVQMTFP5RBGR6CZ2", "length": 6789, "nlines": 137, "source_domain": "www.collinsdictionary.com", "title": "Eingespielt का अंग्रेजी अनुवाद | कोलिन्स जर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश", "raw_content": "जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश | वीडियो | पर्यायकोश | School | अनुवादक | कोबिल्ड ग्रामर पैटर्न | स्क्रैबल | वेबदैनिकी\n| साइन अप करें | लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\nअंग्रेज़ी अंग्रेजी कोश अंग्रेजी शब्द सूची अमेरिकी पर्यायकोश ग्रामर आराम से सीखना Easy Learning Spanish Easy Learning French Easy Learning German Easy Learning Italian अंग्रेजी - फ्रेंच फ्रेंच - अंग्रेज़ी अंग्रेजी - जर्मन जर्मन - अंग्रेज़ी अंग्रेजी - स्पेनिश स्पेनिश - अंग्रेज़ी अंग्रेजी - इतालवी इतालवी - अंग्रेज़ी अंग्रेजी - चीनी चीनी - अंग्रेज़ी अंग्रेज़ी - पुर्तगाली पुर्तगाली - अंग्रेज़ी अंग्रेजी - हिन्दी हिंदी - अंग्रेजी\nजर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश वीडियो पर्यायकोश School अनुवादक व्याकरण स्क्रैबल वेबदैनिकी\nसाइन अप करें लॉग इन करें मुख्य-पृष्ठ पर जाएं\neingespielt का अंग्रेजी अनुवाद\nउदाहरण वाक्य जिनमे eingespieltशामिल है\nये उदाहरण स्वचालित रूप से चुने गए हैं और इसमें संवेदनशील सामग्री हो सकती है अधिक पढ़ें…\nकभी कभी इस्तेमाल होने वाला eingespielt कोलिन्स शब्दकोश के 30000 सबसे अधिक इस्तेमाल होने वाले शब्दों में से एक है\nउपयोग देखें: शुरूआत के बाद से अंतिम १० साल अंतिम ५० साल अंतिम १०० साल अंतिम ३०० साल\neingespielt के आस-पास के शब्द\n'E' से शुरू होने वाले सभी जर्मन शब्द\n'eingespielt' से संबंधित सभी शब्द\nसे eingespielt का अनुवाद से जर्मन से अंग्रेज़ी शब्दकोश की परिभाषा\n'The colon ( : )' के बारे में अधिक पढ़ें\ngoader सितंबर २०, २०१८\nfarter सितंबर २०, २०१८\nburper सितंबर २०, २०१८\nkicks सितंबर २०, २०१८\ndad trainers सितंबर २०, २०१८\nप्रस्तुत करें और अधिक देखें\nजर्मन-अंग्रेज़ी शब्दकोश को ब्राउज़ करें\nसभी शब्दकोशों को देखें ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/lifestyle-news/moto-g6-plus-will-be-survive-for-7-hours-worth-of-battery-life-in-15-minutes-1748512/", "date_download": "2018-09-24T07:55:49Z", "digest": "sha1:FG3FUC3N3GGBERNZMNI4HB2LEMWKVCQ4", "length": 12055, "nlines": 203, "source_domain": "www.loksatta.com", "title": "moto g6 plus will be survive for 7 hours worth of battery life in 15 minutes | Moto G6 Plus : १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ७ तास चालणारा स्मार्टफोन | Loksatta", "raw_content": "\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nली चोंग वेईला नाकाचा कर्करोग\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nनोटाबंदीने सामान्य माणूस उद्ध्वस्त- विखे\nMoto G6 Plus : १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ७ तास चालणारा स्मार्टफोन\nMoto G6 Plus : १५ मिनिटांच्या चार्जिंगवर ७ तास चालणारा स्मार्टफोन\nअॅमेझॉन इंडियावर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मोटो हब्स आणि मोटोरोला हे याचे रिटेलर्स आहेत.\nस्मार्टफोनचा वापर वाढल्याने तो लवकर डिस्चार्ज होण्याची समस्या सध्या अनेकांना भेडसावते. मग सतत तो चार्जिंगला लावा नाहीतर पोर्टेबल बॅटरी घेऊन फिरा असे करावे लागते. मात्र याचाच विचार करत आता मोटोरोला कंपनीने आपला नवीन फोन लाँच केला आहे. Moto G6 Plus असे या फोनचे नाव असून नुकताच तो भारतात लाँच करण्यात आला आहे. या फोनची किंमत २२,९९९ रुपये असून तो नुकताच आलेल्या Xiaomi Poco F1 ला टक्कर देण्याची शक्यता आहे.\nयाआधी कंपनीने आपला Moto G6 आणि G6 Play हे फोन जूनमध्ये लाँच केले होते. Moto G6 Plus या फोनला ६ जीबी रॅम असून त्याची मेमरी ६४ जीबी असेल. ही मेमरी १२८ जीबीपर्यंत वाढविता येईल. अॅमेझॉन इंडियावर हा फोन ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. तर मोटो हब्स आणि मोटोरोला हे याचे रिटेलर्स आहेत. हा फोन अगदी कमी वेळात जास्त चार्��� होईल असा दावा कंपनीने केला आहे.\nत्याशिवाय हा मोबाईल पेटीएमच्या माध्यमातून मॉलमधूनही खरेदी करणार आहेत. या माध्यमातून फोन खरेदी केल्यास ३ हजार रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. रिलायन्स जिओची सर्व्हीस वापरणाऱ्या ग्राहकांना ४,४५० रुपयांची कॅशबॅक मिळणार आहे. मात्र त्यासाठी जिओ ग्राहकांना १९८ आणि २९९ रुपयांचा रिचार्ज करावे लागणार आहे. हा फोन इंडिगो आणि गोल्ड रंगात उपलब्ध आहे. या फोनला १२ आणि ५ मेगापिक्सलचे दोन रिअर कॅमेरे देण्यात आले आहेत. तर सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा.\nसॅमसंगचे दोन नवे बजेट स्मार्टफोन लॉन्च, जाणून घ्या किंमत आणि खासियत\nमोदींसाठी सत्ता महत्त्वाची, देश नाही: पाकिस्तानच्या मुद्द्यावरून आव्हाड बरसले\nखालील बातम्या तुम्ही वाचल्या का\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \n'...म्हणून मी भारताचे राष्ट्रगीत गायलो', 'त्या' पाकिस्तानी चाहत्याची कबुली\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी 'ती' पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\nईशा अंबानीच्या साखरपुड्याला इटलीत बॉलिवूड कलाकारांची मांदियाळी\n..म्हणून नेहा धुपियाने सहा महिन्यांपर्यंत लपवली प्रेग्नंसीची बातमी\nBigg Boss 12: 'भजन सम्राट' अनुप जलोटा सनी लिओनीचा 'बेबी डॉल' गातात तेव्हा..\n'इंडियन आयडॉल १०'च्या सेटवर नेहा कक्कडने दिली प्रेमाची कबुली\nमहेश भट्ट यांच्यासोबतचा फोटो शेअर करणं अभिनेत्रीला पडलं महागात\nमुंबईच्या गृहनिर्माण विकासाला चालना\nपाकिस्तानच्या कृत्याचा बदला घेण्याची गरज\nअतिरिक्त विजेपोटी ३८५० कोटी रुपयांचा भुर्दंड\nकाँग्रेस महाआघाडीत बसपलाही घेण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र - फडणवीस\nआशिया चषक क्रिकेट स्पर्धा : पाकिस्तानच्या धक्कातंत्राची भारताला चिंता\n‘डीजे मुक्त’ मिरवणुकीसाठी पोलिसांची खास पथके\nफार्मसी व्यवसाय : जालीम उपायांची गरज\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navimumbai-news/due-to-plastic-ban-arrival-of-ganpati-in-cloth-decoration-1745995/lite/", "date_download": "2018-09-24T07:51:36Z", "digest": "sha1:VJVE4HSBAY73UWGVVB63FKXKN67DTBTH", "length": 7165, "nlines": 124, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Due to plastic ban arrival of Ganpati in Cloth decoration | यंदा कापडी मखरांत गणेशाचे आगमन | Loksatta", "raw_content": "\nयंदा का��डी मखरांत गणेशाचे आगमन\nयंदा कापडी मखरांत गणेशाचे आगमन\nगणरायाला आरास करण्यासाठी बाजार सध्या विविध वस्तूंनी सजला आहे. यात पडद्याच्या मखरांची मागणी जास्त आहे.\n5 हजार कोटींचा चुना लावून आणखी एक गुजराती व्यवसायिक परदेशात फरार\nBlog : दोनच मिनिटं थांबा, तेवढं पाकिस्तानला हरवून येतो \nप्लास्टिकसोबत थर्माकोलवर बंदी घालण्यात आल्याने यंदा कापडी मखरांची मागणी वाढली आहे. सध्या पनवेल, नवीन पनवेल, खारघर, कळंबोली आणि कामोठे येथील बाजारपेठा पर्यावरणपूरक मखरांनी सजल्या आहेत.\n१३ सप्टेंबर रोजी गणेशाचे घरोघरी आगमन होईल. गणरायाला आरास करण्यासाठी बाजार सध्या विविध वस्तूंनी सजला आहे. यात पडद्याच्या मखरांची मागणी जास्त आहे.\nयंदा मखराच्या सजावटीसाठी विविध कल्पना आकाराला येत आहेत. पडद्यांच्या झालरी, कमानी, छत आणि झुंबरांना विशेष मागणी आहे. घडीचे मखर हे यंदाचे आकर्षण आहे. ६०० ते अडीच हजार रुपयांपर्यंतचे विविध नक्षीदार पडदे बाजारात उपलब्ध आहेत. कापडी मखर सर्वसामान्यांना परवडतील अशा दरात उपलब्ध आहेत, असे पनवेलमधील व्यापाऱ्यांनी सांगितले. कापडी मखर हाताळण्यास सुलभ आहेत. ते धुऊन पुन्हा वापरता येतील. कापडी मखरांना विविध सजावटीच्या झालरी लावण्यात आल्या आहेत. या मखरांमध्ये सॅटिन कापडाचा वापर करण्यात आल्याची माहिती मखर विक्रेते राजेश साटम यांनी दिली.\nपनवेल बाजारात विक्रीसाठी ठेवलेले विविधरंगी कापडी मखर.\nएनएमएमटीला इंधन दरवाढीच्या झळा\nकुटुंब संकुल : स्वच्छतेचा वसा\nमनोहर पर्रीकरांचा आजारी मंत्र्यांना मंत्रिमंडळातून डच्चू, नव्या चेहऱ्यांना संधी\nआर्थिक गैरव्यवहार प्रकरण, कर्जबुडव्या विजय मल्ल्याने मांडली बाजू\nजाणून घ्या क्रिकेट चाहत्यांना सैराट करणारी ‘ती’ पाकिस्तानी समर्थक आहे तरी कोण\nईशा अंबानीची बालमैत्रिण असलेल्या ‘या’ अभिनेत्रीला ओळखलंत का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00137.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://jaimaharashtranews.tv/photos/856-zaheer-khan-sagarika-ghatge-engagement-b-town-stars-grace-the-ceremony", "date_download": "2018-09-24T07:41:34Z", "digest": "sha1:XRMRLGXJERGTXRPEIKSVFWNPF3WBJLAE", "length": 4619, "nlines": 135, "source_domain": "jaimaharashtranews.tv", "title": "जहीर खान-सागरिकाचा साखरपुडा, सचिन, विराटसह सेलिब्रिटींची हजेरी! - Jai Maharashtra Marathi News: Latest & Breaking Marathi News Online", "raw_content": "\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nमहासुगरण - झटपट रेसिपी\nजहीर खान-सागरिकाचा साखरपुडा, सचिन, विराटसह सेलिब्रिटींची हजेरी\nसागरीका-झहीरच्या हनीमुनचे बोल्ड आणि हॉट फोटोशूट\n' गर्ल आणि जहीर खान अडकले विवाहबंधनात\nशनायाला भेटला तिचा दुसरा गॅरी, रेवतीनेही केली दोघांसोबत धमाल\nसततच्या मुसळधार पावसाने मुंबई मंदावली...\nआज नरेंद्र मोदी करणार सिक्किमच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन\nइंधन दरवाढीचे सत्र सुरुचं, आता पेट्रोल 90 च्या घरात\nआशिया कप 2018 : भारताने 9 विकेट्सनं उडवला पाकिस्तानचा धुव्वा\n'डीजे'वरून पोलिसांशी भिडले गणेश मंडळाचे कार्यकर्ते\nजगातल्या सर्वांत मोठ्या आरोग्य सेवेचा शुभारंभ\n‘वर्षा’ बंगल्यावरील गणपती बाप्पाचं विसर्जन\nअशिया कप 2018: भारत वि. पाकिस्तान सामना LIVE...\nउंदीर नाही तर चक्क ‘या’ वाहनावरून काढण्यात आली बाप्पाची मिरवणूक\nमुंबई-पुण्यासह राज्यभरात मोठ्या जल्लोषात बाप्पाला निरोप\nमहासुगरण - झटपट रेसिपी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-jyotish-2014/%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A2%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B8-%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87-11-11-2014-113071100001_1.html", "date_download": "2018-09-24T07:20:08Z", "digest": "sha1:6ZVSMKQ6NNTNNIX45USXGTNMTX4ZFOAJ", "length": 16050, "nlines": 155, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Free Astrology, Marathi Jotish | आज तुमचा वाढदिवस आहे (11.07.2013) | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nआज तुमचा वाढदिवस आहे (11.11.2014)\nज्या लोकांचा वाढदिवस 11 तारखेला झाला आहे त्यांचा मूलक 1+1= 2 असेल. या मूलकाला चंद्र ग्रह संचलित करतो. चंद्र\nग्रह मनाचा कारक असतो. तुम्ही फारच भावुक असता. तुम्ही स्वभावाने शक्की असता. दुसर्‍यांच्या दुःखाने तुम्हाला त्रास होणे ही तुमची कमजोरी आहे. तुम्ही मानसिक रूपेण स्वस्थ असता पण शारीरिक रूपाने कमजोर असता.\nचंद्र ग्रहाला स्त्री ग्रह मानण्यात आले आहे. म्हणून तुम्ही अत्यंत नरम स्वभावाचे असता. तुमच्यात नाममात्राचा अभिमान नसतो. चंद्राप्रमाणे तुमच्या स्वभावात चढ-उतार येत असतो. जर तुम्ही तुमच्या घाईगडबडीच्या स्वभावावर संयम ठेवले तर तुम्ही फार यशस्वी व्हाल. > शुभ दिनांक : 2, 11, 20, 29 > शुभ अंक : 2, 11, 20, 29, 56, 65, 92\nईष्टदेव : महादेव, भैरव\nशुभ रंग : पांढरा, फिकट निळा, सिल्वर ग्रे\nहे वर्ष कसे जाईल\nज्यांची जन्म तारीख 2,11,20,29 आहे त्यांच्यासाठी हे वर्ष अतिउत्तम राहणार आहे. एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यात यश मिळेल. मान-प्रतिष्ठेत वाढ होईल. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. नोकरी-व्यवसाय का���णार्‍या व्यक्तींसाठी हे वर्ष प्रगतीकारक असेल. मानसिक सुख-शांती मिळेल. शुभ वार्ता कानी पडेल. शत्रू निष्प्रभावी होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. व्यापारी वर्ग अनुकूल स्थितीत राहतील. दांपत्य जीवन सुखमय राहील.\nमूलांक 2च्या प्रभावातील विशेष व्यक्ती\n* ‍लाल बहादूर शास्त्री\n* थॉमस अल्वा एडिसन\nआज तुमचा वाढदिवस आहे (09.07.2013)\nअंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल सोमवार\nआज तुमचा वाढदिवस आहे (08.07.2013)\nअंक ज्योतिषाने जाणून घ्या कसा असेल शनिवार \nआज तुमचा वाढदिवस आहे (06.07.2013)\nयावर अधिक वाचा :\n\"कामाचा भार अधिक राहील. जोखमीची कामे टाळा. महत्वाचे काम टाळा. कौटुंबिक सभासदांशी वादविवाद टाळा. एखाद्याच्या सहयोगाने कार्ये पूर्ण होतील. जोडीदाराबरोबर...Read More\nआज आपणास जास्त खर्च करावा लागू शकतो. इतरांना सहकार्य केल्याने वाद उद्भवू शकतात. एखादे नवे नाते आपल्यावर प्रभाव पाडेल. ...Read More\n\"प्रवासाचे योग संभवतात. संस्था, संघटनेत महत्वाचे काम मिळू शकते. आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. आरोग्याची व खाण्या-पिण्याची...Read More\n\"आरोग्य उत्तम राहील. नवीन कार्यात, योजनांमध्ये यश मिळेल. व्यापार व्यवसायात सावधगिरी बाळगा. लांबचे प्रवास टाळा. अपेक्षेनुसार कार्ये होतील. आरोग्य उत्तम...Read More\n\"इच्छित कार्य थोड्या उशीरा होतील. कामात पूर्ण समर्पणभाव ठेवा. अनपेक्षित खर्च होण्याची शक्यता. महत्वाच्या व्यक्तींशी संपर्क येईल. राजकीय व्यक्तींसाठी...Read More\n\"आपले काम धाडसाने करा. अडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधी विषयांमध्ये स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे,...Read More\n\"महत्त्वाच्या कामांमध्ये आपणास घऱच्यांचा पाठींबा मिळेल. आपण ठरावीक वेळेत काम पूर्ण कराल. कौटुंबिक जीवन आपल्यासाठी आनंद आणेल, पण खाण्या-पिण्याच्या बाबतीत...Read More\nअडकलेली कामे योग्य वेळी पूर्ण होतील. राहते घर व जमिनीसंबंधीच्या कामात स्थिती अनुकूल राहील. नवीन कामे, योजनांच्या बाबतीत स्थिती लाभदायक...Read More\n\"शत्रू पराभूत होतील. दृष्टीकोनात बदल केल्याने निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे. वैवाहिक...Read More\nमानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल बातम्या कळतील. नोकरदार व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल. आरोग��याची काळजी घ्या....Read More\n\"पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा. सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखमीचे काम टाळा. नोकरदार कामात व्यस्त...Read More\n\"प्रेम-प्रसंगांमध्ये सावधगिरी बाळगा. आर्थिक खर्च अधिक होईल. कर्ज देणे टाळा. निष्कारण चिंता त्रास देतील. व्यापारात वेळ मध्यम राहील. कामात काही...Read More\nपितृ पक्ष: श्राद्ध करण्याचे 12 नियम\n1. श्राद्ध कर्म करताना गायीचं दूध, तूप किंवा दही वापरावे. 2. श्राद्धात चांदीचे भांडी ...\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा....\nशुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा | शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते | दिव्या ...\nम्हणून केले जाते गणेश प्रतिमेचे विसर्जन\nदेवांमध्ये गणपतीला अग्र पूज्य मानले जाते. गणपतीला बुद्धीचे देवता मानले गेले आहे. प्रत्येक ...\nगणेश विसर्जनाचे मुहूर्त 2018\nगणपती आगमनानंतर लगेच विषय येतो गणपती विजर्सनाचा. या वर्षी अनंत चतुर्दशी 23 सप्टेंबर रोजी ...\nशनिवारी चुकून खाऊ नये हे 5 पदार्थ, शनिदेव होतात नाराज\nशनि देव न्याय करणारे देव मानले गेले आहे अर्थात चांगले कर्म केल्यास चांगले फल तर वाईट कर्म ...\nविचित्र स्वप्ने रोखण्याचा उपाय सापडला\nशास्त्रज्ञांनी जनुकांची अशी एक जोडी शोधली असून तिच्या मदतीने रात्री झोपेत लोकांना पडणारी ...\nभारतात समलैंगिकता आता गुन्हा नाही, सुप्रीम कोर्टाचा ...\nसमलैंगिकता आता भारतात गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सुप्रीम ...\nकाय आहे #DeleAlliChallenge...शाहिद आणि रणबीर कपूरने ही केले ...\nसोशल मीडियावर ‘किकी चॅलेंज’ नंतर आता ‘डेले अली चॅलेंज’ ट्रेड होत आहे. या चॅलेंज मध्ये ...\nSC/ST ऍक्ट : भारत बंदचा मध्यप्रदेशमध्ये प्रभाव, शाळा, ...\nभोपाळ- SC/ST ऍक्ट संशोधन विरुद्ध सवर्णांद्वारे भारत बंदचा मध्यप्रदेशात प्रभाव दिसून आला. ...\nदोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच\nएमआयचे दोन नवीन जबरदस्त आणि स्वस्त स्मार्टफोन भारतात लॉंच केले आहेत. Xiaomi RedMiचे हे ...\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/uttar-maharashtra/survey-cotton-beans-and-pulse-under-cross-cap-127638", "date_download": "2018-09-24T07:59:07Z", "digest": "sha1:ZNA4MYKI3FLTDC6S7LAGZLHPKKTZYYRF", "length": 14671, "nlines": 184, "source_domain": "www.esakal.com", "title": "survey of cotton beans and pulse under cross cap क्रॉपसॅप ��ंतर्गत कापूस, सोयाबिन, तुर पिकाचे होणार सर्वेक्षण | eSakal", "raw_content": "\nक्रॉपसॅप अंतर्गत कापूस, सोयाबिन, तुर पिकाचे होणार सर्वेक्षण\nसोमवार, 2 जुलै 2018\nयेवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.\nयेवला : पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कृषी विभागातर्फे यापूर्वी सोयाबीन, कापूस, भात, तूर व हरभरा या प्रमुख पिकांवरील कीड व रोगांच्या व्यवस्थापनाच्या दृष्टिने कीड रोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प (क्रॉपसॅप) राबविण्यात येत आहे. क्रॉपसॅप अंतर्गत खरीपा मध्ये कापुस,सोयाबिन व तुर या पिकाचे सर्वेक्षण कृषि सहाय्यक व शेतकरी मित्रांमार्फत होणार आहे.\nआज तालुका कृषि अधिकारी कार्यालयात माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि दिन साजरा करण्यात आला.यावेळी कृषी विभागाने हि माहिती दिली. पंचायत समितीच्या सभापती नम्रता जगताप अध्यक्षस्थानी होत्या. प्रथम वसंतरावजी नाईक व सरस्वती पुजन व दिपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. जगताप यांच्या हस्ते जमिन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात येवुन त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.\n१३ कोटी वृक्ष लागवड अभियान अंतर्गत जगताप यांच्या यांचे हस्ते कृषि चिकीत्सालय परिक्षेत्रावर नारळ रोपाची लागवड करुन सुरुवात करण्यात आली.कार्यक्रमास तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.कृषि दिनाचे औचित्य साधुन तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत तालुक्यातील शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांचे क्रॉप संर्दभात येत्या हंगामात करावयाच्या कामाचे नियोजन करण्यात आले. क्रॉपसप अंतर्गत पिकाचे सर्वेक्षण होणार असून त्यासाठी मंडळ कृषि अधिकारी डी.जी. गायके यांनी मोबाईल अॅपच्या वापराबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले.\nप्रामुख्याने एकात्मिक किड व्यवस्थापनावर भर देण्याबाबत शेतकरी मित्रांना व शेतकज्यानां आव्हान केले.शेतकरी मित्र विनायक भोरकडे,प्रमोद भागव, नंदु पुणे यांनी मनेागत व्���क्त केले. तालुका कृषि अधिकारी अभय फलके यांनी क्रॉपस्ॉप योजनेचे महत्व सांगितले. येत्या हंगामात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या व तिसऱ्या आठवडयात शेतकरी मित्र व कृषि सहाय्यक यांची एकत्रित सभा घेवुन मार्गदर्शन करण्याचे सर्वानुमते ठरले.सुत्रसंचालन कृषि पर्यवेक्षक हितेंन्द्र पगार यांनी केले. कृषि पर्यवेक्षक भाऊसाहेब काळोखे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी भाऊसाहेब पाटोळे, प्रभारी मंडळ कृषि अधिकारी मुकुंद चौधरी,कृषि विस्तार अधिकारी उमेश सुर्यवंशी व इतर कृषि सहाय्यक उपस्थित होते.संतोष गोसावी यांनी आभार मानले.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nआता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nपुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गणपती विसर्जन...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nचिमूर तालुक्यातील दोन अंध विद्यार्थी करणार बॅटिंग\nचिमूर - क्रीकेट असोसिएशन फॉर दी ब्लाँइड ऑफ महाराष्ट्र व भारतिय अंधजन विकास व पुनर्वसन संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने विदर्भ स्तरीय अंध...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/vidarbha/orders-inquiry-cement-roads-nagpur-says-nitin-gadkari-47485", "date_download": "2018-09-24T08:21:34Z", "digest": "sha1:2TDPGAFUM5WHTU23Y5T52PSCLMHYHHWZ", "length": 11998, "nlines": 169, "source_domain": "www.esakal.com", "title": "orders inquiry into cement roads in Nagpur says Nitin Gadkari नागपूरमधील सिमेंट रस्त्यांच्या चौकशीचे आदेश: गडकरी | eSakal", "raw_content": "\nनागपूरमधील सिमेंट रस्त्यांच्या चौकशीचे आदेश: गडकरी\nबुधवार, 24 मे 2017\nजनमंच या संस्थेनं या सिमेंटच्या रस्त्यांची पाहणी करत दर्जा चांगला नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून गडकरींनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश देत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.\nनागपूर - नागपूर शहरातील सिमेंट रस्त्यांच्या बांधकामाची सखोल चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी दिले आहेत.\nजनमंच या संस्थेनं या सिमेंटच्या रस्त्यांची पाहणी करत दर्जा चांगला नसल्याची तक्रार केली होती. त्यावरून गडकरींनी या रस्त्यांच्या चौकशीचे आदेश देत दोषी अधिकारी आणि कंत्राटदारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. नागपूर शहरात 40 किलोमीटरच्या सिमेंटच्या रस्त्यांचे बांधकाम सुरू आहे. जे रस्ते तयार झाले त्या रस्त्यांवर सहा महिन्यातच भेगा पडल्यात. सिमेंट रस्त्यांच्या बाजूला असलेल्या ड्रेनेज लाइन पूर्णपणे बुजल्या आहेत. आजूबाजूच्या घरांच्या तुलनेत रस्ते उंच झाल्यामुळे पावसाचे पाणी घरांमध्ये शिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या रस्त्यांचे पब्लिक ऑडिट करण्याचा निर्णय जनमंच या संस्थेने घेतला होता.\nअनेक रस्त्यांची पाहणी केल्यावर हे रस्ते घाईघाईत तयार करण्यात आले असून रस्त्यांचा दर्जा चांगला नसल्याचे गडकरी यांच्या निदर्शनाला आणून दिले. आमचा कुठल्याही व्यक्ती किंवा पक्षाला विरोध नसल्याचे नमूद करत केवळ जनतेच्या पैशाचा योग्य वापर व्हावा, या उद्देशाने आम्ही ऑडिट केल्याचे त्यांनी गडकरीना सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्र्यांनी जनमंच प्रशासनाला मदतच करत असून, सर्वसामान्यांच्या समस्या सोडवण्याच्या प्रयत्नाला साथ द्या, असे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\nगणेश विसर्जन मिरवणुकीत तार तुटल्याने गणेश भक्तांचे प्राण धोक्यात\nसोनपेठ - सोनपेठ शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत ब्राह्मन गल्ली मधील विद्युत प्रवाह चालू असलेली तार तुटल्यामुळे विद्युत प्रवाह गणपतीच्या...\nजालन्यात पाण्यात बुडून तिघांचा मृत्यू\nजालना : गणपती बाप्पांचे विसर्जन करताना जालना शहरातील तिघांचा रविवारी (ता. 23) पाण्यात बुडुन मृत्यु झाला. जालना शहरातील मोती तलाव येथे...\nपुणे : भव्य मिरवणुकीने दापोडीत गणरायाला निरोप\nपुणे : गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या चा जयघोष..ढोल ताशांचा दणदणाट...पारंपारीक बँड पथक..आकर्षक सजवलेल्या रथातुन निघालेल्या गणपती...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nitinprakashan.com/shop/recipes/hamkhas-deshodeshichya-pakkruti/", "date_download": "2018-09-24T07:18:13Z", "digest": "sha1:HMFRXSFFCMQA3YHGTVMLNDMFQ7WIPKLT", "length": 4335, "nlines": 55, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "Hamkhas Deshodeshichya Pakkruti (हमखास देशोदेशीच्या पाककृती) | Nitin Prakashan", "raw_content": "\nHamkhas Deshodeshichya Pakkruti (हमखास देशोदेशीच्या पाककृती)\n‘संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्‍या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लातदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत.\n‘संजीव कपूरके किचन खिलाडी के सरताज’ असा किताब मिळवणार्‍या सौ. अनुराधा तांबोळकर यांची प्रत्येकी 80 पेक्षा जास्त रेसिपीजची ही तीन पुस्तके आपल्याला झटपट व हमखास जमणारे पदार्थ शिकवतात. पनीरच्या रुचकर पाककृती, झटपट नाष्टा व जेवणाच्या पाककृतींबरोबरच देशोदेशींच्या सोप्या पण लातदार पाककृतींचा खजिना असलेल्या या पुस्तकांना सुप्रसिद्ध शेफ पराग कान्हेरे यांच्याही शुभेच्छा लाभल्या आहेत.\nAnnapurnechi Thali ( अन्नपूर्णेची थाळी )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.pricedekho.com/mr/tops/cheap-cowl-neck+tops-price-list.html", "date_download": "2018-09-24T07:54:22Z", "digest": "sha1:UWYZF62JTAVD4E6XE7HYTGF5KLM7PPGI", "length": 17105, "nlines": 426, "source_domain": "www.pricedekho.com", "title": "स्वस्त India मध्ये कोवळं नेक टॉप्स | PriceDekho.com", "raw_content": "कूपन, दर cashback ऑफर\nलॅपटॉप, पीसी च्या, गेमिंग आणि अॅक्सेसरीज\nकॅमेरा, लेन्स आणि अॅक्सेसरीज\nटीव्ही आणि मनोरंजन साधने\nघर & स्वयंपाकघर उपकरणे\nगृह सजावट, स्वयंपाकघर आणि फर्निचर\nलहान मुले आणि बेबी उत्पादने\nखेळ, फिटनेस आणि आरोग्य\nपुस्तके, स्टेशनरी, भेटी आणि मीडिया\nभारतातील टॉप 10 मोबाईल\nमागचा कॅमेरा [13 MP]\nमोबाईल प्रकरणे आणि कव्हर\nबिंदू आणि अंकुर कॅमेरे\nकंडिशनर्स,वॉशिंग मशिन्स आणि ड्रायरसुद्धा\nव्हॅक्यूम & विंडोमध्ये क्लीनर\nज्युसर मिक्सर आणि धार लावणारा\nओ डी टॉयलेट (EDT)\nपायांकरीता असलेले कातड्याचे बाह्य आवरण पॅड\nमऊ तळव्यांचे आवाज न होणारे बूट\nचप्पल आणि फ्लिप फ्लॉप्स\nCheap कोवळं नेक टॉप्स Indiaकिंमत\nस्वस्त कोवळं नेक टॉप्स\nसर्वाधिक ते सर्वात कमी\nसर्वात कमी ते सर्वोच्च\nखरेदी स्वस्त टॉप्स India मध्ये Rs.243 येथे सुरू म्हणून 24 Sep 2018. सर्वात कमी भाव सोपे आणि जलद ऑनलाइन तुलना अग्रणी ऑनलाइन स्टोअर्स पासून प्राप्त आहेत. उत्पादनांची विस्तृत माध्यमातून ब्राउझ करा: दर तुलना , वैशिष्ट्य आणि पुनरावलोकने चित्र पहा वाचा आणि आपल्या मित्रांसह सर्वात कमी भाव शेअर करा. फाशीव२०५ सासूल फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप Rs. 418 किंमत सर्वात लोकप्रिय स्वस्त India मध्ये कोवळं नेक टॉप आहे.\nकिंमत श्रेणी कोवळं नेक टॉप्स < / strong>\n11 कोवळं नेक टॉप्स रुपयांपेक्षा कमी उपलब्ध आहेत. 550. सर्वात कमी दरातील उत्पादन Rs.243 येथे आपल्याला टर्म सासूल शॉर्ट सलिव्ह गेओमेट्रीक प्रिंट वूमन s टॉप SKUPDbo6a3 उपलब्ध India आहे. शॉपर्स स्मार्ट निर्णय आणि ऑनलाइन खरेदी दर तुलना स्वस्त उत्पादने दिलेल्या श्रेणी निवडू शकता. किंमती Mumbai, New Delhi, Bangalore, Chennai, Pune, Kolkata, Hyderabad, Jaipur, Chandigarh, Ahmedabad, NCR ऑनलाइन शॉपिंग इत्यादी सर्व प्रमुख शहरांमध्ये वैध आहेत.\nदर्शवत आहे 19 उत्पादने\nदाबावे रस & 2000\nबेलॉव रस 3 500\nशीर्ष 10कोवळं नेक टॉप्स\nटर्म सासूल शॉर्ट सलिव्ह गेओमेट्रीक प्रिंट वूमन s टॉप\nपेरा डोके पार्टी सलीवेळेस सॉलिड वूमन स टॉप\nपेरा डोके पार्टी सलीवेळेस प्रिंटेड वूमन स टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन स टॉप\nरावेस सासूल स्पोर्ट्स पार्टी शॉर्ट सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\nतमोडे सासूल सलीवेळेस ग्राफिक प्रिंट वूमन स टॉप\nपीओतले सासूल शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nपीओतले सासूल शॉर्ट सलिव्ह स्त्रीपीडा वूमन s टॉप\nफाशीव२०५ सासूल फुल्ल सलिव्ह प्रिंटेड वूमन स टॉप\nगोल्डन कोतुरे सासूल फेस्टिव्ह फॉर्मल पार्टी शॉर्ट सलिव्ह पोलका प्रिंट वूमन s टॉप\nबटरफ्लाय वेअर्स वूमन स रेगुलर फिट टॉप\nजस्ट व्वा सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nप्रेतत्यसेक्रेटस सासूल सलीवेळेस सॉलिड वूमन s टॉप\nबाइथे सासूल फुल्ल सलिव्ह सेल्फ डेसिग्न वूमन s टॉप\nअण्णाबेल्ले बी पॅन्टालून्स सासूल सलीवेळेस प्रिंटेड वूमन s टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन s टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\nकार्यः फॉर्मल फुल्ल सलिव्ह सॉलिड वूमन स टॉप\n* 80% संधी किंमत पुढील 3 आठवडे 10% पडू शकतो की नाही\nमिळवा झटपट किमतीत घट ईमेल / एसएमएस\nQuick links आमच्या विषयी आमच्याशी संपर्क साधा T&C गोपनीयता धोरण FAQ's\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00138.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.akshardhara.com/en/975_chaprak-prakashan", "date_download": "2018-09-24T07:44:34Z", "digest": "sha1:OOALTYSI76L56M472AV5PX2BYT6UQNKT", "length": 16628, "nlines": 356, "source_domain": "www.akshardhara.com", "title": "Chaprak Prakashan - Akshardhara", "raw_content": "\nव्यक्तिमत्त्व विकास (सेल्फ हेल्प)\nLibrary Friend (लायब्ररी फ्रेंड)\nस्मृतिदिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन\nम. टा. प्रतिनिधी, पुणे\nकेवळ संशयामुळे पत्नीची हत्या केल्यामुळे शतकानुशतके पापमुक्त होण्यासाठी झुरणारा राजकुमार, जगातली सर्व पापे केल्याशिवाय मुक्ती न मिळू शकणारा उच्चभ्रू व्यक्ती आणि ज्याच्या पापांचे घडे भरूनही स्वतःला परमेश्वर म्हणून मिरवणारा अहंकारी धर्मगुरू या पात्रांभोवती गुंफलेली जी. ए .कुलकर्णी यांची ‘पातक’ ही लघुकथा सादर झाली आणि सभागृहात भयाण शांतता पसरली. जखमेतून रक्त वाहते तशा प्रवाही असणाऱ्या ‘जीएं’च्या एकापेक्षा एक शब्दालंकारांनी रसिक अंतर्मुख झाले.\nनिमित्त होते अक्षरधारा बुक गॅलरी व जी.ए. कुलकर्णी यांच्या कुटुंबीयांतर्फे जीएंच्या स्मृतिदिन���निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे. या कार्यक्रमात ‘जीएं’च्या साहित्यकृतींचा वेगवेगळ्या सादरीकरणांच्या माध्यमातून वेध घेण्यात आला. या कार्यक्रमांमध्ये अनुराधा जोशी, अक्षय वाटवे आणि हर्षद राजपाठक या कलाकारांनी अभिवाचनाद्वारे सादर केलेली ‘पातक’ ही कथा विशेष लक्ष वेधून गेली. राजघराण्यातील एक राजकुमार संशयामुळे त्याच्या पत्नीची हत्या करतो आणि क्षणात त्याचा चेहरा विद्रुप होतो. त्याच्या पापापेक्षा अधिक मोठे पाप केलेल्या व्यक्तीचा स्पर्श होत नाही तोपर्यंत त्याला मुक्ती नाही. एका प्रार्थनामंदिरात शतकानुशतके तो झुरतोय. अनेक शतकांनी एक दरोडेखोर त्या प्रार्थनामंदिरात येतो आणि विद्रुप राजकुमाराशी बोलायला लागतो. हा दरोडेखोरही मूळचा सधन घराणातल्या तोही मुक्तीसाठी धडपडणारा. जगातले सर्वात भीषण पाप करत नाही तोवर त्यालाही मुक्ती नाही. अशातच कथेत गर्विष्ठ पापी पण समाजासाठी देवता असलेल्या एका धर्मगुरूचे पात्र येते आणि एका अर्थाने समाजाचे डोळे उघडतात. ही कथा ऐकताना सभागृहात उपस्थित प्रेक्षकांमध्ये भयाण शांतता पसरली होती. जी. ए. कुलकर्णी यांचे शब्द रसिकांच्या काळजाला भिडत होते. ही कथा संपली आणि उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात कलाकारांना दाद दिली.\nयाच कार्यक्रमात ‘कथाकार जी. ए.’ या विषयावर डॉ. वंदना बोकील. कुलकर्णी यांनी विचार मांडले ‘लघुकथेच्या रूढ साच्याच्या पलीकडे जाणारी ‘जीएं’ची कथा अनेक पदरी, प्रशस्त्र आवाक्याची आहे. दु:ख हे मूल्य मानणाऱ्या ‘जीएं’नी आपल्या कथांमधून मानवी दु:खाच्या असंख्य परी सहानुभूतीने रंगवल्या. समाजाने ओवाळून टाकलेल्या, उपेक्षित, पंगु, गांजेकस, स्वप्नांचे तुकडे हाती आलेल्या निराश माणसांची अंतर्विश्वे त्यांनी दाखवली. एकाचवेळी आदिम भावनांपासून ते एकाकीपणाच्या, परात्मतेच्या आधुनिक जाणिवेपर्यंत ‘जीएं’ची प्रतिभा झेप घेते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ‘हंस’ च्या संपादिका हेमलता अंतरकर यांनी त्यांना आलेल्या ‘जीएं’च्या पत्रांमधून दिसणारे जी.एं. उलगडून दाखवले ‘जीएं’चे निसर्गप्रेम, जगभरातील साहित्यकृतींचा त्यांचा अफाट व्यासंग, त्यांची प्रतिमायुक्त लेखनशैली इत्यादी वैशिष्टे त्यांनी सोदाहरण स्पष्ट केली. शरद आढाव यांनी स्वत: निर्मिती केलेले ‘जीएं’च्या ‘अस्तिस्रोत’ व ‘कांचनमृग’ या कथां���े दृकश्राव्य (व्हिडिओ) सादरीकरण केले. अक्षरधाराच्या रसिका राठिवडेकर यांनी स्वागत केले व चित्रा नातू-वझे यांनी सूत्रसंचालन केले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "http://www.saamana.com/modi-will-bring-moon-on-earth-in-2030-rahul-gandhi-slams-bjp/", "date_download": "2018-09-24T07:46:27Z", "digest": "sha1:UJJ2XPDIMLU4M7UECRAH6KKREFNWKZ3O", "length": 17051, "nlines": 259, "source_domain": "www.saamana.com", "title": "मोदी २०३०मध्ये चंद्र पृथ्वीवर आणणार! | Saamana (सामना)", "raw_content": "\n– सिनेमा / नाटक\n तुमच्या खात्यात लॉग इन करा\nपरवलीचा शब्द परत मिळवा\nपरवलीचा शब्द तुम्हाला पाठविला जाईल\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nExclusive Video: लालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी बोट उलटली\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nलंडनमध्ये राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या गणेशाचे विसर्जन\nजेव्हा पाकिस्तानी नागरिक गातो हिंदुस्थानचे राष्ट्रगीत\nपाकड्यांच्या बेटकुळ्या, म्हणे आम्ही युद्धाला तयार\n#MeToo : हो, माझ्यावर दोनदा लैंगिक अत्याचार झाला; अभिनेत्रीनं ट्रम्प यांना…\nट्रम्प यांचा सद्दाम करू; इराण भूमिकेवर ठाम\nAsia cup 2018 : हिंदुस्थानने पाकिस्तानचा 9 विकेट्ने धुव्वा उडवला\nआशियाई टीम स्नूकर चॅम्पियनशिप, हिंदुस्थानला रौप्यपदक\nलेव्हर चषक टेनिस, फेडरर-जोकोविच जोडी पराभूत\n‘टीम इंडिया’ पुन्हा पाकिस्तानला भिडणार\nस्वार्थासाठी खेळाची निवड करू नका, राही सरनोबतचा युवा खेळाडूंना सल्ला\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nलेख : नेपाळमधील जलविद्युत क्षेत्र आणि हिंदुस्थान\nआजचा अग्रलेख : जमिनीपासून आकाशापर्यंत सगळी बोंबच\n– सिनेमा / नाटक\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\nआर के स्टुडीओचे अखेरचे गणेश विसर्जन\nगोड खाल्ल्यानेच नाही तर प्रदूषणामुळेही होतोय मधुमेह\nमनाची कवाडं उघड��ारे चित्रप्रदर्शन\nहा पिझ्झा राहू शकतो तीन वर्षं ताजा\nमधुचंद्राच्या रात्री पत्नीची अजब मागणी ऐकून पतीला फुटला घाम\nमोठ्या मुलीच्या फोटोत छोट्या मुलीचा जन्मापूर्वीच फोटो, रहस्य उलगडता उलगडेना\nमहिलांकडून आंघोळ घालून घेण्यासाठी तरुणाचा गतिमंद असल्याचा बनाव\nसुपात उंदीर सापडला, हॉटेलला 19 कोटींचे नुकसान\nरोखठोक : पोस्टर बॉय काय करतोय\nमोदी २०३०मध्ये चंद्र पृथ्वीवर आणणार\nबंधु-भगिनींनो २०२८मध्ये गुजरातमधील प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर एक घर मिळेल आणि २०३० मध्ये मोदी चंद्रालाच पृथ्वीवर घेऊन येतील, अशा शब्दात काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या ‘वचनबाजी’ची खिल्ली उडवली आहे. गुजरात दौऱ्यात नरेंद्र मोदी आणि भाजपवर सडकून टीका करणाऱ्या राहुल गांधी यांनी ट्विटरवरून देखील सरकारला लक्ष्य करणे सुरू ठेवले आहे.\nगुजरात विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर काँग्रेसने प्रचंड जोर लावला असून राज्याच्या विविध भागांमध्ये राहुल गांधी यांच्या सभा आयोजित केल्या जात आहेत. तसेच सोशल मीडियावर देखील मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला जात आहे. बुधवारी रात्री राहुल गांधी यांनी ट्विटरवरून मोदींवर टीकेची झोड उठवली आहे. मोदींचा पक्ष गेली २२ वर्ष गुजरातमध्ये राज्य करत आहे आणि तुम्ही आता म्हणता आहात की २०२२ पर्यंत गुजरातमधील गरीबी दूर करेन, अशा तिखट शब्दात त्यांनी मोदींवर वार केले. २०२५मध्ये गुजरातच्या प्रत्येक व्यक्तीला चंद्रावर जाण्यासाठी रॉकेट देऊ, असे वचन मोदी देतील असा टोलाही त्यांनी ट्विटमधून लगावला आहे.\n2028 में मोदीजी गुजरात के हर व्यक्ति को चाँद पर एक घर देंगे और 2030 में मोदीजी चाँद को धरती पर ले आएंगे\nसामनाचे यूट्युब चॅनल सबस्क्राइब करा\nमागीलआरुषी हत्येप्रकरणी पुराव्याअभावी तलवार दाम्पत्याची सुटका\nपुढीलबेटी बचाओ, बेटी पढाओ’च्या पोस्टरवर आसिया अंद्राबीचा फोटो\nसंबंधित बातम्या या पब्लिशरकडून आणखी\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nचुंबन घेताना संतापलेल्या पत्नीने नवऱ्याची कापली जीभ\n… पुढल्या वर्षी लवकर या\nमाझ्या न्यूड क्लिपविषयी सर्वप्रथम आईला समजलेले, अभिनेत्रीचा गौप्यस्फोट\nस्वच्छतेसाठी अधिकारी वाकले, लोकप्रतिनिधी नाही फिरकले\nअखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात होणार या दोन आमदारांची एन्ट्री\nमाझ्या सारखा सरळ माणूस शोधून सापडणार नाही, ‘ठग’ आमीरचा दावा\nदेवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले, दोन वाचले\nरितेश देशमुखने केले इकोफ्रेंडली विसर्जन\n पुण्यात विसर्जन मिरवणुकीत डॉल्बी-डीजेचा दणदणाट सुरू\nधर्म विचाराल्यामुळे मुसलमानांची हिंदू महासभेच्या नेत्याला मारहाण\nदारुड्याने गणपती मिरवणूकीत गाडी घुसवली, एकाला फरफटत नेले\nग्राहकांना महागाईचा मार, पेट्रोलचे दर नव्वदी पार\nपैशांचा पाऊस भाग ३६- आर्थिक ध्येयानुसार गुंतवणूक नियोजन\nसिलिगुडीमध्ये पकडला 73 किलो गांजा, एक आरोपीला अटक\nबेळगावमध्ये विसर्जन मिरवणुकीवर समाजकंटकांची दगडफेक\nमुंबई | ठाणे | कोकण | पुणे\nनाशिक | संभाजीनगर | नागपूर\nदेश | विदेश | क्रीडा\nसामना भवन, दैनिक सामना मार्ग, प्रभादेवी,\nमुंबई – ४०० ०२५\nटेलीफोन: (०२२) ६६८८ ५५५५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00140.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-chitra-gamati-madhura-pendse-marathi-article-1956", "date_download": "2018-09-24T07:45:38Z", "digest": "sha1:PLIUMQAWDSS3YTHQRIKE6ACSXBKTP2BO", "length": 9496, "nlines": 113, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Chitra Gamati Madhura Pendse Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nचित्रातले जग कसे असते\nकाही चित्रकारांना निसर्गाऐवजी शब्द आणि अक्षरांची चित्रे काढायला आवडतात\nकलेचे जग भले मोठे आहे. इतके कलाप्रकार असू शकतात की गोंधळात पडायला होते. तुम्हाला कधी ‘शब्दा’त चित्र दिसले आहे भाषेच्या गृहपाठात जो टिल्सन यावर (Joe Tilson) `येस’ म्हणेल. त्याने काय दाखवलेय या चित्रात काही कलाकार शब्दांची चित्रे का आणि कशी करतात ते बघूया.\nकधी कधी कलाकार कशाचा विरोध दाखवण्यासाठी शब्दांचा उपयोग करतात. ‘आर्ट नॉट वॉर’ हे चौकोनी चित्र बॉब आणि रॉबेर्टा स्मिथ (Bob and Roberta Smith) याने काढले आहे. (हे एकाच माणसाचे नाव आहे) हे त्याने टाकून दिलेल्या दोन लाकडी फळ्यांवर रंगवले आहे. बॉबचे वडील दुसऱ्या महायुद्धात शिपाई होते. ते त्याला म्हणत, ‘मेक आर्ट नॉट वॉर, डोंट हेट, ड्रॉ’ त्याने हे चित्र या ओळी लक्षात राहण्यासाठी काढले असेल\nतुम्ही ‘गोरिला गर्ल्स’ (Guerrilla Girls) हे नाव ऐकले आहे हा एक महिला कलाकारांचा ग्रुप आहे, पण या नेमक्‍या कोण स्त्रिया आहेत हे कोणालाच ठाऊक नाही. कारण त्या गोरिला माकडाचा मुखवटा त्या घालतात. कलानिर्मिती ही सर्वांसाठी आहे. म्हणजे स्त्रिया आणि सगळ्या वंशाच्या लोकांसह सर्वांची आहे, असे त्या मानतात.\nट्रूइसम्‌स (Truisms) या सिरीजमधली ही एक कलाकृती आहे. जेनी हॉलझरने (Jenny Holzer) १९७० मध्ये काही वाक्‍ये पोस्टरवर मांडून न्यूयॉर्क शहरभर लावली. दैनंदिन नित्यक्रमात मधेच असे काही वाचून विचार करायला लावणारी चित्रे याचे या कलाकृती हे एक उदाहरण असू शकते. असे शब्द, कामावर जाताना, बसमधून पाहिले तर लोक कदाचित एखादा क्षण थांबतील, त्यावर विचार करतील असे तिला वाटे.\nया प्रकाशमान शब्दांची निर्मिती मार्टिन क्रीड (Martin Creed) या कलाकाराने केली आहे. निऑन ट्यूब, अक्षरांच्या वळणात वाकवून ही कलाकृती बनली आहे. ‘चांगले वाटावे म्हणून मी काम करतो. आयुष्य सोपे करण्यासाठी कलाकृती बनवायला मला आवडतात’ असे मार्टिन सांगतो. या इमेजकडे पाहून शांतपणे आयुष्याची मजा घ्यावी असे वाटू शकते. काही जणांना या ओळींमध्ये लपलेला संदेश दिसू शकतो. कलाकृतीचे अनेक अर्थ असू शकतात; आपल्याला काय वाटते हे आपणच ठरवायचे.\nनिसर्ग कला रॉ महायुद्ध\n‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे, वनचरे’ या तुकारामांच्या ओवीचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल...\nआज मुलांच्याबरोबर एक तरुण आला होता. नंदूने ओळख करून दिली, ‘हा माझा हरीमामा आहे....\nआज आपण कोणतेही साप्ताहिक, पाक्षिक अथवा मासिक उघडले, की त्यात एखादा खाद्यपदार्थ...\nमित्रांनो, चित्र, शिल्प किंवा अगदी इमारतसुद्धा पाहताना आपण त्याबद्दल काही प्रतिसाद...\n‘तेव्हा मेलिंडाशी माझं नुकतंच लग्न झालं होतं. एके दिवशी मी एक नोटबुक लिलावात विकत...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/marathi-man-woman-jokes", "date_download": "2018-09-24T07:51:52Z", "digest": "sha1:UH4BHGIT7CKKMGBZOJE4KAS53AOVBWLK", "length": 9081, "nlines": 137, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "चुटके | हास्य | हास्य विनोद | विनोद | जोक्स | मराठी चुटके | हसा लेको | Marathi Humors | Jokes in Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी जोक्स : अंथरुणात सापडली\nमंग्या कानात बाळी घालून फिरत होता, चंद्या : कानात बाळी हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केल���स हि नवीन फॅशन तू कधी पासून सुरू केलीस मंग्या : अरे बायको ...\nबायकोला तिळगुळ देणे श्रद्धा\n'बायकोला तिळगुळ देणे' ही श्रद्धा आहे ; आणि 'ती गोड बोलेल' ही अंधश्रद्धा आहे\nकबीरांनी भरदिवसा बायकोला कंदिल मागितला. तिने तो विना तक्रार आणून दिला. थोड्या वेळाने तिने दोघांना दूध आणून दिले. ...\nप्रत्येक नवरेमंडळीच्या कानावर बायकोचा पडणारा शब्द.. खाली उत्तर वाचल्यास हसू येईल कारण गावंढळ असो वा उच्च शिक्षित सर्व ...\nओ के गुड नाइट\nमॅनेजर आणि त्याची सेक्रेटरी हॉटेलात जातात पलंगावर जाताच मॅनेजर तिला विचारतो,\nसास भी कभी बहू थी\nसासूनी आपल्या सूनेला परक्या माणसांबरोबर झोपलेले\nबायको: अहो, मला सोन्याचा हार घेऊन द्या ना. मी सात जन्मापर्यंत तुमच्यावर प्रेम करेन. नवरा : हवं तर हाराबरोबर ...\nनवरा: बायकोला तुला वाटत नाही की पावसाळा येतोय आपण पावसात भिजावं, इकडे तिकडे उड्या माराव्या,गाणं गुणगुणावं...बायको: ...\nबायको: ग़ालिब, तुझं आधारकार्ड आलं का ग़ालिब: अर्ज किया है....\nबंड्या सलूनमध्ये जातो.. सलूनवाला: आपले केस किती बारीक कापू बंड्या: जरा बेतानंच काप. सलूनवाला: बेतानं म्हणजे किती ...\nप्रियकर आपल्या मित्राला: माझा चिंटुकला, माझा पिंटुकला, माझा शोनुला.. माझ्याशी लग्न करशील ना रे पिलू मित्र: अगं ए.. तू ...\nरेणू स्वयंपाक घरातून बाहेर येऊन विचारते.... अहो, चहा आणि नाश्ता हवा का गण्या: अरे, हवाच आहे, बनव लवकर. रेणू: ...\nमराठी विनोद : मेनू कार्ड\nबायको : लाज नाही वाटत, स्वत:चं लग्न झालंय तरी मुलींकडे पाहता\nएक तरुणी एकदा डॉक्टरकडे गेली आणि म्हणाली, 'माझा मित्र सुरेश माझ्यावर प्रेम करीत होता. पण त्याने तुमची ट्रीटमेंट सुरू ...\nमराठी विनोद : दारू सोडली\nबायको - काय हो, तुम्ही तर म्हणाला होता की मी दारू सोडली म्हणून. अगदी तसंच\nमुलचा पाहण्याचा कार्यक्रम चालू होता. मुलाने मुलीला प्रश्न विचारला इंग्लिश जमते का\nआज तुम्ही पिऊन आलात ना \nसोमवारी रात्र: बायको : आज तुम्ही पिऊन आलात ना नवरा : हो त्याच काय झालं फॉरेन क्लाएंटला कंपनी द्यावी ...\nगर्लफ्रेँड- आज मी कशी दिसतेय आत्ताच ब्युटी पार्लर मध्येजाऊन आली.\nगर्दीत चालता चालता मिलिंद मामा चा एक मुलीला धक्का लागला .\nमुख्यपृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00141.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/desh/kapil-mishra-likely-be-removed-aap-44097", "date_download": "2018-09-24T08:06:08Z", "digest": "sha1:JQUXCATWB46RRCYP3CPRGLC4Y7ISXVSJ", "length": 15916, "nlines": 176, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kapil Mishra likely to be removed from AAP 'आप'चा गोंधळ; कपिल मिश्रांची हकालपट्टी शक्‍य | eSakal", "raw_content": "\n'आप'चा गोंधळ; कपिल मिश्रांची हकालपट्टी शक्‍य\nमंगळवार, 9 मे 2017\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप करणारे त्यांचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज भ्रष्टाचारविरोधी विभागात (एसीबी) जाऊन पुरावे दिले. त्यानंतर कपिल मिश्रा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले.\nनवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे (आप) सर्वेसर्वा व मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर दोन कोटी रुपयांची लाच घेतल्याचा जाहीर आरोप करणारे त्यांचेच माजी मंत्री कपिल मिश्रा यांनी आज भ्रष्टाचारविरोधी विभागात (एसीबी) जाऊन पुरावे दिले. त्यानंतर कपिल मिश्रा यांना आज पक्षातून निलंबित करण्यात आले.\nसोमवारी संध्याकाळी झालेल्या शिस्तपालन समितीच्या (पीएसी) बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मिश्रा यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांचे मंत्रीपद यापूर्वीच काढून घेण्यात आले आहे. दरम्यान, मिश्रा यांनी आज लाचलुचपत विभागाच्या कार्यालयात धाव घेत टॅंकर गैरव्यवहारप्रकरणी पुरावे सादर केले. उद्या (ता.9) ते सीबीआयकडे जाऊन याप्रकरणी तक्रार दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.\nया सर्व गदारोळात केजरीवाल यांनी गेल्या सुमारे 30 तासांत आरोपांबाबत एक शब्दही उच्चारला नसला तरी, आपल्याविरुद्ध फार मोठे कारस्थान सुरू असल्याबाबतचे एक ट्विट त्यांनी सूचकपणे री-ट्विट केले आहे. मात्र, या प्रकरणात त्यांची विश्‍वासार्हता पूर्णपणे पणाला लागल्याचे स्पष्ट दिसत आहे.\nभाजप या साऱ्या खेळात सध्या तरी दर्शकाच्या भूमिकेत दिसत आहे. मात्र, भाजप प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी केजरीवाल यांचा राजीनामा मागितला व काँग्रेसनेही हीच मागणी केली आहे. आपने आज केजरीवाल यांची भक्कम पाठराखण करताना, सामान्य दिल्लीकरांच्या मनात, 'केजरीवाल भ्रष्ट असूच शकत नाहीत,' हा ठाम विश्‍वास असल्याचे म्हटले. मिश्रा हे भाजपचीच भाषा बोलत आहेत, असेही पक्षाने म्हटले.\nकेजरीवाल यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांनी पत्रकारांना सांगितले की, दिल्ली सरकारला कामच करू द्यायचे नाही, असा निश्‍चय केलेल्या काही 'शक्तिशाली' शक्तींनी केजरीवाल यांच्यावर दिल्लीतील पराभवाचे सूडचक्र फिरविले आहे. मिश्रा हे का सांगत नाहीत की ते शुक्रवारी कोणत्या वेळी मुख्यमंत्री निवासस्थानी गेले होते त्यांना केजरीवालांनी बोलावून घेतले होते का त्यांना केजरीवालांनी बोलावून घेतले होते का मिश्रा यांचे मंत्रिपद गेल्याने ते चवताळून मुख्यमंत्र्यांवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. संजय सिंह यांनी मिश्रा यांनीच 'एसीबी'ला मागील वर्षी लिहिलेल्या पत्रात टॅंकर गैरव्यवहारातील चौकशी समाधानकारक नसल्याचे म्हटले होते. मग आता त्यांचा 'एसीबी'वर विश्‍वास कसा बसला\nदरम्यान, केजरीवाल यांच्यावर आरोप करणे मिश्रा यांना महागात जाणार असल्याची चिन्हे आहेत. ते ज्यांच्यावर भरवसा ठेवतात, त्या गटाचे नेते कुमार विश्‍वास यांनी या लाचप्रकरणी केजरीवालांची बाजू उचलून धरली आहे. आता मिश्रा यांनाही योगेंद्र यादव, प्रशांत भूषण यांच्याच मार्गाने जावे लागणार हेही स्पष्ट आहे.\nकाँग्रेसच्या पहिल्या घराण्याचे जावई रॉबर्ट वद्रा यांनी, केजरीवाल यांना 'करावे तसे भरावे', असा टोला लगावला आहे. वद्रा यांनी आज एका फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, 2010 मध्ये माझ्यावर बेफाम आरोप करणारे केजरीवाल आज तशाच आरोपांचे लक्ष्य झाले आहेत. विशेष म्हणजे हे आरोप त्यांच्याच सहकाऱ्याने केले आहेत. त्यांनी लाच घेतली की नाही, हे यथावकाश सिद्ध होईलच; पण यानिमित्ताने स्वच्छ राजकारणाचा मुखवटा फाटला, हेही जनतेला दिसेल.\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nआता भाजपला नारळ देणार; कार्यकर्त्यांची घोषणाबाजी\nपुणे : डीजेला बंदी असल्याचा राग अनेक मंडळांना अनावर झाला आणि कार्यकर्त्यांनी सत्ताधारी भाजपविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गणपती विसर्जन...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आतापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उप��ययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nगोकुळचे नाव देशात करायचे - महादेवराव महाडिक जिल्हा दूध संघ मल्टिस्टेट का करत आहात महाडिक - गोकुळ दूध संघाला सुरुवात...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/kolhapur-news-sangli-simala-chili-hydrabad-biryani-117336", "date_download": "2018-09-24T07:51:33Z", "digest": "sha1:YTOMLAJJSJ2DDIPEZEWVOJ5X3A5H5QAM", "length": 14513, "nlines": 186, "source_domain": "www.esakal.com", "title": "Kolhapur News Sangli SImala chili for Hydrabad Biryani हैदराबादी बिर्याणीला सांगलीच्या ढबूचा तडका | eSakal", "raw_content": "\nहैदराबादी बिर्याणीला सांगलीच्या ढबूचा तडका\nशुक्रवार, 18 मे 2018\nसांगली - उपसा सिंचन योजनांच्या बळावर दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिलेला पूर्व भागातील शेतकरी भारतीय बाजारपेठेतील संधीचे सोने करतोय. जिल्ह्यातील मोजक्‍या शेतकऱ्यांनी हरितगृहात रंगीत ढबूचे उत्पादन सुरू केले असून दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पणजी या महानगरांमधील खवय्यांची टेस्ट तो वाढवतोय. हिरव्या ढबूच्या किमान चार ते पाचपट दराने या ढबूला मागणी आहे. आरोग्य संवर्धनात त्याला महत्त्व आल्याने बाजारातील मागणी वाढतच राहणार आहे.\nसांगली - उपसा सिंचन योजनांच्या बळावर दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून उभा राहिलेला पूर्व भागातील शेतकरी भारतीय बाजारपेठेतील संधीचे सोने करतोय. जिल्ह्यातील मोजक्‍या शेतकऱ्यांनी हरितगृहात रंगीत ढबूचे उत्पादन सुरू केले असून दिल्ली, मुंबई, बंगळूर, हैदराबाद, पणजी या महानगरांमधील खवय्यांची टेस्ट तो वाढवतोय. हिरव्या ढबूच्या किमान चार ते पाचपट दराने या ढबूला मागणी आहे. आरोग्य संवर्धनात त्याला महत्त्व आल्याने बाजारातील मागणी वाढतच राहणार आहे.\nहरितगृहात केवळ फुले पिकवण्याचा काळ मागे पडला आहे. इथला शेतकरी नव्या बाजाराच्या शोधात आहे, त्यांना रंगीत ढबूने नवी संधी दिली आहे. साधारण १० गुंठे क्षेत्रात हरित���ृह उभारणीचा खर्च १० लाख ३५ हजार रुपये इतका येते. त्याला शासकीय अनुदानही मिळते; मात्र देशांतर्गत बाजाराची मागणी लक्षात घेऊन उत्पादन घेण्याचे शहाणपणच हरितगृहाचा प्रयोग फायदेशीर ठरवू शकतो, हे वास्तव आहे. ते ज्यांनी ताडले ते टिकले. रंगीत ढबूचे उत्पादनाचे धाडस यशस्वी ठरत असल्याचा विश्‍वास उत्पादक महावीर चौगुले आणि विद्यासागर पाटील यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.\nधकाधकीच्या, धावपळीच्या जीवनशैलीत काय खावे, प्यावे, याबद्दल लोक डॉक्‍टरांचा सल्ला घेताहेत. डॉक्‍टरांनी त्या यादीत रंगीत ढबूला महत्त्वाचे स्थान दिले आहे. त्यातून व्हिटॅमिन डी, फायबर, व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात मिळतात, असे डॉक्‍टरांनी सांगितले आहे. परिणामी उच्चवर्गीयांचा रंगीत ढबू खाण्याकडे कल वाढला आहे. त्याचा शेतकऱ्यांचा लाभ होतोय.\n- मनोज वेताळ, उपविभागीय कृषी अधिकारी\nहैदराबादसह देशभरात बिर्याणी सजवण्यासाठी सांगलीचा ढबू वापरला जातोय. सलाड म्हणून त्याचाच वापर केला जातोय. पूर्वी केवळ बर्गरमध्ये त्याचा वापर व्हायचा आणि खवय्यांसाठी वेगवेगळ्या पदार्थातून त्याची चव चाखायला मिळू लागली आहे. मिरज पूर्व भागात महावीर चौगुले, विद्यासागर पाटील, महावीर पाटील, गणेश मोरे, रवी बेले यांच्यासह कर्नाटक सीमा भाग आणि वाळवा पट्ट्यातील शेतकरी हा प्रयोग करताहेत.\nजिल्ह्यातील ढबूचे हरितगृह ः 6\nहरितगृह क्षेत्र ः सुमारे 5 एकर\nसीमाभासह एकूण क्षेत्र ः 20 एकरांवर\nढबूचा चालू दर ः 60 ते 120 रुपये किलो\nमिरज पूर्व भागाचा वाटा ः 50 टक्‍क्‍यांवर\nमिरजमध्ये अद्याप विसर्जन मिरवणूक सुरू\nमिरज - शहरातील अनंतचतुर्थीची विसर्जन मिरवणूक अद्यापही सुरू आहे. शेवटच्या गणपतीचे विसर्जन होण्यास दुपारचे तीन वाजतील असा पोलिसांचा अंदाज आहे....\nरत्नागिरीतील भाट्ये समुद्र किनारी स्वच्छता\nरत्नागिरी - गणेश विसर्जनानंतर किना-यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होते. हा कचरा स्वच्छ करण्याची मोहीम आज रत्नागिरी जिल्हा प्रशासनाने राबवली...\nवाघोलीत गणरायाला जल्लोषात निरोप\nवाघोली : वाघोलीत जल्लोषात ढोल ताशांच्या गजरात हिंदी, मराठी गाण्यावर ठेका धरत \"गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या\", च्या जयघोषात...\nउतरणीकडे वाटचाल (शेखर गुप्ता)\nदेशाचे सारथ्य करण्यासाठी बुद्धिवंतांचा सल्ला घेणे श्रेयस्कर ठरते, हा आ��ापर्यंतचा अनुभव आहे. मोदी सरकारकडे बौद्धिक भांडवलाचीच नेमकी वानवा आहे. यामुळेच...\n‘हनी बी’ची हत्तींनी घेतली धास्ती\nदोडामार्ग - हत्तींचा उपद्रव दोडामार्गवासीयांच्या पाचवीलाच पुजला गेलाय. हत्ती हटाओ आणि अन्य उपाययोजनांसाठी शासनाने लाखो रुपये खर्ची घातले; पण ते...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/saptarang/ureka-article-saptarang-56741", "date_download": "2018-09-24T08:26:39Z", "digest": "sha1:V5CKU6HZ4GFDESEMFKECQHYSPUCFCS62", "length": 14246, "nlines": 174, "source_domain": "www.esakal.com", "title": "ureka article in saptarang क्षण ‘युरेका’चा (डॉ. वीरेंद्र ताटके) | eSakal", "raw_content": "\nक्षण ‘युरेका’चा (डॉ. वीरेंद्र ताटके)\nडॉ. वीरेंद्र ताटके, पुणे\nरविवार, 2 जुलै 2017\nही गोष्ट साधारणतः पंचवीस-तीस वर्षांपूर्वीची आहे. त्या वेळी शाळेत जाणाऱ्या मुलांच्या मनगटावर घड्याळ नसायचं, किंवा मोबाईल फोन नसायचे. त्यामुळं वर्गातला तास सुरू झाला, की तो संपण्यासाठी शिपाईकाकांच्या घंटेची वाट पाहायला लागायची. एखादा तास एवढा कंटाळवाणा व्हायचा, की तो कधी संपतो याची सर्व विद्यार्थी वाट पाहायचे. मग उगाचच वर्गातल्या भिंतीकडं बघ, फळ्याकडं बघ, खिडकीतून बाहेर डोकावून बघ असे उद्योग सुरू व्हायचे. यातून दिलासा देणारा क्षण आम्हा मुलांना अचानक सापडला. एके दिवशी पहिला तास संपल्यासंपल्या वर्गाच्या छतावरच्या पत्र्याच्या फटीतून भिंतीवर पडलेल्या सूर्यकिरणावर एका मुलानं रंगपेटीतल्या खडूनं खूण केली. दुसऱ्या दिवशी पहिला तास संपायच्या वेळी बरोबर सूर्यकिरण पत्र्याच्या फटीतून त्या खुणेवर आले आणि तास संपायची घंटा झाली. शिक्षक वर्गाबाहेर पडल्यानंतर सर्व विद्यार्थांनी एकच गलका केला. आम्हा सर्वांसाठी तो ‘युरेका’ क्षणच होता.\nत्यानंतर वर्गातली उत्साही मंडळी कामाला लागली. त्या दिवशी प्रत्येक तास संपल्यानंतर भिंतीवर सूर्यकिरण जिथं पडले, तिथं खुणा केल्या गेल���या आणि आमचं भिंतीवरचं ‘घड्याळ’ तयार झालं. त्यानंतर एकही तास मुलांना कंटाळवाणा झाला नाही. याचं कारण म्हणजे एखादा तास कंटाळवाणा झाला, की बहुतेक सर्वजण भिंतीवरच्या त्या घड्याळाकडं डोळे लावून बसायचे. त्यातही गंमत अशी होती, की वर्गातला फळा याच घड्याळ्याच्या भिंतीवर होता. त्यामुळं वर्गातली वात्रट मंडळी फळ्याकडं बघत आहेत, की भिंतीकडं टक लावून बसली आहेत, याचा पत्ता शेवटपर्यंत कोणत्याही शिक्षकांना लागला नाही. निसर्गनियमानुसार ऋतू बदलला, की सूर्यकिरणं पडण्याची जागा उजवी-डावीकडे व्हायची, त्यामुळं मुलांनीसुद्धा वर्गातल्या त्या भिंतीवर बदललेल्या ठिकाणी खुणा केल्या होत्या. ‘संकटकाळी’ हे निसर्गाचं घड्याळ आम्हा सर्वांना फारच मदत करायचं. विशेषतः गणित आणि विज्ञान या विषयांचे शिक्षक एखाद्या तासात एक अवघड धडा संपवून तास संपतासंपता पुढचा धडा सुरू करू पाहायचे, तेव्हा वर्गातला एखादा भिडू भिंतीवरच्या घड्याळाचा अंदाज घेत एखादी शंका विचारून दहा-पंधरा मिनिटं ‘बॅटिंग’ करायचा आणि नवीन धडा काही सुरू नाही व्हायचा त्या भिडूला जेवणाच्या सुटीत संपूर्ण वर्गाच्या डब्यातून पार्टी असायची, हे वेगळं सांगणं नको. एखादे दिवशी मात्र आभाळ असेल, तेव्हा हे आमचं भिंतीवरचं घड्याळ गायब व्हायचं आणि सगळा वर्ग खट्टू व्हायचा. आजही एखाद्या जुन्या खोलीच्या पत्र्यातून भिंतीवर पडलेले किरण पाहिले, की त्या भिंतीवरच्या घड्याळाची आठवण येते.\nमेरे पुलिस दोपहर का लंच अपने घर करेंगे : पुण्याचे पोलिस आयुक्त\nपुणे : 'मेरे पुलिस अब दोपहर का लंच अपने घर करेंगे' अशा शब्दांत पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेश यांनी पोलिसांच्या कामगिरीचे आज (सोमवार)...\nराष्ट्रीय सेवा योजना युवकांना कृतीशील शिक्षण देणारी कार्यशाळा : डॉ. माळी\nभिगवण (पुणे) : महाविद्यालयीन स्तरावर राबविण्यात येत असलेली राष्ट्रीय सेवा योजना ही युवकांना सामाजिक कार्यांकडे आकर्षित करते. पुस्तकी शिक्षणाला...\nउरुळी कांचन, लोणी काळभोरमध्ये गणरायाला निरोप\nउरुळी कांचन (पुणे) : उरुळी कांचन, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीमधील कुंजीरवाडी, सोरतापवाडी परीसरात ढोल ताशा, हलगी सारख्या पारंपारीक वाद्यांच्या गजरात व '...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्��ा जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://nitinprakashan.com/shop/mpsc-upsc-exams/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%A4/", "date_download": "2018-09-24T07:19:26Z", "digest": "sha1:Q5VTMYRF4QJX2IJAE5KUEGDDKLBMESU7", "length": 4224, "nlines": 53, "source_domain": "nitinprakashan.com", "title": "स्पर्धा परीक्षा गणित | Nitin Prakashan", "raw_content": "\nHome / Shop / स्पर्धा परीक्षा (MPSC/UPSC) / स्पर्धा परीक्षा गणित\nसरावासाठी नवीन भरपूर उदाहरणांचा समावेश असलेली मोठ्या आकारातील संपूर्ण सुधारित आवृत्ती. परीक्षाभिमुख मांडणी असलेल्या या पुस्तकात सर्व स्पर्धा परीक्षांमधील गणित विषयासाठी मूलभूत मार्गदर्शन. परीक्षेला जाण्यापूर्वी वाचण्यासाठी विशेष विभाग. मागील स्पर्धा परीक्षांमधे विचारलेली उदाहरणे सोडवून दाखवली आहेत त्यामुळे विद्याथ्र्यांची परिपूर्ण तयारी होण्यास मदत होते.\nसरावासाठी नवीन भरपूर उदाहरणांचा समावेश असलेली मोठ्या आकारातील संपूर्ण सुधारित आवृत्ती. परीक्षाभिमुख मांडणी असलेल्या या पुस्तकात सर्व स्पर्धा परीक्षांमधील गणित विषयासाठी मूलभूत मार्गदर्शन. परीक्षेला जाण्यापूर्वी वाचण्यासाठी विशेष विभाग. मागील स्पर्धा परीक्षांमधे विचारलेली उदाहरणे सोडवून दाखवली आहेत त्यामुळे विद्याथ्र्यांची परिपूर्ण तयारी होण्यास मदत होते.\n४ पुस्तकांचा एकत्र संच (मराठी + बुद्धिमापन कसोटी + गणित)\nस्पर्धा परीक्षा इंग्रजी व्याकरण\nसुगम मराठी व्याकरण व लेखन 53वी आवृत्ती (Set of 3 Books)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00142.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.74, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/newsdetails?id=1042&cat=LaturNews", "date_download": "2018-09-24T07:30:35Z", "digest": "sha1:TIJASMXTKKLOMXUZSMKGP67XNIXAENOB", "length": 6637, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | भुसणी बॅरेज जवळ ऑटोरिक्षा लावून आत्महत्या", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासेसपासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nभुसणी बॅरेज जवळ ऑटोरिक्षा लावून आत्महत्या\nलातूर: बाभळगाव - भुसणी रोड वरील नदीच्या पुलाजवळ अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगत आहे व तो मृतदेह भुसणी बॅरेज (तालुका औसा) च्या दिशेने वाहत असून अंगात गुलाबी रंगाचा शर्ट आहे. त्याचे अंदाजे वय ४० वाटते. पुलावर नागरिकांची गर्दी झाली होती. परवा रात्री पासून ही व्यक्ती घरातून बाहेर होती. काल सायंकाळी सहाच्या सुमारास भुसणी येथील काही शेतकऱ्यांना एक मृतदेह तरंगत असल्याचे दिसले. त्या व्यक्तीचे नातेवाईक घटनास्थळी संध्याकाळी ०७ वाजता दाखल झाले. मृतदेहाची ओळख पटली आहे मृत व्यक्तीचे नाव मारोती रामकिशन वागळगावे असे आहे. दरम्यान ही आत्महत्या आहे की घातपात आहे याबद्दल तर्क लावले जात आहेत.\nनारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज करण्याचं आवाहन ...\nखरिपाचे नुकसानीचे पंचनामे ताबडतोब करावेत ...\nकृषी क्षेत्रासाठी ड्रोनचा वापर लोदगा येथे होणार करार ...\nसौ. आदिती देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण ...\nशैलेश लाहोटींनी साधला गणेशभक्तांशी संवाद ...\nअतिक्रमण हटावच्या विरोधात धरणे आंदोलन ...\nलातुरात इंजिनियर डे उत्सवात साजरा ...\nरेणापुरकरांच्या मनात काँग्रेसला स्थान – धीरज देशमुख ...\nसोमवारी कुमार केतकर यांचे लातुरात व्याख्यान ...\nरयत पुरस्कारासाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन ...\nनिशिगंधा वाढ आणि अविनाश धर्माधिकारींचे व्याख्यान ...\nशिवाजी चौकात परवाना धारक ऑटो स्टँडचे उद्घाटन ...\nयुवक कॉंग्रेस निवडणुकीत दलित उमेदवार पराभूत ...\nमनपा स्थायी समित्यीच्या आठजणांना चिठ्ठीद्वारे निवृत्ती ...\nरेणाकडून ऊसाला उत्तम भाव, रेणापुरकरांकडून दिलीपरावांचा सत्कार ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00143.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://beta1saptahik.sakalmediagroup.com/sakal-saptahik-cooking-biking-sahityalaxmi-deshpande-marathi-article-1959", "date_download": "2018-09-24T07:40:30Z", "digest": "sha1:EO2E67SPKOWBXFOG2DMVMJWWB7AUTVUS", "length": 10833, "nlines": 116, "source_domain": "beta1saptahik.sakalmediagroup.com", "title": "Sakal Saptahik Cooking-Biking Sahityalaxmi Deshpande Marathi Article | Saptahik Sakal", "raw_content": "\nशुक्रवार, 24 ऑगस्ट 2018\nकोफ्त्यासाठी साहित्य : २ वाट्या बारीक चिरलेली पत्ताकोबीची भाजी, एक वाटी बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, एक हिरवी मिरची, दोन चमचे कोथिंबीर व कोफ्ते तळायला तेल.\nकरीसाठी साहित्य : ४ चमचे तेल, एक मोठा कांदा, २ टोमॅटो, लसणीच्या ५-६ पाकळ्या, ‘आल्या’चा छोटा तुकडा (साधारण लसणींच्या एकूण आकारमानाएवढा), १/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, एक चमचा चिकन मसाला अथवा अर्धा चमचा गरम मसाला, दोन चमचे कोथिंबीर.\nकृती : पत्ताकोबी स्वच्छ धुऊन घ्यावी. वरच्या पानांवर छिद्र असेल तर एकेक पान काढून पाहावे. आत बारीक अळी असू शकते. छिद्र असलेली पाने नीट पाहून तीही बारीक चिरून घ्यावी. बारीक चिरलेली साधारण दोन वाट्या पत्ताकोबी घ्यावी व त्यात एक वाटी बेसन, अर्धा चमचा मीठ, अर्धा चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, एक हिरवी मिरची, दोन चमचे कोथिंबीर घालून कालवावे. कोरडे वाटल्यास थोडेसे पाणी घालावे व लहान गुलाबजामच्या आकाराचे गोळे करून कढईत गरम तेलात तळून घ्यावे. तेल निथळण्यासाठी टिश्‍यूपेपरवर ठेवावेत. गोळे न करता भज्यांसारखे तळले तरी चालतील.\nआता मिक्‍सरमधे एक मोठा कांदा तुकडे करून, २ टोमॅटोंचे चार-चार तुकडे करून, लसणीच्या ५-६ पाकळ्या, आल्याचा छोटा तुकडा थोडा ठेचून, १/२ चमचा हळद, १ चमचा तिखट, १/२ चमचा जिरेपूड, १ चमचा धणेपूड, एक चमचा चिकन मसाला अथवा अर्धा चमचा गरम मसाला असे घालून छान बारीक वाटावे. दुसऱ्या एका कढईत चार चमचे तेल घ्यावे. वाटलेले साहित्य त्यात घालून परतावे. आधी तेल नाहीसे झालेले दिसेल, पण सतत परतत राहिले की बाजूने तेल दिसू लागेल. असे तेल सुटेपर्यंत, खरपूस वास येईपर्यंत, सतत हलवत परतावे. परतल्यावर त्यात तीन वाट्या पाणी घालावे व रस्सा छान ३-४ मिनिटे उकळावा.\nजेवायच्या पाच मिनिटे आधी रस्सा उकळायला ठेवावा. रस्सा उकळायला लागला, की त्यात कोफ्ते टाकून दोन मिनिटे उकळावे. नंतर गॅस बंद करून झाकून ठेवावे. वाढतेवेळी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मग वाढावे.\nकाही लोक कोबी चिरण्याऐवजी किसून घेतात. अशा वेळी कोबीला पाणी सुटते. त्यात मावेल एवढेच बेसन घालावे. गोळे फार घट्ट बांधू नयेत. बेसन जास्त झाले तर गोळे आतून कडक राहतात व रस आतपर्यंत जात नाही.\nही झटपट कृती असल्याने सगळे मसाले एकत्र वाटले आहेत. हवे असल्यास कांदा, लसूण, आले, टोमॅटो वेगवेगळे वाटून एकानंतर एक तेलात परतत जावे. अर्थात चवीत फारसा फरक पडत नाही. फक्त पदार्थ छान खरपूस परतले जायला हवेत.\nकोफ्ते रश्‍शात घातल्यावर त्यातील पाणी शोषून घेतात, त्यामुळे आधी रस्सा थोडा पातळच असावा. पाण्याचे प्रमाण आवडीप्रमाणे कमी-जास्त करावे.\nकोफ्ते जरा जास्त प्रमाणात करावेत. कारण जेवायच्या वेळेपर्यंत त्यातले अर्धे तरी ‘जरा चव बघू बरं’ म्हणत जाता-येता संपतात.\nनियोजन-प्लॅनिंग करून स्वयंपाक करणे नेहमीच चांगले. परंतु, तरीही एखादेवेळी अशी वेळ...\nखारे शेंगदाणे न आवडणारी जगात कोणी व्यक्ती असू शकेल हे खरेच वाटत नाही. चौपाटीवर...\nसमोसा चाट साहित्य : एक वाटी उकडलेले छोले, छोले मसाला १ टेबल स्पून, २ टोमॅटोची...\nकॉलिफ्लावर- पोटॅटो सूप साहित्य : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लावर, ३ मध्यम आकाराचे बटाटे, १...\nमेथी पालकाचा पराठा साहित्य : तीन कप कणीक, अर्धा कप बेसन, एक कप प्रत्येकी मेथीची व...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.aajlatur.com/details?cat=TopStoryNews&id=1010", "date_download": "2018-09-24T07:29:16Z", "digest": "sha1:HQAJABEBOA65LAUJRKIOEVTDLF3TINIG", "length": 6770, "nlines": 54, "source_domain": "www.aajlatur.com", "title": "Aajlatur | अविनाश चव्हाण यांचा गोळ्य़ा घालून खून", "raw_content": "\nलातुरच्या विसर्जनाच्या मिरवणुका चालल्या साडेबारा वाजेपर्यंत सर्वात शेवटी झाले औसा हनुमान गणेश मंडळाचे विसर्जन लातुरच्या विसर्जनात कोचिंग क्लासे���पासून सावध राहण्याचे विद्यार्थी-पालकांना आवाहन विसर्जन मिरवणुकी दरम्यान सुभाष चौकात तरुण सागर आणि अटलबिहारी वाजपेयी यांना सर्वांनी वाहिली श्रध्दांजली शेवट्च्या औसा हनुमान गणेशाचे विसर्जन झाले पहाटे पावणे चारला औसा हनुमानच्या कार्यकर्त्यांना गांधी चौक-गोलाई-सुभाष चौक परिसर केला स्वच्छ पेट्रोल ११ तर डिझेल ०५ पैशांनी महागले गरज भासल्यास पुन्हा सर्जिकल स्ट्राईक करु- लष्करप्रमुख रावत पेट्रोलने मुंबईत गाठली नव्वदी लालबाग राजाची निरवणूक चालली २० तास, आज सकाळी ०७ वाजता आला गिरगाव चौपाटीवर पुण्याच्या दगडूशेठ गणपतीचं सकाळी पाच वाजताअ झाले विसर्जन पुण्यात डीजे दणाणला, मुंबईने मात्र कोर्टाचा आदेश पाळलं गोव्याच्या मुख्यमंत्रीपदी मनोहर पर्रीकरच राहणार- अमित शाह\nअविनाश चव्हाण यांचा गोळ्य़ा घालून खून\nचव्हाण स्टेप बाय स्टेपचे संचालक, शिवाजी शाळेजवळ रात्री घडली घटना\nलातूर: लातूरच्या ट्यूशन गल्लीतील स्टेप बाय स्टेप या या क्लासेसचे संचालक अविनाश चव्हाण यांचा रात्री एकच्या सुमारास गोळ्या घालून खून केला. चव्हाण घराकडे चालले होते. वाटे दबा धरुन बसलेल्या मारेकर्‍यांनी तीन गोळ्या झाड्ल्या. एक त्यांच्या डाव्या छातीत तर दुसरी दंडात घुसल्याचे सांगण्यात आले. शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करुन चव्हाण यांची कार ठाण्यात आणून झाकून ठेवली आहे. या घटनेची पार्श्वभूमी कदाचित वेगळी असावी त्यामुळेच सर्व पोलिसांना बोलाऊन बंदोबस्त तैनात केला जात आहे. सगळ्याच बाबी प्राथमिक स्वरुपाच्या असल्याने याबाबत पोलिसांनी बोलण्यस नकार दिला. अविनाश चव्हाण यांच्या स्टेप बाय स्टेप या क्लासेसच्या नांदेड शाखेचे उदघाटन आजच होते.\nआजोबा गणपती निघाले परतीला ...\nआजोबा गणपतीचा पहिला मान अजूनही कायम ...\nएमआयएम आणि भारिप बहुजन महासंघाचे नवे आव्हान ...\nओवेसी-आंबेडकरांची युती परिवर्तन घडवणारच ...\nशहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे, कामे प्रगतीपथावर ...\nआज भेटा समाजसेवक सय्यद मुस्तफा यांना ...\nपालकमंत्र्यांनी केलं ध्वजारोहण ...\nआता वाचन कट्ट्यावरही कचरा, दोषी कोण\nलातुरच्या मान्यवर गणेश मंडळांनी साकारलेल्या मूर्ती पहा ...\nगणेश मुर्तींच्या विक्रीची मनपाकडून उत्तम सोय प्रतिसाद दांडगा ...\nभारत बंदला लातुरात जोरदार प्रतिसाद ...\nडॉल्बी वाजवणारच आमदारांच्या बैठकीत जाहीर ��िर्धार ...\nमहिलांनी फोडलं देशी दारु दुकान, प्रशासनाला बांगड्या\nपोलिसांच्या संरक्षणात शौचालयाचे बांधकाम\nतंटामुक्ती अध्यक्षपदाची शिऊरची अजब कहाणी ...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/sports/from-the-field/345", "date_download": "2018-09-24T07:48:13Z", "digest": "sha1:JV2SQXPF2KYOO3LWRPJUH3BJG3GQ5K5W", "length": 32112, "nlines": 225, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Off the Field Marathi Sports News – Latest Off the field Sports News – Marathi Sport News – Daily Marathi Sports News – Marathi Sports News India", "raw_content": "\nआफ्रिदीबरोबर माझे वैर नाही, त्याच्या निर्णयाने निराश - वकार\nइस्लामाबाद - पाकिस्तान संघाचे प्रशिक्षक वकार युनूस यांनी आपले शाहिद आफ्रिदी कोणतेही वैर नसून, आफ्रिदीच्या निवृत्तीविषयीच्या निर्णयाने आपण निराश झाल्याचे म्हटले आहे.'द न्यूज' वृत्तपत्राशी बोलताना वकार म्हणाला, मी पीसीबीच्या अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी दौरा अर्धवट ठेऊन आलो होतो. त्यामुळे आफ्रिदीविषयी झालेल्या वादावर मी जास्त बोलू शकत नाही. मात्र, आमच्या दोघांमध्ये कधीच वाद नव्हता. वेस्टइंडीज दौऱ्यावर घडलेल्या घडामोडींचा अहवाल देण्यासाठी वकार आर्यलंड दौरा अर्धवट सोडून...\nरैना आणि पूर्णाची जोडी आता येतेयं चर्चेत\nमुंबई - वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाच्या कर्णधारपदी सुरेश रैनाची निवड झाल्याने त्याचे नशीब जोरावर असल्याची चर्चा आहे. आता शिर्डी येथे दर्शनासाठी गेलेल्या सुरेश रैनाबरोबर केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांची मुलगी पूर्णा पटेल दिसल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.भारतीय संघातील अनेक खेळाडूंची नावे आतापर्यंत अभिनेत्री, मॉडेल यांच्याशी जोडली गेलेली आहेत. सुरेश रैना यापासून आतापर्यंत अलिप्त होता. मात्र, आता रैनाही पूर्णा पटेल हिच्याबरोबर थेट साईबाबांचे दर्शन घेताना...\nलिसेस्टरशायरचा अब्दुल रज्जाकशी करार\nलंडन - पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू अब्दुल रज्जाकशी इंग्लंडचा कौंटी संघ लिसेस्टरशायर संघाने आगामी सत्रासाठी करार केला आहे. आगामी एफएल टी-२0 स्पर्धेचे महत्त्व लक्षात घेऊन क्लबने हा करार केला आहे. रज्जाक ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ऍण्ड्र्यू मॅकडोनाल्डसोबत खेळणार आहे. भारताचा अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणच्या जागी रज्जाकची निवड करण्यात आली आहे. ३१ वर्षीय रज्जाकने ४६ कसोटी, २६२ वन-डे आणि २६ टी-२0 सामने खेळले आहेत. यापूर्वी रज्जाकला हॅम्पशायर, सरे, वॉरविकशायर, मिडिलसेक्सकडून खेळण्याचा...\nइंग्लंडच्या संघात खेळतात निम्मे परदेशी खेळाडू\nश्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड संघात जेड डर्नबैचचा समावेश झाल्याने इंग्लंड संघात अर्ध्यापेक्षा परदेशी खेळाडूंचा समावेश असल्याचे स्पष्ट झाले आहे.इंग्लंडच्या या संघात इंग्लंडमध्ये जन्म न घेतलेल्या सहा खेळाडूंचा समावेश आहे. डर्नबैचचा जन्म दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे झाला असून, त्याचे शिक्षणही तेथेच झाले आहे. वयाच्या १२ व्या वर्षी क्रिकेट कारकिर्दीला सुरवात करणाऱ्या डर्नबैचने सरे काऊंटी क्लबकडून खेळण्यास सुरवात केली. सध्याच्या इंग्लंड संघात ऍण्ड्रयू...\nदुसऱ्या कसोटी सामन्यासाठी डर्नबॅचचा इंग्लंड संघात समावेश\nकार्डिफ - सरेचा वेगवान गोलंदाज जेड डर्नबॅचचा श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंड संघात समावेश करण्यात आला आहे. दुसऱ्या कसोटीसाठी इंग्लंड संघाची घोषणा करण्यात आली. दुसऱ्या कसोटीला येत्या शुक्रवारपासून लॉर्डस् येथे प्रारंभ होत आहे. जेम्सस एँडरसन जखमी होऊन संघाबाहेर झाल्याने त्याच्या जागी डर्नबॅचला संधी मिळाली आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत रोमांचक असा १ डाव आणि १४ धावांनी विजय मिळविला होता.\nहरभजनची इच्छा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची\nमुंबई - भारतीय संघातील फिरकी गोलंदाज हरभजन सिंग याने आपल्यासा भारतीय संघाचा कर्णधार होण्याची इच्छा असल्याचे म्हटले आहे. वेस्टइंडीज दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघातून अनेक वरिष्ठ खेळाडूंना माघार घेतली आहे. सुरवातीला गंभीरला कर्णधारपद देण्यात आले होते. मात्र, त्याला दुखापत झाल्याने संघाचे नेतृत्व सुरेश रैनाकडे देण्यात आले. भारतीय संघाचा कर्णधार बनणे हे प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते आणि तेच हरभजन सिंग यानेही बोलून दाखविले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना हरभजन म्हणाला, संघातील प्रत्येक...\n'विश्वास बसत नाही आम्ही २५ षटके फलंदाजी करू शकलो नाही'\nकार्डीफ - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. पहि��्या डावात ४०० धावा करणाऱ्या श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अवघ्या ८२ धावांत बाद झाले. एका वृत्तपत्राशी बोलताना दिलशान म्हणाला, संघाची फलंदाजी एवढी खराब का झाली हे मी सांगू शकत नाही. पण, आमची फलंदाजी...\n'विश्वास बसत नाही आम्ही २५ षटके फलंदाजी करू शकलो नाही'\nकार्डीफ - श्रीलंकेचा कर्णधार तिलकरत्ने दिलशान याने इंग्लंडविरुद्ध आम्ही २५ षटके खेळू न शकल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. तसेच त्याने आम्हाला हा पराभव लवकरात लवकर विसरावा लागेल, असे म्हटले आहे.इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा एक डाव आणि १४ धावांनी पराभव झाला. पहिल्या डावात ४०० धावा करणाऱ्या श्रीलंकेचे फलंदाज दुसऱ्या डावात अवघ्या ८२ धावांत बाद झाले. एका वृत्तपत्राशी बोलताना दिलशान म्हणाला, संघाची फलंदाजी एवढी खराब का झाली हे मी सांगू शकत नाही. पण, आमची फलंदाजी...\nयुवराज म्हणतो, देशासाठी खेळतो कोणत्या कर्णधारासाठी नाही\nभारताचा मधल्या फळीतील फलंदाज युवराज सिंग याने सुरेश रैनाच्या नेतृत्वाखाली खेळण्यास तयार नसल्याने वेस्टइंडीज दौऱ्यातून नाव मागे घेतल्याच्या वृत्ताचे खंडन केले आहे. युवराजने आपण देशासाठी खेळत असून, कोणत्या कर्णधारासाठी खेळत नसल्याचे म्हटले आहे.युवराजने वेस्टइंडीज दौऱ्यावर जाण्यापूर्वी आपण जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. मात्र, रैनाची कर्णधारपदी निवड होण्यापूर्वी त्याने न्यूमोनिया झाल्याने आपण या दौऱ्यातून माघार घेत असल्याचे सांगितले. यामुळे युवराज रैनाच्या नेतृत्वाखाली...\nडंकन फ्लेचर यांची विंडीज दौर्‍यासाठी तयारी\nमुंबई - भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेल्या डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहायक प्रशिक्षक ट्रेव्हर पेनी यांनी बीसीसीआयच्या मुख्यालयात येऊन वेस्ट इंडीज दौर्याच्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती करून घेतली. दौर्यामध्ये कोणत्या गोष्टींची गरज लागेल हे त्यांनी स्पष्ट केले. डंकन फ्लेचर आणि त्यांचे सहप्रशिक्षक ट्रेव्हर पेनी (फिल्डिंग कोच) यांनी आज क्रिकेट सेंटरमध्ये येऊन बोर्डाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी प्रा. रत्नाकर शेट्टी यांची भेट घेतली.\nएमसीजीच्या मैदानावर बसवला जाणार शेन वॉर्नचा पुतळा\nमेलबर्न - यंदाच्या चौथ्या आयपीएल टी-20 क्रिकेट स्पर्धेत राजस्थान रॉयल्स संघाकडून चमक���ार कामगिरी करणार्या शेन वॉर्नचा सर्वोत्कृष्ट महान पहिल्या 10 खेळाडूंमध्ये समावेश होणार आहे. यातूनच मेलबर्न क्रिकेट क्लबच्या एमसीजी मैदानावर शेन वॉर्नचा मोठा पितळाचा पुतळाही बसवला जाणार आहे.41 वर्षीय शेन वॉर्न याने आंतरराष्ट्रीय आयपीएलमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर एमसीजीला भेट दिली. यावेळी मूर्तिकार लुई लामेन यांची वॉर्नने भेट घेतली. आयपीएलसह 145 कसोटी सामन्यात 708 बळीचा विश्वविक्रम करणार्या...\nसचिनचे वेस्टइंडीजला न जाण्याचे खरे कारण हे होते...\nमास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने वेस्टइंडीज दौऱ्यासाठी एकदिवसीय संघातून नाव मागे घेतल्यानंतर कसोटीतूनही माघार घेतली आहे. सचिनने दुखापतीचे कारण दिले असले तरी, प्रत्यक्षात त्याची माघार घेण्याचे कारण सचिनच्या मुलांनी सुट्टी आपल्या बरोबर घालविण्याचे सचिनला सांगितल्याने त्याने या दौऱ्यातून माघार घेतली आहे.एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सचिन म्हणाला, मी परिवारासोबत वेळ घालवायचा आहे. खासकरून मुलांबरोबर राहून मला मजा लुटायची आहे. मुलांबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी मला...\nलहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, आता मी मोकळा आहे - झहीर\nमुंबई - भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज झहीर खान हा आपल्या केसांच्या विविध शैलीमुळे प्रसिद्ध आहे. विश्वकरंडकादरम्यान झहीरने आपले केस ब्राउन आणि ब्लॉन्ड केली होती. झहीरने आपल्याला लहानपणी वडील केस वाढवू देत नव्हते, पण आता मी केसांच्या विविध स्टाईल करण्यास मोकळा असल्याचे म्हटले आहे.मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना झहीरने हा खुलासा केला आहे. केसांना लावण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या कलरच्या एका कंपनीने त्याला आमंत्रित केले होते. झहीरने या कार्यक्रमात अनेक जणांची केस रंगविले. झहीर...\nविश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेच्या खेळाडूने घेतलेले उत्तेजक द्रव\nकोलंबो - इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या श्रीलंका संघाला झटका बसण्याची शक्यता आहे. श्रीलंकेचा सलामीवीर उपुल थरंगाने विश्वकरंडक स्पर्धेदरम्यान उत्तेजक द्रव घेतल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या प्रकरणाची आयसीसीकडून चौकशी करण्यात येणार आहे.थरंगा प्रेडनिसोलोन हे औषध घेताना दोषी आढळला आहे. मात्र, संडे टाईम्स या वृत्तपत्रात थरंगाने हे उत्तेजक द्रव डॉक्टरांनी सांगितल्यामुळे घे��ल्याचे प्रसिद्ध करण्यात आले आहे. आयसीसी या प्रकरणाची लवकरच चौकशी सुरु करणार असून, विश्वकरंडकावेळी...\nप्रेक्षकांची संख्या घटल्याने आयपीएलची झिंग उतरली\nमुंबई - 'आयपीएलची' झिंग बऱ्यापैकी उतरली आहे, असे गेल्या ४५ दिवसांत प्रेक्षकांच्या संख्येत झालेली घट, सामन्यातून झालेले उत्पन्न आणि ढासळलेल्या टीआरपीवरून दिसून आले आहे. 'टॅम' स्पोटर्स मीडिया रिसर्च या संस्थेने आयपीएल चारच्या टेलिव्हिजन प्रेक्षकांच्या पाठिंब्याचा निष्कर्ष जाहीर केला आहे. भारतात झालेल्या क्रिकेटकडे प्रेक्षकांनी पाठ फिरविण्याची ही पहिलीच वेळ आहे. याआधी २८ (आयपीएल १) मध्ये व २१ मध्ये प्रेक्षकांनी या स्पर्धेला भरघोस पाठिंबा दर्शविला होता. 'टॅम'च्या टीआरपी पाहणीच्या...\nपाकिस्तानमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने धोक्यात\nकराची - गत महिन्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला ठार मारल्याच्या घटनेमुळे पाकिस्तानातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. पाकमधील विविध क्षेत्रावर लादेनला ठार मारल्याच्या घटनेचा विपरीत परीणाम पडला आहे.याच वाढत्या दहशतवादी कारवायामुळेच पाकिस्तानातील क्रिकेटही धोक्यात आले आहे. स्थानिक परिसरात वाढत्या दहशतवादी हल्ल्यामुळेच एकदिवसीय सामन्यांसाठी पाक दौऱ्यावर येत असलेल्या श्रीलंका संघाने नकार दिला आहे.त्यापाठोपाठच आयर्लंड संघाचा दौराही अद्याप स्पष्ट झालेला नाही.त्याआधीच इंग्लंड संघाने...\nखांद्याची दुखापत घेऊनच विश्वकरंडक स्पर्धेत खेळलो, तेव्हा कोणी नाही काही बोलले - गंभीर\nनवी दिल्ली - भारतीय संघाचा फलंदाज गौतम गंभीरवर देशापेक्षा आयपीएलमध्ये खेळण्यास महत्त्व दिल्याचे आरोप होत असताना गंभीरने यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत मी हिच दुखापत घेऊन खेळलो होतो. तेव्हा कोणी माझ्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले नव्हेत, मग आताच का अशी सडेतोड भूमिका गंभीरने व्यक्त केली आहे.गंभीर म्हणाला, मी देशाकडून खेळण्यास कायमच प्राधान्य दिले आहे. मला माहित नव्हते की माझी दुखापत एवढी गंभीर असेल. या दुखापतीकडे दुर्लक्ष करून मी विश्वकरंडक...\nऍडम गिलख्रिस्टचा ऑस्ट्रेलियातील बिग बैश स्पर्धेत खेळण्यास नकार\nआयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार ऍडम गिलख्रिस्ट याने ऑस्ट्रेलियात सुरु होणाऱ्या टवेंटी-२० बिग बैश ��्पर्धेत खेळण्यास नकार दिला आहे. गिलख्रिस्टने या स्पर्धेत खेळण्यास आपल्याजवळ वेळ नसल्याचे म्हटले आहे.ऑस्ट्रेलियातील अनेक आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी या स्पर्धेत खेळण्यास असमर्थता दर्शविली आहे. त्यामुळे या स्पर्धेच्या आयोजक चिंता व्यक्त करीत आहेत. या स्पर्धेला यशस्वी बनविण्यासाठी आता विदेशी खेळाडूंना सहभागी करण्यात येणार असून, स्पर्धेची जोरदार प्रसिद्धी करण्यात येणार आहे....\nकोलकताचा पराभव करून मुंबई ठरली 'बाजीगर'\nमुंबई - 'बाजीगर' चित्रपटचा नायक शाहरुख खानच्या कोलकता नाईट रायडर्स संघाला नीता अंबानी यांच्या मुंबई इंडियन्स संघाने ४ गड्यांनी पराभवाचा धक्का दिला. बिल्झर्ड (५१) आणि सचिन तेंडुलकरची (३६) शानदार फलंदाजी, सोबत मुनाफच्या भेदक माऱ्याच्या बळावर आपणच 'बाजीगर' असल्याचे मुंबईने सिद्ध केले. हरभजनसिंगने (नाबाद ११) सकिबूलच्या गोलंदाजीवर शानदार षटकार खेचून विजयावर शिक्कामोर्तब केले. कोलकत्याने दिलेले १४८ धावांचे लक्ष्य मुंबईने अखेरच्या षटकात गाठले.तत्पूर्वी, कोलकता नाईट रायडर्सकडून टेन डोयस्चेत...\nमार्टिन क्रो अठ्ठेचाळीसाव्या वर्षी क्‍लब क्रिकेट खेळणार\nऑकलंड - न्यूझीलंडचा माजी कर्णधार मार्टिन क्रो वयाच्या अठ्ठेचाळिसाव्या वर्षी प्रथमश्रेणी क्रिकेटसाठी पुनरागमनाचा विचारात आहे. स्वयंप्रेरणा मिळावी, तंदुरुस्त राहता यावे आणि प्रथमश्रेणीतील वीस हजार धावांचा टप्पा पार करण्यासाठी आवश्यक असलेल्या 392 धावा करणे असे त्याचे उद्देश आहेत. त्याच्या निवृत्तीला 15 वर्षे उलटली आहेत. मार्टिन क्रो आधी कॉर्नवॉल क्लबकडून खेळणार आहे. त्यानंतर तो ऑकलंड सेंट्रल डिस्ट्रिक्ट्सकडून खेळण्याचा निर्णय घेईल. मार्टिन क्रो याने सांगितले की, तुम्ही सतत भरकटत...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00147.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AD%E0%A5%A9_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2018-09-24T07:40:31Z", "digest": "sha1:PS2FCJPVHXBZQNHYFVY4ZKLD5AR5KJMT", "length": 4645, "nlines": 170, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८७३ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. १८७३ मधील मृत्यू\n\"इ.स. १८७३ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ एप्रिल २०१३ रोजी ०४:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्��� कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00148.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.esakal.com/paschim-maharashtra/fire-set-movie-kesari-acting-akshay-kumar-112006", "date_download": "2018-09-24T08:02:59Z", "digest": "sha1:TYLOWIUELRJBXSXXLAZVTKPYER6XEBPS", "length": 13322, "nlines": 173, "source_domain": "www.esakal.com", "title": "fire at set of movie kesari acting by akshay kumar अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाच्या सेटला आग | eSakal", "raw_content": "\nअक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाच्या सेटला आग\nबुधवार, 25 एप्रिल 2018\nपिंपोडे बुद्रुक (सातारा) : भावेनगर( ता. कोरेगाव) येथे श्री घुमाई देवी मंदिराच्या पूर्वेला अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या सेटला काल (ता. 24) दुपारी चार वाजता मोठी आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.\nपिंपोडे बुद्रुक (सातारा) : भावेनगर( ता. कोरेगाव) येथे श्री घुमाई देवी मंदिराच्या पूर्वेला अक्षयकुमारची मुख्य भूमिका असलेल्या 'केसरी' या चित्रपटाच्या सेटला काल (ता. 24) दुपारी चार वाजता मोठी आग लागली. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.\nचित्रपटासाठी ब्रिटिशकालीन जेलचा सेट उभारण्यात आला होता. हा तुरुंग युध्दात स्फोटने उडवून देण्यात आल्याचा सीन या चित्रपटात आहे. आज या सीनचे शूटींग होते. त्याकरिता सेटचा काही भाग आज दुपारी स्फोटाने उडवण्यात आला. मात्र ऊन व वाऱ्यामुळे काही भाग जाळण्याच्या नादात संपूर्ण सेट आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. सुदैवाने आज अक्षयकुमारचे शूटींग नव्हते. त्यामुळे तो याठिकाणी आला नव्हता. मात्र या आगीत कोट्यावधीचे नुकसान झाले आहे.\nसायंकाळी सात वाजता फलटण नगरपालिका व शरयु साखर कारखाना यांचे अग्नीशामक बंब घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत पूर्ण सेट बेचिराख झाला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी प्रेरणा कट्टे, वाठार स्टेशन पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अनंत चिंचकर व कर्मचारी यांनी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान ही आगीची माहिती पिंपोडे गावात समजल्यावर पंचायत समितीचे उपसभापती संजय साळुखे यांनी कार्यकर्त्यासह याठिकाणी धाव घेतली. याठिकाणी मुबलक पाणी नसल्याने चित्रपट व्यवस्थापनाला आग आटोक्यात आली नाही. अग्नीशामक बंब आल्यावर रात्री आठ वाजता ही आग विझवण्यात यश आले. तोपर्यंत हा भव्य सेट जळून खाक झाला.\nगार्डची अरेरावी- घटनास्थळी व���र्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना गार्डनी घुमाई देवी मंदिरासमोर रोखले व वार्तांकन करण्यास मज्जाव केला. तसेच मदतीला गेलेल्या ग्रामस्थांनाही हटकले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे चित्रपट व्यवस्थापनाबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. सुमारे दोन महिन्यांपासून हे चित्रीकरण सुरू आहे. मात्र गार्डच्या अरेरावीला स्थानिक ग्रामस्थ वैतागले आहेत.\nपिंपळे गुरव परिसरात डीजेचे पोलिसांकडून विसर्जन...\nनवी सांगवी ( पुणे ) - डिजेचा थयथयाट नसल्यामुळे यंदा पिंपळे गुरवची विसर्जन मिरवणूक वैशिष्ठपुर्ण ठरली. डीजे अभावी गणेश मंडळांच्या अतिउत्साही...\nइम्रान खान आश्वासनपूर्ती करू शकतील का\nपाकिस्तानच्या नव्या पंतप्रधानांनी देशाला उद्देशून दिलेल्या पहिल्या जाहीर अभिभाषणाचे त्यांच्या विरोधकांसह सर्वांनी स्वागतच केलेले आहे कारण...\nडहाणूत हॉटेलवर छापा, 26 जुगार खेळणाऱ्यांना अटक\nबोर्डी : गणेश विसर्जना दिवशी आज पहाटे साडेतीन वाजता अतिरिक्त पोलिस अधिक्षक योगेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने हॉटेल पिंक लेकवर...\nकऱ्हाड - गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली\nकऱ्हाड - पारंपारिक वाद्याच्या निनादात अन गणपती बाप्पा मोरयाच्या गजरात कऱ्हाड येथील गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल पंधरा तासाने संपली. काल सकाळी साडेदहाला...\nपुण्यात डीजेला नकार दिल्याने पोलिसाच्या डोक्यात रॉड\nपुणे : डिजे वाजविण्यास न्यायालयाने बंदी घातलेली असतानाही खडकीत डिजेसाठी ना हरकत प्रमाणपत्र न दिल्याच्या कारणावरुन काही कार्यकर्त्यांनी पोलिस...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://divyamarathi.bhaskar.com/national/mp-news/7", "date_download": "2018-09-24T07:59:42Z", "digest": "sha1:I4BWERKIGRYRMFMQV2OOVBMK7PIK5DDU", "length": 34033, "nlines": 226, "source_domain": "divyamarathi.bhaskar.com", "title": "Latest news updates from Madhya Pradesh in Marathi, Divya Marathi - दिव्य मराठी", "raw_content": "\nभय्यू महाराजांचे दुसरे लग्न बहिणीने ब्लॅकमेल करून लावले होते, असा दिला होता डॉ. आयुषींनी होकार\nइंदूर - कौटुंबिक कलहामुळे त्रस्त होऊन मध्य प्रदेशचे गृहस्थ संत भय्यू महाराजांनी कथितरीत्या स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिसांनी त्यांच्या आश्रमातून पिस्तूल आणि एक सुसाइड नोट हस्तगत केली, ज्यात त्यांनी तणावामुळे हे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. तथापि, असे म्हटले जात आहे की, ते कन्या कुहू आणि दुसऱ्या पत्नीतील संपत्तीच्या वादामुळे तणावात होते. लग्नाच्या एका महिन्यानंतर दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी लग्न करण्याची पूर्ण कहाणी सांगितली होती. Divyamarathi.Com त्याच मुलाखतीचे अंश...\nपत्नीनेच दिली होती डॉक्टर पतीचे गुप्तांग कापण्याची सुपारी, म्हणाली- त्या लिंगपिसाटाला धडा शिकवायचा होता\nजबलपूर (मप्र) - शहरात 12 जून रोजी झालेल्या डॉ. शफतुल्ला खान मर्डर प्रकरणात खळबळजनक खुलासा झाला आहे. आरोपी पत्नीच निघाली आहे. एसपी शशिकांत शुक्ला म्हणाले, पत्नी आयशानेच 4 जणांसोबत मिळून डॉक्टर पतीच्या हत्येचा कट रचला होता. तिने आपला गुन्हाही कबूल केला आहे. मृत राज्य आरोग्य विभागात डेप्युटी डायरेक्टर होते. याप्रकरणी आरोपी पत्नी, पुतणी तसेच आणखी एकाला अटक करण्यात आली आहे. तथापि, पत्नीने स्वत:चा बचाव करताना अनेक दावे केले आहेत. धडा शिकवायचा होता लिंगपिसाट पतीला... - आरोपी आयशा म्हणाली, तिचा पती...\nघटनेच्या दिवशी भय्यूजींनी दिली होती डॉ. आयुषींना साडी, म्हणाले- ही घालून जा डिग्री घ्यायला...\nइंदूर - ज्या दिवशी (12 जून) भय्यू महाराजांनी आत्महत्या केली, त्या दिवशी महाराज जेव्हा सकाळी उठले तेव्हा पत्नी आयुषीसोबत ते नॉर्मल वागले होते. कौटुंबिक सूत्रांनुसार, आयुषी यांनी आपली डिग्री आणण्यासाठी जायचे असल्याचे सांगितले तेव्हा महाराज त्यांना म्हणाले होते, डिग्री खूप महत्त्वाची असते. चांगली तयार होऊन जा. त्यांनी आपल्या हातांनी साडी काढून आयुषींना देत म्हटले होते की, ही साडी घालून जा. यानंतर आयुषी तयार होऊन महाराजांचे आवडते जेवण तयार करून घरातून निघाल्या होत्या. 7 दिवसांत 20 हून जास्त...\nViral होत आहे ही लग्नपत्रिका, लाडक्या लेकीच्या लग्नात वधुपित्याने उचलले कौतुकास्पद पाऊल\nमुरेना (ग्वाल्हेर) - हुंडाबंदीचे पालन गुर्जर समाजामध्ये सुरू झाले आहे. विनाहुंड्याचे लग्न करायलाही तरुण तयार असल्याचे दिसते. याची सुरुवात एका पित्याने आपल्या मुलीच्या लग्नापासून केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वडिलांचे नाव इन्द्रसिंह गुर्जर असून ते आपल्या मुलीच्या लग्नात कोणताही हुंडा देणार नाहीत. याचा पुरावा त्यांच्या मुलीची लग्नपत्रिकाच आहे. 20 जूनला आहे लग्न... - पूजाच्या लग्नपत्रिकेत संत हरिगिरी महाराजांनी ठरवलेल्या खर्चाचा पूर्ण उल्लेख आहे. ज्यात लिहिले आहे की, लग्न लावायला...\nभारतात येथे तयार झाली होती सौंदर्यवती राणीची ममी, पाहा इतिहातासातील Unknown Facts\nभोपाळ- मध्यप्रदेशच्या बऱ्हाणपूर जिल्ह्यात जवळपास 384 वर्षांपूर्वी भारतातील सर्वात सुंदर महिला आणि मुगल बादशाह शाहजहांची पत्नी मुमताजची ममी प्रथमच बनविण्यात आली होती. बऱ्हाणपूर जिल्ह्यातील जैनाबादमध्ये मुमताजची खरी कबर आहे. चौदाव्या बाळांतपणात मुमताजचा मृत्यू झाला होता. त्यानंतर बऱ्हाणपूरमध्येच तिचा दफनविधी झाला. सहा महिन्यानंतर मुमताजची ममी आगऱ्यात नेण्यात आली आणि जवळपास 22 वर्षांनंतर मुमताजची ममी ताजमहालात ठेवण्यात आली. इतिहासकारांच्या मते 1631 मध्ये मुमताजच्या मृत्यूनंतर तिची...\nमी हिंदू नाही तर संघीय दहशतवादावर बोललो, कोणताही धर्म दहशतवादाचे समर्थन करत नाही - दिग्विजय सिंह\nसागर (मध्यप्रदेश) - माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी म्हटले आहे, की मी कधीही हिंदू दहशतवादाबद्दल बोललो नाही. ते म्हणाले, मी संघी दहशतवादाबद्दल बोलत आलो आहे. दहशतवादाला कोणत्याच धर्माशी जोडले जाऊ शकत नाही. कोणत्याही दहशतवादी घटनेला धर्माशी जोडता येणार नाही. कोणताही धर्म हा दहशतवादाचे समर्थन करत नाही, असेही दिग्विजय सिंह म्हणाले. जे लोक मला मुस्लिम समर्थक म्हणतात, अशा लोकांकडून मला हिंदू असण्याच्या प्रमाणपत्राची गरज नाही. मी हिंदू म्हणून जे काही केले त्याची ते...\nजजवर बलात्काराचा आरोप; पीडिता म्हणाली- लग्नाचे आमिष दाखवून 2 महिने शोषण, मागितला 50 लाख हुंडा\nपन्ना/अजयगड (म.प्र.) - अजयगडमध्ये पदस्थ एका न्यायाधीशांवर महिला पटवारीने बलात्कार आणि हुंडा मागितल्याचा आरोप केला आहे. अजयगढ़ पोलिसांनी महिलेच्या तक्रारीनंतर गुरुवारी न्यायाधीशांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे. रिवा जिल्ह्यातील महिला पटवारीने जजवर लग्नाचे आमिष दाखवून 2 महिन्यांपर्यंत लैंगिक शोषण केल्याचा आणि लग्नासाठी 50 लाख हुंडा मागितल्याचा आरोप केला असून, त्याची हुंड्याची मागणी पूर्ण न झाल्याने दुसऱ्या तरुणीशी लग्न निश्चित केले असे सांगितले. एफआयआरनंतर अजयगढ़ पोलिसांनी याप्रकरणी...\nभय्यू महाराज आत्महत्या: CCTV फुटेज तपासले, घटनेच्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नव्हता तणाव\nसंत भय्यू महाराजांनी मंगळवारी आत्महत्या केली होती. महाराजांनी सिल्व्हर स्प्रिंग्ज स्थित घरात रिव्हॉल्व्हर कानशिलावर ठेवून गोळी झाडली, जी आरपार झाली. इंदूर - भय्यू महाराज (50) यांच्या आत्महत्येचे कोडे सोडवण्यासाठी पोलिसांनी त्यांच्या सिल्व्हर स्प्रिंग स्थित घरातून जप्त 10 सीसीटीव्हींचे डीव्हीआर (डिजिटल व्हिडिओ रेकॉर्डर) सिस्टिम गुरुवारी रात्री पाहिले. डीव्हीआरमध्ये एका महिन्याचे फुटेज आढळले आहे. घटनेच्या दिवशी महाराज रूममध्ये जाताना दिसले. त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही तणाव...\nभय्यू महाराज आत्महत्या: पत्नी आयुषीच्या हॉस्टेलमध्ये पोहोचले पोलिस, सुसाइड नोटची लॅबमध्ये तपासणी\nइंदूर - भय्यू महाराज आत्महत्याप्रकरणी पोलिसांनी भंवरकुवा परिसरातील एका होस्टेलमध्ये पोहोचून चौकशी केली. भय्यू महाराजांच्या दुसऱ्या पत्नी डॉ. आयुषी लग्नापूर्वी याच होस्टेलमध्ये राहत होत्या. पोलिसांनी भय्यू महाराजांच्या सुसाइड नोटला तपासणीसाठी लॅबमध्ये पाठवणार असल्याचे सांगत आहेत. भय्यू महाराजांनी मंगळवारी (12 जून) स्प्रिंग व्हॅली येथइील आपल्या बंगल्यातच गोळी झाडून आत्महत्या केली होती. बुधवारी भय्यू महाराजांच्या पार्थिवावर भमोरी मुक्तिधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले होते. -...\nभय्यूजी महाराजांच्या सुसाइड नोटची 2 पाने, हँडराइटिंग एकसारखी नाही दुसरी सुसाइड नोट खोटी\nइंदूर (म.प्र.) - आध्यात्मिक गुरू भय्यूजी महाराज सुसाइड केसला खळबळजनक वळण लागले आहे. इंदूर पोलिसांना जी दुसरी सुसाइड नोट आढळली आहे त्यातील हस्ताक्षर आधी सापडलेल्या सुसाइड नोटपेक्षा वेगळे आहे. एवढेच नाही, पोलिसांना संशय आहे की, दोन्ही सुसाइड नोट वेगवेगळ्या पेनने लिहिण्यात आल्या आहेत. तथापि, दुसऱ्या सुसाइड नोटमध्ये भय्यूजी महाराजांनी आपली सर्व संपत्ती आणि बँक खात्यांचा मालकी हक्क आपला 15 वर्षे जुना विश्वासू सेवेकरी विनायकच्या नावे केला आहे. तथापि, या कथित सुसाइड नोटवरही प��रश्न उपस्थित...\nभय्यूजींच्या काेट्यवधींच्या संपत्तीची जबाबदारी निष्ठावंत सेवेकरी पारनेरच्या विनायककडे\nइंदूर -स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केलेले भय्यू महाराज (उदयसिंह देशमुख) यांच्या पार्थिवावर बुधवारी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. विजयनगरस्थित मुक्तिधामात महाराजांची मुलगी कुहू हिने मुखाग्नी दिला. त्यांची पत्नी डॉ. आयुषी आणि आई मात्र आश्रमातच थांबल्या. मध्य प्रदेशातील कोणतेही बडे नेते अंत्यसंस्काराला उपस्थित नव्हते. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपला प्रतिनिधी इंदूरला पाठवला. शिवसेनेचे एक खासदार व दोन आमदारही उपस्थित होते. दरम्यान, भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी...\nभय्यू महाराजांच्या दुसऱ्या लग्नामुळे नाराज होती कन्या, यामुळे राहत होती वडिलांपासून दूर\n- 50 लाखांच्या प्रॉपर्टीवरूनही विवाद समोर येत आहे, यामुळेही ते तणावात होते. - तणावमुक्तीसाठी वडिलोपार्जित घरी जाणार होते, तेथेच दीर्घ काळा थांबण्याचा त्यांचा विचार होता. इंदूर - भय्यू महाराजांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार पार पडले. दुसरीकडे, आत्महत्येप्रकरणी पोलिस अनेक बाबींवर तपास करत आहेत. भय्यू महाराज अनेक दिवसांपासून कौटुंबिक तणावात होते. पत्नी आयुषीशी त्यांचे वाद होत असल्याच्या मुद्द्यावर पोलिस चौकशी करत आहेत. सूत्रांनुसार, दुसऱ्या लग्नानंतर त्यांच्या पत्नीचा...\nPhotos: भय्यू महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमले हजारो लोक, मुलीने दिला मुखाग्नी\nअध्यात्मिक संत आणि सामाजिक कार्यकर्ते भय्यू महाराज अनंतात विलीन झाले आहेत. बुधवारी दुपारी 3.48 वाजता मुलगी कुहूने पित्याला मुखाग्नी दिला. यावेळी वातावरण शोकाकूल झाले होते. सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील अनेक दिग्गजांसोबत स्नेहपूर्ण संबंध असलेल्या भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी बुधवारी सकाळपासून रिघ लागली होती. भय्यू महाराज यांनी मंगळवारी दुपारी इंदूर येथील राहात्या घरी मुलगी कुहूच्या रुममध्ये स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली होती. 13 महिन्यांपूर्वी 30 एप्रिल 2017 रोजी त्यांनी...\nअंत्यविधीपूर्वी भय्यू महाराजांना अशी न्याहाळत होती कन्या, पत्नीलाही नव्हती शुद्ध\nइंदूर - भय्यू महाराजांच्या अंत्यदर्शनासाठी देशभरातून भक्तांनी मोठी गर्दी केली. त्यांच्या आत्महत्येमुळे सर्वां��ा मोठा धक्का बसला आहे. येथे येणारे भक्त म्हणतात की, महाराज असे करू शकत नाहीत. भय्यू महाराजांचा मृतदेह बुधवारी सकाळी अंत्यदर्शनासाठी बापट चौकातील त्यांच्या सूर्योदय आश्रमात ठेवण्यात आला. दुपारी 2 वाजता येथून अंत्ययात्रा निघाली. भमोरी येथील स्मशानघाटावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. भय्यू महाराजांनी मंगळवार दुपारी आपल्या स्प्रिंग व्हॅली येथील घरी स्वत:वर गोळी...\nभय्यू महाराज मृत्यूचा तपास सुरू, पिस्तुलाचे लायसन्स कुणा़च्या नावाने, मोबाइलवर कुणाशी साधला संपर्क\nइंदूर - संत भय्यू महाराज यांच्या मंगळवारी दुपारी त्यांच्या राहत्या घरात झालेल्या मृत्यूचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांना पिस्तुलासोबत एक सुसाइड नोटही आढळली आहे. पोलिस पिस्तुलाचे लायसन्स, सीसीटीव्ही फुटेज, मोबाइल कॉल डिटेलच्या सोबतच घरातील सदस्य आणि जवळच्या व्यक्तींची चौकशी करत आहेत. तथापि, मंगळवारी दुपारी 2 वाजता भय्यू महाराजांनी आपल्या स्प्रिंग वॅली घरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. पोलिस हत्या वा आत्महत्याच्या दृष्टीने तपास करत आहेत. दुसरीकडे, काँग्रेसने याप्रकरणी...\nअाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूर मधील मुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार\nअाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूर येथील राहत्या घरी होणार अंत्यसंस्कार. सकाळी ९ ते दुपारी १२:३० पर्यंत पार्थिवाचे अंत्यदर्शन दुपारी १ वाजता इंदूरमधीलमुक्तिधाम येथे अंत्यसंस्कार इंदूर- अाध्यात्मिक संत भय्यूजी महाराज (५०) यांनी मध्य प्रदेशातील इंदुरात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. मंगळवारी अाधी त्यांनी मुलीच्या खोलीत जाऊन स्वत:ला बंद केले. यानंतर परवानाप्राप्त रिव्हाॅल्व्हरने स्वत:च्याकानशिलावर गोळी झाडली. ती डोक्यातून आरपार निघाली....\nभय्यूजी महाराजांनी केली आत्महत्या; पन्नाशीत दुसरे लग्न, अशी होती LIFE\nइंदूर/भोपाल - भय्यूजी महाराज यांनी आज दुपारी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना इंदुरातील बॉम्बे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. संपूर्ण भारतात आपल्या सामाजिक कार्याने वेगळी ओळख निर्माण करणारे भय्यू महाराज यांना मॉडर्न आणि राष्ट्रीय संत म्हटले जाते. त्यांनी 49 वर्षे वयात दुसर��� लग्न केले होते. वास्तविक, त्यांच्या पहिल्या पत्नीचे निधन झाल्यानंतर मुलगी कुहू आणि आईची काळजी घेण्यासाठी त्यांनी हे लग्न केले होते. अशी आहे त्यांची...\nBJP विधानसभा-लोकसभेची तयारी एकत्र करणार, अमित शहा मंगळवारी देणार निवडणूक रोडमॅपला मंजूरी\nभोपाळ - विधानसभा निवडणुकीसोबत लोकसभा निवडणुकीसाठीही भाजपने प्रबंधन समिती तयार केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मंगळवारी (12 जून) राज्याची पहिली बैठक घेणार आहेत. यामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या नेतृत्वात तयार करण्यात आलेल्या निवडणूक समितीमध्ये आणखी तीन सदस्यांची भर घालण्यात आली आहे. यामध्ये संघटन महामंत्री अतुल राय, प्रदेश उपाध्यक्ष, विजेश लुनावत आणि विनोद गोटिया यांचा समावेश करण्यात आला आहे. विधानसभा-लोकसभा निवडणुकीची तयारी...\n70 लाखांच्या कारमध्ये भरला कचरा, व्हॅलेंटाइनला वडिलांना गिफ्ट केली होती कार\nभोपाळ - पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियान आणि महापालिकेच्या स्वच्छता अभियानात सहभागी होत भोपाळच्या एका व्यक्तीने थेट 70 लाखाची कार कचरा गोळा करण्यासाठी वापरली आणि या कामात सहभाग नोंदवला. या व्यक्तीचे नाव अभिनीत गुप्ता आहे. ते पेशाने डॉक्टर आहेत. त्यांचे स्वतःचे एक स्किन क्लिनिक आहे. त्यांना ही लक्झरी कार व्हॅलेंटाइन डेला वडिलांनी गिफ्ट केली होती. स्वच्छतेसाठी पसरवू इच्छितात जनजागृती - अभिनितने सांगितले की, एवढ्या महागड्या कारने कचरा गोळा करण्याचा उद्देश लोकांमध्ये स्वच्छतेप्रति...\nडान्सिंग अंकल अजूनही Trend मध्ये, बॉलिवूडकडून येऊ लागल्या आहेत ऑफर्स\nभोपाळ - मेहुण्याच्या लग्नात केलेल्या भन्नाट डान्समुळे एका रात्रीत इंटरनेट सेन्सेशन बनलेले डान्सिंग अंकल अजूनही ट्रेंडमध्ये आहेत. प्रोफेसर संजीव श्रीवास्तव यांच्या जीवनात या एका व्हिडिओने मोठा बदल घडवला आहे. त्यांना चित्रपटाच्या ऑफर्स मिळायला सुरुवात झाली आहे. सुनील शेट्टीशिवाय काही चित्रपट डायरेक्टर्सनेही त्यांना कॉल करून मुंबईला बोलावले आहे. डान्सिंग अंकल आणि डान्सिंग जीजा नावाने प्रसिद्ध झालेले श्रीवास्तव म्हणतात ही, एका व्हिडिओने आयुष्य एवढे बदलून जाईल असे कधीही वाटले...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/egypt/", "date_download": "2018-09-24T07:24:33Z", "digest": "sha1:RVDSGP5XLUTRC7D2YADP3JBZCN7M3UFZ", "length": 11207, "nlines": 130, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "Egypt- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nFIFA WORLD CUP 2018 : उरुग्वेचा इजिप्तवर रोमहर्षक विजय\nइजिप्त दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 235वर, बॉम्बस्फोटानंतर इजिप्तमध्ये हाय अलर्ट\nइजिप्तमध्ये मशिदीजवळ अतिरेकी हल्ला ; बॉम्बस्फोट आणि गोळीबारात 184 ठार तर 125 जखमी\nइजिप्तमधील चर्चमध्ये भीषण स्फोट ; 45 ठार, 120हून अधिक जण जखमी\nइजिप्तमध्ये सापडला महाकाय पुतळा\nब्लॉग स्पेस Aug 8, 2016\nइजिप्त एअरलाईन्सच्या विमानाचा अपहरणकर्ता अटकेत, सर्व प्रवासी सुखरुप\nइजिप्तमध्ये 'ते' रशियन विमान बॉम्बस्फोट घडवून पाडलं \n'त्या' रशियन विमानाचे हवेतच तुकडे झाले \nमिस्त्रमध्ये रशियन विमान कोसळलं, 224 प्रवाशी ठार\nइजिप्तमध्ये 683 जणांना फाशीची शिक्षा\nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9D%E0%A4%B0%E0%A4%AC%E0%A5%88%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2018-09-24T08:17:58Z", "digest": "sha1:5CL57HTVJM3CS4SL5FSUL7GHKMEMC7C4", "length": 15417, "nlines": 387, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अझरबैजान - विकिपीडिया", "raw_content": "\nअझरबैजान मार्सी (अझरबैजानची घोडदौड)\nअझरबैजानचे जागतिक नकाशावरील स्थान\n(व सर्वात मोठे शहर) बाकू\n- राष्ट्रप्रमुख इल्हाम अलियेव\n- पंतप्रधान आर्तुर रसिझादे\n- कॉकेशियन आल्बेनिया इ.स. पूर्व चौथे शतक\n- सा��्राज्य सुमारे ११३५\n- अझरबैजान लोकशाही प्रजासत्ताक २८ मे १९१८\n- अझरबैजान सोव्हियेत साम्यवादी गणराज्य\n- सोव्हियेत संघापासून स्वातंत्र्य १८ ऑक्टोबर १९९१\n- संविधान १२ नोव्हेंबर १९९५\n- एकूण ८,६६,००० किमी२ (११४वा क्रमांक)\n- पाणी (%) १.६\n-एकूण ९१,६५,००० (८९वा क्रमांक)\nवार्षिक सकल उत्पन्न (पीपीपी)\n- एकूण ९३.०५५ अब्ज अमेरिकन डॉलर\n- वार्षिक दरडोई उत्पन्न १०,२०१ अमेरिकन डॉलर\nमानवी विकास निर्देशांक (२०१०) ▲ ०.७३१ (उच्च) (७६ वा)\nराष्ट्रीय चलन अझरबैजानी मनात\nआंतरराष्ट्रीय कालविभाग अझरबैजानी प्रमाणवेळ (यूटीसी + ४:००)\nआंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक ९९४\nअझरबैजान हा मध्यपूर्व आशियातील व पूर्व युरोपातील एक देश आहे. कॉकासस प्रदेशामधील सर्वात मोठा देश असलेल्या अझरबैजानच्या उत्तरेला रशिया, वायव्येला जॉर्जिया, पश्चिमेला आर्मेनिया व दक्षिणेला इराण हे देश आहेत तर पूर्वेला कॅस्पियन समुद्र आहे. १९९१ साली स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी अझरबैजान हे सोव्हिएट संघाचे एक प्रजासत्ताक होते.\nअझरबैजान हा मुस्लिम देश आहे, येथील बहुसंख्य जनता तुर्की व शिया इस्लाम वंशाची आहे. बाकू ही अझरबैजानची राजधानी व सर्वांत मोठे शहर आहे. नागोर्नो-काराबाख ह्या अझरबैजानच्या पश्चिमेकडील भागामध्ये फुटीरवादी सरकार स्थापन झाले असून ह्या भागाने स्वातंत्र्याची घोषणा केली आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील अझरबैजान पर्यटन गाईड (इंग्रजी)\nकझाकस्तान१ • किर्गिझस्तान • उझबेकिस्तान • ताजिकिस्तान • तुर्कमेनिस्तान पूर्व आशिया\nचीन • उत्तर कोरिया • दक्षिण कोरिया • जपान • मंगोलिया • तैवान\nसौदी अरेबिया • बहरैन • संयुक्त अरब अमिराती • इराण • इराक • इस्रायल • जॉर्डन • कुवेत • लेबेनॉन • ओमान • कतार • सीरिया • येमेन आग्नेय आशिया\nम्यानमार • ब्रुनेई • कंबोडिया • इंडोनेशिया३ • लाओस • मलेशिया • फिलिपाईन्स • सिंगापूर • थायलंड • व्हियेतनाम\nअफगाणिस्तान • बांगलादेश • भूतान • भारत • मालदीव • नेपाळ • पाकिस्तान • श्रीलंका उत्तर आशिया सायबेरिया (रशिया)\n१ काही भाग युरोपात • २ काही भाग आफ्रिकेत • ३ काही भाग ओशानियामध्ये\nयुरोपातील देश व संस्थाने\nअझरबैजान१ · आइसलँड · आर्मेनिया२ · आयर्लंड · आल्बेनिया · इटली · एस्टोनिया · आंदोरा४ · ऑस्ट्रिया · कझाकस्तान१ · क्रो‌एशिया · ग्रीस · चेक प्रजासत्ताक · जर्मनी · जॉर्जिया१ · डेन्मार्क · तुर्कस्तान१ · नेदरलँड्स · नॉर्वे३ · पोर्तुगाल · पोलंड · फ्रान्स · फिनलंड · बल्गेरिया · बेल्जियम · बेलारूस · बॉस्निया आणि हर्झगोव्हिना · माल्टा · मोनॅको४ · मोल्दोव्हा · मॅसिडोनिया · माँटेनिग्रो · युक्रेन · युनायटेड किंग्डम · रशिया१ · रोमेनिया · लक्झेंबर्ग · लात्व्हिया · लिश्टनस्टाइन४ · लिथुएनिया · व्हॅटिकन सिटी · स्पेन · सर्बिया · स्वित्झर्लंड · स्वीडन · सान मारिनो · सायप्रस२ · स्लोव्हाकिया · स्लोव्हेनिया · हंगेरी\nआक्रोतिरी आणि ढेकेलिया २ · फेरो द्वीपसमूह · जिब्राल्टर · गर्न्सी · यान मायेन · जर्सी · आईल ऑफ मान · स्वालबार्ड\nअबखाझिया · कोसोव्हो५ · नागोर्नो-काराबाख२ · दक्षिण ओसेशिया · ट्रान्सनिस्ट्रिया · उत्तर सायप्रस२\nटीपा: (१) देशाचा काही भाग युरोपबाहेर मात्र युरोपला लागून; (२) देश संपूर्णतः युरोपबाहेर मात्र युरोपशी राजकीय आणि सामाजिक संबंध; (४) स्वायत्त संस्थाने (Principalities). (५) स्वातंत्र्य घोषित मात्र आंतरराष्ट्रीय समुदायाकडून देश म्हणून मान्यता नाही.\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २०१४ रोजी २१:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00149.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://punenews.net/tag/gang-rape/", "date_download": "2018-09-24T08:39:09Z", "digest": "sha1:WJCPJL5FFBDQD6UM366PETYACTHDEV4L", "length": 1854, "nlines": 34, "source_domain": "punenews.net", "title": "Gang rape – Pune News Network", "raw_content": "\nसंतापजनक : १६ वर्षीय मुलीवर 33 जणांनी केला तब्बल ३६ तास बलात्कार\nMay 29, 2016\tगुन्हेगारी, ठळक बातमी 0\nज्याप्रमाणे दिल्लीतील घटनेने संपुर्ण भारत हादरला तशाचप्रकारे ब्राझीलच्या या घटनेमुळे संपुर्ण जग हादरले आहे… रिओ ऑलिंपिक स्पर्धेच्या ठिकाणी घटना घडल्यामुळे जगभर चिंतेचं वातावरण… ब्राझील : ब्राझीलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. ब्राझीलमधील रिओ शहरातील एका १६ वर्षीय तरुणीवर तब्बल ३३ नराधमांनी ३६ तास बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याघटनेमुळे दिल्लीमधील …\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AF", "date_download": "2018-09-24T08:00:37Z", "digest": "sha1:XJYYPEHDU35F6ZHZGCZQ73YXK6TS7575", "length": 4797, "nlines": 183, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८२९ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८२९ मधील जन्म‎ (३ प)\n► इ.स. १८२९ मधील मृत्यू‎ (५ प)\n\"इ.स. १८२९\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९ वे शतक\nइ.स.चे १८२० चे दशक\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ एप्रिल २०१३ रोजी २०:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन/शेअर-अलाईक लायसन्स या अंतर्गत उपलब्ध आहेत;अतिरिक्त अटी लागू असू शकतात. अधिक माहितीसाठी हे बघा वापरण्याच्या अटी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00150.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "http://marathi.webdunia.com/article/marathi-man-woman-jokes/%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%8B-%E0%A4%A5%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-113080300013_1.htm", "date_download": "2018-09-24T08:26:39Z", "digest": "sha1:FCYPHORR2HWM2T6VORVL6XHLSP7X23YJ", "length": 7068, "nlines": 130, "source_domain": "marathi.webdunia.com", "title": "Jokes in Marathi, Funny Jokes in Marathi | मराठी विनोद : आलो थोडा वेळात | Webdunia Marathi", "raw_content": "\nसोमवार, 24 सप्टेंबर 2018\nसेक्स लाईफसखीयोगलव्ह स्टेशनमराठी साहित्यमराठी कविता\nमराठी विनोद : आलो थोडा वेळात\nकरते रागात) कुठे आहात\nतुला सोन्याच्या दुकानातला नेकलेस\nहोतं, आणि माझ्याकडे पैसे\nनव्हते ते घ्यायला....... आणि मी म्हंटलं होतं नंतर\nघेईल तुला ते नेकलेस......\nहो.. आठवतं ना हो....\nत्या दुकानाच्या शेजारच्या सलून\nदाढी करतोय.... आलो थोडा वेळात........\nमी तुला कशी वाटते...\nमराठी विनोद : टीचरशी प्रेम करणे फारच मुश्किल\nमराठी माणसाने जपानमध्ये सलून उघडले तर....\nमराठी विनोद : माझ्या बेडवर काय करत आहेस\nयावर अधिक वाचा :\nरोमन साम्राज्यातून हद्दपार झालेल्या आणि पळून आलेल्या अनेक लोकांनी याच गावात आश्रय घेतला. ...\nप्रिया-सनीच्या ‘रोका’ समारंभात नाचले ‘झी टीव्ही’वरील\n‘रोका’ कार्यक्रमात केली झी टीव्हीने ‘रिश्ते पुरस्कारां’ची घोषणा टीव्हीवरील जस्मिन भसिन ...\nलक्षवेधक असलेल्या ‘मी शिवाजी पार्क’ चे पोस्टर प्रदर्शित\nअभिनेता आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर लवकरच ते ‘मी शिवाजी पार्क’ हा आगामी चित्रपट ...\n'एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी', 'फुगली' व तेलुगूतील सुपरस्टार महेशबाबूच 'भरत अने नेनू' या ...\nगणराजाच्या दर्शनाने झाली 'नशीबवान' सिनेमाच्या प्रमोशनला ...\nकोणत्याही शुभकार्याची सुरवात श्रीगणेशाला वंदन करून करावी म्हणजे कोणतेही विघ्न कार्यात येत ...\nमुख्���पृष्ठ आमच्याबद्दल फीडबॅक जाहिरात द्या घोषणापत्र आमच्याशी संपर्क साधा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.pudhari.news/news/Ahamadnagar/Kharat-term-was-canceled-due-to-lack-of-toilet/", "date_download": "2018-09-24T07:35:01Z", "digest": "sha1:XV3MO4SBQXNK2T7GCBHRP25LGBRU7DRM", "length": 5434, "nlines": 47, "source_domain": "www.pudhari.news", "title": " शौचालय नसल्याने सरपंच खरात यांचे पद रद्द | पुढारी\tTop", "raw_content": "\nहोमपेज › Ahamadnagar › शौचालय नसल्याने सरपंच खरात यांचे पद रद्द\nशौचालयामुळे ‘या’ गावात होणार पोटनिवडणूक\nकर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा येथील मंगल अनिल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याने त्यांचे ग्रामपंचायत सदस्यपद व सरपंचपद रद्द करण्याचा आदेश जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी दिला आहे.\nसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांकडे शौचालय नसल्यास त्यांचे पद रद्द होते. असे असतानाही अनेक सदस्य व पदाधिकार्‍यांकडे शौचालये नाहीत. कर्जत तालुक्यातील खंडाळा गोयकरवाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगल खरात यांच्याकडे शौचालय नसल्याची तक्रार जिल्हाधिकार्‍यांकडे ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कारभारी पारखे यांनी केली होती. या तक्रारीची जिल्हाधिकार्‍यांसमोर सुनावनी झाली. यावेळी ग्रामसेवकांची साक्ष घेण्यात आली.\nतसेच कागदपत्रे तपासण्यात आली. त्यात तक्रारीत तथ्य असल्याचे समोर आले. त्यानंतर जिल्हाधिकारी महाजन यांनी खरात यांचे सदस्यत्व व सरपंचपद रद्द केले.ग्रामपंचायत सदस्या नंदाबाई नाथा वाघमोडे व मंगल गोरख जगधने यांचे सदस्यत्व रद्द झाले आहे. त्यामुळे 7 सदस्य असलेल्या ग्रामपंचायतीतील 3 जणांचे सदस्यत्व रद्द झाल्याने पोडनिवडणुकीकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.\n'तुकाई चारी' पाणी योजनेसाठी वृद्धाचा सत्याग्रह\nनगर : उस दर आंदोलकांना अटक करणार\nआरोपींच्या गाडी मोबाईलचा होणार लिलाव\nकोपर्डी : तिघांना फाशीच\nमहिलांच्या सन्मानासाठी निकाल महत्त्वपूर्ण\n..अन्यायाचा प्रवास अखेर आरोपींच्या शिक्षेने थांबला\nपूर्ववैमनस्यातून तिघांवर रॉकेल टाकून जाळण्याचा प्रयत्न\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nअभिनेता आयुष्मान खुरानाच्‍या पत्नीला कॅन्‍सर\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nजळगाव : विसर्जनासाठी गेलेल्या चौघांचा बुडून मृत्यू\nमुंबईची सुरक्षा रामभरोसे; अग्‍निशमनची ३८०७ पैकी तब्‍बल ९२७ पदे रिक्‍त\nठाणे : इमारतीच्या गॅलरीतून पडून आठ वर्षीय चिमुरडीचा मृत्यू\nलालबागच्या राजाचे भक्तीमय वातावरणात विसर्जन\nरायगड : देवकुंड धबधब्यात तीन जण बुडाले", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00151.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://lokmat.news18.com/tag/%E0%A4%9A%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A5%87/", "date_download": "2018-09-24T07:22:42Z", "digest": "sha1:36SXTX2YHNFRDSMNX3SCA45RNF3JHHEV", "length": 12256, "nlines": 133, "source_domain": "lokmat.news18.com", "title": "चोरले- News18 Lokmat Official Website", "raw_content": "\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nविसर्जनावेळी किरकोळ वादातून तिघांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एकाला अटक\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nउदयनराजेंच्या डाॅल्बीच्या भूमिकेला सातारकरांचा कोलदांडा,ढोलताशाच्या गजरात बाप्पांची मिरवणूक\nभर चौकात तब्बल 50 माओवाद्यांनी झाडल्या गोळ्या, तेलुगू देशमच्या 2 आमदारांची हत्या\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nलालबागच्या राजाच्या विसर्जनावेळी चौपाटीत कोळ्यांची बोट उलटली\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\n'त्या' नराधमाच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांची तीन पथके तैनात\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट\n#AyushmanBharat जगातल्या सर्वात मोठ्या आरोग्य विमा योजनेची सुरूवात, आता गरिबांनाही उत्तम सेवा - मोदी\nगळा भेट घ्या, डोळे मारा हे काय 'लाफ्टर चॅलेंज' आहे का अरूण जेटलींची राहुल गांधींवर टीका\nपुणे तिथे काय उणे, बाप्पाची अशी मिरवणूक तुम्ही कधीही पाहिली नसेल\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nअजय देवगणच्या गाण्यावर थिरकणार काजोल\nलता दीदी आणि आशा ताईंमध्ये खरच भांडण होतं का खुद्द दीदींनीच केला खुलासा\nलोक नूरजहाँ, शमशाद को भूल जाएंगे बस्स, तुम्हे याद रखेंगे असं कोण म्हणालं लता दीदींना\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nPHOTOS : मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवरील गणेश विसर्जनाची विहंगम दृश्ये\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या ���ृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nकोण आहे ही पाकिस्तानी 'क्रिकेटवाली गर्ल', जिने चुकवला अनेकांच्या हृदयाचा ठोका\n'हीट-मॅन' रोहितने रचले 'हे' नवे रेकाॅर्ड\nLive Cricket Score, India Vs Pakistan Asia Cup 2018: रोहित-धवनच्या वादळापुढे पाकचा धुव्वा, भारताची फायलनमध्ये धडक\nपुन्हा एकदा धोनीने अंपायरचाच निर्णय ठरवला खोटा,काय घडलं नेमकं \nपुण्याजवळ सामूहिक बलात्कार : ...पण आज इथे मेणबत्या पेटल्या नाहीत\nमालिकांच्या 'छत्री'खाली सर्व काही\nमला भेटलेले भय्यू महाराज...\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nVIDEO : भाजप आमदाराच्या समर्थकांनीच लावला डीजे,तरुणांची तुफान मारामारी\nVIDEO : पुरात व्हॉल्वो बस गेली वाहून\nVIDEO : पुण्यात ज्ञानप्रबोधिनी शिक्षण संस्थेच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष\nबेधडक : 'भारत बंद' ने काय साधलं \nबेधडक 14 आॅगस्ट 2018 : स्वातंत्र्यदिन विशेष इंडिया @72\nसंघ स्थानावर प्रणव मुखर्जी\nगावाकडचे गणपती : भारतातील एकमेव बीड जिल्ह्यातील चौमुखी गणपती\nबाप्पा मोरयाच्या गजराने दुमदुमला तिकोनागड\nपुण्यात चोरट्याने केली राहत्या सोसायटीतच चोरी\nज्या घरात चोरी केली ते कुटुंब परत आल्यानंतर त्यांना बाल्कनीच्या दाराचे कुलूप तुटलेले दिसले. त्यावेळी त्यांना चोरी झाल्याचे लक्षात आले.त्यांनी बेडरूममध्ये जाऊन पाहिले असता, घरातील १० लाख १६ हजार रुपयांचे सोने, चांदीचे दागिने, हिरे असा ऐवज चोरीला गेल्याचे लक्षात आले.त्यांनी चंदननगर पोलीस स्टेशनला माहिती दिली.\nपिंपरी चिंचवडमधल्या चोरांचा नेम नाही; चोरले कपडे आणि भाजीपाला\nजगाला याडं लावलंय 'जिमकी कमल'ने, तुम्ही ऐकलं का \nमहाराष्ट्र Oct 17, 2017\nशेतकरी कर्जमाफीसाठी दलित,आदिवासींचा निधी वळवल्याचा आरोप\nनळच काय उशा, गाद्याही रेल्वेतून चोरी ; वर्षभरात 73 लाखांचं रेल्वेचं नुकसान\n'झोमॅटो'ची वेबसाईट हॅक, 1.7 कोटी युझर्सचा डेटा चोरीला\nबंगल्यात चोरांनी चहा,पोहे खाऊन केली चोरी\nचोराने मारला चक्क टोमॅटोवर डल्ला \nमोत्यांच्या शेतीवर चोरांचा डल्ला, 7 लाखांचे मोती लंपास\nपश्चिम महाराष्ट्रानं विदर्भाचा पैसा चोरला- श्रीहरी अणे\nगोरक्षकांचा पर्दाफाश, कसायालाच विकले पोलिसांच्या ताब्यातले बैल\nआता बोला.., या गावात बंधारेच गेले चोरीला \nअभी तक \u0003खेलने के लिए\nहिमाचलमध्ये पूर आणि बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत, 12 जिल्ह्यां���ध्ये हाय अलर्ट\n...म्हणून जेवण झाल्यानंतर पाणी पीऊ नये\nVIDEO: गॅलेरीतून खाली डोकावताना 8 वर्षाच्या मुलीचा गेला तोल आणि...\nकाॅमेडियन भारती सिंग आणि हर्ष हाॅस्पिटलमध्ये, तोंड देतायत 'या' आजाराला\nभाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक 27 सप्टेंबरला\nफोटो गैलरी व्हिडिओ LIVE Tv\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2018-39/segments/1537267160233.82/wet/CC-MAIN-20180924070508-20180924090908-00152.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"}