diff --git "a/data_multi/mr/2020-45_mr_all_0257.json.gz.jsonl" "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0257.json.gz.jsonl" new file mode 100644--- /dev/null +++ "b/data_multi/mr/2020-45_mr_all_0257.json.gz.jsonl" @@ -0,0 +1,849 @@ +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0-%E0%A4%AB%E0%A4%A1/", "date_download": "2020-10-31T16:39:26Z", "digest": "sha1:5OW7KLSYANGKI6WNNQCRP2PXZHO3YQV4", "length": 9563, "nlines": 151, "source_domain": "policenama.com", "title": "मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n‘समृद्धी’ महामार्ग नव्हे, बाळासाहेब ठाकरे महामार्ग \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - फडणवीस सरकारने सुरु केलेला समृद्धी ,महामार्गाचा महत्वकांक्षी प्रकल्पाचे नाव बदलून आता बाळासाहेब ठाकरे महामार्ग असे ठेवण्यात येणार असल्याची माहिती महाविकास आघाडीचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. भाजप आणि शिवसेनेची…\nशिवसेनेची धास्ती असल्यानं ‘त्या’ आत्मचरित्रावरून CM फडणवीस यांच्यासमोर ‘पेच’\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी करणाऱ्या मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांना स्वाभिमान पक्षाचे सर्वेसर्वा नारायण राणे यांचा सोईस्कर 'विसर' पडत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यातही राणे यांच्या 'नो होल्ड्स…\nलग्नावर विश्वास नाही पण व्हिसासाठी ठरवलं लग्न : राधिका आपटे\nमहेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nवाद सुरू असतानाच खिलाडी अक्षय कुमारनं रिलीज केलं…\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB ने टाकला…\nमऊच्या कन्येने जिंकला ‘मिस इंडिया युनिव्हर्स…\nलासलगाव शहर काँग्रेसच्या वतीने कृषी विधेयकाची होळी\nलिंबाची साल तुम्हाला देईल सांधेदुखीपासून कायमचा आराम, जाणून…\nअखेर भारतात ‘कोरोना’ साथीने का नाही माजवला…\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनी���ा भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया उंचावल्या\n‘मुख्यमंत्री काम करत नाहीत म्हणून राज्यपालांकडे जावं…\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवारांनी दिली…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला…\nPune : नवीन कात्रज बोगद्याजवळ ट्रक चालकांना अडवून लुटमार करणार्‍या…\nहाफीज सईदचा मेहुणा, दाऊदच्या भावासह 18 जण दहशतवादी म्हणून घोषित, मोदी सरकारची कारवाई \nCoronavirus : ‘या’ एकाच गोष्टीमुळे 100 रुग्ण घरच्या घरी झाले ‘कोरोना’मुक्त\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00270.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/10/blog-post_7.html", "date_download": "2020-10-31T16:21:50Z", "digest": "sha1:DSFDU46DQ44WEQB5DRLIMGSRX65SMXPR", "length": 7371, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्यात काही ठिकाणी मुसळधार पडणार असल्याचा हवामानखात्याचा अंदाज", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज राज्यात काही ठिकाणी मुसळधार पडणार असल्याचा हवामानखात्याचा अंदाज\nराज्यात काही ठिकाणी मुसळधार पडणार असल्याचा हवामानखात्याचा अंदाज\nरिपोर्टर: यंदा संपूर्ण राज्याला मुसळधार पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. अनेक ठिकाणी पूरक पाऊस झाल्यामुळे पाण्याची चिंता मिटली आहे. गेल्या काही दिवसांतही राज्यात तुरळक पाऊस सुरू आहे. पण आता उत्तर अरबी समुद्रातून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता पुणे हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.\nमान्सूनने पश्चिम राजस्थानामधून सुरू केलेला परतीचा प्रवास आता वेगाने पुढे जात असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मंगळवारी मान्सूनने उत्तर अरबी समुद्राच्या काही भागातून परतीचा प्रवास सुरू केला आहे. लवकरच महाराष्ट्रातूनही मान्सून परतीचा प्रवास सुरू करणार आहे, अशी माहिती पुणे हवामान खात्याने दिली आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.हवामान खात्या��े दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्र ते दक्षिण गुजरात, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा अजूनही सक्रिय असल्यामुळे या भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. डोंगराळ पट्ट्यातही पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा आणि यवतमाळ भागात वादळी वाऱ्यासह पाऊस पडू शकतो. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.\nखरंतर, राज्यात यंदा झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढवलं आहे. मंगळवारीदेखील राज्यात अनेक भागात पाऊस सुरू होता. यामुळे काढणीला आलेल्या पिकांचं नुकसान झालं आहे. त्यामुळे पावसाची उघडण्याची वाट पाहणाऱ्या बळीराजाने पिकांची काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांनी सगळा शेतमाल हा कोरड्या जागी ठेवून त्याला झाकून ठेवावं, जेणेकरून धान्याचं नुकसान होणार नाही.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/09/1148/", "date_download": "2020-10-31T16:13:06Z", "digest": "sha1:B3UCIKRL3LGVMEORDCEIOYGHYYISEGUV", "length": 47072, "nlines": 150, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "चमत्कारांचा कर्दनकाळ : बी. प्रेमानंद – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nचमत्कारांचा कर्दनकाळ : बी. प्रेमानंद\nचमत्कारांचा कर्दनकाळ : बी. प्रेमानंद\nउत्तम जोगदंड - 9920128628\n21 सप्टेंबर 1995 रोजी ‘गणपती बाप्पा दूध पित आहेत’ या ‘चमत्कारा’ची अफवा भारतात निर्माण झाली आणि केवळ काही तासांत संपूर्ण जगभर पसर���ी होती. संपूर्ण देश या अफवेत आकंठ बुडालेला असताना ‘महाराष्ट्र अंनिस’चे कार्यकर्तेमात्र गावोगावी, शहरोशहरी त्या ‘चमत्कारा’मागील विज्ञान दाखवून देऊन लोकांना यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करीत होते. या घटनेमागील वास्तव कळल्यावर, यथावकाश या चमत्कारातील हवा निघून गेली. या घटनेची आठवण म्हणून 21 सप्टेंबर हा दिवस ‘महाराष्ट्र अंनिस’तर्फे दरवर्षी ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ म्हणून पाळला जातो.\nभारताला असे चमत्कार आणि त्याद्वारे होणारे शोषण, पिळवणूक, फसवणूक हे प्रकार काही नवीन नाहीत. त्याविरुद्ध काही दशकांपूर्वी अत्यंत शिस्तबद्ध, विवेकी पद्धतीने प्रखर लढा देणारे, चमत्कार-अंधश्रद्धेविरुद्धच्या आंदोलनाचे प्रतीक असलेले, प्रमुख बुद्धिवादी नेते बी. प्रेमानंद यांचे आणि त्यांच्या कार्याचे स्मरण केल्याशिवाय ‘चमत्कार सत्यशोधन दिन’ पूर्ण होऊ शकणार नाही, एवढे त्यांचे कार्य महान होते.\nबसव प्रेमानंद अर्थात, बी. प्रेमानंद हे 17 फेब्रुवारी 1930 रोजी केरळ राज्यातील कोझिकोड येथे जन्मले. वयाच्या अवघ्या बाराव्या वर्षी देशभक्तीने प्रेरित होऊन ‘भारत छोडो’ आंदोलनात सहभागी झाले. इथेच त्यांच्या औपचारिक शालेय शिक्षणाला पूर्णविराम मिळाला. त्यानंतर त्यांचे जे काही शिक्षण झाले, ते घरीच खासगी शिकवण्यांमधून. त्यांचे पालक थिओसॉफिकल (ब्रह्मविद्या) सोसायटीचे अनुयायी होते. या सोसायटीच्या संस्थापक हेलेना ब्लावस्की यांच्या विचारांचा प्रेमानंद यांच्यावर प्रभाव होता. गूढ विद्या आणि योग यामध्ये त्यांना आवड निर्माण झाली. मग ईश्वराचा शोध घेण्यासाठी त्यांनी घर सोडले. अनेक बुवा, बाबा, साधू यांना भेटले. त्यांचा स्वभाव अत्यंत चौकस आणि चिकित्सक होता. त्यानुसार, त्यांना भेटलेल्या साधूंना अनेक असे प्रश्न विचारत, ज्यांचे उत्तर देणे अवघड जात असे. साधू जे काही सांगतील, ते आंधळेपणाने ऐकून घेत नसत. कुंडलिनी शक्ती जागृत करून चांगल्या आरोग्याची हमी देणारे एक स्वामी स्वतः मात्र मधुमेह आणि अन्य जुनाट रोगांनी त्रस्त होते, हे त्यांच्या लक्षात आले. याचे त्या स्वामींनी सांगितलेले कारण, ‘पूर्वजन्माचे कृत्य आहे,’ हे काही त्यांना पटले नाही. पुढे ते प्रख्यात बुद्धिवादी कसे झाले, याचे मूळ त्यांच्या या चौकसपणात आणि अनुभवात दिसून येते. ईश्वराच्या शोधाच्या या यात्रेत त्यांच��या हाती काही न लागल्याने आणि तार्किक प्रश्नांना उत्तरे न मिळाल्याने त्यांची यात्रा नास्तिकतेकडे झुकू लागली, जिथे त्यांना प्रश्नांची उत्तरे मिळू लागली.\n1969 साली थोर बुद्धिवादी अब्राहम कोवूर यांची भारतात चमत्काराचा भांडाफोड मोहीम चालू असताना प्रेमानंद यांनी त्यांची भेट घेतली. त्यानंतर बुद्धिवादी मार्ग अनुसरून ब्रह्मविद्येचे ते टीकाकार बनले. डॉ. कोवूरांच्या चमत्कारांचा पर्दाफाश करण्याच्या मोहिमेत सामील झाले, या चळवळीला बळ दिले आणि आपले पुढील आयुष्य याच कार्यासाठी समर्पित केले. 1978 साली कोवूर यांचे निधन झाल्यावर त्यांनी कोवूर यांचा बुद्धिवादी वारसा पुढे चालवला. त्यांनी अनेक चमत्कारांचा भांडाफोड करीत बुवाबाजीविरुद्धचा आपला लढा चालू ठेवला. देशातील विविध राज्यांत अशा प्रकारचे काम करणार्‍या संघटनांना फेडरेशन ऑफ इंडियन रॅशनालिस्ट असोसिएशन्स (फिरा) च्या छत्राखाली त्यांनी एकत्र आणले.\nत्यांची निरीक्षणशक्ती जबरदस्त होती. तिचा पुरेपूर वापर करून कोणत्याही चमत्काराची उकल ते चुटकीसरशी करत असत. त्यांच्या नजरेतून कोणत्याच बाबाचा कसलाही चमत्कार सुटू शकला नाही. एका मुलाखतीत यांनी सांगितले होते की, सर्वसाधारणपणे कोणत्याही भोंदू बाबाला 50 ते 60 चमत्कार माहिती असतात. परंतु त्यांना स्वतःला मात्र 1500 चमत्कार माहिती आहेत. त्यांच्या निरीक्षणानुसार चमत्कार करण्याचे चार मार्ग आहेत – हातचलाखी, रसायनांचा वापर, यांत्रिक साधनांचा वापर आणि मानवी शरीराबाबत अत्यंत कमी माहिती असलेल्या बाबी आणि त्यांचे कार्य आणि त्यांचा उपयोग करणे. आपल्या कार्यकर्त्यांना ते चमत्कारांचे प्रशिक्षण देत असत आणि सर्वत्र प्रबोधन कार्यक्रम सादर करीत असत.\nते एकेका बाबा, बुवा, अम्मा यांच्या मागे हात धुऊन लागत आणि त्यांना आव्हान देत असत. त्या काळातील बाबा, बुवा त्यांना घाबरत असत. प्रेमानंद आणि त्यांच्या कार्यकर्त्यांपासून संरक्षण मिळावे म्हणून निर्मलादेवी श्रीवास्तव, पहिल्या भोंदू ‘अम्मा’ यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर धरणे धरले होते. त्यांना प्रेमानंद यांनी मॅजिकल रेमेडीज (ऑब्जेक्शनेबल अ‍ॅडव्हर्टाइजमेंट) कायदा आणि मेडिकल प्रॅक्टिशनर्स कायद्यांतर्गत नोटीस पाठवली होती आणि त्यांच्या चमत्काराचा भांडाफोड केला होता. त्या काळातील केरळमधील प्रभाकर योगी हे आपले वय 800 वर्षेअसल्याचे सांगत; म्हणजे केरळपेक्षाही त्यांचे वय जास्त होते तो तरुण असतानाचा एक फोटो त्याच्याकडे होता म्हणे तो तरुण असतानाचा एक फोटो त्याच्याकडे होता म्हणे त्यांना भेटायला प्रेमानंद गेले असता त्यांची कीर्ती माहिती पडल्याने त्यांनी भेट द्यायला नकार दिला होता. 1980 साली स्वतःला जपानी म्हणून सांगणारा एक सिद्धपुरुष श्रीलंकेतून आला आणि त्याने दावा केला की, देवाच्या आशीर्वादाने तो डोक्यावर 100 नारळ फोडू शकतो. प्रेमानंद यांनी नीट लक्ष देऊन निरीक्षण केले असता तो फक्त कोवळे, मऊ नारळच फोडतो, असे दिसून आले, जे नारळ तुम्ही-आम्ही सुद्धा फोडू शकतो. मग त्यांनी नारळांची एक पिशवी बदलली आणि तीत कडक नारळ ठेवले. तेव्हा ते नारळ मात्र फुटेनात. त्यावर त्याने आपली चलाखी लपविण्यासाठी अशी मखलाशी केली की, सकाळी त्याने एका महिलेला आंघोळ करताना पाहिले होते, म्हणून तो विचलित होता. परंतु त्याची चलाखी तोपर्यंत लोकांच्या लक्षात आली होती. अशा प्रकारचे मुक्तानंद आणि अमृतानंदमयी वगैरे त्यांना खुलेआम भेटणे टाळत असत. प्रेमानंद आणि त्यांची टीम येत आहे, हे कळताच ते ‘भूमिगत’ होत असत.\nत्यांनी अनेक बाबा, बुवांच्या चमत्काराचा भांडाफोड केला असला, तरी त्यांचा लक्षात राहणारा लढा आहे, चमत्कार करणार्‍या सत्य साईबाबाविरुद्धचा. त्या काळी पुट्टपर्थी येथील सत्य साईबाबा या ‘हाय प्रोफाइल’ गुरूचा बोलबाला होता. त्याच्या अनुयायांमध्ये मोठमोठे राजकारणी, मंत्री (अगदी पंतप्रधान, राष्ट्रपती, न्यायमूर्ती देखील), उच्चपदस्थ अधिकारी, श्रीमंत लोक, विविध क्षेत्रातले मान्यवर, सेलिब्रिटिज होते. त्यामुळे त्याला राजाश्रय आणि पैशाचे पाठबळ लाभले होते, एक वेगळे वलय प्राप्त झाले होते. तो आपल्या अंगातील ‘दैवी’ शक्तीच्या सहाय्याने हवेतून उदी, सोन्याची अंगठी, सोनसाखळी अशा वस्तू काढून दाखवीत असे आणि त्याचे भक्त हे चमत्कार पाहून आश्चर्यचकित होत असत. अर्थात, गरीब भक्तांना उदी आणि श्रीमंत, दानशूर भक्तांना मात्र सोन्याची अंगठी, सोनसाखळी सत्य साईबाबाकडून का दिली जायची, याचा विचार त्याने कधी केलाच नाही. चमत्कारांचा भांडाफोड करण्याच्या डॉ. कोवूर यांच्या मोहिमेत सामील झालेल्या प्रेमानंद यांची नजर 1975 मध्ये या सत्य साईबाबावर पडली. या बाबाचा जाहीरपणे धिक्कार करून आणि विविध विवेकी, संवैधानिक मार्गांनी मागे लागून त्याला सळो की पळो करून सोडले. बाबा कितीही मोठा असो; त्याच्या चमत्कारांचा भांडाफोड करायलाच पाहिजे, हा संदेश त्यांनी दिला आणि तो कसा करावा, याचा वस्तुपाठच भावी विवेकी पिढ्यांसाठी घालून दिला.\nसत्य साईबाबा जे चमत्कार करत असत, तसेच चमत्कार प्रेमानंद आणि त्यांचे साथी ठिकठिकाणी करून दाखवत आणि त्या मागील रहस्य निदर्शनास आणून देत असत. त्यांनी आव्हान दिले की, सत्य साईबाबांनी त्यांचे चमत्कार वैज्ञानिक निरीक्षणाखाली त्यांच्यासमोर करून दाखवावेत. परंतु सत्य साईबाबा यांच्याकडून काही प्रतिसाद मिळत नव्हता.\nसत्य साईबाबा हवेतून सोन्याचे दागिने काढून दाखवीत असत. असे करणे हा सुवर्ण नियंत्रण कायदा – 1968 अंतर्गत गुन्हा असल्याचा दावा करून त्याच्यावर कारवाई करावी, यासाठी त्यांनी संबंधित सरकारी विभागाकडे 1981 पासून पत्रव्यवहार सुरू केला. त्यांनी 1986 साली सत्य साईबाबा यांच्या पुट्टपर्थी येथील आश्रमावर 500 सहकार्‍यांसह मोर्चा सुद्धा काढला होता. त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली होती. त्याच वर्षी त्यांनी आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात सत्य साईबाबा आणि केंद्र सरकारच्या संबंधित खात्याविरोधात रिट पिटिशन दाखल केले. सत्य साईबाबा ज्या पद्धतीने सोने हवेतून काढतात, तसे केल्याने सोने निर्माण करण्याच्या बाबतीत असलेल्या सुवर्ण नियंत्रण कायद्यातील कलमांचा भंग होतो; शिवाय अशा प्रकारे हवेतून सोने निर्माण केल्यावर संबंधित सरकारी विभागाला त्याची माहिती दिली पाहिजे, या नियमाचा देखील भंग होतो, असा युक्तिवाद त्यांनी केला. ही बाब संबंधित सरकारी खात्याच्या निदर्शनास 1981 पासून आणून देखील ते काही कारवाई करीत नाहीत, असे प्रेमानंद यांचे म्हणणे होते. हवेतून निर्माण केले जाणारे दागिने सत्य साईबाबांच्या ट्रस्टच्या मालकीचे असू शकतात आणि ट्रस्टच्या लोकांनी प्रत्यक्ष चमत्काराच्या आधी त्याच्याकडे पोचविलेले असू शकतात, असे मत सुद्धा प्रेमानंद यांच्या अर्जात व्यक्त केले होते. परंतु वरील दोन्हीही नियमात सत्य साईबाबा जे काही करत असत, ते बसत नाही म्हणून त्यांचा हा दावा न्यायालयाने फेटाळला आणि रिट अर्ज निकालात काढला. हा खटला प्रेमानंद हरले असले, तरी अर्ज दाखल करताना त्यांनी सत्य साईबाबांचे फसवे चमत्कार, त्याच्या आश्रमात चालणारे प्रकार चव्हाट्यावर आणले होते. असे हवेतून काढलेले दागिने त्याच्या ट्रस्टच्या ताब्यात आधीच असतील, हा त्यांच्या अर्जातील मुद्दा त्यांच्या विरोधात गेला. या खटल्यामुळे समाजात चमत्कार आणि चमत्कारी बाबा यांच्याविषयी एक वेगळाच संदेश पोचविण्यात आणि साईबाबाच्या चमत्काराच्या बाबतीत संशय निर्माण करण्यात प्रेमानंद यशस्वी ठरले होते.\nप्रेमानंद हे एक योद्धा असल्याने त्यांनी या निकालाविरुद्ध अपील केले आणि आध्यात्मिक शक्ती ही कायद्यानुसार बचाव म्हणून वापरता येणार नाही, असा दावा केला. परंतु इथेही त्यांना हारच पत्करावी लागली. या निकालांमुळे ते निराश झाले नाहीत की त्यांच्या कामात खंडही पडला नाही.\nत्यानंतर, 1993 मध्ये सत्य साईबाबा यांच्या आश्रमातील त्याच्या सहा भक्तांचे खून झाले होते. ते प्रकरण पुढे आले. या खूनप्रकरणी दाखल करण्यात आलेला मूळ ‘एफआयआर’ दडवून दुसरा ‘एफआयआर’ दाखल केल्याचा आणि आश्रमात चालत असलेली दुष्कृत्ये दडपून सत्य साईबाबांना वाचविण्याचा प्रयत्न केला जातो आहे, अशा प्रकारचा आरोप त्यांनी रिट पिटिशन दाखल करताना केला होता. तसेच या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या बेकायदेशीर कृत्यांमुळे किंवा त्यांच्या उदासीनतेमुळे हे मृत्यू झाले, असा त्यांनी आरोप केला होता. मोठे पोलीस अधिकारी सत्य साईबाबांचे शिष्य असल्याने ते आश्रमातील गैरव्यवहार, गुन्हे दडपून टाकण्यास मदत करीत आहेत, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांचे हे पिटिशन देखील कोर्टाने फेटाळून लावले. त्या विरुद्ध ते अपिलात गेले. मात्र तिथेही त्यांना हार पत्करावी लागली. दोन्ही निकालात त्यांच्यावर न्यायालयाने कठोर ताशेरे देखील ओढले. परंतु हे निकालपत्र वाचल्यावर एक बाब लक्षात येते की, त्यांनी या पिटिशनमध्ये सुद्धा साईबाबांची 6000 कोटी रुपयांची संपत्ती, त्याला लाभणारा ‘राजकीय’आश्रय, जनतेचे पैसे खर्च करून सत्य साईबाबा यांना भेटी देणारे देशाचे अध्यक्ष, पंतप्रधान, मुख्यमंत्री, न्यायाधीश इत्यादींचा उल्लेख; त्यामुळे होणारी धर्मनिरपेक्षतेची थट्टा या बाबींचा उल्लेख करून त्या जनतेच्या निदर्शनास आणल्या. एवढे सर्व केल्यामुळे त्यांना त्रासही सहन करावा लागला. त्यांच्यावर अनेक वेळा हल्ले झाले. अशा हल्ल्यामध्ये ते जखमी सुद्धा झाले. या जखमांचे व्रण ते एखादे परितोषिक दाखवावे तसे दाखवीत असत.\nकेवळ चमत्कारांचा भांडाफोड करणे, एवढेच न करता त्यांनी यास पूरक असे विपुल लेखन केले, त्यांची अनेक पुस्तके प्रकाशित झाली, अनेक वर्तमानपत्रात, नियतकालिकांत त्यांनी लेखन केले. त्यांच्या डॉक्युमेंटरीजही खूप गाजल्या. इंग्लंडमधील प्रसिद्ध ‘चॅनल 4’ वरील त्यांची एक डॉक्युमेंटरी जगभर चांगलीच गाजली होती. कर्करोगामुळे त्यांची तब्येत बिघडत गेली. आपली तब्येत ढासळत असताना सुद्धा 5 मार्च 2009 रोजी ‘विज्ञानाच्या पद्धती’ या विषयावरील कायमस्वरुपी प्रदर्शन पूर्ण करून, ते जनतेसाठी खुले करून, बर्‍याच काळापासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण केले. 4 ऑक्टोबर 2009 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्यापूर्वी, ‘प्रेमानंद आता देवाला मानू लागले आहेत,’ अशा अफवा त्यांच्या विरोधकांनी उडवल्या होत्या. अत्यंत कमजोर अवस्थेत इस्पितळात असलेल्या प्रेमानंद यांना ही बाब सांगितली गेली, तेव्हा तशा क्षीण अवस्थेत 20 सप्टेंबर 2009 रोजी त्यांचा ‘मृत्युशय्येवरील संदेश’ त्यांनी डॉक्टर आणि अन्य लोकांच्या समोर दिला. या संदेशावर त्यांना कमजोरीमुळे सही करता येत नव्हती, म्हणून हाताचा अंगठा दिला आणि बुद्धिवादावरील आपली निष्ठा अक्षरशः ‘मरते दम तक’ कायम ठेवली होती. विशेष म्हणजे त्यांनी कोणाच्याही श्रद्धेला कधीही विरोध केला नाही. संविधानाद्वारा प्रत्येकाला प्राप्त श्रद्धा-स्वातंत्र्याचा ते आदर करीत. परंतु चमत्काराच्या नावाने शोषण, फसवणूक करणार्‍या अंधश्रद्धांवर ते तुटून पडत. ‘बी. प्रेमानंद’ हा शब्द ‘चमत्कार’ या शब्दाचा विरोधार्थी शब्दच वाटावा, अशी आपली प्रतिमा त्यांनी आपल्या कार्यातून निर्माण करून ठेवलेली आहे.\nसप्टेंबर महिन्यात येणाया ‘चमत्कार सत्यशोधन दिना’निमित्त, कसलीही भीडभाड न ठेवता ‘चमत्कारां’चे शिरकाण करणार्‍या बी. प्रेमानंद या योद्ध्याला विनम्र अभिवादन\nबी. प्रेमानंद यांचे लेखन\n1. सायन्स व्हर्सेस मिरॅकल्स\n2. ल्युअर ऑफ मिरॅकल्स\n4. द स्टॉर्म ऑफ गॉडमेन, गॉड अँड डायमंड स्मगलिंग\n5. सत्य साई ग्रीड\n6. सत्य साई बाबा अँड गोल्ड कंट्रोल अ‍ॅक्ट\n7. सत्य साई बाबा अँड केरला लँड रिफॉर्म्स अ‍ॅॅक्ट\n9. युनायटेड फ्रंट – ‘फिरा’ सेकंड नॅशनल कॉन्फरन्स\n10. मर्डर्स इन साईबाबाज बेडरूम\n11. ए. टी. कोवूर ः ऑक्टोजनरी सुवेनीर\nयाशिवाय ‘द इंडियन स्केप्टिक’ या नियतकालिकाचे ते मालक-प्रकाशक-संपादक होते. या नियतकालिकात अलौकिक वाटणार्‍या घटनांची वैज्ञानिक चिकित्सा करणारे लेखन असते. यात विशेषतः भारतातील अशा प्रकरणांवर विशेष भर दिला जातो.\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. ��ंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद…\nअलविदा : शायर रा���त इंदौरी\nडॉक्टरांच्या सहवासाने माझी जडणघडण\nडॉक्टरांच्या संयत उत्तराने प्रभावित झालो\nडॉक्टरांच्या पत्रामुळे संघटनेशी जोडला गेलो\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/hot-dipik-abikini-photos/", "date_download": "2020-10-31T15:34:54Z", "digest": "sha1:HU7M7GGTJUNOLFH5C5GUZG3TM4VMEAQF", "length": 9095, "nlines": 127, "source_domain": "hellobollywood.in", "title": "इलियाना डिक्रुझचा पांढऱ्या बिकीनीतील ‘हा’ हॉट लूक पाहून थंडीतही फुटेल घाम…. – Hello Bollywood", "raw_content": "\nइलियाना डिक्रुझचा पांढऱ्या बिकीनीतील ‘हा’ हॉट लूक पाहून थंडीतही फुटेल घाम….\nइलियाना डिक्रुझचा पांढऱ्या बिकीनीतील ‘हा’ हॉट लूक पाहून थंडीतही फुटेल घाम….\n इलियानाने हा फोटो पोस्ट करताना त्याखाली कॅप्शनही थोडे मजेशीर लिहिले आहे. मला यात थोडेफार आकर्षक असल्यासारखे फील होतेय, म्ह्णून मी नंतर हा फोटो डिलीट करणार नाही असे म्हणत इलियानाने पोस्ट केलेल्या या फोटोवर फॅन्सनी खूप कौतुकाने कमेंट्स केल्या आहेत.\nवास्तविक इलियानाचा हा फोटो कितीही हॉट असला तरी काही दिवसांपूर्वी तिने टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हंटल्या नुसार आपला लूक सांभाळणे खूप कठीण आणि त्याच वेळी इंडस्ट्रीत टिकून राहण्यासाठी गरजेचे असते असे म्हंटले होते, पण यातही मी एक नॉर्मल व्यक्ती म्हणून जगण्याचा अधिक प्रयत्न करते. असेही तिने सांगितले होते.\nदीपिकाचे प्रिया वॅरिअरला चॅलेंज; पहा ‘विंकिंग गर्ल’चा खास रिप्लाय \nसुनिधी चौ���ानचा मुलगा देतोय तिला गाण्यात साथ, पहा व्हिडिओ\nसोशल मीडिया वर गाजले अनुष्काचे बोल्ड फोटोशूट, पहा फोटो\nतू आत्महत्या का करत नाहीस या प्रश्नावर भडकली अभिनेत्री\nवयाच्या 44 व्या वर्षीही खूप बोल्ड आहे ‘ही’ अभिनेत्री, आपल्या फोटोंनी सोशल…\nलॉकडाऊनमध्ये मोनालिसाचा पतीसोबत डान्स व्हिडीओ; सोशल मीडियावर व्हायरल\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/08/BSF-will-buy-436-drones-and-anti-drone-systems.html", "date_download": "2020-10-31T16:07:27Z", "digest": "sha1:IVRRKK7B27TLSKOPOU4EVFNEUQ32VB6R", "length": 6605, "nlines": 29, "source_domain": "www.sthairya.com", "title": "बीएसए�� खरेदी करणार 436 ड्रोन आणि ड्रोन विरोधी सिस्टिम", "raw_content": "\nबीएसएफ खरेदी करणार 436 ड्रोन आणि ड्रोन विरोधी सिस्टिम\nस्थैर्य, नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजे सीमा सुरक्षा दलाचे पूर्णवेळ संचालक म्हणून राकेश अस्थाना यांची नियुक्ती होताच बीएसएफच्या टेक्नोलॉजिकल अपग्रेडेशनला सुरुवात झाली. सीमेवर टेहळणीसाठी 436 छोट्या आणि सूक्ष्म ड्रोन्स तसेच ड्रोन विरोधी सिस्टिमला मंजुरी देण्यात आली आहे. पंजाब, जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसाठी शस्त्रास्त्र घेऊन येणारे कुठलेही ड्रोन पाडण्यासाठी ड्रोन विरोधी सिस्टिमची भारत-पाकिस्तान सीमेवर नुकतीच चाचणी घेण्यात आली.\nव्यापक एकीकृत सीमा व्यवस्थापन योजनेंतर्गत पाकिस्तान, बांगलादेश सीमेवरील बीएसएफच्या 1923 चौक्या सेन्सर्स, सीसीटीव्ही आणि ड्रोन फीडने सुसज्ज करण्यात येतील. यातल्या 1500 चौक्या ड्रोन्स उडवण्यासाठी आणि ड्रोन्स विरोधी सिस्टिम वापरण्यासाठी सक्षम आहेत. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.\nकेंद्रीय गृह मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकार्‍यानुसार, छोट्या आणि स्क्षूम ड्रोन्सची किंमत जवळपास 88 कोटी रुपये आहे. पाकिस्तानला लागून असलेल्या पंजाब सीमेवर बीएसएफ सध्या सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने स्वदेशी ड्रोन विरोधी सिस्टिमची चाचणी घेत आहे. मागच्या वर्षभरापासून पाकिस्तान चिनी ड्रोन्सच्या मदतीने पंजाबमध्ये खलिस्तानी दहशतवादी आणि जम्मू-काश्मीरमध्ये जिहादींपर्यंत रायफल, पिस्तूल, ग्रेनेड पोहोचवत आहे. शुक्रवारी असॉल्ट रायफल्स आणि अफगाण हेरॉईन घेऊन येणार्‍या पाच पाकिस्तानी घुसखोरांचा बीएसएफने खात्मा केला. या कारवाईतून नव्या महासंचालकांनी भारत विरोधी कारवाया अजिबात खपवून घेणार नाही असा स्पष्ट संकेत दिला आहे. तारन, तारन सेक्टरमध्ये हे यशस्वी ऑपरेशन करणार्‍या कंपनी कमांडरसोबत स्वत: बीएसएफ प्रमुखांनी चर्चा केल्याची माहिती आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रका���क आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/national/earthquake-in-delhi-ncr-parts-of-north-india-hits-afghanistan-155231.html", "date_download": "2020-10-31T16:38:02Z", "digest": "sha1:X5U2GRBK6JC73H4JHPTWEGXN5HL6ZCMF", "length": 15864, "nlines": 200, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "दिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण", "raw_content": "\n‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न\nभारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा\nरशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू\nदिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण\nदिल्लीपासून पाकिस्तानपर्यंत भूकंपाचे झटके, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण\nराजधानी दिल्लीत आज (20 डिसेंबर) अनेक ठिकाणी भूकंपाचे झटके (Earthquake in delhi) बसले. संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी दिल्लीत भूकंप झाला.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nनवी दिल्ली : राजधानी दिल्लीसह उत्तरप्रदेश आणि पाकिस्तान या ठिकाणी आज (20 डिसेंबर) भूकंपाचे झटके (Earthquake in delhi) जाणवले. दिल्लीत संध्याकाळी 5 वाजून 12 मिनिटांनी भूकंप झाला. या भूकंपाची तीव्रता 6.3 रिस्टेल असल्याची माहिती मिळत (Earthquake in delhi) आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.\nमिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीत झालेल्या भूकंपाचे केंद्र हे अफगाणिस्तान हिन्दूकुश या ठिकाणी आहे. हिन्दूकुश या पर्वतरांगा असून हा भाग पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या या दोन्ही देशांच्या मध्ये आहे.\nदिल्लीत झालेल्या भूकंपादरम्यान काश्मीर आणि चंदीगड याठिकाणीही भूकंपाचे धक्के जाणवले. तसेच उत्तर भारतातही अनेक ठिकाणी भूकंपाचे हादरे बसले. जवळपास 25 सेकंदापर्यंत दिल्लीत अनेक ठिकाणी भूकंपाचे झटके बसले.\nपाकिस्तानच्या पेशावर या ठिकाणीही भूकंपाचे झटके बसल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानची राजधानी इस��लामाबाद या ठिकाणी बऱ्याच शहरात भूकंपाचे झटके जाणवले. भूकंपामुळे जवळपास 10 सेकंद जमीन हादरली.\nदेशात दिल्ली-एनसीआरशिवाय श्रीनगर, अमृतसर, चंदीगड, फरीदाबाद आणि गुरुग्राममध्ये भूकंपाचे झटके जाणवले. हिमाचल प्रदेशातील चंबा आणि डलहौजी (dalhousie) या ठिकाणीही भूकंपाचे हादरे बसले. तसेच उत्तरप्रदेशातील नोएडा, गाजियाबाद, मथुरा, मेरठ या ठिकाणी भूकंपाचे धक्के बसले.\nया भूकंपामुळे जिवितहानी किंवा वित्तहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली (Earthquake in delhi) नाही. मात्र या भूकंपामुळे दिल्लीत नागरिकांमध्ये प्रचंड घबराट निर्माण झाली आहे. अनेक नागरिकही रस्त्यावर जमा झाले आहेत.\nनोकरीच्या अपेक्षेने ऑनलाईन व्यवहारातील एक चूक महागात, मुंबईकर महिलेला आठ…\nनवरात्रीत सोनसाखळी चोरण्यासाठी दिल्लीहून मुंबईत; पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या\nआता संसदेची 'चव' बदलणार; 52 वर्षांपासून रेल्वेकडे असणारे कँटीनचे कंत्राट…\nBaba Ka Dhaba | मटर पनीर खाण्यासाठी अपारशक्ती खुरानाची ‘बाबा…\nPollution | भारतातील मोठ्या शहरांमध्ये प्रदूषण वाढीची समस्या, आरोग्यावर परिणाम…\nअमेरिकेवर आणखी एक संकट, अलास्कामध्ये 7.4 तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा धोका\n'हे माफिया माझी हत्या करुन आत्महत्या असं दाखवतील', पायल घोषची…\nPayal Ghosh | अनुराग विरोधात ठोठावले राष्ट्रीय महिला आयोगाचे दरवाजे,…\nकामावर रुजू व्हा, शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना आदेश; परिपत्रक जारी\nमुंबईत 99 हजार फेरीवाल्यांचे जागेसाठी अर्ज, 15 हजार फेरीवाल्यांना हक्काची…\nकॅबिनेट बैठकीला आलेल्या मंत्र्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह, आल्या पावली मंत्रालयातून…\nPHOTO : बॅडमिंटनपटू सायना नेहवालचा 'हॉलिडे मूड', पतीसोबत मालदीवला\nKeshubhai Patel | गुजरातचे माजी मुख्यमंत्री केशुभाई पटेल यांचे निधन\nPHOTO : राज ठाकरे पहिल्यांदाच राजभवनावर, राज्यपाल कोश्यारींसोबत विविध मुद्द्यांवर…\nRaj Thackeray Meet Bhagat Singh Koshiyari | वाढीव वीजबिलासंदर्भात राज्यपालांशी…\nमुंबईत बेस्टच्या दिमतीला आलेल्या सोलापुरातील 81 एसटी कर्मचाऱ्यांना कोरोना, उपचार…\n‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न\nभारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा\nरशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्य��\n कोरोना पुन्हा वाढतोय, अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत\nनिवडणूक आयोगाचा मध्यप्रदेशातील भाजप मंत्र्यांना दणका, एका मंत्र्यावर प्रचारबंदीची कारवाई तर दुसऱ्याला नोटीस\n‘दारुबंदी अपयशी की मंत्री अपयशी’ दारुमुक्ती संघटनेचे विजय वडेट्टीवारांना 5 जाहीर प्रश्न\nभारतीय नौदलाचा बंगालच्या उपसागरात अचूक मारा, चीन, पाकिस्तानला थेट इशारा\nरशिया आणि आर्मेनियाचा अजरबैजानवर हल्ला; रणभूमीत शेकडोंचा मृत्यू\n कोरोना पुन्हा वाढतोय, अनेक देश पुन्हा लॉकडाऊनच्या तयारीत\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\nपुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठा क्रांती मोर्चाची उडी\nपुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर बेपत्ता होण्यामागे राजकीय कनेक्शन, मुलाकडून धक्कादायक आरोप\nराजू शेट्टी अचानक रुग्णालयात दाखल; आयसीयूत उपचार सुरू\nपुणे जिल्हावासियांसाठी आनंदाची बातमी, जिल्ह्यातील 502 गावं कोरोनामुक्त, तर 250 गावात कोरोनाचा शिरकावच नाही\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00271.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-25-%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4;20-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/_uOmIC.html", "date_download": "2020-10-31T16:35:28Z", "digest": "sha1:WCZY6RKNDJWPAFZLZ7ESWYAXLRTB6OQL", "length": 3657, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": "कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह\nMay 26, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nकराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवक कोरोना बाधित;20 अहवाल निगेटिव्ह\nसातारा दि. 26 (जिमाका) : कराड कृष्णा मेडीमल कॉलेज येथे उपचार घेणाऱ्या कराड तालुक्यातील वानरवाडी येथील 25 वर्षीय युवकाचा अहवाल कोरोना बाधित आला असून 20 जणांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\n240 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने पाठविले तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 38 व कृष्णा मेडिकल कॉलेज,कराड येथील 41, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 81, वेणताई चव्हाण उप जिल्हा रुग्णालय कराड येथील 69, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 11 असे एकूण 240 नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे यांच्याकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशीही माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%88%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97", "date_download": "2020-10-31T17:56:15Z", "digest": "sha1:KNMIJ3AFHJM375FLN54J7ETVSZXF5BOO", "length": 4624, "nlines": 85, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "म्हैसूर विभाग - विकिपीडिया", "raw_content": "\nम्हैसूर विभाग हा भारतातील कर्नाटक राज्याचा एक प्रशासकीय विभाग आहे. यात ८ जिल्ह्यांचा समावेश होतो.\nगुलबर्गा - बिदर - बेल्लारी - रायचूर - कोप्पळ - यादगीर\nबेळगांव - उत्तर कन्नड - बागलकोट - विजापूर - धारवाड - हावेरी - गदग\nबंगळूर - बंगळूर ग्रामीण - तुमकूर - दावणगेरे - शिमोगा - चित्रदुर्ग - कोलार - रामनगर - चिकबल्लपूर\nम्हैसूर - उडुपी - दक्षिण कन्नड - कोडागु - मंड्या - चामराजनगर - हसन - चिकमगळूर\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%AF%E0%A4%B2_%E0%A4%8F%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T16:47:54Z", "digest": "sha1:TGL6HHDOROBIMI3WQJFXRFZMCWLOAYAX", "length": 5779, "nlines": 126, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रॉयल एअर फोर्स - विकिपीडिया", "raw_content": "\n(रॉयल एअरफोर्स या पानावरून पुनर्निर्देशित)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nरॉयल एअर फोर्सहे युनायटेड किंग्डमच्या वायुसेनेचे नाव आहे.\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१९ रोजी २१:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2017/10/", "date_download": "2020-10-31T16:38:11Z", "digest": "sha1:YP3VVCFJ254QB5DFRQBBK4F67WLWONR4", "length": 4181, "nlines": 50, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\nशाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड \nशाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड \nसर्वात प्रथम आपल्या देशात घडणाऱ्या अथवा घडवून आणल्या जाणाऱ्या घटनांची पार्श्वभूमी तपासणे खुपच गरजेचे असते, तीन तपासता जर त्या घटनांवर विश्वास ठेवायचा झाल्यास आपला कालांतराने भ्रमनिरास झाल्याशिवाय राहत नाही आता ताजी घटना आहे शाम रंगीला ह्या नक्कल करणाऱ्या कलाकाराची आता ताजी घटना आहे शाम रंगीला ह्या नक्कल करणाऱ्या कलाकाराची एका वाहिनीवर “द ग्रेट इंडिअन लाफ्टर चालेंज” हा विनोदी कार्यक्रम चालवला जातो, त्यात शामने पंतप्रधान नरेंद्र मोदी व् कांग्रेसचे भावी पंतप्रधानराहुल गाँधी यांची अतिशय सुरेख अशी नक्कल केलि एका वाहिन��वर “द ग्रेट इंडिअन लाफ्टर चालेंज” हा विनोदी कार्यक्रम चालवला जातो, त्यात शामने पंतप्रधान नरेंद्र मोदी व् कांग्रेसचे भावी पंतप्रधानराहुल गाँधी यांची अतिशय सुरेख अशी नक्कल केलि त्या वाहिनीने त्या भागाला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला व् शामला दोघांची नक्कल न करण्याचा सल्ला दिला त्या वाहिनीने त्या भागाला प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला व् शामला दोघांची नक्कल न करण्याचा सल्ला दिला आता यात कोणत्याही सरकारी संस्थेचा, पक्षाचा व् संघटनेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही आता यात कोणत्याही सरकारी संस्थेचा, पक्षाचा व् संघटनेचा कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप नाही परंतु “द वायर“ ह्या मोदीज्वराने ग्रस्त असलेल्यासंकेतस्थळावर सर्वात प्रथम याला ह्या सरकारमध्ये गळचेपी कशी होतेय हे नेहमीप्रमाणे तथ्याना तोडून-मोडून सांगण्यात आले परंतु “द वायर“ ह्या मोदीज्वराने ग्रस्त असलेल्यासंकेतस्थळावर सर्वात प्रथम याला ह्या सरकारमध्ये गळचेपी कशी होतेय हे नेहमीप्रमाणे तथ्याना तोडून-मोडून सांगण्यात आले आता यांच्या संपादकविषयी जाणून घ्या आता यांच्या संपादकविषयी जाणून घ्या याचे संपादक आहेत कॉंग्रेसचे अतिप्रिय पत्रकार विनोद दुआ याचे संपादक आहेत कॉंग्रेसचे अतिप्रिय पत्रकार विनोद दुआ यांना कॉंग्रेसच्या काळात …\nशाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याच...\n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nटेरी फॉक्स ( टेरंस स्टानली फॉक्स ) एक उर्जास्त्रोत \nशाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00272.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%95", "date_download": "2020-10-31T17:59:49Z", "digest": "sha1:BB52OIG2JSX3YQGGJJWEIZCTPWKVSGKX", "length": 5881, "nlines": 197, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय लेखक - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► भारतीय आत्मचरित्रकार‎ (७ प)\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर‎ (१३ क, ७४ प)\n► दलित लेखक‎ (२ क, ४ प)\n\"भारतीय लेखक\" वर्गातील लेख\nएकूण २० पैकी खालील २० पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०१८ रोजी २२:०५ वाजता ��ेला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/the-fall-in-crude-oil-prices/", "date_download": "2020-10-31T15:41:01Z", "digest": "sha1:5Z3K4C4MVUQ35V2Q2FTDCXYE6TFJ6MX3", "length": 9487, "nlines": 113, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरणच - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या कच्च्या तेलाच्या किंमतीत घसरणच\nकच्च्या तेलाच्या किंमतीत घसरणच\nजगातील अनेक भागात कोरोना विषाणूच्या रुग्णांचे प्रमाण वाढलेले प्रमाण आणि मागणीत सुरु असलेली घट यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती बुधवारी १.०९ टक्क्यांनी घसरून ३८ डॉलर प्रति बॅरलवर आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलनचे मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्या यांनी सांगितले. यासह यूएस क्रूड इन्व्हेंटरीची पातळी १.२ बॅरल्सनी वाढली. इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी (IEA) तेलाच्या मागणीत दररोज ९१.७ मिलियन बॅरल (BPD)ने वाढ होण्याचा अंदाज वर्तवला. मे २०२० मधील प्रस्तावित ५००,००० बॅरल प्रतिदिन मागणीपेक्षा ती जास्त आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किंमती घसरण्याला मर्यादा आल्या.\n‘हे’ मास्क मारणार कोविडचे विषाणू\nसोन्याच्या किंमती थोड्या म्हणजेच ०.०४%नी घसरून १७२७ डॉलर प्रति औसांवर स्थिरावल्या. अमेरिकी डॉलरचे मूल्य विशेषत्वाने वाढत असल्याने इतर चलनधारकांना पिवळा धातू महाग ठरला. असे असले तरीही, अमेरिकी फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी पुढील काही महिने व्याजदरातील कपात कायम राहिल, अशी घोषणा केल्यानंतर सोन्याच्या किंमतीतील घसरणीला मर्यादा आल्या. बँक ऑफ जपानने प्रोत्साहनपर आणि मदत करण्यासाठी १ ट्रिलियन डॉलर्सचे पॅकेज जाहीर केल्यामुळेही सोन्याच्या किंमतीतील घसरण मर्यादित राहिली. यासोबतच कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत विशेषत: चीनमधील रुग्णांमध्ये वाढ झाल्याने किंमतींना प्रोत्साहन मिळाले.\nस्पॉट सिल्व्हरच्या किंमती १.०६% नी वृद्धी घेत १७.६ डॉलर प्रति औसांवर बंद झाल्या. एमसीएक्सवरील किंमती ०.२२% नी वाढून ४८,४३६ रुपये प्रति किलोवर बंद ���ाल्या.\nPrevious article‘टाटा’ करतेय कोविड योद्यांची वाहन’सेवा’\nNext article‘हार्टफुलनेस’चा करुणामय योगा\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nजिओने आणले अफलातून ‘ग्लास’\nभूस्खलन होण्यापूर्वीच मिळणार आता सूचना\nहवामानाने मारले, तरी ‘रिलायन्स’ तारणार\n‘निसान मॅग्नाइट’ लवकरच बाजारात…\n१०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मिळणार ‘उच्च’ शिक्षण\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/entertainment-gallery/2251140/swarajyarakshak-sambhaji-fame-actress-ashvini-mahangade-latest-warrior-theme-photoshoot-sdn-96/", "date_download": "2020-10-31T16:27:39Z", "digest": "sha1:GZFU4YA6EXUYUOKM76PJCMDAOAFK5PIV", "length": 9203, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: swarajyarakshak sambhaji fame actress ashvini mahangade latest warrior theme photoshoot sdn 96 | शिवरायांची लेक जणू… अभिनेत्रीचा रणरागिणी लूक होतोय व्हायरल | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nशिवरायांची लेक जणू… अभिनेत्रीचा रणरा��िणी लूक होतोय व्हायरल\nशिवरायांची लेक जणू… अभिनेत्रीचा रणरागिणी लूक होतोय व्हायरल\n'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेत राणू अक्कांची भूमिका साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडेनं नुकतंच एक फोटोशूट केलं आहे. (सर्व फोटो - अश्विनी महांगडे/इंस्टाग्राम)\nरणरागिणीच्या रुपातील तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.\nया फोटोंसोबतच अश्विनीने दिलेले प्रेरणादायी कॅप्शन विशेष लक्ष वेधून घेत आहेत.\n'शिवरायांची लेक जणू ही शौर्याची तलवार आहे, म्यान फक्त शोभेला पण अन्यायावर वार आहे'\n'मुलींनो आत्याचाराला बळी न पडता, छेड काढली तर मान खाली घालून सहन न करता, तलवार काढून जिरवता आली पाहीजे,' असं कणखर संदेश तिने कॅप्शनमधून दिला आहे.\nमेणबत्त्याचे नाही तर शौर्याचे प्रतिक बना, असं ती म्हणतेय.\nस्वतःचं अस्तित्व प्रस्थापित करायला वरवर राहून चालत नाही तर, तळाशी जाऊन आव्हानांना भेदून शून्यातून विश्व निर्माण करावं लागतं, असे सकारात्मक ऊर्जा देणारे कॅप्शन तिने या फोटोंना दिले आहेत.\nअश्विनी महांगडेनं 'अस्मिता' या मालिकेतील मनालीच्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं.\nया मालिकेशिवाय तिने 'बॉईज' चित्रपटात साकारलेली शिक्षिकादेखील प्रेक्षकांना चांगलीच लक्षात राहिली.\nझी मराठी वाहिनीवरील 'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेतील राणू अक्काच्या भूमिकेतून अश्विनीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं.\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/diazepam-diphenhydramine-paracetamol-phenylephrine-p37143305", "date_download": "2020-10-31T16:27:03Z", "digest": "sha1:3ANW2KCUKNR3FEWQ62AC5IORU5IVFJGP", "length": 28253, "nlines": 638, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine - उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine in Marathi", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nअभी 105 डॉक्टर ऑनलाइन हैं \nचिंता मुख्य (और पढ़ें - चिंता दूर करने के घरेलू उपाय)\nखांसी (और पढ़ें - खांसी के लिए घरेलू उपाय)\nकफ (और पढ़ें - कफ निकालने के उपाय)\nचिकनगुनिया (और पढ़ें - चिकनगुनिया के घरेलू उपाय)\nसाइटिका (और पढ़ें - साइटिका का घरेलू उपाय)\nप्रेगनेंसी में कमर दर्द\nगरोदरपणात स्तनात वेदना होणे\nगर्भावस्था में पेडू में दर्द\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nDiazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine पासून गर्भवती महिलांना मध्यम दुष्परिणाम जाणवू शकतात. तुम्हाला देखील तसेच वाटत असेल, तर त्याला थांबवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यावरच पुन्हा सुरु करा.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrineचा वापर सुरक्षित आहे काय\nDiazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine चे स्तनपान देणाऱ्या महिलेवरील दुष्परिणाम अत्यंत सौम्य आहेत.\nमूत्रपिंड वरील Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine च्या दुष्परिणामाची फारच कमी प्रकरणे आढळली आहेत.\nDiazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine घेऊ नये -\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nDiazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine घेतल्यानंतर, तुम्हाला पेंगुळलेले वाटू शकेल. त्यामुळे ही कार्ये करणे सुरक्षित नसेल.\nते सुरक्षित आहे का\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nDiazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine मानसिक विकारांना बरे कर��्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nसंशोधनाच्या अभावी, अल्कोहोलसोबत Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine घेण्याच्या दुष्परिणामांविषयी कोणतीही माहिती उपलब्ध नाही आहे.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Diazepam + Diphenhydramine + Paracetamol + Phenylephrine चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00273.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Chandrayaan", "date_download": "2020-10-31T16:44:21Z", "digest": "sha1:W3ODJN2FXRC2UR57E2PQDGPTNUWCJRO5", "length": 4607, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकोट्यधीश होता सुशांतसिंह राजपूत, जाणून घ्या त्याची संपत्ती\nमोदींनी विद्यार्थ्यांना सांगितलं 'चांद्रयान २'च्या रात्रीचं गुपित\nचांद्रयान-३: मोहिमेसाठी ६०० कोटी ₹ खर्च येणार\nबेंगळुरू: नाताळ निमित्त खास केक\nटि्वटवर चर्चा लोकसभा निवडणुकीची\nटि्वटवर चर्चा लोकसभा निवडणुकीची\n'विक्रम लँडर' शोधलं कुण���\n'विक्रम लँडर' शोधलं कुणी\nचांद्रयान २: भारतीय इंजिनीअरनं नासाला दिली 'विक्रम'ची माहिती\nविक्रम लँडरचा ठावठिकाणा शोधणारा 'तो' कोण\nचांद्रयान २: भारतीय इंजिनीअरनं नासाला दिली 'विक्रम'ची माहिती\nचांद्रयान-२ः नासानं शोधला विक्रम लँडरचा पत्ता\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T18:04:47Z", "digest": "sha1:LSWQI7Y73GX4BPBSLQBLVR4TWKACOEE4", "length": 4696, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२३:३४, ३१ ऑक्टोबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nपुणे‎ २३:२३ +२५‎ ‎Wikiajitm चर्चा योगदान‎ →‎इतिहास खूणपताका: मोबाईल संपादन 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल मोबाईल अ‍ॅप संपादन Android app edit\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00275.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/musical-instruments-intro10-percussion/", "date_download": "2020-10-31T17:10:30Z", "digest": "sha1:4AT3G5RC45LYG6YT4F3Q3NUWSDUXIIFM", "length": 5083, "nlines": 53, "source_domain": "balranjankendra.org", "title": "वाद्यांची ओळख – क्रमांक १० – मुले नादरंगी रंगली! | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nवाद्यांची ओळख – क्रमांक १० – मुले नादरंगी रंगली\nदिनांक: ३० नोव्हेंबर, २०१६\nबालरंजन केंद्राच्या वाद्यांची ओळख कार्यक्रमात डॉ .राजेंद्र दूरकर यांनी मुलांना एकूण २० वाद्यांची माहिती दिली .” सगळ्यात सोपे वाद्य , जे निसर्गातच बनते ते म्हणजे शंख .ते वाजविण्यास श्वासाची गरज असते .त्यासाठी प्राणायाम करणे आवश्यक आहे ” असे सांगून त्यांनी मुलांना शंख वाजवून दाखवला .त्यानंतर एकतारी , चिपळी , नारळाच्या करवंत्या ,कबास्क ,मराकस ,चकवा अशी विविध वाद्ये मुलांना आईकायला मिळाली .कार्यक्रमाच्या उत्तरार्धात रेसोरेसो,खंजिरी , झांजा , स्लेडेन , दिमडी यांनी गम्मत आणली .बगलबच्चा ,मोरसिंग , घुंगरू , मादल , चौडक , ढोल, डफ , चंडा या वाद्यांचा नाद आईकत कार्यक्रम शेवटाकडे आला . हलगीच्या आवाजाने सभागृह दणाणून गेले . त्या तालावर मुले नाचू लागली .\nबालरंजन च्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या ” डॉ. दूरकर हे स्वतः डॉक्टर असूनही त्यांनी मुलांना ना औषध दिले ,ना इंजेक्शन मात्र त्यांनी मुलांना नादरंगाचे टोनिक दिले आहे . त्यामुळे मुले आज खुश झाली आहेत . वाद्यांची ओळख हा कर्यक्रम दर महिन्यात रंगात जाऊन उंची गाठत आहे. त्याला मुले व पालकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे ”\nसौ . किशोरी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले , आशा होनवाड यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला . संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभारप्रदर्शन केले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T18:02:12Z", "digest": "sha1:3TIMTRCP564ZNOICA6SQPBPX7YXNZMYD", "length": 3789, "nlines": 104, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:रेंस - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ जून २०१५ रोजी १९:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्य��स आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vishesh-news/we-dont-make-the-likes-of-pran-anymore-janjir-stilll-remembered-amitabh-bachchan-149268/", "date_download": "2020-10-31T16:27:00Z", "digest": "sha1:2SFT2O7S5J3UTCZJCHGHYPIZBCSY2GPT", "length": 13332, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "‘जंजीर’मधील कामाचे २० वर्षांनंतर कौतुक – अमिताभ | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\n‘जंजीर’मधील कामाचे २० वर्षांनंतर कौतुक – अमिताभ\n‘जंजीर’मधील कामाचे २० वर्षांनंतर कौतुक – अमिताभ\nस्वत:चे चित्रपट कधीच पाहायचे नाही, असा नियमच त्यांनी जणु पाळला होता. त्यामुळे ‘जंजीर’ हा चित्रपट त्यांनी २० वर्षांनंतर अचानक पाहिला. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले.\nस्वत:चे चित्रपट कधीच पाहायचे नाही, असा नियमच त्यांनी जणु पाळला होता. त्यामुळे ‘जंजीर’ हा चित्रपट त्यांनी २० वर्षांनंतर अचानक पाहिला. त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. दोन दशकानंतर प्राणसाहेबांनी केलेले कौतुक मी आजही विसरू शकत नाही, असे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांनी प्राण यांच्यावरील आत्मचरित्रात म्हटले आहे. प्रामाणिक, सचोटीचा अभिनेता, आपल्या भूमिकेत जीव ओतून टाकणाऱ्या प्राणसाहेबांकडून प्रत्येकवेळी नवीन शिकायला मिळाले, असेही बच्चन यांनी म्हटले आहे.\n१९६० मध्ये पहिल्यांदा आर. के. स्टुडिओमध्ये मी त्यांना पाहिले. अत्यंत विनम्र असलेल्या प्राण यांनी काहीही आढेवेढे न घेता लगेचच छायाचित्रही काढू दिले. ‘खलनायक’ या फारशा प्रसिद्ध नसलेल्या भूमिकेचा त्यांनी आपणहून स्वीकार केला आणि तो शेवटपर्यंत समर्थपणे पाळला. प्राणसाहेबांचा खलनायक म्हणजे समोरच्याला त्यांच्याबद्दल दहशत वाटावी, घृणा वाटावी. परंतु लोकांनी त्यांनी कमालीचे प्रेम दिले. ‘जंजीर’मध्ये मला भूमिका मिळण्यामागेही त्यांचाच वाटा होता. पोलीस ठाण्यातील एका चित्रिकरणाच्या वेळी शेरखानवर मी जोरात ओरडतो, असा प्रसंग होता. मी खूपच जोरात ओरडलो. त्याचे नंतर मलाच वाईट वाटले. परंतु प्राणसाहेबांना त्याबद्दल काहीही वाटले नाही. मा��्र ज्या ज्या वेळी आपण प्राणसाहेबांबरोबर काम केले त्या प्रत्येक वेळी त्यांनी माझ्या कामाचे कौतुक केले. कामाचा जिवंत झरा म्हणजे प्राणसाहेब. ते खूप लाजाळू होते. परंतु प्रचंड प्रेमळ होते. आस्थेने सर्वाची चौकशी करीत. सेटवर ते लवकरच यायचे आणि उशिरा जायचे. काम संपले तरी ते थांबून राहायचे. आजारपणामुळे त्यांनी कधीही चित्रीकरण रद्द केले नाही. काही प्रसंगांमध्ये एकवेळ आम्हाला वेळ लागायचा. परंतु प्राणसाहेब मात्र नेहमीच पुढे असायचे.\nप्राण म्हणजे जीवन. आपले संपूर्ण जीवन त्यांनी चित्रपटसृष्टीसाठी बहाल केले. प्रेक्षकांमध्ये आपल्या भूमिकांनी एक प्रकारची दहशत त्यांनी निर्माण केली. परंतु वाईटावर चांगल्याचा विजय होतो, या वाक्यानुसारच ते आयुष्य जगले. सिनेमाचे तंत्र बदलले तरी प्राणसाहेबांनी हिंदी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान कधीही पुसले जाणार नाही. ते कायम स्मरणात राहिल, असेही अमिताभ बच्चन यांनी म्हटले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 इशरत जहाँ आणि आपण\n2 कट प्रॅक्टिस आणि खर्चाचे दुष्टचक्र\n3 शिक्षण मंडळांच्या बरखास्तीने गुणवत्ता वाढेल\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00276.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:22:57Z", "digest": "sha1:R5B7GRYMZOFQ7O4HMPUX6RBECHTIZAI6", "length": 5871, "nlines": 148, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गांबिया नदी - विकिपीडिया", "raw_content": "\n१,१३० किमी (७०० मैल)\nउगमापासून मुखापर्यंत गांबिया नदीचा मार्ग\nगांबिया नदी ही पश्चिम आफ्रिकेतील एक मुख्य नदी आहे. ही नदी गिनी देशातील फौटा जालोन नावाच्या डोंगरात उगम पावते. तेथून ईशान्य व पश्चिमेकडे १,१३० किमी लांब वाहत जाउन ती अटलांटिक महासागराला मिळते. ह्या नदीच्या नावावरूनच गांबिया देशाचे नाव पडले आहे.\nगांबिया नदीच्या मुखाजवळ असलेले जेम्स नावाचे छोटे बेट येथील वसाहतकाळादरम्यान होणाऱ्या गुलाम लिलावासाठी सध्या युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान आहे.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जून २०१६ रोजी १०:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_(%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%95)", "date_download": "2020-10-31T17:54:37Z", "digest": "sha1:BBE4BI72R65N7MZDFFB5ZIDBUWO3DRDS", "length": 5252, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "यार्ड (एकक) - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nयार्ड (म्हणजे मराठीत वार आणि हिंदीत गज) हे ३ फुटाचे ब्रिटिश लांबी मापन पद्धतीतले एकक आहे.\n०.९१४४ मीटर = १ यार्ड\n३६ इंच = १ यार्ड\n३ फूट = १ यार्ड\n२२० यार्ड = १ फर्लॉंग\n१७६० यार्ड = ८ फर्लॉंग = १ मैल\nब्रिटिश व मेट्रिक पद्धतींची तुलना\nआल्याची नोंद केलेली ��ाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी १७:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-big-response-bandh-called-maratha-reservation-solapur-district-36453", "date_download": "2020-10-31T15:22:19Z", "digest": "sha1:3AIFQ22GDTVQW7BYHJWJ4FNF5PEUSMDQ", "length": 15878, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Big response to the bandh called for Maratha reservation in Solapur district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद\nसोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी पुकारलेल्या बंदला मोठा प्रतिसाद\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता.२१) बंदची हाक दिली होती.\nसोलापूर : मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीसाठी सकल मराठा समाजाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यात सोमवारी (ता.२१) बंदची हाक दिली होती. दगडफेकीचे काही किरकोळ प्रकार वगळता या बंदला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी सकल मराठा समाज कार्यकर्त्यांनी सकाळी आमदार, खासदार या लोकप्रतिनिधींच्या घरावर धडक देऊन त्यांना निवेदन देत मागणीकडे लक्ष वेधले.\nसोलापूर शहरात सकाळपासूनच सर्व व्यापारपेठा बंद होत्या. काही अत्यावश्‍यक सेवेची दुकाने सुरु होती. बाकी सर्वत्र शांतता राहिली. सकाळी दहाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मराठा समाज कार्यकर्त्यांनी आमदार विजयकुमार देशमुख, त्यानंतर आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे आणि खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी यांच्या घरावर मोर्चाद्वारे धडक दिली. तिथे या लोकप्रतिनिधींना भेटून निवेदन देत आमच्या मागणीवर सरकारकडे दाद मागा, अशी विनंती केली.\nयावर सर्वच लोकप्रतिनिधींनी आम्ही मराठा आरक्षणाच्या बाजूने आहोत, आपण सर्वोतपरी मदत करु, स्वतः यासाठी आग्रही राहू, असे आश्‍वासन मोर्चेकऱ्यांना दिले. सकाळी पार्क चौकात समाजाच्या वतीने सरकारवर ‘आसूड ओढो’ आंदोलन झाले. यावेळी सरकारच्या निषेधाच्या घोषणा देताना ‘आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’ असं म्हणत मागण्यांकडे लक्ष वेधलं.\nसोलापुरात या आंदोलनादरम्यान पार्क चौकातील ब्रम्हदेव माने बॅंकेच्या एटीएमवर आणि सातरस्ता परिसरातील एका दुकानावर दगडफेकीच्या किरकोळ घटना घडल्या. परंतु, पोलिसांनी वेळीच या ठिकाणी बंदोबस्त वाढवत शांतता प्रस्थापित केली.\nदरम्यान, जिल्ह्यातही अक्कलकोट, पंढरपूर, माढा, मोहोळ तालुक्‍यात सगळीकडे या आंदोलनाला मोठा पाठिंबा मिळाला. सांगोला, बार्शी, मोहोळमध्ये कार्यकर्त्यांनी रास्ता-रोको आंदोलन केले. अकलूजमध्ये चप्पल मारो आंदोलन केले. पंढरपुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात जागरण गोंधळ करुन लक्ष वेधण्यात आले.\nसोलापूर पूर floods मराठा समाज maratha community आरक्षण दगडफेक सकाळ खासदार शिवाजी महाराज shivaji maharaj आमदार विजयकुमार सुभाष देशमुख प्रणिती शिंदे praniti shinde मराठा आरक्षण maratha reservation आंदोलन agitation पंढरपूर\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00277.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-2-december-20.html", "date_download": "2020-10-31T15:33:18Z", "digest": "sha1:KGLC3VFF6P2RHCTG6TJGQIFZFQHFR3KG", "length": 6916, "nlines": 89, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २ डिसेंबर (जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन)", "raw_content": "\nHomeडिसेंबरदैनंदिन दिनविशेष - २ डिसेंबर (जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन)\nदैनंदिन दिनविशेष - २ डिसेंबर (जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन)\n१४०२: लाइपझिग विद्यापीठ सुरू झाले.\n१९४२: एनरिको फर्मी याने प्रथमच शिकागो येथील अणूभट्टीत अणुविभाजनाची शृंखला अभिक्रिया (Chain Reaction) नियंत्रित करण्यात यश मिळवले. यामुळे अणूऊर्जेचा शोध लागला.\n१९४२: योगी अरविंदांच्या अरविंद आश्रमाची पॉडिचेरी येथे स्थापना झाली.\n१९७१: अबू धाबी, अजमान, फुजैराह, शारजाह, दुबई आणि उम-अल-क्‍वैन यांनी मिळून युनायटेड अरब एमिरातसची (UAE) स्थापना केली.\n१९७६: फिडेल कॅस्ट्रो क्यूबाचे अध्यक्ष झाले.\n१९८८: बेनझीर भुट्टो यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. कोणत्याही मुस्लिम राष्ट्राच्या पंतप्रधान बनणार्‍या त्या पहिल्या महिला आहेत.\n१९८९: भारताच्या ७व्या पंतप्रधानपदी विश्वनाथ प्रताप सिंग यांचा शपतवीधी.\n१९९९: काळा पैसा अधिकृत व्यवहारात आणण्यास प्रतिबंध करणारे आणि परकीय चलन व्यवस्थापन करणारे (FEMA) ही दोन विधेयके लोकसभेत मंजूर\n२००१: एन्‍रॉन कंपनीने दिवाळखोरी जाहीर केली.\n१८५५: कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ मे १९२३ – बंगळुरू, कर्नाटक)\n१८८५: यकृत आणि यकृताच्या स्रावांचा अभ्यास करणारे शास्रज्ञ जॉर्ज रिचर्ड यांचा जन्म.\n१८९८: पहिल्या महायुद्धातील भारतीय पायलट इन्दर लाल रॉय यांचा जन्म. (मृत्यू: २२ जुलै १९१८)\n१९०५: सोविएत लँड नेहरू पुरस्कार विजेते मराठी साहित्यिक अनंत काणेकर यांचा जन्म.\n१९३७: महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचा जन्म.\n१९४२: मुक्तांगणच्या संस्थापिका डॉ. अनिता अवचट यांचा जन्म.\n१९४४: कोसोवो देशाचे पहिले अध्यक्ष इब्राहिम रुगोवा यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी २००६)\n१९४७: भारतीय क्रिकेटपटू धीरज पारसणा यांचा जन्म.\n१९५९: अभिनेते बोमन ईराणी यांचा जन्म.\n१९७२: भारतीय क्रिकेटपटू सुजित सोमसुंदर यांचा जन्म.\n१५९४: नकाशाकार, गणितज्ञ आणि तत्त्वज्ञ गेरहार्ट मरकेटर यांचे निधन. (जन्म: ५ मार्च १५१२)\n१९०६: कालाजंत्रीकार आणि आद्य विज्ञान प्रसारक बाळाजी प्रभाकर मोडक यांचे निधन.\n१९८०: पाकिस्तानचे ४थे पंतप्रधान चौधरी मुहम्मद अली यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १९०५)\n१९९६: आंध्र प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री एम. चेन्‍ना रेड्डी यांचे निधन. (जन्म: १३ जानेवारी १९१९ – पेड्डामंगलम, मोईनाबाद, आंध्र प्रदेश)\n२०१४: महाराष्ट्राचे ८ वे मुख्यमंत्री ए आर अंतुले यांचे निधन. (जन्म: ९ फेब्रुवारी १९२९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/krida-news/uk-based-company-to-build-ipl-bio-secure-bubble-in-uae-psd-91-2250805/", "date_download": "2020-10-31T15:59:19Z", "digest": "sha1:IU7SDGE7775CKEXHMAHOEYWPNOOS5C7L", "length": 14567, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "UK based company to build IPL bio secure bubble in UAE | IPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nIPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला\nIPL 2020 : UAE मध्ये Bio Secure Bubble तयार करण्याचं कंत्राट UK मधील कंपनीला\n१९ सप्टेंबरपासून होणार स्पर्धेला सुरुवात\nआयपीएलच्या तेराव्याा हंगामाची अधिकृत घोषणा करण्यात आलेली आहे. १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर या कालावधीत युएईत ही स्पर्धा खेळवली जाणार आहे.\nजगभरात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता, आयपीएलच्या आयोजनात Bio Secure Bubble म्हणजेच प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्याचं कंत्रात UK स्थित रेस्ट्राटा या कंपनीला देण्यात आलं आहे. Tata उद्योगसमुहाला मागे टाकून रेस्ट्राटा कंपनीने हे कंत्राट मिळवलं आहे. एखादी स्पर्धा किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या कंपनीने आतापर्यंत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आणि २०१२ साली लंडन ऑलिम्पिक्समध्ये काम केलं आहे. काही दिवसांपूर्वीच इंग्लंड क्रिकेट बोर्डाने वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी Bio Secure Bubble तयार करण्याची जबाबदारी या कंपनीला दिली होती. या अनुभवाच्या जोरावर बीसीसीआयनेही IPL च्या आयोजनाचं कंत्रात रेस्ट्राटा कंपनीला दिलं आहे.\nयाआधी क्रीडा स्पर्धांसाठी काम करण्याचा अनुभव, प्रामुख्याने क्रिकेट स्पर्धांचा अनुभव आणि Tata समुहाच्या तुलनेत कमी खर्चात Bio Secure Bubble तयार करण्याची हमी दिल्यानंतर रेस्ट्राटा कंपनीला हे कंत्राट मिळालं आहे. बीसीसीआयने सर्व संघमालकांना याबद्दल माहिती दिली असून UAE मध्ये खेळाडू व इतर स्टाफच्या प्रवासापासून राहण्याच्या जागेवर सर्व नियमांचं पालन होतंय की नाही आणि कोणत्याही प्रकारे करोनाविषयक नियमांचं उल्लंघन होणार नाही याची जबाबदारी आता रेस्ट्राटा कंपनीकडे असणार आहे.\nटाइम्स ऑफ इंडियाला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करण्यासाठी Tata समुहाने रेस्ट्राच्या दुप्पट खर्च सांगितला होता. आयपीएलमधील एका संघमालकाने Tata समुहाचं नाव बीसीसीआयला सुचवलं होतं. “पण सध्याच्या परिस्थितीत शिफारस पुरेशी नाही. मोठी स्पर्धा आयोजित करताना अनुभव महत्वाचा आहे. रेस्ट्राटा कंपनीला एका सामन्यासाठी ५०० लोकं, खेळाडू आणि इतर स्टाफचं नियोजन करण्याचा अनुभव आहे. या प्लानचं सादरीकरणही त्यांनी आम्हाला केलं. तसेच या कामात रेस्ट्राटा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन हे प्रतिजैविक सुरक्षा कवच तयार करणार आहे.” याच कारणामुळे रेस्ट्राटा कंपनीला हे कंत्राट देण्यात आल्याचं बीसीसीआयमधील सूत्रांनी सांगितलं. स्पर्धा सुरु झाल्यानंतर प्रतिजैविक सुरक्षा कवच (Bio Secure Bubble) चे खास नियम तयार होतील. प्रत्येक संघांना ते पाळणं बंधनकारक असणार आहे.\nअवश्य वाचा – चिनी कंपनीच्या गुंतवणूकीनंतरही Dream 11 ला IPL स्पॉन्सरशिप, BCCI म्हणतं…\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020: इशान किशनचा धमाका; ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीशी बरोबरी\nIPL 2020 : मुंबईकर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल\nIPL 2020 : आनंदाची बातमी, रोहित शर्मा लवकरच पुनरागमन करणार \nIPL 2020: बंगळुरूच्या फलंदाजांची हाराकिरी; हैदराबादपुढे १२१ धावांचं आव्हान\nIPL 2020 : …तर दिल्लीचा संघ गमावू शकतो प्ले-ऑफमधलं स्थान \n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 चिनी कंपनीच्या गुंतवणूकीनंतरही Dream 11 ला IPL स्पॉन्सरशिप, BCCI म्हणतं…\n2 IPL 2020 : क्वारंटाइन झालेल्या RCB खेळाडूंनी हॉटेलमध्ये सुरु केला सराव\n3 IPL 2020 : दिल्लीकडून खेळताना आश्विनला ‘मंकडिंग’ची परवानगी नाही – रिकी पाँटींग\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00278.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE_%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%A4_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0", "date_download": "2020-10-31T17:30:16Z", "digest": "sha1:3UZPERG4WADORECUKTTGSGFFYNWYWCCC", "length": 9803, "nlines": 147, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ - विकिपीडिया", "raw_content": "इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाचे प्रवेशद्वार\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ (रोमन लघुरूप: IGNOU, इग्नू) वे भारतीय संसदेच्या कायद्याद्वारे सप्टेंबर १९८५ मध्ये स्थापन करण्यात आलेले एक केंद्रीय विद्यापीठ आहे. याचे मुख्य कार्यालय नवी दिल्लीत मैदान गढी येथे आहे. हे जगातील सर्वात मोठे विद्यापीठ आहे असे समजले जाते. भारतातील व इतर ३३ देशांचे सुमारे ३० लाख विद्यार्थी या विद्यापीठात अध्ययन करतात. हे विद्यापीठ भारतामधील मुक्त व दूरस्थ शिक्षणाची सोय असलेले राष्ट्रीय केंद्र असून दूरस्थ शिक्षणात जगात अग्रेसर आहे. [१]\nशिक्षण व संशोधन याशिवाय विस्तार() व प्रशिक्षण() हे या विद्यापीठाच्या शैक्षणिक कार्याचा मुख्य आधार आहेत.(म्हणजे काय\nपहा : गांधी नावाच्या संस्था\n^ \"'इग्नू' दुनिया का सबसे बड़ा विश्वविद्यालय है\". जोश 18(हिन्दी). १५ जनवेरी २००९ रोजी पाहिले. |access-date= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)\nबाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठ\nडॉ. हरीसिंग गौर विद्यापीठ\nइंग्रजी आणि विदेशी भाषा विद्यापीठ\nइंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ\nइंदिरा गांधी राष्ट्रीय जमाती विद्यापीठ\nमहात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठ\nमौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विश्वविद्यालय\nनवीन केंद्रीय विद्यापीठे† (१९)\nदक्षिण बिहार केंद्रीय विद्यापीठ\nहिमाचल प्रदेश केंद्रीय विद्यापीठ\nहेमवती नंदन बहुगुना गढवाल विद्यापीठ\nमहात्मा गांधी केंद्रीय विद्यापीठ\nराजीव गांधी राष्ट्रीय विमानचालन विद्यापीठ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6", "date_download": "2020-10-31T17:26:02Z", "digest": "sha1:ELOQV2S3XZUY265A6N75ETMN2AZHR6LD", "length": 10048, "nlines": 107, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देवबंद - विकिपीडिया", "raw_content": "\nदेवबंद हे उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील एक गाव आहे.\nया गावात दार-उल-उलूम (उर्दू: دارالعلوم دیوبند) ही मुस्लिम धर्मातील अभ्यासकांची संस्था आहे. ही संस्था भारतात इस्लाममधल्या कट्टर अशा वहाबी पंथाचे शिक्षण देते. इजिप्त येथील मुस्लिम विद्यापीठानंतर या संस्थेचा दर्जा मुस्लिम धर्म अभ्यास जगतात वरचा मानला जातो. देशोदेशीचे विद्यार्थी येथे मुस्लिम धर्म, तत्त्वज्ञान इत्यादींचा अभ्यास करायला येतात. संस्थेतील विद्यार्थ्यांना व विद्वानांना देवबंदी म्हणतात. ही संस्था सतत काही ना काही फतवे काढीत असते.\nया संस्थेची स्थापना इ.स. १८६६ मध्ये झाली. इ.स. १८५७ मध्ये इंग्रजांशी झालेल्या युद्धात मुस्लिम राज्यकर्त्यांचा पराभव झाला. तत्कालीन मुस्लिम राज्यकर्ते आणि जनता इस्लामच्या शिकवणुकीला विसरली म्हणून हा पराभव झाला, असा या पराभवाचा अर्थ लावला गेला होता, असे मानले जाते. तेव्हा मुस्लिमांना इस्लामचे खरे शिक्षण देण्यासाठी त्यांनी देवबंद या हिंदू नाव असलेल्या गावी शाळा स्थापन केली. कालौघात त्या शाळेचा विस्तार वाढत ते विश्वविद्यालय झाले आहे. तेथे प्रामुख्याने कट्टर धार्मिक शिक्षणावरच भर दिला जातो असे विचारवंत मानतात. देवबंदमध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना देवबंदी असे म्हणतात. देवबंद विद्यापीठामध्ये प्रामुख्याने पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहार येथून मुस्लिम विद्यार्थी येतात. एकेकाळी दे��बंद विद्यापीठाच्या अभ्यासकांनी भारताच्या फाळणीला विरोध केला होता. फाळणी केल्यानंतर भारताची इस्लामीकरण करता येणार नाही या विचारामुळे फाळणीला विरोध करण्यात आला होता.\nयाच प्रकारचे एक विद्यापीठ बरेली येथे आहे.\nया विद्यापीठातील सुशिक्षितांनी भारत, बांग्लादेश, पाकिस्तान येथे वैचारिक परिणाम साधले आहेत. हे विद्यापीठ अफगाणिस्तान, इंग्लंड आणि अमेरिकेची संयुक्त संस्थाने येथील मुस्लिमांना संघटित करण्यात मोठी भूमिका घेत असते.\nदेवबंदचे महत्त्व लक्षात घेता सर्व भारतातून मुस्लिम विद्यार्थी तेथे धार्मिक शिक्षण घेण्यास येतात. इस्लामीच असलेला अहमदिया पंथ हा त्यांचा कट्टर विरोधक आहे.\nदेवबंदी फतव्यांवर अनेक पुस्तके आहेत. त्यांपैकी काही ही :\nदार-उल-उलूम, देवबंद यांचे अधिकृत संकेत स्थळ (इंग्रजी, हिंदी)\nदारुल फतवा यांचे अधिकृत संकेत स्थळ (इंग्रजी)\nदारुल उलूम देवबंद यांची अनुदिनी संकेत स्थळ (इंग्रजी)\nभारतीय मुस्लिम वार्ता (इंग्रजी)\nपारंपरिक इस्लामी चळवळ देवबंदी, तबलीगी आणि तालीब (इंग्रजी)\nदारुल उलूम देवबंदी यांनी जाहीर केलेला दहशतवादविरोधी फतवा (इंग्रजी)\nआंतरजालावरील देवबंदी उलेमांची पुस्तके (इंग्रजी)\nआंतरजालावर इस्लामी फतवे (इंग्रजी)\nआंतरजालावर इस्लामी अभ्यास (इंग्रजी)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ सप्टेंबर २०१९ रोजी २१:०१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.aarogya.com/marathi/%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%B0/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1/%E0%A4%AE%E0%A5%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A3.html?tmpl=component&print=1&layout=default&page=", "date_download": "2020-10-31T15:48:32Z", "digest": "sha1:MNVMOMRIJZNIWYJWMAISNW3ZCNG5EKHH", "length": 15362, "nlines": 61, "source_domain": "www.aarogya.com", "title": "मूत्रपिंड रोपण - आरोग्य.कॉम - मराठी", "raw_content": "\n४० वर्षापूर्वी मूत्रपिंड रोपण केले गेले आणि तेव्हापासून मोठ्या संख्येने मूत्रपिंड रोपण केले जात आहे. संसर्गास दाद न देणार्‍या घटकांमध्ये बरीच सुधारणा झालेली आहे. मूत्रपिंड शरीराकडून नाकारले जाऊ नये, यासाठी यांचा उपयोग होतो.\nमूत्रपिंड रोपणाचे कोणते विविध प्रकार आहेत\nLiving Related (जिवंत नातेवाइकांशी रक्ताचेसंबंधित)\nयात मूत्रपिंड दान करणारा रूग्णाचा भाऊ, बहीण, वडील किंवा आई असतात.\nLivinag Unrelated (रक्ताचे नाते नसलेल्या जिवंत नातेवाइकांशी संबंधित)\nयात मूत्रपिंडात करणारा रूग्णाचा पती/पत्‍नी, मित्र किंवा त्या समाजाचा एखादा सदस्य असतो.\nज्यांचा मेंदू मृत पावलेला असतो अशा व्यक्तीचे मूत्रपिंड घेतले जाते. यात त्या व्यक्तीची हृदयक्रिया सुरू असते पण मेंदूचे कार्य मात्र थांबलेले असते, ही लक्षात ठेवण्यासाठी गोष्ट आहे.\nNon Heart Beating (हृदयक्रिया बंद असलेला दाता)\nयात दात्याची हृदयक्रिया बंद पडल्यानंतर मूत्रपिंड काढले जाते. पाश्‍चिमात्य देशांमध्ये Cadeveric Donation म्हणजे शवतुल्य मूत्रपिंड दानाचे जास्त प्राबल्य आहे. विकसनशील देशांमध्ये मूत्रपिड दानासाठी रक्ताचे नातेवाईक किंवा इतर जिवंत लोकांचे मूत्रपिंड वापरले जाते.\nएखाद्या अवयवाचे दान करण्याचा कायदा करण्याची भारतात गरज का भासली\nमूत्रपिंड ची व्यावसायिक खरेदी करण्याच्या वृत्तीला आळा बसावा म्हणून कायदा केला गेला. आर्थिक स्थिती चांगली नसलेल्या लोकांना त्यांचे मूत्रपिंड घेऊन अतिशय कमी रक्कम दिली जात असे. काही वेळेला तर असेही घडलेकी रूग्णाला माहिती नसताना त्याचे मूत्रपिंड काढले गेले. Non Heart Beating ला प्रोत्साहन मिळावे म्हणून या कायद्यात कोणत्या स्थितीत मेंदू मृत समजावा याचे मार्गदर्शन केले आहे.\nमूत्रपिंड रोपणात रक्तगटाचे महत्व काय\nमूत्रपिंड रोपणात रक्तगट जुळणे ही अतिशय महत्वाची बाब आहे. खालील मार्गदर्शक तत्त्वे उपयोगात आणली जातात.\nपुढील रक्तगटाच्या जोड्या देखील चालू शकतात.\nदाता ज्याला दान करायचे त्याचा रक्तगट\nRh प्रकारच्या रक्तात समान रक्तगट असणे आवश्यक नाही. उदा. ए (अ) आईकडून ए (-) असलेल्या रूग्ण मुलीला.\nमूत्रपिंड रोपणात ‘मूत्रपिंड जुळणे’ म्हणजे काय\nरक्तगट जुळणी बरोबरच HLA जुळणी देखील केली जाते. Human Leukocyte Antigens म्हणजे पांढर्‍या रक्तपेशींमध्ये जी प्रथिन असतात ते जवळच्या गुणसुत्रांचे उत्पादन असते. अशी १०० पेक्षा जास्त प्रथिन आहेत. ते वेगवेगळ्या वर्गामध्ये विभागले जातात - A,B,C आणि D आणि DR या प्रत्येकासाठी उपसमूह जुळणी केली जाते.\nकाही एक जुळत नसताना मूत्रपिंड रोपण होऊ शकते काय\nअशी परिस्थिती येऊ शकते, तिला शून्य जुळणी म्हणतात. रोपण करणारे शल्यविशारद गरजेचे मूल्यमापन करतात आणी त्याप्रमाणे निर्णय घेतात.\nCadeveric मूत्रपिंड रोपण हे Living Related रोपणासारखेच चांगले आहे काय\nLiving Related रोपणाचे चांगले फायदे दिसून येतात आणि नेहमी रोपणासाठी आधी याचा उपयोग करावा.\nमूत्रपिंड रोपणासाठी वयाची काही अट आहे काय\nपाच वर्षाखालील आणि ६५ वर्षावरील व्यक्तींवर मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया केली जात नाही.\nमूत्रपिंड दानासाठी वयाची आहे काय\nचार ते सत्तर वर्षे वयाच्या व्यक्तींकडून मूत्रपिंड स्वीकारले जाते. परंतु पंचावन्न वर्षे वयाच्या वरील व्यक्तींकडून मूत्रपिंड घेताना त्यांची व्यवस्थित तपासणी केली पाहिजे.\nमूत्रपिंड रोपण करण्यावर काही मतभेद आहेत काय\nखालील प्रकारच्या रूग्णांवर मूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया करू नये\n१) हृदयरोग असणारे (तीव्र)\n२) फुफ्फुसांचे विकार असणारे (तीव्र)\n३) ७५ पेक्षा जास्त वयाचे\n६) मद्य किंवा नशिल्या पदार्थांचे व्यसन असणारे\nमूत्रपिंडरोपणात मूत्रपिंडाचे कोणत्या जागी रोपण केले जाते\nसाधारणपणे रूग्णाचे आधीचे मूत्रपिंड काढले जात नाही. जर संसर्ग झाला किंवा Ploysystic मूत्रपिंड रोग झाला तर मूत्रपिंड काढले जाते. रोपण करताना मूत्रपिंड उदरपोकळीत खालच्या बाजूला केले जाते. रोहिणी आणि शिरा किंवा नस एका मोठ्या वाहिनीत एकत्र येतात मुख्यत: नीलरक्तवाहिनीमध्ये.\nमूत्रपिंडरोपण शस्त्रक्रिया झाल्यानंतर रूग्णाचे काही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे काय\nहोय. महत्वाची सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. खेळ किंवा इतर जड कामे टाळावीत. संसर्ग असणार्‍या रूग्णांपासून दूर रहावे. रूग्ण नेहेमीचे सामान्य आयुष्य जगू शकतो पण ताप आला किंवा इतर काही तक्रार असेल त्याबाबत जागरूक राहून लगेच मूत्रपिंड तज्ञाला कळविले पाहिजे.\nमूत्रपिंड तीव्रतेने नाकारणे म्हणजे काय\nजेव्हा संसर्गास दाद न देणारी पध्दत (Immune system) रोपण केलेल्या मूत्रपिंडावर हल्ला करते, तेव्हा मूत्रपिंड नाकारण्याची स्थिती निर्माण होते.मूत्रपिंड रोपणानंतर पहिल्या ६ महिन्यात किंवा वर्षानंतर साधारणपणे अशी स्थिती निर्माण होते. यात कमी प्रमाणात मूत्रो���्सर्जन, रोपण केलेल्या मूत्रपिंड वेदना, ताप आणि Serum Cretaniym मध्ये वाढ झाल्याची तक्रार रूग्ण करतो.\nमूत्रपिंड नाकारले जाण्यावर कोणते उपचार आहेत\nमूत्रपिंड तज्ञ साधारणत: मूत्रपिंड रोपणापूर्वी सजीव शरीरातील पेशीसमूह वेगळा करून सूक्ष्मदर्शक यंत्राखाली तपासतात (Biopsy) आणि नकाराची श्रेणी ठरवून त्याप्रमाणे उपचार करतात. नेहेमी वापरले जाणाते औषध म्हणजे Steroids, जर हे Steroids तितकेसे परिणाम कारक नसतील तर OKT3 जास्त घटक किंवा Monoclonal सारखे रोगप्रतिबंधक पदार्थ वापरले जातात.\nमूत्रपिंड रोपण झाल्यानंतर कोणत्या प्रकारची औषधे रूग्ण घेतो\nमूत्रपिंड रोपण झाल्यानंतर Rejection होऊ नये म्हणून रूग्णाला ती औषधे दिली जातात. तीन औषधे वापरली जातात. Cyclosporine, Prednisolon (Steroid), Mycopheno Latemofetil Mofetil किंवा Azathioprine.\nमूत्रपिंड रोपण शस्त्रक्रिया झालेल्या रूग्णास कोणत्या प्रकारच्या संसर्ग होऊ शकतो या प्रकारच्या रूग्णाची संसर्गाशी लढण्याची क्षमता/शक्ती कमी झालेली असते. खरं तर ७५ टक्के रूग्णांना रोपण झाल्यापासून पहिल्या वर्षात संसर्गाला सामोरे जावे लागते. या रूग्णांना होणारा संसर्ग सामान्यांना होणार्‍या संसर्गापेक्षा वेगळा असतो. पहिल्या महिन्यात होणारा संसर्ग Bacterial असतो. पहिल्या महिन्यानंतर अतिसूक्ष्म जीवाणूंचा (Viral Infections) संसर्ग होतो, जसे Ascytomegalo Virus, बुरशीचा संसर्ग, टी.बी - क्षय आणि कर्करोगजन्य रेणूचा संसर्ग.\nमूत्रपिंड रोपणानंतर जगण्याचा दर किती असतो\nLiving Related मूत्रपिंडात ८५ ते ९० टक्के असतो आणि Cardaveric मध्ये ८० टक्के असतो.\nमूत्रपिंड रोपणात उपयोगात आणल्या जाणार्‍या औषधांचे दुष्परिणाम असतात का\nबराच काळ Steroids घेतल्याने उच्च रक्तदाब, वजन वाढणे, साखरेच्या प्रमाणात जास्त वाढ, Cushings Syndrome, मोतीबिंदू, आणि फॅक्चर इत्यादी.\nCyclosporin चे देखील दुष्परिणाम असतात जसे उच्च रक्तदाब बळावणे - केसांची जास्त वाढ आणि Gingival ची वाढ, मूत्रपिंडासाठी हे औषध विषारी ठरू शकते. जर त्याची पातळी व्यवस्थित राखली गेली नाही.\nCell Cept मुळे अस्थिमज्जा दबल्या जातात आणि रूग्णाला पंडुरोग होऊ शकतो. पांढर्‍या रक्तपेशींची कमी संख्या किंवा Platelet ची कमी संख्या. Cell Cept मुळे अतिसार होऊ शकतो.", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/aajcha-divas-khaas-aahe/", "date_download": "2020-10-31T16:09:04Z", "digest": "sha1:RIX6JI6JQL6XTZH76YJ47KYGCLHMNTW3", "length": 12378, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 5 राशी चे दुःख दूर होणार, नशिबा च्या साथी ने घर आणि गाडी चे स्वप्न पूर्ण होणार", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/या 5 राशी चे दुःख दूर होणार, नशिबा च्या साथी ने घर आणि गाडी चे स्वप्न पूर्ण होणार\nया 5 राशी चे दुःख दूर होणार, नशिबा च्या साथी ने घर आणि गाडी चे स्वप्न पूर्ण होणार\nMarathi Gold Team 4 weeks ago राशिफल Comments Off on या 5 राशी चे दुःख दूर होणार, नशिबा च्या साथी ने घर आणि गाडी चे स्वप्न पूर्ण होणार 7,270 Views\nग्रह नक्षत्रांची हालचाल नेहमी सुरु असते ज्याचा परिणाम प्रत्येक राशीवर चांगल्या किंवा वाईट स्वरूपात पडतो. अश्याच ग्रह नक्षत्राच्या हालचालींचा शुभ परिणाम 5 राशीवर होणार आहे. ज्याचा अनुभव 7 तारखेच्या सकाळ पासूनच आपल्याला जाणण्यास सुरुवात होईल.\nआपले नशीब आपल्याला साथ देण्यास सुरुवात करणार आहे. आपण ज्या कार्यक्षेत्रात काम करता त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होईल. आपल्या जीवना मध्ये चांगल्या घटना घडण्यास सुरुवात होईल.\nआपल्या जीवना मध्ये अनेक सकारात्मक मोठे बदल होतील. आपल्या प्रगतीचा वेग वाढेल. आपण जेवढे गरीब आणि गरजू लोकांची मदत कराल तेवढा अधिक लाभ आपल्याला मिळेल.\nआपला क्रोध नियंत्रित ठेवणे आपल्या फायद्याचे राहील अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरी मध्ये वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्याने प्रभावित राहतील ज्यामुळे आपल्याला प्रमोशन किंवा अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते ज्याचा आर्थिकलाभ आपल्याला मिळेल.\nबिजनेस करण्���ाच्या विचारात असल्यास आपण बिजनेसची पूर्ण तयारी आणि माहिती घेऊन त्यामध्ये गुंतवणूक केल्यास लाभ होईल. समाजातील प्रतिष्ठित आणि सन्मानित लोक आपल्याला मदत करतील.\nनोकरीचा शोध सुरु असलेल्या लोकांना नोकरीचे बोलावणे येण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थी वर्गातील लोकांसाठी हा काळ चांगला राहील. नेहमी काही वेगळे करण्याची आपली सवय आपल्याला यश मिळवून देईल.\nआपल्या जीवनातील अनेक प्रकारचे दुःख आणि समस्या दूर होतील. ग्रह नक्षत्राची हालचाल आपल्यासाठी महत्वाची ठरणार आहे. आपल्याला मुलांकडून शुभ समाचार मिळण्याची शक्यता आहे.\nआपण केलेल्या एखाद्या जुन्या गुंतवणुकी मधून आपल्याला मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित जागाजमिनीचे वाद मिटण्याची शक्यता आहे ज्याचा लाभ आपल्याला होईल.\nआपले थांबलेले अडकलेली कामे मार्गी लागतील. विवाहइच्छुक लोकांना विवाहासाठी चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनात आनंदाची चाहूल 7 तारखेच्या सकाळ पासूनच मिळण्यास सुरुवात होईल.\nज्या भाग्यवान राशीला वरील लाभ मिळण्याची शक्यता आहे त्या राशी मेष, वृषभ, कन्या, कुंभ आणि मीन या आहेत. नशिबाची साथ लाभल्याने आपले अनेक कार्य सहज यशस्वीरीत्या पूर्ण होतील.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious भोलेनाथा ची कृपा 3 राशी ला देणार संजीवनी, बदलून जाणार अवघे जीवन\nNext श्री गणेश या 4 राशी च्या जीवना मध्ये आनंद भरणार, नशिब देणार साथ वेळ जाईल सर्वोत्तम…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\n��ा पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/maharashtra/7-people-dead-in-the-same-village-in-st-and-car-hit-49022.html", "date_download": "2020-10-31T17:05:53Z", "digest": "sha1:KPFSVAX73GUNZCX73CUUI5QVH2SK4ZQ4", "length": 14963, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "एसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nएसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू\nएसटी आणि कारच्या धडकेत एकाच गावातील 7 जणांचा मृ्त्यू\nकोल्हापूर : गडहिंग्लज येथील महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच गावातील एकूण 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एसटी आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते. गडहिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल 9 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी याच रस्त्यावर एका कार अपघातात दोन जणांचा …\nविजय केसरकर, टीव्ही 9 मराठी, कोल्हापूर\nकोल्हापूर : गडहिंग्लज येथील महागाव रस्त्यावर भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये एकाच गावातील एकूण 7 जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. एसटी आणि कारच्या धडकेमुळे हा अपघात झाला. अपघातातील सर्व मृत नूल या गावचे रहिवासी होते.\nगडहिंग्लज येथे आज दिवसभरात तब्बल 9 लोकांचा अपघातात मृत्यू झाला आहे. सकाळी याच रस्त्यावर एका कार अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला होता. या धक्कादायक घटनेमुळे सध्या येथील वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.\nचंदगडहून नूलला जाताना सुमोला एसटीची धडक बसली. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला. या अपघाताची माहिती मिळताच शेजारील गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. सध्या रस्त्यामध्येच असलेली अपघाती वाहनं बाजूला करण्याचे काम पोलिसांकडून करण्यात येत आहे.\nगडहिंग्लजमधील हा दुसरा अपघात असल्याने एकूण 9 लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. सकाळी झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्��क्त केली जात आहे. सध्या झालेल्या अपघातावर पोलीस अधिक चौकशी करत आहेत.\nभररस्त्यात विनयभंग केल्याने तरुणीची आत्महत्या; जमावाने घरात घुसून तरुणाला बदडले\nकर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी एसटीची मालमत्ता गहाण ठेवणे महाराष्ट्राला शोभत नाही-…\nDakhkhancha Raja Jyotiba | ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेसमोर नवे संकट,…\nकल्याणचा इश्कबाज चोरटा; पाच गर्लफ्रेंड्सची हौस भागविण्यासाठी मोबाईल चोरी\nअमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण…\nअंबरनाथमध्ये भररस्त्यात मनसे शहर उपाध्यक्षावर टोळक्याचा हल्ला; धारदार शस्त्रांनी वार,…\nकोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराच्या उत्पन्नात मोठी घट; देवस्थान समित्यांची आर्थिक घडी…\nनवरात्रोत्सव काळात अंबाबाई मंदिराला कोरोनाचा मोठा फटका, देवस्थान समितीच्या उत्पन्नात…\nभेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण…\nताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी\nहमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\n2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00279.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://art.satto.org/wp-content/plugins/google-language-translator/url_addon/gtranslate.php?glang=mr&gurl=%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A7%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%A3/", "date_download": "2020-10-31T15:42:26Z", "digest": "sha1:N7C5ULNVF62L63TLADUJQ3O2OEUKSDW4", "length": 30992, "nlines": 215, "source_domain": "art.satto.org", "title": "Privacy policy | Art senses – идеи за дома и градината", "raw_content": "\nवॉल स्टिकर वॉल स्टिकर\nनाजूक रंगांमध्ये स्वयंपाकघरांचे फोटो\nकोपरा डी-आकाराच्या स्वयंपाकघरांचे फोटो\nजांभळ्या मध्ये स्वयंपाकघरातील चित्रे\nस्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीसह लिव्हिंग रूमची चित्रे - फर्निचर कल्पना\nतपकिरी आणि फिकट तपकिरी रंगात राहत्या खोलीची छायाचित्रे\nपांढर्‍या खोलीत लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nपांढर्‍या, फिकट तपकिरी आणि तपकिरी रंगात राहत्या खोलीची चित्रे\nटीव्ही भिंतीवरील फोटो - टीव्हीच्या मागे भिंतीमागील कल्पना\nआतील भागात झोनिंगसाठी चित्रे आणि कल्पना\nजांभळ्यामध्ये लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nकॉरिडॉर आणि हॉलवेसाठी फोटो आणि कल्पना\nएक मजली घरासाठी फोटो आणि कल्पना\nजलतरण तलावासह आधुनिक घरांची छायाचित्रे\nबागांची व्यवस्था आणि लँडस्केपींग\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nअन्या गोरेवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेली निकोलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेफका estiन्टीसीवा यू. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nबोरियाना जॉर्जियावा ………. \"माझे\" या फोटो ��्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nकालिंका स्टोइलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nदेसी इवानोव्हा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nआशिया डोईकोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nअन्न व्यवस्था आणि सजावट\nकला सेन्सेसची गोपनीयतेची जबाबदारी\nआर्ट सेन्सेस आपल्या वेबसाइट अभ्यागतांच्या गोपनीयतेचा आदर करतात आणि ऑनलाइन आपल्या माहितीच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्यास वचनबद्ध आहेत. प्रदान केलेल्या वैयक्तिक माहितीसाठी, त्याचा वापर पूर्णपणे आणि केवळ आपण निवडलेल्या मार्गाने करण्याचा प्रयत्न केला जाईल.\nहे गोपनीयता विधान ऑनलाइन सेवेसंदर्भात आर्ट सेन्सेसच्या क्रियांचे वर्णन करते आणि माहिती कशी एकत्रित केली आणि वापरली जाते हे स्पष्ट करते. हे गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी घेतलेल्या सुरक्षा उपायांचे स्पष्टीकरण देखील देते.\nजर आपल्याला ही वेबसाइट वापरताना माहितीच्या गोपनीयतेसंदर्भात काही प्रश्न किंवा समस्या असतील तर, वर लिहा: Office@art-senses.com\nसाइट ब्राउझ करताना अनामितपणा\nआपल्याकडे आर्ट सेन्स वेबसाइटवर प्रवेश आहे आणि आपण आपली वैयक्तिक माहिती उघड न करता तो पाहू शकता. वेब सर्व्हर आपल्या वेब ब्राउझिंगबद्दल विशिष्ट माहिती रेकॉर्ड करू शकतात. जर या प्रकारची माहिती गोळा केली गेली असेल तर ती साइट भेट, पृष्ठदृष्टी, सरासरी भेटी आणि इतर क्रियाकलाप आकडेवारीच्या संख्येवर आधारित गणिताचे मॉडेल तयार करेल आणि वैयक्तिक डेटा संकलित करण्याच्या उद्देशाने नाही.\nही साइट आ���ल्या माहितीशिवाय आपल्याबद्दलची वैयक्तिक माहिती संकलित करत नाही. आर्ट सेन्सेसना अन्य स्रोतांकडून अभ्यागतांकडून माहितीची आवश्यकता नसते, जसे की सार्वजनिक नोंदी आणि संस्था आणि / किंवा खाजगी संस्था.\nआपण प्रदान केलेल्या काही माहिती वैयक्तिकरित्या मानली जाऊ शकत नाही. उदाहरणार्थ, आपण आर्ट सेन्सेसद्वारे आवश्यक नसलेली माहिती प्रदान करण्याचा निर्णय घेऊ शकता. हे टिप्पणी फॉर्मद्वारे किंवा इतर तत्सम अभिप्राय यंत्रणेद्वारे केले जाऊ शकते. कृपया लक्षात घ्या की कला सेन्सेस अशी माहिती विना विनंती पुरविल्या जाणारा विचारात घेईल आणि म्हणून ती गोपनीय मानली जाऊ शकत नाही.\nतृतीय पक्षाला वैयक्तिक माहितीची तरतूद\nआर्ट सेन्सेस वैयक्तिक माहितीचा एकमेव मालक असेल, जर असेल तर. कला सेन्स ही माहिती तृतीय पक्षाकडे विक्री करणार नाही किंवा हस्तांतरित करणार नाही.\nउपलब्ध माहिती तृतीय पक्षास पूर्णपणे आणि पूर्णपणे कायदेशीर तरतुदीनुसार, कायदेशीर प्रक्रियेनुसार किंवा अधिकृत संस्थेच्या विनंतीनुसार प्रदान केली जाईल.\nआर्ट सेन्सेस वेबसाइट टिप्पणी फॉर्म आणि / किंवा अनुप्रयोगांच्या वापराद्वारे अभ्यागतांच्या दरम्यान झालेल्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी जबाबदार नाही आणि देखरेख ठेवत नाही.\nआपल्या संगणकावर माहिती संग्रहित करते - कुकीज\nआपण या वेबसाइटवर प्रवेश करता तेव्हा आपल्या संगणकावर विशिष्ट माहिती संग्रहित करणे शक्य होईल. सामान्यत: या प्रकारच्या माहितीचे वर्णन कुकीज म्हणून केले जाते. ही माहिती नेव्हिगेशन आणि कार्यक्षमता सुधारण्यास मदत करते. बरेच इंटरनेट ब्राउझर आपल्याला कुकीज हटविण्यास, सर्व कुकीज अवरोधित करण्यास किंवा कुकीज जतन करण्यापूर्वी सूचना पाठविण्याची परवानगी देतात. कृपया लक्षात घ्या की आपण कुकीज नाकारल्यास, या वेबसाइटची कार्यक्षमता प्रतिबंधित केली जाऊ शकते.\nकुकी आपण भेट दिलेल्या वेबसाइटवरून आपल्या ब्राउझरला पाठविलेला मजकूराचा एक छोटासा तुकडा आहे. साइटला आपल्या भेटीची माहिती जसे की आपली पसंतीची भाषा आणि इतर सेटिंग्ज लक्षात ठेवण्यास मदत करते. हे आपली पुढची भेट सुलभ करते आणि आपल्यासाठी साइट अधिक उपयुक्त करते. कुकीज महत्वाची भूमिका बजावतात. त्यांच्याशिवाय, नेटवर्किंग जास्त समाधानकारक असेल.\nआर्ट सेन्सेस Google ची उत्पादने वापर���ात आणि Google कुकीज बर्‍याच कारणांसाठी वापरते - उदाहरणार्थ, आपली सुरक्षितशोध प्राधान्ये लक्षात ठेवण्यासाठी, आपल्याला ज्या जाहिराती दिसतात त्या आपल्यास अधिक संबद्ध बनविण्यासाठी, पृष्ठावरील अभ्यागतांची संख्या मोजण्यासाठी, आपल्याला सेवांसाठी साइन अप करण्यात आणि आपली माहिती संरक्षित करण्यात मदत करते.\nआपण यादी पाहू शकता Google द्वारे वापरलेल्या कुकीजचे प्रकार, आणि त्यामध्ये कसे वापरायचे ते शिका जाहिरात. द गोपनीयता धोरण कुकीज आणि इतर माहिती Google च्या वापराद्वारे आपली गोपनीयता कशी संरक्षित केली जाते हे Google स्पष्ट करते.\nऑनलाइन अभ्यागतांकडून अनधिकृत प्रवेश व वापरापासून प्राप्त झालेल्या सर्व डेटाचे संरक्षण करण्यासाठी आर्ट सेन्सेस आवश्यक उपाययोजना करतात, माहितीची गोपनीयता सुनिश्चित करण्यासाठी, सुरक्षा उपायांचे नियमितपणे पुनरावलोकन केले जाईल.\nआर्ट सेन्सेस ज्या उद्देशाने प्राप्त केली होती त्या आवश्यकतेपेक्षा जास्त कालावधीसाठी वैयक्तिक माहिती, काही असल्यास ठेवणार नाहीत.\nया वेबसाइटमध्ये तृतीय पक्षाद्वारे देखभाल केलेल्या इतर वेबसाइटचे दुवे असू शकतात. कला सेन्स माहिती किंवा तृतीय-पक्षाच्या वेबसाइट्सच्या अन्य पद्धतींच्या गोपनीयतेस जबाबदार नाही, किंवा दुवा साधलेल्या साइटच्या सामग्रीस जबाबदार नाही. वापरकर्ता हा संसाधन त्याच्या जोखमीवर वापरतो. आपण या साइट्सचे प्रायव्हसी स्टेटमेंट वाचणे आणि समजून घेण्याची शिफारस केली जाते.\nकला संवेदना आपल्याबद्दल माहितीवर प्रक्रिया आणि संचयित करू शकतात जी आपण वैयक्तिकरित्या प्रदान केलेली नव्हती. आपल्याकडे अशा डेटा दुरुपयोगाचा डेटा असल्यास, कृपया आम्हाला ईमेलद्वारे सूचित करा: Office@art-senses.com\nया गोपनीयता धोरणात बदल\nआर्ट सेन्सेसना या गोपनीयता धोरणात कधीही सुधारणा करण्याचा अधिकार आहे. म्हणूनच, तुम्ही सध्याचे धोरण नियमितपणे तपासण्याची शिफारस केली जाते.\nएलिटिस आणि लेडी जेन\nजगातील स्टिकर्स आणि गृह सजावट\nआर्ट स्टुडिओ - डाग ग्लास\nबारबोलेटा teटीलर - विणलेल्या वस्तू\nसंग्रह शोधा - महिना निवडा - ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2020 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2020 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2019 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2019 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2018 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2018 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2017 मार्च एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2016 जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2016 मार्च एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2015 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2015 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2014 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2014 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2013 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2013 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2012 मार्च एक्सएनयूएमएक्स\nआर्ट सेन्सेस एक इलेक्ट्रॉनिक इंटिरियर डिझाइन प्रकाशन आहे जे नवीन आणि ताजे अंतर्गत आणि बाग सजावट कल्पना सादर करेल. घरासाठी मनोरंजक कल्पना.\nआम्ही आपल्याला कलात्मक सल्ला आणि व्यावहारिक सूचना मदत करू.\nमजा करा आणि सर्जनशील भावना आपल्याला पूर्णपणे भारावून टाक�� द्या\nअद्वितीय शैली आणि अभिजातपणा, अद्वितीय कोझनेस आणि कळकळ, रंग आणि आकार यांच्यात सुसंवाद मिळवा. प्रत्येक घर त्याच्या वैयक्तिकतेसह एक आनंददायी आणि आकर्षक ठिकाण बनू शकते, जे अभ्यागतांना प्रभावित करते आणि त्यांच्यावर अवलंबून असते.\nसट्टो आर्ट गॅलरी सादर करणारी एक ऑनलाइन गॅलरी आहे - डागलेला काच и तेल पेंटिंग्ज.\nसट्टो आर्ट गॅलरी बद्दल »\nआर्ट स्टुडिओ सट्टो - लेखकाचा डागलेला काच. पेंट केलेला ग्लास.\nजर व्यावसायिक दृष्टीकोन कंपनीचे तत्वज्ञान असेल तर नवीन कार्याकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून नवकल्पना आणि दृष्टी हे महत्त्वाचे शब्द आहेत. साठी प्राधान्य सट्टो आर्ट स्टुडिओ अद्वितीय प्रतिमा आणि कला संस्मरणीय कार्ये तयार करण्याची मोहक चव जपण्यासाठी आहे.\nसट्टो आर्ट स्टुडिओ विषयी »\nआतील भागात डाग-काचेच्या खिडक्या.\nरंगविलेल्या काचेच्या पेंट केलेल्या काचेच्या तंत्रात स्टेन्ड ग्लास हा एक प्रकारचा लेख आहे आणि लेखकांचे एक अद्वितीय कार्य आहे. हे एका हाताने बनविले जाते, प्रत्येक डागलेल्या काचेच्या एकाच प्रतीमध्ये प्रक्षेपित केले जाते. प्रकल्प वैयक्तिक प्राधान्यांनुसार निश्चित केला जातो आणि पूर्णपणे आतील बाजूस असतो.\n. 2012-2020 कला संवेदना - घर आणि बाग कल्पना\nगोपनीयता धोरण वापरण्याच्या अटी संपर्क आणि जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://damanividyamandir.com/contact-us/", "date_download": "2020-10-31T16:35:22Z", "digest": "sha1:KYC5HQT4JRJDC4DYKU5QROXJG5UTTPUK", "length": 3684, "nlines": 52, "source_domain": "damanividyamandir.com", "title": "संपर्क – Damani Vidya Mandir", "raw_content": "\nआमची बांधिलकी फक्त विद्यार्थी घडविणे इतपतच मर्यादित नसून, त्यांना देशाचा जबाबदार नागरिक तथा आदर्शमुल्यांसह व्यापक ज्ञान देणे हा आहे.\nसोलापूर - ४१३ ००२\nसोबत दिलेला फॉर्म भरून आपण आपल्या सूचना, शंका किंवा प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहचवू शकता. आपण दिलेल्या प्रतिक्रियांच आम्ही अवश्य स्वागत करू. तथा आपल्या शंकांच निरसरण अग्रक्रमाणे केल जाईल.\nदमाणी विद्या मंदिर हि सोलापुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.\nआम्ही एक उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी कायम तत्पर.\nबुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.\nया शैक्षणिक यज्ञात दमाणी विद्या मंदिर कडून, सर्व शिक्षकवृंद आणि शैक्षणिक समिती कायम प्रयत्नशील राहील.\n© २०१८ दमाणी विद्या मंदिर, सोलापूर (महाराष्ट्र). वेबसाईट रचनाकार भुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/nawazuddin-siddiquis-sirius-man-will-soon-be-on-the-ott-platform/", "date_download": "2020-10-31T16:35:40Z", "digest": "sha1:LAUZV3NN3O3Q2IXU4MEFY7O3CMAQ44T7", "length": 12376, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "नवाजुद्दीन सिद्दीकीचा 'सिरीयस मॅन' लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nनवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरीयस मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार\nमुंबई | बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी ‘सीरियस मॅन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला होता. यात नवाजुद्दीन हा एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारत आहे.\nसिरीयस मॅन या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सर्वसामान्य नागरिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतं की, ही चित्रपट एज्यूकेशन सिस्टीमवर आधारित असेल.\nहा चित्रपट मनू जोफेस यांच्या पुस्तकावर आधारित असणार आहे. यात नवाजुद्दीन सिद्दीकीने अयान मणी नामक व्यक्तीची भूमिका साकारली असून यात चार पिढींमधील बदल दाखवण्यात आला आहे.\nदरम्यान, नवाजुद्दीन सिद्दीकी, इंदिरा तिवारी, एम. नस्सार आणि अकाशथ दास यांनी या चित्रपटात मुख्य भूमिका साकारल्या असून हा चित्रपट 2 ऑ��्टोंबर रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे.\nफडणवीसांनी मनमोहन सिंगांवर केलेल्या टीकेला बाळासाहेब थोरातांचं उत्तर, म्हणाले…\nमास्क नसल्याने पेट्रोल नाकारलं; गुंडांकडून पोलिसांसमोरच पेट्रोल पंपावर हल्ला\n“भारतीय राष्ट्रवाद क्रौर्य, हिंसेचं समर्थन करू शकत नाही”\nमोदींच्या वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा करताना हेलियम गॅसच्या फुग्यांचा स्फोट; भाजपचे 30 कार्यकर्ते जखमी\nभाजपचे ज्येष्ठ नेते सरदार तारा सिंह यांचं निधन\n‘मतदान बोटाने नाही तर…’; सोनू सूदचा बिहारच्या लोकांना मोलाचा सल्ला\nआरक्षणाच्या मुद्द्यावर कंगणा राणावतने मांडलं मत, म्हणाली…\nवीर सावरकारांप्रमाणे मलासुद्धा तुरूंगात टाकण्याचा प्रयत्न होतोय- कंगणा राणावत\nप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीला बलात्काराची धमकी, आरोपी गजाआड\nTop News • आरोग्य • मनोरंजन\nसंजू बाबाची अखेर कॅन्सरवर मात, भावनिक पोस्ट लिहीत चाहत्यांचे मानले आभार\nमुंबईची चित्रपटसृष्टी अन्यत्र हलवू देणार नाही- रामदास आठवले\n‘अनुराग कश्यपला अटक करा’; कंगणा राणावतची मागणी\n‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00280.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AE%E0%A5%A8%E0%A5%AD_%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T18:05:41Z", "digest": "sha1:VVLTA4BL6DHV2TZFNY5BDXTJ2SI3A6RS", "length": 4518, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ८२७ मधील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स. ८२७ मधील मृत्यू\n\"इ.स. ८२७ मधील मृत्यू\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ जानेवारी २०१३ रोजी २१:०९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kolhapur-farmers-closed-onion-deals-36529?tid=124", "date_download": "2020-10-31T15:41:07Z", "digest": "sha1:WUCW3JANDRQO7GY3GEFDQWGLS74G4C35", "length": 14783, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi In Kolhapur, farmers closed onion deals | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nकोल्हापुरात कांद्याचे सौदे शेतकऱ्यांनी बंद पाडले\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nकांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. कांद्याच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाजवळ एकत्र येत संताप व्यक्त केला.\nकोल्हापूर : कांद्याच्या दरात घसरण झाल्याने कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीत बुधवारी (ता. २३) शेतकऱ्यांनी सौदे बंद पाडले. कांद्याच्या दरात १००० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल घसरण झाल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाजवळ एकत्र येत संताप व्यक्त केला. अखेर बाजार समितीचे सचिव मोहन सालपे, उपसचिव जयवंत पाटील यांच्या मध्यस्थीनंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.\nगेल्या दोन दिवसांत कांद्याच्या दरात चांगली वाढ झाल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण होते. परंतु बुधवारी (ता. २३) बाजार सुरू होताच कांद्याच्या दरात मागील दराच्या तुलनेत प्रतिकिलो १० ते १५ रुपयांची घसरण झाल्याने शेतकरी संतप्त झालेत. शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळवला. सचिव श्री. पाटील यांनी राज्यातील इतर बाजारपेठांचा आढावा घेऊन दराची माहिती घेतली. व्यापाऱ्याशी ही चर्चा करून दर कमी न करण्याच्या सूचना दिल्या. यानंतर सौदे पूर्ववत सुरू झाले.\nदरम्यान, कांदा व्यापाऱ्यांच्या मते राज्यातील बहुतांशी बाजार समितीमध्ये कांद्याची आवक वाढल्याने दर कमी झाले. अचानक आवकेचे प्रमाण वाढल्याने दर घसरल्याचे कारण व्यापाऱ्यांनी दिले असले तरी सरासरीच्या प्रमाणातच बाजार समितीत कांद्याची आवक असल्याचे दिसून आले. कोल्हापूर बाजार समितीत दररोज ५० ते ५५ गाडी कांद्याची आवक असते, तीच आवक आजही आहे. तर मंगळवारी कांद्याचे दर ४२०० ते ४५०० रुपये प्रतिक्विंटल होते, तेच बुधवारी ३२०० ते ३५०० रुपयांपर्यंत खाली आल्याने शेतकरी आक्रमक झाले.\nकोल्हापूर पूर floods उत्पन्न बाजार समिती agriculture market committee\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबगपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\n‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nखाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.betterbutter.in/mr/recipe/79002/mix-veg-palak-pulav-biryani/", "date_download": "2020-10-31T16:55:47Z", "digest": "sha1:VFXS7B2RXPKUSWUSJFQE3YJOBTCRY6GT", "length": 20578, "nlines": 419, "source_domain": "www.betterbutter.in", "title": "Mix Veg Palak Pulav/Biryani recipe by Poonam Nikam in Marathi at BetterButter", "raw_content": "\nपाककृती, खाद्य समुदाय आणि स्वयंपाकघर\nकृपया आपली रेसपी अपलोड करा अ‍ॅप डाउनलोड करा\nसूचना वाचा नंतरसाठी सेव करा\nबासमती तांदूळ १००-१५० ग्रॅम\nपालक १-२ वाट्या चिरलेल्या\nबिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून\nतांदूळ धुवून पाण्यात अर्धा ते पाऊन तास भिजत घालावेत .\nत्यानंतर एका भांड्यात थोडे जास्तीचे पाणी घेऊन ते उकलण्यास ठेवावे ,\nपाणी उकळले कि त्यात धुवून भिजवलेला तांदूळ घालावा .अर्धा कच्चा शिजवावा .\nएका भांड्यात तेलात ,लवंग ,दालचीनि,तेजपत्ता, जिरे मोहरीची फोडणी द्या ,\nनंतर कांदा लालसर झाल्यावर मटार,फ्लावर,गाजर व पालक,भ��पळी मिरची ,बटाटा घालून 2 मिनिटेभाज्या परतुन घ्या, आल लसुन पेस्ट ,टोमॅटोचे काप घाला ,\nत्यातच हळद लाल तिखट,गरम मसाला, बिर्याणि मसाला टाका , व १०मिनिट भाज्या शिजवून झाल्यावर अर्ध्या पेक्ष्या जास्त बाजूला काढुन घ्या\nनंतर बासमती भाताचा पहिला थर करा नंतर भाजिचा थर करुन पुन्हा भाताचा थर पुन्हा भाजिचा थर देवुन भांड्यावर घट्ट झाकन ठेवा .\nव ते भांङे गँसवर मंद आचेवर ठेवा\nभाजि त्यानंतर खाण्यासाठी कोशिंबीरी बरोबर सर्व करा मिक्स वेज पालक पुलाव/बिर्याणि.\nकोशींबीर : कांदा,टोमॅटो,काकडी बारीक चीरलेली १ हीरवी मीरची कोथंबीर .\nसर्व बारीक भाज्या बारीक चीरुन दह्यात ,मीठ व भाज्या मीक्स करुन खायला द्या\nआपण या रेसिपीला कसे रेटिंग द्याल कृपया आपले रिव्यू सबमिट करण्यापूर्वी एक स्टार रेटिंग प्रविष्ट करा.\nकॉर्न मिक्स व्हेज पुलाव\nचला स्वयंपाक सुरू करूया\nहे प्राडक्ट शेर करा\nतांदूळ धुवून पाण्यात अर्धा ते पाऊन तास भिजत घालावेत .\nत्यानंतर एका भांड्यात थोडे जास्तीचे पाणी घेऊन ते उकलण्यास ठेवावे ,\nपाणी उकळले कि त्यात धुवून भिजवलेला तांदूळ घालावा .अर्धा कच्चा शिजवावा .\nएका भांड्यात तेलात ,लवंग ,दालचीनि,तेजपत्ता, जिरे मोहरीची फोडणी द्या ,\nनंतर कांदा लालसर झाल्यावर मटार,फ्लावर,गाजर व पालक,भोपळी मिरची ,बटाटा घालून 2 मिनिटेभाज्या परतुन घ्या, आल लसुन पेस्ट ,टोमॅटोचे काप घाला ,\nत्यातच हळद लाल तिखट,गरम मसाला, बिर्याणि मसाला टाका , व १०मिनिट भाज्या शिजवून झाल्यावर अर्ध्या पेक्ष्या जास्त बाजूला काढुन घ्या\nनंतर बासमती भाताचा पहिला थर करा नंतर भाजिचा थर करुन पुन्हा भाताचा थर पुन्हा भाजिचा थर देवुन भांड्यावर घट्ट झाकन ठेवा .\nव ते भांङे गँसवर मंद आचेवर ठेवा\nभाजि त्यानंतर खाण्यासाठी कोशिंबीरी बरोबर सर्व करा मिक्स वेज पालक पुलाव/बिर्याणि.\nकोशींबीर : कांदा,टोमॅटो,काकडी बारीक चीरलेली १ हीरवी मीरची कोथंबीर .\nसर्व बारीक भाज्या बारीक चीरुन दह्यात ,मीठ व भाज्या मीक्स करुन खायला द्या\nबासमती तांदूळ १००-१५० ग्रॅम\nपालक १-२ वाट्या चिरलेल्या\nबिर्याणी/पुलाव मसाला-१/२ टी स्पून\n7 भाषांमध्ये रीस्पीझचे शेर आणि शोधणे भारत देशातील सर्वात मोठे मंच.\nस्वयंपाक करा, अपलोड करा आणि शेअर करा\nएक रेसिपी कधीही सोडू नका\nनवीन माहितीसाठी आपल्या ईमेल ऐड्रेस सब्स्क्राइब घ्या\nसर्वाधिक सर्च गेलेल्य��� रेसपी\nयेथे आमचे फालो करा\nयेथून आमचे अ‍ॅप डाउनलोड करा\n138 अनुसरण करत आहे\nपूर्ण प्रोफाइल पहा अनुसरण करा\nकिंवा ईमेलसह सुरू ठेवा\nसाइन इन करा साइन अप करा\n0 अनुसरण करत आहे\nआपला जुना पैस्वर्ड एका नवीनवर बदला\nपुष्टी करा नवीन पासवर्ड *\nयेथे आपले प्रोफाइल संपादित करा आणि अद्यतनित करा\nआपण एक बिगिनर ब्लॉगर फुडी शेफ होम कूक मास्टर कूक आकांक्षा कूक बेकर कधीकधी स्वयंपाकघरात सेलिब्रिटी शेफ उपहारगृह\nआपले लिंग पुरुष महिला\nआपली खाते सेटिंग्ज सोडत असताना आपली जतन केलेली रिसेप्शन्स, स्टोरेज आणि वैयक्तिकृत पसंती आपल्याला कायमचे प्रवेश न करण्यायोग्य आणि कनेक्ट केलेल्या डिव्हाइसची कार्यक्षमता कमी करू शकतात. हटविणे आमच्या प्राइवसी नोटिस आणि लागू कायद्यांचे किंवा नियमांनुसार केले जाईल.\nआपले खाते हटविणे म्हणजे आपल्या जतन केलेल्या पाककृती, संग्रह आणि वैयक्तिकरण प्राधान्ये BetterButter मधून कायमची हटविली जातील. एकदा आपण पुष्टी केली की आपले खाते तत्काळ निष्क्रिय केले जाईल.\nटीप: आपण पुढील 14 दिवसात लॉगिन केल्यास आपले खाते पुन्हा सक्रिय केले जाईल आणि हटविणे रद्द केले जाईल.\nलॉगिन करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड रीसेट करण्यासाठी आपला ईमेल पत्ता प्रविष्ट करा आणि आम्ही आपला संकेतशब्द कसा रीसेट करायचा याबद्दल सूचना पाठवू\nआपल्या मेलवर पैस्वर्ड रीसेट दुवा पाठविला गेला आहे. कृपया आपले मेल तपासा.\nकृपया आपले मेल तपासा.\nBetterButter सह साइन अप करा आणि एक्सप्लोरिंग प्रारंभ करा\nपासवर्ड निश्चित करा *\nखाते तयार करून, मी अटी व शर्ती स्वीकारतो\nतुमच्या मनात काय आहे\nआपल्या गॅलरीमधून फोटो अपलोड करा\nआपला कॅमेरा उघडा आणि फोटो घ्या\nसेव करा रद्द करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00281.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/01/20.html", "date_download": "2020-10-31T16:04:36Z", "digest": "sha1:J3ZQ623Y7QLJBYZJYYHLGC6HW56K3SRZ", "length": 7212, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने 20 जानेवारी रोजी पुरस्कार सन्मान सोहळयाचे आयोजन: विविध क्षेत्रातील व्यक्तीचा होणार सन्मान:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषभुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने 20 जानेवारी रोजी पुरस्कार सन्मान सोहळयाचे आयोजन: विविध क्षेत्रातील व्यक्तीचा होणार सन्मान:\nभुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने 20 जानेवारी रोजी पुरस्कार सन्मान ���ोहळयाचे आयोजन: विविध क्षेत्रातील व्यक्तीचा होणार सन्मान:\nरिपोर्टर: विविध क्षेत्रामध्ये लोकहीतवादी आणि उत्कृष्ठ काम करणा—या व्यक्तीचा रत्न पुरस्कार देवून गौरव आणि त्याच्या कार्याला प्रोत्सान देण्यासाठी दर वर्षी भुम,परंडा,वाशी मित्रमंडळाच्या वतीने घेण्यात येणारा रत्न पुरस्कार सोहळा येत्या 20 जानेवारी रोजी उस्मानाबाद येथे आयोजित करण्यात आला आसुन या सोहळयामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानीत करण्यात येणार आहे.\nउस्मानाबाद येथिल स्वस्तिक मंगलकार्यालय बार्शी नाका येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आसुन या कार्यक्रमाला उस्मानाबद कळंब चे आमदार राणा​जगजितसिंह पाटील,भुम,परंडा,वाशी चे आमदार राहुल मोटे,आमदार सुजितसिंह ठाकुर,केद्रिंय रेल्वे बोर्डाचे सदस्य शंकरराव बोरकर,डॉ.प्रतापसिंह पाटील,प्रशांत चेडे यांच्या हास्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे.या सोहळयामध्ये सन्मानीत होणा—या व्यक्तीमध्ये सुर्यकांत सुखदेव भोईटे यांना कृषी,व्यापार अरूणराव आनंदराव भराटे,क्रिडा महाराष्ट्र केसरी बाळासाहेब ज्ञानदेव पडघण,उदयोग क्षेत्र ओएसिस मिल्क गिरवली,प्रशासन विभाग उपजिल्हाधिकारी रामचंद्र सुखदेव चोबे,कला क्षेत्र वैभव एकनाथ बेलसरे, सामाजीक क्षेत्र विर भगतसिंग अकॉडमी ईट,शिक्षण क्षेत्र जगदाळे मामा शिक्षण संस्था वाशी,भुम तालुक्यातील पाटसांगवी ग्रामस्त आणि परंडा तालुक्यातील लगोंटवाडी ग्रामस्त यांना पाणी फाउंडीशन या कामाबददल विशेष पुरस्कार देवून सन्मानीत करण्यात येणार आहे.आशा प्रकारे विविध क्षेत्रामध्ये कौतुकास्पद कार्य करणा—या व्यकतीचा सन्मान आणि सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत ग��ले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/shivsena-mp-sanjay-jadhav-resign-from-parliament-seat/", "date_download": "2020-10-31T15:45:36Z", "digest": "sha1:76B5YZODK35URL3VKHDQ4QOFXY3TCOPN", "length": 18578, "nlines": 192, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "'ही' बाब मनाला खूप वेदना देते.. म्हणतं शिवसेनेच्या संजय जाधवांनी दिला खासदारकीचा राजीनामा - Hello Maharashtra", "raw_content": "\n‘ही’ बाब मनाला खूप वेदना देते.. म्हणतं शिवसेनेच्या संजय जाधवांनी दिला खासदारकीचा राजीनामा\n‘ही’ बाब मनाला खूप वेदना देते.. म्हणतं शिवसेनेच्या संजय जाधवांनी दिला खासदारकीचा राजीनामा\nपरभणीचे शिवसेनेचे खासदार संजय जाधव यांनी आज अचानक शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडे खासदारकीचा राजीनामा दिल्याने परभणीतून राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या राजकारणात भूकंप झालायं. हे सर्व स्थानिक पातळीवरील आघाडील मित्र पक्षांना केलेल्या सहकार्यामुळे घडले असुन स्वपक्षातील कार्यकर्त्यांना न्याय मिळत नसल्याने नाराजी व्यक्त करत खासदारांनी हे नाटकीय घडामोडीचे पाऊल व शस्त्र काढले आहे. परभणीचे शिवसेनेच्या बाल्लेकिल्यातील खासदार संजय जाधव यांच्या राजीनाम्याची बातमी येताच राजकिय खळबळ उडाली आहे. आता त्यांच्या राजीनामापत्रातील कारणे समोर आली आहेत.\nज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांना दिलेल्या राजीनामा पत्रात खा. जाधव लिहीतात कि, जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेने अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी मी मागील ८-१० महिन्यापासून आपल्याकडे पाठपुरावा रीत आलो आहे. पण जिंतूरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आमदार नसताना पहिल्यांदा त्यांचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकत्यांचा हिरमोड झाला, त्यावेळेला पुढच्या वेळेस आपल्याला संधी मिळेल असे म्हणून आपल्या कार्यकत्यांची कशी-बशी समजूत काढून तथा मी ही संयम बाळगून शांत बसलो. असे नमुद करत दरम्यानच्या काळात जिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर यावेळेस तरी शिवसनेचे प्रशासक मंडळ नियुक्त करावे, म्हणून मी आपल्याकडे सतत पाठपुरावा करीत राहिलो. मात्र याही वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच प्रशासक मंडळ नियुक्त केले . ही ��ाब माझ्या मनाला फारच खाटकल्ली असून कार्यकर्ते प्रचंड नाराज झाले आहेत.\nहे पण वाचा -\n शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट; दोन…\nजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात- खा.संजय…\nआपले सरकार असताना शिवसेनेच्या कार्यकत्यांना जर मी न्याय देऊ शकत नसेन तर खासदार पदावर राहण्याचा मला मुळीच नैतिक अधिकार नाही, असे मला वाटते. शेवटी मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे . तेव्हा कार्यकाला पदावर जाण्याची संधी आणि न्याय मिळत नसेल तर माझी खासदारकी काय कामाची खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही . या मताचा मी आहे . शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल खासदार पदावर राहण्याचा मला कसलाही नैतिक अधिकार नाही . या मताचा मी आहे . शिवसैनिकांना न्याय मिळत नसेल तर संघटना कशी वाढेल असा प्रश्न पक्षप्रमुखाना विचारत पुढे ते लिहीतात,जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवका यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणतं काय न्याय देऊ शकेल असा प्रश्न पक्षप्रमुखाना विचारत पुढे ते लिहीतात,जिल्ह्यातील भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाचे अनेक जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवका यांच्यासह अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. मात्र मी आपल्याच पक्षातील कार्यकर्त्यांना न्याय देऊ शकत नसेल तर इतर पक्षातील लोकांना शिवसेनेत आणतं काय न्याय देऊ शकेल असा प्रश्न मला पडला आहे.\nजिंतूर कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिवसेनेचे अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त करण्यासाठी खासदार म्हणून मी सतत पाठपुरावा करूनही दुसऱ्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसचेच प्रशासक मंडळ नियुक्त केल्याने शिवसैनिकांवर पुन : अन्याय झाला आहे. ही बाब माझ्या मनाना अत्यंत वेदना देत आहे. खासदार म्हणून मी जर कार्यकत्यांना न्याय देत नसेल तर मला खासदार म्हणून राहण्याचा नैतिक अधिकार उरत नाही. तेव्हा पूर्ण विचारांनी व राजीखुशीने मी खासदार पदाचा राजिनामा आपल्याकडे देत आहे. मी शिवसैनिक म्हणून काम करेल, तरी माझा खासदारकीचा राजिनामा मंजूर करावा, ही विनंती. अशी शेवटी भावनीक साद ही दिलीयं.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nमोदी सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतेय; JEE-NEET परीक्षेवरून धनंजय मुंडेंची टीका\nसोने पुन्हा घसरले, आजच्या घसरणीनंतर प्रति 10 ग्रॅम सोन्याची नवीन किंमत काय आहे ते जाणून घ्या\n शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट; दोन कोटी रुपयांमध्ये नांदेड…\nजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात- खा.संजय जाधव\nशिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, संजय जाधव यांचा विजय\nराजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\n शिवसेना खासदार संजय जाधव यांच्या हत्येचा कट; दोन…\nजिद्द आणि चिकाटीच्या जोरावर यशशिखरे गाठता येतात- खा.संजय…\nशिवसेनेचा बालेकिल्ला अभेद्य, संजय जाधव यांचा विजय\nराजेश विटेकरांचा प्रत्यक्ष गाठीभेटींच्या प्रचारावर भर\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – प��्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A4%A8", "date_download": "2020-10-31T16:35:27Z", "digest": "sha1:ADLAHK2VJKL4WQERWCLVWGEJVKRPZUIW", "length": 6107, "nlines": 195, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्राउब्युंडन - विकिपीडिया", "raw_content": "\nग्राउब्युंडनचे स्वित्झर्लंड देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,१०५ चौ. किमी (२,७४३ चौ. मैल)\nघनता २७ /चौ. किमी (७० /चौ. मैल)\nग्राउब्युंडन हे स्वित्झर्लंड देशाचे सर्वात मोठे व सर्वात पूर्वेकडील राज्य (कॅंटन) आहे. ग्राउब्युंडन राज्याची सीमा ऑस्ट्रिया, इटली व लिश्टनस्टाइन ह्या तीन देशांना लागून आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०९:५८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Dmitri_Lytov", "date_download": "2020-10-31T17:55:46Z", "digest": "sha1:OA556YSCYJR4JZIUWQERLIKWX4M4GBBU", "length": 7212, "nlines": 326, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Dmitri Lytov - विकिपीडिया", "raw_content": "\nen-3 हा सदस्य इंग्लिश भाषेत प्रवीण आहे.\nes-1 ही व्यक्ती प्रारंभिक पातळीचे स्पॅनिश लेख निर्माण करु शकते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ जानेवारी २०११ रोजी २३:१७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.61, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/maharashtra-post-office-recruitment-2020/", "date_download": "2020-10-31T15:27:11Z", "digest": "sha1:YEAU5YTAT42R2SXXKTZDC4RDOD7WYF7I", "length": 7224, "nlines": 128, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "महाराष्ट्र टपाल विभागात १०/१२वी पासवर १३७१ पदांसाठी मेगाभरती.", "raw_content": "\nHome APPOST | सरकारी नोकरी | Latest Government Jobs महाराष्ट्र टपाल विभागात १०/१२वी पासवर १३७१ पदांसाठी मेगाभरती.\nमहाराष्ट्र टपाल विभागात १०/१२वी पासवर १३७१ पदांसाठी मेगाभरती.\nMaharashtra Post Office Recruitment 2020: महाराष्ट्र टपाल विभागात १३७१ उमेदवारांची मेगाभरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ ओक्टोबर ते १० नोवेम्बर २०२० आहे. ह्या भरतिसाठी ऑनलाइन अर्ज भरायचा असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nपोस्टमन – १२ वी पास\nमेल गार्ड – १२ वी पास\nमल्टी टास्किंग स्टाफ – १० वी पास\nमल्टी टास्किंग स्टाफ – १८ ते २५ (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)\nमल्टी टास्किंग स्टाफ – 18,000/- ते 56,900/- रुपये\nEWS / OBC / UR उमेदवार – ५००/- रुपये\nSC/ST/PWD आणि महिला उमेदवार – १००/- रुपये\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : १२ ओक्टोबर २०२०\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): १० नोव्हेंबर २०२०\nमहत्त्वाची सुचना – ऑनलाइन अर्ज करण्याची लिंक १२ ओक्टोबर २०२० पास���न सुरु होइल.\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleIGIDR- इंदिरा गांधी विकास संशोधन संस्था, मुंबई येथे वित्त अधिकारी पदासाठी भरती.\nNext article(आज शेवठची तारीख) BIS – भारतीय मानक ब्यूरो येथे १७१ पदांसाठी भरती २०२०.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nDBSKKV – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती.\nजायकवाडी पाटबंधारे विभाग परभणी अंतर्गत भरती.\nराज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती.\nOAVS – ओडिशा आदर्श विद्यालय संगठन अंतर्गत 737 पदांसाठी भरती.\nECIL -इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-covid-more-prevalent-urban-areas-17-cent-urban-areas-and-14-cent-rural-areas-355165", "date_download": "2020-10-31T16:32:36Z", "digest": "sha1:M5J7LPWZ5EJUAMIXRKIIIRCT7KRZE64S", "length": 18020, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "शहरी भागातच कोविडचा प्रभाव अधिक, नागरी भागात संसर्ग झालेल्यांचे प्रमाण १७ टक्के, ग्रामीण भागात १४ टक्के - Akola News: Covid is more prevalent in urban areas, 17 per cent in urban areas and 14 per cent in rural areas. | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशहरी भागातच कोविडचा प्रभाव अधिक, नागरी भागात संसर्ग झालेल्यांचे प्रमाण १७ टक्के, ग्रामीण भागात १४ टक्के\nकोरोना विषाणू कोविड-१९ चा प्रभाव हा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच अधिक असल्याचे नागरिकांच्या सिरो सर्व्हिलन्स तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक १०० नागरिकांमागे १५ जणांना कोविडची लागण झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यात शहरी भागातील प्रमाण हे १७ टक्के तर ग्रामीण भागातील प्रमाण १३ टक्के आहे.\nअकोला ः कोरोना विषाणू कोविड-१९ चा प्रभाव हा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातच अधिक असल्याचे नागरिकांच्या सिरो सर्व्हिलन्स तपासणी अहवालावरून स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात प्रत्येक १०० नागरिकांमागे १५ जणांना कोविडची लागण झाली असल्याचे या अहवालातून स्पष्ट झाले आहे. त्यात शहरी भागातील प्रमाण हे १७ टक्के तर ग्रामीण भागातील प्रमाण १३ टक्के आहे.\nसिरो सर्व्हिलर्न्स तपासणी अहवाल प्रसिध्द\nया सर्व्हेमध्ये ता. ७ ते १८ सप्टेंबर २०२० पर्यंत व्यक्तींचे रक्त नमुने घेण्यात आले. यापैकी शहरी विभागातून एकूण ११०५ रक्त नमुने, तर ग्रामीण विभागातून एकूण १९��० रक्त नमुने जमा करण्यात आले. कोविड आजाराची लागन होण्याची शक्यता अधिक असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, पोलिस, पत्रकार इत्यादी गटामधून देखील एकूण ३३५ रक्त नमुने घेण्यात आले.\nखरंच 56 इंच छाती असेल, तर फक्त दोन ओळी टाका, भाजपामध्येही प्रवेश लगेच प्रवेश करतो- बच्चू कडू\nत्यानंतर या सर्व रक्त नमुण्यामधून किती रक्त नमुण्यामध्ये कोविड आजाराच्या संबंधित ॲन्टिबॉडी(प्रतिजैविके) आढळली आहे. हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील जीवरसायनशास्त्र विभागामध्ये तपासण्यात आले.\nएकूण २९७५ रक्त नमुण्यापैकी ४५१ (१५.१६ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टिबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत. याचा अर्थ की शंभर व्यक्तीमागे १५ व्यक्तींना कोविड आजाराची लागन होवुन गेली व त्यांना कोणत्याही प्रकारची लक्षणे किंवा सौम्य प्रकारची लक्षणे आढळली व त्यांना कोवीडचा आजार होवून गेला, असे निर्दशनास आले.\nहृदयद्रावक...रात्री सव्वा अकरा वाजता मायलेकींनी रेल्वे रुळावर झोपून संपविली जीवनयात्रा\nसंपूर्ण जिल्ह्यात एकूण २९७५ रक्त नमुण्यापैकी ४५१ (१५.१६ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टिबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, ग्रामीण भागात एकूण १९७० रक्त नमुण्यापैकी २६८ (१३.६० टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, शहरी विभाग एकूण ११०५ रक्त नमुण्यापैकी १९० (१७.१९ टक्के) रक्त नमुण्यामध्ये ॲन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळली आहेत, तर अती जोखमीचा गटातील एकूण ६३५ रक्त नमुण्यापैकी ७५ (११.८१ टक्के) रक्त नमुण्यामध्ये अॅन्टीबॉडी (प्रतीजैविके) आढळून आली असल्याचे संशोधन अहवालामधून निर्दशनास आले आहे.\nमद्यपींनो दारू जरा जपूनच प्या\nअजुनही बहुतांश जनतेला कोविड-१९ या आजाराची लागण झालेली नाही त्यामुळे पुढील काळात बहुतांश लोकांना कोविड-१९ आजाराची लागन होण्याची संभावना आहे. त्याकरिता स्वत:चे व कुटुंबाचे या आजारापासून संरक्षण करण्याकरिता नागरिकांना सर्वोतोपरी खबरदारी घेण्याचे, आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता यांनी केले आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकां��ा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची...\nसितारमण अर्थ मंत्री होताच माझ्या बदलीच्या मागे लागल्या; माजी अर्थ सचिवांचा खळबळजनक खुलासा\nनवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कार्यपद्धती तसेच बॅंकेतर वित्तीय संस्थांचे पॅकज, रिझर्व्ह बॅंकेची भांडवली चौकट, आंशिक वित्तीय हमी...\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/more-one-thousand-sound-samples-collected-covid-three-hundred-sent-israel-359566", "date_download": "2020-10-31T16:31:35Z", "digest": "sha1:PNXF5IIOUEPLJWIL4KMX53XBU6FAHTUI", "length": 16727, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना आवाज चाचणीचे 300 नमुने इस्त्रायलला रवाना, आतापर्यंत 1500 हुन अधिकांचे नमुने गोळा - more than one thousand sound samples collected for covid three hundred sent to israel | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोना आवाज चाचणीचे 300 नमुने इस्त्रायलला रवाना, आतापर्यंत 1500 हुन अधिकांचे नमुने गोळा\nनेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली.\nमुंबई, 15 : नेस्को'त आवाजावरुन स्क्रिनिंग करण्याच्या अभ्यासाला 5 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. 40 दिवसांत 1 हजार 500 लोकांचे नमुने गोळा करण्यात आले आहेत. तर संकलित करण्यात आलेले 300 नमुने इस्त्रायलला तपासणीसाठी पाठवण्यात आल्याचे नेस्कोच्या अधिष्ठाता डॉ. नीलम अंद्राडे यांनी सांगितले. दरम्यान, एकूण दोन हजार लोकांचे नमुने संकलित करण्यात येणार असून उर्वरित 500 लोकांचे नमुने पुढील 10 ते 15 दिवसांत संकलित करण्यात येतील असेही त्यांनी सांगितले.\nआवाजावरुन स्क्रिनिंग करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी 500 रुग्णांचे नमुने, त्यांना कुठला आजार आहे का आदी सविस्तर माहिती पाठवण्यात आली आहे. उर्वरित 1, 500 रुग्णांच्या फक्त आवाजाचे नमुने पाठवण्यात येणार असून केस रिपोर्ट पाठवण्यात येणार नाही. रुग्णांचे घेण्यात येणारे नमुने इस्त्रायलला मेलद्वारे पाठवण्यात येत असल्याचे त्या म्हणाल्या.\nमहत्तवाची बातमी : आयकर सहआयुक्तांच्या नावाने बनवलं फेक फेसबुक अकाउंट आणि सुरु केली पैशांची मागणी\nकोरोना संशयित रुग्णांना शोधण्यासाठी विविध स्क्रिनिंग पध्दतींचा वापर केला जात आहे. यामध्ये ताप मोजणे, ऑक्सिजनची पातळी तपासणी याचा समावेश आहे. त्यात आणखी एका अत्याधुनिक पध्दतीची भर पडली आहे ती म्हणजे व्हाईस बायो मार्कर आर्टिफिशियल इंटिलीजन्स अर्थात आवाजावरून स्क्रिनिंग पद्धती. ही पद्धती योग्य आणि गुणवत्तापूर्ण आहे का याचा गोरेगाव येथील नेस्को कोविड सेंटरमध्ये तीन महिने अभ्यास केला जाणार आहे. नेस्कोतील 2000 पॉझिटिव्ह रुग्णांवर प्रयोग करत हा अभ्यास केला जाणार आहे. तीन महिन्यांनंतर याचा अहवाल सादर झाल्यानंतर ही पद्धती योग्य असल्याचे निष्पन्न झाल्यानंतरच याचा वापर मुंबईत स्क्रिनिंगसाठी केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.\nमहत्तवाची बातमी : '10 च्याआत घरात'मुळे खवय्यांचा प्रतिसाद कमी, व्यवसाय यथातथाच होत असल्याची हॉटेल चालकांची खंत\nअमेरिका आणि इस्त्राईलमध्ये ही पद्धती स्क्रिनिंगसाठी वापरण्यात येते. नागरिकांच्या आवाजावरून केवळ 30 सेकेंदात कोरोनाची लक्षण�� आहेत की नाहीत हे समजते. त्यानंतर लक्षणे असलेल्या रुग्णांची अँटिजेन किंवा आरटीपीसीआर कोरोना चाचणी केली जाते. खूपच कमी वेळात संशयित रुग्णांचा शोध घेता येत असल्याने मुंबईतही हे शक्य आहे का असा विचार पुढे आला. यानंतर मुंबई महानगरपालिकेने पुढाकार घेत 'व्होकोलिस हेल्थ' या इस्रायली कंपनीबरोबर मिळून अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पालिका आणि इस्त्रायली कंपनीमध्ये सामंजस्य करार झाला असून गोरेगावच्या नेस्को कोविड सेंटर मध्ये 5 सप्टेंबरपासून प्रत्यक्ष संशोधनाला सुरुवात झाल्याचेही त्यांनी सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nपहिला जेम्स बाँड सिन कॉनेरी कालवश\nमुंबई - जगभरात प्रचंड लोकप्रिय असणा-या जेम्स बाँड या चित्रपट मालिकेतील पहिल्या जेम्स बाँड अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला. सिन कॉनेरी असे त्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/vegetable-prices-go-onion-garlic-prices-also-incerased-354617", "date_download": "2020-10-31T16:40:47Z", "digest": "sha1:WQ2RWFO2ZV52EJYAIBDWGVVTTXJRPW3V", "length": 15201, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "भाजीपाल्याचे दर कडाडले : कांदे-लसूण दरातही वाढ - Vegetable prices go up: Onion-garlic prices also incerased | Marathi News - eSakal", "raw_content": "\nभाजीपाल्याचे दर कडाडले : कांदे-लसूण दरातही वाढ\nसांगली बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर कडाडल्याचे चित्र आहे. कांद्याने अर्धशतक केव्हाच गाठले. आता मेथी 25 रुपये पेंडी, कोथिंबीर 30 रुपये पेंडी आणि टोमॅटो 40 रुपये किलो याप्रमाणे इतर भाज्यांचे दर वाढले आहेत.\nसांगली : बाजारात भाजीपाल्याची आवक कमी झाली आहे. परिणामी दर कडाडल्याचे चित्र आहे. कांद्याने अर्धशतक केव्हाच गाठले. आता मेथी 25 रुपये पेंडी, कोथिंबीर 30 रुपये पेंडी आणि टोमॅटो 40 रुपये किलो याप्रमाणे इतर भाज्यांचे दर वाढले आहेत.\nकोरोनाचे संकट आणि आठवडा बाजार बंद असल्यामुळे सध्या मंडई परिसरात भाजीपाला विक्रेते दिसत आहेत. इतर ठिकाणचे आठवडी बाजार अद्याप भरवले जात नाहीत. त्यामुळे भाजीपाला विक्रेत्यांनी ठराविक ठिकाणी विक्री सुरू आहे; तर काहीजण फिरून भाजीपाला विकत आहेत. त्यामुळे काही दिवस भाजीपाला आवक मर्यादितच आहे. तशात परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आवक थंडावली आहे. त्याचा परिणाम दरवाढीवर झाला आहे.\nमेथीची आवक खूपच कमी असून, 15 ते 20 रुपयाला विकली जाणारी पेंडी 25 रुपयाला विकली जात आहे. कोथिंबिरीची आवकही कमी झाली आहे. छोटी पेंडीदेखील 30 रुपयाला विकली जात आहे. टोमॅटोचा दरही 40 रुपये किलो आहे. अन्य भाज्यांमध्ये गवारीची आवक मर्यादित असून, गेले काही दिवस 80 रुपये किलो दर स्थिरच आहे. वांगीही बाजारात कमी असून, दर 80 रुपये किलो इतका आहे. अन्य भाज्यांमध्ये भेंडीची आवकही थोडी कमी असून, दर 60 रुपयांवरून 80 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. कारली 40 रुपये, घेवडा 40 रुपये, दोडका 40 रुपये, कोबी व फ्लॉवरचा साधारण गड्डा 25 रुप���ाला आहे.\nपालेभाज्यांमध्ये तांबडा माठ 20 रुपये, तांदूळ 15 रुपये, पालक 15 रुपये, कांद्याची पात दहा रुपये पेंडी आहे. कांदे 50 रुपये किलो असून, लसणाचा दरही वाढला आहे. 120 ते 140 रुपये किलो इतका दर आहे. बटाटे 40 रुपये किलो, हिरवी मिरची 40 रुपये, ढबू मिरची 40 रुपये किलो याप्रमाणे दर आहे.\nअंडी-चिकन दरात वाढ कायम\nकोरोनाच्या काळात पौष्टिक आहारासाठी अंडी भरपूर प्रमाणात खाल्ली जात आहेत. दरात वाढ झाली आहे. किरकोळ विक्री सहा रुपये नग आहे, तर देशी अंडे काही ठिकाणी 10 रुपयाला नग विकले जात आहे. चिकन दर 220 रुपये आहे. मटण दर 600 ते 620 रुपये किलो आहे.\nसंपादन : युवराज यादव\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत कोरोना रूग्ण दुपटीचा कालावधी पहिल्यांदाच 102 दिवसांवर\nमुंबई : कोरोनानं सर्वत्र धुमाकूळ घातला आहे. मुंबईत कोरोनानं थैमान घातलं आहे. अशातच मुंबईतून एक आनंदाची बातमी समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी मुंबई...\nवाजपेयींच्या स्वप्नातली NDA राहिली नाही; अकाली दलाने 22 वर्षांची सोडली साथ\nमोदी सरकारला काल एका मोठा धक्का बसला आहे. तीन कृषी कायद्यातील सुधारणांवरुन देशभरात संतापाचे वातावरण बनले आहे. प्रमुख विरोधी पक्षांसह देशभरातील...\nनाशिककरांसाठी कोरोनासंदर्भात दिलासादायक बातमी\nनाशिक : शहरात मध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होत असून पन्नास हजारांकडे कोरोना बाधितांचा आकडा पोहोचत असताना रुग्ण बरे होण्याचे...\nकृषी विधेयकावरून राजीनामास्त्र; वाचा ती 3 विधेयकं कोणती आणि विरोध का\nनवी दिल्ली - सध्या देशात तीन विधेयकांवरुन गोंधळ सुरु आहे. कृषी क्षेत्राशी संबधित अशी ही तीन विधेयकं असून सरकार ही विधेयकं पारित करुन घेण्याच्या...\nजायकवाडीचे २७ दरवाजे उघडले, पैठण शहराला पुराचा धोका.\nपैठण (औरंगाबाद) : येथील जायकवाडी धरणाच्या पाणलोट व मुक्त क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे धरण प्रशासनाने शुक्रवारी (ता.१८) मध्यरात्री धरणाची पातळी...\nकोकणातील कुठल्या जिल्ह्यात कोरोना रुग्णांची दिवसात उच्चांकी वाढ़ आणि चौघांचे मृत्यू\nओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात बुधवारी उच्चांकी 190 रुग्ण वाढले आहेत. एकाच दिवसात द्विशतकाजवळ झालेल्या वाढीमुळे रुग्ण संख्या पावणे तीन हजारांच्या घरात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग ��ेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/corona-infection-nurse-320254", "date_download": "2020-10-31T16:45:18Z", "digest": "sha1:ZJOPGF3Z24Z4QDBWIBXTKDLR23FXFCTX", "length": 13872, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "...अन् 'त्या' कोरोना संसर्ग झालेल्या नर्सने टोचले १५ जणांना इंजेक्शन - Corona infection to the nurse | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n...अन् 'त्या' कोरोना संसर्ग झालेल्या नर्सने टोचले १५ जणांना इंजेक्शन\nलासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोनाची लागण झालेल्या नर्सने (परिचारिकेने) १५ रुग्णांना इंजेक्शन टोचले असून सर्व रुग्ण लो-रिस्कमध्ये आहेत. या रुग्णांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे.\nवालचंदनगर : लासुर्णे (ता. इंदापूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रामधील कोरोनाची लागण झालेल्या नर्सने (परिचारिकेने) १५ रुग्णांना इंजेक्शन टोचले असून सर्व रुग्ण लो-रिस्कमध्ये आहेत. या रुग्णांना होम क्वाॅरंटाईन करण्यात आले आहे. ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nलासुर्णेमधील प्राथमिक आरोग्य केंद्रातील नर्सला गेल्या दोन दिवसापूर्वी कोरोनाची लागण झाली आहे. या नर्सकडे इंजेक्शन टोचण्याचे काम होते. तिने कामावरती असताना १५ रुग्णांना इंजेक्शन टाेचले असून त्यांचा आरोग्य विभागाने शोध घेतला आहे.हे रुग्ण इंदापूरच्या पश्‍चिम भागातील वेगवेगळ्या गावातील आहेत. त्यांना होम क्वॉरंटाईन केले असून त्यांच्या तब्येतीवरती लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.\nया नर्सच्या संपर्कात आलेल्या वैद्यकीय अधिकारी व चार कर्मचाऱ्यांचा स्वॅब (घशातील नमुने) घेतले असून पाच जणांचा रिपार्ट आज सायंकाळी येणार आहे.तसेच उर्वरित सुमारे १८ कर्मचाऱ्यांचे स्वॅब आज इंदापूरमध्ये देण्यात आले असून याचा अहवाल सोमवार (ता.१२) रोजी मिळणार आहे.\nकाँग्रेसला बसणार मोठा धक्का\nलासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्रातील दुसऱ्या एका नर्सला पतीला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले असून संबधित कुंटूब हे बारामतीमध्ये रा��त आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहरवलेल्या मुलाची पोलिस व पत्रकारांच्या तत्परतेने झाली नातेवाईकांशी भेट\nइंदापूर : दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी, अल्पवयीन १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने...\nइंदापूरकरांनो, आता कोरोनाबाबत सावधान, कारण...\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या १४० वर पोहचली असून, दिवाळीच्या तोंडावर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग...\n'इंदापुरातील राहती घरे वाहून गेलेल्या कुटुंबांना मदत करावी'\nइंदापूर : इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मदनवाडी येथील सुतार कुटुंबांची राहती घरे पाण्याबरोबर वाहून गेल्याने दोन्ही कुटुंब सध्या...\nग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे उसाची ट्रॉली चोरणारे बहाद्दर जेरबंद\nवालचंदनगर : पिलेवाडी (ता. इंदापूर) येथून उसाची ट्रॉली चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉलमुळे पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले...\nनागनाथ क्षीरसागर म्हणाले, हनुमंत मानेंना तक्रार करण्याचा काय अधिकार\nसोलापूर : मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या हिंदू खाटीक या अनुसूचित जातीच्या दाखल्या विरोधात मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे...\nअतिवृष्टीत वाहून गेलेला केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडी रस्ता सुरू झाला \nकेत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने उजनी जलाशयावरील पुलाचा भरावाच वाहून गेला होता. त्यामुळे करमाळा तालुक्‍...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/bar-starts-nashik-city-permission-till-9-pm-chhagan-bhujbal-nashik", "date_download": "2020-10-31T17:13:15Z", "digest": "sha1:MHRLTUHU6D2EJADIN5ELI2J75YIE3BLR", "length": 14916, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "न���शिक शहरात बार सुरू; रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी - भुजबळ - Bar starts in Nashik city, permission till 9 pm - Chhagan Bhujbal nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनाशिक शहरात बार सुरू; रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी - भुजबळ\nसुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वांनीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे.\nनाशिक : रविवार (ता. 11) पासून नाशिक शहरात बार सुरू करण्याला परवानगी देण्यात आली असली तरी, सकाळी ११ ते रात्री ९ पर्यंतच बार सुरू राहतील. पण इतर दुकान आणि हॉटेल मात्र सकाळी ८ ते रात्री आठपर्यंत सुरू राहतील. बारला सकाळी आठला परवानगी नसेल असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी (ता. 10) रोजी केले.\nराज्यातील वातावरण बिघडवू नका\nसुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी घेत सर्वांनीच विचारपूर्वक बोललं पाहिजे. मराठा ओबीसी भांडणं लावण आता थांबवायला पाहिजे. त्यावर बरीच चर्चा झालीय असेही पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले. नाशिकला पाणी नियोजन आणि कोरोना आढावा बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. श्री भुजबळ म्हणाले, कुठलाही एक निर्णय घेताना त्यांचा इतर समाजावर काय परिणाम होणार याचा विचार करायला हवा. त्यामुळे उगाचच वातावरण पेटते ठेवणारे बोलणे टाळले पाहिजे. तलवारी नाही पण शब्दांची खणखणी झाली आहे ती थांबायला पाहिजे.\nहेही वाचा > पाकिस्तानला खबरी देणाऱ्या दीपक शिरसाठचा उद्योग HAL ला पडणार महागात\nमराठा-ओबीसी आरक्षणाच्या निमित्ताने आरक्षण झालेच पाहिजे असे काहींचे प्रयत्न आहे तर काहींचे मात्र राजकारण मात्र सुरू आहे. खासदार संभाजी राजे यांच्या वक्तव्यांविषयी ते म्हणाले की, राजे सर्व जनतेचे असतात, त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे असे वडेट्टीवार बोलले होते. वडेट्टीवार हे त्या खात्याचे मंत्री आहे त्यामुळे ते बोलणारच असे त्यांनी स्पष्ट केले.\nहेही वाचा > दुर्दैवी : सलग चार वर्षे द्राक्षाचे उत्पन्नच नाही; बेपत्ता शेतकऱ्याच्या आत्महत्येचा खुलासा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसिने निर्मितीशी संबंधिताला NCB चा समन्स, अर्जुन रामपालच्या गर्लफ्रेंडच्या भावानंतर आणखीन एक धडक कारवाई\nमुंबई : सुशांत सिंग राजपुत प्रकरणी तपास करणाऱ्या केंद्रीय अंमलीपदार्थ विरोधी पथकाने म्हणजेच NCB ने बॉलीवूडमधील चित्रपट निर्मितीशी संबंधित...\nसुशांत मृत्यु प्रकरणात दिल्लीतील वकिलाला मुंबई पोलिसांनी केली अटक\nमुंबई- सुशांतसिंह राजपूत प्रकरणी आता आणखी एक अटक झाली आहे. या प्रकरणाशी थेट संबधित ही अटक नाहीये. सुशांतसिंह राजपूत प्रकरणात सोशल मीडियावर अफवा...\nरिया-सुशांतच्या भेटीचा दावा ठरला खोटा; सीबीआयने शेजारणीला सुनावले\nमुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत त्याच्या मृत्यूच्या एक दिवस आधी रिया चक्रवर्तीला भेटल्याचा दावा खोटा ठरला आहे. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण...\n''राजे सर्व जनतेचे, ते कुणा एकाचे नाही, मग तलवारी कुणावर काढणार\nनाशिक : ‘राजे सर्व जनतेचे असतात. ते कुणा एकाचे नसतात. तलवारी कुणावर काढणार त्यांनी सर्वांचा विचार करायला पाहिजे,’ असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ...\n\"मराठा-ओबीसी भांडणं लावणं आता थांबवा\"\nनाशिक : सुशांतसिंग राजपूत प्रकरण मिटत आहे त्यामुळे राज्यात दुसरं प्रकरण सुरू करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वातावरण बिघडणार नाही याची काळजी...\nजळगाव महापालिकेत शंभर कोटी आणणारे गेले कुठे \nजळगाव : शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये गट-तट, नाराजी नाही. कोणी स्वतःसाठी कार्यक्रम घेत असेल, आंदोलन करीत असेल तर ते खपवून घेतले जाणार नाही....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-corona-virus-akkalkuwa-border-three-pationt-281529", "date_download": "2020-10-31T15:40:15Z", "digest": "sha1:YFHWZN2UV76Z7COUMYQ7N7DLSQQRAH2N", "length": 18633, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "अक्कलकुवाच्या सीमेलगत कोरोना - marathi news nandurbar corona virus akkalkuwa border three pationt | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा दुवा आहे. पूर्वेस मध्यप्रदेश तर पश्‍चिमेस गुजरात आहे. तसे हे दोन्ही राज्य उत्तरेकडूनही नंदुरबार जिल्ह्याचा सीमेलगत आहेत. दुसऱ्या बाजूने नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमा आहेत.\nनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेश पाठोपाठ आता गुजरातमधून कोरोना नंदुरबार जिल्ह्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने गुजरातच्या डेडियापाडा, सेलंबा गावाचा सीमेवर कडक सुरक्षा तैनात केली आहे.\nनंदुरबार जिल्हा हा गुजरात व मध्यप्रदेश राज्याचा दुवा आहे. पूर्वेस मध्यप्रदेश तर पश्‍चिमेस गुजरात आहे. तसे हे दोन्ही राज्य उत्तरेकडूनही नंदुरबार जिल्ह्याचा सीमेलगत आहेत. दुसऱ्या बाजूने नाशिक व धुळे जिल्ह्याच्या सीमा आहेत. उत्तर महाराष्ट्रात सीमावर्ती भागाला जोडलेली सर्वाधिक गावे नंदुरबार जिल्ह्यात आहेत. १६१ गावे इतर राज्य व परजिल्ह्याचा सीमेवर आहेत. काही दिवसापूर्वी धुळे, साक्री व मालेगाव येथे कोरोनाचे रूग्ण आढळून आले. मध्यप्रदेशमधील सेंधवा येथेही रूग्ण आढळून आला आहे. तेथील स्थिती आटोक्यात येईपर्यत धुळे व साक्री येथे घटना घडल्या. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भितीचे सावट आहे. जिल्ह्यातील नागरिकांनीही आता गांभीर्याने घेतले आहे. त्यातूनच ग्रामसुरक्षा दलासाठी गावातीलच युवक पुढे आले आहेत.\nदोन दिवसापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांचे संकेत\nजिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्याच्या सुरक्षेसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करून उपाययोजना कठोर केली आहे. सीमावर्ती भागातील गावे व रस्ते सील केले आहेत. २२ सीमा तपासणी नाके बंद केले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. भारूड यांनी दोन दिवसांपूर्वीच जिल्ह्यात धोका नाही. मात्र जिल्ह्याला बाहेरील राज्याचा व इतर जिल्ह्यांकडून कोरोनाचा धोका आहे. त्यामुळे कोणीही गाफील राहू नये. असे सूचित केले होते.\nडेडियापाडा व सेलंबा या सीमेलगत काही गावांमध्ये कोरोनाचे पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याची माहिती पुढे येत आहे. ही माहिती प्रशासनाला कळताच गुजरात सीमेलगत असलेले गव्हाळी, नवापाडा, तालांबा, काकडीआंबा, रामपूर,मिऱ्या, भादरीपाडा, शेंदवनपाडा या गावांमध्ये सीमा सुरक्षा कडक करण्यात आली आहे. त्या ठिकाणी अक्कलकुवा येथील गटविकास अधिकारी सी.के.माळी यांनी आज भेट देऊन तेथील ग्रामसुरक्��ा दलांना आवश्‍यक त्यामार्गदर्शक सूचना देऊन ग्राम सुरक्षा दलाचा युवकांना कडक पाहरा ठेवण्याचे सांगितले आहे.\nअजूनही वेळ गेलेली नाही...\nमध्यप्रदेश मधील सेंधवा, धुळे, साक्री, मालेगाव नंतर आता गुजरात राज्याकडून नंदुरबार जिल्ह्याला कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनो, अजूनही वेळ गेलेली नाही. नंदुरबार जिल्हा ग्रीन झोनमध्ये असला व जिल्हा अतंर्गत कोणताही धोका नसला तरी बाहेरून येणाऱ्या व बाहेर जाणाऱ्यांपासून घात होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या, प्रशासनाचा सूचनांचे पालन करा. सतर्क राहा. बाहेर कोणाला जाऊ देऊ नका व बाहेरून कोणाला येऊ देऊ नका. घरातच थांबा, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल होऊ शकेल.\nखापरला तीन दिवस जनता कर्फ्यू\nअक्कलकुवा : नर्मदा जिल्ह्यात तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने अक्कलकुवा सीमेवर बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. खापरजवळच असलेल्या गुजरातमधील सेलंबा येथे कोरोना पॉझिटिव रुग्ण आढळून आल्याने खापर ग्रामपंचायतीतर्फे उद्यापासून तीन दिवस गावातील सर्व व्यापार व व्यवहार बंद ठेवत जनता कर्फ्यू पाळण्यात येणार आहे. तीन दिवस गावातील नागरिकांनी विनाकारण घरातून बाहेर पडू नये. अत्यावश्यक कामासाठी जाताना तोंडाला मास्क व रुमाल लावल्याशिवाय निघू नये असे आवाहन सरपंच सौ करुणाबाई वसावे, उपसरपंच विनोद कामे, ग्रामविस्तार अधिकारी विनोद ढोढरे यांनी केले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिक-अप, आयशरची समोरासमोर धडक; चालक गंभीर\nनंदुरबार : औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे दुचाकीचे विविध पार्टस् घेऊन जाणारी आयशर व निझरकडून नंदुरबारकडे दूध घेऊन येणारे पिक-अप यांच्यात...\nएक लाखाचे आणले पाच लाख; कपाशी घेवून हाती दिल्‍या बनावट नोटा\nजामनेर (जळगाव) : बनावट (नकली) चलनी नोटांद्वारा चक्क कपाशीचा व्यापार करणाऱ्या एकास खबऱ्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. स्थानीक गुन्हे...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nरेशन कार्ड देण्यासाठी तहसीलदार चक्‍क पोहचले पायी\nनंदुरबार : धडगाव तालु��्यातील सीमावर्ती, अतिदुर्गम भागातील गावाना पोहोचण्यासाठी धड रस्ते नाहीत; अशा डोंगर माथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा...\nवाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्या आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे विधानसभा उपाध्यक्षांना साकडे\nनाशिक : कोरोना या जागतिक महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा, गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या वाढीव मोबदल्यासह दिवाळी...\nआरटीओ कार्यालये होणार डिजिटल\nशनिमांडळ (नंदुरबार) : राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर दसऱ्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डुबलीकेट लायसनचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00282.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/editor", "date_download": "2020-10-31T17:12:19Z", "digest": "sha1:6OWTSPGJBY2IPTICKOHOV53BM2ASPAF3", "length": 5173, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेनदिवस घटू लागली आहे, त्याचबरोबर...\nकामगार, शेतकरी या कष्टकरी वर्गाच्या विरोधात धोरणे आखण्याचा जो सपाटा केंद्र...\nकोरोनाच्या संकटातून हळूहळू देश सावरु लागल्याचे आशादायी चित्र आता समोर येऊ.......\nशिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणात....\nबिहार निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे तेथील सत्तेचा संघर्ष तीव्र होऊ लागला...\nआपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार अशी बातमी आली की धडकी....\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागाचा दौरा करुन सरकार तुमची...\nदेशातील कोरोना येत्या फेब्रुवारीपर्यंत नियंत्रणात येईल असे तज्ज्ञाच्या समितीने..\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तप���सणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00283.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/author/138", "date_download": "2020-10-31T17:10:42Z", "digest": "sha1:OYZAKY4OS5CRZTGOPZXWDMHVTBN3KXXZ", "length": 24960, "nlines": 155, "source_domain": "bhutkatha.com", "title": "Bookstruck.app | We Tell Stories", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nरात्रीच्या भयाण एकांतात एका मागोमाग एक येणाऱ्या भयानक घटनांची साखळी. चित्त चक्रावून टाकणारी कथा.\nविज्ञान कथा - अपूर्ण स्वप्न\nअर्जुन चा मित्र शंभू बनवतो एक अफलातून मोबाईल अॅप, जे त्याचे \"स्वप्न\" पूर्ण करण्यास मदत करते पण...\nजेव्हा निसर्ग घेतो मानवाचा बदला अशा प्रकारे की ज्याचा आजवर कुणीही विचार सुद्धा मनात आणला नसेल अशा प्रकारे की ज्याचा आजवर कुणीही विचार सुद्धा मनात आणला नसेल\nमी लिहिलेल्या निवडक २४ चारोळ्या (चार ओळींच्या कविता) (लेखक- निमिष सोनार, sonar.nimish@gmail.com)\nयशस्वी होण्याचे दहा सोपे उपाय\nमार्जारी आगलावे (छोटे विनोदी नाटक)\nआजकालच्या न्यूज चैनेल्सला मी \"मार्जारी आगलावे\" असे संबोधले आहे. कारण ते सतत आग लावण्याचे प्रयत्न करत असतात, टी आर पी मिळवण्यासाठी या विनोदी नाटकात कुठल्याही घडलेल्या घटनेवर किंवा व्यक्तींवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (न्यूज चैनेल चे पत्रकार) ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल या विनोदी नाटकात कुठल्याही घडलेल्या घटनेवर किंवा व्यक्तींवर टिका करण्याचा तीळमात्र उद्देश नसून, ती घटना प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी (न्यूज चैनेल चे पत्रकार) ज्या पद्धतीने मांडतात त्यावर टिका करण्याचा हेतू येथे आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या भारतात थोड्या थोड्या कारणावरून लोक रस्त्यावर येवून तोडफोड, दगडफेक आणि जाळपोळ करू लागलेत. आज जर अशी स्थिती आहे, तर उद्या काय होईल आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला आणि प्रसारमध्यमांचे प्रतिनिधी तर लगेच तयारच असतात त्याचे चित्रण करायला आणि विविध 'अर्थपूर्ण प्रश्न' विचारायला 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आहे. एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो आणि विशेष म्हणजे आपण ते बातम्या म्हणून बघतो सुद्धा 'कशालाही' आजकाल बातमी बनवले जाते. याकडे मी थोड्या 'विनोदी' नजरेने बघितले आहे. एका बातमीचा संबंध कसाही कुठेही जोडला जातो आणि विशेष म्हणजे आपण ते बातम्या म्हणून बघतो सुद्धा यात वाचा कुमारी 'अखंडा बडबडकर' आणि \"श्री आक्रमक बातमीदार\" हे दोन्ही बघा काय काय प्रश्न विचारून आणि कुठले लॉजिक कुठे लावून कुणा कुणाला कसे भंडावून सोडते ते\nरजनीकांतच्या १०० पेक्षा जास्त जोक्स चा संग्रह\nदबंग चित्रपटाची तडका घालून झणझणीत फोडणी\nनको तेव्हा, नको तिथे, नको तेच\nआपल्याला रोजच्या जीवनात असे अनेक व्यक्ती भेटतात जे \"नको तेव्हा, नको तिथे, नेमका नको तोच\" प्रश्न विचारून किंवा \"नको तेव्हा, नको तिथे, नेमके नको तसेच\" वागून आपल्याला अडचणीत आणतात. ते एकतर हे अगदीच सवयीने किंवा अजाणतेपणे करत असावेत नाहीतर अतिशय जाणून बुजून करत असावेत. तशी ही प्रवॄत्ती जगभर थोड्याफार प्रमाणात असतेच. पण, भारतात जरा जास्तच आहे असे मला तरी वाटते. पुढे वाचा\nजुन्या आणि नवीन प्रसिद्ध जाहिरातींचे मुक्त विडंबन. एक अनोखा विनोदप्रकार यात हाताळला गेला आहे.\nCID- अंधेरी के अंधेरे में\nक्या होता है जब अंधेरी में अंधेरा छा जाता है और लोग वायरमन बुलाने की बजाय CID को बुलाते है\nमिस्टर विनोद विरंगुळे, मिस्टर गंभीर विचारे, मिस चर्चा गुऱ्हाळे या तीघांचे जे प्रताप किंवा संवाद किंवा वाद असतील त्याला आपण म्हणूया \"गंभीर विनोदी चर्चा\"\nपूर्वी काही मासिकांमध्ये \"मुद्राराक्षसाचा विनोद\" असा एक विभाग असायचा. त्यात काही वाक्ये, बातम्यांचे मथळे असायचे आणि त्या वाक्यांमध्ये एक किंवा दोन शब्द हे मुद्दाम काना किंवा मात्रा बदलून किंवा वेगळा शब्द टाकून लिहायचे. त्यामुळे वाक्याचा अर्थ असा काही बदलायचा की त्या वाक्याचा अर्थ एकदम विनोदी होवून जायचा. तशीच वाक्ये मी बनवली आहेत. मूळ बातम्यांमधील व्यक्तींचा नाम-उल्लेख मुद्दाम टाळला आहे. (कंसात दिलेले शब्द टाकल्यास मूळ वाक्य तयार होईल)\nएक अंतर्मुख करणारी आणि विचार करायला लावणारी कथा\nकॉम्प्युटर वर अनेक प्���ोग्राम एकाच वेळेस रन होत असतात, त्याप्रमाणे मानवी आत्मा हा एक प्रोग्राम मानला तर\n\"आग्या वेताळ\" - एक गूढकथा\nआमच्यासोबत ते सगळे अनाकलनीय घडले ते याच गावात ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते ऐकायचं आहे का काय घडलंय घडलं ते एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे एखादी अनवधानाने केलेली चूक सुद्धा काय काय भोगायला लावते ते ऐकायचं आहे या बसा झाडाखाली बसा, सांगतो सगळं\nपाण्याचे रूप धारण करणारे हे जीव आहेत तरी कोण (bookstruck तर्फे २०१६ चा \"सर्वोत्कृष्ट fantasy पुरस्कार\" मिळालेली कादंबरी) - लेखक: निमिष सोनार (bookstruck तर्फे २०१६ चा \"बेस्ट प्रोमिसिंग ऑथर\" पुरस्काराने सन्मानित) ही कथा मी 1जानेवारी ते 19 फेब्रुवारी 2011 या काळात लिहिली आहे आणि ती मिसळपाव आणि मायबोली वर क्रमशः प्रसिद्ध झाली होती. http://www.maayboli.com/node/23754\nनिमिष सोनार यांचे ब्लॉग स्वरूपातील मराठी साहित्य: https://vachanastu.blogspot.in/\nटीका आणि प्रशंसा - एक आढावा\nनिवडक २२२ सुविचारांचा संग्रह\nआसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)\nअनेकविध स्रोतांतून गीतेबद्दल मला उमजलेले थोडेसे, अल्पसे ज्ञान आपल्यासोबत शेयर करण्यासाठी माझे काही लेख येथे एकत्रितरीत्या देत आहे. त्यानिमित्ताने एक चर्चा होईल आणि एकमेकांचे अध्यात्मिक ज्ञान वाढण्यास मदत होईल चूकभूल द्यावी घ्यावी\nसत्य घटनांवर आधारित मनोरंजक आणि खळबळजनक कादंबरी \"वलय\" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित \"सिनेमा स्कोप\" कादंबरी आहे \"वलय\" ही सिनेटिव्ही क्षेत्रावर आधारित \"सिनेमा स्कोप\" कादंबरी आहे फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले \"वलय\" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी फिल्म आणि टिव्ही इंडस्ट्रीमध्ये आपापले \"वलय\" निर्माण करण्यासाठी आणि टिकवण्यासाठी धडपडणाऱ्या काही जणांची ही कहाणी \"वलय\" वाचनासाठी वयोमर्यादा: (15+) - लेखक: निमिष सोनार (sonar.nimish@gmail.com)\nगीतेतील विशिष्ट ७ श्लोक\nभगवदगीतेतील मोक्ष, देव देवता आणि परमेश्वर या संदर्भातील विविध अध्यायातील काही (एकमेकांश��� परस्पर संबंध असणाऱ्या) श्लोकांचा एकत्रित सलग भावार्थ\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nधर्मक्षेत्र: द्रौपदी - कर्ण एपिसोड\nएपिक या टीव्ही चॅनलवर धर्मक्षेत्र नावाचा एक कार्यक्रम लागतो. त्यात महाभारतातील सर्व पात्र मृत्यू पावल्यानंतर पाप पुण्याचा हिशोब करण्यासाठी चित्रगुप्तच्या दरबारात येतात आणि एकेका एपिसोडमध्ये एकेका व्यक्तीवर इतर संबंधित व्यक्तींनी लावलेले आरोप चित्रगुप्त वाचून दाखवतात आणि ती व्यक्ती मग त्या आरोपांचे आपल्या कुवतीनुसार खंडन करते आणि मग शेवटी चित्रगुप्त आपला निवाडा देतात. मी येथे टीव्ही ते छापील (लिखित) माध्यम असा बदल म्हणजेच \"माध्यमांतर\" केले आहे तसेच मूळ एपिसोडची भाषा हिंदी असून त्याचा स्वैर मराठी अनुवाद केला आहे\nमी हसायला लागलो कारण असल्या गोष्टींवर खरंतर माझा विश्वास नव्हता कारण गाडीसमोर स्त्री येऊन उभ्या राहण्याच्या असंख्य गोष्टी मी कथा, कादंबऱ्या, चित्रपट आणि मालिकांमधून पहिल्या होत्या. मनोरंजन म्हणून ठीक आहे पण खऱ्या आयुष्यात असल्या गोष्टींची भीती बाळगायची म्हणजे जरा अतिशयोक्ती होते, पण तरीही त्याच्या समाधानासाठी मी म्हणालो, \"हो नक्की जितेंद्र, मी योग्य ती काळजी घेईन\nभयकथा: तुला पाहते रे\nपण मला आकाशातून त्या \"नको जाऊस\" म्हणून विनंती करत होत्या. मी त्यांचं ऐकलं...ऐकू नाही तर काय करू मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच ते म्हणतील तेच ऐकायचं\nआतमधून हसण्याचे आवाज आले, \"बघू तर खरं कोण वाचवतोय तुला तो 'बाहेरचा तू' वाचवतो का तुला बघू तो 'बाहेरचा तू' वाचवतो का तुला बघू बाहेरचा तू खूप भेकड आहे, पळपूटा आहे, तो नाय दार उघडणार बघ बाहेरचा तू खूप भेकड आहे, पळपूटा आहे, तो नाय दार उघडणार बघ\" दरवाज्यावर जोरजोरात थपडा पडू लागल्या. काय करू\" दरवाज्यावर जोरजोरात थपडा पडू लागल्या. काय करू दरवाजा उघडू की नको दरवाजा उघडू की नको माझा चेहरा घामेघूम अंगावर भीतीने शहारे आले असा विचार करत असतांनाच पावणेचार वाजले आणि लॉजच्या माझ्या रूमच्या दरवाज्यावर बाहेरून थपडा पडू लागल्या. आता तर माझी भीतीने गाळणच उडाली. शरीरात प्रचंड भीतीची लहर असा विचार करत असतांनाच पावणेचार वाजले आणि लॉजच्या माझ्या रूमच्या दरवाज्यावर बाहेरून थपडा पडू लागल्या. आता तर माझी भीतीने गाळणच उडाली. शरीरात प्रचंड भीतीची लहर काय प्रसंग आलाय हा माझ्या या आयुष्यात\nपानिपत चित्रपट परीक्षण: सोपी करून सांगितलेली गुंतागुंतीची कथा\nमी पानिपत चित्रपटाचे हे परीक्षण लिहिले असून खरोखर घडलेले पानिपत युद्ध आणि त्या संदर्भातील इतिहासातील खरेखोटेपणा याचे परीक्षण लिहिलेले नाही आणि त्याबद्दल लिहिण्याची माझी पात्रताही नाही, याची कृपया नोंद घ्यावी.हा चित्रपट सुद्धा मी रिलीज झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी (७ डिसेंबर) बघितला. पण वेळेअभावी चित्रपट परीक्षण लिहायला एक दिवस उशीर झाला म्हणजे 8 डिसेंबर (रविवार). चांगले संगीत, किचकट विषय असूनही पडद्यावर सरळ सोप्या पद्धतीने मांडलेली कथा, 90 टक्के कलाकारांचा चांगला अभिनय, भव्य सेट, थरारक युद्धा प्रसंग यामुळे या चित्रपटाला मी पाच पैकी चार स्टार रेटिंग देतो. चित्रपट जरूर बघा\nडोंबिवलीत राहणाऱ्या सुनिलला जन्मापासून एक विशेष शक्ती मिळालेली असते आणि मग अकस्मात त्याला \"ती\" दिसते. त्या शक्तींशी जुळवून घेत असतांनाच एका पोलिसासोबत असतांना त्याचेकडून एक गुन्हेगार मुंबईच्या एका स्टेशनवर पकडला जातो. तसेच सुनिलच्या मागावर काही माणसे असतात. सायन्स फेस्टिव्हलमध्ये अभूतपूर्व शोध लावलेल्या एका मुलाचा \"वांद्रे वरळी सी लिंक\" वर अपघात होतो. एकीकडे जपानचे सायंटिस्ट अचानक बाथरूम मधून गायब होतात. दुसरीकडे सायलीला तिचा कॉलेजचा प्रेमभंग \"विसरता\" येत नाही तेव्हा तिच्या मदतीला \"ती\" येते. आणि मग नरिमन पॉईंटवर सुनिलसोबत एक घटना घडते आणि सुनिलचे आयुष्य बदलून जाते. सुनिल आणि सायलीची भेट कुठे होते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते लोकांना मोबाईलवर येणारे भीतिदायक SMS कोण पाठवत असते कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार कोण असतो या सगळ्या घटनांचा सूत्रधार त्यासाठी वाचा ही चित्तथरारक आणि उत्कंठावर्धक सायन्स फँटसी थ्रिलर कादंबरी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/09/matoon-mutton-meat-khima-keema-recipe-food-kitchen/", "date_download": "2020-10-31T16:22:17Z", "digest": "sha1:K7HER66JKXNA5YXWHPXORU3FT4ZKP63Y", "length": 11829, "nlines": 166, "source_domain": "krushirang.com", "title": "असा बनवा मस्तपैकी झकास मटन खिमा; रेसिपी ‘त्यांना’ही पाठवा की | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर असा बनवा मस्तपैकी झकास मटन खिमा; रेसिपी ‘त्यांना’ही पाठवा की\nअसा बनवा मस्तपैकी झकास मटन खिमा; रेसिपी ‘त्यांना’ही पाठवा की\nमटन खिमा हा पदार्थ सर्वसाधारणपणे हॉटेलमध्ये जाऊन खाण्यास लोकांचे आवडते. कारण, घरी असा मस्त पदार्थ आपल्याला नीट बनवता येईल की नाही याचा न्युनगंड असतो. मात्र, आज आपण सगळेच त्यावर मात करूया. घरीच असा झकास चवदार पदार्थ करून खाऊया आणि मित्र-मैत्रिणी व कुटुंबियांनाही खाऊ घालूया.\nही रेसिपी वाचून तुम्ही घरी मटन खिमा बनवलात तर नेहमीच घरीच बनवून खाणार. कारण घरच्या मटन खिम्याची चव काही और आहे. नव्हे तो फ़क़्त चवदार नाही, तर ताब्बेतीसाठीही दमदार असणार आहे.. त्यासाठी साहित्य काय लागते असा प्रश्न पडलाय का हरकत नाही, ही खालची यादी वाचून घ्या त्यासाठी.\nADVT. या ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ७० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://amzn.to/34Iqf7k यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nमटण खिमा १/२ किलो\n४ मोठे कांदे बारीक चिरुन\n२ मध्यम टॉमाटो बारीक चिरुन\nतेल / गावरान तूप\nमिट मसाला (कोणत्याही चांगल्या कंपनीचा)\nआता हे साहित्य घेतले असेल तर बनवायला पण घ्या की हा भन्नाट पदार्थ. आहो, हे सांगतानाही मला तोंडाला पाणी सुटलेय. समोर मस्त खिमा दिसतोय.\nप्रथम खिमा, थोडी हळद आणि आले-लसुन पेस्ट (१/२ चमचा) टाकुन शिजवुन घ्या. कुकरमध्ये टाकणार असल्यास ५ शिट्ट्या तरी होऊ द्या. नंतर बाहेर काढल्यावर खिमा थंड झाला की कढईत तेल घेउन गरम करा. यात मिरी दाणे आणि तमालपत्र टाका. आता कांदा परतुन घ्या. छान गुलाबीसर झाला की मग टोमाटो परतून घ्या. टोमाटो मऊ झाला की यात आवडीप्रमाणे आले-लसुण-मिरची-कोथिंबीर पेस्ट, हळद आणि लाल तिखट घालून छान परतून घ्या. मग यात १ चमचा मिट मसाला घाला.\nआता त्यात खिमा अ‍ॅड करा. मस्त परतून घ्या. अगदी थोड पाणी घाला आणि वरुन १ चमचा गरम मसाला घाला. छान मिक्स करुन घ्या हे सगळे. मग मीठ घाला. ग्रेव्ही हवी असेल तर त्याप्रमाणे पाणी वाढवा. खिमा आधीच शिजवला असल्याने वेळ कमी लागतो. मंद आचेवर त्याला मस्त शिजू द्या आणि आच बंद करुन मगच वरुन कोथींबीर टाका. अशा पद्धतीने झाला आपला मटन खिमा तय्यार. आता घ्या भाकरी किंवा पाव आणि करा सुरु.. मस्त पोटभर खा की हा खिमा..\nही रेसिपी आवडली असल्यास आपल्या त्यांना, तिला, मैत्रिणीला, मित्रांना आणि आप्तेष्टांना पाठवा की..\nसंपादन : संचिता कदम\nहोय, आम्ही देतो घरपोहोच किराणा सेवाअहमदनगर शहरातील ग्राहकांच्या आग्रहास्तव लोकरंग मेगामार्ट यांची अहमदनगर शहरामध्ये…\nPrevious articleअक्की दा जवाब नही; केनेडियन असूनही भारतीयांना आपलासा वाटणारा आहे हा खिलाडी..\nNext articleकॅगच्या अहवालावर सारवासारव करण्यासाठी आशिष शेलारांनी मांडले ‘हे’ मत; वाचा भाजपची भूमिका\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:16:56Z", "digest": "sha1:RHNK7OYY7BABUDNSPJ2TSKPYCZKKX5JF", "length": 5878, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "न्यूट्रॉन तारा - विकिपीडिया", "raw_content": "\nन्यूट्रॉन तारा (इंग्लिश: Neutron star, न्यूट्रॉन स्टार ;) हा मृत तार्‍याच्या अवशेषांपासून बनलेला खगोल आहे. तो प्रचंड वस्तुमानाच्या ताऱ्याचा अतिनवतारा प्रकार २, प्रक��र १ब व १क याप्रकारच्या स्फोटातून निर्माण होणाऱ्या गुरुत्वीय अवपातामुळे निर्माण होऊ शकतो. सहसा हे तारे न्यूट्रॉन या विद्युतभार नसलेल्या परमाणुकणांचे बनले असतात.\nदुसरा सूर्य: सत्य की मिथ्या - न्यूट्रॉन तारे, अतिनवतारे इत्यादींबद्दल माहिती[मृत दुवा] (मराठी मजकूर)\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ जुलै २०१४ रोजी २२:४२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-accelerate-kandebagh-banana-harvesting-khandesh-36445", "date_download": "2020-10-31T15:52:54Z", "digest": "sha1:XIRRUMR25T6Z2BF55HLRR2LCYZAUH724", "length": 14244, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Accelerate Kandebagh banana harvesting in Khandesh | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nखानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेग\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली आहे. अनेक भागात केळीची मागणी वाढल्याने दरात मागील महिन्यातच सुधारणा झाली आहे.\nजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली आहे. अनेक भागात केळीची मागणी वाढल्याने दरात मागील महिन्यातच सुधारणा झाली आहे. केळीला प्रतिक्विंटल ९०० ते १३०० रुपये दर मिळत आहे.\nआगाप कांदेबाग केळीची काढणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, जळगाव, यावल भागात सुरू आहे. तापी व गिरणा नदीकाठी या केळी बागा आहेत. तर, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात कांदेबाग केळीची काढणी सुरू आहे. केळीचे दर जुलैपर्यंत दबावात होते. केळीला एप्रिल ते जुलै यादरम्यान सरासरी ५०० रुपये प्रतिक्विंटलचे दर मिळाले. रावेर, यावल भागात तर ३०० रुपये प्रतिक्विंटल या दरातही केळीची खरेदी सुरू होती. केळीची आवक मे, जून व जुलैमध्ये मुबलक होती.\nदरम्यान, जिल्ह्यात मुक्ताईनगर, रावेर, यावल, जामनेर या भागात मिळून रोज २२० ट्रक (एक ट्रक १५ टन क्षमता) केळीची आवक झाली. ऑगस्टपासून केळीची आवक कमी झाली. ऑगस्टअखेर रावेर, यावल, मुक्ताईनगर या केळी पट्ट्यातील आवक १० टक्क्यांवर आली. यातच उत्तर भारतात केळीची मागणी वाढली. उत्तर भारतात दिल्ली, उत्तर प्रदेश, पंजाब, जम्मू-काश्मिर या भागात केळीची मागणी आहे.\nसध्या जळगावमधील चोपडा, यावल, जामनेर, पाचोरा, भडगाव, धुळ्यातील शिरपूर या भागात रोज १०० ते ११० ट्रक केळीची आवक सुरू आहे. दर्जेदार केळी या भागात उपलब्ध आहे. यामुळे केळीचे दर सुधारले आहेत. केळीला सरसकट १३०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला. दर यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत बरे आहेत. परंतु, मार्चमध्ये कांदेबाग केळीला वादळाचा फटका बसला. त्यामुळे केळी काढणीसाठी कमी उपलब्ध आहे.\nजळगाव jangaon खानदेश केळी banana आग धुळे dhule रावेर मुक्ता भारत उत्तर प्रदेश पंजाब जम्मू वर्षा varsha\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\n‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...\nखाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...\nकांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...\nकेंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...\nकांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nसांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...\nमोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...\nपुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...\nगुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन ह���च ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...\nस्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...\nधुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...\nमोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...\nदेखो तो कहीं चुनाव है क्या‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...\nकांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nमराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...\nकंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...\nइथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...\nएक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...\nकापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...\nफळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00284.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/11/blog-post_29.html", "date_download": "2020-10-31T15:47:03Z", "digest": "sha1:ER4ZVRXSIEO6G2FML4BKDU2A7JQFBTPP", "length": 11771, "nlines": 54, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "श्रीराम मंदिरच्या बांधकामाचा संकल्प करत हिंदु समाजाचा हुंकार आयोध्येत जाऊ द्या...दादा वेधक", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषश्रीराम मंदिरच्या बांधकामाचा संकल्प करत हिंदु समाजाचा हुंकार आयोध्येत जाऊ द्या...दादा वेधक\nश्रीराम मंदिरच्या बांधकामाचा संकल्प करत हिंदु समाजाचा हुंकार आयोध्येत जाऊ द्या...दादा वेधक\nउस्मानाबाद ...-राम हे आमच्या राष्ट्राची अस्मिता आहेत,देशाच्या सर्व भागात सर्व जनांत श्रीराम हे श्रेष्ठ दैवत आहेत,श्रीराम हे पारिवारिक सामाजिक राष्ट्राच्या जीवनात संभ्रमावस्था येताच श्रीरामांचे जीवन आम्हास प्रेरणा देऊन जाते असा हा दिव्य प्रेरणास्त्रोत आहेत.त्या आराध्यदैवताचे मंदिर बांधने हीच आपली आरपारची लढाई आहे असा हुंकार विश्व हिंदु परिषदेच्या हुंकार सभेत दादा वेधक यांनी भरला.\nविश्व हिंदु परिषदेने आज धाराशिव शहरात लेडीज क्लब मैदानावर हुंकार सभेचे आयोजन केले त्यात केंद्रीय सत्संग प्रमुख दादा वेधक बोलत होते.\nयावेळी अधिक बोलताना दादा वेधक म्हणाले की देश स्वतंत्र झाला तत्पूर्वी देशात मोठ्याप्रमानात हिंदु श्रद्धास्थानांवर घाला घालण्यात आला होता त्या श्रद्धांस्थानांचे वैभव पुन्हाप्राप्त होईल अशी आशा हिंदु समाजास होती पण ती पुर्ण झाली नाही.त्या श्रद्धांस्थानांमधे प्रमुख राममंदिर हे एक आहे ज्याला उध्वस्त करताना आक्रमक बाबरच्या सेनापती मिरबाकीने साढ़ेतीन लाख हिंदुंची हत्या केली,तेंव्हा पासुन राममन्दिराच्या निर्मानाचा लढा चालु आहे,या लढ्यात साधु सन्यासी,धर्माचार्यानी सहभाग घेतला आहे.त्यासाठी श्रीरामभुमी मुक्ती न्यासची स्थापना करण्यात आली.तेंव्हा पासुन हा लढा चालु आहे.एक महासंघर्ष उभा केला त्यात झालेल्या संघर्षात अनेकांचे बलिदान झाले.पुढे न्यायालयाने बाजु समजुन श्रीराम जन्मभुमिचे कुलुप काढण्याचे आदेश दिले हा पहिला विजय या आंदोलनाला मिळाला.देशातील गावागावातुन कारसेवकानी श्रीराम जन्मभुमी मुक्ती साठी आत्मबलिदान दिले तेंव्हा हा लढा उभा राहिला,हा लढा आजचा नाही तर अनेक पिढ्यानी केलेल्या त्यागाचा हा जाज्वल्य इतिहास आहे.हा इतिहास बलिदानाचा आहे हे बलिदान शेकडो वर्ष लागलेला कलंक मिटवन्यासाठी झाले,कलंक मिटवला विवादित जागेवर तात्पुरते मंदिर बांधले.या जागेवर सुंदर भव्य मंदिर पुन्हा बांधने ही आरपारची लढाई आपन लढुया.\nया विवादित बाबरी मस्जिदच्या जागेत पुर्वी भव्य श्रीराममंदिर होते हे उत्खनन करताना सिद्ध झाले.सर्व पुरावे कोरिव पुरातन दगडी खांब मिळुन आले पण शेकडो पुरावे मिळुनही श्रीराम मंदिर बांधकामास प्रारंभ होऊ शकला नाही.न्यायालय याचा सन्मानजनक निर्णय करु शकले नाही, म्हनुन आता आपन एकजुटीने हे मंदिर बांधकाम पुर्ण करुया असा दुर्दम्य हुंकार त्यानी उपस्थितांसमोर भरला.\nन्यायालयास कोट्यावधी हिंदूंच्या श्रद्धास्थानांचा न्यायनिवाडा करन्यास वेळ नाही पण समलैंगिक विवाह,लिव्ह इन रिलेशन शिप असल्या बाष्कळ खटल्यांसाठी तात्काळ वेळ दिला जातो.न्यायाल्यावर आमचा विश्वास आहे पण दुर्दैवाने कार्यपद्धतीवर विश्वास उरला नसल्याचे त्यानी सांग��तले.\nया हुंकार सभेचे प्रास्ताविक ह.भ.प.बाबुराव पुजारी यानी केले आपल्या प्रास्ताविकात त्यांनी राम मंदिर ही राजकीय चळवळीचा भाग नाही तर हा लढा गेली पाचशे वर्ष अव्याहत चालु असल्याचे व विश्व हिंदु परिषद हा लढा लढत असल्याचे सांगितले.\nया सभेला आशीर्वचन म्हणुन पांचाळ महाराज,आकाशदादा महाराज मगर यानी मार्गदर्शन केले.\nविश्व हिंदु परिषदेच्या हुंकार सभेस विश्व हिंदु परिषदीचे केंद्रीय सत्संग प्रमुख़ प्रमुख दादा वेधक या जिल्हा संघचालक अनिल यादव,जिल्हाध्यक्ष दत्तात्रय चौरे, बाबुराव पुजारी,धर्माचार्य पांचाल गुरूजी,धर्माचार्य गोरक्षा प्रमुख आकाशदादा महाराज,श्रीकृष्ण धर्माधिकारी,बजरंग दल जिल्हा संयोजक विक्रम साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती.प्रभु श्रीरामांच्या प्रतिमांचे व छत्रपती शिवाजी महाराज युवराज संभाजीराजे यांच्या पुतळ्याचे पुजन करण्यात आले,मान्यवरांच्या हस्ते दिप्रज्वलन करून हुंकार सभेला सुरुवात करण्यात आली.\nसुत्रसंचलन परमेश्वर शिंदे यांनी केले.\nआभार विक्रम साळुंके यांनी मानले\nपसायदानाने सभेची सांगता झाली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/07/blog-post.html", "date_download": "2020-10-31T17:07:46Z", "digest": "sha1:6HWOHNUKPE6P5S5LJ6CNGJ2SZULLA62U", "length": 7179, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "इन्स्टाग्रामवर किल्ल्याचा 'तो' फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश", "raw_content": "\nHomeराजकीयइन्स्टाग्रामवर किल्ल्याचा 'तो' फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nइन्स्टाग्रामवर किल्ल्याचा 'तो' फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nलॉकडाऊनच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागरिकांशी संवाद साधण्यासाठी फेसबुक लाईव्हचा पुरेपूर आणि उत्तमप्रकारे वापर केला होता. यानंतर आता उद्धव ठाकरे हे इन्स्टाग्रामवरही एक्टिव्ह असल्याचे दिसून आले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग किल्ल्याच्या पडझडीची पोस्ट पाहिल्यानंतर शनिवारी पुरातत्त्व खात्याला आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. तसेच सांस्कृतिक कार्य विभागाच्या प्रधान सचिवांना या गोष्टीचा पाठपुरावा करावा, असे बजावले आहे.\nउद्धव ठाकरे यांचा छायाचित्रकार म्हणून असलेला लौकिक सर्वश्रुत आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे इन्स्टाग्रामवर बऱ्यापैकी एक्टिव्ह असतात. या माध्यमातूनच उद्धव ठाकरे यांना आज इन्स्टाग्रामवर विजयदुर्ग या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलदुर्गाच्या एका बुरुजाची पडझड झाल्याचे लक्षात आले. या पोस्टची तत्काळ दखल घेत त्यांनी भारतीय पुरातत्त्व खात्याला याबाबत माहिती कळविण्याचे तसेच पडझड रोखण्यासाठी आणि या दुर्गाच्या देखभालीबाबतही केंद्राकडील या खात्याकडे पाठपुरावा करण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव यांना त्यांनी सूचना दिल्या आहेत. उद्धव ठाकरे यांच्या या कृतीचे दुर्गप्रेमींकडून कौतुक होत आहे.\nइन्स्टाग्रामवर विजयदुर्गच्या पडझडीची दखल घेण्यापासून ते त्याबाबत प्रशासनाला सतर्क करून, थेट भारतीय पुरातत्त्व खात्याकडे पाठपुरावा करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या या प्रय़त्नामुळे निश्चित विजयदुर्गच्या या बुरूजाची पडझड रोखणे शक्य होणार आहे. तसेच या जलदुर्गाच्या देखभालीचा मार्गही आणखी सुकर होणार आहे. गडकोट किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. ते जतन करण्यासाठी मुख्यमंत्री ठाकरे यांनी एक संवेदनशील दुर्गप्रेमी आणि शोधक छायाचित्रकाराच्या नजरेने पुढाकार घेण्यामुळे दुर्गप्रेमींनी समाधान व्यक्त केले आहे.\nइन्स्टाग्रामवर किल्ल्याचा 'तो' फोटो पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना आदेश\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा ���ावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A4%A8-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-31T17:26:15Z", "digest": "sha1:QS3M3PTSVRJY46Z6OJKTXO5HEOY5NKHP", "length": 8632, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मिशन गरिमा Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nसफाई कामगारांसाठी रतन टाटांनी सुरू केला नवा उपक्रम, शेअर केला हृदयस्पर्शी व्हिडीओ\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून इन्स्टाग्रामवर सक्रिय झाले आहेत. आत्तापर्यंत त्यांचे १.२ मिलियन पेक्षा अधिक फॉलोअर्स झाले आहेत. ८२ वर्षीय टाटा यांनी मंगळवारी आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन एक…\nमहेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nKBC : 25 लाखाच्या प्रश्नावर स्पर्धकानं सोडला खेळ, तुम्हाला…\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB ने टाकला…\nAamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान अडचणीत,भाजपच्या…\nShraddha Kapoor As Naagin : आता श्रद्धा कपूर बनणार मोठ्या…\nमुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप\nलडाख : मागं हटण्यासाठी चीननं ठेवल्या ‘या’ 2 अटी,…\n‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या…\nPune : कोंढव्यात पाणी पुरवठा वाढवून मिळावा, राष्ट्रवादी…\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल \nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी काढली…\nपंकजा मुंडे सेनेत येणार का खा. राऊतांचे सूचक विधान\nदिवाळीपुर्वी सोन्या-चांदीला आली चकाकी, आज Gold एवढ्या रूपयांनी महागलं\nमुंबईत एसटीची सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना निकृष्ट दर्जाचं जेवण,…\nदिवाळी सेल : Samsung, अ‍ॅपल, मोटोरोलाच्या स्मार्टफोन्सवर बंपर सूट, 40 हजारांपर्यंतचा मोठा ‘डिस्काऊंट’\n‘कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधीच मिळत नाही \nदावा : ‘जनधन’ खात्यांमधून रोकड काढण्यासाठी द्यावे लागतील 100 रुपये , जाणून घ्या ‘सत्य’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/%E0%A4%B2%E0%A5%89%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%9D%E0%A5%82/", "date_download": "2020-10-31T16:05:25Z", "digest": "sha1:OIUH65CR4ROC4PAGKB2KC47MICPVTV5O", "length": 9730, "nlines": 112, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "लॉकडाउनमध्ये मदतीसाठी झूमकारचा पुढाकार - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome अ‍ॅटो-मोटो लॉकडाउनमध्ये मदतीसाठी झूमकारचा पुढाकार\nलॉकडाउनमध्ये मदतीसाठी झूमकारचा पुढाकार\nभारतातील लॉकडाऊनच्या कालावधीत उद्भवलेल्या आपत्कालीन स्थितीत वाहतुकीची समस्या कमी करण्यासाठी देशातील सर्वात मोठे सेल्फड्राइव्ह मोबिलिटी प्लॅटफॉर्म असलेल्या झूमकारने आता वेगाने पावले उचलायला सुरूवात केली आहे. सरकारने शटडाऊनचे आदेश दिल्यानंतर झूमकारने कामाला गती दिली असून ही कंपनी बँक कर्मचारी, आरोग्य सेवेतील व्यावसायिक, डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह्ज यांचा प्रवास सुनिश्चित करण्यासाठी निवडक वाहनांचा वापर करत आहे.\nझूमकार विविध संस्थांशी भागीदारी करत आहे. या संस्थांमधील नोकरदारांना प्रवासाचा हा सुरक्षित पर्याय आहे, हे सुनिश्चित करण्यासाठी हे करार महत्त्वाचे ठरत आहेत. भागीदारीतील या संस्थांसाठी या कारच्या सेवेद्वारे एखाद्या व्यक्तीला बोलावून घेणे, अशा संकट समयी दररोज सेवा देणे आणि नागरिकांना आपत्कालीन गरजांमध्ये येणारे अडथळे कमी होत आहेत.झूमकारचे सीईओ आणि सहसंस्थापक ग्रेग मॉरन म्हणाले, ‘या आव्हानात्मक काळावर मात करण्यासाठी झूमकार सुरक्षित प्रवासाची हमी देत वैयक्तिक आणि पूर्णपणे जंतू विरहीत केलेले सेल्फड्राइव्ह व्हेइकल पुरवते. सरकारी कर्मचायांपासून आरोग्य सेवेतील कर्मचा-यांपर्यंत आम्हाला विविध आपत्कालीन क्षेत्रातील लोकांकडून अशा वाहनांची मागणी येत आहे. या अनपेक्षित वादळात देशाची मदत करण्याकरिता आम्ही सुरक्षित, विश्वासार्ह आणि किफायतशीर सेल्फड्राइव्ह मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवण्याचा अखंडपणे प्रयत्न करू.’कार पूर्णपणे जंतू विरहीत तसेच अतिशय स्वच्छ करून झूमकार कारसाठी १००% की लेस अॅक्सेस देखील पुरवते. त्यामुळे इतर कुणाही माणसाची मदत न घेता ग्राहक झूमकारची वाहने वापरू शकतात.\nPrevious articleक्रेडिट कार्डधारकांना आरबीआयचा दिलासा…\nNext article‘हॉटेल्सना पाहिजे मदतीचा हात’\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nयुनियन बँक ऑफ इंडियाची व्याजदर कपात\n…तर जीएसटी रिटर्नवर लागू होणार विलंब शुल्क\nसोन्याच्या दरात १.३ टक्क्यांची वाढ\nडेबिट कार्ड दाखवा, बाईक घेऊन जा\nडीमॅट खाते उघडण्यापूर्वी हि काळजी घ्या…\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00285.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/nashik-job-fair-2020-3/", "date_download": "2020-10-31T16:11:42Z", "digest": "sha1:NKYV4FSDFIQT4CO5AOEVPCDO6PYZEUZI", "length": 7511, "nlines": 146, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "नासिक ऑनलाइन रोज��ार मेळावा मध्ये ४०५ पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates नासिक ऑनलाइन रोजगार मेळावा मध्ये ४०५ पदांसाठी भरती.\nनासिक ऑनलाइन रोजगार मेळावा मध्ये ४०५ पदांसाठी भरती.\nNashik Job Fair 2020:पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 07 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 सप्टेंबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन मुलाखत स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\n१७ ते ३२ वर्षे\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nइच्छुक उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्यावर अर्ज व आवश्यक कागदपत्रासह कामकागाच्या वेळेत थेट मुलाखातिस उपस्थित रहावे. (मूळ आणि झेरोक्स प्रति आवश्यक)\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nInterview Date (मुलाखातिची तारीख) : 25 सप्टेंबर 2020 ते 15 ऑक्टोबर 2020\n(येथे PDF जाहिरात बघा)\n( येथे ऑनलाइन अर्ज करा )\nPrevious articleयवतमाळ येथे 1212+ पदांसाठी ऑनलाइन रोजगार मेळावा.\nNext articleजळगाव ऑनलाइन रोजगार मेळावा.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nIIT Goa -भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती.\nICAR-NBPGR -राष्ट्रीय पादप आनुवंशिक संसाधन ब्यूरो भरती.\nCCRAS – केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषद भरती.\nDDUH -दीनदयाल उपाध्याय हॉस्पिटल अंतर्गत 156 पदांसाठी भरती.\nNHSRC – राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00286.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/02/1075/", "date_download": "2020-10-31T16:16:26Z", "digest": "sha1:J65X4FMGTVFL3QRUICFVYHXUN7JOVVWG", "length": 22573, "nlines": 108, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "18 वर्षीय मुलीची आत्महत्या जातपंचायतीचे क्रौर्य : मृतदेहावर आकारला 20 हजारांचा दंड – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\n18 वर्षीय मुलीची आत्महत्या जातपंचायतीचे क्रौर्य : मृतदेहावर आकारला 20 हजारांचा दंड\n18 वर्षीय मुलीची आत्महत्या जातपंचायतीचे क्रौर्य : मृतदेहावर आकारला 20 हजारांचा दंड\nप्रा. दिगंबर कट्यारे -\nआपण फक्त पुरोगामी महाराष्ट्राची चर्चा करतोय. आज 2020 वर्ष सुरू असले तरी जातीय जाणिवा आपल्याकडे किती तीव्र आहेत, जातपंचायतीचा पगडा किती भयानक पध्दतीने आपापल्या समाजावर फास आवळतोय, हे जळगावच्या घटनेवरून पाहता येईल. कंजारभाट समाजातील मुलगी मानसीचं लग्न तब्बल 21 वेळा मोडून तिला आत्महत्या करण्यापर्यंत जातपंचायतीने भाग पाडलं. इतक्यावर जातपंचायतीचे जुलूम थांबले नाहीत, तर मृत्यूनंतर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी या मंडळींनी 20 हजार रुपये घेतल्याचीही चर्चा आहे. हाच का तो पुरोगामी विचारवंतांचा महाराष्ट्र\nजातपंचायतीचा जाच – 18 वर्षीय मुलीची आत्महत्या\nजातपंचायतीच्या छळाला कंटाळून जळगावच्या जाखनीनगर भागातील रहिवासी मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे या तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मानसीच्या आई-वडिलांनी आंतरधर्मिय लग्न केले असून सुरुवातीपासून त्यांना समाजाने बहिष्कृत केले होते. मानसीचे लग्नही जातीत जातपंचायतीतील लोक जमू देत नव्हते. तब्बल 20 वेळा तिचे लग्न मोडण्यात आले होते. शेवटी लग्न जमूनही समाजातून त्रास सुरू असल्याने मानसीने मृत्यूला कवटाळले. माणुसकीला काळीमा फासणारी बाब म्हणजे तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार व्हावेत, म्हणून जातपंचायतीने 20 हजार रुपये घेतल्याचीही चर्चा जळगावात आहे. दरम्यान, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी म्हणून महाराष्ट्र अंनिस जळगाव शाखेने पोलिस अधीक्षकांना निवेदन देत याप्रकरणी सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.\nजळगावच्या जाखनीनगर भागात राहणारी मानसी ऊर्फ मुस्कान आनंद बागडे ही 18 वर्षीय तरुणी यंदा लग्नाच्या तयारीत होती. मानसीची आई मुस्लिम समाजातील, तर वडील कंजारभाट समाजातील आहेत. आई-वडिलांनी आंतरधर्मिय लग्न केले म्हणून कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने या दोघांना कायमचे बहिष्कृत करत त्यांना वाळीत टाकले. आपला ज्या पध्दतीने आयुष्यभर छळ झाला, ती वेळ आपल्या मुलीवर येऊ नये, म्हणून मानसीचे लग्न जातीतच करण्याचे मानसीच्या आई-वडिलांनी ठरविले. त्यानुसार तिचे तब्बल 20 वेळा लग्न जवळपास जमले होते. परंतु प्रत्येक वेळी जातपंचायतीने खोडा घालत ते लग्न मोडले. 21 व्या वेळी कोल्हापूर येथील कंजारभाट समाजाचा मुलगा मानसीशी लग्न करण्यास तयार झाला. परंतु याची कुणकुण जातपंचायतीला लागल्याने पुन्हा ते लग्न मोडण्यात आले. शेवटी वारंवार छळाला कंटाळत मानसीने गळफास घेऊन मृत्यूला कवटाळले. इतकेच नव्हे, तर तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी देण्यासाठी तडजोड म्हणून पंचांनी 20 हजार रुपये घेतल्याची चर्चा आहे. ही बाब महाराष्ट्र अंनिसच्या कानावर आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिस अधीक्षक पंजाबराव उगले यांची भेट घेत अंत्यसंस्कारापूर्वी मानसीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्याचा आग्रह केला. त्यात तिने गळफास घेतल्याची बाब समोर आली. त्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. या तरुणीने कंजरभाट समाजातील जातपंचायतीच्या छळाला कंटाळून आत्महत्या केली असावी, असा अंनिसला संशय आहे. या जमातीच्या जातपंचांची सखोल चौकशी करून मानसीच्या आत्महत्येस कारणीभूत सर्व जातपंचांवर प्रचलित आपण सामाजिक बहिष्कारविरोधी कायदा 2016 नुसार कठोर कारवाई करावी, असे निवेदन तातडीने पोलिस अधीक्षकांना देण्यात आले. घटनास्थळी कार्यकर्त्यांनी भेट दिली. घटनेचे प्राथमिक स्वरूप जाणून घेतले. यावेळी विश्वजित चौधरी, अ‍ॅड. भरत गुजर, जितेंद्र धनगर, अ‍ॅड. डी. एस. भालेराव आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.\n- फेब्रुवारी 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळण�� ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nमानसीची आत्महत्या; जातपंचायतीचे क्रौर्य\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%95-4.5.2020-%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82--5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-(%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-19)-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80*/QfVeC7.html", "date_download": "2020-10-31T15:23:05Z", "digest": "sha1:XGCM66SQOFKPC6XBJPBJQPYAYADAYS5K", "length": 3755, "nlines": 99, "source_domain": "krishnakath.page", "title": "दिनांक 4.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (को��्हिड 19) आकडेवारी* - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nदिनांक 4.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*\nMay 4, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nदिनांक 4.5.2020 रोजीची सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी*\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा\n*प्रवासी-308, निकट सहवासीत-1430, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-283,आरोग्य सेवक-378, ANC/CZ-71 एकूण= 2470*\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-\nकोरोना बाधित अहवाल -\nकोरोना अबाधित अहवाल -\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 3.5.2020) -\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.67, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/mithai-vatanyacha-divas-36932/", "date_download": "2020-10-31T16:27:31Z", "digest": "sha1:GZHI5RL6SYINMSSKPVJK2A2SOCBVEP33", "length": 11965, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "मिठाई वाटण्यास तयार राहा, या चार राशी ला मिळणार मोठी खुशखबर", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/मिठाई वाटण्यास तयार राहा, या चार राशी ला मिळणार मोठी खुशखबर\nमिठाई वाटण्यास तयार राहा, या चार राशी ला मिळणार मोठी खुशखबर\nMarathi Gold Team 2 weeks ago राशिफल Comments Off on मिठाई वाटण्यास तयार राहा, या चार राशी ला मिळणार मोठी खुशखबर 55,007 Views\nबजरंगबलीच्या कृपेने या राशीच्या लोकांच्या जीवनातील कष्ट दूर होणार आहेत. या राशीच्या लोकांना त्यांनी इच्छित केलेली गोष्ट प्राप्त होईल. बिजनेस मध्ये देखील आपल्याला लाभ होईल.\nजुन्या मित्रांची भेट होण्याची शक्यता आहे ज्याचा आपल्याला फायदा होईल. बेरोजगार लोकांना मित्राच्या मदतीने रोजगार मिळू शकतो. आपण जुने कर्ज परतफेड करण्यात यश मिळवाल.\nमुलांकडून खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मुलांनी आपली अपेक्षा पूर्ण केल्यामुळे आपल्याला आनंद मिळेल. कौटुंबिक वातावरण शांततामय राहील. आपण एखाद्या शुभ कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.\nनवीन क्षेत्रात गुंतवणूक करण्यासाठी चांगला काळ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांवरील ताण कमी होईल. आपल्याला कार्यक्षेत्रात पुढे जाण्याची संधी प्राप्त होईल. यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होईल.\nबिजनेस करणाऱ्या लोकांना स्पर्धकांचा सामना करावा लागेल ज्यामध्ये आपल्याला थोडेफार आर्थिक नुकसान होऊ शकते. परंतु आपल्या मेहनत आणि प्रबळ इच्छाशक्तीने आपण यश मिळवाल.\nनवीन वाहन खरेदी करण्यासाठी उत्तम वेळ आहे. विविध मार्गाने आपल्याला धन लाभ होईल. अचानक एखादी मोठी खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. दीर्घकाळापासून रखडलेले काम पूर्ण होईल.\nजीवनसाथी सोबत आपण महत्वाच्या विषयावर दीर्घ चर्चा कराल. आपण एकत्र एकमताने घेतलेला निर्णय आपल्याला यश मिळवून देईल. लाइफ पार्टनरचा पाठिंबा असल्याने आपण मोठे पाऊल उचलण्यात संकोच करणार नाहीत.\nलव्ह लाइफ मध्ये असणाऱ्या लोकांना हा काळ चांगला जाईल. आपण आपल्या मनातील भावना आपल्या पार्टनरला सांगू शकता. ज्यास सकारात्मक उत्तर मिळण्याची शक्यता आहे. आपल्या मनातील भावना सांगितल्याने मनावरील ताण कमी होईल.\nआपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. पोटाची समस्याच होण्याची शक्यता आहे. आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे लक्ष देणे महत्वाचे राहील. बाहेरील मसालेदार पदार्थ खाणे टाळले पाहिजेत.\nआई-वडिलांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला ते मदतीसाठी पुढाकार घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्या लोकांना पदोन्नती मिळण्याची द���ट शक्यता आहे. त्याच सोबत पगारवाढ होईल.\nज्या भाग्यवान राशीला वरील फायदे होणार आहेत त्या राशी मेष, वृषभ आणि कन्या, मकर आहेत. या राशीच्या जीवनातील अडचणी बजरंगबली कृपेने सहज दूर होतील. आणि पुढील मार्ग सोप्पे होत जातील. जय बजरंगबली.\nPrevious या 4 राशीला भोलेनाथ देणार सुखाचे वरदान, जीवन होणार सुखकर चिंता होणार दूर\nNext जर तुमच्या वर देखील रुसले आहेत शनी देव तर करा काळ्या तिळाचे हे सोप्पे उपाय, दूर होतील सगळे संकट\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/delhi-capitals-win-match-latest-marathi-news/", "date_download": "2020-10-31T15:50:11Z", "digest": "sha1:R52Q4NXFNXC44GWDUYQYE4UHNMUB3B4M", "length": 11349, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "दिल्लीची विजयी वाटचाल! चेन्नईचा 44 धावांनी केला पराभव - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात ���िरु देणार नाही”\n चेन्नईचा 44 धावांनी केला पराभव\nमुंबई | दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्जवर 44 धावांनी मात करत विजय मिळवला आहे. दिल्लीच्या 176 धावांचा पाठलाग करताना चेन्नईने 20 षटकात 131 धावा केल्या.\nदिल्लीकडून सलामीवीर पृथ्वी शॉने दमदार अर्धशतक ठोकत संघाची धावसंख्या वाढवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने जोरदार फटकाबाजी केली.\nदरम्यान, चेन्नईची सुरूवात खराब झाली आणि अंतराने गडी बाद होत गेले. त्यामुळे चेन्नईला लक्ष्याचा पाठलाग करता आला नाही. चेन्नईचा आज सलग दुसरा पराभव झाला आहे.\nआरोग्यमंत्र्यांच्या चालू पत्रकार परिषदेत शिरला कोरोना पेशंट अन्…\n“भाजपच्या टोलमुक्ती आश्वासनाचं काय झालं”\nसुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकर\n“ए अंदर की बात हैं, शरद पवार हमारे साथ हैं\nदिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…\nविराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल\nदेशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही\nहम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात\n“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही\n‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक\nअखेर महेंद्रसिंग धोनीने मौन सोडलं, सांगितलं पराभवाचं कारण\nसुनिल गावसकरांनी लाईव्ह सामन्यात समालोचन करताना अनुष्का, विराटबाबतच्या त्या वक्तव्यावर दिलं स्पष्टीकरण\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00287.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur-jilha/shocking-passbook-destitute-woman-was-torn-complaint-was-lodged-political-party", "date_download": "2020-10-31T17:19:15Z", "digest": "sha1:QK6EN4WQK7JBC2DMBPCVV6EORSTHV567", "length": 13176, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "धक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार - shocking the passbook of a destitute woman was torn a complaint was lodged by a political party | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार\nधक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार\nधक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार\nधक्कादायक : निराधार महिलेचे पासबुक फाडले, ‘या’ राजकीय पक्षाने केली तक्रार\nशुक्रवार, 11 सप्टेंबर 2020\nबॅंक कर्मचाऱ्याच्या वागणुकीने अपमानित झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी नेले.\nमूल (जि. चंद्रपूर) : केंद्र सरकारच्या जनधन योजनेमध्ये बॅंकेत उघडलेल्या खात्याला आधार कार्ड लिंक करण्यासाठी गेलेल्या निराधार महिलेचे पासबुक बॅंक कर्मचाऱ्याने तिच्यासमोरच फाडले. अचानक हे घडल्याने वृद्ध महिला चांगलीच घाबरली. या घटनेची वाच्यता झाल्यावर बॅंकेने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण आम आदमी पक्षाने तालुका प्रशासनाकडे तक्रार केली.\nसर्वसामान्य, गरीब नागरिकांना लहानसहान गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. आता तर कोरोनामुळे प्रत्येकाचे जीवनच बदलले असून, प्रत्येकाची जगण्यासाठी धडपड सुरू आहे. सोशल डिस्टन्सिंग, कोरोनाच्या भीतीमुळे प्रत्येक कार्यालयात येणाऱ्यांना हीन वागणूक दिली जाते. शासकीय कार्यालये, बॅंक आदी ठिकाणी हेच चित्र आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखेत असाच संतापजनक प्रकार उघडकीस आला. कोरोनाच्या काळात लॉकडाऊनच्या परिस्थितीत केंद्र शासनाने निराधार महिलांना अनुदान दिले. अनुदानाची रक्कम बॅंकेत जमा करण्यात आली. केंद्र शासनाच्या जनधन या योजनेत बऱ्याच महिलांनी बॅंकेत खाते उघडले. अशाच प्रकारचे खाते येथील भारतीय स्टेट बॅंकेच्या मूल शाखेत चिरोली येथील अरुणा मोहुर्ले या वृद्ध महिलेने उघडले होते. आज ती आधार लिंक करण्यासाठी बॅंकेत गेली असता येथील एका कर्मचाऱ्याने पासबुक जुने झाल्याचे कारण सांगितले.\nतिच्यासमोरच पासबुक फाडून कचऱ्याच्या पेटीत टाकले. बॅंक कर्मचाऱ्याच्या वागणुकीने अपमानित झालेल्या या महिलेने कचऱ्याच्या पेटीतून आपले फाडलेले पासबुक उचलून घरी नेले. प्रत्येक बॅंकेने ग्राहकांशी सौजन्याने वागावे, असे केंद्रशासनाचे निर्देश आहेत. तरीही वृद्ध महिलेला भारतीय स्टेट बॅंकेत फटका बसला. दरम्यान, याप्रकरणाची येथील आम आदमी पक्षाने दखल घेतली. बॅंकेच्या विरोधात मूल येथील उपविभागीय अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. हे प्रकरण गंभीर असल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आपचे गौरव श्‍यामकुळे आणि तालुका अध्यक्ष अमित राऊत यांनी केली आहे. (Edited By : Atul Mehere)\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nराष्ट्रवादीला तोंड देण्यासाठी शिवसेनेच्या चाणक्याकडे पुणे आणि रायगड जिल्ह्यांची जबाबदारी\nपुणे : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले आहेत. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई...\nगुरुवार, 29 ऑक्टोबर 2020\nकेंद्रानेच रोखली पंतप्रधान मोदींच्या स्वप्नपूर्तीची वाटचाल \nचंद्रपूर : देशातील प्रत्येकाजवळ स्वतःचे हक्काचे घर असावे, असे स्वप्न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाहिले आणि त्या स्वप्नपूर्तीकडे वाटचालही सुरू केली...\nशुक्रवार, 16 ऑक्टोबर 2020\nनितीन गडकरींच्या संकल्पनेतून वर्धेला पोचता येईल ४० मिनीटांत \nनागपूर : केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे नेहमी वाहतुकीसंदर्भात नवनवीन संकल्पना मांडत असतात. नव्हे या संकल्पना प्रत्यक्षात...\nगुरुवार, 15 ऑक्टोबर 2020\nहाथरससारख्या महाराष्ट्रात ४७ घटना, रहाटकरांनी दिली उद्धव ठाकरेंना यादी..\nमुंबई : हाथरससारख्या घटनांची पुनरावृत्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. पण महाराष्ट्रातील महिला...\nगुरुवार, 8 ऑक्टोबर 2020\nकोरोना मृतांवर अंत्यसंस्कारासाठी विद्युत शहवावाहीनी लावा : बाळू धानोरकर\nनागपूर : कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातही संसर्ग झपाट्याने वाढतो आहे. दररोज दोन आणि कधी कधी त्यापेक्षाही जास्त लोक मृत्यूमुखी...\nबुधवार, 7 ऑक्टोबर 2020\nचंद्रपूर आधार कार्ड महिला women आम आदमी पक्ष प्रशासन administrations कोरोना corona भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00288.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T17:50:12Z", "digest": "sha1:3D5W3LZQDLNL2USQHENVMDQRSOTGK25U", "length": 11372, "nlines": 185, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "निक जोनास - विकिपीडिया", "raw_content": "\nसप्टेंबर १६, इ.स. १९९२\nप्रियांका चोप्रा (इ.स. २०१८ – )\nओलिविया कल्पो (इ.स. २०१३ – इ.स. २०१५)\nमायली सायरस (इ.स. २००६ – इ.स. २००७)\nनिकोलस जेरी जोनास (जन्म १६ सप्टेंबर १९९२) एक अमेरिकन गायक, गीतकार, अभिनेता आणि रेकॉर्ड निर्माता आहे. जोनास सात वर्षांच्या नाटकात नाट्यगृहात काम करू लागले आणि त्यांनी २००२ मध्ये पदार्पण केले. २०१८ रोजी त्यांचे लग्न बॉलीवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा सोबत झाले.[१]\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास\n^ \"प्रियांका चोप्रा झाली मिसेस जोनास, ख्रिश्चन पद्धतीने पार पडला विवाह सोहळा\". लोकमत. ६ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00289.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/be-careful-eye-problems-increased-by-20-percent-in-young-children-during-the-corona-period/", "date_download": "2020-10-31T15:49:39Z", "digest": "sha1:NQV4TA3WUYDUSNXIPSQLNMLQYORSMTJH", "length": 9425, "nlines": 117, "source_domain": "arogyanama.com", "title": "सावधान ! 'कोरोना' काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20 टक्क्यांनी वाढल्या डोळ्यांच्या समस्या | Be careful! Eye problems increased by 20 percent in young children during the ��corona’ period", "raw_content": "\n ‘कोरोना’ काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20 टक्क्यांनी वाढल्या डोळ्यांच्या समस्या\nअरोग्यनमा ऑनलाईन- सध्या कोरोनाचे संकट सुरू असून लोक कमीत कमी बाहेर पडत आहेत. लहान मुले तर लॉकडाऊन पूर्वीपासून घरातच आहेत. त्यांच्यासाठी बाहेरचे जगच जवळपास बंद झाल्याने त्यांच्यावर अनेक परिणाम दिसून येत आहेत. शिक्षण सुद्धा ऑनलाइन सुरू आहे. घरात असल्याने मुलं जास्तीत वेळ ऑनलाईन क्लासेस, स्मार्टफोनवर गेम खेळणे, टीव्ही पाहणे यावर घालवत आहेत. या गॅझेटच्या अतिवापराने त्यांच्यात 20 टक्क्यांनी डोळ्यांच्या समस्या वाढल्याचे आढळून आले आहे.\n2 डोळ्यांना खाज सुटणे\n3 डोळ्यांच्या कडा लाल होणे\n4 डोळ्यांमधून कृत्रिम अश्रू येणे\n1 डिजिटल अभ्यासक्रम, तासनतास टीव्ही, स्मार्ट फोन तसेच इतर इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सचा वापरामुळे लहान मुलांना डोळ्यांचे विकार वाढले आहेत.\n2 ऑनलाईन शिक्षण घेणे आवश्यक असले तरी गॅजेट्स वापर कसा आणि किती वेळ करावा, याकडे पालकांनी लक्ष दिले पाहिजे.\n3 गॅझेटच्या अतिवापरामुळे सतत डोळे चोळण्याने मुलांचे कॉर्निया पातळ होऊ शकतात.\n4 मुलांची दृष्टी कायमस्वरूपी कमी होऊ शकते.\n5 डोळे चोळण्यामुळे त्यांच्या डोळ्यांवर विशिष्ट दबाव वाढल्याने दृष्टिदोष उद्भवण्याची शक्यता आहे.\n6 पुरेशी झोप आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट वापरावर मर्यादा आणणे फायदेशीर ठरते.\n7 स्क्रीन टाईम कमी करून मुलांना संतुलित आहार द्या.\n8 योग्य झोप, स्क्रीन टाईम कमी करणे, पोषक आहार याद्वारे समस्या टाळता येतील.\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nपावसाळ्यात लाभदायक आहे तुळस, जाणून घ्या इतरही खास गोष्टी\nतुमच्या पायांचा दुर्गंध येतो का जाणून घ्या ‘कारणं’ अन् योग्य ‘उपाय’ \nतूप हा पौष्टिक आहारातील महत्वाचा घटक\nCovid-19 Treatment : ‘कोरोना’चे चौथे ‘लक्षण’ आहे ‘मळमळ’ किंवा ‘उलटी’ होणं, यावर 10 घरगुती उपायांनी मिळेल ‘आराम’\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n��गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\n ‘कोरोना’ काळादरम्यान लहान मुलांमध्ये 20 टक्क्यांनी वाढल्या डोळ्यांच्या समस्या\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://damanividyamandir.com/facilities/", "date_download": "2020-10-31T16:55:12Z", "digest": "sha1:VYR5I4BGMUDZU3YLYLH3IJPMT2METBNG", "length": 8778, "nlines": 76, "source_domain": "damanividyamandir.com", "title": "सुविधा – Damani Vidya Mandir", "raw_content": "\nचित्रफीत आणि ध्वनी माध्यमाद्वारे दिले जाणारे शिक्षण हे पारंपारिक शिकवण पद्धतीपेक्षा तुलनेने अधिक सरस आणि कळण्यास खूप सोपी असतात.\nअॅनिमेशनवर आधारित शिक्षणामुळे विद्यार्थी हसत-खेळत शिकतात. साहजिकच त्यांच्यात शिक्षनाप्रतीची ओड आपोआप वृद्धिंगत होऊ लागते.\nआधुनिक शिक्षण पद्धती मुळे विद्यार्थ्यांना बालवयातच आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे सोप्पे होते. मुलांमधील जिज्ञासा आकार धरू लागते.\nलेखी आणि पठण अभ्यास पद्धतीपेक्षा प्रात्यक्षिक पद्धतीवर आधारित शिक्षण हे अधिक सकस व समजण्यास सोपे असते.\nकेवळ क्रमिक पुस्तकातील मर्यादित माहितीवर अवलंबून न राहता, विद्यार्थ्यांना विविध प्रयोगाद्वारे विविध पैलूंचा बारीकिनी अभ्यास करता येतो.\nविविध प्रयोग करता करता नकळतच विद्यार्थांमधील वैज्ञानिक घडत जातो. पर्यायाने तो विविध गोष्टींचा वैज्ञानिक दृस्ठीने विचार करू लागतो.\nसुरक्षाहेतु ४४ सीसीटीव्ही कॅमेरांद्वारे निगराणी\nकौशल्य आणि ज्ञानाची पेटार\nविद्यार्थी दशेतच संगणक हाताळण्याचा आत्मविश्वास वृदिंगत होतो. डिजिटल भारतासाठी पोषक वातावरण निर्मिती करण्यास संगणक ज्ञान अत्यंत अनुकूल आहे.\nनेहमीच्या तुलनेत संगणकाद्वारे शिकवताना विद्यार्थी अत्यंत तल्लीन होऊन शिकतात. दृक-श्राव्य तथा अनिमेशन आधारित माहिती ते त्वरित आत्मसात करतात.\nविकिपीडिया तथा तत्सम वेबसाईटच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना माहिती सहज उपलब्ध होते. ई-बुकांमुळे त्यांना पुस्तकांवरील खर्चात बचत होते.\nविविध विषयांवरील हजारो पुस्तके विद्यार्थ्यांना दमाणी विद्या मंदिराद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. विद्यार्थ्यांना बहुआयामी ज्ञान मिळवून देण्यास पुस्तके हे उत्तम माध्यम आहे.\nविद्यार्थ्यांची आवड-निवडीचा सातत्याने अभ्यास करून आमचे ग्रंथपाल त्यांना अपेक्षित पुस्तके निवडण्यास मदत करतात.\nचालू घडामोडींचे आकलन व्हावे ह्या हेतूने विद्यार्थ्यांना वर्तमानपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहे.\nप्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कुठल्या ना कुठल्या खेळाची अंगभूत कला असते. गरज आहे ती फक्त त्या कलेला व्यक्त करण्याची, त्यास प्रशस्त मैदानापेक्षा आणखी कुठली गोष्ट चांगली असू शकते\nआताच्या स्मार्टफोन युगातील एकाच ठिकाणी बसून राहण्याची सवय सोडवायची असेल तर मैदानी खेळ हे रामबाण पर्याय ठरेल.\nखेळांद्वारे होणाऱ्या विविध हालचालींद्वारा शारीरिक व्यायाम आपोआप घडला जाऊन नैसर्गिकरित्या शरीर मजबूत होण्यास मदत मिळते.\nदमाणी विद्या मंदिर हि सोलापुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.\nआम्ही एक उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी कायम तत्पर.\nबुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.\nया शैक्षणिक यज्ञात दमाणी विद्या मंदिर कडून, सर्व शिक्षकवृंद आणि शैक्षणिक समिती कायम प्रयत्नशील राहील.\n© २०१८ दमाणी विद्या मंदिर, सोलापूर (महाराष्ट्र). वेबसाईट रचनाकार भुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80'%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%AE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A5%AA%E0%A5%A7.%E0%A5%AB%E0%A5%A6-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%96-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80/_DYzin.html", "date_download": "2020-10-31T17:03:13Z", "digest": "sha1:WEQPPG443RKLRCNURPBW76NIEOEDKL4S", "length": 17280, "nlines": 44, "source_domain": "punepravah.page", "title": "कोरोनाकाळात राष्ट्रवादी'च्या एका आमदारांनी शहरासाठी ४१.५० लाख निधी तर भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती ���िला ते उघड करावे : संजोग वाघेरे व प्रशांत शितोळे यांचा सवाल - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकोरोनाकाळात राष्ट्रवादी'च्या एका आमदारांनी शहरासाठी ४१.५० लाख निधी तर भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती दिला ते उघड करावे : संजोग वाघेरे व प्रशांत शितोळे यांचा सवाल\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकोरोनाकाळात राष्ट्रवादी'च्या एका आमदारांनी शहरासाठी ४१.५० लाख निधी तर भाजपच्या दोन कारभाऱ्यांनी किती दिला ते उघड करावे : संजोग वाघेरे व प्रशांत शितोळे यांचा सवाल\nदुसऱ्याच्या अकलेने चालणारे महापौर व सत्तारूढ पक्षनेते यांची स्वतःची अक्कल तपासवी\nपिंपरी (प्रतिनिधी) दि. १५ सप्टेंबर\nपिंपरी-चिंचवड महापालिकेला राज्य शासनाने 33% पेक्षा जास्त खर्च असणारे 1700 कोटी रुपयांच्या खर्चास मंजुरी दिली आहे. मात्र त्यातील बहुतांश कामे केवळ एका विधानसभा मतदारसंघातील असल्याने पडद्यामागचे सुत्रधाराचा तीळपापड झाला आहे. त्यामुळे त्यांनी महापौर व पक्षनेता यांना पुढे केले. जे दुसऱ्याच्या आकलेने चालतात त्यांनी आम्ही काय अक्कल शिकवू. शहरातील एकमेव राष्ट्रवादी आमदार अण्णा बनसोडे यांनी कोविड १९ काळात शहरासाठी ४१.५० लाख दिले, एका खाजगी बँकेच्या सीएसआर ४० लाख दिले. राज्यातील महाविकास आघाडी सरकारकडून २ कोटी २५ लाख निधी दिला. तरी भाजपचे पदाधिकारी म्हणतात राज्य सरकारने दीड कोटी रुपये दिले. उलट पिंपरी चिंचवड मधील नागरिकांनी भाजपला भरभरून दिले, महापालिकेची सत्ता दिली. त्या भाजपचे दोन कारभारी यांनी किती निधी दिला हे जाहीर करावे. तसेच शहरातील एकाच मतदारसंघात १७०० कोटीचा निधी का नेला हेही जाहीर करावे. भाजपने मोठ्या पदांवर विराजमान केले व प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या महापौर व पक्षनेते यांना आपल्याच महानगरपालिकेची माहिती नाही हे शहराचे दुर्भाग्य आहे. आकड्यांचा खेळ करणाऱ्या भाजपने दुसऱ्याच्या अकलेचे तारे मोजण्यापेक्षा स्वतःचे ज्ञान तपासून पहावे असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील व कार्याध्यक्ष प्रशांत शितोळे यांनी केला आहे.\nकारभाऱ्यांनी पीएम फंडासाठी आमदार निधी पाच लाख रुपये दिले. पुणे जिल्ह्यात भाजपचे केंद्रीय मंत्री असताना केंद्रा���डून शहरासाठी त्यांनी कोरोनासाठी किती निधी आणला. राष्ट्रवादी कॉंग्रेसने विचारलेल्या प्रश्नांमुळेच भाजप पदाधिकाऱ्यांशी धांदल उडाली आहे. त्यामुळे महापौर व सत्तारूढ पक्षनेत्यांची कोविड रुग्णालयांच्या गाठीभेटी चालू आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात जवळपास ७५ हजार रुग्ण आहेत व शहरातील सर्व रुग्णालयांमध्ये कोरोना बाधित असणार्‍या रुग्णांना जागा मिळत नाही हे वास्तव आहे. महापौर माई ढोरे व पक्षनेते नामदेव ढाके यांनी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार साधारण 1000 ऑक्सिजन बेड महापालिकेचे उपलब्ध आहेत. शहरातील मृत्यू दर 1.75 % आहे. मग यामध्ये सर्वांची जबाबदारी आहे असे वाटत नाही का प्रत्येक नागरिकाचा जीव महत्वाचा आहे पण या व्यवस्थेवर लक्ष ठेवण्यापेक्षा विरोधकांच्या आरोपांच्या मिरच्या कोणाला झोंबल्या. 33 टक्के निर्बंध हटवून शासनाने १७०० कोटी रुपयांच्या विकास कामासाठी मंजुरी दिली हे वास्तव सत्य आहे.\nकाय आहे हे प्रकरण....\nकोरोना काळात राज्यातील सर्व प्रशासनाला व महापालिकांना 33 टक्के खर्च करण्याची नियमावली राज्य सरकारने आखून दिली होती. यामध्ये महापालिकेकडून विविध विकास कामासाठी १७०० कोटीच्या मंजुरी मागणी केली. याला कसलाही विरोध व राजकारण न करता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामासाठी हिरवा कंदील दाखवला. संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहरातील विकासाला विरोध नको म्हणून ती अट शिथिल केली. यात आम्ही १७०० कोटी रुपये राज्य शासनाने दिले म्हटले नाही तर त्या १७०० कोटी रुपये खर्चास मान्यता व मंजुरी दिली हेच म्हटले. मात्र शहरातील भाजपचा एक आमदार ज्यांच्या आशीर्वादाने मोठा झाला तो म्हणतो शरद पवार किंवा अजित पवार यांच्या टीकेला मी उत्तर दिले असते. असे मोठे नेते भाजपच्या प्रदेश पातळीवर अडगळीत पडलेले आहेत. भाजपनिती फक्त आकडेवारीचा खेळ करण्यासाठीच वापरली जाते. ती शहरात पडद्यामागून त्या नेत्यांनी महापौर व पक्षनेत्यांसह स्वतःची अक्कल पिंपरी-चिंचवडकरांना दाखवून दिली.\nपिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरामध्ये 5000 बेडची स्वतंत्र व्यवस्था करा. शहरातील औद्योगिक कंपन्यांचे शेड तात्पुरत्या रुग्णालयं करता वापरता येईल किंवा कसे याचा विचार करा व इतर उपाययोजना करा यासाठी आयुक्तांना पत्र दिले होते. परंतु त्यावर काहीच कार्यवाही झाले��ी नाही. महानगरपालिकेकडून 3000 पेक्षा जास्त रुग्णांची व्यवस्था केलेली नाही हे त्यांनी मान्य करावे. पण शहरात असणाऱ्या खाजगी रुग्णालयांच्या बेडची सुद्धा मोजणी करून महापालिकेच्या नावावरती उपलब्ध बेड दाखवत आहेत. तर खाजगी रुग्णालयाकडून नागरिकांची होणाऱ्या बिलात लूट याला सत्ताधारी भाजपची मूक संमती आहे का असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.\nमहापालिकेने आतापर्यंत 150 कोटी रुपये खर्च केला आहे. शहरात 98 टक्के नागरिक बाहेरचे आहेत. नोकरीधंद्यासाठी शहरात नागरिक आल्याने शहराला शोभा आली आहे, ही विसरू नये. शहरासह बाजूच्या भागातील नागरिकांवर उपचार केले म्हणून पालिका प्रशासन व सत्ताधारी मेहरबानी करत नाही. त्यांची जबाबदारी राज्य शासनावर ढकलू नये. आपल्या शहरातील नागरिक सुद्धा पुणे शहरात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांना घरातले किंवा बाहेरचे असा दुजाभाव भाजपच्या महापौर व पक्षनेत्यांनी करू नये. भाजप प्रदेशाध्यक्ष यांनी पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासन कोरोनासाठी उपाय योजना करण्यासाठी अपुरे आहे व कमी पडत आहे. असे वक्तव्य केले होते. तर मग आम्ही यास जबाबदार कोण तसेच नुकत्याच ज्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली त्याला जबाबदार कोण तसेच नुकत्याच ज्या कामांना राज्य शासनाने मंजुरी दिली त्याला जबाबदार कोण व शहरातील वाढत्या कोरोना परिस्थितीला जबाबदार कोण व शहरातील वाढत्या कोरोना परिस्थितीला जबाबदार कोण असा सवाल सत्ताधारी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. ते सांगण्याचे सोडून त्यांनी आमच्या अकलेचे तारे मोजले. मात्र दुसऱ्याच्या अकलेचे तारे शोधण्याच्या नादात स्वतःची अक्कल चव्हाट्यावर आणली. आमच्या अकलेचे तारे मोजण्यापेक्षा शहरातील नागरिकांच्या जीवासाठी काय करावे लागेल याचा अभ्यास व विचार भाजपने करावा असे आवाहन वाघेरे व शितोळे यांनी केले आहे.\nकेंद्राकडून जीएसटी परतावा मिळवण्यासाठी हालचाली करा\nकेंद्र शासनाकडे महाराष्ट्र राज्याचा हजारो कोटी रुपयांचा जीएसटी परतावा निधी येणे बाकी असून त्यातील शेकडो कोटी रुपये पिंपरी-चिंचवड शहराचे सुद्धा आहेत. त्यामुळे भाजपच्या सत्ताधाऱ्यांनी केंद्र शासनाकडून हे पैसे लवकरात लवकर येण्यासाठी आग्रह धरावा. आज आर्थिकदृष्ट्या भक्कम असणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका उद्याच्या काळ���त केंद्रातील भाजप व पिंपरी-चिंचवडमधील भाजप यांच्यामुळेच दिवाळखोरीत निघू शकते. लोकनेते शरद पवार साहेब महाराष्ट्र राज्यातल्या कानाकोपऱ्यात व आपल्या शहरात ऐंशीव्या वर्षी सुद्धा फिरत आहेत. पालकमंत्री अजित पवार यांनी मागील नऊ महिन्यात जेवढ्या बैठका घेतल्या असतील तेवढ्या भाजपने मागील पाच वर्षात घेतल्या नसतील. भाजपचे नेते शहरात विरोधकांची अक्कल तपासण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा केंद्राकडून जीएसटी परतावा मिळविण्यासाठी खर्च करावी असा टोला वाघेेरे व शितोळेे यांनी भाजपच्या त्या पडद्यामागच्या सूत्रधारांना लगावला आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/crop-damage-908-hectares-due-rains-farmers-are-heartbroken-322307", "date_download": "2020-10-31T17:01:04Z", "digest": "sha1:HFHQTZ6UYEKLW3XAUXRUEGKVND47UK3U", "length": 15104, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "पावसामुळे 908 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल - crop damage on 908 hectares due to rains; farmers are heartbroken | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nपावसामुळे 908 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान; शेतकरी हवालदिल\nबाळापूर तालुक्‍यातील उरळ व बाळापूर महसूल मंडळात जोरदार पाऊस झाल्याने या मंडळातील 12 गावांतील 908 हेक्‍टर वर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. परिणामी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.\nअकोला ः बाळापूर तालुक्‍यातील उरळ व बाळापूर महसूल मंडळात जोरदार पाऊस झाल्याने या मंडळातील 12 गावांतील 908 हेक्‍टर वर पिकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा संकट निर्माण झाले आहे. परिणामी नुकसान ग्रस्त भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.\nजिल्ह्यात काही दिवसांपासून पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेकडो हेक्‍टर क्षेत्रावरील खरिपाची पिकांनी माना टाकल्या होत्या. हवालदिल झालेला शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत होता. दरम्यान मंगळवारी (ता. 15) व बुधवारी (ता. 16) जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे करपण्याच्या मार्गावरील पिकांना अल्पसा दिलासा मिळाला.\nगत दोन दिवस झालेल्या पावसामुळे बाळापूर तालुक्‍यामधील उरळ व बाळापूर महसूल मंडळातील 12 गावांमध्ये नुकसान झाले. या गावांमधील 908 हेक्‍टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यासोबतच पावसाम���ळे तीन घरांचे सुद्धा अंशतः नुकसान झाले. त्यामुळे पिकांचा पंचनामा करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे.\nआगर येथे दमदार पावसाचे आगमन शेतकरी सुखावला\nआगर येथे बुधवारी (ता. 15) मध्यरात्री पावसाचे आगमन झाल्यामुळे नदी नाल्याला, पूर आला असून शेतकऱ्यांच्या पिकांना सुद्धा जीवदान मिळाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते. गावातील अनेक नागरिकांनी पावसाचे आगमन व्हावे म्हणून होमहवन, महाप्रसाद, भंडारे केले.\nदरम्यान बुधवारी विजांच्या कडकडाटासह आगर परिसरात दमदार पावसाचे आगमन झाल्यामुळे शेतकरी समाधानी झाला आहे. दमदार पावसामुळे मोर्णा नदीला पूर आल्यामुळे काही ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून शेतकऱ्यांच्या शेतात पाणीच पाणी दिसून येत आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी भरपाईची मागणी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nसोलापूर बाजार समितीचे सचिव दळवी निवृत्त, नवीन सचिव निवडण्याचे अधिकार सभापती विजयकुमार देशमुखांना\nसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश दळवी हे 34 वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले. बाजार समितीचे नवीन सचिव कोण असावेत\nजिवंत अर्भकाला गाडणारे दोघेही गजाआड; सासवड पोलिसांचे मोठे यश\nगराडे(पुणे) : आंबोडी ( ता. पुरंदर ) येथे तीन दिवसांपूर्वी एका दोन दिवसांच्या अर्भकाला जिवंत गाडण्याचा प्रयत्न कर��ाऱ्या दोन जणांना...\nयेरवळेच्या विकासासाठी थेट खासदार-आमदारांना साकडे\nविंग (जि. सातारा) : येरवळे गावात विविध विकासकामांसाठी निधी द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण, खासदार श्रीनिवास पाटील, पालकमंत्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/hathras-police-and-administration-repression-also-stopped-media-and-political-leader-353534", "date_download": "2020-10-31T16:24:45Z", "digest": "sha1:QWFCQHBHQDUQTDV3HW2UPUSKLOWOKMTL", "length": 16257, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "हाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं - Hathras Police And Administration repression also stopped the media and political leader | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nहाथरसमध्ये पोलिसांची दडपशाही, माध्यमांनाही रोखलं\nसामूहिक अत्याचाराची बळी ठरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे मोबाइल बंद करण्यात आले असून त्यांना इतर कोणाशीही बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nहाथरस (उत्तर प्रदेश): हाथरस येथील घटनेनंतर उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आले आहे. पोलिसांनी पीडित मुलीच्या गावाला वेढा घातला असून आत जाण्यापासून रोखले आहे.\nप्रसारमाध्यमे आणि नेत्यांचाही प्रवेश रोखला आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींबरोबर पोलिसांचा वाद झाला आहे. पोलिस गैरवर्तन करत असल्याचा आरोप काही वृत्तवाहिन्यांच्या प्रतिनिधींनी केला आहे. दरम्यान, सामूहिक अत्याचाराची बळी ठरलेल्या पीडित मुलीच्या कुटुंबीयांचे मोबाइल बंद करण्यात आले असून त्यांना इतर कोणाशीही बोलण्यास मज्जाव करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nयोगी सरकारच्या आदेशानंतर पोलिसांनी हाथरसला जाणारे सर्व रस्ते बंद केले आहेत. माध्यमांनाही त्या ठिकाणी जाण्यापासून रोखले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनाही मनाई करण्यात आली आहे. गावात कोणालाच प्रवेश दिला जात नाही. हाथरस पोलिसांनी प्रसारमाध्यमे, राजकीय प्���तिनिधी आणि इतर लोकांना गुरुवारपासूनच गावात प्रवेशबंदी केली आहे.\nगावाच्या चारही बाजूला पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गावातून कोणालाही बाहेर सोडले जात नाही आणि कोणाला प्रवेशही दिला जात नाहीये. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना गावापासून सुमारे दीड किमी दूर रोखण्यात आले आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nखासदार डेरेक ओ ब्रायन यांनाही रोखले\nदरम्यान, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे एक प्रतिनिधीमंडळ हाथरस जिल्ह्याच्या सीमेवर रोखण्यात आले. ते पीडित मुलीच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी जात होते. याचदरम्यान दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी हाथरस येथील घटना अत्यंत दुर्देवी असल्याचे म्हटले. पीडित कुटुंबीयांबरोबर राज्य सरकार चुकीचे वर्तन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nजिल्हाधिकाऱ्यांचा धमकीचा व्हिडिओ व्हायरल\nउत्तर प्रदेश सरकार आणि हाथरसचे जिल्हाधिकारी एका व्हिडिओमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. जिल्हाधिकारी प्रवीणकुमार हे पीडित मुलीच्या घरी गेले होते. हा व्हिडिओ गुरुवारचा असल्याचे सांगितले जाते. यात जिल्हाधिकारी प्रवीणकुमार हे पीडितेच्या वडिलांना धमकावताना दिसत आहेत. 'तुमची विश्वसनीयता कायम ठेवा. मीडियाचे काय, आज ते येथे आहेत, उद्या येथे नसतीलही. ते सर्वजण निघून जातील. तुम्ही सरकारचे म्हणणे ऐका. तुमची काय इच्छा आहे. आम्हीही उद्या बदलू शकतो.'\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकाँग्रेसचे देशव्यापी आंदोलन; सर्व जिल्ह्यांत उपोषण\nनवी दिल्ली - मोदी सरकारविरोधात काँग्रेसच्या देशव्यापी आंदोलनांना उद्यापासून (ता. ३१) सुरुवात होणार आहे. उद्या सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा...\nबनावट मास्क बनावणाऱ्या युपीतील भामट्यांना मुंबई पोलिसांचा दणका\nमुंबई - नामांकीत कंपन्यांचे बनावट एन 95 मास्क बनावणा-या उत्तर प्रदेशातील फॅक्टरीवर मुंबई पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी एका आरोपीसह...\n‘रेनॉ’चे ४१५ हून अधिक सेल्स, सर्विस पॉइंट्‌स\nपुणे - ‘रेनॉ इंडिया’ने देशभरात गेल्या दोन महिन्यांमध्ये ३४ नव्या सेल्स ॲण्ड सर्विस टचपॉइंट्‌सची ���ोषणा केली आहे. त्यामुळे वर्षभराहून कमी कालावधीत...\nहवं तर भाजपला मत देऊ पण 'सपा'ला चारीमुंड्या चित करु; मायावती अखिलेशवर संतापल्या\nलखनऊ : उत्तर प्रदेशातील राजकारणात आता उलथापालथ घडणार असं दिसून येतंय. कारण बहुजन समाज पार्टीच्या नेत्या मायावती यांनी समाजवादी पार्टीवर मजबूत असा...\nभाष्य : प्रवाहो जनांचा... लंबक धोरणांचा\nलोकसंख्यावाढीत भारत चीनला मागे टाकेल आणि त्यानंतर त्याची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटेल, हा अंदाज खरा ठरेल. मात्र, राज्या-राज्यांतील लोकसंख्यावाढीचा...\n'हम अगर उठे नहीं तो...'; गुरुवारी राज्यभर होणार अभियान\nपुणे : हाथरस बलात्कार पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे या मागणीसाठी संपूर्ण देशभर सहाशेहून अधिक महिला संघटना, मानवी हक्क संघटना, विविध फोरमच्यावतीने...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/accused-arrested-10-hours-nanded-crime-news-297298", "date_download": "2020-10-31T16:15:27Z", "digest": "sha1:J34W3DHDKHUMIO322OVOMKWOLTPIFHVH", "length": 19096, "nlines": 295, "source_domain": "www.esakal.com", "title": "मठाधिपतीच्या हत्याकांडाने हादरलं नांदेड, १० तासात आरोपीला अटक - Accused Arrested In 10 Hours Nanded Crime News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमठाधिपतीच्या हत्याकांडाने हादरलं नांदेड, १० तासात आरोपीला अटक\nनागठाणा येथे पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.\nनांदेड : नागठाणा बु.(ता. उमरी) येथील बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज आणि शिष्य भगवान शिंदे यांची मध्यरात्री दीड वाजताच्या दरम्यान हत्या करण्यात आली. आरोपी साईनाथ लिंगाडे (वय ३२) याला अवघ्या १० तासामध्ये तन्नूर येथे तेलंगणा पोलिसांनी ताब्यात घेतले. दुपारी तीन वाजता आरोपीला पोलिस अधीक्षक विजयकुमार मगर यांच्या स्वाधीन केले.\nया घटनेची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्��ी अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतली होती. पोलिसांना आरोपीला तत्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार सकाळीच पोलिस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलिस अधिक्षक विजय पवार, धर्माबादचे उपविभागीय पोलिस अधिकारी विजय पाटील, उमरीचे पोलिस निरीक्षक अशोक अनंत्रे, स्थानिक गुन्हे शाखेचे द्वारकादास चिखलीकर यांनी घटनास्थळाला भेट दिली. त्यानंतर श्री. मगर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपीच्या शोधात पथके रवाना केली. तोपर्यंत तेलंगणा पोलिसांना आरोपीला ताब्यात घेतले होते.\nहेही वाचा - कंटेनरखाली बाळाला फेकणाऱ्या निर्दयी मातेला पोलिस कोठडी\nनागठाणा येथे राज्य मठाधिपती बाल तपस्वी निर्वाण रुद्र पशुपतीनाथ महाराज रहात होते. या मठामध्ये शिष्यगणही मोठ्या प्रमाणावर राहतात. कोरोनामुळे संपूर्ण जग संकटात आहे. त्यामुळे प्रत्येकजणच स्वतःची काळजी घेत घरामध्येच रहात आहे. या संधीचा फायदा घेत अनेक खून, दरोड्याच्या घटना घडत आहेत. नागठाणा येथेही पालघर येथील घटनेची पुनरावृत्ती रविवारी (ता.२४ मे) पहाटे दीड ते दोन वाजेच्या घडली. मठातील एका शिष्यासह महाराजांची हत्या करून कपाटातील रोख रक्कम, सोने, चांदी आदी ऐवज आरोपीने लंपास केला.\nयेथे क्लिक कराच - Video - रमजान ईद काही तासांवर, तरीही ग्राहकांची प्रतिक्षाच\nहद्द म्हणजे आरोपी साईनाथ लिंगाडे याने महाराजांची हत्या करून त्यांच्याच गाडीमध्ये मृतदेह टाकून गाडी पळवून नेण्याच्या बेतात होता. मात्र, शेजारील नागरिक तसेच मठाच्या गच्चीवर झोपलेले शिष्यगण जागे झाल्याने आरोपीने गाडी सोडून पळ काढला. परिणामी, नागरिकांना गाडीमध्ये महाराजांचा मृतदेह दिसल्याने एकच खळबळ उडाली. मठाची पाहणी करत असतानाच जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात एका शिष्याचाही मृतदेह दिसून आल्याने नागरिकांमध्ये अधिकच खळबळ उडाली. सध्या महाराजांचा मृतदेह उमरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये ठेवण्यात आला आहे.\nज्या मठात शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांचा खून करण्यात आला, त्याच मठा शेजारील जिल्हा परिषद हायस्कूलच्या बाथरूममध्ये आणखी एका व्यक्तीचा मृतदेह सापडला. भगवान शिंदे (रा. चिंचाळा ता. उमरी) असे मयत शिष्याचे नाव आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून सकाळीच उमरी पोलिसांनी नागठाणा गाठून तपासाला सुरुवात केली होती. पालघरमध्ये दो�� साधूंची जमावाकडून हत्या झाल्यानंतर नांदेड जिल्ह्यात माथेफिरूकडून बाल तपस्वींची हत्या झाल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.\nमध्यरात्री दीड ते दोनच्या सुमारास नागठाणा येथे हत्याकांड झाले. सर्वप्रथम आरोपीने शिवाचार्य निर्वाणरुद्र पशुपतीनाथ महाराजांच्या शिष्याची हत्या केली. त्यानंतर मठाच्या भिंतीवरून उडी मारून आरोपीने मठात प्रवेश केला. सर्व शिष्यगण मठाच्या गच्चीवर झोपलेले होते. महाराज एकटेच मठाच्या खोलीत झोपले होते. आरोपीने दार तोडून प्रवेश केला आणि महाराजाची हत्या केली. त्यानंतर कपाटातील ऐवज घेऊन आरोपी साईनाथ याने महाराजांचा मृतदेह महाराजांच्या गाडीमध्ये ठेवला. मात्र, गाडी काढत असताना मठाच्या गेटमध्ये गाडी अडकली. त्या आवाजाने गावकरी, शिष्यगण जागे झाले. दरम्यान ऐवज गाडीमध्येच टाकून आरोपी दुचाकीवरून फरार झाला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nएसटी कामगारांचे आक्रोश आंदोलन, थकीत पगारासाठी आपापल्या घरातच पुकारणार एल्गार\nनांदेड - कोरोनाच्या महामारीत आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाकडे कामगारांच्या वेतनासाठी कुठलीही तरतूद नाही. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनत...\nडॉ. रामराव महाराजांचे होते मोठे योगदान- अशोक चव्हाण\nनांदेड ः वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरु डाॅ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी (ता.30) रात्री मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले....\nVideo - शेतकरी, गोरगरिबांचे भाजप सरकारने केले नुकसान - अशोक चव्हाण यांचा आरोप\nनांदेड - कॉँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्या उलट भाजप आणि मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी...\nकर्जबाजारी ॲटो चालकाची आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व खासगी कर्जापायी एका ॲटो चालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पोखरी (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. ३०...\nबाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय \nनांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत क��ुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/orange-ration-cardholders-have-not-received-grain-three-months-359043", "date_download": "2020-10-31T17:07:52Z", "digest": "sha1:2C3S5NUYMP72R44CEFZGSM73YRFENU2E", "length": 16131, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "केशरी कार्डधारकांचं धान्य दुकानांपर्यंत पोचलंच नाही; ३ महिन्यांपासून धान्याची प्रतीक्षा! - Orange ration cardholders have not received grain from three months | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकेशरी कार्डधारकांचं धान्य दुकानांपर्यंत पोचलंच नाही; ३ महिन्यांपासून धान्याची प्रतीक्षा\nकेशरी कार्डधारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य मिळणे अपेक्षित होते. परंतु ऑक्‍टोबर महिना अर्धा उलटूनही जुलै महिन्याचे धान्य मिळालेले नाही.\nपुणे : दसरा-दीपावलीचा सण अवघ्या काही दिवसांवर आला असून, रेशन दुकानांमध्ये साखर आणि डाळी आलेल्या नाहीत. केशरी कार्डधारकांसाठी जुलै महिन्याचे धान्यही ऑक्‍टोबरपर्यंत रेशन दुकानापर्यंत पोचलेले नाही. अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांसाठी नियमित गहू, तांदूळ वितरण सुरू आहे. परंतु या गरीब लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या हरभरा डाळीचा दर्जा खराब असल्याची तक्रार रेशन दुकानदारांकडून करण्यात येत आहे.\nकोरोना कालावधीत केशरी कार्डधारकांसाठी केंद्र सरकारने गहू-तांदूळ अल्पदरात उपलब्ध करून देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार एप्रिल आणि मे महिन्यात गहू आठ रुपये प्रतिकिलो आणि तांदूळ 12 रुपये प्रति किलो दराने उपलब्ध करून देण्यात आला. त्यानंतर केशरी कार्डधारकांना जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे धान्य मिळणे अपेक्षित होते. परंतु ऑक्‍टोबर महिना अर्धा उलटूनही जुलै महिन्याचे धान्य मिळालेले नाही.\n- शेतकऱ्यांसाठी कॉंग्रेस उतरणार रस्त्यावर; राज्यभरात उद्या ‘शेतकरी बचाव रॅली’\nकेशरी कार्डधारकांसाठी जुलै महिन्याचा गहू-तांदूळ येत्या 15 दिवसांत रेशन दुकानांमध्ये उपलब्ध होईल. दसरा-दीपावलीसाठी अद्याप धान्य किंवा डाळी आलेल्या नाहीत. सणांपूर्वी धान्य, डाळी आणि साखर उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे.\n- अस्मिता मोरे, अन्नधान्य वितरण अधिकारी, पुणे शहर\nअंत्योदय आणि प्राधान्यक्रम कुटुंबांसाठी देण्यात येणाऱ्या हरभरा डाळीचा दर्जा खूपच खराब आहे. हरभरा डाळ किडलेली आहे. त्यामुळे ग्राहकांकडून तक्रारी वाढल्या आहेत. केशरी कार्डधारकांच्या धान्यासाठीही जुलै महिन्यापूर्वी पैसे भरले आहेत. परंतु जुलै महिन्याचे धान्य अजून मिळालेले नाही.\n- गणेश डांगी, अध्यक्ष, रेशन दुकानदार संघटना, पुणे शहर\n- पुणेकरांनो सावध राहा; डिसेंबर-जानेवारीत येणार कोरोनाची दुसरी लाट\nपुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील स्थिती :\nरेशन दुकाने : 770\nअंत्योदय योजना शिधापत्रिका संख्या : 8 हजार 418\nलाभार्थी : 37 हजार 231\nअन्नसुरक्षा योजना शिधापत्रिका संख्या : 3 लाख 1 हजार 886\nलाभार्थी : 12 लाख 43 हजार 148\nकेशरी शिधापत्रिका संख्या : 7 लाख 24 हजार 295\nलाभार्थी : 30 लाख 27 हजार 167\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n इजिप्त, भुतानहून आलेल्या कांदे-बटाटेंमुळे कमी होणार महागाई\nनवी दिल्ली : वाणीज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी काल शुक्रवारी म्हटलंय की कांदे आणि बटाट्यांचा घरगुती पुरवठा वाढवण्यासाठी आणि वाढत्या...\n निर्यातक्षम पीक उत्पादकांसाठी मोबाईल ॲपची सुविधा; घरबसल्या करा नोंदणी\nनाशिक : निर्यातक्षम द्राक्ष, आंबा, डाळिंब, संत्रा व भाजीपाला पिकांची २०२०-२१ साठी हॉर्टिनेट प्रणालीमध्ये शेतकऱ्यांना आता घरबसल्या नोंदणी करता येणार...\n65 वर्षांपूर्वी अंबाबाईच्या महाप्रसादासाठी सात तास भाविकांची रीघ, यंदा कोरोनामुळे महालक्ष्मी भक्त मंडळातर्फे प्रसाद घरपोच\nकोल्हापूर,ः बावीस पोती तांदूळ, सहा मण गहू, अठरा गूळ रवे, दोन मण डाळ, एकशे पाच नारळ आणि मोठ्या प्रमाणावर आलेल्या पालेभाज्या...ही यादी आहे, करवीर...\nसांगली जिल्ह्यातील मांगलेचे आरोग्य केंद्र बनले वनौषधींचे आगार\nमांगले : शिराळा तालुक्‍यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे. आरोग्य केंद्राच्या परिसरात...\nसांगलीत प्राथमिक आरोग्य केंद्�� बनले वनौषधी केंद्र ; शंभरच्यावर वेगवेगळया वनौषधीसह विविध फळांची,फुलांची झाडे\nमांगले (सांगली) : शिराळा तालुक्यातील मांगले गावातील जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र वनौषधीचे केंद्र बनले आहे .आरोग्य केंद्राच्या...\nपंढरपूर तालुक्‍यात 65 हजार हेक्‍टरवरील पिकांना फटका; भरपाईसाठी 98 कोटींची मागणी\nपंढरपूर (सोलापूर) : अतिवृष्टी आणि महापुरामुळे पंढरपूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे काम...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/about/astrological-sign/", "date_download": "2020-10-31T15:20:27Z", "digest": "sha1:SAREOUODJYVANHVZT3KUAYS6VMCDNG3F", "length": 6486, "nlines": 55, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Astrological sign Archives - Marathi Gold", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nआज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक\nMarathi Gold Team 3 weeks ago राशिफल Comments Off on आज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक\nज्योतिषशास्त्र नुसार दररोज ग्रहांच्या स्थितीत लहान मोठे बदल होत असतात. ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारी स्थिती प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्याचा शुभ परिणाम होतो परंतु ग्रहांची हालचाल शुभ न झाल्यामुळे आयुष्यात बर्‍याच समस्या सुरू होतात. बदल हा निसर्गाचा नियम …\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00290.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%93", "date_download": "2020-10-31T17:50:24Z", "digest": "sha1:UXE376O2QDHJV4HJWGE2RWA4FB56F6PG", "length": 3663, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ओ - विकिपीडिया", "raw_content": "\nओ हा मराठी भाषेतील एक वर्ण आहे. ओ हा 'संयुक्त स्वर' आहे.\nमराठी व्याकरण विषयक लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ जानेवारी २०१८ रोजी १२:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/dadasaheb-bhagat-a-youth-from-beed-district-in-maharashtra-create-indias-first-online-graphiscs-design-software-name-do-graphics-psd-91-2246269/", "date_download": "2020-10-31T16:24:11Z", "digest": "sha1:3W3E2PXRSTRQIR22OF3YCLNQI3LSFCIW", "length": 20175, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Dadasaheb Bhagat a youth from Beed District in Maharashtra create India’s first Online Graphiscs Design software name Do Graphics | आत्मनिर्भर भारताचा ग्रामीण चेहरा, बीडच्या तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये बनवलं भारतीय बनावटीचं सॉफ्टवेअर | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nआत्मनिर्भर भारताचा ग्रामीण चेहरा, बीडच्या तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये बनवलं भारतीय बनावटीचं सॉफ्टवेअर\nआत्मनिर्भर भारताचा ग्रामीण चेहरा, बीडच्या तरुणाने पत्र्याच्या शेडमध्ये बनवलं भारतीय बनावटीचं सॉफ्टवेअर\nस्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर सॉफ्टवेअर बाजारात\nगावातील पत्र्याच्या शेडमध्ये काम करताना दादासाहेब भगत व त्याचे सहकारी\nकरोनामुळे सध्या संपूर्ण देशातलं वातावरण ढळवून निघालं आहे. लॉकडाउन काळात सर्व उद्योगधंदे ठप्प असल्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेलाही जबर फटका बसला. केंद्र सरकार आत्मनिर्भर भारत आणि डिजीटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामीण भागात लोकांना रोजगाराच्या सोयी निर्माण होतील यासाठी प्रयत्न करत आहे. परंतू गेल्या काही वर्षांत स्वतःचं स्वप्न घेऊन स्टार्ट-अप यार केलेल्या लोकांनाही करोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा फटका बसला आहे. पण काही मंडळी यामुळे हार न मानता मिळेल त्या परिस्थितीत लढण्याचा पर्याय स्विकारत आहे. बीडच्या आष्टी गावातील सांगवी पाटण गावाचा रहिवासी असलेल्या दादासाहेब भगत या तरुणाने लॉकडाउन काळात आपल्या गावात संपूर्ण भारतीय बनावटीचं डिझायनिंग सॉफ्टवेअर बनवलं आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून दादासाहेब हे Do Graphics हे आपलं नवीन सॉफ्टवेअर बाजारात आणतो आहे. या निमीत्ताने लोकसत्ता ऑनलाईनने त्याच्याशी संवाद साधला.\n१० वी पर्यंत गावात शिक्षण घेतलेल्या दादासाहेबने नंतर ITI चं शिक्षण घेतलं. यानंतर ११ वी साठी त्याने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतू काही कारणास्तव तो कॉलेजचं शिक्षण पूर्ण करु शकला नाही. यानंतर पुण्यात येऊन दादासाहेबने Infosys कंपनीमध्ये ऑफिसबॉय म्हणून काम करायला सुरुवात केली. इथे काम करत असताना दादासाहेबला Animation Industry बद्दल कळलं. Infosys मध्ये वर्षभर काम केल्यानंतर दादासाहेबने Animation, Motion Graphics चे ऑनलाईन धडे गिरवायला सुरुवात केली. कधी आपल्या मित्रांकडून तर कधी ऑनलाईन शिक्षण घेत दादासाहेबने पुण्यात स्वतःची कंपनी सुरु केली. प्रबळ इच्छाशक्ती असलेल्या दादासाहेबने अवघ्या काही महिन्यांत स्वतःच्या कंपनीचा ��म बसवला. आपल्या हाताखाली काम करणारे सहकारी, पुण्यात कंपनी सुरु करण्यासाठी भाड्याने घेतलेल्या जागेचं महिन्याचं भाडं (४५ हजार रुपये) इतका खर्च करुनही दादासाहेब स्वतःसाठी चांगली कमाई करत होता. परंतू लॉकडाउन सुरु झालं आणि त्याचा फटका दादासाहेबलाही बसला.\n“लॉकडाउन काळात जवळपास ७० टक्के धंदा कमी झाला होता. अशा परिस्थितीत पुण्यात राहण्यात काही अर्थ नव्हता हे मला समजलं आणि मी गावी परतण्याचा निर्णय घेतला. गावी परतल्यानंतर आजुबाजूच्या परिसरात फ्रिलान्स काम करणारे, होतकरु आर्टीस्ट यांना एकत्र घेऊन भारतीय बनावटीचं ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य भारतीय लोकांना वापरता येईल असं सोपं ग्राफिक्स सॉफ्टवेअर बनवण्याची आमची कल्पना होती. अनेकांना डिझाईनिंगचा गंध नसतो असे लोकंही या ग्राफिक्सच्या माध्यमातून स्वतःचं डिझाईन तयार करु शकतात. यासाठी तुम्हाला तांत्रिक ज्ञान असण्याची गरज नाही. सर्वसामान्य लोकांना समजेल अशा ५ हजार टेम्प्लेट आम्ही यात देणार आहोत.” दादासाहेबने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना माहिती दिली.\nशहर सोडून गावाकडे परतलेल्या दादासाहेबसमोर सेटअप तयार करण्याचं मोठं आव्हान होतं. पुण्यात IT सेक्टरमध्ये काम केलेल्या दादासाहेबला Animation आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीत मोकळ्या वातावरणाची किती गरज असते याची जाणीव होती. यासाठी दादासाहेबने गावातील एका मोकळ्या जागी असलेल्या गोठ्यात पत्र्याच्या शेडमध्ये सेटअप तयार करुन कामाला सुरुवात केली. सध्या दादासाहेब आणि त्याचे ७ सहकारी अस्सल गावरान सेटअपमध्ये आपलं काम करत आहेत. तर उर्वरित सहकारी हे Work From Home करत आहेत. नवीन सॉफ्टवेअर आणायचं म्हणजे त्यासाठी आर्थिक बाजूही तितकीच भक्कम हवी. सुदैवाने दादासाहेबच्या काही मित्रांनी त्याला मदत केली. तसेच इतर सहकाऱ्यांनीही गावात काम करत असताना फारसा खर्च होत नसल्यामुळे, सध्या आम्हाला खर्चापुरते पैसे दे असं सांगत नवीन सॉफ्टवेअर लॉन्च होईपर्यंत पूर्ण पगार घेण्यास नकार दिला. या सर्वांच्या अथक मेहनतीमधून आज हे सॉफ्टवेअर तयार होत असल्याचं दादासाहेबने सांगितलं.\nआपल्या सहकाऱ्यांसाठी दादासाहेबने तंबू उभारुन गोठ्याजवळच राहण्याची सोय केली आहे.\nसध्या प्राथमिक स्वरुपात असलेल्या या सॉफ्टवेअरमध्ये पुढे अजून सुधारणा दादासाहेबला करायची आहे. भारतात डिझाईन इंडस्ट्रीमधलं ९० टक्के काम हे परदेशी सॉफ्टवेअरवर चालतं. हा वापर कमी करुन भारताला डिझाईन इंडस्ट्रीत आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न दादासाहेब बाळगून आहे. भविष्यात सॉफ्टवेअरसाठी लागणारे Stock Photo, Videos साठी हौशी फोटोग्राफर किंवा सोशल मीडियावर कंटेंट क्रिएट करणाऱ्या होतकरु तरुणांसोबत टायअप करायचा दादासाहेबचा विचार आहे. स्वातंत्र्यदिनाचं औचित्य साधून दादासाहेब आपल्या सॉफ्टवेअरचं ऑनलाईन लॉन्च करणार आहे. गुगलवर doographics.com नावाने सर्वसामान्य युजर्सना हे सॉफ्टवेअर मिळणार आहे. बाजारात सॉफ्टवेअर आल्यानंतर दादासाहेब सुरुवातीला होतकरु लोकांना मोफत डिझाईन करुन देणार आहे. तसेच लोकांना या स्टार्टअपला मदत करायची असल्यास देणगी देण्याचा पर्यायही दादासाहेबने ठेवलाय. लॉकडाउनने भारतात अनेकांचं कंबरडं मोडलं. पण तरीही काही लोकं हार न मानता आपलं काम करत आहेत. दादासाहेबसारख्या होतकरु तरुणांच्या प्रयत्नातूनच उद्याच्या आत्मनिर्भर भारताचा पाया घातला जाईल यात काही शंकाच नाही.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\n'दख्खनचा राजा जोतिबा' वादाच्या भोवऱ्यात\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसा���वर\n1 कोकणात येताना करोना चाचणीची सक्ती\n2 रेल्वेने येणाऱ्या नोकरदारांची स्थानकावर आरोग्य तपासणी-विलगीकरणाबाबत गोंधळ\n3 रायगडमध्ये २० हजारांवर करोनाबाधित\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का संजय राऊतांचे सूचक वक्तव्यX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/sports-gallery/2246910/these-are-special-things-about-msd-do-you-know-it-scj-81/", "date_download": "2020-10-31T16:15:23Z", "digest": "sha1:RXL7W3U3HPYQDSOAMVQ7Q5YCV26QWPGN", "length": 11627, "nlines": 194, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: These are special things about MSD Do you Know it? scj 81 | माही..दुनिया तुला विसरणार नाही! | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nमाही..दुनिया तुला विसरणार नाही\nमाही..दुनिया तुला विसरणार नाही\nभारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (सर्व फोटो सौजन्य-इंडियन एक्स्प्रेस)\nएमएएसडी, माही या टोपणनावाने तो ओळखला जातो. त्याची खासियत आहे त्याचा हेलिकॉप्टर शॉट.. हा पाहण्यासाठी क्रिकेट रसिक डोळ्यात प्राण आणून वाट पाहात\nभारतीय क्रिकेट विश्वातला एक यशस्वी कर्णधार अशी धोनीची ओळख आहे. २००७ आयसीसी विश्वचषक टी २०, २०१० आणि २०१६ आशिया कप, २०११ विश्वचषक, २०१३ आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी हे पुरस्कार टीम इंडियाने धोनी कॅप्टन असताना मिळवले.\nएक चांगला मॅच फिनिशर अशीही त्याची ओळख होती. अनेकदा हातातून गेलेली मॅचही त्याने आपल्या खास खेळीने जिंकत विजयश्री खेचून आणली\nमहेंद्रसिंह धोनीचा लौकिक हा जगभरात पोहचला तो क्रिकेटविश्वात त्याने केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळेच\nआंतरराष्ट्रीय एक दिवसीय सामने, कसोटी सामने आणि आयपीएल मध्ये उत्तम कामगिरी केली आहे.\n२०११ चा विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीची प्रसन्न मुद्रा\n२०११ च्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात धोनीला मॅन ऑफ द मॅच पुरस्कारही देण्यात आला होता. ७९ चेंडूत धोनीने ८ चौकार आणि २ षटकारांची बरसात करत ९१ धावा केल्या होत्या.\nधोनी टीम इंडियाचा कॅप्टन असताना डिसेंबर २००९ मध्ये कसोटी क्रमवारीत भारत क्रमांक १ वर पोहचला.\nतुझ्यासोबत २०११ चा विश्वचषक जिंकणं हा मा��्या आयुष्यातला सर्वात संस्मरणीय क्षण होता. तुझ्या दुसऱ्या इनिंगसाठी तुला शुभेच्छा असं म्हणत सचिनने धोनीचं अभिनंदन केलं आहे.\nधोनीची स्ट्रॅटेजी हे त्याचं वैशिष्ट्य होतं. कुणाला कुठे फिल्डिंगला ठेवायचं.. कोणत्या क्षणी काय करायचं याचं अचूक टायमिंग त्याच्याकडे होतं\nसुरुवातीच्या काळात धोनी त्याच्या लांबसडक केसांसाठीही प्रसिद्ध होता. मात्र २०११ चा विश्वचषक जिंकल्यावर त्याने त्याची हेअर स्टाइल बदलली\nएक उत्तम विकेटकिपर ही देखील माहीची ओळख होती.. त्याने घेतलेल्या विकेटबाबत कायम चर्चा होत असे..\nक्रिकेटच्या आधी धोनीला फुटबॉलमध्ये रस होता.. शाळेच्या संघात तो उत्तम गोलकिपर होता. त्याप्रेमापोटीच त्याने इंडियन सुपर लीगमध्ये चेन्नई एफसी हा संघही खरेदी केला होता\nधोनीच्या आयुष्यावर सिनेमाही आला होता. एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी. या सिनेमात सुशांत सिंह राजपूतने धोनीची भूमिका साकारली\nक्रिकेटमध्ये यशाची शिखरं गाठणाऱ्या एम एस धोनीने साक्षी रावत सोबत विवाह केला आहे. या दोघांना झिवा नावाची मुलगी आहे. झिवा आणि धोनीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/nitin-gadkary-says-i-am-fully-fit-appeals-people-stay-home-53178", "date_download": "2020-10-31T17:18:21Z", "digest": "sha1:ZYB6QFEMVBO4FY5QAWSDVH6RU5SCUSAX", "length": 13010, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "नितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन - Nitin Gadkary Says I am Fully Fit Appeals People to Stay at Home | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्���ाईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन\nनितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन\nनितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन\nनितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन\nनितीन गडकरी म्हणाले.. मी एकदम फिट, चाहत्यांना केले लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन\nरविवार, 26 एप्रिल 2020\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळल्याने चार दिवसांपूर्वी त्यांच्या शरिरात चार दिवसांपूर्वी एक स्टेंट टाकण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बाब असल्याने तसेच भेटणाऱ्यांचा त्रास होऊ नये याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कोणाला दिली नाही. फक्त एकच दिवस ते इस्पितळात होते.\nनागपूर : अँजिओप्लास्टी झाल्याच्या वार्तेन चिंतेत आपल्या चाहत्यांना केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांनी आपण एकदम फिट असल्याचे सांगून दिलासा दिला.\nकेंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांमध्ये गुठळ्या आढळल्याने चार दिवसांपूर्वी त्यांच्या शरिरात चार दिवसांपूर्वी एक स्टेंट टाकण्यात आली. प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. हर्षवर्धन मार्डीकर यांच्या इस्पितळात त्यांच्यावर उपचार करण्यात आले. खाजगी बाब असल्याने तसेच भेटणाऱ्यांचा त्रास होऊ नये याकरिता त्यांच्या कुटुंबीयांनी याची माहिती कोणाला दिली नाही. फक्त एकच दिवस ते इस्पितळात होते. मात्र अँजिओप्लास्टीचे वृत्त फुटले. त्यामुळे अनेकजण चिंतेत पडले होते. नेमके काय झाले आणि केव्हा झाल विचारपूस केली जात होती.\nलॉकडाऊन असल्याने गडकरी नागपूरमध्येच आहेत. त्यांच्या कार्यालयातही विचारणा केली असता कोणालाच याविषयी फारशी माहिती नव्हती. आज गडकरी यांनीच स्वतःच तब्येतीविषयी खुलासा केला. आपण एकच दिवस इस्पितळात होतो. काळजी करण्याचे कारण ���ाही. आपण एकमद फिट असून कामाला लागलो असल्याचे त्यांनी जाहीर करून चाहत्यांना दिलासा दिला. आज अनेक वृत्त वाहिन्यांवरसुद्धा गडकरी झळकले. करोना या विषयावरील चर्चेतही सहभागी झाले होते. या दरम्यान विचारण्यात आलेल्या तब्येतीविषयी प्रश्‍नाला उत्तर देताना कळजी करण्याचे कारण नसून आपण फिट आणि फाईन असल्याचे गडकरी यांनी सांगितले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nजागा बळकावण्यासाठी संस्थाचालकाने दिली प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना धमकी\nनागपूर : जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांना शिक्षण संस्थाचालकाने धमकावल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेची जुनी संपूर्ण...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nमाजी जिल्हाप्रमुखांना केले सहसंपर्क्रमुख, शिवसेनेत उफाळला असंतोष\nनागपूर : शिवसेनेची महानगर कार्यकारिणी गठीत करताना ज्येष्ठ शिवसैनिकांना पदावनत केल्यामुळे असंतोष उफाळला आहे. माजी जिल्हाप्रमुखांना मोठे पद...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\n‘हिच’ ऑडिओ क्लिप ऐकवून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला : नितीन तिवारी\nनागपूर : जी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली, त्याच्याशी आपला काहीही संबंध नाही. हीच ऑडिओ क्लिप ऐकवून आपणास ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला. पैसे...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nगृहमंत्र्यांनी थोपटली एकनाथांची पाठ, पोलिस दलाचा उत्साह वाढला…\nनागपूर : पोलिस दलातील वाहतूक शाखेतील हवालदार एकनाथ पार्टे कर्तव्य बजावत असताना एका महिलेने त्यांना भर रस्त्यावर मारहाण केली. पण त्याही...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nसंपर्क नसल्याचा आरोप असणाऱ्या खासदारांनी साधला जनतेशी संवाद\nमंगळवेढा : सोलापूर मतदार संघात संपर्क ठेवण्यास कमी पडल्याचा आरोप खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामी यांच्यावर विरोधकांकडून केला जात आहे. मात्र...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nहृदय नागपूर nagpur नितीन गडकरी nitin gadkari\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/ins-viraat", "date_download": "2020-10-31T17:13:10Z", "digest": "sha1:P6LAPE57MXYJXTUOMUS2HH27GT2GEIOQ", "length": 8892, "nlines": 164, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "INS Viraat Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\n1984 ला झालं ते झालं, आत्ताचं बोला, शिख दंगलींवर सॅम पित्रोदांचं वक्तव्य\nनवी दिल्ली : काँग्रेसचे मार्गदर्शक सॅम पित्रोदा यांच्या शिख दंगलीवरील वक्तव्याने नवा वाद सुरु होण्याची शक्यता आहे. 1984 च्या शिख दंगलींवर प्रश्न विचारण्यात आला तेव्हा\nINS विराटचा सुट्ट्यांसाठी वापर झाला, मी स्वतः साक्षीदार : नि. कमांडर व्हीके जेटली\nनवी दिल्ली : दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांनी आयएनएस विराट ही युद्धनौका सुट्ट्या साजऱ्या करण्यासाठी वापरली, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आणि एकच\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00291.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/12/blog-post_9.html", "date_download": "2020-10-31T15:31:54Z", "digest": "sha1:YLUPP3YS2YEKZWC6EJAKWMUSBBEFPFBF", "length": 8819, "nlines": 50, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "भारत महासत्ता होण्याचे स्वप्न प्राथमिक शिक्षकच पूर्ण करू शकतील .... ���्रदीप सोळुंके", "raw_content": "\nमुख्यपृष्ठभारत महासत्ता होण्याचे स्वप्न प्राथमिक शिक्षकच पूर्ण करू शकतील .... प्रदीप सोळुंके\nभारत महासत्ता होण्याचे स्वप्न प्राथमिक शिक्षकच पूर्ण करू शकतील .... प्रदीप सोळुंके\nरिपोर्टर: प्रशिक्षित मानवधन असलेले देशच महासत्ता बनतात. जर प्राथमिक शिक्षकांनी बाल वयात योग्य संस्कार करून पिढी घडवली तर भारत देश महासत्ता होण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास वेळ लागणार नाही\" अशा प्रकारचा आशावाद महाराष्ट्राचे ख्यातनाम वक्ते प्रदीप सोळुंके यांनी व्यक्त केला.\nपरंडा येथील कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे शिक्षक सह पतसंस्थेच्या वतीने क्रांतिसूर्य महात्मा फुले स्मृतिदिना निमित्ताने पंचायत समिती च्या सभागृहात\nआयोजित गुणवंत पुरस्कार सोहळ्याला प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रदीप सोळुंके बोलत होते. या प्रसंगी राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांच्या हस्ते गुणवंतांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.\nया कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती सौ. प्रणिती मोरे, प्रमुख पाहुणे म्हणून जि.म.स.बँकेचे मा.उपाध्यक्ष adv सुभाषराव मोरे, जि प मा उपाध्यक्ष adv दादासाहेब खरसडे, सत्कारमूर्ती डॉ प्रतापसिंह पाटील, गटविकास अधिकारी रावसाहेब चकोर, उपसभापती सुधाकर कोकाटे, गटविकास अधिकारी अशोक खुळे, प्रा तुषार वाघमारे, adv अजय खरसडे इ. मान्यवर उपस्थित होते\nया प्रसंगी मार्गदर्शन करताना संजय मिस्किन म्हणाले की\n\"आम्हाला समाजात बदल करायचा आहे तो फक्त शिक्षणातून करता येतो, त्यासाठी आम्ही जि.प. ची प्रत्येक शाळा प्रगत करण्याचा प्रयत्न करणार असून 2025 पर्यंत तालुक्यातील किमान 800 मुलांना जर्मन, चायनीज, फ्रेंच, जपानी या भाषा शिकवून आम्ही परंडा पॅटर्न निर्माण करणार आहोत \"\nया प्रसंगी आदर्श संस्थाचालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.\n10 शिक्षक,1 साधन व्यक्ती,1शिक्षकेत्तर कर्मचारी,1 संस्थापक,1शालेय व्यवस्थापन समिती ,3 शाळा सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, पुस्तक व पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते,पुरस्काराचे मानकरी पुढीलप्रमाणे...धनेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रतापसिंह पाटील संस्थापक,करिअर कमांडो अकॅडमी चे महावीर तनपुरे, महेश शिंदे कंडारी, विनोद सुरवसे पवार नगर, मनिषा कुलकर्णी शेळगाव, पंजाब खंद���रे देवगाव खुर्द, विनायक शेळके खानापूर, रामकुवर घोगरे कोकणेवस्ती, मनोज कोळी राजुरी, उज्वला सोनवणे भांडगाव, भागवत घोगरे हिंगणगाव खुर्द, अविनाश पवार ब्रह्मगाव,अकबर तांबोळी सेवक,दिनकर साबळे साधनव्यक्ति,कर्मवीर डॉ भाऊराव पाटील उपक्रम शील आदर्श शाळा म्हणून प्रा शा साकत खुर्द पश्चिम (प्राथमिक),प्रा शा, टाकळी(उच्च प्राथमिक)बावची विद्यालय बावची(माध्यमिक) शालेय व्यवस्थापन समितीप्रा शा घारगाव\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/carbohydrate/", "date_download": "2020-10-31T16:09:40Z", "digest": "sha1:IGLVGQK4ONS66W7L6RFMA7BLEGYE3AKO", "length": 5780, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "carbohydrate Archives - Arogyanama", "raw_content": "\n‘हा’ डायट फॉलो करा, मलेरिया होणार नाही\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम- मलेरिया हा डासांमुळे होणारा रोग आहे. संक्रमण झालेल्या डासाचा विषाणू रक्तप्रवाहाद्वारे लाल रक्तपेशीमध्ये प्रवेश करुन रक्तपेशी नष्ट ...\nचयापचय प्रक्रिया चांगली ठेवण्यासाठी ‘अशी’ घ्या काळजी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - चयापचय म्हणजेच मेटाबॉलिझम या प्रकियेत सेवन केलेल्या खाद्यपदार्थांचे आणि पेयांचे ऊर्जेत रूपांतर केले जाते. मेटाबॉलिझमची प्रक्रिया ...\nसर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन - पूर्णान्न असलेल्या दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्याप्रमाणात असतात. आपल्याकडे लहान मुलांना दूध आवर्जून दिले ...\n‘या’ ६ चुकांमूळे ओठ होऊ शकतात काळे, तुम्‍ही तर करत नाही ना \nHigh BP ला घाबरता जाणून घ्या याबद्दलचे समज-गैरसमज\nअशी घ्या ���ुलांच्या मौखिक आरोग्याची काळजी\nडोकेदुखीकडे दुर्लक्ष ; जीवावर बेतले असते पण सुदैवाने वाचले प्राण\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\n‘हा’ डायट फॉलो करा, मलेरिया होणार नाही\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/kareena-kapoor-slow-motion-video-burns-internet/", "date_download": "2020-10-31T15:41:17Z", "digest": "sha1:MNHBLS34375MQXCIU47RLQK773NB3HRM", "length": 10457, "nlines": 130, "source_domain": "hellobollywood.in", "title": "करीना कपूरच्या स्लो मोशनने केला कहर… पहा व्हिडीओ – Hello Bollywood", "raw_content": "\nकरीना कपूरच्या स्लो मोशनने केला कहर… पहा व्हिडीओ\nकरीना कपूरच्या स्लो मोशनने केला कहर… पहा व्हिडीओ\n बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान म्हणाली की तिला स्लो मोशन शॉट्स आवडतात. करीना कपूरने नुकताच तिचा एक व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामध्ये ती स्लो मोशनमध्ये फिरताना दिसत आहे. ज्यात तिने जाकीट घातले आहे,त्यावर पोलिस लिहिलेले आहे, असे दिसते की कदाचित ‘अंग्रेजी मीडियम’ च्या शूटिंग दरम्यान याचे चित्रण केले गेले असावे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये करीना कपूरने लिहिले आहे, “अरे मला स्लो मोशन शॉट्स किती आवडतात ..”\nकरीना कपूरचा हा व्हिडिओ लोकांना खूप आवडला. हा व्हिडिओ ८ लाख १५ हजारांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अभिनेत्री करीना कपूर लवकरच ‘अंग्रेजी मीडियम’ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात करीना कपूर इरफान खानसोबत मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. होमी अडाजानिया दिग्दर्शित ‘अंग्रेजी मीडियम’ वर्ष २०१८ मध्ये आलेल्या हिंदी चित्रपट ‘हिंदी मीडियम’ चा स्पिन ऑफ आहे. चित्रपटाच्या या दुसर्‍या भागात इरफान खान, करीना कपूर खान, राधिका मदन आणि दीपक डोबरियाल यासारखे कलाकार आहेत. हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होईल.\nकरीना कपूर खान लवकरच आमिर खानसमवेत ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे.\nइन्स्टाग्रामकरीना कपूरकरीना कपूर खानबॉलीवूडस्लो मोशनBollywoodBollywood GossipsBollywood News\nकाजोलची मुलगी न्यासाचा पारंपारिक लुक बनली हेडलाईन, फोटो शेअर करुन अभिनेत्रीने म्हंटले,”या भीतीच्या वातावरणातही…”\nशिल्पा शेट्टीने दिले राजकीय ज्ञान,लिहिले-“दररोज येतो…” पहा व्हिडिओ\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली ‘ही’ अट\nNCB घरी येईल अस काही करू नको ; शाहिदचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सची हटके…\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅल�� बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-flowers-nashik-rs-1221-rs-5314-36718?tid=161", "date_download": "2020-10-31T16:50:15Z", "digest": "sha1:36EMG2ZK75ZEEYHG46RLGXDTGMBZPAE2", "length": 15873, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Flowers in Nashik from Rs. 1221 to Rs. 5314 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनाशिकमध्ये फ्लॉवर १२२१ ते ५३१४ रूपये\nनाशिकमध्ये फ्लॉवर १२२१ ते ५३१४ रूपये\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला.\nनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये फ्लॉवरची आवक १४२ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल १२२१ ते ५३१४ दर मिळाला. सर्वसाधारण दर ३५७१ रुपये राहिला. आवक सर्वसाधारण असल्याने दरात सुधारणा होत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.\nवांग्यांची आवक ३८० क्विंटल झाली. त्यास प्रति क्विंटल ४००० ते ७०००, तर सरासरी दर ५००० राहिला. कोबीची आवक ५२७ क्विंटल झाली. तिला ९१७ ते २५००, तर सरासरी दर १७०८ राहिला. ढोबळी मिरचीची आवक ३४४ क्विंटल झाली. तिला ५००० ते ९३७५, तर सर्वसाधारण दर ६२५० मिळाला. भोपळ्याची आवक ९७५ क्विंटल होती. त्यास २००० ते ३६६६, तर सरासरी २६६६ रूपये दर राहिला.\nकारल्याची आवक ४७४ क्विंटल झाली. त्यास ३३३३ ते ४१६६ असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३७५० राहिला. दोडक्याची आवक २१६ क्विंटल झाली. त्यास प्रतिक्विंटल ४१६६ ते ६६६६ दर मिळाला. सर्वसाधारण दर ५०००रुपये राहिला. गिलक्याची आवक १८० क्विंटल झाली. त्यास २५०० ते ५००० दर मिळाला. सर्वसाधारण दर\nभेंडीची आवक ३० क्विंटल झाली. तिला १६६६ ते ४१६६ असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१२५ राहिला. हिरव्या मिरचीची आवक ३६ क्विंटल झाली. तिला ४००० ते ५५०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३५०० राहिला. काकडीची आवक १४० क्विंटल झाली. तिला २५०० ते ३५०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ३२५० राहिला.\nकांद्याची आवक १५८५ क्विंटल झाली. त्यास ६५१ ते ३७०० असा दर मिळाला. त्यास सर्वसाधारण दर ३१५० राहिला. बटाट्याची आवक ६२९ क्विंटल झाली. त्यास १९०० ते २९०० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर २३५० राहिला. लसणाची आवक १६ क्विंटल झाली. आवक कमी होऊन दर वधारले आहेत. त्यास ५५०० ते ११००० असा दर मिळाला. सर्वसाधारण दर ८६०० राहिला.\nडाळिंबांना सरासरी ७००० रूपये\nफळांमध्ये डाळिंबाची आवक ७०१ क्विंटल झाली. त्यास ३०० ते १०५०० दर होता. सर्वसाधारण दर ७००० राहिला. केळीची आवक ६० क्विंटल झाली. तिला ४०० ते १००० दर मिळाला. सर्वसाधारण दर ७५० राहिला. मोसंबीची आवक १७० क्विंटल झाली. तिला १८०० ते ३५०० दर होता. सर्वसाधारण दर २८०० राहिला. पपईची आवक १० क्विंटल झाली. तिला ९०० ते १९०० दर मिळाला. सर्वसाधारण दर १४०० राहिला. शहाळ्याची आवक १३४ क्विंटल झाली. त्यास २५०० ते ३४०० दर होता. सर्वसाधारण दर ३००० राहिला.\nउत्पन्न बाजार समिती agriculture market committee ढोबळी मिरची capsicum मिरची भेंडी okra डाळिंब केळी banana मोसंबी sweet lime\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nपरभणीत पपई सरासरी ९०० रूपये क्विंटलपरभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात सोयाबीन ३००० ते ४२०० रुपयेअकोल्यात ३३०० ते ४१२५ रुपये दर अकोला ः...\nनाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...\nसांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...\nउत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...\nनाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...\nसोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nसोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...\nपुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...\nऔरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nराज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...\nनाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...\nकोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...\nसोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/three-family-members-murder-belgaum-253779", "date_download": "2020-10-31T17:12:57Z", "digest": "sha1:6IDCLNE37O64W5SGVYDXJ6EZAZKR7Y2V", "length": 14364, "nlines": 266, "source_domain": "www.esakal.com", "title": "झाेपेतच तिघा मायलेकावर केले सपासप वार आणि... - three family members murder in belgaum | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nझाेपेतच तिघा मायलेकावर केले सपासप वार आणि...\nगाढ झोपेत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुन हत्या केली आहे. हे तिहेरी हत्याकांड दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे घडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.\nबेळगाव : गाढ झोपेत असताना अज्ञात मारेकऱ्यांनी एकाच कुटुंबातील तिघांची निर्घुन हत्या केली आहे. हे तिहेरी हत्याकांड दोडवाड (ता. बैलहोंगल) येथे घडले असून यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. शनिवार (ता.18) मध्यरात्री ही घटना घडली असून तालुका पंचायत माजी समस्य शिवानंद अंदानशेट्टी पत्नी शांतव्वा आणि मुलगा विनोद अशी मृतांची नावे आहे. लोखंडी रॉंडने वार करण्यात आल्याने तिघांचाही जागीच मृत्यू झाला आहे. या हत्याकांडाची नोंद दोडवाड पोलि��� ठाण्यात झाली आहे.\nहे पण वाचा - ... तर सीमा वादावर तोडगा निघू शकतो; संजय राऊतांनी सुचविली नामी शक्कल\nतालुका पंचायत माजी सदस्य शिवानंद काल रात्री घरी पत्नी आणि आपल्या मुलासोबत घरी होते. मध्यरात्री 2 ते 3 च्या सुमारास तिघेही गाढझोपेत असताना अज्ञात हल्लेखोर अचानक त्यांच्या घरात शिरले आणि कोणालाही काही कळण्याआधीच तिघांवर धारदार हत्यारांनी सपासप वार केले. त्यामुळे तीघेही जागीच ठार झाले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पलायन केले. आज सकाळी घटना उघडकीस येताच गावात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच अतिरिक्‍त जिल्हा पोलिस प्रमुख अमरनारेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दोडवाड पोलिसांनी खून प्रकरणाचा पंचनामा करुन गुन्हा दाखल करुन घेतला आहे. लोखंडी रॉडने वार करण्यात आल्याने तिघांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगीतले. मयत विनोद (वय 30) याचा 30 जानेवारी रोजी विवाह ठरला होता. पण, तो बोहल्यावर चढण्यापुर्वीच त्याचा निर्घुन खून झाल्याने हळहळ व्यक्‍त करण्यात येत आहे. कौटुबीक वादातून हा हे हत्याकांड झाले असल्याचा संशय पोलिसांना असून या प्रकरणी चौकशी करण्यासाठी पोलिसांनी ताघांना ताब्यात घेतल्याचे समजते. घटनास्थळी अक्षरश: रक्‍ताचा सडा पडला होता.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसमर्थकांचा जल्लोष : निपाणी नगराध्यक्षपदी जयवंत भाटले\nनिपाणी (बेळगाव) : येथील नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी जयवंत भाटले यांची निवड करण्यात आली. तर उपनगराध्य पदासाठी निता बागडे यांचा एकमेव अर्ज आल्याने...\nकाळ्या दिनी गावागावांत होणार निषेध\nबेळगाव : गेल्या अनेक वर्षांपासुन मराठी भाषिकांवर झालेल्या अन्याया विरोधात एक नोव्हेंबर काळ्या दिनी बेळगाव तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये निषेध व्यक्‍त...\nगेटवरील जवानांनी विचारले कशासाठी आलात ; भरतीसाठी आलो अस म्हणत युवकांना झाला मनस्ताप\nबेळगाव : प्रादेशिक सेनेत रिक्‍त असलेल्या जागांसाठी बेळगावात भरती प्रक्रिया आयोजित केल्याची चुकीची माहिती एका वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाल्याने...\nराज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांना सर्वोच्च न्यायालयाचा हिरवा कंदील\nबेळगाव : राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडण���क आयोगाला हिरवा कंदील दाखविला आहे. यासह कर्नाटक...\nभूतनाथ डोंगरावर पिडा टाळण्यासाठी ग्रामस्थांनी दिला चांगलाच चोप\nखानापूर (बेळगाव) : गेल्या काही दिवसांपासून गणेबैलजवळच्या भूतनाथ डोंगरावर करणीबाधेचे प्रकार वाढीस लागल्याने झाडअंकले, माळअंकले आणि गणबैलमधील...\nसौंदत्ती यल्लम्मा मंदिर आणखी एक महिना राहणार बंद\nबेळगाव : कोरोना संसर्गामुळे सौंदत्ती यल्लम्मा (रेणुका) मंदिर आणखी एक महिना बंद राहणार आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी कोरोना संसर्गवाढीच्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nashik-news/medha-patkar-comments-on-sugar-industry-issue-1229254/", "date_download": "2020-10-31T16:42:21Z", "digest": "sha1:O335QV4UDDISY55R4AY5LHWOGNWHAAK7", "length": 14976, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "साखर विकास निधीद्वारे बंद कारखाने सुरू करणे शक्य | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nसाखर विकास निधीद्वारे बंद कारखाने सुरू करणे शक्य\nसाखर विकास निधीद्वारे बंद कारखाने सुरू करणे शक्य\nकेंद्र सरकारचा साखर विकास निधी वापरून राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू करता येतील.\nनिसाका बचाव कृती समितीतर्फे आयोजित मेळाव्यात मेधा पाटकर.\n‘निसाका’साठी आंदोलनाचा मेधा पाटकर यांचा इशारा\nकेंद्र सरकारचा साखर विकास निधी वापरून राज्यातील बंद पडलेले साखर कारखाने सुरू करता येतील. गरज पडल्यास सरकारने कारखाना चालविण्यासाठी शेतकऱ्यांशी भागीदारी करावी, असा उपाय ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी सुचविला आहे. अनेक महिन्यांपासून बंद असलेला निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी राज्य शासनाला जाब विचारण्यासह पदयात्रा काढत जनआंदोलन उभे करण्याचा इशाराही त्यां���ी दिला.\nनिफाड येथे निसाका बचाव कृती समितीच्या वतीने बंद पडलेला निफाड साखर कारखाना सुरू करण्यासाठी मेधा पाटकर यांनी पुढाकार घ्यावा, असे साकडे घालण्यात आले. मंगळवारी कारखाना आवार परिसरात पाटकर यांनी शेतकरी आणि कारखान्याचे सभासद यांना मार्गदर्शन केले. या वेळी पाटकर यांनी सहकार क्षेत्राची काही वर्षांपासून जाणीवपूर्वक वाट लावण्यात येत असल्याचा आरोप केला. राजकीय षडयंत्रातून सहकारी तत्त्वावर सुरू असलेले कारखाने बंद करण्यात येत असून, दुसरीकडे ४० सहकारी कारखान्यांची मालकी खासगी झाल्यावर ते नियमितपणे कसे सुरू राहतात, हे कसे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. याआधी २७.५५ कोटींसाठी नाशिक जिल्ह्य़ातीलच गिरणा साखर कारखाना गिळंकृत केला गेला. हे करणारे सुदैवाने आज कारागृहात आहेत, असा टोला पाटकर यांनी छगन भुजबळ व समीर भुजबळ यांचे नाव न घेता लगावला. सहकाराला राजकारणाचा पडलेला विळखा मोडून काढण्याची वेळ आली आहे. समतेचे, न्यायाचे राज्य यावे यासाठी आम्ही संघर्ष करत आहोत. या पाश्र्वभूमीवर निसाकाचा इतिहास लेखापरीक्षणाच्या कागदपत्रांसह तपासण्याचा आमचा निर्धार असून जिल्ह्य़ातीलच बंद पडलेला वसंतदादा सहकारी साखर कारखाना पुन्हा सहकारी तत्त्वावर सुरू होऊ शकतो, तर निसाका का नाही, असा प्रश्नही पाटकर यांनी उपस्थित केला. सर्व राजकीय पक्ष निफाड कारखान्यावर ताबा मिळविण्यासाठी टपून बसले आहेत. तसे आम्ही होऊ देणार नाही. केंद्राचा साखर विकास निधी वापरण्यात मोठा घोटाळा होत आहे. तोच पैसा वापरून कारखाना वाचविण्यासाठी प्रयत्न करता येऊ शकतो. यासाठी वरिष्ठ पातळींवर चर्चा करण्यात येईल. एकीकडे ‘मेक इन इंडिया’ची चर्चा होत असताना शेती कारखानदारीपूरक करण्यासाठी सरकारदरबारी काय प्रयत्न होत आहेत मेक इन इंडिया हे इंडियाचेच असले पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असे पाटकर यांनी स्पष्ट केले.\nनिफाड साखर कारखाना सुरू होण्यासाठी गिरणा साखर कारखान्यापासून निफाड कारखाना आणि निफाड कारखान्यापासून मुंबई अशी पदयात्रा काढून जनरेटा उभारण्यात येईल. सरकारला याचा जाब विचारला जाईल. यावर तोडगा नक्की निघेल. गरज पडल्यास मंत्रालयावर धडक दिली जाईल, पण कारखाना सुरू केला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. या वेळी सर्वाच्या उपस्थितीत कारखाना अवसायनात काढणे मंजूर नसल्याचा ठराव करण्यात आला.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nआंदोलनाकरिता जात असताना मेधा पाटकर यांना अटक\nमेधा पाटकर यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर\nमेधा पाटकर आणि उपोषणकर्ते अटकेत, पोलिसांकडून बळाचा वापर\nसामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांची प्रकृती खालावली\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 त्र्यंबकेश्वरच्या १० पाडय़ांना दोन महिने टँकरद्वारे पाणी\n2 मालेगाव पाणी वितरणासाठी ४९ कोटी मंजूर\n3 संख्येनुसार मूल्यमापन समित्यांची स्थापना\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00292.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/khare-vachan-mandir-miraj/", "date_download": "2020-10-31T16:52:35Z", "digest": "sha1:L6V4DGCX6KKDKPEOE6MIVKH6ML3326ZM", "length": 11778, "nlines": 93, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "खरे वाचन मंदिर, मिरज | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nइंटरनेटच्या महाजालात वाचनसंस्कृती कुठेतरी लोप पावताना दिसत आहे. ही संस्कृती जपण्याचे काम गेली ७२ वष्रे आमची संस्था अव्याहतपणे करत आहे. थोर इतिहास संशोधक, कवी आणि नाटककार वासुदेवशास्त्री खरे यांच्या नावे सुरू झालेल्या ‘खरे वाचन मंदिर’ या ज्ञानमंदिराने सांगलीतील हजारो वाचकांची ज्ञानाची भूक भागविण्याचे काम केले. केवळ शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थीच नव्हे, तर ‘जो जो ज्ञानार्थी, तो तो विद्यार्थी’ या भूमिकेतून हा ज्ञानयज्ञ गेल्या ९४ वर्षांपासून कार्य करतो आहे. खरे मंदिर वाचनालयात आजच्या घडीला ४० हजारांहून अधिक ग्रंथसंपदा उपलब्ध आहे. यामध्ये कथा-कादंबऱ्या तर आहेतच, पण चरित्र ग्रंथ, ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ अभ्यासकांना उपलब्ध आहेत. शाश्वत वाङ्मयाचे महत्त्व ओळखूनच काही चळवळ्या वृत्तीच्या लोकांनी सांगली जिल्ह्यातील मिरजेत सन १९१९ मध्ये वाङ्मयीन चळवळीचे एक रोप लावले. ‘खरे वाचन मंदिर’ या नावाने बहरलेल्या या रोपटय़ाचा आज वटवृक्ष झाला असून त्याच्या सावलीखाली हजारो रसिक आनंद लुटत आहेत.\n९ नोव्हेंबर १९१९ या दिवशी या कार्याचा प्रारंभ झाला. काही चळवळ्या कार्यकर्त्यांनी समाजहिताच्या तळमळीतून या दिवशी ‘मिरज विद्यार्थी संघ’ नावाची संस्था स्थापन केली, ज्याद्वारे शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची ज्ञानाची भूक भागावी यासाठी वाचनालय स्थापन करण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थ्यांना केवळ पाठय़पुस्तकेच अभ्यासासाठी उपलब्ध झाली तर त्यांचे ज्ञान मर्यादित राहते. अवांतर वाचनाची भूक ज्ञानार्थी व्यक्तीला गप्प बसू देत नाही, पण पुस्तके विकत घेऊन ज्ञानलालसा भागवणे हे प्रत्येकालाच शक्य असत नाही. म्हणूनच या नव्या वाचन चळवळीचा जन्म झाला. स्टुडंट्स युनियन, स्टुडंट्स असोसिएशन व सरस्वती वाचनालय यांचे एकत्रीकरण करून ‘मिरज विद्यार्थी संघा’ची स्थापना करण्यात आली. या संघाने एका वाचनालयाला जन्म दिला – खरे वाचन मंदिरही संस्था समाजातील दानशूर व्यक्तींच्या जोरावरच कार्य करत आहे. या संस्थेला आपल्या कक्षा रुंदवायच्या असून त्याचा फायदा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचवायचा आहे. यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेले ग्रंथालय तयार करणे, प्रशिक्षण केंद्र स्थापन करणे आणि वेबसाइट तयार करणे असे आमचे काही उपक्रम विचारधीन आहेत. नऊ दशकांची परंपरा असणाऱ्या खरे मंदिर वाचनालयात आता बदलत्या काळानुसार काही गरजा निर्माण झाल्या आहेत. संस्थेच्या ज्या इमारतीतून नऊ दशकांपासून हा ज्ञानयज्ञ सुरू आहे, ती इमारत आता जुनी झाली आहे. तिच्या दुरुस्तीसाठी संस्थेला निधीची आवश्यकता आहे. मुक्तांगण सभागृहातील दालनांची दुरुस्ती करावी लागणार आहे.\nविविध प्रकारचे बाल वाङ्मय, नियतकालिके, कॉमिक्स, नकाशे, शैक्षणिक क्रीडा साधने, संगणकीय साधने, दृक-श्राव्य साधने निर्माण करण्याची संस्थेची योजना आहे. संस्थेच्या व्याख्यानमालेत सहभागी झालेल्या थोरांचे विचार विद्यार्थी संघाने कॅसेट व सीडीच्या माध्यमातून जतन करून ठेवले आहेत. ही व्याख्याने परत ऐकण्याची संधी श्रोत्याला उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. त्यासाठी अत्याधुनिक ध्वनियंत्रणा असणारा स्टुडिओ उभारण्यासाठी संस्थेची धडपड सुरू आहे. वाचनालयातील पुस्तकांची रचना, मांडणीला आधुनिक रूप द्यायचे आहे. या साऱ्यांसाठी समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीची संस्थेला अपेक्षा आहे. याचबरोरब संस्थेत असलेल्या दुर्मीळ ठेवाही जतन करणे आमचा मुख्य उद्देश आहे.\nखरे वाचन मंदिराचे ज्ञानदानाचे कार्य महत्त्वाचे आहे. समाजशिक्षणाचा हा यज्ञ असून हे कार्य सुरू राहिले पाहिजे.’पु. ल. देशपांडे\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nप्रबोधिनी ट्रस्ट, नाशिक आधाराश्रम नाशिक,मानवतेचं मं...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://pcntda.org.in/index-eng.php", "date_download": "2020-10-31T15:50:33Z", "digest": "sha1:V7TDICNDXPVTRS5D2JZVH3TBPB4KLRCN", "length": 6903, "nlines": 109, "source_domain": "pcntda.org.in", "title": ":: Pimpri-Chinchwad New Town Development Authority ::", "raw_content": "\nनिवासी भूखंड वाटप योजना 2018, ई-निविदा सुचना क्र.6 ते 28 व 29 ते 43 दि.14/2/2018 अन्वये यशस्वी निविदाधाकरांची यादी. More Details...\nप्राधिकरणातील निवासी भूखंड भाडेपट्टा तत्वावर वाटप करणेबाबत तिसरी मुदतवाढ सुचना (ई-निविदा सुचना क्र.29 ते 43) More Details...\nप्राधिकरणातील वाहनतळ भूखंड भाडेकरारावर वाटप करणेबाबत दुसरी मुदतवाढ सुचना (निविदा सुचना क्र.44 ते 49) More Details...\nप्राधिकरणातील शैक्षणिक प्रयोजनाचे भूखंडाची निविदा पध्दतीने भाडेपट्टा तत्वावर विक्री करावयाच्या निविदेच्या अटी व शर्तींचे माहितीपत्रक More Details...\nप्राधिकरणातील विविध पेठांतील निवासी भूखंड भाडेपट्टयाने वाटप करणेबाबत दुसरी मुदत���ाढ जाहिराता More Details...\nप्राधिकरणातील विविध पेठांतील वाहनतळे भाडेकरारावर वाटप करणेबाबत पहिली मुदतवाढ सुचना More Details...\nप्राधिकरणातील निवासी भूखंड भाडेतत्वावर वाटप करणेबाबत पहिली मुदतवाढ सुचना (ई-निविदा सुचना क्र.29 ते 43) More Details...\nप्राधिकरणातील निवासी भूखंड भाडेतत्वावर वाटप करणेबाबत दुसरी मुदतवाढ सुचनाा More Details...\nनिवासी भुखंड भाडेतत्वावर वाटप करणेबाबत वाढीव मुदतवाढ सुचना More Details...\nप्राधिकरणातील विविध पेठांतील वाहनतळे भाडेकराराने देण्याच्या निविदेच्या अटी व शर्तीबाबत माहितीपत्रक सन 2017-18 More Details...\nप्राधिकरणातील विविध पेठांमधील निवासी प्रयोजनासाठी आरक्षित अनुसुचित जाती (नवबौध्द सह) (S.C), अनुसुचित जमाती (S.T), विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि अपंग व खुल्या प्रवर्गासाठी भूखंडाची निविदा पध्दतीने भाडेपट्टा तत्वावर वाटप करावयाच्या निविदेच्या अटी व शर्ती सह माहितीपत्रक More Details...\nपिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण कार्यालयातील जुने फर्निचर/साहित्याची लिलावाव्दारे विक्री जाहिर लिलाव सुचना More Details...\nपिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणातील दुसऱ्या मजल्यावरील उपहारगृह / कँन्टीन निविदेबाबतचे निवेदन More Details...\nअनधिकृत बांधकामे नियमितीकरण/ Unauthorized structure regularisations विषयक जाहीर प्रकटन व धोरण व अर्ज More Details...\nअधिकृत संदेश: 12.5% ​​योजने अंतर्गत वितरित केलेल्या जमिनीच्या हस्तांतरणासाठी सुधारित प्रकल्पाची जागा. More Details...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00293.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%85%E0%A4%81%E0%A4%9F%E0%A5%80-%E0%A4%AC%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-31T16:35:27Z", "digest": "sha1:CA34ATBTR4JUP5BEUKMEB5MBDZWUFUZB", "length": 7783, "nlines": 110, "source_domain": "arogyanama.com", "title": "अँटी बॅक्टेरियल Archives - Arogyanama", "raw_content": "\nHome Tag अँटी बॅक्टेरियल\nतांब्याचं ‘ब्रेसलेट’ किंवा ‘अंगठी’ वापरण्याचे शरीराला होतात ‘हे’ 8 मोठे फायदे एकाच आठवड्यात दिसतो फरक\nआरोग्यनामा टीम - अनेकजण तांब्याची अंगठी किंवा ब्रेसलेट घालतता. तांब्यात अँटी बॅक्टेरियल आणि अँटी मायक्रो बॅक्टेरियल गुणधर्म असतात. यामुळं अनेक ...\nसौंदर्य वाढविण्यासाठी ‘हे’ तेल आहे गुणकारी, अशा पद्धतीने करा वापर\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - मसाल्यातील लवंग ही अतिशय गुणकारी आहे. यातील औषधी गुणधर्मामुळे अनेक आजार बरे होऊ शकतात. खाद्यपदार्थांचा स्वाद ...\nजखम भरण्यासाठी ‘हे’ तीन घरगुती उपाय करा, जखम लवकर भ���ते\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - हाता-पायाला झालेली छोटी जखम पावसाळा आणि थंडीमध्ये लवकर भरत नाही. यामुळे त्रास वाढत जातो. अशावेळी घरगुती ...\nकफची समस्या सतावयेत का ट्राय करा ‘हे’ ८ सोपे घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - सर्दी-पडसे, खोकला, घशाची खवखव या समस्या पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात होतात. यासाठी घरगुती उपाय करणे हा चांगला ...\nतंदुरुस्त राहण्यासाठी आहारात करा ‘या’ पाच ‘सुपरफूड’ चा समावेश\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - सुपर मार्केटमध्ये हेल्दी फूडचे अनेक पर्याय तुम्हाला दिसून येतील. यातील काही सुपर फूडसंदर्भातील माहिती आपण करून ...\nलसणाच्या सालीत आहेत ‘हे’ खास गुणधर्म, होतात खास फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन – लसणात अनेक औषधी गुणधर्म आहेत. तसेच त्याच्या सालींमध्येही अँटी बॅक्टेरियल, अँटी व्हायरल आणि अँटी फंगल गुणधर्म असतात. ...\n‘जिरे आणि काळी मिरीचे दूध’ घेतले तर, होतील ‘हे’ खास फायदे, जाणून घ्या\nसफरचंदच्या बिया विषारी, जाणून घ्या काही पदार्थांच्या रंजक १० बाबी\n‘काळे’, ‘लांब’, ‘दाट’ आणि ‘सुंदर’ केस हवेत तर मग ‘या’ 7 चुका करणं टाळा, जाणून घ्या\nझोप पूर्ण न झाल्याने मुले करतात किरकिर, पोटभर दुध न मिळणे हे देखील कारण\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nतांब्याचं ‘ब्रेसलेट’ किंवा ‘अंगठी’ वापरण्याचे शरीराला होतात ‘हे’ 8 मोठे फायदे एकाच आठवड्यात दिसतो फरक\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_(%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4)", "date_download": "2020-10-31T17:54:25Z", "digest": "sha1:ECRIZAJKHAVSNPI72ZX2OUMX6FWFKZXT", "length": 6093, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ला कोरुन्या (प्रांत) - विकिपीडिया", "raw_content": "\nला कोरुन्याचे स्पेन देशामधील स्थान\nक्षेत्रफळ ७,९५० चौ. किमी (३,०७० चौ. मैल)\nघनता १४४.३ /चौ. किमी (३७४ /चौ. मैल)\nला कोरुन्या किंवा आ कोरुन्या (स्पॅनिश: La Coruña) हा स्पेन देशाच्या गालिसिया स्वायत्त संघामधील चारपैकी एक प्रांत आहे. हा प्रांत गालिसियाच्या ईशान्य भागात वसला असून त्याच्या उत्तर व पश्चिमेला अटलांटिक महासागर आहे. ला कोरुन्या ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताची राजधानी आहे. सांतियागो दे कोंपोस्तेला हे गालिसियामधील सर्वात मोठे शहर देखील ह्याच प्रांतामध्ये स्थित आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०५:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/ncp-not-ready-to-exchange-constituency-with-congress-370762/", "date_download": "2020-10-31T16:48:45Z", "digest": "sha1:LT2OCZRKPQC33XK5AVX5VP53732I57EX", "length": 12748, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "आघाडीत मतदारसंघ अदलाबदलीची आशा मावळली | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nआघाडीत मतदारसंघ अदलाबदलीची आशा मावळली\nआघाडीत मतदारसंघ अदलाबदलीची आशा मावळली\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्रासमोर काँग्रेसने लोटांगण घातले आहे. जागावाटपात २६-२२ सूत्र मान्य केल्यानंतर राष्ट्रवादीने ‘सोयीस्कर’ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविल्याने मतदारसंघ अदलाबदलीची शक्यता मावळली आहे.\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या दबावतंत्रासमोर काँग्रेसने लोटांगण घातले आहे. जागावाटपात २६-२२ सूत्र मान्य केल्यानंतर राष्ट्रवादीने ‘सोयीस्कर’ मतदारसंघ देण्याची तयारी दर्शविल्याने मतदारसंघ अदलाबदलीची शक्यता मावळली आहे. कोल्हापूरसाठी आग्रही असणाऱ्या काँग्रेसला ‘समज’ देण्यात ��ाष्ट्रवादीच्या नेत्यांना अखेर यश आले.\nराष्ट्रवादी काँग्रेस संपुआतून बाहेर पडल्यास त्याचा देशभर वाईट संदेश जाईल, या भीतीपोटीच काँग्रेसने हे सूत्र मान्य केले. जागावाटपानंतर मतदारसंघ अदलाबदलीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, प्रभारी मोहन प्रकाश व राष्ट्रवादी काँग्रेसमधील दुसऱ्या क्रमांकाचे नेते प्रफूल्ल पटेल यांच्यात आज बैठक झाली. बैठकीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही.\nराज्यसभा खासदार ईश्वरलाल जैन यांचे चिरंजीव व अपक्ष आमदार मनीष जैन यांच्यासाठी रावेर मतदारसंघ सोडण्याची चाचपणी राष्ट्रवादीने केली होती. आ. जैन यांनी आज नवीन महाराष्ट्र सदनात ठाकरेंशी दिल्लीत चर्चा केली. त्यामुळे रावेर व कोल्हापूर मतदारसंघाची मागणी काँग्रेसने केल्याची चर्चा सुरु होती. मात्र मतदारसंघांच्या अदलाबदलीविषयी माणिकराव ठाकरे यांना विचारले असता, तशी शक्यता जवळ जवळ नसल्याचे सूचक वक्तव्य त्यांनी केले.\nमुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, कोल्हापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. त्यावर चर्चा होईल. लोकसभा मतदारसंघनिहाय चार जणांची समन्वय समिती नेमण्यात येणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. समितीत दोन राष्ट्रवादी तर दोन काँग्रेसचे पदाधिकारी असतील.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nशरद पवारांची मुलाखत म्हणजे ‘नुरा कुस्ती’, मॅच फिक्सिंग; फडणवीसांचा टोला\nप्रिया बेर्डेंच्या मनगटावर राष्ट्रवादीचं घड्याळ; ७ जुलैला होणार पक्षप्रवेश\nएकनाथ खडसे म्हणाले, “पवार साहेब, मी तुम्हाला शब्द देतो की…”\nमोदी सरकार शेतकऱ्यांचे नाही तर सूटबूटवाल्यांचे – पृथ्वीराज चव्हाण\nमहाभरतीमध्ये भाजपात गेलेले नेते पुन्हा राष्ट्रवादीच्या मार्गावर; प्रवक्त्यांनी दिली माहिती\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 ४० बँकांमधील अनुत्पादक मालमत्ता सव्वा दोन लाख कोटी\n2 डिझेल मोटारींवर जादा कर आकारण्याबाबत केंद्राला नोटीस\n3 ईशान्य भारतीयांवरील हल्ल्यांचे सत्र सुरूच\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/corona-negative-case-new-dehali/", "date_download": "2020-10-31T16:25:59Z", "digest": "sha1:2GHCYJWJWPARMW2WZOJTNOGLZX3CWBBO", "length": 11951, "nlines": 163, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "कोरोना तपासणीत निगेटिव्ह आल्यानंतरही लोकांना संसर्ग होऊ शकतो? | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome देश - विदेश कोरोना तपासणीत निगेटिव्ह आल्यानंतरही लोकांना संसर्ग होऊ शकतो\nकोरोना तपासणीत निगेटिव्ह आल्यानंतरही लोकांना संसर्ग होऊ शकतो\nनवी दिल्ली | कोरोना साथीच्या बाबतीत आता एक नवीन अहवाल समोर आला आहे, ज्याचा दावा आहे की कोरोना विषाणूचा अहवाल नकारात्मक असल्यासही लोकांना संसर्ग होऊ शकतो.\nकोरोना विषाणूच्या लसीचा शोध सतत चालू आहे, परंतु त्याच वेळी त्याबद्दल अनेक धक्कादायक अहवाल समोर येत आहेत.मीडिया रिपोर्टनुसार, अलीकडेच दिल्लीतील एम्समध्ये दाखल झालेल्या एका रुग्णाची तपासणी करण्यात आली, ज्याने ही धक्कादायक बाब उघडकीस आणली. तज्ञांसमोर आता एक मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, हे कसे शक्य झाले चला तर मग जाणून घेऊया की, कसे माहित झाले की, कोरोना संसर्ग असताना रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला चला तर मग जाणून घेऊया की, कसे माहित झाले की, कोरोना संसर्ग असताना रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला मीडिया रिपोर्टनुसार, 80 वर्षांच्या रूग्णात कोरोनासारखेच लक्षण होते, त्यानंतर डॉक्टरांनी त्यांची कोरोनाची चाचणी केली, पण हा अहवाल पुन्हा नकारात्मक आला.\nमग त्यानंतर काय घडलं \nत्���ांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे की नाही हे शोधण्यासाठी डॉक्टरांनी त्यांची कोरोना चाचणी एकदाच नव्हे तर तीनदा केली, परंतु प्रत्येक वेळी त्या रुग्णाचा अहवाल नकारात्मक आला.\nतथापि, कोरोनाची लक्षणे डॉक्टरांना स्पष्टपणे दिसत होती.जेव्हा डॉक्टर कोरोना चाचणी करुन थकले तेव्हा त्यांनी संसर्ग शोधण्यासाठी रुग्णाच्या शरीरातील कोरोना अँण्टीबॉडीज तपासले.\nपूर्वीच्या तपासणीपेक्षा ही तपासणी पूर्णपणे वेगळी होती आणि धक्कादायक देखील होती. रुग्णाच्या शरीरातअँण्टीबॉडीजमध्ये कोरोना आढळला. आता डॉक्टर विचार करू लागले की, कोरोना अहवाल जेव्हा परीक्षेत नकारात्मक आला तेव्हा रुग्णाच्या शरीरात कोरोना अण्टीबॉडीज कसे आले\nतथापि, उपचारानंतर, जेव्हा रुग्णाला कोरोनाची चिन्हे दिसणे बंद झाले तेव्हा त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. परंतु रुग्णाचा अहवाल नकारात्मक असूनही, त्याच्या शरीरात कोरोना अँटीबॉडीजच्या शोधामुळे तज्ञांसाठी बरेच प्रश्न निर्माण झाले, कारण त्या रुग्णाच्या कोरोना संसर्गाची तपासणी आरटी-पीसीआर चाचणीच्या आधारे केली गेली होती आणि सध्या विशेषज्ञ ही चाचणी घेत आहे. जगातील सर्वात विश्वासार्ह कोरोना चाचणी मानली जाते.\nPrevious articleतृप्ती देसाई म्हणतात’शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या कॉमेडीयन अग्रिमाने सर्वांची जाहीर माफी मागावी’\nNext articleगोदाकाठच्या गावातील लोकांची बिकट अवस्था,11 गावांचा संपर्क तुटला…\nकांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल \nअफगाणिस्तानचे कांदे,भूतानचे बटाटे भारतात…\nभारतात आजपासून ‘पबजी’ खेळता येणार नाही \n विमानतळावर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी…\nसुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावा – नितीन गडकरी\nचीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढणार का\nनाशिक पेठ महामार्गवर भीषण अपघात दिंडोरी तालुक्यातील युवक जागीच ठार\nनाशिक मध्ये कोरानाच्या वैद्यकीय व्यवस्थापनासाठी आता स्वतंत्र इमर्जन्सी ऑपरेशन सेंटर ;\nया शिक्षकांने केले 24 विद्यार्थीनींचे लैंगिक शोषण \nधक्कादायक : अहमदनगर – झोपेत मृत्यू झालेल्या 9 वर्षाच्या मुलीचं रहस्य...\n विधवा सुनेसह प्रियकराला ट्रॅक्टरनं चिरडलं\nपेट्रोल-डिझेल पाठोपाठ एटीएममधून पैसे काढणे महागणार\nजीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी कोणत्या अधिनियमात सुधारणा \nज्याचं विमान पाडलं त्याला भारताने हिरो बनवलं\nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\n प्रत्येक 15 सेकंदाला होतोय एकाचा मृत्यू ...\nभारतीय बनावटीची पहिली करोना लस तयार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00294.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/wcl-recruitment-2020-2/", "date_download": "2020-10-31T16:43:27Z", "digest": "sha1:M3ISXHIZSYU7DQDUK4R7QLGF3HJQISXW", "length": 5512, "nlines": 120, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates वेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती.\nवेस्टर्न कोलफील्ड लिमिटेड भरती.\nWCL Recruitment 2020: वेस्टर्न कोलीफिल्ड लिमिटेड अंतर्गत 06 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची तारीख 09 नोव्हेंबर 2020 ते 24 नोव्हेंबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleNHM – राष्ट्रीय आरोग्य अभियान, यवतमाळ अंतर्गत 109 पदांसाठी भरती.\nNext articleमाझगाव डॉक शिप बिल्डर्स लिमिटेड भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nराज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण भरती.\nIPC – भारतीय फार्माकोपिया आयोग भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nUPSC – संघ लोक सेवा आयोग अंतर्गत 345 पदांसाठी भरती.\nISRO – लिक्विड प्रोपल्शन सिस्टम सेंटर अंतर्गत भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.63, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/armys-big-revelation-l-they-were-not-the-three-terrorists-killed-in-shopian-encounter/", "date_download": "2020-10-31T16:14:33Z", "digest": "sha1:QOBCQSOPJAHWFEVWNZZ26GBJGMPYODIG", "length": 11279, "nlines": 162, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "लष्कराचा मोठा खुलासा l शोपियन चकमकीत मारले गेलेले 'ते' तिघे दहशतवादी नव्हते ! | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome देश - विदेश लष्कराचा मोठा खुलासा l शोपियन चकमकीत मारले गेलेले ‘ते’ तिघे दहशतवादी नव्हते...\nलष्कराचा मोठा खुलासा l शोपियन चकमकीत मारले गेलेले ‘ते’ तिघे दहशतवादी नव्हते \nश्रीनगर l काश्मीरमधील शोपियन जिल्ह्यात झालेल्या कथित चकमकीत तीन दहशतवादी मारले गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र त्यातून आता नवी माहिती समोर आली आहे. ते तिघे कोणी दहशतवादी नसून मजूर असल्याचे सांगितले जात आहे.\nपाकिस्तान आणि चीनसोबत सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणात जवानांनी सशस्त्र दल विशेष अधिकार कायद्याचा वापर करीत मर्यादाभंग केल्याचे पुरावे लष्कराकडे असल्याची बाब शुक्रवारी स्पष्ट करण्यात आली.\nदोन महिन्यांपूर्वी 18 जुलैला झालेल्या कथित चकमकीत विशेष कायद्याचा भंग केल्यामुळे या जवानांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आल्याची माहिती लष्कराचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.\nइंडियन एक्सप्रेसने यासंदर्भातील बातमी दिली आहे.शोपियन जिल्ह्यातील अमशिपुरा या भागातील 3 दहशतवाद्यांना ठार केल्याचा दावा लष्कराने केला होता. मात्र मारले गेलेले इम्तियाझ अहमद, अब्रार अहमद आणि मोहम्मद इब्रार हे तरुण जम्मूच्या राजोशी जिल्ह्यातील होते. त्यानंतर ते तेथून बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली होती.\nयानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी याबाबत तक्रारही दाखल केली आहे. याची माहिती मिळताच लष्कराचे याबाबत चौकशी सुरू केली होती. अखेर याबाबत नेमकी माहिती समोर आली आहे. ही चौकशी 4 आठवड्यात पूर्ण करण्यात आल्याची माहिती प्रवक्त्यांनी दिली आहे.सध्या देशात चीन व पाकिस्तानसोबत सीमेवरुन वाद सुरू आहे.\nत्याच्या पार्श्वभूमीवर होती बातमी समोर आली आहे. यानंतर श्रीनगरमध्ये मोठा गोंधळ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.मारले गेलेल्या या तिघांपैकी मोहम्मद याच्या वडिलांनी सांगितलं की, आम्हाला मोहम्मह व त्याच्यासोबतच्या दोघांचेही मृतदेह हवे आहे. त्यांचा काहीही दोष नव्हता..विनाकारण त्यांचा बळी गेला. यासाठी जबाबदार असलेल्यांना फाशी देण्यात यावी, अशी माझी मागणी आहे.\nPrevious articleआता तुम्ही स्वतःच करू शकतील, स्वतःची कोरोना चाचणी l जाणून घ्या सविस्तर माहिती\nNext articleपुढील दोन दिवस जोरदार प��ऊस महाराष्ट्राला झोडपणार \nकांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल \nअफगाणिस्तानचे कांदे,भूतानचे बटाटे भारतात…\nभारतात आजपासून ‘पबजी’ खेळता येणार नाही \n विमानतळावर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी…\nसुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावा – नितीन गडकरी\nचीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढणार का\nपुढील 12 तासात मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार \nचीनी हॅकर्स च्या कोविड ईमेल पासून सावध \nनाशिक जिल्ह्यात 28 जुलैला निघाले 169 कोरोना पॉझिटिव्ह\nयापर्यंत तरी ठाकरे सरकारवर अविश्वास दाखवू नका – सामना\nनाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात\nनगर जिल्ह्यात कोरोनाचा कहर आज पुन्हा ११ रुग्णांची नोंद,आपल्या तालुक्यात...\nमहाराष्ट्रात कोरोना बाधितांची संख्या ४७ हजारांच्या पुढे, आज २६०८ नवे करोनारुग्ण\nनाशिक – सप्तशृंगी गडावरील घाट रस्त्यात दरड कोसळली \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nचीनच्या हॅकर्सचा नवीन डाव, भारताला रोखण्यासाठी हे करणार\nगँगस्टर दाऊद इब्राहिमचा करोनामुळे मृत्यू\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00295.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/12/blog-post_30.html", "date_download": "2020-10-31T16:55:16Z", "digest": "sha1:AK3PZ3FBOW5XWZWW77YSIPTJAYDHMZ77", "length": 5275, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "ढोकी येथे स्त्री-पुरुष समानता राज्य स्तरीय चर्चासत्र:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेष ढोकी येथे स्त्री-पुरुष समानता राज्य स्तरीय चर्चासत्र:\nढोकी येथे स्त्री-पुरुष समानता राज्य स्तरीय चर्चासत्र:\nरिपोर्टर: वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी येथे आज दि. 01/12/2018 रोजी महाराष्ट्र राज्य महिला आयोग व वसंतराव काळे महाविद्यालय, ढोकी यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवशीय अंतर विद्या शाखीय राज्य स्तरीय चर्चासत्र स्त्री-पुरुष समानता आणि महिला सक्षमीकरण या विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा परिषद उपाध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये बोलत असतांना जि. प. उप���ध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी महिलांनी स्वावलंबी व्हावे असे आवाहन केले. ग्रामीण भागातील महिला आज सक्षम होत आहेत, सर्वच क्षेत्रामध्ये मुली आघाडीवर जात असल्याचे देखील त्यांनी सांगीतले.\nया कार्यक्रमाला स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मा. कुलगुरु श्री. मधुकर गायकवाड, वसंतराव काळे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. हरिदास फेरे, रेणूका भावसार, अॅङ मनिषा तोकले, तसेच पुरुष, महिला व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7_(%E0%A4%85%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2020-10-31T17:01:00Z", "digest": "sha1:NXCAXE5YDWKZJCQNFLLBB6FJ2BYWN4M2", "length": 8760, "nlines": 220, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डेमोक्रॅटिक पक्ष (अमेरिका) - विकिपीडिया", "raw_content": "\nडेमोक्रॅटिक पक्ष हा अमेरिकेतील दोन महत्त्वाच्या राजकीय पक्षांपैकी एक पक्ष आहे (दुसरा महत्त्वाचा पक्ष: रिपब्लिकन पक्ष). अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे डेमोक्रॅटिक पक्षाचे सदस्य आहेत. आपल्या आर्थिक व सामाजिक भुमिकांमुळे डेमोक्रॅटिक पक्ष अमेरिकन राजकारणात डावीकडे झुकणारा पक्ष म्हणुन ओळखला जातो.\nॲंड्र्यू जॅक्सन टेनेसी मार्च 4, 1829 – मार्च 4, 1837\nमार्टिन वान ब्यूरन न्यू यॉर्क मार्च 4, 1837 – मार्च 4, 1841\nजेम्स पोक टेनेसी मार्च 4, 1845 – मार्च 4, 1849\nफ्रॅंकलिन पियर्स न्यू हॅम्पशायर मार्च 4, 1853 – मार्च 4, 1857\nजेम्स ब्यूकॅनन पेन्सिल्व्हेनिया मार्च 4, 1857 – मार्च 4, 1861\nॲंड्र्यू जॉन्सन टेनेसी एप्रिल 15, 1865 – मार्च 4, 1869\nग��रोव्हर क्लीव्हलॅंड न्यू यॉर्क मार्च 4, 1885 – मार्च 4, 1889\nवूड्रो विल्सन न्यू जर्सी मार्च 4, 1913 – मार्च 4, 1921\nफ्रॅंकलिन डिलानो रूझवेल्ट न्यू यॉर्क मार्च 4, 1933 – एप्रिल 12, 1945\nहॅरी ट्रुमन मिसूरी एप्रिल 12, 1945 – जानेवारी 20, 1953\nजॉन एफ. केनेडी मॅसेच्युसेट्स जानेवारी 20, 1961 – नोव्हेंबर 22, 1963\nलिंडन बी. जॉन्सन टेक्सास नोव्हेंबर 22, 1963 – जानेवारी 20, 1969\nजिमी कार्टर जॉर्जिया जानेवारी 20, 1977 – जानेवारी 20, 1981\nबिल क्लिंटन आर्कान्सा जानेवारी 20, 1993 – जानेवारी 20, 2001\nबराक ओबामा इलिनॉय जानेवारी २०, २००९ – जानेवारी २०, २०१६\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑक्टोबर २०२० रोजी २३:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/strict-lockdown-will-be-observed-navi-mumbai-one-week-313031", "date_download": "2020-10-31T15:25:26Z", "digest": "sha1:SRXWXSKUNP4WWIUDMW75BZ7YCRK5D7TI", "length": 17641, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "मोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन - strict lockdown will be observed in navi mumbai for one week | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमोठी बातमी - नवी मुंबईत एक आठवडा पुन्हा एकदा कडकडीत लॉकडाऊन\nशहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. 29 जून पासून शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये सात दिवस हा लॉकडाऊनचा कालावधी असणार आहे\nनवी मुंबई : शहरात कोरोनाचे वाढते प्रमाण लक्षात घेता पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्यात येणार आहे. 29 जून पासून शहरातील कन्टेन्मेंट झोनमध्ये सात दिवस हा लॉकडाऊनचा कालावधी असणार आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलीस आणि महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेतला आहे.\nनवी मुंबई शहरातील कोरोनाबाधितांचा आलेख दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मुंबई, ठाणे पाठोपाठ नवी मुंबई शहरातही कोरोनाबाधितांचा आकडा वाढता आहे. एकीकडे कोरोनाबाधितांचे प्रमाण जास्त असले तरी कोरोनाबाधित रुग्ण सापडण्याचे सत्र थांबलेले नाही. त्यामुळे सरकारच्या नव्या नियमावलीनंतरही नवी मुंबईची रेड झोनमधून सुटका झालेली नाही. शहरातील वाढत्या रुग्णांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली नवी मुंबई पोलीस आयुक्तलयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.\nBIG NEWS - मोबाईल चोराने सांगितली आपली करुण कहाणी आणि लोकांना आली दया, चोराला दिलं...\nया बैठकीला महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्यासहीत इतर पोलीस व पालिकेतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत शिंदे यांनी नोडनिहाय रुग्णांची तसेच पोलीस व महापालिका करीत असलेल्या उपाय-योजनांची माहिती जाणून घेतली. एपीएमसी मार्केट, महामार्गावरील वाहतूक व ट्रक टर्मिनल्समध्ये केलेले नियोजन जाणून घेतले. नवी मुंबई सद्य वाढलेले रुग्ण हे लॉकडाऊन अनलॉक केल्यानंतर वाढल्याचे प्रकर्षाणे दिसून येत असल्याचा अंदाज महापालिका व पोलिसांकडून वर्तवण्यात आला. त्यामुळे कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी पुन्हा एकदा लॉकडाऊन घेण्याची गरज असल्याचे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.\nत्यानुसार येत्या 29 जून पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. महापालिकेने घोषीत केलेल्या कन्टेन्मेंट झोनमध्ये हा लॉकडाऊन पाळला जाणार आहे. या काळात महापालिकेतर्फे सामाजिक संघटनांची मदत घेऊन कंटेन्मेंट झोन मधील रहिवाशांच्या घरोघरी जाऊन मास स्क्रीनिंग केले जाणार आहे. नागरिकांची लक्षणे जाऊन घेऊन स्वब टेस्ट केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दिली.\nBIG NEWS - ठाणे महापालिकेकडून शहरातील तब्बल 20 क्लिनिक सीलबंद; जाणून घ्या नेमकं कारण काय\nया भागात असेल लॉकडाऊन\nबेलापूर नोडमध्ये दिवाळे आणि करावे गाव, तुर्भेमध्ये तुर्भे स्टोअर्स, तुर्भे सेक्टर 21 आणि तुर्भे गाव, वाशी नोडमध्ये सेक्टर 11 जुहू गाव, कोपरखैरणे भागात खैरणे व बोनकोडे, सेक्टर 19, घणसोलीत रबाळे गाव आणि ऐरोलीत चिंचपाडा या भागात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे.\nनवी मुंबईत सद्यस्थितीत तब्बल 5 हजार 853 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी प्रकृती सुधारल्यामुळे 3 हजार 294 रुग्णांना घरी सोडून देण्यात आले आहे. तर 194 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. त्यामुळे सद्या महापालिकेच्या आणि खाजगी विविध रुग्णालयात 2 हजार 356 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आज एकूण 224 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले. 106 जणांना बरे झाल्यामुळे सोडण्यात आले तर 5 रुग्णांचा मृत्यु झाला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nजनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nसोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/kolhapur/brothers-sentenced-life-cousins-murder-case-359828", "date_download": "2020-10-31T16:25:29Z", "digest": "sha1:TVXJCZBKZHV3TVYLK7BCLDN7L2TQLRBW", "length": 18646, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "चुलत भावाच्या खून प्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेप - brothers sentenced to life in cousins murder case | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nचुलत भावाच्या खून प्रकरणी सख्ख्या भावांना जन्मठेप\nजागेच्या कारणावरून 28 फेब्रुवारी 2018 ला सकाळी नऊ वाजता बेले (ता.करवीर) येथे ही घटना घडली होती.\nकोल्हापूर : बेले (ता. करवीर) येथे चुलत भावाच्या खून प्रकरणी विजय दिनकर कांरडे (वय 42) आणि राजेंद्र दिनकर कारंडे (वय 39) या सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंड तसेच दंड न दिल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र.3) एम.के.जाधव यांनी ही शिक्षा सुनावली. चुलत भाऊ धनाजी कारंडे यांच्या खून प्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली. तर आरोपींचे वडील दिनकर यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.\nजागेच्या कारणावरून 28 फेब्रुवारी 2018 ला सकाळी नऊ वाजता बेले (ता.करवीर) येथे ही घटना घडली होती. इस्पुर्ली पोलिस ठाण्यात याबाबतचा गुन्हा नोंद झाला होता. सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी फिर्यादीच्यावतीने काम पाहिले.\nमयत धनाजी कारंडे हा राजेंद्र कारंडे याच्या घराशेजारी घर बांधत होता. त्यासाठी चिरा ठेवण्यासाठी यातील फिर्यादी नामदेव कारंडे व मयत धनाजी हे साफसफाई करीत असताना विजय कारंडे हा तेथे येवून \"तुम्ही येथे काय करता, ही जागा आमची आहे. असे म्हणून यातील नामदेव व धनाजी यांना शिवीगाळ करत तुम्हाला आज जिवंत ठेवणार नाही, असे म्हणून हातातील बांबू घेवून मयत धनाजीच्या डोकीत मारला. त्यामुळे तो गंभीर जखमी होवून खाली पडला. त्याला उठविण्यासाठी नामदेव कारंडे गेले असता राजेंद्र कारंडे याने त्याचे हातातील काठी नामदेव यांच्या डोकीत मारली. नामदेव हे आरडा- ओरड करीत असताना त्यांची आई जखमी सखुबाई कारंडे सोडवण्यासाठी गेल्या असता यातील आरोपी राजेंद्र याने त्याचे हातातील काठी डोकीत मारून जखमी केले. तसेच आरोपी विजय कारंडे, राजेंद्र कारंडे, दिनकर कारंडे यांनी शिवीगाळ करून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली. मयत धनाजी कारंडे याला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्यादी नामदेव कारंडे यांनी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील पोलिस चौकीत दिली. उपचार घेत असताना फिर्याद दिल्याने खुनाचा प्रयत्न आणि इतर कलमांनुसार गुन्हा दाखल झाला. त्यानंतर खासगी रुग्णालयात 8 मार्च 2018 ला धन���जीचा मृत्यू झाला. त्यामुळे खुनाचा गुन्हा दाखल होऊन तपास इस्पुली पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक ए. जी. पोवार यांनी केला व दोषारोपपत्र पाठवले.\nखटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. के. जाधव यांच्यासमोर झाली. सुनावणीत सरकारी पक्षातर्फे एकूण दहा साक्षीदार तपासण्यात आले. या खटल्यामध्ये प्रत्यक्ष खुन होताना पाहणारे प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार डॉक्‍टर आणि तपासी अधिकारी यांची साक्ष नोंदविण्यात आली. दोन्ही बाजूच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने विजय कारंडे आणि राजेंद्र कारंडे या सख्ख्या भावांना जन्मठेप आणि प्रत्येकी वीस हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठवण्यात आली. दंड न दिल्यास एक वर्षाची साधी कैद अशी शिक्षा ठोठवण्यात आली.\nसरकारी पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील अमिता ए.कुलकर्णी यांनी काम पाहिले. या खटल्याच्या कामी महिला पोलिस हेडकॉन्स्टेबल नाझनीन देसाई व ऍड. भारत ए. शिंदे यांचे सहकार्य लाभले.\nहे पण वाचा - कोणाच्या सांगण्यावरून सारथी बंद करण्याचा घाट घातला गेला बदनाम करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा’, संभाजीराजे पुन्हा आक्रमक\nकोविड-19मुळे व्हीसीद्वारे सुनावणी झाली. यामध्ये विजय दिनकर कारंडे (वय 42) हा सध्या कारागृहात होता. त्याला व्हीसीद्वारे न्यायाधिशांनीही ही शिक्षा सुनावली, तर राजेंद्र दिनकर कारंडे (वय 39) याला जामीन मंजूर झाला होता. वडील दिनकर यांना गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केल्याची माहिती सरकारी वकील अमिता ए. कुलकर्णी यांनी दिली.\nसंपादन - धनाजी सुर्वे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"सेनेची वागणूक वेदना देणारी ; नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच\"\nरत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत...\nमहागाव येथील बँकेच्या कामासाठी जाणाऱ्या दोघांना ट्रकने उडविले, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमहागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील खडकानजीक असलेल्या उड्डाण पुलावर ट्रक व दुचाकीची...\nकॉंग्रेस पाळत नाही आघाडीचा धर्म कोठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगणार कॉंग्रेसच्या करामती\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. मात्र, सोलापूर महापालिकेत पक्षीय राजकारणाला बगल देऊन...\nअल्‍पवयीन मुलाची हिंम्‍मत..फिल्पकार्ट पार्सलची बॅग लांबविली; दोघे अटकेत\nजळगाव : फिल्पकार्टचे पार्सलची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. या गुन्ह्यातील संशयित दोन आरोपींना अटक...\nशाळेत जाण्यासाठी जंगलातून जावं लागायचं, सोनूनं सायकल दिली\nमुंबई - समाजात गरजूंना मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सुदचे नाव घेतले जाते. त्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या सहकार्यामुळे त्याचा फॉलोअर्स लाखोच्या घरात...\nउमरग्यात कोरोना उपचार, तपासणीची दिरंगाई; ५८ जणांचा गेला आजवर बळी\nउमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग कमी झाल्याचे जसे संकेत मिळताहेत तसे नागरिकांमधील सतर्कता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उमरगा शहरातील ४८...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00296.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.jejuri.net/taksaraf/", "date_download": "2020-10-31T16:06:07Z", "digest": "sha1:2GK7CUJIKZBJVDSSV75ZNQQOWPFRYNR3", "length": 19246, "nlines": 82, "source_domain": "www.jejuri.net", "title": "टाक सराफ, जेजुरी – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nमहाराष्ट्रातील घरा घरां मधील देवघरा मध्ये कुलदैवतांचे टाक पूजले जातात या कुलदैवतांचे शास्त्र शुद्ध टाकांचे निर्मितीचा पारंपारिक वारसा आम्ही परंपरेने पुढे चालवीत आहोत, या निर्मिती बरोबरच भाविकांना त्यांचे विषयी मार्गदर्शन ही आम्ही करीत आहोत, आम्ही निर्माण केलेले टाक आज असंख्य घरा मधुन पुजले जात आहेत. समाजाच्या सर्व स्थरातील लोकांचा यात समावेश आहे, अनेक लोकांना आपल्या कुलदैवतांची माहिती नसते, या माध्यमातून ही माहिती आपणा पर्यंत पोहचविण्याचा हा छोटासा प्रयत्न, कुलदेवतां विषयी व देव घरातील टाकांची रचना तसेच त्यांची देखभाल या विषयी माहिती देणारे या प्रथम स्थळावर आपले स्वागत येथील माहिती आपणास निश्चितच उपयोगी पडेल असा विश्वास वाटतो.\nअनादी काळा पासुन मानव आपल्या सभोवतालच्या अमर्याद निसर्ग शक्तींना देवताच्या रुपात पहात आला आहे व त्याचे विविध रूपातून पुजन करीत आला आहे. निसर्गाच्या या अमर्याद शक्तीचे पुजन करताना त्याने चराचरात देव पहिला व त्याला मूर्त रूप देवून त्याचे मंदिर उभारून पुजा करू लागला अश्या अनेक देव देवता मधील कुलदैवतांचे स्थान त्याचे दृष्टीने महत्वपूर्ण कुळाचे आचाराने देव हे त्या कुळाचे कुलदैवत या कुलदैवताचे स्थान निरंतर आपणा जवळ असावे व त्याची सेवा आपल्याला सदैव करता यावी या संकल्पनेतून कुलदैवतांचे टाकाची निर्मिती झाली दैवी वरदहस्त नेहमी आपल्यावर असावा हा त्या मागचा संकेत, त्यामुळे येथील घराघरात कुलदैवताचे टाक कुलाचाराने पुजले जातात\nकुलदैवतांचे टाक धातू पासुन बनलेले असतात चांदीचे पत्र्यावर कुलदैवताची प्रतिमा उठावाने तयार केलेली असते पंचकोनी असलेल्या या टाकांचे मागील बाजुस राळ / लाख लावून मागील बाजुने तांब्याची पाठ बसवलेली असते हा संपूर्ण टाक जोड विरहित असावा असा संकेत आहे. निसर्गाच्या मुळ तत्वातच दैवी अंश मानलेला असल्यामुळे या टाकांची निर्मिती ही याच संकेताचे आधारे केली जाते. जीवन हे पंचतत्वा पासुन निर्माण होते व पंचतत्वातच विलीन होते याच पंचतत्वाचे प्रतिक म्हणून टाक हा पंचकोनी असतो पांढरा रंग हा निर्मलता व प्रकाशाचे प्रतिक या प्रकाशातूनच जीवन फुलते म्हणून चांदी या शुभ्र धातूचा उपयोग टाकाचा प्रतिमेचा भाग बनवण्या साठी केला जातो त्याच प्रमाणे तांबडा रंग हा तेजाचे प्रतिक म्हणून शीतलता देणारा तांबे धातूचा उपयोग टाकाचा पृष्ट भागा साठी केला जातो.\nमुखभाग व पृष्टभाग यामध्ये निसर्गात मिळणाऱ्या ज्वलनशील राळ /लाख या पदार्थाचा उपयोग केला जातो हा उर्जे चे प्रतिक आहे व उर्जा हाच जीवनाचा आधार मानला जातो.\nया पद्धतीने निर्माण केलेले कुलदैवतांचे टाक महाराष्ट्रातील प्रत्येक घरात मध्ये दिसतात कुटुंबाचे रोजचे पुजे साठी व नैमेतिक कुलधर्म कुलाचारासाठी कुळातील प्रत्येक देव घरात टाक असलेच पाहिजेत असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे\nमहाराष्ट्रातील प्रत्येक घरातील देवघरात पुजे मध्ये कुलदैवतांचे टाक असतात, देवघरातील या टाकां���ी संख्या काही ठिकाणी पाच, सात, नऊ, अकरा अश्या वेगवगळ्या संखेत आढळते ती त्या कुलाची कुलदैवते असतात कुलदैवते टाक रूपातच पूजण्याचा संकेत आहे. देवघरातील टाकांची संख्या विषम असावी असे मानले जाते, ज्या पद्धतीने ही संख्या भिन्न आढळते त्याच पद्धतीने विविध देवघरात विविध कुलदैवते ही आढळतात, प्रामुख्याने अनेक देवघरातून कुलस्वामी, कुलस्वामिनी, क्षेत्रपाल, ग्रामदेवी, आद्य यक्षपुरुष, इत्यादी दैवतांचा समावेश होतो. कुटुंबाचे कुळाचे मुळ ठिकाण, जात, कुळ, इत्यादी घटकांचा देवघराचे रचनेवर परिणाम होतो, त्या मुळे प्रत्येकाची कुलदैवते बदललेली असतात. खंडोबा हा कुलस्वामी मात्र जवळ जवळ सर्वच घरा मध्ये दिसतो, भवानी, महालक्ष्मी, रेणुका, इत्यादी कुलस्वामिनी वेगवेगळ्या परिवारातून दिसतात, मरीआई, लक्ष्मीआई, काळकाई, जानाई, यमाई, बोलाई, जरीमरी, सातीआसरा, अश्या कितीतरी विविध नावानी ओळखल्या जाणाऱ्या देवताही विविध कुळा मधून कुलदैवता मध्ये दिसतात, जोतीबा, रवळनाथ, वीर, बापदेव, अशी अनेक पुरुष दैवतेही देवघरातील टाकांमध्ये विविध देवघरात असतात, तर काही मुळात एकच असणारी दैवते वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या नावानी ओळखली जातात, काही परिवारा मध्ये पूर्वज [ पितर] यांची ही स्थापना देवघरात टाक रूपाने केलेली असते, तर काही भागात चेडा, वेताळ, मुंज्या, अशी वेगळ्या वर्गातील दैवतांची स्थापना देवघरात दिसते, एकंदर जात, कुळ, निवासाचा परिसर, मुळ निवास, या सर्वच घटकांचा परिणाम देवघरातील टाकांचे रचनेवर असतो, त्यामुळे आपल्या देवघराची व कुलधर्म कुलाचाराचे परंपरांची माहिती प्रत्येक परिवाराला असणे गरजेचे असते. आपल्या देवघरातील टाक परिपूर्ण व योग संख्येत असावे तसेच एकाच देवतांचे अनेक प्रतिमा नसाव्यात असा पारंपारिक धार्मिक संकेत आहे, आपल्या देव घरातील टाक खंडित अथवा भग्न व देवघर अपूर्ण असेल तर असे देव पूजनास निषिद्ध मानले जातात. त्यामुळे या पारंपारिक संकेतांचे दृष्टीने देवघर परिपूर्ण असावे. आपल्या पूर्वजांनी दिलेली आपल्या कुलधर्म कुलाचाराची परंपरेची माहिती प्रत्येक परिवारास असतेच असे नाही तेव्हा योग्य ते मार्ग दर्शन गरजेचे असते आपल्या परिसरातील स्थानिक लग्न, पुजा, जोतिष सांगणारे व विविध विधी करणारे पुरोहित, भगत त्याच प्रमाणे सत्संग, केंद्र, बैठक, असे धार्मिक जागृती करणा��े यांना या विषयातील परिपूर्ण ज्ञानाचे मर्यादा असतात, त्यामुळे त्यांचे कडून देव घरातील टाकांचे रचने विषयी योग मार्गदर्शन मिळेलच असे नाही म्हणून योग्य अश्या व्यक्ती कडून मार्ग दर्शन घेणे गरजेचे आहे.\n# देवघरातील टाक रोज पाण्याने धुतल्यावर स्वच्छ सुती कापडाने कोरडे करून ठेवावेत , गंध अक्षदा वाहताना कोरड्या स्वरूपातील वाहाव्यात, ओला गंध लावू नये.\n# दही, दुध अथवा इतर स्निग्ध पदार्थांनी पुजा केली असल्यास या पदार्थांचा टाकावर आलेला तेलकट पण पुर्ण जाईल असे टाक पाण्याने स्वच्छ धुवून नंतर टाक वस्त्राने कोरडे करावेत.\n# टाक स्वच्छ करण्यासाठी बाजारात उपलब्ध भांडी घासण्याचे पावडर व केमिकलचा उपयोग करू नये.\n# सणवार व कुलधर्म कुलाचाराचे वेळास टाक स्वच्छ करण्यासाठी चिंच, लिंबू या नैसर्गिक साधनांचा उपयोग करावा. अथवा टूथपेष्ट व मऊ टूथब्रश यांचा उपयोग करावा.\n# देवघरात लावण्यात येणारा तेलाचा अथवा तुपाचा दिवा देवाचे टाकान पासुन दूर लावावा, त्याचा तेलकटपणा टाकान वर चढणार नाही याची दक्षता घ्यावी.\n# टाक हाताळताना त्यांचे असलेल्या कोनावर टाक खाली पडणार नाही याची दक्षता घ्यावी. टाक कोनावर खाली पडल्याने त्याचे किनारीची पक्कड सैल होऊ शकते.\n# आपण आपल्या देव घरातील टाकांची योग्य ती देखभाल केल्यास ते दीर्घकाळ चांगले राहतील.\nआम्हाला देव घरातील कुलदेवतांचे टाक विषयीच्या ज्ञानाचा पारंपारिक वारसा लाभला आहे, या मुळे आपली कुलदैवते देव घरातील त्याचे टाक या विषयी सखोल मार्गदर्शन आम्ही परंपरेने करत आलो आहोत, त्याच बरोबर कुलदेवतांचे टाकांची शास्त्र शुद्ध निर्मिती करीत आहोत. आपल्या देवघरासाठी आमच्या कडे विविध आकारातील टाक उपलब्ध आहेत,\nसाईज कोड – 4G\nआकार = उंची- ५.५ सेमी रुंदी – ४ सेमी\nसाईज कोड – 6G\nआकार = उंची- ६.५ सेमी रुंदी – ५.२ सेमी\nसाईज कोड – 10G\nआकार = उंची- ७ सेमी रुंदी – ५.५ सेमी\nसाईज कोड – 15G\nआकार = उंची- ९ सेमी रुंदी – ७ सेमी\nसाईज कोड – 30G\nआकार = उंची- १३.५ सेमी रुंदी – १०.५ सेमी\nसाईज कोड – 50G\nआकार = उंची- १८ सेमी रुंदी – १४ सेमी\nसाईज कोड – 100G\nआकार = उंची- २२ सेमी रुंदी – १८ सेमी\nआपल्या देवघरातील कुलदेवतांचे टाकासाठी भेट द्या\nराजवाडा चौक ,महाद्वार मार्ग, जेजुरी.\nता. पुरंदर, जि. पुणे, महाराष्ट्र.\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात���रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/12/22.html", "date_download": "2020-10-31T15:59:51Z", "digest": "sha1:6B7XX52ZOZOPPLJICU6MZKLLJYEF3YO2", "length": 9401, "nlines": 52, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद मध्ये 22 डिसेंबर ला होणार पहीले बाल साहीत्य संमेलन: बाल साहीत्य संमेलन घेणारी महाराष्ट्रातील पहीलीच जिल्हापरिषद:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद मध्ये 22 डिसेंबर ला होणार पहीले बाल साहीत्य संमेलन: बाल साहीत्य संमेलन घेणारी महाराष्ट्रातील पहीलीच जिल्हापरिषद:\nउस्मानाबाद मध्ये 22 डिसेंबर ला होणार पहीले बाल साहीत्य संमेलन: बाल साहीत्य संमेलन घेणारी महाराष्ट्रातील पहीलीच जिल्हापरिषद:\nविशेष आकर्षण: सुप्रसिध्द अलबत्या गलबत्या नाटकाचे होणार सादरीकरण:\nसहीत्य सुंमेलनाच्या अध्यक्ष पदाचा मान मिळणार नववीत शिकणा—या\nसाक्षी तिगाडे या मुलीला:\nरिपोर्टर: ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या कला गुनांना वाव मिळावा यासाठी पहील्यांदाच उस्मानाबाद जिल्हापरिषदेच्या शिक्षण विभागाच्या वतीने बालकुमार साहीत्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.ग्रामीण भागामध्ये जिल्हापरिषद शाळेसह खाजगी शाळेत शिक्षण घेण्या—या सर्वंच विदयार्थ्यांना यामध्ये सामावून घेण्यात आले आसल्याची माहीती जि,प,उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली.यावेळी जि,प,अध्यक्ष नेताजी पाटील शिक्षण अधिकारी रोहीणी कुंभार,उपशिक्षण अधिकारी शेख यांची उपस्थिती होती.\nजिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील आणि उपाध्यक्षा अर्चनाताई पाटील यांच्या संकल्पनेतुन महाराष्ट्रातील पहीले एकमेव बालकुमार साहीत्य संमेलन उस्मानाबाद येथे घेण्यात येणार आहे.या संमेलनाच्या माध्यमातुन जिल्हापरिषद शाळेत शिकणा—या ग्रामीण भागातील विदयार्थ्यांना आपला साहीत्य अविष्कार दाखवण्यासाठी मोठी संधी मीळणार आहे.या संमेलनाची पुर्व तयारी म्हणुन तालुका स्तरावर नोव्हेबर 2018 मध्ये कथाकथन,काव्यवाचन,कव्वाली,पोवाडा,गायन एकपात्री नाटक,लोकनृत्य,हस्तलिखीत चित्रकला,इत्यादी स्पधा्र घेण्यात आल्या आहेत.या स्पर्धेतील स्पर्धक तसेच जिल्हाभरातील जिल्हापरिषदेच्या उच्च प्राथमिक शाळातील 5000 विदयार्थी तसेच शिक्षक या संमेलनामध्य��� सामील होणार आहेत.या साहीत्या संमेलनामध्ये प्रथम,व्दितीय,आणि त्रतीय आशा पध्दतीने बक्षीस वितरण होणार आहे. तर या संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान इयत्ता नववीत शिकणारी कु.साक्षी बालाजी तिगाडे हीला मीळाला आहे.\nशाळांमध्ये वातावरण निर्मीती करण्यासाठी तालुकास्तरावर आठही तालुक्यातुन दिनांक 18 डिसेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीमध्ये कील्ल,एलिजाबेथ एकादशी,हिचकी,हे चित्रपट दाखवले जाणार आहेत.\nसंमेलणाच्या पुर्वी एक दिवस तालुका स्तरावर झालेलया स्पर्धाचे बक्षिस वितरण तसेच ग्रंथदिंडी काढण्यात येणार आसुन त्यामध्ये समाज प्रबोधनपर चित्ररत सहभागी होणार आहेत उत्कृष्ठ चित्ररथाला पारितोषिक देण्यात येणार आहे.\n23 तारखेला होणार व्यवसायीक मार्गदर्शन शिबीर\nविदयार्थ्यांनी परंपरेच्या शिक्षण पध्दतीवर आवलंबुन न रहाता व्यवसायीक शिक्षण पध्दतीचा आवलंब करूण परिस्थितीवर मात करण्याचे शिकले पाहीचे यासाठी व्यवसायीक तज्ञ यशपाल कदम ओरंगाबाद,भगवान पांडेकर पुणे,विजय सर्जेराव कचरे,यांचे व्यवसायीक मार्गदर्शन विदयार्थ्यांना मीळणार आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/caves-in-maharashtra/", "date_download": "2020-10-31T17:09:14Z", "digest": "sha1:7ODJRFPH52YME6HCFPG53CJMJEKKVONQ", "length": 22822, "nlines": 107, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "महाराष्ट्रातील डोंगरदऱ्यातील लेण्या - Caves in Maharashtra tourism information | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nडोंगर पहाडातील कातळ कोरून त्यात गुंफा तयार करणे, विविध शिल्पाकृती साकार करणे ही एक स्थापत्य कलाच होय. या स्थापत्य कलेला कल्पक शिल्पकलेची जोड देऊन फार मोठा कलात्मक वारसा आपल्या पूर्वजांनी निर्माण करून ठेवला आहे. या कलेचा विकास भारतात मुख्यतः बौध्द काळात झाला. बौध्द परंपरेतील अशा एक हजार गुंफाची नोंद भारतात झाली असली तरीही अशा असंख्य लेण्या अजून उजेडात यावयाच्या आहेत. महाराष्ट्र या वारशाच्या बाबतील खरोखरीच भाग्यशाली होय. कारण ज्ञात असलेल्या सुमारे १००० गुंफांपैकी बहुतांश म्हणजे आठ-नऊशे गुंफा एकट्या महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्राच्या पर्वतीय प्रदेशातील कातळ दगड कोरीव कामासाठी उत्तम असल्यामुळे ही कला महाराष्ट्रात प्रगतावस्थेत गेली असावी.\nमहाराष्ट्रात ज्या काही गुंफा आहेत तेथील शिल्पकलेतून शैव, वैष्णव तसेच जैन या तीन धर्म-पंथातील तत्त्वज्ञान व प्रतिमांचा प्रकर्षाने उपयोग केलेला आढळतो. या गुंफांद्वारे धर्मप्रसाराची चळवळ पुढे नेण्यात येत असावी. या कलेचा एवढा उत्कर्ष झाला याचे कारण म्हणजे या कलेला मिळालेला राजाश्रय. धनिक वर्गानेही या कलेला उदार आश्रय दिला. या प्रोत्साहनाने ही कला महाराष्ट्रात कळसाला पोहोचलेली दिसते. घारापुरी, कान्हेरी, अजंठा-एलोरा या गुंफांतील अजोड शिल्पकला हे या अपूर्वाईचे द्योतक आहे. एलोरा येथील कैलास लेणे तर सर्व जगात मशहूर आहे. महाराष्ट्रातील अशा काही प्रमुख लेण्यांचा परिसर पर्यटनाच्या दृष्टीने पुढे दिलेला आहे. अर्थात या शिल्पकलेचं सौंदर्य शब्दातीत असल्याने तिचा आस्वाद प्रत्यक्ष पाहूनच घेणे अधिक समाधानाचे ठरेल.\nघारापुरी (एलिफंटा) येथील लेण्या\nमुंबईच्या गेटवे ऑफ इंडियापासून दहा कि.मी. अंतरावर भर समुद्रात असलेल्या घारापुरी बेटावरील या लेण्या म्हणजे अजोड शिल्पकलेचा नमुना होय. म्हणूनच या लेण्या जगप्रसिध्द आहेत. गेटवे ऑफ इंडियापासून तेथे मोटरबोटीने जाता येते. पाशुपात शैव-वैष्णव परंपरेतील या गुंफा सहाव्या किंवा सातव्या शतकात कोरल्या गेल्या असाव्यात. घारापुरी हे प्राचीन काळी एक उत्कृष्ट बंदर असावे व या ठिकाणी सागरी व्यापाराचे मोठे केंद्र असावे, असा इतिहासकारांचा अंदाज आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकात व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या पोर्तुगीजांना पश्चिम सागरी किनाऱ्यावरील या बेटाचा माग लागला अस���वा. त्यांनी या बेटावर जेव्हा प्रवेश केला तेव्हा त्यांनी तेथील कातळात कोरलेला प्रचंड हत्ती प्रथम पहिला व विस्मयचकित होऊन त्यांनी ‘एलिफंटा-एलिफंटा’ असे उद्गार काढले. तेव्हापासून पोर्तुगीजांनी घारापुरीचा उल्लेख एलिफंटा या नावाने सुरू केला व नंतरच्या काळात येथील लेण्यांना ‘एलिफंटा केव्हज’ म्हणून संबोधण्यात येऊ लागले. या बेटावरील शिल्पकलेत शैव परंपरेच्या प्रतिमा कोरण्यात आलेल्या आहेत. गुप्त व चालुक्य काळातील स्थापत्यकलेचा सर्वोच्च आविष्कार येथील लेण्यांमध्ये आढळतो.\nघारापुरी बेटावरील विस्तीर्ण परिसरात मुख्यतः नऊ लेण्या आहेत. त्यात योगमुद्रेतील शिवप्रतिमा, शिवतांडव, दैत्य संहारक शिव, शिव-पार्वती विवाह, गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर, महेशावतार, कैलास पर्वतावरील पार्वती, कैलास उचलून धरणारे शिव-कैलासराणा अशा भव्य प्रतिमांचा समावेश आहे. गंगावतरण, अर्धनारी नटेश्वर आणि त्रिमूर्ती ही शिल्पे जगातील अप्रतिम शिल्पे होत.\nघारापुरीचा परिसर निसर्गरम्य असून सहलीसाठी उत्तम आहे. अलीकडे या परिसरात महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळातर्फे संगीत नृत्य महोत्सव साजरा केला जातो व देशातील मान्यवर कलाकार आपली कला सादर करतात. या महोत्सवासाठी देश-विदेशातील पर्यटक मोठ्या संख्येने हजेरी लावतात.\nनजीकचे रेल्वे स्थानक : मुंबई – चर्चगेट, सी.एस.टी. (व्ही.टी.)\nमुंबईच्या उपनगरात पश्चिम रेल्वेवरील बोरीवली या स्थानकापासून पूर्वेकडे अगदी नजीकच्या अंतरावर असलेल्या विस्तीर्ण कृष्णगिरी उपवनातून (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान) या लेण्यांकडे जाण्याचा मार्ग आहे. या उपवनात असलेल्या डोंगर मालिकेतील कातळात ख्रिस्तपूर्व २०० वर्षे ते सहाव्या शतकापर्यंतच्या काळात या लेण्या कोरण्यात आल्या असाव्या असा जाणकारांचा दावा आहे. बौध्द धर्माचा वाढता प्रभाव असताना या लेण्या खोदण्यात आल्या असून त्यातील काही कोरीव शिल्पे भव्य आणि सुंदर आहेत. या ठिकाणी १०९ बुध्द विहार असून या विहारातून साधना करणाऱ्या भिक्षूंसाठी पाण्याच्या भूमिगत टाक्या खोदण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यातील पाण्याचा व सांडपाण्याचा निचरा योग्य प्रकारे व्हावा म्हणून या परिसरात भूमिगत नाल्याही खोदण्यात आल्या आहेत.\nलेण्यातील वास्तुशिल्प पुरातन असूनही ते अतिशय प्रशस्त आणि देखणे आहे. ��िशेषतः गुंफा क्रमांक १, २ व ३ तर अतिशय मनोरम आहेत. या लेण्यात कोरण्यात आलेली गौतम बुध्दाची शिल्पाकृती एक उत्कृष्ट कलाविष्कार म्हणून संपूर्ण देशात मशहूर आहे. बौध्द भिक्षूंना दैनंदिन साधना व सामूहिक प्रार्थना करता यावी यासाठी स्वतंत्र लहान-मोठी दालनं या ठिकाणी आहेत. बोरीवलीपासून या लेण्या सुमारे ८-९ कि.मी. अंतरावर आहेत.\nबोरीवलीच्या पश्चिमेस रेल्वे स्थानकापासून अवघ्या दीड कि.मी. अंतरावर मंडपेश्वर लेण्या आहेत. या लेण्याही पुरातन असून सहाव्या शतकात खोदण्यात आल्या असाव्या. या गुंफांमध्ये एक भव्य शिवालय असून दरवर्षी शिवरात्री आणि त्रिपुरा पौर्णिमेच्या दिवशी या ठिकाणी उत्सव साजरा केला जतो.\nनजीकचे रेल्वे स्थानक : बोरिवली (प.रे.), मुंबई\nलोणावळा-खंडाळा परिसरातील या लेण्या प्रसिध्द आहेत. कार्ला लेण्या लोणावळ्यापासून १२ कि.मी. अंतरावर आहेत. ख्रिस्ती पूर्वकाळात इ.स. पूर्वी पहिल्या शतकाच्या सुमारास या लेण्या खोदलेल्या असाव्यात. या लेण्या सह्याद्रीच्या एका डोंगरकड्यावर असून तेथे जाण्यासाठी थेटपर्यंत पायऱ्या आहेत. अलीकडेच लेण्यांच्या उजव्या अंगाने पक्का रस्ता करण्यात आलेला असल्याने बरेचसे अंतर वाहनाने जाता येते. त्यानंतर थोडेच अंतर चढून जावे लागते.\nया गुंफात अनेक विहार, एक स्तुप व एक भव्य चैत्य आहे. हा चैत्य भारतातील सर्वात मोठा चैत्य म्हणून प्रसिध्द आहे. या चैत्यगृहाचा आकार १२५X४५ फूट असून उंची जवळपास ५० फूट आहे. चैत्यगृहात पाषाण कलेबरोबर लाकडी कामही केलेले आहे. प्रचंड आकाराच्या लाकडी तुळया व कमानी येथे पाहावयास मिळतात. विशेष म्हणजे २००० वर्षे लोटली तरीही हे लाकूड अजूनही सुस्थितीत आहे. चैत्यगृहातील भिंती व खांब यावर शिल्पाकृती कोरल्या आहेत. ही शिल्पकला वेरुळ-अजिंठा येथील शिल्पकलेइतकीच सुंदर व देखणी आहे. गुंफांतील खांब आणि भिंती तसेच प्रवेशद्वार यावर अनेक शिल्पाकृती कोरलेल्या असून ही शिल्पकला थक्क करणारी आहे. गुंफेतील मिथुनयुग्म, प्रवेशद्वारावरील कोरीव सज्जे, चैत्यगृहाच्या महाद्वाराशी असलेल्या भव्य शिल्पाकृती अत्यंत रेखीव, प्रमाणशीर आकर्षक आणि जिवंत आहेत.\nमुख्य लेण्याच्या बाहेरच्या परिसरात प्रसिध्द एकविरा देवीचे मंदिर आहे. येथे दर्शनार्थींची मंगळवारी व शुक्रवारी गर्दी असते. नवरात्रात येथे मोठी यात्रा असते. एम.टी.डी.सी. तर्फे नजीकच एक विश्रामधाम आहे. तेथे वॉटर स्पोर्टसची सुविधाही आहे.\nकार्ले लेण्यांच्या अगदी विरुध्द दिशेला मुंबई-पुणे रेल्वे लाईनच्या पलीकडे एका लहान टेकडीवर या लेण्या आहेत. मळवली स्टेशनपासून अवघ्या ३-४ कि.मी. अंतरावर असलेल्या भाजे गावानजीकच्या एका डोंगरात या लेण्या खोदलेल्या आहेत. २५०-३०० फूट उंचीवर या लेण्या असल्याने व हे चढण्यासाठी पायऱ्या असल्याने तेथे जाणे सोपे आहे.\nकार्ल्याच्या मानाने येथील गुंफांचा परिसर लहान आहे. या गुंफातही एक चैत्यगृह आहे. शिवाय दगडी स्तुपही आहेत. येथील गुंफा कार्ले गुंफांच्या मानाने साध्या आहेत. येथेही लाकडी काम आहे. चैत्यगृहातील खांबांवर कार्ला येथील चैत्यगृहाप्रमाणे कोरीव शिल्प नाही. चैत्यगृहात एका स्तुप आहे. छत व प्रवेशद्वार या ठिकाणी मोठमोठ्या लाकडी तुळयांचा वापर केलेला आहे.\nया गुंफांतील सूर्य व इंद्र ही दोन शिल्पे भव्य आणि रेखीव आहेत. चैत्यगृहांचं प्रवेशद्वारही देखणं आणि भव्य आहे.\nभाजे लेण्यापासून जवळच लोहगड-विसापूरचे किल्ले आहेत. तेथे जाण्यासाठी भाजेगावापासूनच वाट फुटते. वाटेतील गायमुख खिंडीतून एक वाट विसापूरला तर दुसरी लोहगडला जाते. विसापूरच्या वाटेने विसापूरला गेले की नजीकच्या बेडसे डोंगरात या गुंफा आहेत. या गुंफांतील शिल्पकामही अतिशय देखणे आहे. येथील चैत्यगृह व चैत्यगृहाच्या प्रवेशद्वाराशी जे खांब आहेत ते अतिशय उंच असून त्यांच्या शीर्षभागी वेगवेगळे पशू आणि त्यावर आरुढ झालेले स्वार अशा अनेक शिल्पाकृती आहेत. गुंफेचा दर्शनी भाग देखणा आहे.\nनजीकचे रेल्वे स्टेशन : लोणावळा-खंडाळा किंवा मळवली.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nथंड हवेची ठिकाणे सागर किनारे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/navratra/", "date_download": "2020-10-31T15:37:13Z", "digest": "sha1:IFKHF3H6CK4RRTLYJ4ZMYYCNFCYE35K7", "length": 10046, "nlines": 95, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "घटस्थापना – नवरात्र | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्��ोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nआश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी\nनवरात्रीमागील पौराणिक कथा अशी आहे, पूर्वी पृथ्वीवर एक महिषासुर राक्षस फार माजला होता. त्यानं देवदेवता, ऋषीमुनी, साधू संत सज्जन आणि भक्त भाविक ह्यांना अगदी सळो की पळो करून ठेवलं होतं. तो सर्वांनाच फार त्रास देत होता. तेव्हा सर्व जण ब्रह्मा, विष्णू, महेश ह्या देवतेंकडे गेले. त्यांनी आपली समस्या त्या देवांना सांगितली तेव्हा त्या देवांना महिषासूर राक्षसांचा फार राग आला. त्यांच्या क्रोधातून एक शक्तीदेवता प्रगट झाली. त्या शक्तीदेवतेने महिषासुराशी नऊ दिवस युद्ध केले आणि त्याला ठार मारले. म्हणूनच त्या देवीचं सर्वांनी नाव ठेवलं महिषासुर मर्दिनी. त्या देवीच्या उपासनेचा काळ म्हणजेच नवरात्र.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत :\nप्रतिपदेस देवीचा घट बसवितात, देवघरा समोर एक पत्रावळ घेऊन त्यावर काळ्या मातीचा ढीग करतात यावर पाच प्रकारची धान्य टाकतात, यावर मातीचा घट ठेवतात. या घटास कडेने नागिणीची पाच पाने बांधतात. त्याचे तोंडाला पाच पाने कडेनी लावतात. घाटात पाणी, नाणे व हळकुंड टाकतात अश्या पद्धतीने घट स्थापना करून त्यावर फुलांची माळ सोडतात, नऊ दिवस रोज एक नवीन माळ सोडली जाते. त्यात प्रामुख्याने विडयाच्या पानाच्या तसेच तरवड या झाडाची फुले व पानांच्या माळा वहिल्या जातात. देवघरात तेलाचा दिवा लावतात तो कोजागिरी पौर्णिमे पर्यंत तेवत अखंड तेवत ठेवतात. नऊ दिवस उपवास धरतात, तर कोणी पहिल्या दिवशी व घट उठण्याच्या आदल्या दिवशी उपवास करतात. पंचमीला ललिता पंचमी म्हणतात, पंचमीस घटावर सायंकाळी कडकनी , करंज्या, गोड वडे पिठा पासुन बनविलेले करंडा, फनी व खोबर्‍याची वाटी वगैरे टांगतात. काही ठिकाणी या वस्तू अष्टमी पर्यंत टांगतात . विविध खेळ फुगड्या, फेर रात्री खेळले जातात, या नऊ दिवसात घराच्या दारावर झेंडूच्या फुलांचे व आंब्याच्या पानांचे तोरण बांधतात. सर्वजण नवरात्र जागवून देवीची आराधना, प्रार्थना करतात. अष्टमीचे रात्री पूजन व होम केला जातो कोहळा दिला जातो. रात्री देवीची पूजा झाल्यानंतर सुवासिनी घागरी फुंकून नाचतात. नवमीला शस्त्रपूजन होते.\nदशमी दिवशी म्हणजे विजयादशमीला देवीला पुरणपोळीचे नैवेद्य दाखवून घाटाचे माळा उतरून घटावर उगविलेले धान देवास वाहून घटाचे उत्थापन करून उपवासाची सांगता करतात.\nमहाराष्ट्रात माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तश्रृंगी देवी अर्धे पीठ अशी देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. या शक्तीपीठांवर नवरात्रीमध्ये नऊ दिवस फार मोठी यात्रा भरते. देवीचे भक्त देवीच्या दर्शनासाठी खूप लांबून येतात. देवीला साडी-चोळी, पीठा-मीठाचा जोगवा, ओटी अर्पण करुन मनोभावे पूजा व प्रार्थना करतात.\nनवरात्रीला सध्या जे सार्वजनिक स्वरुप आले आहे त्यामध्ये मुले मुली नऊ दिवस गरबा खेळतात. तसेच शेवटच्या दिवशी देवीची भव्य मिरवणूक काढली जाते.\nनवनव्या खिरापती केल्या जातात.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nऋषिपंचमी विजयादशमी – दसरा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/bjp-leader-ashish-shelar-taunts-shivsena-over-its-stand-on-farm-bills/articleshow/78228216.cms", "date_download": "2020-10-31T15:41:46Z", "digest": "sha1:BUM3PIR3VV42ZZVBRXMPG72IIDRHQP2K", "length": 12615, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nAshish Shelar: शिवसेनेचा गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत सावळागोंधळ; भाजपनं दाखलेच दिले\nकृषी विधेयकांवरून संसदेच्या दोन्ही सभागृहात परस्परविरोधी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपचे आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे.\nमुंबई: केंद्र सरकारनं आणलेल्या नव्या कृषी विधेयकांवरून लोकसभा व राज्यसभेत वेगवेगळी भूमिका घेणाऱ्या शिवसेनेवर भाजपनं जोरदार टीका केली आहे. 'गल्लीत नुसताच गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ अशी शिवसेनेची अवस्था झाली आहे,' असा टोला भाजपनं हाणला आहे.\nवाचा: फडणवीसांच्या पहाटेच्या सरकारबद्दल शिवसेनेचा मोठा गौप्यस्फोट\nकृषी क्षेत्रात अनेक सुधारणा घडवण्याचा दावा करत केंद्र सरकारनं आणलेली तीन कृषी विधेयके संसदेच्या दोन्ही सभागृहात नुकतीच मंजूर करण्यात आली. या विधेयकांना विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध झाला होता. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या अकाली दलाच्या हरसिमरत कौर यांनी थेट मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळं हा विरोधकांनाही बळ आले होते. भाजपपासून दुरावलेली शिवसेना यावर काय भूमिका घेणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं होतं. शिवसेनेनं लोकसभेत कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. मात्र, राज्यसभेत शिवसेनेच्या सदस्यांनी विरोधात भाषण करून सभात्याग केला. शिवसेनेच्या या परस्परविरोधी भूमिकेवर भाजपनं टीका केली आहे.\nवाचा: मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह पोस्ट; महिलेस न्यायालयाचा दणका\nभाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी ट्वीट केलं आहे. 'नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएए) वेळी देखील शिवसेनेनं अशीच भूमिका घेतली होती. लोकसभेत सीएएचे समर्थन केले होते आणि यू-टर्न घेऊन राज्यसभेत विरोध केला होता. कृषी विधेयकाच्या बाबतीतही हेच झाले आहे. महापालिकेच्या स्थायी समितीपासून संसद भवनापर्यंत 'सेम टू शेम' सुरू आहे,' असा खोचक टोला शेलार यांनी हाणला आहे. 'शेम' हा शब्द वापरत त्यांनी शिवसेनेचा निषेधही केला आहे.\nवाचा: खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा दुप्पट वापर; चौकशीची शक्यता\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nKangana Ranaut: उद्धव ठाकरेंवर टीका करताना कंगनानं केली...\nMumbai Local Train: सर्वांसाठी लोकल केव्हापासून\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या तरुणाला अटक; अमृता फडणव...\nMaharashtra lockdown: राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊ...\nमराठीचा अपमान; कलर्स वाहिनीकडून मुख्यमंत्र्यांकडे माफीन...\nराज्य कोलमडतेय पण महाराष्ट्र सरकारचं अजून क-क-क कंगनाच चाललंय, कंगनाची पुन्हा टीका महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईमुख्यमंत्री न्याय देत नाहीत म्हणून सगळे राज्यपालांकडे जातातः भाजप\nअहमदनगरएका बिबट्याला शोधण्यासाठी ८० लोकांचा फौजफाटा अन् २५ कॅमेरे\nसिनेन्यूजप्रियांकाशी लग्न करण्यासाठी सुरेश रैनाला करावी लागलेली 'फिल्डिंग'\nपुणेबिहारचा पुढचा CM कोण; तेजस्वी यांच्याबाबत राऊतांचे महत्त्वाचे विधान\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली, पाहा संघातील बदल\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00297.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://granthpub.com/bookdetails.aspx?BookID=3426", "date_download": "2020-10-31T15:50:19Z", "digest": "sha1:YRKUZF6NKYNQN2FHCY4VHRFIYXGEXGP2", "length": 1533, "nlines": 22, "source_domain": "granthpub.com", "title": "Online Rental Library Aurangabad - Books at our doorstep", "raw_content": "\nकिशोर कुमार..असंख्य मनात रुजलेला गायक..आवाजातला दर्द कुणाच्याही काळजाला घरं पाडणारा..किशोर केवळ गायकच नव्हता, तर हरहुन्नरी अभिनेता, निर्माता, कथा-लेखक, संगीतकार, गीतकार असं सर्वकाही होता..पण त्याही पलीकडे तो एक कलंदर माणूस होता..त्यामुळेच वाट्याला नाना प्रकारची दुःखं आली तरी त्यावर मात करत त्यानं जीवनाचा मनसोक्त आनंद घेतला..आवाजाचं दैवी वरदान लाभलेल्या या व्हर्सटाईल कलावंताचा जीवनपरिचय...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/street-dancer-trailer-release-date/", "date_download": "2020-10-31T16:06:59Z", "digest": "sha1:RJAPKLXEI24Y2BGFH7IAPHLWRC4OXRID", "length": 9241, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "प्रतिक्षा संपली ! ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘स्ट्रीट डान्सर’ चा ट्रेलर … – Hello Bollywood", "raw_content": "\n ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘स्ट्रीट डान्सर’ चा ट्रेलर …\n ‘या’ दिवशी रिलीज होणार ‘स्ट्रीट डान्सर’ चा ट्रेलर …\n बॉलिवूड स्टार वरुण धवन, श्रद्धा कपूर, प्रभू देवा आणि नोरा फतेही स्टारर स्ट्रीट डान्सर 3 डी रिलीज होण्यासाठी तयार आहे. हा सिनेमा भरतीय सिनेमातील सर्वात मोठा 3 डी डान्स सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे. 24 जानेवारी 2020 रोजी हा सिनेमा रिलीज होणार आहे. 17 डिसेंबर रोजी या सिनेमाचा ट्रेलर लाँच होणार आहे.\nगेल्या अनेक दिवसांपासून सिनेमाशी संबंधित पोस्टर सोशल मीडियावर लाँच केले जात आहेत. चाहत्यांचाही या सगळ्याला सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. वरुण, श्रद्धा आणि प्रभू देवा यांच्यानंतर आता आज नोरा फतेहीचाही पोस्टर समोर आला आहे. पोस्टर शेअर करताना नोरा म्हणाली, ‘It’s time to put your best move forward The battle is about to begin.’ पोस्टरमध्ये नोरा पूर्णपणे डान्सच्या लुकमध्ये दिसत आहे.\nआमिरची लेक इरा खान हॉटनेसच्या बाबतीत भल्या भल्या अभिनेत्रींना टाकतेय मागे…\nजेम्स बॉण्डनं केली कमाल; एका स्टंटमुळे पोहोचला ‘गिनीज’ बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये…\nप्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला वरुण धवनचं वाघा बॉर्डरवर खास देशभक्तीपर गाणं \nपंगा विरुद्ध स्ट्रीट डान्सर : बॉक्स ऑफिसवर एकाची ओपनिंग १० करोड तर…\nस्ट्रीट डान्सर 3 डी रिव्ह्यू : दिमाखदार डान्स पण ते जोडणारी गोष्टच नाही \nश्रद्धाने वरुणला का लगावली चपराक ; पहा व्हायरल व्हिडीओ\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fresh-news/maratha-reservation-mp-sambhajiraje-sambhaji-brigade/", "date_download": "2020-10-31T16:20:42Z", "digest": "sha1:CD5T2CVRPH535QQRQQTN6JUUZMSM7G2X", "length": 22688, "nlines": 204, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "मराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे? संभाजी ब्रिगेडचा सवाल - Hello Maharashtra", "raw_content": "\nमराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे\nमराठा आरक्षण: २००७ पूर्वी खासदार छ.संभाजीराजे होते तरी कुठे\n मराठा आरक्षणावरून राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याच्या लढ्याचे नैतृत्व सध्या खासदार छत्रपती संभाजीराजे करतानाचे चित्र दिसत आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर संभाजीराजेंनी आक्रमक भूमिका घेत एमपीएससीची परीक्षा पुढे ढकलण्यास सरकारला भाग पाडलं. तर संभाजीराजेंच्या नैत्रुत्वात मराठा आरक्षणासाठी राज्यभर आंदोलन होत आहेत. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंच्या भूमिकेवर संभाजी ब्रिगेडने नाराजीचा सुर लगावला आहे.\nसंभाजी ब्रिगडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड आरक्षणाच्या मुद्दयावर संभाजीराजेंची भूमिका कशी दुटप्पी आहे. याबाबत प्रसार माध्यमात जाहीर वक्तव्य करत आहेत. त्यावर संभाजीराजेंनीही उलट प्रतिक्रिया दिल्यानं सध्या ब्रिगेड आणि संभाजी राजे आमने सामने आले आहेत. संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्ह्याचे उपाध्यक्ष सतिश भास्करराव काळे यांनी प्रवीण गायकवाड यांच्या मराठा समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा देत संभाजी राजेंवर टीकास्त्र सोडलं आहे. २००७ पूर्वी कुठे होता असा सवाल केला आहे.\nनेमकं काय म्हणाले सतीश काळे\n”सुमारे ३० वर्षांपासून प्रविणदादा गायकवाड हे सार्वजनिक जीवनात काम करत आहेत. प्रविणदादा हे स्वभावाने अत्यंत मनमोकळे आहेत. ते नेहमी स्पष्ट बोलतात, त्यांच्या बोलण्यात परखडपणा, पण मनात गोडवा आहे पण ते तेवढेच परखड आहेत, याच स्पष्ट वक्तेपणाचा काही लोकांकडून चुकीचा अर्थ नेहमी काढला जातो त्याच जिवंत उदाहरण म्हणजे संभाजीराजे छत्रपती. प्रविणदादांनी संभाजीराजेंना घेऊन महाराष्ट्रभर नोव्हेंबर २०१३ ते जानेवारी २०१४ या साली राजा आपल्या भेटीला “शिवशाहू रथ यात्रा” काढली होती. याच यात्रेदरम्यान संभाजीराजेंना भाषण करण्यासही प्रविणदादा यांनीच शिकवले होते. संभाजी ब्रिगेडच्या तरुणांनी व प्रविणदादा यांनी आपल्या जीवाचे रान केले होते.\nप्रविणदादा हे पहिल्या पासूनच मानसे जोडण्याचे काम करतात. २००७ पूर्वी संभाजीराजे सर्वसामान्य जनते पुढे कधी आलेच नव्हते. पण प्रविणदादा यांनी संभाजीराजे यांना भेटून आपण छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे वंशज आहात आपण आपल्या समाजाचे काही तरी देणे लागतो म्हणून आपण आपल्या राजवाड्याच्या बाहेर आले पाहिजे असे म्हणून संभाजीराजेंना राजवाड्यातून बाहेर काढून महाराष्ट्रासमोर उभं करण्याचं काम प्रवीणदादा यांनी केल. याचा प्रत्यक्ष साक्षीदार मी स्वतः आहे.\nहे पण वाचा -\n..तर एकाही OBC मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही;…\nजर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न…\n एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस…\n१९९२ पासून पुरंदर किल्ल्यावर मराठा सेवा संघाने संभाजी महाराज जयंती सुरु केली पण संभाजीराजे यांनी मात्र २०१२ पासून किल्ल्यावर यायला सुरवात केली. २००१ पासून मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा करत होती. आणि संभाजीराजे तिथीनुसार २००८ पर्यंत शिवराज्याभिषेक करत होते. परंतु असे दोन वेगवेगळे कार्यक्रम नको म्हणून प्रविणदादा यांनी संभाजीराज्याचं मनपरिवर्तन करून त्यांच्याच नेतृत्वाखाली २००९ पासून शिवराज्याभिषेक सोहळा तारखेप्रमाणे सुरु करून त्याच नेतृत्व संभाजी राजेंकडे देण्यात आले.\n२००४ साली रायगडावर सर्वात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्टीत पुतळा संभाजी ब्रिगेड कडून बसवण्यात आला होता परंतु प्रशासनाकडून तो जप्त करण्यात आला. हिच गोष्ट संभाजी राज्यांच्या समोर मांडण्यात आली आणि पुन्हा त्याच जागेवर मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला. १९९० पासून मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांच्या नेतृत्वात आज पर्यंत शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती साजरी होत आह���. २०१४ पासुन संभाजीराजे किल्ले शिवनेरीवर येत आहेत. अलीकडे ती शिवजयंती शासकीय स्वरूपात शिवनेरीवर होताना दिसत आहे.\nअलीकडे खासदार झाल्यावर २०१७ पासून संभाजी राज्यांनी दिल्ली येथे शिवजयंती सुरु केली आणि यामध्ये सक्रिय सहभाग सुध्दा हा मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड, मराठा क्रांती मोर्चा यांचा आहे. प्रविणदादांनी अनेक व्यक्ती, संस्था यांना आर्थिक मदत दिलेली आहे. तसेच जागा देऊनही मदत केलेली आहे, त्यांची मोठी यादी करता येईल. सर्व समाजातील अनेक नेत्यांप्रमाणेच प्रविणदादांच्या भूमिकेमुळे आज मराठा, एससी, ओबीसी, मुस्लिम यांच्यामध्ये सुसंवादाचे वातावरण आहे.\nआजच्या तरुणांमध्ये शिव, फुले, शाहू, आंबेडकर यांची विचारधारा रुजविण्यात दादांचा वाटा मोठा आहे. मुळात प्रविणदादा पुण्यातील मुंढवा येथील एका जमीनदार शेतकरी कुटूंबातील आणि अलीकडे मोठे बांधकाम व्यावसायिक म्हणून परिचित आहेत. शिवाजीराजांच्या महाराणी सकवारबाई या याच गायकवाड घराण्यातील होत्या. परंतु प्रविणदादांनी राजघराण्याचा लवलेश सुद्धा आपल्या बोलण्या चालण्यातुन कधी दाखवला नाही हाच त्यांचा मोठेपणा आहे.” असं सतीश काळे यांनी म्हटलं.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”\nपेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीवर लागला ब्रेक आजच्या किमती जाणून घ्या\nप्रधानमंत्री जन सन्मान योजनेंतर्गत केंद्र सरकार तुमच्या खात्यात जमा करणार 90 हजार रुपये या बातमीमागील सत्य जाणून घ्या\n..तर एकाही OBC मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही; प्रकाश शेंडगेंचा गंभीर इशारा\nजर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न का सुटू शकत नाही\n एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस धरायचं\nमराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे लिहिली, भेटीसाठी वेळही…\nआरक्षणाबाबत खंबीर मराठा, राज्य सरकारला गंभीर केल्याशिवाय राहणार नाही; खासदार…\nमराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\n..तर एकाही OBC मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही;…\nजर राम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा प्रश्न…\n एका समाजासाठी OBC समाजाला का वेठीस…\nमराठा आरक्षणप्रश्नी पंतप्रधान मोदींना आतापर्यंत 3 पत्रे…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर���ल राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/nashik", "date_download": "2020-10-31T16:58:53Z", "digest": "sha1:B4BBJ2RVZJC4525KGQNMNQRMYNVMAM6P", "length": 5486, "nlines": 109, "source_domain": "www.krushival.in", "title": "नाशिक : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Nashik News | Latest Nashik News in Marathi | Today Nashik Breaking News | Local News from Nashik - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nकांदा व्यापार बंद करु नका -पवार\nकांदा व्यापार्‍यांनी बाजार बंद करणं अयोग्य बोलून समस्या सोडव.....\nतोफखाना प्रशिक्षण केंद्राची छायाचित्रे पाकिस्तानात.....\nसंबंधिताने ही छायाचित्रे पाकिस्तानातील काही व्हॉट्सअ‍ॅप गटावर पाठविल्याचे......\nसमाजरत्न, समतारत्न पुरस्कारांचे आयोजन\nनाशिक येथील जिव्हाळा बहुउद्देशीय सामाजिक संस्था आणि युवाशक्ती.......\nअक्षयकुमारच्या हेलिकॉप्टर दौर्‍याची चौकशी होणार.\nअभिनेता अक्षयकुमारला नुकताच केलेला नाशिक दौरा महागात पडण्याची शक्यता आहे.\nसलून व्यावसायिकांचे गुरुवारी ‘जेलभरो’....\nदुकाने उघडण्यास परवानगी मिळत नसल्याने सलून व्यावसायिक आर्थिक.....\nनाशिकमध्ये पहिला कोरोना बळी\nमृत महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह; जिल्ह्यातील मृतांची संख्या 13\nबिबट्याच्या हल्ल्यात मुलगा ठार\nमित्रांसोबत पहाटे साडेपाच वाजता शेतमळे परिसरात जॉगिंगसाठी गेले.....\nनाशिकमध्ये करोनाच्या धास्तीनं जाळल्या नोटा\nकरोना व्हायरसचा प्रादुर्भाव राज्यात वाढतच चालला आहे.\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00298.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/09/1119/", "date_download": "2020-10-31T16:41:22Z", "digest": "sha1:ILAOGA52JX2E4XJAP5QVQXGHAUWZEMZ2", "length": 32045, "nlines": 147, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "देवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nदेवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला\nदेवळात जाऊन चमत्काराचा फोलपणा सांगितला\nनवनाथ लों���े - 9970803510\n21सप्टेंबर 1995 : मु. पो. राजगुरुनगर\n21 सप्टेंबर म्हटले की, मला ‘गणपती दूध पिल्याच्या’ आंतरराष्ट्रीय अफवेची आठवण होते. तेव्हा मोबाईल नसताना फक्त दूरध्वनीवरून दूरदूरच्या नातेवाईकांना, मित्रांना सांगत-सांगत आंतरराष्ट्रीय स्तरावर अफवा पोचली आणि भारतात वैज्ञानिक शोध लागला नसला तरी विज्ञानयुगात एक अंधश्रद्धा जन्माला येऊन ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना ‘गणपती दूध पितो’ हा एक नवीन प्रयोग करायला मिळाला. त्याला आज बघता-बघता 25 वर्षेपूर्ण झाली, ही अंधश्रद्धा नसून, वास्तव आहे.\n21 सप्टेंबर 1995 रोजी दुपारी 2 वाजता राजगुरू नगरमधील ऑफिसमध्ये काम करीत असताना एक युवक आला आणि विचारले, ‘तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता का’ मी त्याला होकार दिला.\n‘चास गावांत गणपती दूध पिण्याचा चमत्कार झालाय, तुम्हाला बघायला बोलवलंय,’ तो युवक म्हणाला.\n‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार’ हे वाक्य ऐकताच माझ्या मन:चक्षुपुढे चित्र तरळून गेलं – अनेकदा दुधाची मागणी करूनसुद्धा कोणीच दूध न दिल्याने नाराज होऊन, फोटोतील गणपती फोटोतून बाहेर येऊन किंवा मूर्ती ठेवलेल्या जागेवरून उठून दुधाचं पातेलं शोधून, ते पातेलं तोंडाला लावून घटाघटा दूध प्याली, असं चित्र दिसलं; पण प्रत्यक्षात असं घडणं अशक्य असल्याने मी त्याला विचारले,\n‘गणपती दूध पिण्याचा चमत्कार कोठे व कसा घडला ते कोणी पाहिले\n‘ते मला माहीत नाही; पण गावच्या लोकांनी तुम्हाला बोलावले आहे’ – युवक.\n‘ऑफीस संपल्यानंतर येतो,’ म्हणालो व कामात गुंतलो.\nपरत सायंकाळी 5 वाजता डॉ. सुधीर भालेराव, स्वत:ची पॅथॉलॉजीची प्रयोगशाळा चालविणारा मित्र आला आणि म्हणाला,\n‘नवनाथ, गणपती दूध पितोय, हे पाहायला तुला मंदिरात बोलवलंय.’\nआम्ही दोघे मंदिरात गेलो, तर तेथे 45-50 स्त्री-पुरुष, लहान मुलांची गर्दी दिसली. प्रत्येकाच्या हातात दुधाच्या वाट्या, ग्लास होते. माझ्या मित्राने दुधाची वाटी घेऊन गणपतीच्या सोंडेचं तोंड सोडून, पोटाजवळ सोंड वक्र झालेल्या ठिकाणी दुधाची वाटी लावली. त्याच्या खाली मी माझ्या हाताची चार बोटं उलटी गणपतीच्या पोटावर ठेवली. वाटीतील दूध मित्र पाजू लागला. वाटीतील दूध कमी होऊ लागलं. तसा गणपती मित्राच्या हाताने दूध पितोय म्हणून मित्र हसू लागला, मीपण हसलो.\n‘गणपतीने दूध माझ्या हाताने पिले म्हणून मी हसतोय.’ – मित्र.\n‘गणपती दूध बिलकू��� पित नाही म्हणून मी हसतोय.’ – मीय\n‘बघ, वाटीतलं दूध संपलं, गणपती दूध पिला.’ – मित्र.\n‘गणपती दूध पिला नाही, ते त्याच्या पोटावरून खाली ओघळून माझी बोटं भिजून हे बघ खाली सांडलंय,’ मी गर्दीला उद्देशून व दाखवून मोठ्यानं म्हणालो. गर्दी शांतपणे ऐकत होती. ‘खरंच गणपती दूध पिला नाही’ गर्दीतील एक आवाज.\n‘गणपती दूध पिला नाही आणि पिऊ शकणार नाही. त्याचं कारण मूर्ती, फोटो हे निर्जीव असतात. आपण माणसं तोंडात पाणी घेतो; पण ते पिले, असे म्हणता येत नाही. कारण तोंडातील पाणी आपण मुकळीच्या सहाय्याने बाहेर टाकू शकतो. पिण्याची प्रक्रिया होण्यासाठी घशातील स्नायूचं आकुंचन व प्रसरण होतं, त्याला ‘गिळणे’ म्हणतात. ही गिळण्याची प्रक्रिया फक्त सजीवच करू शकतात, म्हणून गणपती दूध पिला, असे म्हणता येत नाही.’ पिण्याचं मी स्पष्टीकरण केलं. एव्हाना मंदिरातील गर्दी वाढली होती, चर्चेला उधाण आलं होतं.\n‘पुण्यातील सर्व गणपती मंदिरांत दूध पाजण्यासाठी रांगाच्या रांगा लागल्या आहेत.’ – पुण्याहून आलेला एक युवक.\n‘सर्व देशभर व देशाबाहेरसुद्धा गणपती दूध पिल्याच्या बातम्या टी. व्ही.वर दाखवित आहेत.’ – दुसरा आवाज.\n‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी व त्यांच्या पत्नीनं गणपतीला दूध पाजलं, अशीही बातमी टी. व्ही.वर पाहिली.’ – तिसरा आवाज.\n‘उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे म्हणतात, ‘गणपती दूध पितो,’ ही अफवा आहे.’ – चौथा आवाज.\nपण एका लोकप्रतिनिधीचे कुटुंब गणपती दूध पितो, या चमत्काराचं कृतीने समर्थन करतात; तर दुसरे लोकप्रतिनिधी ही अफवा ठरवून गणपतीला दूध पाजण्याला विरोध करतात. तमाम जनता मात्र कामधंदे सोडून, महागडे दूध घेऊन, गणपतीला दूध पाजण्यासाठी रांगेत उभे राहते.\nत्या दिवशी संध्याकाळी सगळीकडे एकच चर्चा – ‘गणपती माझ्या हातानं दूध पिला’, ‘माझ्या हातानं दूध नाही पिला राव’, ‘माझ्या हातानं दूध नाही पिला राव\nरात्री घरी जाताना एका मित्राने आग्रहानं त्याच्या घरी नेले. गणपती दूध पिल्याचं तोंड फाटेपर्यंत कौतुक करीत असतानाच त्याने वहिनीला आवाज दिला, ‘अगं ऐकलं का वाटीभर दूध आणि गणपतीचा फोटो आण. आपण गणपतीला दूध पाजू.’\nमित्र गणपतीचा फोटो आणि दुधाचं पातेलं घेऊन माझ्या शेजारी पलंगावर बसून दूध पाजू लागला. जेवढं दूध फोटोवर ओतलं ते सर्व गादीवर सांडलं. नवरा-बायकोची जोरदार चकमक झाली. मला वहिनीचं कौतुक वा���लं. मित्राची व त्याच्या उच्च शिक्षणाची कीव आली. त्यांना दूध पिण्याची क्रिया समजावून सांगितली.\nसमाज भोळाभाबडा व अंधश्रद्धाळू आहे. त्याला अज्ञानात ठेवूनच त्याचा गैरफायदा समाजव्यवस्था व शासनसंस्था उठविते. विज्ञानयुगात, विज्ञानाच्या प्रखर प्रकाशात चमत्काराची दुकानं राजरोसपणे चालतात, याचं आश्चर्य वाटून मला बिरबल व अकबर बादशहाची एक गोष्ट आठवली. ती अशी – एकदा बादशहाने बिरबलला प्रश्न विचारला, ‘आपल्या राज्यात डोळस आणि आंधळी लोकं किती’ बिरबलाने त्याचे उत्तर दिले की, ‘एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं डोळस असून, बाकी सर्व आंधळी आहेत.’ हे कृतीने सिद्ध करून दाखविताना बिरबलाने एकदा दरबाराच्या वेळी भरचौकात बाज (कॉट) विणण्याचा प्रयोग केला. तेव्हा बिरबलला बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारले, ‘काय बिरबल, काय करताय तुम्ही’ बिरबलाने त्याचे उत्तर दिले की, ‘एका हाताच्या बोटावर मोजण्याइतकी लोकं डोळस असून, बाकी सर्व आंधळी आहेत.’ हे कृतीने सिद्ध करून दाखविताना बिरबलाने एकदा दरबाराच्या वेळी भरचौकात बाज (कॉट) विणण्याचा प्रयोग केला. तेव्हा बिरबलला बहुसंख्य लोकांनी प्रश्न विचारले, ‘काय बिरबल, काय करताय तुम्ही’ बिरबल काय करताहेत हे दिसत असूनसुद्धा ‘काय करताय तुम्ही’ बिरबल काय करताहेत हे दिसत असूनसुद्धा ‘काय करताय तुम्ही’ असे विचारणार्‍या बहुसंख्येने लोकांच्या नोंदी ‘आंधळ्या’ रकान्यात केल्या. मोजक्या लोकांनीच बिरबलला नेमका प्रश्न विचारला की, ‘आज दरबारात न जाता, भरचौकात बाज विणायचं काम का करताय’ असे विचारणार्‍या बहुसंख्येने लोकांच्या नोंदी ‘आंधळ्या’ रकान्यात केल्या. मोजक्या लोकांनीच बिरबलला नेमका प्रश्न विचारला की, ‘आज दरबारात न जाता, भरचौकात बाज विणायचं काम का करताय’ या लोकांच्या नोंदी ‘डोळस’ रकान्यात केल्या. या गोष्टीची तंतोतंत प्रचिती आज आली. संपूर्ण देशभर ही अंधश्रद्धा वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून पसरली, त्याचा क्लेष मनाला झाला. रात्री झोप नाही आली. मग हा चमत्कार व बिरबलच्या ‘डोळस’, ‘आंधळा’ गोष्ट याच्यावर लेख लिहिला. दुसर्‍या दिवशी सकाळीच दै. ‘सकाळ’चे पत्रकार, राजगुरूनगर शाखेचे माजी अध्यक्ष एकनाथ सांडभोर घरी आले. त्यांनी ‘अंनिस’ची भूमिका विचारली. मी भूमिका सांगून रात्री लिहिलेला लेख दिला. सांडभोर पत्रकारांनी ‘गणपती दूध पित नाही,’ असे भेटेल त्याला व जिथं चर्चा चालू होते, तेथे जाऊन ठामपणे अनेकांना सांगितले.\nखरं तर या विज्ञानयुगात वैज्ञानिक दृष्टिकोन हा प्रत्येक नागरिकाचा स्थायीभाव झाला पाहिजे. कारण दैनंदिन जीवन जगताना, विचार करताना, निर्णय घेताना, व्यवहार करताना वैज्ञानिक दृष्टिकोनाची मदत घेतली, तर आपले विचार, निर्णय व व्यवहार आपल्या मनासारखे होतील; आपण त्यात नक्कीच यशस्वी होऊ. मानवी जीवनात वैज्ञानिक दृष्टिकोनाचं असं अनन्यसाधारण महत्त्व आहे. असा अत्यावश्यक वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार आणि प्रचार महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अव्याहतपणे तन-मन-धनाने करीत आहे. त्याला नागरिकांचा उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पाहिजे; पण अनावश्यक, निरुपयोगी, खर्चिक, वेळखाऊ अंधश्रद्धेला लाखोंनी लोक एकाच वेळी बळी पडतात, याचे वाईट वाटते. 21 सप्टेंबर 1995 रोजी तमाम नागरिकांनी गणपतीला आनंदानं, श्रद्धेनं दूध पाजलं. कालांतराने ते दूध पिणे नसून ‘पृष्ठीय ताणामुळे’ तसे घडतेय, असं वैज्ञानिकांनी स्पष्टीकरण दिलं आणि गणपती दूध पितो, ही आज अफवाच ठरते.\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ��� न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृ��्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nधार्मिक कर्मकांडं टाळून अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले कडलासकर कुटूंबियाचा आदर्श पायंडा\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\n- डॉ. नरेंद्र दाभोलकर\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n- डॉ. प्रदीप पाटील\nमंदिरातच चमत्काराचा भांडाफोड केला\n- प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे\nगणपती दुग्धप्राशन आणि लातूर पोलिसांची तत्परता\nचमत्काराच्या अफवेबाबत गावभर बोर्ड लिहिले\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:57:02Z", "digest": "sha1:ARLQ2HWWNDJUWJNVFPJJACKFAHTZBY35", "length": 4973, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जपानी भाषा - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► जपानी भाषेमधील चित्रपट‎ (१ क, २ प)\n► जपानी साहित्य‎ (१ प)\n► जपानी साहित्यिक‎ (१ क, २ प)\n\"जपानी भाषा\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3", "date_download": "2020-10-31T18:02:59Z", "digest": "sha1:6NJIXTSP2QLRDY7YBGMVT532HISZRFJT", "length": 3623, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सिनसिनाटीमधील खेळ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► सिनसिनाटी रेड्स‎ (१ प)\n\"सिनसिनाटीमधील खेळ\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ डिसेंबर २०१७ रोजी १०:२९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00299.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/4/16/VACHAN-.aspx", "date_download": "2020-10-31T16:36:22Z", "digest": "sha1:ZRN7NR32L3BQNEZK5ESGIIZD6UXOBP5C", "length": 4932, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "वाचन वेग", "raw_content": "\nविद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्याला ही सुट्टी मिळाली आहे तर या सुट्टीचा काही सदुपयोग करण्यासाठी एक छोटासा उपक्रम मी आपल्याल��� सांगणार आहे.\nआपण सर्वजण पुस्तकं वाचत असलाच एखादं पुस्तक काही जण एका रात्रीत वाचून काढतात तर काही जण म्हणतात दोन दिवस लागले. काही जण म्हणतात नाही बाबा, मला तर आठ दिवस लागतात. असे का होतं एखादं पुस्तक काही जण एका रात्रीत वाचून काढतात तर काही जण म्हणतात दोन दिवस लागले. काही जण म्हणतात नाही बाबा, मला तर आठ दिवस लागतात. असे का होतं एकच पुस्तक काही जण एका रात्रीत वाचतात तर काही जणांना वेळ लागतो. यामागील कारण एकच आहे, प्रत्येकाचा ‘वाचन वेग’. हाच वाचन वेग कसा काढायचा हे मी आपल्याला सांगणार आहे.\nसामान्यतः हा वाचनवेग १ मिनिटांत २०० शब्द असा असतो. काही विशेष, बुद्धिमान व्यक्तींचा वाचनवेग १मिनिटात १०००हून सुद्धा जास्त असू शकतो. जसं की स्वामी विवेकानंद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा वाचनवेग हा असामान्य होता.\nआता हा वाचनवेग काढणासाठी काय करावं लागते हे मी तुम्हाला सांगते. सर्वप्रथम घड्याळात किंवा मोबाईलमध्ये १ मिनिटाचा टायमर लावायचा त्याआधी आपल्याकडे असलेलं पुस्तक किंवा वर्तमानपत्र यापैकी काहीही घेऊन तयार राहायचं मग १ मिनिटाचा टायमर लावून त्यातील एक उतारा वाचायला घ्यायचा. वाचन सुरू केल्यापासून बरोबर एक मिनिटाने वाचन थांबवायचं आणि आपण एका मिनिटात किती शब्द वाचले ते मोजायचं. ती संख्या लिहून ठेवायची. कोणाचे १५० कोणाचे १८० तर कोणाचे १९० असे शब्द येतील. अगदी १०० पर्यंत शब्द आले तरी चालतील पण त्यापेक्षा कमी आले तर नक्कीच वाचनवेग वाढवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.\nया उपक्रमाचा उपयोग आपल्याला अभ्यासासाठी नक्कीच होईल. त्यामुळे हा प्रयोग आपण नक्की कराल आणि मला कळवाल अशी अपेक्षा आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2017/balbhavan-training/", "date_download": "2020-10-31T17:00:07Z", "digest": "sha1:TBC5HMZYXCTMQISALWMBAZLXNUHNERHG", "length": 8375, "nlines": 56, "source_domain": "balranjankendra.org", "title": "गरवारे बालभवन कार्यकर्ता प्रशिक्षण | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nगरवारे बालभवन कार्यकर्ता प्रशिक्षण\nदिनांक: ६ ऑगस्ट, २०१७\nबालभवन सुरु झाल्या झाल्या मुलांच्या प्रतीक्षा याद्या वाढायला लागल्या. तेव्हाच हे लक्षात आलं की पुण्यात एक बालभवन पुरणार नाही. म्हणून ज्यांना मुलांच्यात काम करण्याची इच्छा आहे, त्यांच्यासाठी वर्षातून दोन प्रशिक्षण कार्यक्रम घ्यायचं ठरलं. त्यातून अ���ेक कार्यकर्ते तयार झाले आणि पुण्यात आणि बाहेरगावी सुद्धा अनेक बालभवनं सुरु झाली. मुलांना हवी होती ती संध्याकाळची खेळायची संधी मिळाली.\nनुकतंच गरवारे बालभवन मधे जुलै २०१७ मधलं ६३ वं प्रशिक्षण शिबीर पार पडलं.\nप्रशिक्षणाला चांगला प्रतिसाद होता. पुणे, कोल्हापूर, नाशिक, सांगली, तळेगाव, मुळशी, वाघोली, हडपसर, धायरी अशा ठिकाणाहून कार्यकर्ते आले होते.\nप्रशिक्षणाचा कार्यक्रम`१५ दिवसांचा होता. १ ते २:३० पाहिलं व्याख्यान, ३ ते ४:३० कृतिसत्र आणि ४:३० ते ६ प्रत्यक्ष मैदानावरचा मुलांचे खेळ शिकण्याचा अनुभव अशी आखणी होती. FTII मध्ये अनेक वर्षे चित्रपट रसग्रहण शिकवणाऱ्या डॉ. श्यामला वनारसे यांनी ‘चेरी टेल’ आणि ‘प्रिंटेड रेनबो’ ह्या दोन चित्रफिती दाखवून मुलांसाठी फिल्म क्लब कसे चालवावेत ते सांगितले. प्रा. मिलिंद वाटवे IISER मधे जीवशास्त्राचे प्रमुख आहेत. त्यांनी कुठल्याही तांत्रिक गोष्टीत न शिरता विज्ञान दृष्टी कशी विकसित करावी हे उदाहरणं देऊन स्पष्ट केलं. प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ. सुनील गोडबोले यांनी बालभवन मुलांसाठी कसं उपचार ठरतं हे समजावून दिलं. डॉ. अश्विनी गोडबोलेंनी मुलांच्या आहाराबद्दल मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ लेखक आणि चित्रकार श्री. ल. म. कडू यांना नुकताच साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्यानिमित्त प्रशिक्षणात त्यांचा सत्कार केला. त्यांनी त्यांच्या घडणीला कारण ठरलेले लहानपणाचे अनेक अनुभव सांगितले.\nमा. नगरसेविका व ‘बालरंजन केंद्रा’च्या संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे ह्यांनी ‘बालकारणातील सकारात्मकता’ ह्या विषयावर मार्गदर्शन केले. गेली ३० वर्षे बालकारणात कार्यरत असलेल्या माधुरीताई अगदी सुरुवातीपासून बालभवनच्या प्रत्येक प्रशिक्षणात शिकवण्यासाठी आल्या आहेत.\nउमाताई बापट – ताईपणाची पथ्ये, कल्पनाताई संचेती – पुस्तकांसोबत वाढताना, स्वातीताई उपाध्ये – नाटक मुलांचं आणि सुखदाताई लोढा – मुलांच्या चित्रकलेविषयी बोलल्या. श्रीमती शोभाताई भागवत यांनी पालकशिक्षण हा विषय मांडला. बालभवनचे आर्थिक व्यवहार याविषयी सुवर्णाताई सखदेव यांनी माहिती दिली.\nचित्रकला, हस्तकला, गाणी, गोष्टी, ओरिगामी, नृत्य, विज्ञान खेळणी इत्यादी प्रात्यक्षिकंही झाली.\nअनेक खेळांचा अनुभव देणारी गंमतजत्रा, मुलांच्या आणि शिक्षणाशी संबंधित पुस्तकांच�� प्रदर्शन व विक्री ही सुद्धा प्रशिक्षणाची आकर्षणे`होती. प्रशिक्षणाची सहल संचेती भगिनींनी चालवलेल्या सणसवाडीच्या शेतावर गेली होती.\nकार्यकर्त्यांनी स्वतः लिहिलेली आणि बसवलेली नाटके मुलांसमोर सादर केली. कार्यकर्त्यांनी प्रशिक्षणाचे मूल्यमापन केले आणि त्यांना गरवारे ट्रस्टचे अधिकारी डॉ. श्रीधर राजपाठक यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रक देऊन प्रशिक्षणाचा समारोप झाला.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A8/106.66.206.231", "date_download": "2020-10-31T17:24:18Z", "digest": "sha1:X24CN3HKBHP33OXQP3CXC7ST65766G5O", "length": 3306, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "106.66.206.231 साठी सदस्य-योगदान - विकिपीडिया", "raw_content": "\nFor 106.66.206.231 चर्चा रोध नोंदी नोंदी संपादन गाळणी नोंदी\nआंतरजाल अंकपत्ता किंवा सदस्यनाम:\nसर्व(मुख्य)चर्चासदस्यसदस्य चर्चाविकिपीडियाविकिपीडिया चर्चाचित्रचित्र चर्चामिडियाविकीमिडियाविकी चर्चासाचासाचा चर्चासहाय्यसहाय्य चर्चावर्गवर्ग चर्चादालनदालन चर्चाविभागविभाग चर्चाGadgetGadget talkGadget definitionGadget definition talk\nनिवडीचा क्रम उलटा करा\nकेवळ नवीनतम आवर्तने असलेलीच संपादने दाखवा\nफक्त नवीन पाने तयार केलेली संपादनेच दाखवा\n१७:२३, १७ सप्टेंबर २०२० फरक इति +१०‎ वैनगंगा नदी ‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/solapur", "date_download": "2020-10-31T16:46:26Z", "digest": "sha1:ZEOSIX56RAPTOXSQ3FOU3ABTWXBOT4NJ", "length": 5719, "nlines": 110, "source_domain": "www.krushival.in", "title": "सोलापूर : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Solapur News | Latest Solapur News in Marathi | Today Solapur Breaking News | Local News from Solapur - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nनुकसानीचे पंचनामे जलदगतीने पाठवावेत\nनुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या जीवनाला आधार देण्याची गरज असून.....\nबळीराजा धीर सोडू नको,सरकार पाठीशी आहे मुख्यमंत्र्यांकडून...\nहे शेतकर्‍यांचं सरकार आहे, धीर सोडू नका शासन तुमच्या पाठीशी खंबीर पणे उभं आहे...\nपहिल्याच पाहणी दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दिले....\n२५ हजारांच्या मदतीचे धनादेश\nअनेक ठिकाणी जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेत कारवाई......\nपत्रकार सोनवणेंच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्याची मागणी\nपत्रकार वि���यकुमार सोनवणे यांचे कोरोना संक्रमण काळात सोलाप.....\nमाजी रणजीपटू उमेश दास्ताने यांचे कोरोनामुळे निधन झाले.\nसोलापुरातील माजी रणजी क्रिकेटपटू उमेश मनोहर दास्ताने यांचे काल रात्री कोरोना....\nराममंदिर बांधून कोरोना जाईल\nकोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं ते ठरवलं पाहिजे. आम्हाला वाटतं कररोना थांबवला..\nखालापूर प्रशासनाकडून परप्रांतीयांची सुखरूप रवानगी\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर देशभरात अडकून पडलेल्या कामगार,.........\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/curative-petitions", "date_download": "2020-10-31T15:27:54Z", "digest": "sha1:4XBHA6ISJVTSEHKFIL5JKL4LZZQH2J54", "length": 8418, "nlines": 161, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Curative petitions Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\n‘निर्भया’च्या मारेकऱ्यांची फाशी अटळ, एकामागून एक चौघे लटकणार\n22 जानेवारीला सकाळी सात वाजता तिहार तुरुंगातील जेल नंबर 3 मध्ये निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवले जातील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nसाखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप\nIPL 2020, RCB vs SRH Live : बंगळुरुला पाचवा धक्का, वॉशिंग्टन सुंदर आऊट\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nसाखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00300.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/12/blog-post_84.html", "date_download": "2020-10-31T17:22:28Z", "digest": "sha1:C4PSQS4AT5FO3PPSKMQ62FXHIML4YR4A", "length": 10981, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "आरोग्य म्हणजे काय??? - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, ९ डिसेंबर, २०१९\nHome आरोग्य मंगळवेढा महाराष्ट्र आरोग्य म्हणजे काय\nCity Reportor डिसेंबर ०९, २०१९ आरोग्य, मंगळवेढा, महाराष्ट्र,\nआरोग्य किंवा तब्येत हा शब्द असा आहे की त्याचा अर्थ काय हे आपल्याला सगळ्यांनाच माहित असते पण ते नक्की शब्दात सांगता येत नाही. आरोग्य म्हणजे जेव्हा शरीर आणि मन व्यवस्थित असते म्हणजेच कोणताही रोग, आजार किंवा वेदना नसतात. असेही म्हणता येईल की जेव्हा शरीर आणि मन हे दोन्ही व्यवस्थित असतात आणि आपण आपली नेहमीची कामे नीट, व्यवस्थितपणे करू शकतो. आरोग्य किंवा तब्येत म्हणजे काय तर जेव्हा शरीर, मन आणि समाज हे तीनही व्यवस्थित असतात. आरोग्यासाठी शरीरही निरोगी हवे, मनाची उभारीही असावी आणि सामाजिक आरोग्याची स्थिती देखील चांगली असावी. चांगली तब्येत किंवा आरोग्य म्हणजे नुसता औषधोपचार नाही तर आनंदी आणि सुखी जीवन शक्य व्हावं अशी शरीराची आणि मनाची अवस्था. भक्कम / धडधाकट शरीर म्हणजे ज्यावेळी शरीर संपूर्णपणे काम करण्यास योग्य असते. उदाहरणच दयायचे झाले तर, घरातील कंदील, कंदिलाची कडी, काच किंवा वाट जास्त करण्याचा स्क्रू खराब असला तरीही तो कंदील आपण वापरू शकत��� पण त्यातला एखादा भाग बिघडलेला असेल तात तो कंदील संपूर्णपणे कार्यक्षम आहे असे म्हणता येईल का अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल , कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण य्ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का अगदी असंच आपल्या शरीराचे पण असते. एखादा अवयव नीट काम करत नसेल तर म्हणजेच डोळ्यांना नीट दिसत नसेल , कमी ऐकू येत असेल, सांधे दुखत असतील तरी आपण कामे करतच राहतो, पण य्ज्याला हा कोणताच त्रास नसतो तो जास्त आणि चांगले कामे करू शकणार नाही का आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थुल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्टया सक्षम असते. ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थाच्या मुख्य निकष आहे.\nआरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते.\nTags # आरोग्य # मंगळवेढा # महाराष्ट्र\nBy City Reportor येथे डिसेंबर ०९, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: आरोग्य, मंगळवेढा, महाराष्ट्र\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत ��राठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00301.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tgmark.net/mr/2019/06", "date_download": "2020-10-31T16:39:08Z", "digest": "sha1:Y3IFPHH77YOCZ4D2NTQMII5E7WEQIPG6", "length": 16825, "nlines": 179, "source_domain": "www.tgmark.net", "title": "जून 2019 - TgMarkNet", "raw_content": "\nसाइन अप / लॉग-इन\nपोर्तुगाल युटिलिटी बिल-पोर्तुगाल प्रूफ अ‍ॅड्रेस टेम्पलेट\nपोर्तुगाल युटिलिटी बिल-पोर्तुगाल प्रूफ अ‍ॅड्रेस टेम्पलेट\nवाचन सुरू ठेवा पोर्तुगाल युटिलिटी बिल-पोर्तुगाल प्रूफ अ‍ॅड्रेस टेम्पलेट\nपोस्ट प्रकाशित केले:जून 28, 2019\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nक्यूबेक ड्राइव्हर्स् लायसन्स टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nक्यूबेक ड्राइव्हर्स् लायसन्स टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nवाचन सुरू ठेवा क्यूबेक ड्राइव्हर्स् लायसन्स टेम्पलेट पीएसडी फोटोशॉप\nपोस्ट प्रकाशित केले:जून 26, 2019\nपोस्ट श्रेणी:ड्राइव्हर परवाना PSD / ड्राइव्हर परवाना पीएसडी टेम्पलेट / पूर्णपणे संपादन Photoshop साचा / उच्च गुणवत्ता टेम्पलेट / बातमी / क्यूबेक ड्राइव्हर परवाना पीएसडी टेम्पलेट\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nलाटविया ड्राइव्हर परवाना PSD साचा Photoshop\nलाटविया ड्राइव्हर परवाना PSD साचा Photoshop\nवाचन सुरू ठेवा लाटविया ड्राइव्हर परवाना PSD साचा Photoshop\nपोस्ट प्रकाशित केले:जून 25, 2019\nपोस्ट श्रेणी:ड्राइव्हर परवाना PSD / ड्राइव्हर परवाना पीएसडी टेम्पलेट / पूर्णपणे संपादन Photoshop साचा / उच्च गुणवत्ता टेम्पलेट / बातमी\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nअर्जेंटिना पासपोर्ट PSD टेम्प्लेट Photoshop\nअर्जेंटिना पासपोर्ट PSD टेम्प्लेट Photoshop\nवाचन सुरू ठेवा अर्जेंटिना पासपोर्ट PSD टेम्प्लेट Photoshop\nपोस्ट प्रकाशित केले:जून 19, 2019\nपोस्ट श्रेणी:अर्जेंटिना पासपोर्ट PSD टेम्पलेट / पूर्णपणे संपादन Photoshop साचा / उच्च गुणवत्ता टेम्पलेट / बातमी / पासपोर्ट पीएसडी / पासपोर्ट पीएसडी टेम्पलेट\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nन्यूयॉर्क ड्रायव्हिंग लायसन्स टेम्पलेट\nन्यूयॉर्क ड्रायव्हिंग लायसन्स टेम्पलेट\nवाचन सुरू ठेवा न्यूयॉर्क ड्रायव्हिंग लायसन्स टेम्पलेट\nपोस्ट प्रकाशित केले:जून 18, 2019\nपोस्ट श्रेणी:बातमी / टेम्पलेट आयडी / टीप\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nनॉर्वे उपयुक्तता बिल टेम्पलेट – नॉर्वे प्रूफ पत्ता PSD\nनॉर्वे उपयुक्तता बिल टेम्पलेट - नॉर्वे प्रूफ पत्ता PSD\nवाचन सुरू ठेवा नॉर्वे उपयुक्तता बिल टेम्पलेट – नॉर्वे प्रूफ पत्ता PSD\nपोस्ट प्रकाशित केले:जून 18, 2019\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nहाँगकाँग आयडी कार्ड टेम्पलेट\nहाँगकाँग आयडी कार्ड टेम्पलेट\nवाचन सुरू ठेवा हाँगकाँग आयडी कार्ड टेम्पलेट\nपोस्ट प्रकाशित केले:जून 17, 2019\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nAmex हवाई मैल गोल्ड कार्ड स्टेटमेंट PSD टेम्प्लेट Photoshop\nAmex हवाई मैल गोल्ड कार्ड स्टेटमेंट PSD टेम्प्लेट Photoshop\nवाचन सुरू ठेवा Amex हवाई मैल गोल्ड कार्ड स्टेटमेंट PSD टेम्प्लेट Photoshop\nपोस्ट प्रकाशित केले:जून 16, 2019\nपोस्ट श्रेणी:अ‍ॅमेक्स एअर माईल्स गोल्ड कार्ड स्टेटमेंट पीएसडी टेम्पलेट / पूर्णपणे संपादन Photoshop साचा / उच्च गुणवत्ता टेम्पलेट / बातमी\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nदक्षिण कॅरोलिना ड्रायव्हिंग परवाना साचा (V1)\nदक्षिण कॅरोलिना ड्रायव्हिंग परवा���ा साचा (V1)\nवाचन सुरू ठेवा दक्षिण कॅरोलिना ड्रायव्हिंग परवाना साचा (V1)\nपोस्ट प्रकाशित केले:जून 14, 2019\nटिप्पण्या पोस्ट करा:0 टिप्पण्या\nपोस्ट अंतिम सुधारित:सप्टेंबर 9, 2020\nएक श्रेणी निवडाडिजिटलफोटोशॉप टेम्पलेट ड्राइव्हर्स् लायसन्स टेम्पलेट संपादन करण्यायोग्य पासपोर्ट टेम्पलेट उपयुक्तता बिल टेम्पलेट बँक स्टेटमेंट टेम्पलेट आयडी कार्ड टेम्पलेट सेल्फी फोटोशॉप PSD मल्टी व्हर्जन टेम्प्लेटफुकटEGift CodeReal Documents\n2 सोम चाचणी व्हीपीएस 8 जीबी\n© 2020 टीजीमार्क, सर्व हक्क राखीव.\nसर्व एका टेम्पलेट पॅकमध्ये 25% सवलत: ES25OC\nनवीन टेम्पलेट्ससाठी एक वर्षाच्या विनामूल्य अद्यतनासह सर्व एका टेम्पलेट पॅकेजमध्ये.\nपेमेंट पृष्ठावर कूपन सवलत कोड प्रविष्ट करा.\nद 25% कूपन टेम्पलेट पॅकसाठी वापरले जाऊ शकते आणि 15% कूपन पेक्षा जास्त ऑर्डर वापरले जाऊ शकते $100\nपर्यंत कूपन वैधता तारीख ऑक्टोबर 1, 2020\nपेपल गेटवेद्वारे देय आणि खरेदीसाठी, आपण संपर्क साधू शकता प्रशासन@tgmember.com\nनवीन टेम्पलेटची विनंती करा\nआपल्याला नवीन टेम्पलेटची आवश्यकता आहे का\nआपण नवीन टेम्पलेटसाठी आपली विनंती सबमिट करू शकता.\nपासपोर्ट, चालकाचा परवाना, जन्म प्रमाणपत्र, व्यवसाय परवाना, कर चलन, बँक स्टेटमेंट, ओळखपत्र, निवास परवाना, क्रेडिट कार्ड, व्हिसा कार्ड, मास्टर कार्ड, इ.\nआपली विनंती सबमिट करा जेणेकरुन आम्ही ती आमच्या संग्रहात काही दिवसांपेक्षा कमी वेळात ठेवू.\nआपली विनंती पूर्ण तपशीलासह सबमिट करा.\nआपल्याकडे नमुना प्रतिमा किंवा पीडीएफ फाइल असल्यास, ते आम्हाला पाठवा.\nवापरकर्तानाव किंवा ईमेल पत्ता*\nसह सुरू ठेवा फेसबुक\nसह सुरू ठेवा गूगल\nसह सुरू ठेवा ट्विटर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00302.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2013/09/blog-post_5921.html", "date_download": "2020-10-31T16:11:47Z", "digest": "sha1:LBJO5BJHD7QGMAMY3EJTWVPY7UIZAXIU", "length": 7796, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "केंद्रीय कृषीमंत्र्यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संव", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजकेंद्रीय कृषीमंत्र्यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संव\nकेंद्रीय कृषीमंत्र्यांनी साधला थेट शेतकऱ्यांशी संव\nवर्धा रिपोर्टर: अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या समुद्रपूर तालुक्यातील उमरा, गौळ, भोसा आणि कांढळी येथील शेतीच्या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी केंद्रीय कृषी आणि अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री शरद पवा��� यांनी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवाद देखील साधला.\nयावेळी श्री. पवार यांच्या समवेत राज्याचे अन्न, नागरी व ग्राहक संरक्षण मंत्री अनिल देशमुख, जिल्हाधिकारी एन. नवीन सोना, हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समितीचे सुधीर कोठारी, माजी आमदार राजू तिमांडे, उपविभागीय अधिकारी उमेश काळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे, जिल्हा कृषी विकास अधिकारी आर. के. गायकवाड आदी उपस्थित होते.\nपावसामुळे शेडनेटचे संपूर्णतः नुकसान झालेल्या उमरा येथील मनोहर चंद्रभान भिसे यांनी श्री. पवार यांना झालेल्या नुकसानीबाबत माहिती दिली. शेडनेटमध्ये शीमला मिरचीचे उत्पादन घेण्यात आले होते. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे पिकांसह शेडनेटचे संपूर्णपणे नुकसान झाल्याचे श्री. भिसे यांनी यावेळी सांगितले. श्री. पवार यांनी झालेल्या नुकसानीची नोंद घेण्यात आली आहे किंवा कसे याबाबत प्रशासनाला विचारणा केली. त्यावर हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी उमेश काळे यांनी नकाशाद्वारे गावातील एकूण परिस्थितीची माहिती दिली. तसेच या भागातील सर्व पंचनामे झाले असून नुकसानीचे सर्वेक्षण पूर्ण झाल्याचे सांगितले.\nसोयाबीन, तूर आणि कापूस पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, अशी माहिती भोसा याठिकाणच्या भेटीदरम्यान सरपंच गणेश अंड्रसकर यांनी दिली. गौळ येथे रामचंद्र देशपांडे यांच्या खरडून गेलेल्या शेताची पाहणीही श्री. पवार यांनी केली. तसेच येथील शेतकऱ्यांशी संवाद साधत झालेल्या नुकसानीशी व लोकांच्या भावनांशी सहमत असल्याचे त्यांनी सांगितले.\nकांढळी येथे सरपंच राजेश थोरात यांनी गावातील नुकसानीची माहिती सांगून यापुढे नुकसान होऊ नये म्हणून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशा विनंतीचे निवेदन सादर केले. यावेळी कानकाटी, कांढळी, तांभारी, चाकूर, कोरी व मजरा ग्रामस्थांनीही शेतीपिकांच्या नुकसानीबाबत निवेदन दिले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वा���ीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.industrialpunch.com/marathi/20955/", "date_download": "2020-10-31T16:02:42Z", "digest": "sha1:5BLQURSBUP7K7BN6SARLOWH2KGSN57AA", "length": 23445, "nlines": 272, "source_domain": "www.industrialpunch.com", "title": "अन्न आणि कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी 75 रुपये मूल्य असलेले स्मृती नाणे प्रकाशित केले - Industrial Punch", "raw_content": "\nHome Marathi अन्न आणि कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी 75 रुपये मूल्य...\nअन्न आणि कृषी संघटनेच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधानांनी 75 रुपये मूल्य असलेले स्मृती नाणे प्रकाशित केले\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या स्मृती नाण्यांचे अनावरण केले. नुकतेच विकसित केलेले धान्यांचे 17 जैव-संरक्षित वाण देशाला समर्पित केले,\nयावेळी बोलताना पंतप्रधानांनी कुपोषण दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या जगभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आपले शेतकरी मित्र -आपले अन्नदाता , आपले कृषी वैज्ञानिक, आपल्या अंगणवाडी आशा कार्यकर्त्या हे कुपोषणाविरूद्धच्या चळवळीचा आधार आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने भारताचे धान्याचे कोठार भरले आहे आणि गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत ते पोहोचवण्यात सरकारला मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले, या सर्व प्रयत्नांमुळे भारत कोरोनाच्या या संकटातही कुपोषणाविरोधात भक्कम लढा देत आहे.\nपंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये, एफएओने शेती उत्पादन वाढविण्यात आणि भारतासह जगभरातील उपासमारीचे निर्मूलन करण्यात मदत केली आणि पोषण वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. 130 कोटींहून अधिक भारतीयांनी या सेवेचा आदर केला आहे. ते म्हणाले की, जागतिक अन्न कार्यक्रमाला मिळालेला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कारदेखील एफएओसाठी मोठे यश आहे. या ऐतिहासिक भागीदारी आणि सहभागाबाबत भारताला आनंद आहे असे ते म्हणाले.\nपंतप्रध��न म्हणाले की, अन्न आणि कृषी संघटनेत महासंचालक असताना डॉ. बिनय रंजन सेन यांच्या नेतृत्वाखाली एफएओने जागतिक अन्न कार्यक्रम सुरू केला होता. दुष्काळ आणि उपासमारीची वेदना त्यांना अगदी जवळून जाणवली होती आणि त्यांच्या कार्याची व्याप्ती आजही संपूर्ण जगासाठी उपयुक्त आहे. ते म्हणाले की एफएओने मागील दशकांमध्ये कुपोषणाविरूद्धच्या भारताच्या लढ्यावर बारकाईने लक्ष ठेवले आहे मात्र त्याच्या व्याप्तीत अनेक अडचणी आहेत. लहान वयात गर्भवती होणे, शिक्षणाचा अभाव, माहितीचा अभाव, पिण्याच्या पाण्याची अपुरी उपलब्धता, स्वच्छतेचा अभाव यासारख्या कारणांमुळे आम्हाला अपेक्षित निकाल मिळू शकला नाही.\n2014 नंतर अनेक वर्षांच्या अनुभवांसह देशात नव्याने प्रयत्न करण्यात आले, अशी टीका पंतप्रधानांनी केली. एकात्मिक दृष्टिकोनासह सरकारने सर्वांगीण दृष्टिकोन स्वीकारला आणि बहु-आयामी रणनीतीवर काम करण्याची वृत्ती संपुष्टात आणली. कुपोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी सरकारने घेतलेल्या पुढाकारांची यादी देताना त्यांनी राष्ट्रीय पोषण अभियान (पोषण अभियान), स्वच्छ भारत मिशन अंतर्गत शौचालयांचे बांधकाम, मिशन इंद्रधनुष्य, जल जीवन अभियान , कमी खर्चात सॅनिटरी पॅडचे वितरण इत्यादीचा उल्लेख केला. या प्रयत्नांचा परिणाम असा झाला कि मुलांपेक्षा मुलींचे एकूण नोंदणी प्रमाण वाढले. ते म्हणाले की, कुपोषण रोखण्यासाठी भरड धान्य आणि प्रथिने, लोह, जस्त इत्यादी पोषण समृद्ध पिकांना प्रोत्साहन दिले जात आहे.\n2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी अन्न आणि कृषी संघटनेचे आभार मानले. यामुळे पौष्टिक आहाराचे सेवन करण्यास प्रोत्साहन मिळेल , त्यांची उपलब्धता आणखी वाढेल आणि छोट्या शेतकर्‍यांना त्याचा खूप फायदा होईल, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, लहान आणि मध्यम शेतकरी बहुतेक ठिकाणी पाण्याची समस्या असलेल्या जमिनीवर भरड धान्य पिकवतात आणि जमीनही इतकी सुपीक नसते. याचा फायदा केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगाला होईल, असेही त्यांनी सांगितले.\nपंतप्रधानांनी काही पिकांच्या सामान्य प्रकारात काही सूक्ष्म पोषक घटक नसल्याचे नमूद केले आणि अशा कमतरतेवर मात करण्यासाठी जैव-सुरक्षित वाण विकसित करण्यात आल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आज गहू आणि तांदळासह अनेक स्थानिक व पारंपारिक पिकांचे 17 जैव-सुरक्षित बियाण्यांचे प्रकार शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले आहेत , जे पोषण अभियानाला बळकटी देण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल आहे.\nपंतप्रधान म्हणाले की कोरोना महामारीमुळे जगातील तज्ञांना उपासमार आणि कुपोषणाबद्दल चिंता वाटत होती. आहे. ते म्हणाले की या चिंतेच्या पार्श्वभूमीवर, मागील 7-8 महिन्यांत, उपासमारी आणि कुपोषणाविरुद्ध लढा देण्यासाठी भारताने सुमारे 80 कोटी गरीबांना दीड कोटी रुपयांचे धान्य वाटप केले आहे. अन्न सुरक्षेप्रति भारताची वचनबद्धता म्हणून डाळींबरोबर तांदूळ किंवा गव्हाचा या शिध्यामध्ये समावेश करण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.\nपंतप्रधान म्हणाले 2014 पर्यंत अन्न सुरक्षा कायदा केवळ 11 राज्यात लागू होता आणि त्यानंतरच संपूर्ण देशात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात आली. ते म्हणाले, कोरोनामुळे संपूर्ण जग झगडत आहे, भारतीय शेतकऱ्यानी अन्नधान्याचे विक्रमी उत्पादन केले आणि गहू, धान, डाळीसारख्या धान्य खरेदीत सरकारने देखील नवीन विक्रम नोंदवले. ते म्हणाले की, जागतिक पातळीवर अन्नसुरक्षेबाबत बांधिलकी दर्शविणाऱ्या सुधारणा सातत्याने केल्या जात आहेत. शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी करण्यात येत असलेल्या विविध कृषी सुधारणाचा त्यांनी उल्लेख केला. ते म्हणाले की, एपीएमसी कायद्यात केलेल्या दुरुस्तीचे उद्दीष्ट त्या अधिक स्पर्धात्मक बनविणे हे आहे. ते म्हणाले की हमी भाव म्हणून उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव शेतकऱ्यांना मिळावा यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. देशाची अन्न सुरक्षा सुनिश्चित करण्यात एमएसपी आणि सरकारी खरेदीची महत्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्या सुरूच राहतील.\nपंतप्रधान म्हणाले, छोट्या शेतकर्‍यांना बळ देण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच एफपीओचे मोठे जाळे देशात विकसित केले जात आहे. धान्य वाया जाणे ही भारतात नेहमीच मोठी समस्या राहिली आहे आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे ही परिस्थिती बदलेल. आता सरकार तसेच खाजगी कंपन्यांना खेड्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची अधिक संधी मिळणार आहे.\nएपीएमसी कायद्यातील दुरुस्तीबद्दल सविस्तर माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, जेव्हा शेतकरी कोणत���याही खाजगी कंपनी किंवा उद्योगाबरोबर करार करेल तेव्हा पिकाची पेरणी होण्यापूर्वीच किंमत निश्चित केली जाईल. यामुळे किंमतीतील चढउतारांपासून दिलासा मिळेल आणि शेतीत नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन मिळेल. ते म्हणाले, शेतकऱ्याला अधिक पर्याय देण्याव्यतिरिक्त शेतकऱ्याला कायदेशीर संरक्षण देण्यात आले आहे. जर शेतकऱ्याला कोणत्याही कारणास्तव करार मोडायचा असेल तर त्याला दंड भरावा लागणार नाही. परंतु जर शेतकर्‍याशी तडजोड करणारी संस्था करार तोडत असेल तर त्याला दंड भरावा लागेल. ते म्हणाले की हा करार फक्त पिकाबाबत होईल आणि शेतकर्‍याच्या जमिनीवर कोणत्याही प्रकारचे संकट येणार नाही. म्हणजेच या सुधारणांच्या माध्यमातून शेतकऱ्याला हर तऱ्हेने संरक्षण दिले गेले आहे.\nशेवटी पंतप्रधान म्हणाले कि जेव्हा भारतीय शेतकरी बलवान होईल तेव्हा त्यांचे उत्पन्न वाढेल, आणि कुपोषणाविरूद्ध मोहिमेलाही समान बळ मिळेल. भारत आणि एफएओ यांच्यातला वाढता ताळमेळ या मोहिमेला आणखी गती देईल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.\nNext article17 अक्टूबर: देश-दुनिया के इतिहास में आज के दिन की महत्त्वपूर्ण घटनाएं\nपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्वामित्व योजने अंतर्गत मालमत्ता कार्ड वितरणाला प्रारंभ\nपंतप्रधानांनी वेस्तास कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी हेन्रिक अँडरसन यांच्याशी साधला संवाद\nकेंद्रीय गृहमंत्रालयाकडून सर्व व्यवहार पुन्हा सुरु करण्याविषयीच्या मार्गदर्शक सूचना जारी\nपंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांची दूरदृश्‍य प्रणालीच्‍या माध्‍यमातून बैठक संपन्‍न\nOBC कोट्यातून मराठा समाजाला आरक्षण दिल्यास रस्त्यावर उतरणार, संघर्ष सेनेचा इशारा\nछत्तीसगढ़ : भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों की नवीन पदस्थापना October 31, 2020\nकमर्शियल माइनिंग: बोलियों का हुआ तकनीकी परीक्षण, इलेक्ट्रोनिक आक्शन का शेड्यूल जारी, पहले दिन 6 कोल ब्लाॅक के लिए ई- नीलामी, अडानी दौड़ में सबसे आगे October 31, 2020\nCM बघेल राज्योत्सव पर ट्राइबल टूरिज्म सर्किट के 5 नवनिर्मित टूरिस्ट रिसार्ट का करेंगे ई-लोकार्पण, कोरबा का सतरेंगा बोट क्लब एंड रिसॉर्ट भी शामिल October 31, 2020\nशिक्षा कर्मियों को राज्योत्सव पर मिली बड़ी सौगात : मुख्यमंत्री की घोषणा के अनुरूप 8 हजार 226 व्याख्याताओं के संविलयन का आदेश जारी October 31, 2020\nवेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड : सेवानिवृत्त कर्मियों का किया गया सम्मान October 31, 2020\nछत्तीसगढ़ : भारतीय प्रशासनिक सेवा के अधिकारियों की नवीन पदस्थापना\nकमर्शियल माइनिंग: बोलियों का हुआ तकनीकी परीक्षण, इलेक्ट्रोनिक आक्शन का शेड्यूल...\nCM बघेल राज्योत्सव पर ट्राइबल टूरिज्म सर्किट के 5 नवनिर्मित टूरिस्ट...\nशिक्षा कर्मियों को राज्योत्सव पर मिली बड़ी सौगात : मुख्यमंत्री की...\nवेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड : सेवानिवृत्त कर्मियों का किया गया सम्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/khel-nashibacha-part-2", "date_download": "2020-10-31T16:26:00Z", "digest": "sha1:ILNOJPXQRUNAHWWITPD7K6VI5YQEXFFA", "length": 18029, "nlines": 179, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nखेळ नशिबाचा भाग 2\nशितल ठोंबरे ( हळवा कोपरा )\nखेळ नशिबाचा…( भाग 2)\nकथेच्या पहिल्या भागाची लिंक खाली दिली आहे :\nसुशांतच्या लग्नाची स्वप्नं रंगवत…. मायाकाकू रात्री कितीतरी वेळ जाग्या होत्या… पहाटे पहाटे कुठे त्यांचा डोळा लागला… जाग आली ती कसल्याशा आवाजाने… मायाकाकू गडबडीत उठल्या… सुशांतच्या लग्नाचे स्वप्नं अजूनही डोळ्यांत तरळत होतं…. आपण स्वप्नं पाहत होतो तर अजून…. उठायला आज उशीरच झाला… तेवढ्यात पुन्हा कसलासा आवाज आला… आवाजाचा कानोसा घेतला तर आवाज त्यांच्याच किचन मधून येत होता… मी अजून झोपली आहे तर मग किचन मध्ये कोण खुडबुड करतंय…\nअंथरून आवरून पटकन किचन मध्ये शिरल्या तो समोर सुशांत उभा… गुड मॉर्निंग आई झाली का झोप बरं झाली आलीस… मी आता तुलाच उठवायला येणार होतो… चल पटकन फ्रेश हो… आणि मस्त गरमागरम चहा घे… सुशांत स्पेशल चाय…. (हसतो)... आणि हो मस्त गरमागरम पोहे ही तयार आहेत माँ साहेब…\nअरे काय हे तू कशाला हे सगळं करत बसलास… मला आवाज नाही का द्यायचा… मला पण आज जाग कशी आली नाही काय माहीत …. तुला कामावर जायचंय ना उशीर होईल… थांब मी पटकन चार पोळ्या आणि तुझ्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या करते..\nअगं हो हो थांब… काही घाई करू नकोस आज बँकेत पार्टी आहे… सो मी टिफिन नेणार नाही… त्यामुळे त्याची काळजी नसावी…\nचहा नाश्त्याचा म्हणशील तर आज जरा लवकरच जाग आली.. तुला पाहिलं तू गाढ झोपली होतीस… रात्री नक्कीच माझ्या लग्नाच्या विचाराने तुला झोप लागली नसणार(हसतो )… म्हणून मुद्दामहूनच तुला उठवलं नाही…. वेळ होता तर बनव��ा आज तुझ्या साठी चहा नाश्ता..\nअरे पण ही काय तुझी कामं आहेत का ...आणि ते ही मी घरात असताना तुला हे करावं लागलं…\n तू रोज करतेस की माझ्यासाठी… माझा चहा, नाश्ता, टिफिन, कपडे, जेवण, माझी रूम आवरणं, घर सांभाळणं सगळं तूच करतेस ना रोज… मग माझ्या लाडक्या आई साठी मी एक दिवस नाश्ता बनवला तर कुठे बिघडलं… आई आता अशीच बोलत बसणार आहॆस का … जा ना पटकन फ्रेश हो…. नाहीतर चहाचं आता कोल्ड्रिंक होईल.. आणि पोहे ही थंड खावे लागतील… मला खूप भूक लागली आहे…. प्लीज लवकर…\n(हसतच )...आलेच लगेच… आणि काही काळजी करू नको… ना तुला कोल्ड्रिंक प्यावं लागणार आणि ना थंड पोहे खावे लागणार... मी फ्रेश होऊन आले की पटकन गरम करून देते…\nमायाकाकू फ्रेश व्हायला जातात… सुशांत हॉल मध्ये टीव्ही पाहत बसतो… चहा पिताना बातम्या ऐकणे त्याचा आवडता छंद… याच वेळी काय तो निवांत बसलेला असतो…\nमायाकाकू फ्रेश होतात…ट्रे मध्ये दोघांसाठी गरमागरम चहा आणि पोहे घेऊन येतात… बातम्या पाहत दोघेही नाश्त्याचा आस्वाद घेतात…मायाकाकूंच्या लक्षात येतं… आज सुशांतचा मूड जास्तच चांगला आहे… म्हणजे मला जे हवंय ते मला नक्की मिळणार…\nनाश्ता करून सुशांत आपली तयारी करतो आणि बँकेत जायला निघतो.. तो दारात जातोय तोच काकू मागून टोकतात… सुशांत रात्री काय बोलणं झालं लक्षात आहे ना… मग मी जाऊ ना सुमनवहिनींकडे… समोरून काहीच उत्तर येत नाही… पुन्हा प्रयत्न करावा म्हणून मायाकाकू म्हणतात… मी आज सुमनवहिनींकडे जातेय… जमलंच तर मुलीचा फोटो घेऊन येईन मग पाहूया काय करायचं ते…\nसुशांत आपले शूज घाईघाईने चढवत… आई तुला काय हवं ते कर मी कधी तुला कोणत्या गोष्टी साठी मनाई केली आहे का\nतसं नाही रे पण…\nपण बिन काही नाही चल मी निघतो मला उशीर होतोय… बाय…. रात्री कदाचित यायला उशीर होईल… काळजी करत बसू नको… सुशांत घाईतच घराबाहेर पडला….\nसुशांतचा होकार मिळाल्याने…. मायाकाकूंचा उत्साह चांगलाच वाढला…सकाळीच सुमनवहिनींकडे जाऊन कामं फत्ते करायचं… नाहीच आवडली मुलगी तर वधूसंशोधनाची मोहीम अशीच चालू ठेवायची...आपल्या मनाशी सगळं ठरवून.. त्यांनी भर भर घरातील कामं आटपली… थेट सुमनवहिनीचं घर गाठलं… दारावरची बेल वाजवली… सुमनवहिनींनीच दार उघडलं… मायाकाकूंना इतक्या सकाळी सकाळी समोर पाहून त्यांना आश्चर्यच वाटलं… अगं तू अशी अचानक… सगळं ठीक आहे ना… ये आत ये…बसं पा��ी आणते…\nहो वहिनी सगळं ठीक आहे… कशाला उगाच काळजी करताय…\nसुमनवहिनी पाणी घेऊन येतात.. मायाकाकूंना देत… घे पाणी पी आधी… दम बघ किती लागलाय… इतक्या घाईघाईने यायला झालं तरी काय..\nपाण्याचा घोट घेत… वहीनी कारणच तसं होतं… काल रात्री सुशांतशी लग्नाबद्दल बोलून घेतलं एकदाच…. त्याचा होकार मिळाला मग मला कुठे चैन पडतेय… तुम्ही मागे तुमच्या नात्यातल्या एका मुलीबद्दल बोलत होतात .. सुशांत साठी.. तिचीच चौकशी करायला आलेय… दुसरं माझं आपलं असं कोण आहे तुमच्याशिवाय… माझ्या अडचणीच्या काळात माझ्या नात्यात गोत्यात नसतानाही तुम्ही माझ्या मदतीला धावून आलात आधार दिलात… आता माझ्या सुशांतच्या आयुष्याचा एवढा मोठा निर्णय घ्यायचा आहे तर तुम्हीच मला मदत करा…\nहो गं सुशांत साठी एखादं स्थळ पाहायचं असेल तर मला आनंदच होईल… इतक्या सालस गुणी मुलासाठी स्थळपण त्याच्यासारखंच हवं… मी जिच्याबद्दल तुझ्याशी बोलले ती माझ्या मावस भावाची मुलगी… नीता तिचं नाव.. पोरं खूप गुणी आहे.. शिक्षण ही झालं आहे… घरची गरिबी आहे… पण म्हणतात ना लेक द्यावी श्रीमंताघरी आणि सून करावी गरिबाघरची…थांब माझ्याकडे तिचा फोटो आहे… एकदा सुशांत ला दाखव… बघ काय म्हणतोय…. त्याला मुलगी पसंत पडली तर पुढची पावले उचलायला… उठून आपल्या कपाटात नीता चा ठेवलेला फोटो काढून तो मायाकाकू ला दाखवते..\nफोटो नीट निरखून पाहत.. वहीनी मुलगी चेहर्यावरून तर खूपच सालस आणि गुणी दिसतेय…\nमी म्हटलं नव्हतं अगं मुलगी खूप चांगली आहे… घरातल्या कामातही हुशार आहे… अगदी तुझ्या घरात साखरेसारखी विरघळून जाईल बघ… सुशांत आणि नीताचा जोडा तर अगदी शोभून दिसेल… कोणाचीही दृष्ट लागण्यासारखा…\nहो हे आपलं मत झालं पण या सुशांत ला ही पटायला हवं ना… मुलगी पहायला ही नकार देतो…. काय करायचं मग मी तरी पण आता नाही इतकी चांगली मुलगी मी हातची जाऊ देणार नाही बरं… आज रात्री आला की त्याला फोटो दाखवते… पाहू फोटो पाहून कसा नाही म्हणतो ते…\nमायाकाकू सुशांत साठी स्थळ पाहत आहेत… त्यांना मुलगी ही पसंत पडली आहे पण मग सुशांत होईल का लग्नाला तयार.. आईने पसंत केलेली मुलगी त्याला पसंत पडेल का\nया सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील पण पुढच्या भागात…\nसदर लेखाच्या प्रकाशनाचे व वितरणाचे सर्व अधिकार लेखिकेकडे राखीव आहेत…\nकथा आवडल्यास लाईक करा… शेअर करा पण लेखिकेच्या ���ावासहित….\nआयुष्य जगताना आलेल्या अनुभवांना शब्दांत मांडायला आवडते\nसावर रे... (भाग १)\nकथा तुझी अन माझी... प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग1)\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 1\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 2\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 3\nकितीदा नव्याने तुला आठवावे\nकथा तुझी अन माझी ....प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग 24)\nखेळ नशिबाचा भाग 6 अंतिम\nखेळ नशिबाचा भाग 5\nखेळ नशिबाचा भाग 4\nखेळ नशिबाचा भाग 3\nखेळ नशिबाचा भाग 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2017/11/", "date_download": "2020-10-31T16:48:21Z", "digest": "sha1:YBMRWFTKY5LBA72QE7EJZ6XVEGTOKY7F", "length": 12881, "nlines": 99, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\nबाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा \nबाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा \nसर्वात प्रथम १३ वर्षीय बाजी राउत व त्यासोबत शहीद झालेले लक्ष्मण मलिक, फागू साहू, हर्षी प्रधान, नाता मलिक यांना शत शत नमन \nआज आपण उपभोगत असलेल्या स्वातंत्र्यासाठी“राष्ट्रप्रेम” ह्या अत्यंत पवित्र भावनेतून कित्येकानी आपल्या सर्वस्वाचा त्याग केलेला आहे त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा त्यातील कित्येकांना योग्य तो सन्मान मिळाला, परंतु अधिक प्रमाणात अनेकांच्या पदरी फक्त उपेक्षाच पडली हे स्वातंत्र्यउत्तोर काळात सिद्ध झाले आहे. असाच एक उपेक्षित राहिलेला १३ वर्षीय क्रांतिकारक बाजी राउत, भारतातील सर्वात लहान हुतात्मा ज्याने अवघ्या १३ व्या वर्षी देशासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली \n१९२५ साली ओरिसातील निलकंठपूर जिल्ह्यातील ढेंकानाल गावात बाजी राउतचा जन्म झाला. बाजी लहान असतांनाच त्याचे वडील हरिप्रसाद राउत यांचे निधन झाले, त्या पश्चात बाजीच्या आईने अत्यंत हलाखीमध्ये बाजीचे संगोपण केले. आईला मदत म्हणून बाजी लहान वयातच ब्राह्मणी नदीवर नौका वाहकाच काम करू लागला. लहानपणापासूनच बाजी आपल्या ढेंकानाल संस्थांनच्या राजाचा ( शंकर प्रताप सिंघ देव ) प्रजेवर होत असलेल्या निर्दयी अन्यायाला पाहत आला होता, व …\nसध्या गुजरात निवडणुकिच्या रणधुमाळीत “प्रसार माध्यमांच्या” मते निवडणुकीला कलाटणी देणारी घटना ह्या विषयावर बरीच चर्चासत्र झोडली गेली-जाताय विषय आहे हार्दिक पटेल याची CD विषय आहे हार्दिक पटेल याची CD इथे काही विषय मुद्दाम मांडणे गरजेचे आहे.\n१)हार्दिक पटेल याला फार मोठा जनाधार आहे हेही प्रसार माध्यमांचच गुऱ्हाळ आहे त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय त्याचा जनाधार वेळोवेळी गुजरातच्या प्रत्येक निवडणुकीत सिद्ध झालाय तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे तेव्हा त्याची उघडकीस आलेली सीडी म्हणजे निवडणुकीला कलाटणी ही केवळ मल्लीनाथीच आहे प्रसारमाध्यमे व विरोधक ह्याला निवडणूकीचा मुद्दा बनवताय ह्यावरूनच त्यांना असलेला विकासाचा प्रामाणिक ध्यास अधोरेखित होतो \n२)हार्दिक पटेलच्या ४ भिंतीमध्ये चालू असलेल्या गोष्टीला निवडणुकीचा मुद्दा तोपर्यंत नाही बनवायला हवा जोपर्यंत त्या गोष्टींचा राज्याच्या कारभारावर काही परिणाम पडत नाही व तथाकथित स्त्री त्याची तक्रार दाखल करत नाही “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे “बाईलवेडा” असण ही त्याची वैयक्तिक निवड आहे एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय एका मोठ्या समाजाला परिणामकारक आंदोलनासाठी तयार करून त्यांच नेतृत्व करत असतांना त्यासाठी हार्दिक किती अपरिपक्व आहे हेच वेळोवेळी सिद्ध झालय ( त्याचे आंदोलनाचे हेतू हा वेगळा विषय ) ह्या…\n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nपद्मश्री करीमुल हक एक “आरोग्यदूत”\nपश्चिम बंगालच्या जलपाईगुडी खेड्यातील एक तरुण १९९५ मधे आपल्या वृद्ध आईला त्वरित उपचार मिळावेम्हणून सैरभैर होऊंन दारोदार भटकला, परंतु कुठल्याही प्रकारची रुग्नवाहिका सेवा न मिळाल्यानेत्याच्या मातेने त्याच्या डोळ्यासमोर आपला देह टाकला..\nकिती दुर्दैवी व हृद्य हेलावून टाकणारी घटना असेल ती \nचहाच्या मळ्यात काम करणारा करीमुल ह्या घटनेने व्यतिथ झालाच परंतु निराश नाही झाला त्याने त्यानंतर मिळेल त्या साधनानी रुग्णाना त्वरित उपचारासाठी स्वखर्चाने दवाखान्यात दाखल करण्यास सुरवात केली. त्याचे हे निस्वार्थी सेवेचे कार्य चालू असतांनाच त्याचा एक सहकारी काम करतांना अचानक कोसळला व नेहमीप्रमाणे रुग्णवाहिका सेवा उपलबद्ध होत नाहोये हे पाहून करीमुल ने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या सहकार्याला दुचाकीवर स्वताला बांधल व दवाखान्यात दाखल केल आणि त्याचे प्राण वाचवले. आईचा दुर्दैवी मृत्यू व मित्राची मदत ह्या घटनेने त्याला एक दुचाकी रुग्णवाहिका सुरु करण्याची प्रेरणा दिली व तिथून करुमुलचा अविरत रुग्णसेवेचा प्रवास सुरु झाला तो आजदेखील सुरु आहे \nआज ५० वर्षीय करीमुल धालाबाडी, परिसराच्या…\nGST प्रयोगशाळेतील सुधारित दर \nGST प्रयोगशाळेतील सुधारित दर \nगेल्या १५ वर्षापासून प्रतिक्षेत असलेला “गुड्स एंड सर्व्हिस टैक्स” अनेक अडचणी पार पाडून अखेर मार्च २०१७ मधे भाजपा सरकारने प्रत्यक्षात अमलात आणला आणि अमलात आल्यापासून ते आजपर्यंत त्यात अथवा त्याच्या ढाच्यामध्ये अनेक बदल करण्यात आले कोणत्याही सरकारी निर्णया मध्ये अमलात आल्यानंतर जर वारंवार बदल केले जात असतील तर त्याचे २ अर्थ निघतात.\n१)सरकार हे जनतेच्या हितासाठी सकारात्मक पद्धतीने तो अमलात आणण्याचा प्रयत्न करत आहे २)सरकारने त्या प्रक्रियेचा पूर्ण अभ्यास केलेला नव्हता \nसमर्थक व विरोधक ह्या २ अर्थावरच आपआपले मुद्दे मांडतील यात शंका नाही जेव्हा २००९ व २०११ च्या UPA सरकारने GST अमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता व भाजपा त्याला जोरदार विरोध करीत होती तेव्हा २००० मधील श्री.अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात GST चा ढाचा संशोधनासाठी सर्वात प्रथम विचारात घेण्यात आला होता हि बाब भाजपा सोयीस्करपणे विसरत होती जेव्हा २००९ व २०११ च्या UPA सरकारने GST अमलात आणण्याचा प्रस्ताव ठेवला होता व भाजपा त्याला जोरदार विरोध करीत होती तेव्हा २००० मधील श्री.अटलबिहारी बाजपेयी यांच्या काळात GST चा ढाचा संशोधनासाठी सर्वात प्रथम विचारात घेण्यात आला होता हि बाब भाजपा सोयीस्करपणे विसरत होती अर्थात जो जिता वही सिकंदर ह्या उक्तीप्रमाणे भाजपा हि GST च्या बाबतीत सिकंदर ठरली आहे आणि त्याचा पुरेपूर फायदा भाजपा उचलत आहे. कॉंग्रेस हे पचवण्याच्या मन…\nबाजी राउत, १३ वर्षीय हुतात्मा \n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nGST प्रयोगशाळेतील सुधारित दर \nटेरी फॉक्स ( टेरंस स्टानली फॉक्स ) एक उर्जास्त्रोत \n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nटेरी फॉक्स ( टेरंस स्टानली फॉक्स ) एक उर्जास्त्रोत \nशाम रंगीला आणि कॉंग्रे��ची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00303.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/world-of-birds/", "date_download": "2020-10-31T15:32:59Z", "digest": "sha1:A5PQCHM3QO6RTVDFXMERNO4L45MIP25P", "length": 5790, "nlines": 53, "source_domain": "balranjankendra.org", "title": "पक्ष्यांच्या अदभूत दुनियेत | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १६ फेब्रुवारी, २०१८\nश्री. किरण पुरंदरे म्हणजे पक्ष्यांचा चालता बोलता ज्ञानकोश त्यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठीच काय पण मोठ्यांसाठीही आनंदाची पर्वणी त्यांच्याकडून पक्ष्यांच्या गमतीजमती ऐकणे ही मुलांसाठीच काय पण मोठ्यांसाठीही आनंदाची पर्वणी भारती निवास सोसायटीच्या ३१ व्या वर्षाचा प्रारंभ किकाच्या कार्यक्रमाने जोरदार झाला. पालक व मुलांच्या तुडुंब गर्दीत ह्या स्लाईड शो ला सुरुवात झाली.\n“किरण पुरंदरे हे ७० भारतीय पक्ष्यांचे आवाज काढू शकतात आणि त्यांच्याकडे त्यांच्या ५००० हून अधिक स्लाईडस आहेत ” असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सुरुवातीलाच सांगितले.त्यामुळे उपस्थितांना त्यांच्या अभ्यासाची कल्पना आली.\nकिरण काका म्हणाले,” पुणे शहर आणि परिसरात सुमारे ३५० पक्षी दिसतात.महाराष्ट्रात ५६०, भारतात १३०० जातींचे तर जगात १०,००० जातींचे पक्षी दिसतात.काही पक्ष्यांना उडता येते तर काहींना येत नाही.पक्षी जेवढा आकाराने मोठा तेवढा तो जास्त जगतो.लहान पक्षी कमी जगतो.काकाकुवा ११० वर्षे,घुबड ६८ , गिधाड ५२, मोर २० तर चिमणी ८ वर्षे जगते.’यलो फुटेड ग्रीन पिजन’हा महाराष्ट्राचा पक्षी असून तो अंजिरासारखी फळे खातो.”\n” ज्या पक्ष्याच्या पायाचे मधले बोट मोठे असते, तो जोरात पळू शकतो. सगळे पक्षी रोज अंघोळ करतात” असे किरण पुरंदरे यांनी आवर्जून मुलांना सांगितले.” पाऊस जवळ आला कि पावश्या ‘ पेरते व्हा ‘ असा संदेश देतो.गरुड विषारी साप मारून खातो आणि ते विष पचवूही शकतो.निशाचर पक्ष्यांचे डोळे मोठे असतात.” अशा रंजक गोष्टी त्यांनी मुलांना सांगितल्या.त्यानंतर त्यांनी विविध पक्ष्यांचे आवाज काढले. त्यांची जुगलबंदीही आईकावली. त्यात मुलांबरोबर मोठेही गुंगून गेले. प्रज्ञा गोवईकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. दाऊद सुतार यांनी पारदर्शिका दाखविल्या.माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले. यावेळी अनघा पुरंदरे उपस्थित होत्या.\nश्री. किरण पुरंदरे व सौ. माधुरी स��स्रबुद्धे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/pune-nagar-vachan-mandir/", "date_download": "2020-10-31T16:13:58Z", "digest": "sha1:DI6RDNZKCG4FKP6AEPKEETOSQHJKBYAQ", "length": 10897, "nlines": 98, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "पुणे नगर वाचन मंदिर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n‘पुणे नगर वाचन मंदिर’ संस्थेने दुर्मीळ ग्रंथांच्या जतनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला असून, डिजिटायझेशनच्या माध्यमातून संस्थेने आतापर्यंत पन्नास हजार पृष्ठांचे ज्ञानभांडार संगणक प्रणालीच्या साहाय्याने जतन करून ठेवले आहे. दुर्मीळ ग्रंथाच्या जतनाचा हा प्रकल्प केवळ पुणे नगर वाचन मंदिरापुरताच मर्यादित राहू नये, असाही संस्थेचा मानस आहे. वाई, सोलापूर, कोल्हापूर यासह ज्या गावांमध्ये जुनी ग्रंथालये आहेत, तेथील ग्रंथसंपदाही जतन करून ठेवावी लागणार आहे. आर्थिक बाबींचा विचार करता हे काम छोटय़ा ग्रंथालयांना शक्य होणार नाही, अशी त्यांची स्थिती आहे. ही परिस्थिती ध्यानात घेऊन अशा ग्रंथालयांमधील ग्रंथसंपदेचेही डिजिटायझेशन पुणे नगर वाचन मंदिराकडून करून देण्याची योजना आखण्यात आली आहे. गेली १६६ वर्षे अव्याहतपणे वाचन संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य करत असलेले पुणे नगर वाचन मंदिर आता हायटेक होणार आहे. संस्थेच्या आजवरच्या कामाची आणि ग्रंथालयाची माहिती देणारी वेबसाइट तयार करण्यात आली असून, ग्रंथालयातील सुमारे साठ हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.\nशहराच्या मध्यवस्तीमध्ये असलेल्या पुणे नगर वाचन मंदिराने कालानुरूप कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याचे ठरविले आहे. त्यानुसार सदस्यांना पुस्तकांसाठी शहरात येणे जिकिरीचे होत असल्याने वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी शाखा विस्तारीकरणाचे काम हाती घेतले. त्यात वारजे आणि बिबवेवाडी येथे शाखा सुरू करण्यात आला. नगर वाचन मंदिर हे पुण्यातील सर्वांत जुन्या ग्रंथालयांपैकी एक असल्याने अनेक जुनी आणि दुर्मिळ पुस्तके, ग्रंथ या ठिकाणी संग्रहित आहेत. सध्याच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून ही पुस्तके डिजिटल स्वरूपात आणण्यात येत आहेत. पुढील महिन्यात हा डिजिटायझेशनचा प्रकल्प प्रत्यक्षात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुम��रे दोन ते तीन लाख पानांचे डिजिटायझेशन करण्यात येईल.\nसंस्थेने हाती घेतलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची माहिती कार्यवाह अरविंद रानडे यांनी दिली. ‘संस्थेच्या ग्रंथालयातील महत्त्वाचा ठेवा टिकवून ठेवण्यासाठी डिजिटायझेशनचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच सध्या इंटरनेटचा जमाना असल्याने संस्थेची माहिती सर्वांपर्यंत सहजगत्या पोहोचण्यासाठी वेबसाइट सुरू करण्यात येत आहे. त्यावर संस्थेचा इतिहास, ग्रंथालयातील पुस्तके अशी माहिती उपलब्ध करून देण्यात येईल. संस्थेने बदलाच्या दिशेने टाकलेली ही महत्त्वपूर्ण पावले आहेत असे म्हणता येईल.’\nदुर्मिळ पुस्तकांच्या डिजिटायझेशनसाठी संपर्क साधण्याचे आवाहन ग्रंथालयातील पुस्तकांचे डिजिटायझेशन करतानाच इतर कोणाकडे दुर्मिळ पुस्तके असल्यास त्यांचेही डिजिटायझेशन करण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे. त्यासाठी दुर्मिळ पुस्तके संग्रही असलेल्यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठीचा खर्च पुणे नगर वाचन मंदिर करणार असून या प्रकल्पाबाबत विविध ग्रंथालयांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चा सुरू असून त्या ग्रंथालयांनी या योजनेला मन:पूर्वक प्रतिसाद दिला आहे. मात्र, हे ग्रंथ जतन होणार आहेत समाजाच्या साथीने, समाजाच्या सहकार्याने\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमहाराष्ट्र आरोग्य मंडळ चेतना अपंगमती विकास संस्था\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T17:46:17Z", "digest": "sha1:ASQNTUH3DH4XSTTAFCE4XRO67A4IR23C", "length": 5230, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कामधेनू - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nकामधेनू (संस्कृत: कामधेनु) ही हिंदू पुराणांनुसार दिव्य गाय असून, ती सर्व गोवंशाची माता मानली जाते. ती व तिची कन्या नंदिनी इच्छार्थी पालकाच्या इच्छा पुर्‍या करतात, अशी समजूत आहे. ह���ंदू पुराणांत कामधेनूने वसिष्ठाला यज्ञकार्यासाठी इच्छित गोष्टी पुरवल्या आणि हिंदू धर्मातील आख्यायिकेनुसार देव-दानवांनी अमृत मिळवण्यासाठी समुद्रमंथन केले त्यावेळी चौदा रत्नाबरोबर कामधेनू गाय उत्पन्न झाली.अशी कथा आढळते.[१][२]\n^ \"चौदा रत्ने\". विकिपीडिया. 2019-09-09.\n^ \"समुद्रमंथन\". विकिपीडिया. 2019-09-09.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ९ सप्टेंबर २०१९ रोजी २३:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AA_%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B6_%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T16:29:21Z", "digest": "sha1:AL23YYNSN53GOXQ2JYV6GNHQKAWZS42M", "length": 8587, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००४ स्पॅनिश ग्रांप्रीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\n२००४ स्पॅनिश ग्रांप्रीला जोडलेली पाने\n← २००४ स्पॅनिश ग्रांप्री\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख २००४ स्पॅनिश ग्रांप्री या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nफर्नांदो अलोन्सो ‎ (← दुवे | संपादन)\nमायकल शुमाकर ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ फॉर्म्युला वन हंगाम ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:फॉर्म्युला वन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ स्पॅनिश ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ स्पॅनिश ग्रांप्री ‎ (← दुवे | संपाद���)\n२००६ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९८ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९२ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००० मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ मलेशियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ बहरीन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ बहरैन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ बहरैन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ बहारीन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ तुर्की ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ तुर्की ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ तुर्की ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ तुर्की ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००७ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००६ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००५ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००४ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००३ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००२ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००१ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००० मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९९ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९८ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n१९९७ मोनॅको ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ कॅनेडियन ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\n२००८ फ्रेंच ग्रांप्री ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/desh-videsh", "date_download": "2020-10-31T16:18:52Z", "digest": "sha1:4HSBGTFMOQHSQPZ4K3PGBTVWK4GFAF5T", "length": 5206, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "देशविदेश: आंतरराष्ट्रीय ताज्या मराठी बातम्या | Latest International News | Latest International News in Marathi - krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nबँक चार्जेस,सिलिंडर नोंदणीत आजपासून नवे नियम\nदेशात 1 नोव्हेंबरपासून काही महत्त्वाच्या नियमांमध्ये बदल......\nदेशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट दाखत असली....\nकेंद्राच्या विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह\nमोदी सरकार नफेखोरे,साठेबाजांचे -थोरात\nचक्रवाढ व्याजमाफी योजनेतून कृषीकर्जे डावलली\nवादळ आणि अतिवृष्टी अशा अस्मानी संकटांचा सामना करणा-या शेतक-याच्या जखमेवर मीठ...\nओबीसींना सैनिकी शाळांमध्ये 27 टक्के आरक्षण\nनाशिक जिल्ह्यात कांदा लिलाव पूर्ववत सुरू\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला व्यापार्‍यांचा प्रतिसाद\nअभिनंदनवरील खुलाशामुळे पाकिस्तानात राजकीय भूकंप\nतमिळ चित्रपटातून इरफान पठाण करणार कारकिर्दीला सुरूवात\nचित्रपटाचं फर्स्ट लूक पोस्टर रिलीज\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00304.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-10-31T17:36:25Z", "digest": "sha1:3GITXBCNL7D7VKUXC3RTIC2B6ESTCVNV", "length": 5768, "nlines": 134, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ग्रेगरी काउपेट - विकिपीडिया", "raw_content": "\n३१ डिसेंबर, १९७२ (1972-12-31) (वय: ४७)\n१.८१ मी (५ फु ११+१⁄२ इं)\nऑलिंपिक ल्यॉनै 0८८ (०)\n* क्लब पातळीवरील सामने व गोल अद्ययावत तारीख: १९:१३, २० फेब्रुवारी २००८ (UTC).\n† खेळलेले सामने (गोल).\n‡ राष्ट्रीय संघ सामने अद्ययावत तारीख: १२:००, २१ जुलै २००७ (UTC)\nकृपया फुटबॉल खेळाडू-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९७२ मधील जन्म\nफुटबॉल खेळाडू विस्तार विनंती\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०७:५५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4", "date_download": "2020-10-31T18:05:05Z", "digest": "sha1:N5Y3V6V7C2OF2PYQQG5VD7DMF6VI6WHA", "length": 4467, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "श्रीमंतला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख श्रीमंत या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nहोन्डुरास ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण कोरिया ‎ (← दुवे | संपादन)\nबिल गेट्स ‎ (← दुवे | संपादन)\nविजय तेंडुलकर ‎ (← दुवे | संपादन)\nअवचितगड ‎ (← दुवे | संपादन)\nमदनलाल धिंग्रा ‎ (← दुवे | संपादन)\nबाळाजी बाजीराव पेशवे ‎ (← दुवे | संपादन)\nमिसिसिपी ‎ (← दुवे | संपादन)\nकनेक्टिकट ‎ (← दुवे | संपादन)\nआर्णी ‎ (← दुवे | संपादन)\nकतार ‎ (← दुवे | संपादन)\nमुकेश अंबाणी ‎ (← दुवे | संपादन)\nत्रिनिदाद व टोबॅगो ‎ (← दुवे | संपादन)\nदक्षिण मुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nत्युमेन ओब्लास्त ‎ (← दुवे | संपादन)\nचिबा (प्रभाग) ‎ (← दुवे | संपादन)\nभीम स्वामी ‎ (← दुवे | संपादन)\nमंगळवार पेठ, सोलापुर ‎ (← दुवे | संपादन)\nगीता हरिहरन ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9-%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-31T15:38:27Z", "digest": "sha1:EIYU7UR4RXSEDL6S2VFQZLZLN35J6G3X", "length": 8604, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मुखमंत्री शिवराजसिंह चौहान Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nमंत्रिमंडळ विस्तारावरून ‘महाराज’ खूष पण उमा भारती ‘कोपल्या’,…\nभोपाळ : वृत्तसंस्था - मध्य प्रदेशमध्ये आज मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेले महाराज ज्योतिरादित्य शिंदे या विस्तारातून 'अमृत' घेऊन गेले असून मुखमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या हातात केवळ 'विष' उरले आहे. राज्याचे माजी…\nसुशांतच्या बहिणींवर रिया चक्रवर्तीने लावलेले आरोप काल्पनिक :…\nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nVideo : नोरा फतेहीच्या ‘या’ अदांवर गुरू रंधावा…\nAamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान अडचणीत,भाजपच्या…\n‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ ही मालिका वादाच्या भोवऱ्यात \n‘आपल्यासाठी मंत्रीपद महत्वाच नाही, ओबीसी समाज…\nदिवाळीपुर्वी सोन्या-चांदीला आली चकाकी, आज Gold एवढ्या…\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा…\nभद्रावतीत रक्तदान करुन ईद साजरी\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nएकटा US जागतिक आव्हांनाचा सामना करू शकत नाही, भारताची साथ…\nलघवी करताना जळजळ, त्रास, रंग बदलणं अन् लघवी कमी होणं यावर 5…\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nअगोदर गाडी विकली नंतर तिच डुप्लीकेट चावीने केली चोरी, आतापर्यंत 7…\n स्मार्ट रेशन कार्डपासून तुम्हाला मिळतील अनेक फायदे,…\n‘आपण पक्ष सोडल्याने काहीही फरक पडणार नाही’, गिरीश…\n‘या’ वेळी एक्सरसाइज केल्याने कमी होऊ शकतो स्तनाच्या कँसरचा…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n2 दशकांपासून कमी होऊ लागले आहे का निरोगी माणसांच्या शरीराचे सरासरी तापमान\n1 नोव्हेंबरपासून ‘हे’ नियम बदलणार, जाणून घ्या सर्वसामान्यांच्या खिशावर काय होणार परिणाम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/about/%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B9/", "date_download": "2020-10-31T17:08:27Z", "digest": "sha1:LZYSJECTVCIUA54BC33ZLIIZ4CUBESSQ", "length": 6444, "nlines": 55, "source_domain": "www.marathigold.com", "title": "सिंह Archives - Marathi Gold", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nब्राह्म योग बनल्याने 4 राशी ला मिळणार नोकरी आणि बिजनेस मध्ये नशिबाची साथ, ठरवलेली कामे पूर्ण होतील\nMarathi Gold Team September 19, 2020 राशिफल Comments Off on ब्राह्म योग बनल्याने 4 राशी ला मिळणार नोकरी आणि बिजनेस मध्ये नशिबाची साथ, ठरवलेली कामे पूर्ण होतील\nगणनात ग्रह नक्षत्रांच्या सतत बदलत्या हालचालींमुळे बरेच शुभ आणि अशुभ योग तयार होतात, ज्याचा सर्व राशींवर काही प्रमाणात परिणाम होतो. ज्योतिष तज्ञ म्हणतात की जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत या योगांची स्थिती शुभ किंवा अशुभ असेल तर त्यानुसार फळ प्राप्त होते. ज्यो��िषशास्त्रीय मोजणीनुसार, आज ब्रह्म योग बनला आहे, ज्यामुळे काही राशीचे …\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00305.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/12/blog-post_14.html", "date_download": "2020-10-31T16:27:00Z", "digest": "sha1:S3TP5KALWXKLYICZTVHZNOKWZ6TCSVMF", "length": 7851, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "उस्मानाबाद मध्ये उभारणार शासकिय डिजीटल ग्रंथालय:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषउस्मानाबाद मध्ये उभारणार शासकिय डिजीटल ग्रंथालय:\nउस्मानाबाद मध्ये उभारणार शासकिय डिजीटल ग्रंथालय:\n15 डिसेंबर रोजी आयोजित ग्रंथोत्सवाला मोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे जिल्हाग्रंथ अधिकारी यांचे आवहन:\nरिपोर्टर: वाचन संस्कृतीची चळवळ चालु राहुन येणा—या तरूण पिढीला त्याचा ऐतिहासिक आणि आभ्यासात्मक लाभ घेता यावा यासाठी उस्मानाबाद शहरामध्ये आधुनिक पध्दतीचे डिजीटल आसे ग्रंथालय येत्या दोन वर्षामध्ये उभारणार आसल्याची माहीती जिल्हा ग्रंथालय अधिकारी अ.वा.सुर्यवंशी यांनी दिली.उस्मानाबाद मध्ये 15 डिंसेबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथोत्सवा निमीत्त आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ही माहीती देण्यात आली.यावेळी जिल्हा माहीती अधिकारी मनोज सानप यांची उपस्थिती होती.\nउस्मानाबाद जिल्हयाची शिक्षण पध्दती उत्तम आसताना सुध्दा विविध स्पर्धा परिक्षा देण्यासाठी उस्मानाबाद जिल्हयातील बरेच तरूण मोठया शहराकडे जाताना दिसतात.मार्गदर्शन आणि वाचनालयाचा अ​भाव आसल्याने स्पर्धा परिक्षाची तयारी करणा—या मुलांना आडचनीचा सामना करावा लागतो.आशा विदयार्थ्यासाठी ग्रंथालयाची नविन इमारत महत्वाची ठरणार आहे. त्याच बरोबर आजच्या आधुनिक काळात मोडखळीस आलेल्या वाचन संस्कृतीला पुन्हा चालना मिळण्याचे काम या डिजीटल ग्रंथालयामुळे होणार आहे. शासकीय स्तरावर सर्व प्रक्रीया झाल्या आसुन लवकरच शहरातील न्यायाधिश निवास स्थानाच्या पाठीमाग�� या इमारतीचे काम सुरू होणार आसल्याची माहीती सुर्यवंशी यांनी दिली.या इमारतीमध्ये वेगवेगळया 17 विभागाची निर्मीती केली जाणार आहे.यामध्ये ग्रंथसंग्रह विभाग,ग्रंथोपार्जन विभाग,वृत्तपत्रे नियतकालिके विभाग,ग्रंथदेवघन विभाग,संदर्भ ग्रंथ विभाग,वाचन कक्ष,महीला विभाग,बाल विभाग,अभिलेख कक्ष,प्रशासन विभाग,ग्रंथपाल कक्ष,संगणक कक्ष,ग्रंथ बांधणी विभाग,ग्रंथ प्रदर्शण विभाग व वाचन संस्कृती विभाग,तांत्रीक विभाग,अनुदान विभाग,आणि सर्वात महत्वाचा विभाग म्हणजे अंधासाठी ब्रेन लिपी विभाग आशा प्रकाच्या आशाप्रकारच्या आधुनिक पध्दतीने हे ग्रंथलय बांधले जाणार आसल्याची माहीती जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुर्यंवंशी यांली दिली. त्याच बरोबर 15 तरखेला होण्या—या ग्रंथोत्सवाला\nमोठया संख्येने उपस्थित रहाण्याचे अवहान ही करण्यात आले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/05/blog-post_28.html", "date_download": "2020-10-31T15:58:03Z", "digest": "sha1:XG3UK3TBGSYRJ5XS5ERLKQUZ5LOCHIBZ", "length": 15674, "nlines": 99, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जिल्हा परिषदेत ई-निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना, कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम होणार !", "raw_content": "\nजिल्हा परिषदेत ई-निविदा नियंत्रण कक्षाची स्थापना, कामकाज लोकाभिमुख, पारदर्शक व कार्यक्षम होणार \n- मे २०, २०१८\nनाशिक – शासनाच्या निर्देशानुसार ई गव्हर्नन्न्सच्या प्रभावी अंबलबजावणीसाठी जिल्हा परिषदस्तरावर मध्यवर्ती ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षात ६ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व निविदांबाबतचे काम या कक्षामार्फत करण्यात येणार आहे.\nजिल्हा परिषदेचे कामकाज लोकाभिमुख,पारदर्शक व कार्यक्षम करण्यासाठी तसेच माहिती व तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे शासनाचे निर्देश आहे. जिल्हा परिषदेच्या विविध विभागांच्या वतीने ई निविदा काढण्यात येतात मात्र यामध्ये सुसूत्रता यावी व एकाच ठिकाणाहून सदरचे काम व्हावे यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ गिते यांनी पुढाकार घेऊन ई निविदा कक्ष नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. डॉ गिते हे या समितीचे अध्यक्ष असून अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी हे सनियंत्रक तथा सह अध्यक्ष, कार्यकारी अभियंता इवद क्र ३ हे सदस्य सचिव व सर्व विभागांचे प्रमुख हे सदस्य असणार आहेत.\nया कक्षाच्या वतीने विविध विभागनिहाय प्राप्त निविदांची नोंद ई निविदा आवक नोंदवहीत करणे, निविदा अपलोड करणे, निविदा उघडणे आदि निविदेशी संबंधित सर्व प्रकारची काम करावयाची आहेत. या कक्षाच्या स्थापनेमुळे ई निविदा कामाबाबत तांत्रिक अडचणी येणाऱ्या विविध विभागांची मोठी सोय झाली होणार आहे.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन ह���ण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/radhakrushna-vikhe-patil-bday-gift-from-bjp/", "date_download": "2020-10-31T16:08:23Z", "digest": "sha1:UIOKIZPOGHBJZWSD57JJKSPNDJ2LNOZV", "length": 12300, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ह�� सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nबड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\nमुंबई | बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट मिळालं आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांचा फडणवीसांच्या मंत्रिमंडळात समावेश झाला असून ते रविवारी सकाळी अकरा वाजता शपथ घेणार आहेत.\nउद्या राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाची कोणत्या मंत्रिपदी वर्णी लागते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे.\nविखेंच्या मंत्रिमंडळ समावेशाबाबत त्यांना बऱ्याच अडचणी येत होत्या. भाजपाध्यक्ष अमित शहांनी देखील तुर्तास विखेंना मंत्री करू नका, असं म्हणत त्यांना वेंटिगवर ठेवलं होतं.\nदरम्यान, नव्या मंत्रिमंडळ विस्तारात विखेंना कोणतं खातं मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.\n-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\n-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\n-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\n-उद्धव ठाकरेंनी लोकसभा गटनेतेपदी केली ‘या’ नेत्याची नियुक्ती\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nसरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे\nमंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00306.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://avatibhavti.com/tag/cambridhe_analytica/", "date_download": "2020-10-31T16:02:48Z", "digest": "sha1:XWRAZIYOPAGMUEE6ZH4DM7IYPBDUWG4K", "length": 31382, "nlines": 73, "source_domain": "avatibhavti.com", "title": "#Cambridhe_Analytica – अवती भवती", "raw_content": "\nआपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचे खणखणीत विश्लेषण\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\nकॅलिफोर्नियातील ‘आय.टी.संपन्न’ बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब.\nसाधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ”हा काय चावटपणा लावलाय.. माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध.. तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध.. कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात\nमॅनेजर अनुभवी होता. त��याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ”परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत” असंही म्हणाला.\nविषय इथेच संपायला पाहिजे होता.\nपण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.\n”वी आर सॉरी. पण ‘तसले’ फ्लायर्स तुमच्याकडे अजूनही येताहेत का मी तर मागेच बंद करायला सांगितले होते.”\n”नाही. फ्लायर्स तर बंद झालेत.” हा म्हणाला, ”मी आलोय हे विचारायला, की तुम्हाला कसं कळलं..\n”हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती, हे तुम्हाला कसं कळलं\nमॅनेजर घाबरला. त्याला वाटलं की हा बाप्या आता आपल्याला आणि आपल्या स्टोअरला ‘स्यू’ करेल, आपल्यावर केस करेल, म्हणून तो काहीही सांगायला नकार देऊ लागला. वकिलांचं नाव घेऊ लागला. यावर हा म्हणाला, ”लिहून देतो की मला तुमच्यावर कसलीही लीगल ऍक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते\nमग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी ह्याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने ह्याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ”तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट कार्डने / डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल.\nमग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण माणूस तिथेच रेंगाळतो, जिथे त्याच्या आवडीच्या वस्तू असतात. आता लिपस्टिक आणि नेल पेंटच्या शेल्फपाशी तुम्ही रेंगाळाल का किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का तर या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-न���वड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात, त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉसव्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार फ्लायर्स तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नन्सी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल.”\nलक्षात घ्या – बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन् ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं\nही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल\nदुसरी घटना जबलपूरमधल्या माझ्या मित्राची. त्याने विचारलं की ”अर्थ्रायटिसमुळे पायाचा अंगठा किंचित वाकडा होतो, त्यावर उपाय करणाऱ्या उपकरणांच्या जाहिराती तुझ्या फेसबुकवर येतात का” मी सांगितलं, ”नाही. कधीच नाही. किंबहुना असं उपकरण असतं हे आजच मला कळतंय.”\nमित्र म्हणाला, ”अरे, मी ज्याला ज्याला विचारलं, त्या प्रत्येकाने हेच सांगितलं. याचा अर्थ मलाच ह्या जाहिराती येताहेत.”\n”पण तुलाच ह्या जाहिराती फेसबुकवर का दिसाव्यात\n”कारण माझ्या उजव्या पायाचा अंगठा किंचित आत वळलाय, वाकडा आहे, म्हणून\n” आता आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी. ”पण फेसबुकला हे समजलंच कसं\n”कोणास ठाऊक.. मी त्या संदर्भात कुठलीही पोस्ट कुठेच टाकलेली नाही किंवा कुठे उल्लेखही केलेला नाही.”\n”’तुझे फोटो दाखव बरं.”\nमग आम्ही दोघं त्याचे फोटो बघू लागलो. कुठल्याही फोटोत त्याचे पाय दिसत नव्हते… मग अंगठा तर दूरच. बघता बघता, साधारण तीन महिन्यांपूर्वीचा त्याचा एक फोटो फेसबुकवर सापडला. त्यानेच टाकलेला. मंदिरात अनवाणी दर्शनासाठी जातानाचा. अन हो, त्या मित्राचा अंगठा किंचित वाकडा झालेला स्पष्ट दिसत होता\nमित्र लगेच म्हणाला, ”हो यार. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासूनच ह्या जाहिराती मला दिसायला लागल्या आहेत.”\nयाचा अर्थ लक्षात येतोय तुमच्या\nतुमच्या-आमच्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातलाच नव्हे, तर दिसण्यातलाही लहानात लहानसा तपशील फेसबुकसारखं सोशल मीडियाचं माध्यम टिपून काढतंय अन त्यानुसार तयार झालेली उत्पादनं तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचवतंय.\nमित्र सांगत होता, त्याच्या ऑॅफिसात त्याच्याबरोबर गेली बारा-तेरा वर्षं काम करणारा सहकारी आहे खंडेलवाल नावाचा. ह्या दोघांची अगदी घट्ट मैत्री. “जिवलग मित्र असलेल्या त्या खंडेलवालला माझ्या ह्या मित्राच्या अंगठयाची भानगड माहीत नाही. अन् फेसबुकला मात्र माहीत आहे\nआजचं मार्केटिंग हे सार्वत्रिक (जनरलाईज्ड) उरलेलंच नाही. ते व्यक्तिगत झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्या त्या व्यक्तीला ‘कस्टमाइज्ड’ प्रॉडक्ट देणाऱ्या जाहिरातीची मोहीम हेच आजचं सत्य आहे. अशा ‘कस्टमाइज्ड’, व्यक्तिगत कॅम्पेनला लागणारा डेटा सोशल मीडिया पुरवत असतात. कारण आपण जरी त्यांना ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ म्हणत असलो, तरी फेसबुक, टि्वटर, यू टयूब यासारखी माध्यमं ही निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. त्यांना तुमच्या-आमच्या ‘सोशल क्रांती’शी काहीही घेणं-देणं नाही. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बदलू, जग बदलू’ हा तुमचा-आमचा भाबडा आशावाद झाला. प्रत्यक्ष त्या सोशल माध्यमांना हवा असतो यातून मिळणारा पैसा. अन तो पैसा मिळतो सामान्य माणसांच्या माहितीतून. त्यामुळे एखादी मोहीम जितकी मोठी, त्यातील लोकांचा सहभाग तितकाच मोठा. आणि जितके लोक जास्त, तितकाच या सोशल मीडियाला मिळणारा डेटा जास्त. आणि जास्त डेटा म्हणजे चांगलं विश्लेषण. ऍनालिटिकल अल्गोरिदम्स अचूक ठरण्याची खात्री.\nहे असं सर्व (दुष्ट) चक्र आहे\nआपण सर्व ‘व्हॉट्स ऍप’ वापरतो. जगात व्हॉट्स ऍप वापरणाऱ्यांची संख्या 150 कोटीपेक्षा जास्त आहे. अशा व्हॉट्स ऍपचं ‘बिझनेस मॉडेल’ काय आहे, हे आपल्या लक्षात आलंय साधारणत: सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफर्ॉम्स जाहिरातीतून पैसे मिळवतात. व्हॉट्स ऍपवर एक तरी जाहिरात दिसते का आपल्याला साधारणत: सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफर्ॉम्स जाहिरातीतून पैसे मिळवतात. व्हॉट्स ऍपवर एक तरी जाहिरात दिसते का आपल्याला मग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे मग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि काहीच स्रोत नसेल, तर व्हॉट्स ऍपचं हे प्रचंड मोठं तंत्र चालतं तरी कसं आणि काहीच स्रोत नसेल, तर व्हॉट्स ऍपचं हे प्रचंड मोठं तंत्र चालतं तरी कसं आणि काहीही उत्पन्न नसताना फेसबुकने सन 2014मध्ये तब्बल 19.30 अब्ज अमेरिकन डॉलर्सला व्हॉट्स ऍप का विकत घेतलं\nया सर्व प्रश्नांचं उत्तर आहे – डेटा\nहोय, डेटा. आजच्या जगात डेटाचं महत्त्व तेच आहे, जे मागील पन्नास वर्षांत तेलाचं (पेट्रोलियम पदार्थांचं) होतं. आज डेटा म्हणजे सोन्यापेक्षा महाग कमोडिटी आहे. ज्याच्याजवळ शास्त्रशुध्द आणि अचूक असा डेटा आहे, तो या जगाचा बादशहा आहे.\nट्रम्पच्या निवडणूक निकालांनी हे अक्षरश: खरं करून दाखवलं.\nमुळात डेटा गोळा करणं, डेटाचं विश्लेषण करणं, ह्या विश्लेषणातून काही निष्कर्ष काढणं यात फारसं काही चूक नाही. आपण जेव्हा सोशल मीडियावर आपली माहिती टाकतो, तेव्हा ‘सोशल मीडियाच्या सर्व अटी आपल्याला मान्य आहेत’ असं बटन दाबूनच टाकतो. त्यामुळे काही प्रमाणात सोशल मीडिया आपली माहिती वापरू शकतो.\nपण चूक आहे ते ह्या माहितीच्या आधारे एखाद्याचा असणारा राजकीय कल ओळखून तो बदलण्यासाठी केलेला खोटया,अर्धसत्य माहितीचा जबरदस्त मारा. केंब्रीज ऍनालिटिकाने नेमकं हेच केलं. ही माहिती बाहेर आल्यामुळे गेले आठ-दहा दिवस जगात अक्षरश: उलथापालथ चाललेली आहे. अनेक देशांतील लोकशाही पध्दतीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.\nहे सगळं नेमकं कसं घडलं\nसन 2015मध्ये फेसबुकने एक ऍप फेसबुकबरोबर वापरायला परवानगी दिली. हे ऍप तसं वरवर निरुपद्रवी होतं. अलेक्झांडर कोगेनने तयार केलेलं हे ऍप क्विझच्या स्वरूपातील होतं. फेसबुकच्या सर्व नियमांचं पालन करून हे ऍप तयार करण्यात आलेलं होतं. अमेरिकेतल्या पाच कोटी लोकांनी हे ऍप डाउनलोड केलं आणि ह्या ऍप मध्ये, अमेरिकेतल्या ह्या पाच कोटी लोकांची (जे प्रामुख्याने वयस्क होते, अर्थात मतदार होते) माहिती गोळा झाली.\nआणि ही माहिती ह्या कोगेनने केंब्रिज ऍनालिटिकाला चक्क विकली\nमुळात केंब्रिज ऍनालिटिका ही कंपनीच ‘राजकीय सल्ला देणारी कंपनी’ म्हणून तयार करण्यात आली होती. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत केंब्रिज ऍनालिटिकाने ह्या माहितीचा पुरेपूर वापर केला आणि कुंपणावर असलेली मतं ट्रम्प महाशयांच्या बाजूने वळवली.\nहे तसं अनैतिक होतं. मात्र केंब्रिज ऍनालिटिकाची पध्दत तशी सरळसोट होती. फेसबुकवरील यूजर्सच्या मिळालेल्या डेटामधून त्यांनी ‘कॉग्नीटिव्ह बायस’ असलेले – अर्थात स्पष्ट राजकीय कल असणारे बाहेर काढले. मग ते ट्रम्पचे समर्थक असतील किंवा कट्टर विरोधक. ही संख्या साधारण 80% निघाली. अर्थात 20% मतदार असे होते, जे कुंपणावर होते. त्यांनी आपली मतं तोपर्यंत निश्चित केलेली नव्हती. केंब्रिज ऍनालिटिकाने या वीस टक्क्यांनाच लक्ष्य केलं अन पध्दतशीररित्या त्यांना ट्रम्पच्या जाळयात ओढलं.\nही बातमी बाहेर आल्यावर खळबळ माजली. ब्रिटनच्या चॅनल 4ने तर व्हिडियो फूटेजेस दाखवली, ज्यात केंब्रिज ऍनालिटिकाचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्स, हा माहिती मिळविण्यासाठी युक्रेनियन पोरींना, श्रीलंकेच्या राजकारण्यांना पुरवतोय. तोपर्यंत फेसबुकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दिनांक 20 मार्चला भारताचे कायदे आणि सूचना, तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटिका यांच्यावर डेटा चोरी करून काँग्रेसला मदत करण्याचे थेट आरोप केले अन सारंच चित्र बदललं. चक्र वेगाने हलली. रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेच्या काही तासांनंतरच केंब्रिज ऍनालिटिकाने त्यांचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्सला काढून टाकलं.\nदुसऱ्याच दिवशी, म्हणजे दिनांक 20 मार्चला फेसबुकचे सी.ई.ओ. मार्क झुकरबर्ग याने एक मोठं स्पष्टीकरण दिलं. या सर्व प्रकरणात फेसबुककडून आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया होती. या स्पष्टीकरणात त्याने फेसबुक वापरणाऱ्यांची चक्क क्षमा मागितली आणि भविष्यात परत असं घडू देणार नाही, असं वचनही दिलं.\nहे कमी म्हणून की काय, रविवार 25 मार्चला फेसबुकने इंग्लंडच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती दिल्या. ह्या जाहिरातींमध्येही फेसबुकच्या वापरकर्त्यांची संपूर्ण क्षमा मागितली होती. जाहिरातीचं शीर्षकच होतं – ‘We have a responsibility to protect your information. If we can’t, we don’t deserve it.’\nअर्थात या क्षमायाचनेला तसा फारसा अर्थ नव्हता आणि नाही. ज्या ‘बिझनेस मॉडेल’वर फेसबुक उभं राहिलंय, त्याबद्दल माफी मागणं हे फेसबुकच्या शेअर बाजारातील ढासळत्या किमती रोखण्यासाठी उपयोगी असेलही. प्रत्यक्षात नाही.\nसध्यातरी फेसबुक वाईट अवस्थेतून जात आहे. गेला आठवडा त्यांच्यासाठी एक दु:स्वप्न ठरला. केंब्रिज ऍनालिटिकाबरोबरची भागीदारी त्यांना भलतीच महागात पडली.\nआणि या संधीचा लाभ घेत अनेकांनी फेसबुकविरुध्द मोहीम उघडली आहे. व्हॉट्स ऍपचा सहसंस्थापक ब्रायन ऍक्टन याने या मोहिमेची सुरुवात केली आणि #DeleteFacebook हा त्याचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. मुळात व्हॉट्स ऍपचं बिझनेस मॉडेलसुध्दा असंच होतं आणि आहे. पण वाहत्या गंगेत ब्रायन ऍक्टनसारखे अनेक हात धुऊन घेताहेत.\nदरम्यान 23 मार्चला ब्रिटिश हायकोर्टाने केंब्रिज ऍनालिटिकाच्या लंडनमधील ऑॅफिसवर छापे मारण्याची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे छापे घालण्यात आले.\nया सर्व प्रकरण���तून काही गोष्टी स्पष्ट होतात –\n१. डेटाचा वापर यापुढेही होत राहणार. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसंजसं प्रगत होत जाईल, व्यक्तिगत डेटाचा वापर तितकाच वाढत जाईल. याला पूर्णपणे रोखण्याची कोणतीही यंत्रणा सध्या नाही.\n२. उद्या कदाचित फेसबुक नसेल. सोशल मीडियाचा दुसरा एखादा प्लॅटफॉर्म असेल. मात्र तरीही लोकांची वैयक्तिक माहिती गोळा होत राहील आणि तिचा व्यावसायिक उपयोगही होतच राहील.\n३. कोणताही ऍप इन्स्टॉल होताना, ते परवानगी मागतं तुमच्या संपर्कांना, फोन क्रमांकांना, लोकेशनला, फोटो गॅलरीला बघण्याची. तुम्ही नकार दिला, तर ऍप इन्स्टॉलच होत नाही. त्यामुळे जितकी जास्त ऍप्स आपण डाउनलोड करू, तितकी जास्त आपली माहिती या माहितीच्या महाजालात पसरत जाईल.\n४. त्यामुळे आपण फक्त इतकंच करू शकतो की केंब्रिज ऍनालिटिकासारख्या, माहितीचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करू शकतो.\nअर्थात, जगभर वादळ निर्माण करणाऱ्या ह्या केंब्रिज ऍनालिटिकाच्या लफडयाने दोन गोष्टी नक्कीच अधोरेखित केल्या\nजागतिक राजकारणात आणि अर्थकारणात भारताचा दबदबा नक्कीच वाढलेला आहे. फेसबुकला भारताच्या कायदेमंत्र्यांची दखल घ्यावीच लागली.\nट्रम्प, ब्रेक्झिटनंतर भारतातही मोदींविरुध्द असलं काही करण्याची तयारी केंब्रिज ऍनालिटिका करत होती. काँग्रेसचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग होता. केंब्रिज ऍनालिटिकामध्ये पूर्वी संशोधन प्रमुख असलेल्या क्रिस्टोफर वायलीने दिनांक 27 मार्चला ब्रिटिश संसदेत तशी माहिती दिलेली आहे. मात्र हा डाव वेळीच हाणून पाडण्यात आला.\nया प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. पुढे या चित्रात अधिक गहिरे रंग भरत जाणार, हे निश्चित\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/268-corona-positive-8-killed-in-nashik-district-on-july-9/", "date_download": "2020-10-31T15:51:26Z", "digest": "sha1:25DHPBKDTNIG6NTJ6V7BNRTLS4YVFGMF", "length": 13796, "nlines": 302, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "नाशिक जिल्ह्यात 9 जुलैला निघाले 268 कोरोना पाॅझिटिव्ह ,८ जणांचा मृत्यू | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome कोरोना अपडेट नाशिक जिल्ह्यात 9 जुलैला निघाले 268 कोरोना पाॅझिटिव्ह ,८ जणांचा मृत्यू\nनाशिक जिल्ह्यात 9 जुलैला निघाले 268 कोरोना पाॅझिटिव्ह ,८ जणांचा मृत्यू\nनाशिकः नाशिक जिल्ह्यात आज दि.9 ज���लै ला सांयकाळी 7 वाजेच्या दरम्यान जो अहवाल प्राप्त झाले आहे, त्यानुसार जी आकडेवारी मिळाली ती खालील प्रमाणे आहे.व\nनाशिक जिल्ह्यात आज 268 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहे.त्याच 8 जणांचा आज मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत मोठी वाढ होतांना दिसून आली. कारण आज 845 नवीन रुग्ण दाखल झाले आहे.\nआज नाशिक ग्रामीण मध्ये 69 कोरोना पाॅझटिव्ह 7 वाजे पर्यंत आढळून आले आहे. तर नाशिक शहरामध्ये 185 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे. तसेच मालेगाव महानगर पालिका हद्दीमध्ये 12 कोरोना पाॅझिटिव्ह आढळून आले आहे.\nनाशिक ग्रामीण मध्ये 1 जणांचा मृत्यू झालायं तर नाशिक शहरात 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मालेगाव मध्ये 3 त्यामुळे आज जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला असून मयताची संख्या 306 वर जाऊन पोहचली आहे. सध्या पाॅझिटिव्ह उपचार घेत असलेल्या रुग्णाची संख्या 2163 गेली आहे. तर उपचार घेत असलेले रुग्ण संख्या 3026 इतकी आहे.\nनवीन 485 रुग्ण आज विविध रुग्णालयात दाखल झाले आहे. सात वाजे पासून पुढे जे अपडेट येईल त्यामध्ये पुन्हा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे जेंव्हा जेंव्हा आम्हाला रुग्ण वाढीचे अपडेट मिळत असते तेंव्हा आम्ही नवीन बातमीतून दर तासाचे कोरोना अपडेट देत असतो त्यामुळे इतर आकडेवारीत आपल्या फरक दिसून येत असेल याची वाचकांनी नोंद घ्यावी.\nनाशिक शहर व ग्रामीण मध्ये कोरोना पाॅझिटिव्ह एरिया नुसार माहिती कळण्यासाठी या लिंक वरुन वेगवान न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा\nPrevious articleमहाराष्ट्रात कोन एवढा मोठा आहे जो छत्रपतींच्या घराण्याचा अपमान करेल – छत्रपती संभाजीराजे\nNext articleचांदवड तालुक्यातील 2 रुग्णाची वाढ\nअखेर चार दिवसांनंतर नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरु\nनाशिक : दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात\nनाशिक : येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह…\nशरद पवार म्हणतात…शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये \nआता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती” – एकनाथ खडसे\nनाशिक – ५४,००० हजार रुपयांचे कांदा बियाणे उगवलेच नाही \nशेतकऱ्यांचे कर्जवाटप होण्यासाठी सोमवारपासून भाजपाचे राज्यव्यापी आंदोलन\nउद्या दहावीचा ऑनलाइन निकाल जाहीर होणार \nबॉलिवूडमधून धक्कादायक बातमी; संजूबाबाला कॅन्स���\n1 जूनपासून रोज 200 नॉन एसी ट्रेन सुरु करणार\nपुण्यात कोरोना बधितांची संख्या १६ हजार १२५ वर…तर किती जणांचा मृत्यू...\nनाशिक – देवळा तालुक्याच्या चिंतेत भर; अजून एक रुग्ण करोना पॉझिटिव्ह\nचार शासकीय कला महाविद्यालयांकरिता अध्यापकीय पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर\nलासलगाव शहरात पुन्हा आढळला एक कोरोना बाधित रुग्ण \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nमहाराष्ट्रात 6 लाख 02 हजार व्यक्ती कॉरंटाईन\nनाशिक शहरात रात्री 9ः30 ला निघाले 61 कोरोना पाॅझिटिव्ह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00307.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.69, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/jenelia-deshmukh-love-elephants/", "date_download": "2020-10-31T15:39:11Z", "digest": "sha1:HQOZM4LK5US67KIPGMO6N2LO76Y5UBNR", "length": 9754, "nlines": 127, "source_domain": "hellobollywood.in", "title": "म्हणुन जेनेलियाला आवडतो हत्ती – Hello Bollywood", "raw_content": "\nम्हणुन जेनेलियाला आवडतो हत्ती\nम्हणुन जेनेलियाला आवडतो हत्ती\nमुंबई | बाॅलिवुड अभिनेत्री जेनेलिया डिसुझाने हत्तीसोबतचा एक फोटो आपल्या इंन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यावेळी आपल्या प्राणी आवडत असल्याचे सांगत हत्ती सर्वांत सुंदर प्राणी असल्याचे जेनेलियाने म्हटलंय.\nप्राणी खरंच खूप अमॅझिंग असतात. प्राण्यांना प्रेम कसं करायचं ते माहिती असते असं जेनेलियाने म्हटले आहे. प्राणी आवडणार्‍या मुलींपैकी मी एक आहे. प्राण्यांमध्ये मला हत्ती प्रचंड आवडतो. कारण हत्ती सर्वात सुंदर प्राणी आहे असे जेनेलियाने म्हटले आहे. जेनेलिया सध्या रितेश सोबत उत्तर भारत फिरत आहे. जयपूर येथील अभयारण्यातील एक व्हिडिओ देखील रितेशने शेअर केला असून आपण नवीन वर्ष एन्जाॅय करत असल्याचं रितेशने म्हटले आहे.\nदक्षिन भारतात हत्तींचे प्रमाण जास्त आहे. हत्ती हा सर्वात हुशार प्राणी असल्याचे बोलले जाते. तसेच हत्ती हा प्रेमळसुद्धा असतो. हत्तीच्या प्रेमळपणामुळेच जेनेलियाला हत्ती आवडतो असे जेनेलियाने म्हटले आहे.\nAnimalsजंगलजेनेलिया देशमुखप्राणीहत्तीForestJenelia dsouzaRitesh Deshmukh\nआपण इथे येऊन कसे पोहोचलो कळत नाही, सोनम कपूरची जेएनयू हिंसाचारावर प्रतिक्रिया\n‘मलंग’चा खिळवून ठेवणारा ट्रेलर तुम्ही पाहिलात का\nजेनेलिया करणार बॉलीवूड मध्ये कमबॅक ‘ही’ भूमिका साकारण्यासही तयार\n‘साथिया तूने क्या किया…’; अस म्हणत रितेश देशमुखने वाहिली एस.पी. बालसुब्रमण्यम यांना…\n रितेश आणि जेनेलियाने घेतली आहे अवयव दानाची शपथ\nजेनेलिया, रितेश मुलांसोबत घालवतायत गावाकडच्या शेतात वेळ; कारण ऐकून तुम्हीही म्हणाल..\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/05/", "date_download": "2020-10-31T15:40:58Z", "digest": "sha1:MMBIBQBHVIX2PZKQQ33E3O2MEDJ2FC34", "length": 15125, "nlines": 116, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nमे, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nदीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती नाशिक जिल्हाध्यक्��� नवनीत वजीरे नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे ३१, २०२०\nदीपोत्सवाने साजरी केली अहिल्यादेवी जयंती नाशिक जिल्हाध्यक्ष नवनीत वजीरे नाशिक दि.३१::- प्रतिनिधी\nधनगर समाजाचे आराध्य दैवत शूर मर्दांगिनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती संपूर्ण भारतात दरवर्षी मोठ्या आनंदात व हर्ष उत्साहात साजरी केली जात असते, यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची २९५ वी जयंती आज रविवार दि ३१ मे २०२० रोजी साजरी करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले. जागतिक महामारी कोरोना कोविंड १९ मुळे सर्व जगावर मोठे संकट आले आहे आपल्या भारत देशात आपले बांधव भगिनी या कोरोना महामारी ला बळी पडत आहेत. त्यामुळे संपूर्ण भारतात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाँकडाउनची घोषणा केली आहे, अशा परिस्थितीला तोंड देण्यासाठी सर्व समाज बांधवांनी अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आपल्या घरीच दिवे लावून व आपल्या घरावर पिवळा झेंडा उभारून साजरी केली. धनगर समाज संघर्ष समिती चे नाशिक जिल्हा अध्यक्ष नवनीत वजीरे व जिल्हा सचिव आबासाहेब टरपले यांनी एका पत्रकाद्वारे जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले होते. अहिल्यादेवी होळकर यांचा जन्म ३१ मे १७९…\nप्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे आमदारांनी व्यक्त केली नाराजी पिण्याच्या पाण्याचे टँकर फेऱ्या नियमित करण्याच्या सूचना पिण्याच्या पाण्याचे टँकर फेऱ्या नियमित करण्याच्या सूचना सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे २३, २०२०\nकळवण (उमेश सोनवणे यांजकडून)::-कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्याची टंचाई विचारात घेऊन कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार नितीन पवार यांनी सुरगाणा तालुक्यातील जाहुले म्हैसमाळ, शिरीषपाडा, देवळा, गळवड, मोरडा, दांडीचापाडा, पळसेत, पळसण, तोरणडोंगरी, बाफळून झुंडीपाडा, गावितपाडा, चिंचपाडा, शिवपाडा व इतर टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आदेश तालुका प्रशासनास दिले. सुरगाणा तालुक्यातील गेल्या चाळीस दशकांपासून कायमस्वरूपी टंचाईग्रस्त असलेल्या गावांमधील नागरिकांची कायमस्वरूपी पिण्याच्या पाण्याची सुविधा करण्यासाठी चर्चा करून आमदार नितीन पवार यांनी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना दिल्यात. टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रतिव्यक्ती वीस लिटर पाणी मिळत असल्याने तेथील टँकरच्या अनियमित फे-यांबाबत बाबत तक्रारी जाणून घेत गटविकास अधिकारी यांना नियमित पाणी टँकर पुरवठा करण्याच्या सूचना व तालुका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नाराजी व्यक्त केली. सुरगाणा तालुक्यातील महिला, पुरुष, तरुण व तरुणींना …\nशेतकऱ्यांकडे पडून असलेल्या शेतमालाची पावसाच्या आगमनापूर्वी तत्काळ खरेदी करावी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे २३, २०२०\nकापूस, कांदा, मका खरेदी करा - खा.डॉ.भारती पवार\nनासिक::-सध्या शेतकरी खूपच अडचणीत सापडला असून कोरोना प्रादुर्भावामुळे इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती शेतकरी वर्गाची झाली आहे .शेतात शेतीमाल काढून झाला आहे .शेतकऱ्याकडे साठवणूक सुविधा नसल्याने तो शेतीमाल उघड्यावरच पडला असून त्या मालाची अजून कुठेही खरेदी सुरू नाही. सध्या पावसाळ्याचे दिवस तोंडावर आले आहेत येणाऱ्या काही दिवसात कधीही पावसाचे आगमन होऊ शकते. परंतु अद्यापपावेतो शेतकऱ्यांचा कांदा, मका आणि कापूस हा खरेदी केला जात नाही. काही ठिकाणी खरेदी केला जातो परंतु तो फार थोड्या प्रमाणात केला जात असून अनेक शेतकऱ्यांचा माल मोठ्या प्रमाणावर पडून आहे . सध्या मक्याचे खरेदी करण्याचे हेक्टरी प्रमाण 30 क्विंटल असून ते 50 क्विंटल करण्यात यावे असा शासन दरबारी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खा.डॉ.भारती पवार यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच सध्या नाफेड मार्फत कांदा खरेदी ही फक्त लासलगाव येथेच होत असुन ती दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील दिंडोरी, वणी, कळवण, देवळा, चांदवड, पिंपळगाव बसवंत, मालेगाव, नांदगाव, येवला या सर्व ठिकाणी सुरू करण्याचे काम लवकर…\nजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज .... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मे २३, २०२०\nजिल्हा परिषद कर्मचाऱ्यांचे काळ्या फिती लावुन कामकाज .... नाशिक- देशभरातील अकरा प्रमुख राष्ट्रीय कामगार कर्मचारी संघटनांचे निर्णयानुसार, केंद्र सरकार विरोधी, महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाने नाशिक जिल्ह्यात काळ्या फिती लावून कामकाज करून आंदोलनात सहभागी घेतला.\nमहाराष्ट्र राज्य ��िल्हा परिषद महासंघाचे राज्य अध्यक्ष तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष उमेशचंद्र चिलबुले यांचे आवाहनानुसार विविध प्रश्नांबाबत राज्यात आंदोलन पुकारण्यात आले होते. जिल्ह्यात जिल्हा परीषद कर्मचारी यांनी काळ्या फिती लावून काम करून आंदोलन यशस्वी केले. यावेळी जिल्हा परिषद मुख्यालय, सर्व पंचायत समित्या, व क्षेत्रीय स्थरावरील सर्व जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांसह ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, पशु चिकीत्सा व्यवसायी कर्मचारी, अंगणवाडी सुपर वायझर, ग्राम पंचायत कर्मचारी, आशा सेविका,अंगणवाडी कर्मचारी, आरोग्य सेविका, कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, औषध निर्माण अधिकारी, प्रयोगशाळा वैज्ञानिक तंत्रज्ञ अधिकारी, लिपीक वर्गीय, लेखा विभाग, स्थापत्य अभियंता, शाखा अभियंता, ग्रामपंचायत विस्तार अधिकारी ( ग्रामपंचायत, …\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2004/01/3405/", "date_download": "2020-10-31T16:38:49Z", "digest": "sha1:ESRTE3GLVZT4IQHM62LAQHQCELHISNJJ", "length": 44144, "nlines": 81, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संख्याशास्त्र —- भरवसा बेभरवशाचा – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nसंख्याशास्त्र —- भरवसा बेभरवशाचा\nया लेखात आधुनिक विद्याशाखांपैकी एका नव्या आणि तुलनेने बाल्यावस्थेतील विषयाची तोंडओळख करून द्यायची आहे. प्रथम या विद्याशाखेचे स्वरूप थोडक्यात सांगून मग त्याच्या उपयोगाची काही उदाहरणे दिली आहेत.\nआधुनिक संख्याशास्त्र हे पा चात्त्य जगात सुमारे शंभर वर्षांपूर्वी उदयाला आले कोणत्याही विज्ञानशाखेचा अभ्यासविषय म्हणजे सभोवतालचे जग त्यातील घडा-मोडीचे निरीक्षण करून त्यांच्यासंबंधी सूत्ररूपात नियम, सिद्धान्त वगैरे सांगणे, हेच विज्ञानाचे ध्येय-निरीक्षण व नोंद हा पहिला टप्पा अशा आकडेवारीला सुद्धा ‘statistics’ म्हटले जाते पण माहितीची जंत्री म्हणजे विज्ञान नव्हे. तिच्यातील समाईक सूत्र हाच विज्ञानाचा गाभा.\nभौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, ह्या विषयांमध्ये नियमांची निश्चिती असते. हायड्रोजन वायू जाळला तर पाणी मिळते हा निरपवाद नियम ���सतो. गुरुत्वाकर्षणाचा नियम असाच. उलट संख्याशास्त्र हे अनि िचततेचे विज्ञान आहे. गोष्टी अगदी पक्क्या असतील तेथे संख्याशास्त्राला स्थान नाही. त्या डळमळीत असल्या तर स्थान आहे. डळमळीत म्हणजे कशा आपण उदाहरण पाहू. माणसाच्या आयुर्मानाचे. माणसाच्या आयुष्याबाबत निचित गोष्ट एकच. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः’. जन्माला आलास आपण उदाहरण पाहू. माणसाच्या आयुर्मानाचे. माणसाच्या आयुष्याबाबत निचित गोष्ट एकच. ‘जातस्य हि ध्रुवो मृत्युः’. जन्माला आलास मग मरण अटळ. उलट माणूस कोणत्या वयाला जगाचा निरोप घेईल हे नक्की सांगता येत नाही. सांगता येतात ते संख्याशास्त्रीय नियम. असे नियम व्यक्तीसंबंधी नसून गटांसंबंधी असतात. संभाव्यतेचे गणित हा त्यांचा आधार असतो. या अर्थाने गणिताला संख्याशास्त्राचा पाया म्हणता येईल.\nसंभाव्यतेच्या गणिताचे सगळ्यांत सोपे उदाहरण म्हणजे नाणेफेक. छाप पडेल की काटा प्रत्येकाची संभाव्यता 50 टक्के. लागोपाठ दोन वेळा नाणे फेकल्यास काय दिसेल प्रत्येकाची संभाव्यता 50 टक्के. लागोपाठ दोन वेळा नाणे फेकल्यास काय दिसेल छाप-छाप, छाप-काटा, काटा-छाप, काटा-काटा असे चार पर्याय शक्य आहेत. प्रत्येकाची संभाव्यता 25 टक्के. नाणेफेकींची संख्या वाढेल तसा या हिशोबातील गुंता वाढतो. Binomial Theorem नावाचे गणिती सूत्र येथे कामास येते. येथे लोकांना एक कोडे पडते. अनि िचततेची नि िचती हा वदतोव्याघात नव्हे काय छाप-छाप, छाप-काटा, काटा-छाप, काटा-काटा असे चार पर्याय शक्य आहेत. प्रत्येकाची संभाव्यता 25 टक्के. नाणेफेकींची संख्या वाढेल तसा या हिशोबातील गुंता वाढतो. Binomial Theorem नावाचे गणिती सूत्र येथे कामास येते. येथे लोकांना एक कोडे पडते. अनि िचततेची नि िचती हा वदतोव्याघात नव्हे काय मुद्दलात परिस्थिती बेभरवशाची. मग नियमांबाबत भरवसा वाटावा तरी कसा मुद्दलात परिस्थिती बेभरवशाची. मग नियमांबाबत भरवसा वाटावा तरी कसा त्यापरते, नियम सांगण्याची हतबलता कबूल करणे हेच सुजाणपणाचे लक्षण नव्हे काय\nवरील मांडणीत थोडे तथ्य आहे. पण म्हणून हात टेकायचे कसे जीवनाचा प्रवाह चालूच असतो. विज्ञानाला निसर्गाची सगळी कोडी सुटेपर्यंत तो थांबतो थोडाच जीवनाचा प्रवाह चालूच असतो. विज्ञानाला निसर्गाची सगळी कोडी सुटेपर्यंत तो थांबतो थोडाच म्हणून प्राप्त परिस्थितीत मार्ग काढावा लागतो. वाटल्यास व्यक्तीऐवजी ���क्त गटांसंबंधी विधान करणाऱ्या संख्याशास्त्रीय नियमांना आपण अंतिम सत्याच्या शोधपथावरील एक टप्पा समजू या. या टप्प्याचे व्यावहारिक महत्त्व मात्र वादातीत आहे.\nमाणसाच्या आयुर्मानाच्या मोजणीचाच विषय घ्या ना. विशिष्ट व्यक्तीच्या आयुष्याची लांबी किती हे संख्याशास्त्रातून ठरवता येत नाही. पण धूम्रपान करणारांचे सरासरी आयुष्य कमी, हे सांगता येते. भारतात गेल्या शंभर वर्षांत लोकसंख्येचे सरासरी आयुर्मान जवळपास दुप्पट होऊन सत्तर-पंचाहत्तर पर्यंत गेले आहे, हे दिसते. अशा गटांबद्दलच्या नियमांचा वापर करून आयुर्विमा महामंडळ केवढे गब्बर झाले आहे. त्यांचा धंदा कसा चालतो समजा 30 वर्षाच्या पुरुषाची पुढील एक वर्षात मृत्युमुखी पडण्याची संभाव्यता 1 टक्का आहे. समजा असा मृत्यू झाल्यास वारसाला एक हजार रुपये देण्याची बोली करायची आहे. मग त्या माणसाकडून विम्याचा हप्ता म्हणून किती पैसे घ्यावेत समजा 30 वर्षाच्या पुरुषाची पुढील एक वर्षात मृत्युमुखी पडण्याची संभाव्यता 1 टक्का आहे. समजा असा मृत्यू झाल्यास वारसाला एक हजार रुपये देण्याची बोली करायची आहे. मग त्या माणसाकडून विम्याचा हप्ता म्हणून किती पैसे घ्यावेत अशा शंभर जणांचे विमे उतरायचे आहेत असे समजू म्हणजे साधारणपणे त्यातील एक तरुण मरेल व बाकीचे जगतील. त्या तरुणाच्या वारसाला देण्याचे हजार रुपये सगळ्या शंभरांकडून वसूल करायचे तर प्रत्येकाला दहा रुपये आकार लावावा (अर्थात महामंडळाचा खर्च व नफा यांचा विचार करून आकडा वाढवावा लागेल) हे अत्यंत बाळबोध उदाहरण आहे. पण त्यातील तत्त्व सर्वत्र लागू पडते. विमा उतरवल्याने धोका संपत नाही. पण वाजवी खर्चात संरक्षणाची तजवीज होते. असे संरक्षण एकट्या दुकट्याला जमत नाही. अशा गोष्टी गटानेच करायच्या असतात.\nसंभाव्यतेवर आधारित हिशोब आणि त्यांचा व्यवहारातील निर्णयांशी जुळलेला सांधा असे संख्याशास्त्राचे दुपेडी रूप आहे. हा सांधा जुळवताना एक तत्त्व गृहीत धरलेले असते. ‘असंभाव्य गोष्टी घडत नाहीत’ हे ढोबळ आणि भाबडे वाटणारे विधान सतत कामाला येते. ते सिद्ध करण्याचा आपण प्रयत्न करीत नाही. ते स्वयंसिद्ध मानतो. काय त्याचा उपयोग निरीक्षणांची/घडलेल्या गोष्टींची संभाव्यता ठरवायची, ती फार कमी निघाली तर केलेले हिशोब बदलायचे. एका उदाहरणातून हे स्पष्ट होईल —-\nक्रिकेट सामन्यांच्या एका साखळीत कपिल देवने पाच वेळा नाणेफेक जिंकली. लोक त्याला नशिबवान कप्तान म्हणू लागले. नशिबवान म्हणजे काय, तर ज्याच्या बाबतीत एरवी असंभाव्य वाटणारी गोष्ट घडते. तो पाच वेळा सलग नाणेफेक जिंकण्याची संभाव्यता /2 x Y x Y x Y x Y = 1/32 म्हणजे सुमारे 3% ही फार कमी आहे का अगदी असंभव म्हणण्याइतकी कमी अगदी असंभव म्हणण्याइतकी कमी या प्रश्नाला गणिती उत्तर नाही. स्थल-काल-प्रसंगसापेक्ष आडाखे वापरून हा निर्णय घेतला जातो. एक संकेत असा की 1% वा त्याहून कमी संभाव्यता असली तर ती घटना असंभव मानावी. या आडाख्यानुसार (12)7 = 1/128 म्हणजे एक टक्क्याहून कमी संभाव्यता. म्हणून सलग सात वेळा नाणेफेक जिंकली तरच नशिबवान म्हणावे. अर्थात काय म्हणावे ही बाब तुम्ही कोणाच्या बाजूला आहात यावर अवलंबून असते. विरुद्ध पक्षाचे कैवारी म्हणतील की सात वेळा जिंकणे याचा अर्थ नाण्यात वा फेकीत गोलमाल असणार.\nकोणी म्हणेल की क्रिकेटमध्ये नाणेफेक जिंकणे या चीजेची मातब्बरी ती कितीशी तिच्यावर चर्चेचे गुन्हाळ किती वेळ लावणार तिच्यावर चर्चेचे गुन्हाळ किती वेळ लावणार मान्य. त्याऐवजी आपण औद्योगिक क्षेत्रातील गुणवत्ता नियंत्रण (statistical quality control) या विषयाकडे वळू. संभाव्यतेचे गणित मात्र तेच.\nसमजा कारखान्यात तांब्याची तार बनवायची आहे. तिची जाडी हवी 1 मि. मी. 5 टक्के पुढेमागे चालेल. [म्हणजेच तांत्रिक भाषेत (target value 1 mm & tolerance +_ 0.05 mm)] नजर ठेवण्याची रीत काय तर उत्पादन चालू असताना अधून-मधून नमुना म्हणून एखादा तुकडा घ्यायचा, त्याची जाडी मोजायची, ती मर्यादेच्या (tolerance limit च्या) बाहेर गेली असेल तर उत्पादन थांबवून चूक सुधारायची. येथपर्यंतही वेळ येऊ द्यायची नसेल तर आणखी बारकाईने लक्ष ठेवायचे. माप मर्यादे-बाहेर गेले नाही तरी सतत 1 मि.मी.च्या वर राहिले तरी संशयाला जागा राहते. सलग 7 वेळा माप वरतीच राहिले तर उत्पादन थांबवावे. यंत्रयोजना (machine setting) बदलले आहे का, हे तपासावे. असंभव वाटणारी घटना घडली याचा अर्थ मुळात माप 1 मि.मी.च्या वर जाण्याची संभाव्यता 50 प्रतिशत हे गृहीतक बदलायला हवे. ती जास्त असावी असे मानायला हवे. हीच विज्ञानाची रीत. प्रयोग प्रामाण्य/निरीक्षण प्रामाण्य. जे दिसेल ते स्वीकारा. संभाव्यतेचे हिशोब सुधारा. तर्क आणि अनुभव यात फारकत दिसली की तर्क बदलावा.\nमी सुरुवातीला असे म्हणालो की भौतिकशास्त्र, रसायन अशा विज्ञानशाखांमध्���े संभाव्यता आणि संख्याशास्त्र यांना स्थान नाही, कारण तेथे सर्व मामला निश्चितीचा असतो. हे सांगणे ढोबळमानाने खरे आहे. पण त्यालासुद्धा अपवाद आहेतच. पहिला अपवाद अतिसूक्ष्म पातळीवरचा. Quantum machanics या क्षेत्रामध्ये संभाव्यता गणिताचा वारंवार आधार घेतला जातो. दुसरा अपवाद अमर्याद गुंतागुंतीच्या निसर्ग विभ्रमांचा. त्याचे एक उदाहरण म्हणजे हवामानअभ्यास. हवामान खात्याइतकी दुसऱ्या कोणाची टिंगलटवाळी झालेली मी पाहिली नाही. का तर त्याचे अंदाज चुकतात म्हणून. यात त्यांच्यावर थोडासा अन्याय होतो. तो कसा तर त्याचे अंदाज चुकतात म्हणून. यात त्यांच्यावर थोडासा अन्याय होतो. तो कसा एक तर ही मंडळी आपले अंदाज लेखी, वेळेवर, रोजच्या रोज जनतेपुढे सादर करतात. म्हणून त्यांची चूक लक्षात येते, शिवाय त्यांच्या बरोबर ठरलेल्या अंदाजांची गिनती कोणी करत नाही, एखादी ढोबळ चूक मात्र सगळेजण खूप दिवस आठवत राहतात, ते असो. मुद्दा असा की वारे, तापमान, पाऊस, विजा हे सारे पदार्थविज्ञानाचे अभ्यासविषय. पण त्यांच्यात गुंतागुंत पराकोटीची. इतकी की वैज्ञानिक हात टेकतात. अशा वेळी संख्याशास्त्राचा पर्याय वापरणे सोयीचे ठरते. गेली अनेक वर्षे भारतातील एकूण पर्जन्यमानाचा अंदाज बांधण्यासाठी गोवारीकर सूत्र/समीकरण वापरले जाई. ते जवळपास संपूर्णतः संख्याशास्त्रा-वर आधारित आहे. यंदा त्या समीकरणात सुधारणा केली जात आहे. ती देखील संख्या-शास्त्रीयच आहे.\nअसेच दुसरे उदाहरण म्हणजे अग्निबाणविषयक संशोधन. यासंबंधीच्या एका प्रयोगात मी सहभागी झालो होतो. त्यातील कल्पना पुढीलप्रमाणे—-एक लोखंडी नळी मालट्रकवर उभी बांधायची. तिच्यात अग्निबाण ठेवायचा. म्हणजे तो हवा तेथे नेऊन उडवता येतो. मग त्याच नळीत दुसरा बाण ठेवायचा. ही रीत. नळी वारंवार वापरायची तर तिचे बूड अग्निबाणातून बाहेर पडणाऱ्या वायूचे उच्च तापमान व दाब यांपुढे टिकायला हवे. नळीच्या तळाला किती दाब व तापमान असेल ते मोजायला sensors लावले तर जळून जातात. यासंबंधीचे भौतिकशास्त्र फार अवघड व कटकटीचे आहे असे तज्ञ सांगतात. त्याला Computational fluid dynamics असे म्हणतात. याला सोयीचा व सोपा पर्याय म्हणून संख्याशास्त्राचा विचार केला जात होता. जेथे शक्य तेथे प्रत्यक्ष मापन करून जेथे अशक्य तेथे संख्याशास्त्रीय समीकरणे वापरून अंदाज बांधण्याचा खटाटोप आम्ही केला.\nभौतिक��ास्त्रातसुद्धा कोठे-कोठे संख्याशास्त्राचा आढळ दिसला तरी त्याचा वारंवार वापर होतो तो जीवशास्त्र, शेती, वैद्यक, परिसर, व्यवस्थापन, समाजशास्त्रे अशा क्षेत्रांमध्ये. विविध क्षेत्रांतील संख्याशास्त्राच्या वापराची अनेक उदाहरणे मी दोन वर्षांपूर्वी Resonance नामक मासिकात सात लेखांच्या मालिकेद्वारे मांडली आहेत. कायदा, वाङ्मय, इतिहास या शाखांमध्येसुद्धा संख्याशास्त्राचा वापर होतो पण तुलनेने कमी. या थोड्या अनवट उपयोगांची उदाहरणे आता देतो.\nन्यायक्षेत्र: न्यायप्रक्रियेत संख्याशास्त्राचा वापर केल्याची उदाहरणे अमेरिकेत दिसतात. R. J. Raynolds नामक कंपनीच्या एका कारखान्याच्या संबंधीचा हा खटला. वीज वापरून खनिज वितळवून त्यातून धातूचा रस वेगळा करण्यासाठी अनेक भट्ट्या येथे मांडलेल्या होत्या. कारखान्यात संप झाला. कामगारांनी गुंडपुंडशाहीने वीजपुरवठा तोडला. भट्ट्या थंड झाल्या व तडकल्या. मालकांनी कामगार संघटनांवर खटला भरला. गुन्हा सिद्ध झाला. मालकांनी नव्या भट्ट्या बांधण्याच्या खर्चाइतकी नुकसानभरपाई मागितली. कामगारांचे उत्तर असे की भट्ट्या जुन्या होत्या. मरायला टेकलेल्या होत्या. त्यांचे आयुष्य जवळपास संपलेलेच होते. नुकसानभरपाई भट्ट्यांच्या उर्वरित आयुष्याच्या प्रमाणात हवी हे मान्य झाले पण उर्वरित आयुष्य किती न्यायाधीशांना ते ठरवता येईना. शेवटी यंत्रसामग्रीच्या आयुर्मानाबद्दलचे सांख्यिकी हिशोब वापरून निर्णय ठरवण्यात आला. (भारतात या वर्षी स्टरलाइट कंपनीच्या बाल्को या छत्तीसगढमधील कारखान्यात कामगारांनी नेमकी अशीच नासधूस केली. तेथे संख्याशास्त्रीय मापनाचा वापर होईल काय न्यायाधीशांना ते ठरवता येईना. शेवटी यंत्रसामग्रीच्या आयुर्मानाबद्दलचे सांख्यिकी हिशोब वापरून निर्णय ठरवण्यात आला. (भारतात या वर्षी स्टरलाइट कंपनीच्या बाल्को या छत्तीसगढमधील कारखान्यात कामगारांनी नेमकी अशीच नासधूस केली. तेथे संख्याशास्त्रीय मापनाचा वापर होईल काय मला त्याची संभाव्यता फार कमी वाटते.)\nइतिहासक्षेत्र: दामोदर धर्मानंद कोसंबी हे गणितज्ञ भारताच्या प्राचीन इतिहासाचे गाढे पंडित होते. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रीसर्च या संस्थेत गणितज्ञ म्हणून काम करताना त्यांनी इतिहाससंशोधनाचे मोठे काम पार पाडले. भारताच्या प्राचीन इतिहासाचा अभ्या��� करताना ताम्रपट, शिलालेख वगैरे साधने उपयोगी पडतात. त्यांच्याप्रमाणे पुरातन नाणीसुद्धा उपयुक्त माहिती देऊन जातात. नाणी जितकी जास्त काळ चलनात असतात तितकी त्यांची जास्त झीज होते व वजनात घट येते. ही घट अतिसूक्ष्म असते. इतकी की तिच्या मापनासाठी होमी भाभा यांना स्वित्झर्लंडहून खास तराजू मागवावे लागले. कोसंबी यांनी नाण्यांच्या वापराचा कालावधी आणि वजनातील घट यांच्या नात्याचे संख्याशास्त्रीय समीकरण मांडले. ते वापरून कालनिर्णयाची काही कोडी त्यांना सोडवता आली.\nवाङ्मयक्षेत्र: य. दि. फडके आणि वसंत पळशीकर या दोन अभ्यासकांमध्ये पंचवीस वर्षांपूर्वी एक वाद झाला. ‘केसरी’ प्रकाशनाच्या सुरुवातीच्या काळात प्रसिद्ध झालेले काही अग्रलेख कोणाच्या लेखणीतून उतरले असावेत यावर तो वाद होता. त्या 13 लेखांवर अधिकृतपणे कोणाचेच नाव घातलेले नव्हते. फडके यांच्या मते ते लिखाण टिळकांचे असावे. तर पळशीकरांच्या मते आगरकरांचे. मजकुराचे विश्लेषण करून सर्वमान्य निर्णय होत नसेल तर संख्याशास्त्रीय पद्धतीने काही विचार करता येतो. प्रथम संबंधित लेखकांच्या ज्ञात लिखाणाचा अभ्यास करावा; त्यांचे सांख्यिकी गुणधर्म मोजावे/मापावे; मग वादग्रस्त लिखाणाचे सुद्धा तसेच मापन करावे. या मापनातून त्या लिखाणाची वेगवेगळ्या लेखकांच्या शैलीशी जवळीक मोजायची. जो लेखक सर्वांत जवळचा त्याचे ते लिखाण.\nलेखनशैलीचे कोणते गुणधर्म असे उपयोगी पडतात उदा. वाक्यांची लांबी. कोणी लांब पल्लेदार वाक्ये लिहितो, तर कोणी छोटेखानी. महात्मा गांधी छोटी वाक्ये वापरीत असे म्हणतात. काही वेळा एखादा लाडका शब्द लेखकाच्या धाटणीचे लक्षण ठरतो. यासाठी शब्द किती वेळा वापरला याची मोजदाद कामी येते. मी टिळक व आगरकर यांच्या लिखाणाची अशा दृष्टीने तपासणी केली. पण बहुतेक वेळा गुणधर्माबाबत लिखाणात सातत्य नसल्याचेच आढळून आले. मग कसली कपाळाची निश्चिती करणार उदा. वाक्यांची लांबी. कोणी लांब पल्लेदार वाक्ये लिहितो, तर कोणी छोटेखानी. महात्मा गांधी छोटी वाक्ये वापरीत असे म्हणतात. काही वेळा एखादा लाडका शब्द लेखकाच्या धाटणीचे लक्षण ठरतो. यासाठी शब्द किती वेळा वापरला याची मोजदाद कामी येते. मी टिळक व आगरकर यांच्या लिखाणाची अशा दृष्टीने तपासणी केली. पण बहुतेक वेळा गुणधर्माबाबत लिखाणात सातत्य नसल्याचेच आढळून आले. म�� कसली कपाळाची निश्चिती करणार आणखी एक पर्याय म्हणजे विरामचिन्हांच्या वापराचे प्रमाण. असे लक्षात आले की स्वल्पविरामाच्या वापरात हे दोघे वेगळे आहेत. त्यावरून अनुमान निघाले की संबंधित अग्रलेख आगरकरांनी लिहिले असण्याची संभाव्यता अधिक.\n[Resonance मासिकात डॉ. शरयू परांजपे यांच्या सहकार्याने लिहिलेल्या सात लेखांचा संदर्भ वरील टिपणाला आहे.]\nसंभाव्यता (Probability) आणि यादृच्छिकता (Randommess)\nसंभाव्यता हा संख्याशास्त्राचा पाया आहे. एखाद्या घटनेची संभाव्यता हा शून्य ते एक या दरम्यानचा अपूर्णांक असतो. संभाव्यता शून्य म्हणजे ती घटना अशक्य. संभाव्यता एक म्हणजे त्या घटनेची खात्री वा निश्चिती. होणारे मूल मुलगा असण्याची संभाव्यता 1/2 असते म्हणजे काय म्हणजे अशा जन्मांमध्ये मुलांचे प्रमाण निम्मे असणार. हे गुणोत्तर काढताना बालजन्मांची मोठी संख्या विचारात घेतली पाहिजे. (याला relative frequency interpretation of probability असे म्हणतात). द्यूतामध्ये फासे टाकताना दान किती पडेल याचे गणित करण्यातून संभाव्यता गणिताचा जन्म झाला असे सांगतात. 1 ते 6 असे आकडे दान म्हणून शक्य असतील तर प्रत्येक आकड्यांची संभाव्यता 1/6. सम दान पडेल (2, 4, 6) याची संभाव्यता 3/6. वगैरे. अशी विधाने वारंवार करता येणाऱ्या प्रयोगांसंदर्भात उपयुक्त असतात परंतु नेहमीच्या व्यवहारातील अनेक बाबतीत हे शक्य नसते.\nसमजा कोणी म्हणाले की ‘पुढील निवडणुकीनंतर सोनिया गांधी पंतप्रधान होण्याची संभाव्यता 1/3 आहे.’ तर या विधानाचा अर्थ कसा लावायचा हा वारंवार करता येण्याजोगा प्रयोग नव्हे. म्हणून पर्यायी कल्पना मांडतात. तिला व्यक्तिनिष्ठ संभाव्यता (subjective probability) असे म्हणतात. तात्पर्य, आपापला अंदाज. पण हा अंदाज बांधताना तर्कसुसंगत राहण्याचे बंधन पाळावयाचे, एरवी अनर्थ होईल. या रीतीने दिलेल्या संभाव्यतेचे ‘degree of rational belief’ असे वर्णन करता येईल. या पद्धतीची मांडणी जॉन मेनार्ड केन्स या अर्थशास्त्राच्या पंडिताने ‘A Treatise on Probability’ या ग्रंथात केली आहे.\n“यादृच्छिक (random)” ही संख्याशास्त्रामधील अत्यंत महत्त्वाची संकल्पना आहे, तशी थोडी निसरडी. उपनिषदात ईश्वराचे वर्णन करताना ऋषी फार अडखळले. ‘नेति, नेति’ अशा शब्दांत बोलले. तशाच त-हेने, यादृच्छिक म्हणजे काय नव्हे ते सांगणे सोपे आहे. कोणत्याही गणिती सूत्रात, तालात न बसणारी साखळी ती यादृच्छिक म्हणावी. लॉटरीच्या निकाला��� विजयी तिकिटांचे क्रमांक ठरवतात. कसे यादृच्छिक. कोणत्याही नियमांच्या पार. ते एखाद्या नियमाने काढले आणि गिन्हाइकांना तो नियम कळला तर लॉटरी चालवणारे बुडतील. मतदारांची नमुना पाहणी करायची असेल तर नमुना-मतदार निवडावे कसे यादृच्छिक. कोणत्याही नियमांच्या पार. ते एखाद्या नियमाने काढले आणि गिन्हाइकांना तो नियम कळला तर लॉटरी चालवणारे बुडतील. मतदारांची नमुना पाहणी करायची असेल तर नमुना-मतदार निवडावे कसे यादृच्छिक पद्धतीने. एरवी नमुना प्रातिनिधिक होणार नाही. नमुना पाहून काढलेले निष्कर्ष चुकतील. व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेत तरुणांची सक्तीने लष्कर भरती करताना जन्मतारखांची लॉटरी काढत. (ज्यांची तारीख आली ते तरुण लगेच भरती केले जात.) ही कशी काढता येईल यादृच्छिक पद्धतीने. एरवी नमुना प्रातिनिधिक होणार नाही. नमुना पाहून काढलेले निष्कर्ष चुकतील. व्हिएतनाम युद्धाच्या काळात अमेरिकेत तरुणांची सक्तीने लष्कर भरती करताना जन्मतारखांची लॉटरी काढत. (ज्यांची तारीख आली ते तरुण लगेच भरती केले जात.) ही कशी काढता येईल ‘दहा कोऱ्या चिठ्या घ्या. 0 ते 9 हे दहा आकडे चिठ्यांवर लिहा एका चिठ्ठीवर एक आकडा. चिठ्या एकत्र मिसळा. एक चिठ्ठी उचला व आकडा नोंदवून पुन्हा ढिगात टाका. तीन चिठ्या बघितल्या की तीन आकडी संख्या मिळते. संख्या 001 म्हणजे जानेवारी 1. संख्या 365 म्हणजे डिसेंबर 31.\nप्रत्यक्षात अमेरिकन सरकारने कोणती पद्धत वापरली कोण जाणे. पण लोकांनी आरोप केले की बड्या मंडळींच्या मुलांच्या तारखा नेमक्या लॉटरीतून सुटल्या. असे आरोप टाळायचे तर सोडत ही सर्वांसमक्ष व सर्वमान्य रीतीने व्हायला हवी. कारण random हे विश्लेषण पद्धतीला लावण्याचे आहे, परिणामाला नव्हे.\nव्यवहारामध्ये यादृच्छिक आकड्यांची (म्हणजे त्यांच्या साखळ्यांची) गरज फार मोठ्या प्रमाणावर भासते. म्हणून चिठ्या उचलण्याचा खटाटोप पुरत नाही. पर्याय म्हणून अशा साखळ्या निर्माण करणारी प्रणाली संगणकात घातलेली असते. बऱ्याच संगणकांमध्ये RND नावाने ह्या प्रणालीचा निर्देश आढळतो. या प्रणालीत गणिती सूत्रेच वापरलेली असतात. आता हा तर अगदी वदतोव्याघातच झाला. कोणत्याही नियमात, तालात, लयीत न बसणारी आकड्यांची साखळी उभारण्यासाठी गणिती सूत्र कसे काय वापरतात या अपराधाची कबुली म्हणून की काय या साखळ्यांना random numbers असे न म्हणता pseudorandom numbers असे म्हणतात. कारण pseudo म्हणजे कृतक किंवा खोटा. अर्थात या साखळ्यांमागील ताल वा लय सापडणे फार कठीण असते. हे काठिण्य जितके अधिक तितकी ती प्रणाली जास्त गुणवान. माणसाच्या मेंदूला लय/ताल फार सहज समजतात. उलट त्यांच्या अभावाची कल्पना करणे कठीण जाते. म्हणून यादृच्छिक साखळ्यांची नक्कल करणे सर्व-सामान्य माणसाला जमत नाही. म्हणून त्यांच्या लपवाछपव्या उघडकीस आणता येतात.\nसमजा तुम्हाला रेल्वे प्रवाशांच्या मुलाखती घेण्याचे काम दिले आहे. त्यात वय, उत्पन्न वगैरे माहिती व सेवेबद्दलची मते नोंदायची आहेत. प्रथम तुम्ही मना-पासून काम करता. पण नंतर कंटाळून खोटेच अहवाल भरू लागता. सगळीकडे तेच वय लिहिणे वेडेपणाचे ठरेल. म्हणून थोडे पुढे मागे कराल. पण ती यादृच्छिक साखळी असणार नाही आणि संख्याशास्त्रीय तपासणीत ते उघड होईल. 40 एम्प्रेस गार्डन व्ह्यू सोसायटी, सुपारी बागेजवळ, पुणे — 411 001\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-31T15:47:14Z", "digest": "sha1:TTF5QYAZQUCEWVSL6YX3N6YFE7UHBSAL", "length": 9650, "nlines": 160, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "हिंदुस्थानला व्होडाफोनने दिला 22 हजार कोटी रुपयांचा फटका ! | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome देश - विदेश हिंदुस्थानला व्होडाफोनने दिला 22 हजार कोटी रुपयांचा फटका \nहिंदुस्थानला व्होडाफोनने दिला 22 हजार कोटी रुपयांचा फटका \nनवी दिल्ली l हिंदुस्थानच्या निर्णयाला मोठा फटका बसला आहे.व्होडाफोन समूहाने हिंदुस्थान सरकारविरोधातील सुमारे 22,100 कोटी रुपयांच्या कर प्रकरणाचा खटला हेगच्या आंतरराष्ट्रीय न्यायालयात जिंकला आहे.\nहेग मधल्या कायमस्वरुपी आंतरराष्ट्रीय लवादाने हिंदुस्थानी प्राप्तीकर खात्याने कररचनेसाठी समान न्यायी पद्धत अवलंबली नसल्याचे ताशेरेही ओढले. या लवादाने या खटल्याच्या एकूण खर्चापोटी हिंदुस्थानने व्होडाफोनला 43 लाख पौंड (सुमारे 40.30 कोटी रुपये) इतकी नुकसानभरपाई देण्याचेही आदेश दिले आहेत.\nहेगच्या आंतरराष्ट्रीय लवादाने या प्रकरणासंदर्भातील निकाल देताना, ‘व्होडाफोनवर हिंदुस्थान सरकारने लागू केलेलं करदायित्व हे हिंदुस्थान व नेदरलँड या उभय देशांतील गुंतवणूक कराराचा भंग करणारे आहे,’ असे म्हटले आहे.\nया वृत्तानंतर शुक्रवारी व्होडाफोन आयडियाच्या शेअरचा भाव मुंबई शेअर बाजारात 12 टक्क्यांनी वधारला व 10.20 रुपये प्रति शेअर झाला. आता हिंदुस्थान सरकारने व्होडाफोनला 40.30 कोटी रुपये द्यावेत असा आदेशही न्यायालयानं दिला आहे.\nPrevious articleड्रग्ज प्रकरण – रकुल प्रीत सिंगची चार तास कसून तपासणी…\nNext articleआमचं ठरलं आहे शरद पवार आमच्या सोबत आहे, भाजप आमदाराच्या विधानाने खळबळ\nकांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल \nअफगाणिस्तानचे कांदे,भूतानचे बटाटे भारतात…\nभारतात आजपासून ‘पबजी’ खेळता येणार नाही \n विमानतळावर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी…\nसुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावा – नितीन गडकरी\nचीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढणार का\nराज्य शासनाचा मोठा निर्णय : नियमित वेतन न देणाऱ्या खासगी शाळांवर...\nपं���प्रधान नरेंद्र मोदींच्या प्रतिमेला कोणापासून धोका\nइंटरनेट, वेबसाईट हाताळताना सावधानता बाळगणे आवश्यक – विशेष पोलीस महानिरीक्षक\nरायगड – माणगावमधील चक्रीवादळात मृत व्यक्तींच्या वारसांना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या...\nत्वरीत पबजी सह ८९ अ‍ॅप्स तात्काळ काढून टाकण्याचा आदेश\nब्रेकिंग पुढील २ दिवसात मुसळधार पाऊस महाराष्ट्राला झोडपणार \nनाशिक – इगतपुरी तालुक्यातील कडवा धरणात साकुरच्या साळवेंचा बुडून मृत्यू \nजगात करोनाग्रस्तांच्या यादीत भारत दहावा क्रमांकावर \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\n30 वर्षात डोंगर कापून बनवला कालवा l 70 वर्षाच्या शेतकऱ्याची कमाल…\nपाकिस्तानचे 250-300 दहशतवादी भारतात घुसखोरी करण्याच्या तयारीत…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00308.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/entertainment/entertainment-news/bollywood-news/kareena-kapoor-khan-40th-birthday-she-rejected-saif-ali-khan-marriage-proposal-twice-amrita-singh-reaction/articleshow/78227959.cms", "date_download": "2020-10-31T16:14:13Z", "digest": "sha1:QS3YCOIKEHHDGVBXDJYR7T63DY62SNI5", "length": 14113, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकरिनाने सैफला दोनदा म्हटलं होतं नाही, लग्नावर अमृता सिंगने दिलेली अजब रिअॅक्शन\nHow amrita Singh reacted to Kareena Kapoor Khan and Saif Ali Khan wedding: बॉलिवूड दिवा करिना कपूर आज २१ सप्टेंबरला ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. आज करिना आणि सैफच्या लग्नाबद्दल माहीत नसलेल्या गोष्टी जाणून घेऊ..\nमुंबई- बॉलिवूडमधील सर्वात सुंदर दिसणाऱ्या अभिनेत्रींमध्ये करिना कपूरचं नाव आवर्जुन घेतलं जातं. करिनाने आयुष्यातील निर्णय आपल्या मनाचं ऐकून घेतले आहेत. मग तो एखाद्या सिनेमाला होकार देणं असो किंवा सैफशी लग्न करणं असो.. सैफ अली खान याच्यापेक्षा करिना जवळपास १० वर्षांनी लहान आहे. दोघांनी २०१२ मध्ये लग्न केलं होतं. फार कमी लोकांना माहीत आहे की करिना या नात्यासाठी सहज तयार झाली नव्हती.\nजेव्हा अमृता सिंग आणि सैफच्या लग्नात करिना ११ वर्षांची होती\n१९९१ मध्ये सैफ अली खान आणि अमृता सिंग यांच्या लग्न��त करिना पाहूणी म्हणून गेली होती. असं म्हणतात की त्यावेळी करिना साधारण ११ वर्षांची होती.\nसैफ करिनाला म्हणाला होता- थँक्यू बेटा\nअसंही म्हटलं जातं की जेव्हा करीना लग्नाच्या स्टेजवर सैफ आणि अमृताला शुभेच्छा द्यायला पोहोचली तेव्हा सैफने तिला थँक्यू बच्चा अशी प्रतिक्रिया दिली होती.\nनात्यासाठी सैफला दोनदा दिला होता नकार\n२००८ मध्ये तशन सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघांनी एकत्र काम केलं. या चित्रीकरणावेळी दोघांचं सूत जुळलं. पण सैफला नात्याासाठी हो म्हणण्यापूर्वी करिनाने त्याला दोनदा नकार दिला होता.\nएका बारमध्ये सैफने करिनाला केलं होतं प्रपोज\nएका चॅट शोमध्ये करिनाने याबद्दल सांगितलं होतं. 'खरं तर, सैफने पॅरिसमध्ये दोन वेळा मला प्रपोज केलं होतं. पहिल्यांदा त्याने एका बारमध्ये प्रपोज केलं होतं. मला वाटतं आपण लग्न केलं पाहिजे असं सैफ त्यावेळी बोलला होता.' त्यानंतर त्याने करिनाला पुन्हा एकदा नोट्रे-डॅम चर्चमध्ये प्रपोज केलं होतं. विशेष म्हणजे या शहरात सैफ अली खानचे वडील मन्सूर अली खान यांनी त्याची आई शर्मिला टागोर यांना प्रपोज केलं होतं.\nकरिनाकडून पूर्णपणे नकार नव्हता\nमग करीना म्हणाली होती- मी तुला का ओळखत नाही हे मला माहित नाही. तथापि, ते पूर्णपणे नव्हते, परंतु याचा अर्थ असा काहीतरी होता - मला आपणास अधिक जाणून घ्यायचे आहे. तथापि, करिना आज तिच्या निर्णयाला सर्वोत्कृष्ट मानते.\nसैफ करिनासोबत करत असलेल्या लग्नावर अमृताने दिली होती प्रतिक्रिया\nअमृता आणि साफ या दोघांच्या नात्यातील रुसवे- फुगवेही काळानुसार बदलत गेले. २०१२ मध्ये सैफ आणि करिनाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. सैफ अली खानची मुलगी सारा अली खानने सैफच्या लग्नावेळी अमृताची प्रतिक्रिया काय होती हेही सांगितलं. वडिलांच्या लग्नात मुलगी सर्वोत्तम दिसावी याची ची स्वतः काळजी घेत होती.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nसुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण: सीबीआयकडून बहिणींना अट...\nआता मराठी माणसं तुला थोबडवनार; जान कुमार सानूला मनसेचा ...\nसई ताम्हणकर , प्रिया बापट... मराठी अभिनेत्रींनी वळवला व...\n...तेव्हा रितेशनं जेनेलियाला आपण ब्रेकअप करू असं म्हटलं...\nअभिज्ञा भावे म्हणतेय ....म्हणून करोना आपल्या आयुष्यात आ...\nतेजश्री प्रधानने सांगितलं 'न्यू नॉर्मल'सोबत कसं जगायचं\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलVideo: ९९ धावांवर बाद झाल्याने राग अनावर, पाहा काय केले\nदेशजगातील सर्व देशांनी दहशतवादाविरोधात एकत्र येण्याची गरज: मोदींचे आवाहन\nअहमदनगरराज्यातील 'हा' जिल्हा करोनामुक्तीच्या दिशेनं; रिकव्हरी रेट ९६ टक्क्यांवर\nन्यूजमुंबईत मेट्रो क्रेनचा भीषण अपघात; महिलेचा मृत्यू\n लॉकडाउनच्या घोषणेनंतर ७०० किमीची वाहतूक कोंडी\nन्यूजएक किलो चहाला ७५ हजारांचा भाव, आसाममध्ये चहासाठी विक्रमी बोली\nसिनेन्यूजस्वरा भास्करने दारू पिऊन शाहरुख खानला दिलेला त्रास\nपुणे'बाळासाहेब असताना राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत, पण आता...'\nमोबाइलमोटोरोला घेवून येतेय स्वस्त स्मार्टफोन Moto E7, फीचर्स झाले लीक\nदिनविशेष अवीट गोडीचे रामायण रचणाऱ्या आदिकवी महर्षी वाल्मीकिंची जयंती\nब्युटीकुरळ्या केसांची कशी करावी देखभाल कसं तयार करायचं 'हे' हेअर पॅक\nमोबाइलफक्त ३९९ रुपयात अनलिमिटेड १०० Mbps चा बेस्ट प्लान, Excitelची जबरदस्त ऑफर्स\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/12746-number-of-victims-in-district-is.html", "date_download": "2020-10-31T16:11:43Z", "digest": "sha1:C3IXXUHBYABMYKAZ7CJDTCAN7K2BKHUX", "length": 11141, "nlines": 83, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "जिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12746 वर", "raw_content": "\nHomeचंद्रपूरजिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12746 वर\nजिल्ह्यातील बाधितांची संख्या आता 12746 वर\nजिल्ह्यात आतापर्यंत 9492 बाधित कोरोनातून झाले बरे\nउपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या 3061\n24 तासात 315 नवीन बाधित; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपूर, दि. 14 ऑक्टोंबर : जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात 1 हजार 59 स्वॅब नमुने तपासले असून त्यामधुन 315 नवीन बाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे बाधितांची एकूण संख्या 12 हजार 746 वर गेली आहे. आतापर्यंत 9 हजार 492 बाधित कोरोन��तून बरे झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. तर सध्या 3 हजार 61 बाधितांवर उपचार सुरू आहे.\nआरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, 24 तासात तीन बाधितांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या बाधितामध्ये, सिस्टर कॉलनी परीसर, चंद्रपूर येथील 53 वर्षीय पुरुष बाधिताचा समावेश आहे. या बाधिताला 11 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nदुसरा मृत्यू मुल येथील 82 वर्षीय महिला बाधितेचा झाला आहे. या बाधितेला 2 ऑक्टोबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते.\nतर, तिसरा मृत्यू रयतवारी,चंद्रपूर येथील 59 वर्षीय पुरुष बाधिताचा झाला आहे. या बाधिताला 16 सप्टेंबरला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे भरती करण्यात आले होते. पहिल्या बाधिताला कोरोनासह न्युमोनियाचा आजार होता. दुसऱ्या व तिसऱ्या बाधितांना कोरोनासह श्वसनाचा आजार होता. तीनही बाधितांचा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय चंद्रपुर येथे मृत्यू झाला आहे.\nजिल्ह्यात आतापर्यंत 193 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 184, तेलंगाणा एक, बुलडाणा एक, गडचिरोली तीन, यवतमाळ तीन आणि भंडारा येथील एका बाधिताचा समावेश आहे.\nजिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये चंद्रपूर शहर व परिसरातील 125, पोंभूर्णा तालुक्यातील एक, बल्लारपूर तालुक्यातील 5, मुल तालुक्यातील 46, गोंडपिपरी तालुक्यातील एक, कोरपना तालुक्यातील एक, ब्रह्मपुरी तालुक्यातील 21, नागभीड तालुक्यातील 34, वरोरा तालुक्यातील 15, भद्रावती तालुक्यातील 13, सावली तालुक्यातील 11, सिंदेवाही तालुक्यातील 27, राजुरा तालुक्यातील 10, यवतमाळ दोन तर गडचिरोली येथील तीन असे एकूण 315 बाधित पुढे आले आहे.\nया ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:\nचंद्रपूर शहर व परिसरातील सिविल लाइन, इंदिरानगर, प्रगती नगर, सिस्टर कॉलनी परिसर, कृष्णनगर, दुर्गापुर, ऊर्जानगर, अंचलेश्वर वॉर्ड, रामनगर, बाबुपेठ, जल नगर, विठ्ठल मंदिर वार्ड, तुकुम, नगीना बाग, जटपुरा वार्ड, घुटकाळा वार्ड, बालाजी वार्ड, भिवापूर वार्ड, वडगाव, भानापेठ, समाधी वार्ड परिसरातून पॉझिटीव्ह पुढे आले आहे.\nग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:\nपोंभूर्णा तालुक्यातील चिंधलधाबा परिसरातून बाधित पुढे आले आहे. बल्लारपूर तालुक्यातील बालाजी वार्ड, विसापूर, मानोरा, भागातून बाधित ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 3, वार्ड नंबर 10, वार्ड नंबर 14 ,वार्ड नंबर 15, वार्ड नंबर 16, राजोली, मारोडा परिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत.\nगोंडपिपरी तालुक्यातील शिवाजी चौक परिसरातील बाधित ठरले आहे. कोरपना तालुक्यातील गडचांदूर भागातून पॉझिटिव्ह पुढे आले आहेत. ब्रह्मपुरी तालुक्यातील पटेल नगर, टिळक नगर , विद्यानगर, देलनवाडी, कुर्झा वार्ड परिसरातून बाधित ठरले आहे.\nनागभीड तालुक्यातील खडकी, पंचायत समिती परिसर, गिरगाव, किटाली मेंढा, कोजाबी माल, चिखल परसोडी, मेंढकी, गाय डोंगरी, गुजरी वार्ड, सुंदर नगर परिसरातून बाधित पुढे आले आहे. वरोरा तालुक्यातील बावणे लेआऊट परिसर, चिनोरा भागातून बाधित पुढे आले आहे.\nभद्रावती तालुक्यातील विश्वकर्मा नगर, श्रीराम नगर, गौतम नगर, ओंकार नगर परिसरातून बाधित ठरले आहे. सावली तालुक्यातील रुद्रापुर, लोंढली भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर, जीवनपूर, वसेरा, नवरगाव, पळसगाव, परिसरातून बाधित पुढे आले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजी वार्ड, सोमनाथपूर वार्ड, चुनाभट्टी, नेहरू चौक, जवाहर नगर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Ask-the-CM-to-allow-meals-in-the-restaurant.html", "date_download": "2020-10-31T17:13:56Z", "digest": "sha1:F4I3J6OXYZWFFGQIM2XEWU5RGKXFKNSQ", "length": 5643, "nlines": 29, "source_domain": "www.sthairya.com", "title": "रेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे", "raw_content": "\nरेस्टॉरंटमध्ये खानपानाला परवानगी देण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडे\nस्थैर्य, मुंबई, दि.२५: लॉकडाउनचा मोठा फटका हॉटेल व्यवसायाला बसला आहे. अनलॉक चार किंवा मिशन बिगीन अंतर्गत अनेक उद्योग-व्यवसाय सुरु झाले आहेत. पण हॉटेल व्यवसाय अजूनही पूर्ण क्षमतेने सुरु होऊ शकलेला नाही. महाराष्ट्रात हॉटेल व्यवसायावर आजही निर्बंध कायम आहेत. महाराष्ट्र सरकारने एक जूनपासून राज्यात हॉटेल, रेस्टॉरंट उघडायला अनुमती दिली. पण ही परवानगी फक्त पार्सल आणि होम डिलिव्हरीपुरता मयार्दीत आहे. हॉटेलमध्ये बसून खाण्यापिण्यावर अद्यापी बंदी कायम आहे.\nलॉकडाउनमुळे हॉटेल उद्योग संकटात सापडला आहे. डाइन इन सर्व्हीस म्हणजे ग्राहकांना हॉटेलमध्ये बसून खानपानाची परवानगी दिली नाही, तर अनेकांना आपली हॉटेल्स बंद करावी लागतील अशी स्थिती आहे. हॉटेल चालकांच्या विविध संघटनांनी यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन या समस्येकडे लक्ष वेधले आहे.\nसरकारने राज्य परिवहन सेवा, मुंबईत बेस्ट आणि पुण्यात पीएमपीएमएलला पूर्ण क्षमतेने बस सेवा सुरु करण्याची परवानगी दिली आहे. असे, असताना हॉटेलवर निर्बंध ठेवण्यामध्ये काही अर्थ नाही असे रेस्टॉरंट मालकांनी सांगितले. परवानगी मिळाली तर, सॅनिटायझेशन, सोशल डिस्टन्सिंग या सर्व नियमांचे पालन करु असे रेस्टॉरंट चालकांनी आश्वासन दिले आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00309.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%B2_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A4%AE_%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1", "date_download": "2020-10-31T17:45:19Z", "digest": "sha1:SC6GX3S2BJRTDY23GOA74PVZIX5IQJG6", "length": 9668, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रेल विकास निगम लिमिटेड - विकिपीडिया", "raw_content": "रेल विकास निगम लिमिटेड\nरेल विकास निगम लिमिटेड\nरेल विकास ���िगम लिमिटेड ही भारतीय रेल्वेची एक कंपनी आहे. भारतामधील रेल्वे मार्गांच्या विकासाचे अभियांत्रिकी प्रकल्प राबवणे हे ह्या कंपनीचे मुख्य उद्दिष्ट आहे. रेल विकास निगमची स्थापना २४ जानेवारी २००३ रोजी करण्यात आली. सुवर्ण चतुष्कोण ह्या मोठ्या परियोजनेच्या संबंधित प्रकल्पांवर काम करणे हे तिचे ध्येय आहे.\nभारतीय हाय स्पीड रेल निगम ही २०१२ साली निर्माण झालेली संस्था रेल विकास निगमची पाल्य कंपनी आहे. ह्या संस्थेद्वारे भारतामध्ये दृतगती रेल्वे चालवण्यासाठी प्रकल्प हाती घेतले जातील.\n103.231.217.142 १९:०३, १० डिसेंबर २०१५ (IST)महेशराव\nकाही पूर्ण झालेले प्रकल्प[संपादन]\nदौंड - मनमाड विद्युतीकरण\nदिवा - कल्याण पाचवा व सहावा रेल्वेमार्ग\nपाकणी - सोलापूर दुपदरीकरण\nदौंड - गुलबर्गा दुपदरीकरण\nपुणे - गुंटकल विद्युतीकरण\nरेल्वे मंत्रालय • रेल्वे बोर्ड‎‎\nउत्तर • उत्तर पश्चिम • उत्तर पूर्व • उत्तर पूर्व सीमा • उत्तर मध्य • दक्षिण • दक्षिण पश्चिम • दक्षिण पूर्व • दक्षिण पूर्व मध्य • दक्षिण मध्य • पश्चिम • पश्चिम मध्य • पूर्व • पूर्व तटीय • पूर्व मध्य • मध्य • कोकण\nभारतीय कंटेनर निगम लिमिटेड • डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन • इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन • इरकॉन इंटरनॅशनल लिमिटेड • कोकण रेल्वे कॉर्पोरेशन • मुंबई रेल्वे विकास प्राधिकरण • रेल विकास निगम लिमिटेड • रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया • राइट्स लिमिटेड\nचित्तरंजन लोकोमोटिव्ह कार्यशाळा • डीझेल रेल्वे इंजिन कारखाना • डीझेल रेल्वे इंजिन आधुनिकीकरण कारखाना • इंटिग्रल कोच कारखाना • रेल डबा कारखाना • रेल चाक कारखाना • रेल स्प्रिंग कारखाना\nदिल्ली–हावडा मुख्य रेल्वेमार्ग • दिल्ली–गया–हावडा रेल्वेमार्ग • दिल्ली−चेन्नई रेल्वेमार्ग • दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−नागपूर−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−अलाहाबाद−मुंबई रेल्वेमार्ग • हावडा−चेन्नई रेल्वेमार्ग • मुंबई–चेन्नई रेल्वेमार्ग\nचेन्नई उपनगरी रेल्वे • दिल्ली उपनगरी रेल्वे • हैदराबाद एम.एम.टी.एस. • कोलकाता उपनगरी रेल्वे • कोलकाता मेट्रो • मुंबई उपनगरी रेल्वे\nगतिमान एक्सप्रेस • शताब्दी एक्सप्रेस • राजधानी एक्सप्रेस • हमसफर एक्सप्रेस • दुरंतो एक्सप्रेस • संपर्क क्रांती एक्���प्रेस • जन शताब्दी एक्सप्रेस • विवेक एक्सप्रेस • राज्यराणी एक्सप्रेस •\nदार्जिलिंग हिमालय रेल्वे • निलगिरी पर्वतीय रेल्वे • कालका-सिमला रेल्वे • पॅलेस ऑन व्हील्स • डेक्कन ओडिसी • गोल्डन चॅरियट\nभारतीय रेल्वे मंत्रालयाधीन कंपन्या\nडाटा रो नसलेले माहितीचौकट साचे वापरणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ मार्च २०१८ रोजी २१:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/navneet-news/curiosity-quality-of-silk-148961/", "date_download": "2020-10-31T16:20:38Z", "digest": "sha1:PHULEOUAR6XXVFAJHOV2Z3R7WD3C54XJ", "length": 25092, "nlines": 205, "source_domain": "www.loksatta.com", "title": "कुतूहल: रेशीमचा दर्जा | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nरेशीम किडय़ांच्या विविध जाती आहेत. खाद्यासाठी त्या वेगवेगळ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांनी निर्माण केलेल्या रेशीमच्या धाग्यांमध्ये फरक आढळतो. त्यानुसार रेशीमचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात.\nरेशीम किडय़ांच्या विविध जाती आहेत. खाद्यासाठी त्या वेगवेगळ्या वनस्पतींवर अवलंबून असतात. त्यांनी निर्माण केलेल्या रेशीमच्या धाग्यांमध्ये फरक आढळतो. त्यानुसार रेशीमचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. १. मलबेरी सिल्क २. नॉन मलबेरी सिल्क.\nतुती म्हणजेच मलबेरी हे खाद्य म्हणून वापरून रेशीम किडे जे रेशीम तयार करतात, त्याला मलबेरी सिल्क म्हणतात. हे रेशीम उच्च दर्जाचे मानले जाते. जगामध्ये तयार होणाऱ्या रेशीमपकी ९० टक्के रेशीम हे मलबेरी सिल्क असते.\nनॉन मलबेरी सिल्कला ‘वन्य सिल्क’ असेही म्हणतात. हे मुख्यत्वे चार प्रकारचे असते. ‘ट्रॉपिकल टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे अ���ान आणि अर्जुन या वृक्षांच्या पानांवर जगतात. ‘ओक टसर’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे ओक वृक्षाच्या पानांवर जगतात. ‘इरी सिल्क’ हे रेशीम तयार करणारे रेशीम किडे एरंडच्या पानांवर जगतात. तर ‘मुगा सिल्क’ हे रेशीम तयार करणारे किडे सॉर्न आणि सुएलु या सुगंधी वनस्पतींच्या पानांवर जगतात.\nमलबेरी सिल्क खालोखाल मुगा सिल्कला मागणी असून त्याचे धागे सोनेरी रंगाचे असतात. रेशीम कोषांपासून ‘रॉ सिल्क’ तयार करताना म्हणजेच रीिलग करताना प्रथम कोष उकळत्या पाण्यात टाकले जातात. त्यामुळे आतील ‘प्यूपा’ या अवस्थेत असणारा रेशीम किडा मरतो. म्हणजेच असंख्य रेशीम किडय़ांची हत्या करून रेशीम तयार केले जाते. त्यामुळे अिहसावादी लोक हे रेशीम वापरत नाहीत. यातूनच ‘पीस सिल्क’ या संकल्पनेचा उदय झाला. हे रेशीम दक्षिण भारतातच तयार होते. त्यासाठी वेगळ्या प्रकारचे रीलिंग यंत्र तयार केले आहे.\nरेशीम कापडाचा पोत, चकाकी, देखणेपण यांमुळे त्यांस ‘वस्त्रांची राणी’ असे संबोधतात. रेशीम उत्पादनात जगात चीन पहिल्या क्रमांकावर आहे तर भारत दुसऱ्या क्रमांकावर. भारत एकमेव देश आहे जिथे पाचही प्रकारची रेशीम शेती होते. रेशीम वस्त्रांची लोकप्रियता, विविध उद्योगांतील रेशीमची मागणी, सर्व प्रकारच्या रेशीम शेतीस अनुकूल वातावरण, रोजगारनिर्मिती क्षमता, कमी भांडवल गुंतवणूक लक्षात घेता भारतामध्ये अजूनही रेशीम शेती विस्तारास वाव आहे.\nजे देखे रवी.. लढा – अंक दुसरा-भाग ३ (प्रशासन)\nशरद काळे या अगदीच अनोळखी आयुक्तांच्या भेटीनंतर मी संभ्रमातच होतो. हा माणूस काय करेल याचा थांग लागेना. मग माझ्या गुप्तहेरांच्या बातम्या येऊ लागल्या. या प्रकरणाची छाननी झाली आणि मग एक फर्मान निघाले. त्यात हिंदुजांना असे कळवण्यात आले की ‘जवळ जवळ दीड- दोन वर्षे हा भूखंड उद्यान म्हणून विकसित करण्यात आपल्याकडून काहीच कारवाई न झाल्याने हा भूखंड आता महानगरपालिका तुमच्याकडून परत घेत आहे.’ नोकरशहाने कसे वागावे आणि त्यामागचे कारण कसे सयुक्तिक असावे याचे ते उत्तम उदाहरण होते. अर्थात या फर्मानाला कोर्टात आव्हान देण्यात आले. मी मनात म्हटले ‘थोडा तरी सुटलो.’ पण कोर्टात काय चालते याचे दर्शन लवकरच घडायचे होते. त्या काळचा माझा एक जवळचा सहकारी माझ्याकडे आला आणि म्हणाला ‘हा मामला कोर्टात महानगरपालिकेकडून लढवला जाईलच या��ी मला शाश्वती नाही. आपण महानगरपालिकेच्या वकिलाकडे जाऊया. वकिलांना प्रेरित करावे लागते. काही वकील काही मामले लढवतच नाहीत.’ ही माहिती मला अगदीच नवी होती. तेव्हा मी एका रविवारी या वकिलाच्या पार्शी कॉलनीमधल्या घरी गेलो आणि एक चमत्कार घडला.\nहा वकील माझा जूना विलिंग्डन कॉलेजमधला मित्र निघाला. मला पाहताच तो म्हणाला अरे, रविन तू या मॅटरध्ये आहेस हे मला माहीतच नव्हते. मला वाटले होते केवळ Routine appearance आहे. मग त्याने कागद काढले. त्यात लक्ष घातले आणि म्हणाला ‘तू बिनधास्त रहा. मी बघून घेतो’ आणि तो मामला त्याने महानगरपालिकेच्या बाजूने जिंकला. पुढे हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले. तिथे हिंदुजांनी हा भूखंड महानगरपालिकेच्या दुसऱ्या कोणाला तरी (म्हणजे मला) द्यायचा आहे असा आरोप केला. मग या प्रकरणाला शेवटचे निर्णायक वळण लागले. ज्या हिंदुजांच्या धर्मादाय संस्थेमार्फत हे उद्यान विकसित केले जाणार होते त्या धर्मादाय संस्थेच्या संविधानात उद्याने विकसित करणे हे उद्दिष्टच अंतर्भूत नाही ,हे तोवर शरद काळे या पुणेरी चाणाक्ष चाणक्याने शोधून काढले होते. तसे न्यायालयात सांगण्यात आले आणि न्यायालयाचे काम सोपे झाले. युद्ध नावाची गोष्ट नेहमी तर नाहीच, पण क्वचितच हिंसात्मक असते आणि बहुतांशी युद्धे ही तलवारीने नव्हे, डोक्याने जिंकली जातात याच हे एक उत्तम उदाहरण होते. पण त्याहीपेक्षा महत्त्वाची मेख पुढेच मारली गेली. शरद काळे यांनी असे प्रतिज्ञापत्र सादर केले की ‘हा भूखंड महानगरपालिकाच विकसित करेल, कोणालाही विकसित करण्यास देणार नाही.’ या प्रतिज्ञापत्रावरून पुढे आणखी महाभारत होणार होते. त्याबद्दल लवकरच.\nरविन मायदेव थत्ते rlthatte@gmail.com\nवॉर अँड पीस हृद्रोग : भाग ६\nएकदा एक उंच गृहस्थ अनेक ‘हार्टब्लॉक’ आहेतच, अशा तक्रारी घेऊन आले. ‘मला अमेरिकेत मुलाकडे जायचे आहे, पण सगळे हार्टब्लॉक सुधारल्याशिवाय येऊ नका, असा त्याचा निरोप आहे. तुम्ही हे ब्लॉक घालवू शकाल म्हणून आलो.’ थोडा विचार केला. खूप उंच म्हणजे अस्थिसार. अस्थिसार उंच माणसाच्या शरीरातील रक्ताभिसरणाला काही जादा उंच जागा मिळते असा माझा कॉमनसेन्सचा विश्वासूदावा\nया गृहस्थांकरिता अमेरिकेतून चॉकलेटचे बारच्या बार यायचे व हे गृहस्थ प्रमाणाबाहेर चॉकलेट खायचे. हे सर्व रक्तवाहिन्यात ब्लॉक करून बसले. माझी नेहमीची रक्त��तील चरबीची औषधे आरोग्यवर्धिनी, गोक्षुरादि, त्रिफळागुग्गुळ, चंद्रप्रभा, अम्लपित्तवटी, रसायनपूर्ण सोबत अर्जुनारिष्ट सुरू केले.\nसहा महिन्यात सर्व हार्टब्लॉक दूर झाले. ते गृहस्थ नंतर अमेरिकेत जाऊन आले. ही सर्व अर्जुनसाल व अन्य औषधांची कृपा. आपण निमित्त मात्र\nअर्जुनवापराचा स्वानुभव सांगण्याचा मोह मला आवरत नाही. पस्तीस वर्षांपूर्वी मी सायंकाळी एका र्अजट कामाकरिता जायला निघालो. सायकलवर जायचे होते. एकदम छातीत दुखू लागले. त्यावेळेस आमची रुग्णालयाची इमारत तयार व्हायची होती. कारखान्याच्या शेजारील रिकाम्या प्लॉटवरील दगडावर बसलो. माझे गुरुजी वैद्य पराडकरांना अर्जुनारिष्टाची लहान बाटली आणावयास सांगितली. पाणी न मिसळता अर्धी बाटली १०० मि.ली. चार चमच्यांऐवजी अठ्ठावीस चमचे तोंडाला लावली. दहा मिनिटात छातीत डाव्या बाजूचा दुखावा थांबला. पाच मिनिटांनंतर मी माझ्या कामाकरिता सायकलवर स्वार झालो. पुन्हा कधीच छातीत दुखले नाही.\nकाही दिवसांनी अधिक ज्ञानी, डॉक्टरबंधूंनी ई.सी.जी. सारख्या तपासण्यांचा सल्ला दिला. तपासणीविना अजून हृदय सुरक्षित आहे. ही सर्व अर्जुनारिष्टची कृपा\nवैद्य प. य. वैद्य खडीवाले\nआजचे महाराष्ट्रसारस्वत १३ जुलै\n१९०३> कवयित्री, अनुवादक विमल पुरुषोत्तम देशपांडे यांचा जन्म. साहित्यिक पु. य. देशपांडे यांच्या पत्नी. या दोघांचा एकत्रित काव्यसंग्रह ‘निर्माल्यमाला’. ‘घर-आंगण’ हा त्यांचा सामाजिक व सांस्कृतिक विषयांवरील स्फूट लेखांचा संग्रह. जे. कृष्णमूर्ती यांच्या पुस्तकाचा ‘जीवनभाष्ये’ या नावाने अनुवाद\n२०००> कवयित्री, कथाकार, ललित लेखिका इंदिरा नारायण संत यांचे निधन. माहेरचे आडनाव दीक्षित. पतीच्या सहभागाने ‘सहवास’ हा पहिला काव्यसंग्रह प्रसिद्ध. त्यानंतर श्यामली, कदली, चैतू इ. कथासंग्रह प्रकाशित. तथापि, ‘शेला’ या काव्यसंग्रहापासून ‘इंदिरा’ हे नाव मराठी साहित्य विश्वात स्वतंत्र स्थान निर्माण करणारे ठरले. विशुद्ध भावकविता लिहिणारी कवयित्री असा नावलौकिक. याशिवाय रंगबावरी, बाहुल्या, गर्भरेशीम इ. काव्यसंग्रह. ‘गर्भरेशीम’ला साहित्य अकादमीचे पारितोषिक.\n२००३> कवी, कादंबरीकार आणि विज्ञानविषयक पुस्तकांचे लेखक विद्याधर गंगाराम भागवत यांचे निधन. ‘सागरवेला’ हे काव्य, ‘सागर तू अद्युक्त आहेस’, ‘योगी’ आणि बालकवींच्या चरित��रावर ‘ऐल तटावर पैल तटावर’ या कादंबऱ्या, तसेच ललित निबंधाचे संकलन प्रसिद्ध.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nकार्बन तंतू – १\nपाण्यावर चालणारा साचा (भाग ३)\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 कुतूहल- रेशीम कसे मिळवतात\n2 कुतूहल: रेशीम अळ्या अवस्था\n3 कुतूहल- तुती लागवड व रेशीम अळ्या\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00310.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/19/Geetajayantichya-Nimittane-.aspx", "date_download": "2020-10-31T16:03:06Z", "digest": "sha1:Z4VFZQN56PB6QDIRRCVPL3KGLC7M3O2O", "length": 19998, "nlines": 70, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "गीताजयंतीच्या निमित्ताने!", "raw_content": "\nमार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध मोक्षदा एकादशीला गीताजयंती साजरी करतात. ‘श्रीमद्भगवद्गीता’ या ग्रंथाची जयंती ही आपल्या भारतीय संस्कृतीच्या महानतेची खूण आहे. एखाद्या महान ग्रंथाला ही महती लाभते, हे त्या संस्कृतीचे मोठेपण, ज्या देशात ती साजरी होते त्या देशाचे मोठेपण, ‘गीता’ आपल्या जीवनाचा आधार मानतात, त्या माणसांचेही मोठेपण.\n‘श्रीमद्भगवद्गीता’ श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. प्रत्यक्ष भगवंतांनीच स्वतः सांगितलेले जीवनविषयक तत्त्वज्ञान म्हणून या ग्रंथाची थोरवी आहे.\n‘महाभारत’ या म���ाकाव्यातील भीष्मपर्वामध्ये ‘गीता’ आलेली आहे. महाभारतातील पांडव व कौरव यांच्या कथा आपल्याला माहीत आहेत. कौरव व पांडव यांच्या युद्धाचा नाट्यमय प्रसंग सार्‍यांना माहीत आहे. हे युद्ध होऊ नये म्हणून श्रीकृष्णांनी शिष्टाई केली. ती असफल झाली. कौरव व पांडव यांचे युद्ध निश्‍चित झाले. पांडवांच्या बाजूने श्रीकृष्ण होते. अर्जुनाच्या रथाचे ते सारथी होते.\nकौरव व पांडव यांच्या सेना कुरुक्षेत्रावर समोरासमोर उभ्या राहिल्या. कौरवांकडे अकरा अक्षौहिणी सैन्य होते आणि पांडवांकडे सात अक्षौहिणी सैन्य होते. एक अक्षौहिणी सैन्य म्हणजे एकवीस हजार आठशे रथ, एकवीस हजार आठशे सत्तर हत्ती, पासष्ट हजार सातशे दहा घोडे आणि एक लाख नऊ हजार तीनशे पन्नास पदाजी या सगळ्यांचा समूह. असा विशाल समूह या सगळ्यांचा समूह. असा विशाल समूह असे विराट सैन्य हे नीती-अनीतीचे द्वंद्व होते. हे धर्म-अधर्म यांचे युद्ध लढले जाणार होते.\nअर्जुन आपले सारथी श्रीकृष्ण यांना म्हणाले, ‘दोन्ही सेनांच्यामध्ये माझा रथ नेऊन उभा कर.’ ज्यांच्याशी युद्ध करावयाचे आहे ते सारे स्वजन आहेत हे अर्जुनाने पाहिले. ते सारे पितामह, गुरू, काका, मामा, भाऊ, मित्र इत्यादी स्वजन होते. या सार्‍यांच्या संहाराचे चित्र त्याच्यासमोर उभे राहिले. यांना ठार मारून आपण जिंकण्याची कल्पना त्याला सहन होईना. त्या सार्‍यांबद्दल मोह त्याच्या मनात जागा झाला. त्याच्या हृदयात करुणा जागी झाली. तो संहार डोळ्यांनी पाहण्यापेक्षा युद्धातून निवृत्त होऊन संन्यास घेतलेला बरा, असा विचार त्याच्या अंतःकरणात प्रबळ झाला. काय करावे, काय करू नये, आपले कर्तव्य काय आहे, याबद्दल त्याच्या मनात द्विधा अवस्था निर्माण झाली. अर्जुनाच्या मनाच्या स्थितीचे आणि त्या रणांगणाचे अत्यंत वेधक असे चित्र गीतेच्या पहिल्या अध्यायात उभे केलेले आहे, या पहिल्या अध्यायाचे नाव ‘अर्जुन विषाद योग’ असे आहे.\nअर्जुनावर अंतःबाह्य जो परिणाम झाला, त्याचे चित्रण या पहिल्या अध्यायात आले आहे. अर्जुनाची गात्रे शिथिल झाली. त्याचे तोंड कोरडे पडले. शरीराला कंप सुटला. अंगावर रोमांच उभे राहिले. त्याचे धनुष्य त्याच्या हातातून गळून पडले. त्वचेचा दाह होऊ लागला. मन भ्रमिष्ट झाले आणि या सार्‍यांचा परिणाम होऊन उभे राहण्यासाठी तो असमर्थ झाला. त्याच्या मनातील वीरवृत्तीची जागा कारुण्याने घेतली. कर्तव्य-अकर्तव्यांचा विवेकच अर्जुनाला कळेना. श्रीकृष्णांना तो शरण गेला. म्हणून श्रीकृष्णांना गीता सांगावी लागली. गीतेचा उपदेश श्रीकृष्णांनी अर्जुनाला केला. मात्र गीतेच्या उपदेशाचा हेतू फारच व्यापक होता.\nश्रीकृष्णांनी, कर्तव्य आणि अकर्तव्य कोणते याचा विवेक जागा केला. अर्जुनाचे कर्म हे निष्काम, ईश्‍वरार्पण आणि धर्मरक्षणार्थ व्हावे; म्हणून भगवंतांनी त्याच्या कर्माला ज्ञानाचे डोळे दिले. विविध प्रकारचे ज्ञान त्याला दिले. पुढील एकूण सतरा अध्यायांमधून भगवंतांचा व अर्जुनाचा जो संवाद झाला; तो म्हणजे गीता याचा विवेक जागा केला. अर्जुनाचे कर्म हे निष्काम, ईश्‍वरार्पण आणि धर्मरक्षणार्थ व्हावे; म्हणून भगवंतांनी त्याच्या कर्माला ज्ञानाचे डोळे दिले. विविध प्रकारचे ज्ञान त्याला दिले. पुढील एकूण सतरा अध्यायांमधून भगवंतांचा व अर्जुनाचा जो संवाद झाला; तो म्हणजे गीता सर्व प्रकारच्या शंकांचे निरसन झाल्यावर, ज्ञानी झाल्यावर अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणाला,\n‘नष्टो मोहः स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादरान्मयाच्युत\nस्थितोऽस्मि गतसंदेहः करिष्ये वचनं तव॥\n‘हे श्रीकृष्णा, (अच्युता) आपल्या कृपेने माझा मोह नष्ट झाला. मला स्मृती प्राप्त झाली, त्यामुळे मी संशयरहित झालो आहे. आपल्या आज्ञेचे मी पालन करीन.’\nश्रीमद्भगवद्गीतेचा हेतू माणसाला त्याच्या कर्तव्याचे ज्ञान देणे हा आहे. त्याला आत्मोन्नत करून आत्मज्ञानाची प्राप्ती करून देणे, हे गीतेचे प्रयोजन आहे.\nश्रीमद्भगवद्गीता हा जगातील सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञान सांगणारा ग्रंथ आहे. गीतेमध्ये १८ अध्याय आहेत, ७०० श्लोक आहेत. उपनिषदांमधील श्रेष्ठ तत्त्वज्ञानाचे सार गीतेमध्ये आले आहे. भारतीय तत्त्वज्ञानात उपनिषदांना सर्वोच्च असे स्थान आहे. उपनिषदांतील तत्त्वज्ञानालाच ‘वेदान्त’ असे म्हणतात. ‘वेदान्त’ म्हणजे अध्यात्मविद्या किंवा सर्वश्रेष्ठ अशी जीवनविद्या होय.\n‘सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपालनन्दनः\nपार्थोवत्साः सुधीभोक्ता दुग्धं गीतामृतं महत्॥\n‘सर्व उपनिषदे याच कोणी गायी, भगवान श्रीकृष्ण हे स्वतः दूध काढणारे (गवळी), बुद्धिमान अर्जुन हा भोक्ता वत्स आणि (अशी अपूर्व सामग्री जुळून आल्यावर) जे दूध काढले तेच हे मोठे गीतारूपी अमृत होय.’\nश्रीमद्भगवद्गीतेच्या पाठीमागे म���ठे व्यक्तिमत्त्व उभे आहे, ते श्रीकृष्णांचे. गीता आणि श्रीकृष्ण यांचे वर्णन करण्यासाठी भारतीय साहित्य व तत्त्वज्ञान या क्षेत्रात गेली शतके अनेक बुद्धिमान, प्रज्ञावान व्यक्तींनी आपले सारे चिंतनसामर्थ्य पणाला लावले आहे. भगवान श्रीकृष्ण यांच्या व्यक्तिमत्त्वाचे किती पैलू सांगावेत. दुर्गा भागवत यांनी ‘व्यासपर्व’ या आपल्या ग्रंथात म्हटले आहे, ‘या अनासक्त योगेश्‍वराला उचित मरण समाधीचे पण याही पारंपरिक भूमिकेचा त्याने त्याग केला. त्याला मरण आले विननात; व्याधाचा बाण लागून. मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक (मुरलीचे वादन करणारा कलावंत), प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू, वक्ता, योगी, तत्त्वज्ञ या सार्‍या भूमिकांत अपरंपार रस ओतून श्रीकृष्णाने शेवटी या सार्‍यांची परमावधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्यात गाठली पण याही पारंपरिक भूमिकेचा त्याने त्याग केला. त्याला मरण आले विननात; व्याधाचा बाण लागून. मुलगा, सवंगडी, भाऊ, वादक (मुरलीचे वादन करणारा कलावंत), प्रियकर, योद्धा, पती, राजा, राजकारणपटू, वक्ता, योगी, तत्त्वज्ञ या सार्‍या भूमिकांत अपरंपार रस ओतून श्रीकृष्णाने शेवटी या सार्‍यांची परमावधी साधा माणूस म्हणून मरण पत्करण्यात गाठली\nमहाभारतातील श्रीकृष्ण ही एक महान अजरामर अशी व्यक्तिरेखा गीतेच्या रूपाने त्यांची वाणी अमर झालेली आहे.\nभागवत धर्माचाच नव्हे, तर हिंदू धर्मातील सर्व धार्मिक संप्रदायांना मान्य असलेला हा ग्रंथ म्हणजे ‘श्रीमद्भगवद्गीता’ होय. भारताच्या बाहेरही शेकडो वर्षे या ग्रंथाचे भक्त व भाष्यकार होऊन गेले आहेत. अरबी मुसाफीर अल्बिरूनी याने हा ग्रंथ अभ्यासल्याचा उल्लेख सापडतो. १७८५ मध्ये लंडनमध्ये विलकिन्सन याने गीतेचे भाषांतर करून प्रसिद्ध केले. युरोप खंडातही त्याचा अभ्यास झाला.\n‘श्री ज्ञानेश्वरी’ हा महान ग्रंथ श्री ज्ञानेश्‍वरांनी लिहिला. गीतेवरील हा भाष्यग्रंथ गेली ६००-७०० वर्षे अवघ्या महाराष्ट्रात सामान्य भक्तांपासून बुद्धिमान, संशोधक, चिकित्सकांपर्यंत अभ्यासला जात आहे. ‘भावार्थदीपिका’ या नावानेही तो ओळखला जातो. वामन पंडितांनी ‘यथार्थदीपिका’ या नावाने गीतेवर भाष्यग्रंथ लिहिला. संतांनी, पंडितांनी गीतेचा अभ्यास करून त्यावर विवेचन केले आहे.\nआधुनिक काळात लोकमान्य टिळकांनी ‘श्रीमद्भगवद्गीतारहस्य’ अथवा ‘कर्मयोगशास्त्र’ हा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ त्यांनी मंडालेच्या तुरुंगात लिहिला. या अपूर्व अशा ग्रंथातून लोकमान्यांनी कर्मयोगाचा सिद्धांत मांडला. अत्यंत वाचनीय, चिंतनीय अशा या ग्रंथात लो. टिळकांच्या विद्वत्तेचे दर्शन घडतेच; पण त्यांच्या सामाजिक-राजकीय जीवनाची प्रेरणा, तात्त्विक भूमिकाही त्यात पाहावयास मिळते.\nमहाराष्ट्राचे पूर्व शिक्षण संचालक यांच्या शब्दांत सांगायचे म्हणजे, ‘‘माणसाने माणूस म्हणून जगावं कसं - इतकंच नव्हे, तर शेवटचा श्‍वास कसा घेतला जावा याचं मर्म सांगणारी, जीवनाचं निव्वळ शास्त्रच नव्हे; तर जगण्याची कलाही शिकवणारी गीता केवळ व्यक्तिगत मुक्तीचा संकुचित विचार न करता आपल्या सभोवतालच्या समष्टीचा आणि सृष्टीचा विचार करून आपलं प्रत्येक कर्तव्यकर्म करत करत विश्‍वव्यापी परमेष्टीशी त्या जगदीश्‍वराशी, आपल्या अंतःस्थ चित्शक्तीशी - एकरूप होऊन जीवनातलं खरंखुरं सुख, खराखुरा आनंद आणि खरीखुरी शांती कशी मिळवायची याचं आपल्याला उत्कृष्ट मार्गदर्शन करते.’’\nविचारांचा महान ठेवा देणारा हा ग्रंथ म्हणजे गीता त्या गीतेचं अध्ययन, चिंतन आपल्याला जीवनाची वाट दाखवते. गीतेवरील भाष्यग्रंथ आणि भाष्यकार आपलं मन व जीवन समृद्ध करतात. भगवान श्रीकृष्ण, महर्षी व्यास, श्री ज्ञानेश्‍वर, संतश्रेष्ठ तुकाराम, लो. टिळक अशी किती म्हणून नावे घ्यावीत त्या गीतेचं अध्ययन, चिंतन आपल्याला जीवनाची वाट दाखवते. गीतेवरील भाष्यग्रंथ आणि भाष्यकार आपलं मन व जीवन समृद्ध करतात. भगवान श्रीकृष्ण, महर्षी व्यास, श्री ज्ञानेश्‍वर, संतश्रेष्ठ तुकाराम, लो. टिळक अशी किती म्हणून नावे घ्यावीत त्याच्या जीवनचरित्रांचा, विचारांचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थीजीवनाचं सार्थक करू या त्याच्या जीवनचरित्रांचा, विचारांचा अभ्यास करून आपल्या विद्यार्थीजीवनाचं सार्थक करू या श्रीमद्भगवद्गीता आपल्या जीवनाचा आधार मानू या श्रीमद्भगवद्गीता आपल्या जीवनाचा आधार मानू या गीता, श्रीकृष्ण यांना अभिवादन करू या\n- श्रीराम वा. कुलकर्णी\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://avatibhavti.com/2017/08/25/%E0%A4%97%E0%A4%A3%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-31T17:15:00Z", "digest": "sha1:YHYAXAXHRROUKGXA4DYBTGGXFQXBQQBK", "length": 22904, "nlines": 59, "source_domain": "avatibhavti.com", "title": "गणेशोत्सव : मध्य प्रदेशातील चैतन्याचा जागर..! – अवती भवती", "raw_content": "\nआपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचे खणखणीत विश्लेषण\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\nगणेशोत्सव : मध्य प्रदेशातील चैतन्याचा जागर..\nमध्य प्रदेशातून प्रेरणा घेतलेला श्री गणरायांचा हा दहा दिवसांचा उत्सव आता साऱ्या भारतभर उत्साहाने साजरा होतोय. सन १८९१ मध्ये पुण्याचे वैद्य खाजगीवाले हे कामाने ग्वाल्हेर आले होते. तिथे त्यांनी गणरायाच्या उत्सवाचे शिंदेशाही स्वरूप बघितले. राजाश्रयानं साजरा होणारा, पण लोक सहभागातून साकारलेला गणेशोत्सव त्यांना खूप भावला.\nपुण्यात परतल्यावर त्यांनी ह्या ग्वाल्हेर च्या उत्सवा संबंधी ची माहिती श्रीमंत दगडू हलवाई आणि भाऊ रंगारी यांना सांगितली. पुण्यातही अश्याच प्रकारचा गणेशोत्सव सुरु करावा असा विचार झाला. अन त्यानुसार १८९२ मधे पहिले तीन सार्वजनिक गणपती बसविण्यात आले. त्यांच्या विसर्जन मिरवणुकीला लोकमान्य टिळकांना बोलावण्यात आले. लोकमान्यांनी लोकांच्या उत्साहाचा तो अविष्कार बघितला आणि म्हटले, ‘हे तर आमचे राष्ट्रीय उत्सव’. पुढच्याच वर्षी, अर्थात १८९३ ला लोकमान्यांनी, ते राहत असलेल्या विंचूरकर वाड्यात गणपती बसविला आणि स्वातंत्र्य चळवळी साठी काही भाषणाचे कार्यक्रम आणि मेळ्याचे कार्यक्रम ठेवले.\nआज महाराष्ट्रातल्या गणेशोत्सवाचं स्वरूप काहीसं बदललं असेलही. पण मध्य प्रदेशातील मराठी मंडळी ते पारंपरिक स्वरूप बऱ्याच प्रमाणात टिकवून आहेत. आजही अनेक गणेशोत्सव मंडळात भाषणाचे कार्यक्रम होतात. यंदा इंदूर ला महाराष्ट्र समाज, राजेंद्र नगर आणि तरुण मंचाच्या सार्वजनिक गणेशोत्सवात दिल्लीचे प्रसिध्द पत्रकार आणि राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे याचं ३१ ऑगस्ट ला भाषण आहे.\nगणेशोत्सव म्हणजे महाराष्ट्रा बाहेरच्या मराठी माणसांचा सर्वात मोठा उत्सव. एक सळसळतं चैतन्य या दिवसात मराठी समाजात दिसतं. श्रावणाची चाहुल लागण्याच्या आधीच वेगवेगळ्या मराठी मंडळात हालचाली सुरु झालेल्या असतात. पावसानं तृप्त झालेली, हिरवाकंच शालू ल्यालेली धरित्री या उत्साहाला हातभार लावत असते. कार्यक्रम ठरत असतात. पत्रिका छापण्याची लगबग असते. त्यासाठी जाहिराती गोळा करणं हा एक मोठा कार्यक्रम असतो. मग रोज संध्याकाळी / रात्री कोणाच्या तरी घरी जमणे क���ंवा संस्थेच्या आवारात गप्पांचा फड रंगविणे… यात दिवस आणि रात्री कश्या जातात ते कळतही नाही. या गप्पांमधे समाजातले प्रतिष्ठित जसे असतात, तसे नवसे / गवसे / तरुण मुलं वगैरे सर्वच असतात. हे दहा दिवस फक्त मराठी म्हणून ही सर्व मंडळी एकत्र येतात. म्हणूनच यांच्यात वयाची किंवा आर्थिक परिस्थितीची कुठलीही भिंत उभी नसते.\nआजही येथील गणेशोत्सवांमध्ये भजनाचा कार्यक्रम असतोच. एखादं नाटक, नाटुकलं किंवा एकांकिका ही होतेच. भाषणाचा किंवा वादविवादाचा कार्यक्रमही अनेक ठिकाणी असतो. मराठी गाण्यांच्या कार्यक्रमात अनेक हौसे, गवसे, नवसे यांना चांगलं व्यासपीठ मिळतं. आणि यापैकी ज्यांच्याजवळ प्रतिभा असते ते मग पुढेही जातात.\nइंदूर, जबलपुर, भोपाळ, ग्वाल्हेर, उज्जैन वगैरे तर मराठी गणेशोत्सवांची मोठी ठिकाणं. पण मध्यप्रदेशात जिथे म्हणून शंभर च्या वर मराठी कुटुंब राहतात, तिथे तिथे सार्वजनिक गणेशोत्सव हा हमखास साजरा होतोच. धार, देवास, बैतुल, हरदा, सतना, सागर, रीवा, छिंदवाडा, रतलाम, बऱ्हाणपूर, छतरपूर, गुना, गंजबासौदा, इटारसी, खंडवा, खरगोन, महू, मंडलेश्वर, नागदा, राजगढ, टिमरणी, शाजापुर… किती नावं घ्यावी.. या सर्व ठिकाणी मराठी माणसं अत्यंत उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतात.\nमध्यप्रदेशात हा उत्सव मोठ्या प्रमाणावर साजरा होण्याचं मुख्य कारण म्हणजे येथे मराठी माणसांची असलेली संख्या आणि पुर्विच्या काळी मध्यप्रदेशाच्या पश्चिम भागात असलेली मराठी संस्थानं. सन १९८५ पर्यंत मध्यप्रदेशाची दुसऱ्या क्रमांकाची अधिकृत भाषा (second language) ही मराठी होती, हे कदाचित अनेकांना माहीत नसेल. मात्र १९८५ साली अर्जुनसिंह मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी उर्दू ही दुसऱ्या क्रमांकाची भाषा घोषित केली आणि हळू हळू सरकार दरबारी मराठीची पीछेहाट सुरु झाली. मात्र मध्यप्रदेशात भाजप ची सत्ता आल्यावर मराठीला जरा बरे दिवस आले. ‘मराठी अकॅडमी’ ची स्थापना झाली. त्या निमित्ताने मध्यप्रदेशात मराठी चे कार्यक्रम होऊ लागले. अकॅडमी चे वर्तमान संचालक अश्विन खरे यांनी सध्या या कामाला चांगलीच गती दिलेली आहे.\nमध्यप्रदेशात सर्वात जास्त ‘मराठी’ गणेशोत्सव साजरे होतात ते इंदूर ला. तेथे किमान वीस पेक्षा जास्त ठिकाणी मराठी माणसं सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करतात. राजेंद्र नगर परिसरातला गणेशोत्सव हा तसा उत्साहाने सळसळ��ा असतो कारण ‘तरुण मंचाचा’ त्यात सहभाग असतो. अगदी शिस्तबध्द रीतीने गणेश मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून स्थापना करण्यात येते. पुढले दहाही दिवस भरगच्च कार्यक्रम असतात. प्रशांत बडवे, सुनील धर्माधिकारी, उल्हास देशपांडे ही सर्व उत्साही मंडळी नवनवीन कल्पना राबवत असतात.\nइंदूर मधलाच ‘सुखालीया मराठी मंडळाचा’ ही उत्सव दिमाखदार असतो. लोकमान्य नगर, वासुदेव नगर आणि रामबाग हे पूर्वीपासून चे मराठी ‘मोहोल्ले’. या तिन्ही ठिकाणचा उत्सव प्रेक्षणीय असतो. याशिवाय ‘मेघदूत महाराष्ट्र मंडळ’, समर्थ मठ संस्थानात आणि समर्थ रामदास सेवा मंडळात साजरा होणारा उत्सवही आगळा वेगळा असतो. दत्त मंदिर संस्थान, परस्पर नगर, नारायण बाग, जेल रोड येथील मराठी गणेशोत्सव ही गाजत राहतात.\nभोपाळ मधे गेल्या काही वर्षांपासून मराठी मंडळांचे वेगवेगळे कार्यक्रम जोमाने साजरे होताहेत. येथील गिरीश जोशी हे या मंडळांमध्ये समन्वय ठेवण्याचं काम करतात. त्यामुळे आजकाल येथेही ‘मराठी’ गणेशोत्सवाची धमाल असते. तुलसी नगर आणि दत्त मंदिर परिसरातले गणेशोत्सव हे तसे जुने. मात्र त्याच बरोबर आदर्श नगर, पिपलानी, गौतम नगर, कोलार येथेही महाराष्ट्र मंडळांद्वारे हा उत्सव दणक्यात साजरा होतो. लोणारी कुणबी समाजाचा बरखेडा मधील लालबाग गणेश उत्सव हा आकर्षणाचा केंद्रबिंदु असतो.\nजबलपूरच्या महाराष्ट्र समाजाचा गणेशोत्सव हा फार जुना. यंदा त्याचे ११८ वे वर्ष आहे. सुनील परांजपे या स्थानीय मूर्तीकाराने बनविलेली अत्यंत भव्य मूर्ती, दर्जेदार कार्यक्रम आणि अनेक स्पर्धांनी रंगलेला हा उत्सव, महाराष्ट्र विद्यालयात साजरा होतो. यंदा पुण्याच्या अमोल शेवडेंचा ‘सुंदर मी होणार’ हा एकपात्री कार्यक्रम, मराठी गीत संध्या आणि नीरजा बोधनकर यांच्या समूहाचे ‘नदी गाथा’ हे नृत्य-नाट्य, हे कार्यक्रम प्रामुख्याने होणार आहेत. येथील गोलबाजारातील दत्त मंदिरात साजरा होणाऱ्या ‘बाल तरुण समाजाच्या’ उत्सवाचे हे ५१ वे वर्ष आहे. यंदाच्या भरगच्च कार्यक्रमात ‘वैदर्भीय गीत गंगा’ हा विदर्भातील कवी आणि संगीतकार यांच्या रचनेवर आधारित कार्यक्रम आकर्षणाचे केंद्र आहे. या शिवाय विजय नगर परिसरातील ‘मराठी संस्कृती मंडळ’ आणि गढा क्षेत्रात राहणारी मंडळी ही गणेशोत्सव धडाक्याने साजरा करतात.\nहे सर्व उत्सव अत्यंत पारंपरिक पद्धतीने आणि अत्यंत उत्साहाने साजरे होतात. स्थापना करण्यासाठी श्री गजाननाच्या मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक म्हणजे कार्यक्रमांची सुरुवात असते. धोतर-कुर्ता, फेटा / पगडी या वेशात पुरुष मंडळी तर नऊवारी साडी आणि नथ घालून अगदी तरुण मुलीही या मिरवणुकीत चालत असतात. उत्सवात रोज भजन असतेच. संध्याकाळच्या आरतीचे मानकरी ठरवले जातात. आणि शहर भर, गाव भर मराठी आरत्यांचे स्वर, लाऊड स्पीकर्स वरून निनादत असतात. आरती झाल्यावर मग निरनिराळे कार्यक्रम सुरु होतात. गाण्यांचे कार्यक्रम तर सर्वच मराठी मंडळात हमखास होतात. पण नृत्य – नाट्य यांचीही रेलचेल असते.\nजसे सार्वजनिक, तसेच मध्यप्रदेशात घरोघरी ही गणराय विराजित झालेले असतात. यासाठी अनेक घरांमधून गणपती साठी विशेष आरास केली जाते. मध्यंतरी गणपती पूजेसाठी गुरुजी मिळण्याची थोडी समस्या होती. मात्र गेल्या काही वर्षात तरुण पिढीने भिक्षुकीच्या कामात प्रवेश केला आहे. नोकरीची शाश्वती नाही आणि व्यवसाय जमत नाही, ही अनेक मराठी तरुणांची स्थिती आहे. मात्र भिक्षुकीच्या कार्याला आजकाल चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे बरेच मराठी तरुण या क्षेत्राकडे वळले आणि श्रींच्या स्थापनेसाठी घरोघर शोडषोपचारे, मंत्रोच्चारांनी पूजा करणारे ब्राम्हण उपलब्ध झाले.\nविदर्भ जवळ असल्याने आणि पूर्वी एकाच प्रांताचा हिस्सा असणारा मध्यप्रदेशाचा महाकोशल हा भाग ‘महालक्ष्मी’ सण जोमाने साजरा करतो. साऱ्या कुटुंबाचा हा उत्सव असतो आणि दूरदूरचे पाहुणे-रावळे या सणासाठी खास सुट्टी काढून येतात. मुखवट्यांच्या जेष्ठा-कनिष्ठा आणि त्यांची ती दोन लोभस बाळे त्या दोन दिवसात जीव लावतात. हा सण पुर्ण मध्य प्रदेशातच कमी अधिक प्रमाणात साजरा होतो. मात्र महाराष्ट्रा प्रमाणे गौरींबरोबर गणपतीचे विसर्जन होत नाही. गणपती, काही मोजक्या घरात दीड दिवसांचे तर काही ठिकाणी पाच दिवसांचे असतात. मात्र जवळपास सर्व मराठी उत्सवां मधे आणि अधिकांश मराठी घरांमध्ये दहा दिवसांचे गणपती असतात.\nगणपतींच्या विसर्जनाचाही सोहळा असतो. अगदी वाजत गाजत गणरायाला निरोप दिल्या जातो. जबलपुर सारख्या ठिकाणी महाराष्ट्र समाज आणि बाल तरुण समाज एकत्र येऊन संयुक्त पणे गणेश विसर्जनाची शोभायात्रा अगदी पारंपरिक मराठी पद्धतीने काढतात.\nमध्यप्रदेशातला गणेशोत्सव हा असा आहे. अजूनही बराचसा पारंपरिक पद्धतीला चिकटून राहणारा. सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरगच्च असलेला. काही अंशी समाज प्रबोधनाचा वारसा जपणारा. आणि मराठी चैतन्याने रसरसलेला..\nPrevious Previous post: डॉ. बाबासाहब अम्बेडकर और इस्लाम\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/board-of-directors-in-district-central-cooperative-banks-1759660/", "date_download": "2020-10-31T17:13:51Z", "digest": "sha1:T6NIQ4JSDIAI6GGTHX2FJC53KOCJBJIQ", "length": 15456, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Board of Directors in District Central Cooperative Banks | जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nजिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत\nजिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत\nराज्य सहकारी बँकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत उपविधिमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या.\nराज्य बँक संचालक मंडळातील संख्याबळात निम्म्याने घट\nमुंबई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे संचालक मंडळातील संख्याबळ ५० टक्यांनी कमी करतानाच सहकारी गृहनिर्माण संस्था आणि नागरी सहकारी बँकांना झुकते माप देत राज्य सरकारी बँकेतील जिल्हा बँकांची मक्तेदारी मोडीत काढण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बँकेच्या प्रशासक मंडळाने घेतला आहे.\nआजारी सहकारी बँकांच्या विलीनीकरणाचेही दरवाजे बँकेने उघडले असून नजिकच्या काळात किरकोळ बँकिंग क्षेत्रातही उतरण्याचा निर्णय बँकेने घेतला आहे. राज्य सहकारी बँकेच्या सोमवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. मात्र या बँकेवर कब्जा करण्यासाठी प्रशासक मंडळाच्या माध्यमातून सरकारने हा निर्णय घेतला असून, त्यामुळे सहकारातील त्रिस्तरीय बँकिंग व्यवस्थाच मोडकळीस येण्याचा धोका निर्माण झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.\nराज्य सहकारी बँकेच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत उपविधिमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या. गेल्या आर्थिक वर्षांत बँकेला २०१ कोटींचा निव्वळ नफा झाला असून, सभासदांना १० टक्के लाभांश देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आल्याची माहिती बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर यांनी दिली. त्यावेळी प्रशासक स��हाय्य समितीचे सदस्य अविनाश महागांवकर, संजय भेंडे, अजित देशमुख आणि प्रभारी व्यवस्थापकीय संचालक आर.एल. बायस उपस्थित होते.\nआजवर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि साखर कारखान्यांच्या जोखडात अडकलेली ही बँक आता सर्वच सहकारी संस्थांसाठी खुली करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्यासाठी उपविधित सुधारणा करण्यात आली आहे. या बँकेच्या संचालक मंडळात पूर्वी जिल्हा बँकांचे १२ संचालक होते.\nआता त्यात कपात करण्यात आली असून ही संख्या प्रत्येक महसूल विभागासाठी एक याप्रमाणे सहा करण्यात आली आहे. तर नागरी सहकारी बँकेचे प्रतिनिधित्व दोन वरून चार करण्यात आले असून, दोन महसुली विभागातून एक संचालक निवडला जाणार आहे. त्याचप्रमाणे पतसंस्थांनाही संचालक मंडळात स्थान देण्यात आले असून दोन तज्ज्ञ संचालकांचीही निवड आता निवडणुकीनेच होणार आहे. त्यामुळे बँकेच्या संचालक मंडळात आता सर्व सहकारी संस्थांना स्थान मिळाल्याचा दावाही अनास्कर यांनी यावेळी केला.\nआजवर साखर कारखाने, सूत गिरण्यांना कर्ज देणाऱ्या राज्य बँकेने आता सर्व सहकारी बँकांना कर्ज देण्याचा निर्णय घेतला असून रिटेल बँकिंग क्षेत्रातही बँक उतरणार आहे. त्यासाठी आजारी सहकारी बँकांच्या विलीनीकरणास मान्यता देण्यात आली असून, ज्या बँका चांगल्या स्थितीत आहेत आणि राज्य बँकेच्या फायद्याच्या आहेत, अशा बँकांचे राज्य बँकेत विलीनीकरण करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.\nराज्य सहकारी बँकेत आजवर संचालक मंडळास कधीच मानधन मिळत नव्हते. केवळ प्रवासखर्च आणि बैठक भत्ता मिळत होता. आता प्रशासक मंडळाने मात्र उपविधित सुधारणा करीत प्रशासकास एक लाख ७५ हजार, तर प्रशासक साहाय्यकांना एक लाख २५ हजार मासिक मानधन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचप्रमाणे पूर्वी पतसंस्था- जिल्हा बँका- राज्य बँक अशी त्रीस्तरीय रचना होती. प्रशासकांनी तीही व्यवस्था मोडीत काढल्याचा आरोप काँग्रेस-राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 सरकारी मालकीच्या जमिनी नाममात्र दरात ताबेदारांना\n2 मुलांना लैंगिक धडे देणाऱ्या शिक्षकास पालकांची मारहाण\n3 देशाचा चौकीदारच चोर बनला आहे- विखे\nIPL 2020 : तिच्या जेवणातून ताकद मिळते इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00311.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fresh-news/pawar-nonveg-and-fadnvis-veg-dish-heritage-kitchen-amravati/", "date_download": "2020-10-31T16:46:55Z", "digest": "sha1:4CEQ6LBESUKGW4VWCEVVID7N4PC7JYJE", "length": 15939, "nlines": 200, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "ऐकावं ते नवलच !! विदर्भात पवार-फडणवीस थाळी ; मेन्यू पाहून तोंडाला सुटेल पाणी - Hello Maharashtra", "raw_content": "\n विदर्भात पवार-फडणवीस थाळी ; मेन्यू पाहून तोंडाला सुटेल पाणी\n विदर्भात पवार-फडणवीस थाळी ; मेन्यू पाहून तोंडाला सुटेल पाणी\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | आत्तापर्यंत आपल्याला बाहुबली थाळी, सरपंच थाळी, खासदार थाली, आमदार थाळी अशा विविध प्रकारच्या थाळी बघायला मिळाल्या असतील. पण अमरावतीमधील हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटने महाराष्ट्राच्या राजकारणातील दोन वजनदार व्यक्तिमत्त्व असलेल्या शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नावाच्या थाळ्या पहायला मिळणार आहे.त्यानुसार पवार नॉनव्हेच थाली’ आणि ‘फडणवीस व्हेज थाळी’ सुरु केली गेली आहे.\nअमरावतीमधील प्रसिद्ध असलेल्या हेरिटेज किचन या हॉटेलने एक नवा उपक्रम सुरू केलाय. ज्यात ६०० रुपयात पवार मांसाहारी थाळी तर ४०० रुपयात फडणवीस शाकाहारी ��ाळी आहे.\nसहाशे रुपयांच्या पवार मांसाहारी थाळीमध्ये मटण, चिकन, अंडाकरी, फिश सह एक चिकन बिर्याणी, अनलिमिटेड भाकरी पोळ्या किंवा तंदुरी रोटी मिळते. एवढंच नव्हे तर वरून स्वीट, आईस्क्रीमसुद्धा दिला जातो. तर फडवणीस नावाच्या शाकाहारी थाळीत तीन भाज्या, दालफ्राय, एक स्वीट, आईस्क्रीम, व्हेज बिर्याणी, अनलिमिटेड पोळ्या किंवा भाकरी किंवा तंदूर रोटी मिळते.\nहे पण वाचा -\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nविशेष म्हणजे पवार नॉनव्हेज थाळी आणि फडणवीस व्हेज थाळी हीदोन व्यक्तींसाठी आहे. म्हणजेच एका थाळीत दोन जण आरामात पोटभर जेवू शकतात. दोन व्यक्ती असल्याशिवाय थाळी मिळणार नाही, हा कडक नियम आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे त्यामुळे त्याची नासाडी होऊ नये हाच यामागचा उद्देश आहे.\nशरद पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे नेते आहेत. पुणे, कोल्हापूर, मुंबईच्या सरपंच थाळी, आमदार थाळी, खासदार थाळी, या प्रमाणे हेरिटेज किचन फॅमिली रेस्टॉरंटमध्ये ‘पवार थाळी’ आणि ‘फडणवीस थाळी’ सुरु करण्याची कल्पना सुचल्याचे नितीन गुडधे पाटील यांनी सांगितलं.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nथाळीदेवेंद्र फडणवीसशरद पवारdevendra fadanavissharad pawar\nगुंडांनी बार आणि रेस्टॉरंट सुरू केले ;पण….राज्यपाल-ठाकरे वादात कंगनाची उडी\n पोटच्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या पित्याला आणि तिच्या प्रियकराला अटक\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा ; चंद्रकांत…\nशरद पवारांची की अमित शहांची संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत\nदेवेंद्र फडणवीस यांच भविष्य उज्वल ; संजय राऊतांकडून जाहीर कौतुक\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे…\n२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील…\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदा��� असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nदेवेंद्र फडणवीस यांच भविष्य उज्वल ; संजय राऊतांकडून जाहीर…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/prakash-ambedkar-demands-12-seats-in-maharashtra-congress-rejects-25820.html", "date_download": "2020-10-31T17:20:13Z", "digest": "sha1:BJXTI6NZUNXTP425E3BOINPGZOHIFAMG", "length": 15954, "nlines": 196, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "12 जागा हव्या, आंबेडकरांची मागणी, काँग्रेसचा स्पष्ट नकार - prakash ambedkar demands 12 seats in maharashtra congress rejects - Politics Right Now - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\n12 जागा हव्या, आंबेडकरांची मागणी, काँग्रेसचा स्पष्ट नकार\n12 जागा हव्या, आंबेडकरांची मागणी, काँग्रेसचा स्पष्ट नकार\nमुंबई: भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. भाजपविरोधात एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आघाडीच्या नेत्यांच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसकडून अशोक …\nमुंबई: भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडे आघाडीसाठी 12 जागांची मागणी केली आहे. भाजपविरोधात एकत्र येण्याचा आमचा प्रयत्न आहे. आघाडीच्या नेत्यांच्या प्रस्तावावर वंचित विकास आघाडी चर्चा करेल. त्यानंतर निर्णय घेतला जाईल, असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं. अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या मुंबईतील राजगृह या निवासस्थानी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसकडून अशोक चव्हाण, माणिकराव ठाकरे तर राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ आणि समीर भुजबळ या बैठकीला उपस्थित होते. याच बैठकीत प्रकाश आंबेडकर यांनी 12 जागांची मागणी केली. या 12 जागांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचाही समावेश आहे.\n“आम्ही 12 जागांच्या मागणीवर ठाम आहोत. त्यापेक्षा कमी जागा आम्ही घेणार नाही. एमआयएम��ी युतीबाबत कारण नाही. कारण एमआयएम आता जागा लढणार नाही”, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.\nप्रकाश आंबेडकरांनी 48 पैकी तब्बल 12 जागांची मागणी केल्याने, काँग्रेसने त्यावर आक्षेप घेत नकार दिला आहे. याशिवाय सोलापूर लोकसभेची जागा देण्यास काँग्रेसचा विरोध आहे. आंबेडकरांना लोकसभेच्या जास्त जागा देण्यास काँग्रेस तयार नाही. आंबेडकर यांनीच आता निरोप द्यावा, अशी भूमिका काँग्रेसने जाहीर केली.\nछगन भुजबळ यांची प्रतिक्रिया\nआंबेडकरांशी चर्चा सुरु आहे, आम्ही आशावादी आहोत. त्यांनी लेखी प्रस्ताव मागितला तो त्यांना दिला. अजूनही आमची चर्चा सुरु आहे. चर्चेतून मार्ग निघेल , अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी दिली.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील…\n...तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा\nPHOTO: मशाल मोर्चा, सत्याग्रह आणि ट्रॅक्टर रॅली; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा…\nफडणवीस आणि अजितदादांना एकाचवेळी कोरोना, आता डिस्चार्जही एकत्रच मिळणार\n'काँग्रेसने का माफी मागावी', पुलवामा हल्ल्यावरुन शशी थरुर यांचा भाजपला…\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nअशोक चव्हाणांचं 'ते' वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा…\nभेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण…\nताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी\nहमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\n2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचि��्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00312.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.aquagem.com.cn/mr/products", "date_download": "2020-10-31T16:50:43Z", "digest": "sha1:26GVSORRERHSGNXDB2II52YM4EXI5ZOR", "length": 2911, "nlines": 148, "source_domain": "www.aquagem.com.cn", "title": "Inverter Pool Pump, Variable Speed Pool Pump, Frequency Inverter, and Pool Products - Aquagem Pool Pump Frequency Inverter", "raw_content": "\nनिवडीचा क्रम उलटा पूल पंप\nअस्थिर स्पीड पूल पंप\nवारंवारता निवडीचा क्रम उलटा\nहमी आणि सेवा धोरणे\nनेहमी विचारले जाणारे प्रश्न\nनिवडीचा क्रम उलटा पूल पंप\nअस्थिर स्पीड पूल पंप\nवारंवारता निवडीचा क्रम उलटा\nनिवडीचा क्रम उलटा पूल पंप\nएक्सफ्लो इन्व्हर्टर पूल पंप\nअस्थिर स्पीड पूल पंप\nपूल पंप वारंवारता निवडीचा क्रम उलटा\nवितरक आमच्या ग्लोबल नेटवर्क सामील व्हा\nनिवडीचा क्रम उलटा पूल पंप\nअस्थिर स्पीड पूल पंप\nवारंवारता निवडीचा क्रम उलटा\nकॉपीराइट @ AQUAGEM सर्व हक्क राखीव\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.56, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2018/11/blog-post_990.html", "date_download": "2020-10-31T17:13:56Z", "digest": "sha1:CTBQOYDTSQDO6GRCCJPAZH6NUNFRUTXL", "length": 16774, "nlines": 172, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : जतचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात", "raw_content": "\nजतचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे लाचलुचपतच्या जाळ्यात\nजत पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन वसंत कांबळे हे 20 हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली जत पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जत तालुक्यातील एका ग्रामपंचायत सदस्याने तक्रार दिल्यानुसार सापळा रचून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्री. कांबळे यांना रंगेहात पकडण्यात आले. या तक्रारदार सदस्याची एका सोलर कंपनीच्या मध्यस्थामार्फत फसवणूक झाली होती.\nत्यांनी जत पोलिसांत काही जणांवर फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास गजानन कांबळे यांच्याकडे आहे. या प्रकरणात आरोपींना अटक करून फसवणुकीची रक्कम मिळवून देतो, असे सांगितले होते. यानुसार आगाऊ 50 हजार रुपयांची रक्कम देण्याचे व उर्वरीत दीड लाखांची रक्कम काम झाल्यावर देण्याचे ठरले होते. या बाबतची तक्रार लाचलुचपतकडे तक्रारदाराने केली होती.\nत्यानुसार आज जत पोलिस ठाण्यात सापळा लावला असता यावेळी गजानन कांबळे यांनी तक्रारदाराकडे वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही रक्कम स्वीकारताना लाचलुचपतच्या अधिकार्‍यांनी रंगेहात पकडले. कांबळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सदरची कारवाई पोलिस उपआयुक्त संदीप दिवाण, अप्पर पोलिस उपआयुक्त राजकुमार गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपधिक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस कर्मचारी संजय कलकुटगी, भास्कर भोरे, जितेंद्र काळे, संजय संकपाळ, रवींद्र धुमाळ, बाळासाहेब पवार, अविनाश सागर यांनी काम पाहिले.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nविद्यार्थ्यांना सरसकट लाभ देण्याची मागणी\nविवाहितेच्या शरीरात सोडले एचआयव्हीचे विषाणू\nयेळवी तलावात पाणी आणण्यासाठी प्रयत्नशील: प्रकाश जम...\nगुड्डापूर यात्रेत देवस्थानला पाणी पुरवठा करणे कसरत...\nगोबर, रूबेला लसीकरणाबाबत गैरसमज नको : अभिजित राऊत\nमाडग्याळमध्ये नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद\nपालकांनी मुलांना चांगले शिक्षण आणि संस्कार द्यावेत...\nशेगाव, मालगावमधील गुन्हे हंगामी दरोडेखोरांच्या टोळ...\nजतला ज्ञानेश्वर व्याख्यानमाला सोमवारी 3 पासून\n'शिक्षक भारती'चे धरणे आंदोलन स्थगित\nजतमध्ये महात्मा फुलेंच्या स्मृतिदिनी विविध कार्यक्रम\nराजाभाऊ सरवदे यांचा सत्कार\n‘लाचलुचपत’च्या छाप्याने जत पोलीस ठाणे बदनाम\nबेडगमध्ये पिंपळाच्या झाडाचा वाढदिवस\nव्हसपेठमध्ये घरातील गँसचा स्फोट,दोन लाखाचे नुकसान\nएक लाखाची फसवणूक केल्याबद्दल एकावर गुन्हा\nसोन्याळमध्ये पाण्यासाठी घागर मोर्चा\nबेदाण्याला मिळाला 243 रुपयांपर्यंत चढा दर\nसंदीप मोटे ठरला जत अजिंक्यतारा केसरीचा मानकरी\nजुन्या पेन्शनसाठी शिक्षक समितीचे 1 डिसेंबर रोजी धर...\nडॉ. अशोक खाडे यांना सांगली भूषण पुरस्कार जाहीर\nदिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करा : जिल्हाधिकारी ...\nजतमध्ये गोवर, रुबेला लसीकरणाबाबत फेरी\nशिक्षक भारतीचे शनिवारी धरणे आंदोलन\nजिल्हा बँकेतही मिळणार अण्णासाहेब पाटील महामंडळाची ...\nतरुण कारागिराला मारहाण; तहसील कार्यालयावर मोर्चा\nचार तलावांत म्हैसाळचे पाणी सोडण्यात येणार\nदुष्काळ संकट नव्हे संधी;तातडीने उपाययोजना करण्याची...\nजत शहरातील विवाहितेचे अपहरण\nभरतीच्या दिरंगाईमुळे प्राध्यापकांमध्ये नाराजी\nजिल्हा परिषदेतील अनुकंपा भरतीवर निर्बंध\nजतचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन कांबळे लाचलुचपतच...\nग्रामपंचायत हद्दीतील घरपट्टीत वाढणार\nउमदीला एसटी आगाराची स्थापना करण्याची मागणी\nराजे रामराव महाविद्यालयात संविधान दिन साजरा\nश्री धानम्मा देवीची कार्तिकी यात्रा पाच डिसेंबरपासून\nआसंगीत विकासनिधीत अपहार केल्याची तक्रार\nकोणबगीत विहिरीत पडून महिलेचा मृत्यू\nसोमवारी पत्रकारांचे सांगली जिल्हाधिकारी कचेरीवर धर...\nजत तालुक्यात मातृभाषा मराठी; शिक्षण मात्र कानडीत\nशिवसेनेच्यावतीने राम मंदिरात महाआरती\nपाण्याचे टँकर सुरू करा, अन्यथा आंदोलन\nधार्मिक न्यासाच्या विश्‍वस्तांनी दुष्काळी जत तालुक...\nजाडरबोबलाद सोसायटी अध्यक्ष विरोधातला अविश्वास ठराव...\nजत तालुक्यात प्रत्येक गावात शिवसेनेची शाखा असणार\nदुष्काळी जनतेला आधार देण्याचे काम विक्रम फाऊंडेशनन...\nजत तालुक्यातील जनावरांना चारा-पाणी उपलब्ध करावा:तम...\nजत येथे पुरूष, महिलांच्या जंगी कुस्त्या\nजत तालुक्यात तुरीच्या उत्पादनात मोठी घट\nदुष्काळी भागातील शेतत़ळ्यांना जादा निधी देण्याची म...\nपाण्याच्या टँकर मागणीला प्रशासनाचा खोडा\nदुष्काळाचे अधिकार्‍यांना गांभीर्य नाही : सोमनिंग ब...\nसांगलीत 26 रोजी संविधान दिन सन्मान रॅली\nमराठा समाज वधू-वर परिचय मेळावा रविवारी\nवीज बिलातील अनावश्यक कर रद्द करण्याची मागणी\nजत बसस्थानक सोलनकर चौकात हलवण्���ाची मागणी\nपरीक्षा शुल्क माफीसाठी विद्यार्थ्यांना पुरावा द्या...\nजतच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षकांच्या रिक...\nमाडग्याळवासियांची तहान विकतच्या पाण्यावर\nब्रिटीशांविरोधात शहीद झालेला टीपू सुलतान पहिला राज...\nजतचे तत्कालिन तहसीलदार पाटील यांच्यावर गुन्हा\nसरकारी कामात अडथळा; चौघांवर गुन्हा दाखल\nजतमध्ये हातभट्टी दारूचा अड्डा उद्ध्वस्त\nरामपुर येथील एकाचा बुडून मुत्यू\nशेगाव येथे सशस्त्र दरोडा\nबसपाच्या तालुकाध्यक्षपदी तानाजी व्हनखंडे\nविषारी औषध पिऊन विवाहितेची आत्महत्या\nसात गावांमध्ये समाज मंदिर बांधणार: जगताप\nउपसभापती शिवाजी शिंदे यांचा राजीनामा\nजतचे टँकर आटपाडीला पाठवले\nमच्छिंद्र ऐनापुरे यांचा शिक्षक बँकेच्या वतीने सत्कार\nराजकारण्यांच्या दावणीला बांधलेली युवा पिढी भरकटली\nस्पेन येथील बुध्दिबळ स्पर्धेत श्रेया हिप्परगी हिचे यश\nडाटा ऑपरेटरांचे 18 महिन्यांचे मानधन मिळणार\nचारा निर्मितीसाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा- अजितक...\nशामराव जवंजाळ यांचा प्राथमिक शिक्षक बँकेतर्फे सत्कार\n‘पिक विमा योजने’त सहभागासाठी मुदत\nराज्यातील आश्रमशाळांचा लेखाजोखा तपासणार\nसंख येथे जप्त वाळूचा गुरूवारी लिलाव\nउटगीत कर्जास कंटाळून शेतकर्‍याची गळफास घेऊन आत्महत्या\nजिल्ह्यात सलग दुसर्‍या दिवशी पाऊस; द्राक्षबागांना ...\nव्यावसायिक वाहनांसाठी ‘थर्ड पार्टी‘ विमा बंधनकारक\nTime please: खाण्याची विकृती टाळावी, भारतीय संस्कृ...\nपन्नास हजार ऊसतोड मजुरांचे स्थलांतर\nदुष्काळग्रस्त तालुक्यांना मिळणार ८ सवलती\nमिरज अध्यापक विद्यालयाचा माजी विद्यार्थी मेळावा\nजत येथे 24 व 25 रोजी जिल्हा कुस्ती निवड चाचणी\nखराब रस्ता आणि धुळीने वाहनचालक बेजार\nचार्‍यासाठी मेंढपाळांची भटकंती; उपाययोजना शून्यच\nसुमार कामगिरीमुळे जतचा शिक्षक निलंबित\nसांगली जिल्हा काँग्रेसमध्ये लोकसभेसाठी तयारी जोरात\nमहिला लोकशाही दिनाचा लाभ घ्यावा : जिल्हाधिकारी काळम\nचर्मकार समाजाचा 25 रोजी वधू-वर मेळावा सांगलीत\nदेव कळल्याशिवाय जीवनात स्थिरता नाही डॉ. आप्पासाहेब...\n‘जागतिक शौचालय दिन’ 19 नोव्हेंबरला\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00313.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/5/7/he-bhandh-reshmaache.aspx", "date_download": "2020-10-31T16:31:49Z", "digest": "sha1:BOW2A2KOE36QRVSMZQZLHCHTR5LPCG4H", "length": 6795, "nlines": 73, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "हे बंध भावनांचे", "raw_content": "\n१ मे १९६० रोजी 'ज्ञानाय दानायच रक्षणाय', या हेतूने मागेल त्याला शिक्षण हे ध्येयपर ब्रीदवाक्य घेऊन छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संस्थेची स्थापना झाली.\n२ मे २०१९ रोजी संस्थेच्या हिरक महोत्सवी वर्षाच्या शुभारंभाच्या निमित्ताने गदिमा, बाबूजी आणि पु.ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दी निमित्त \"त्रिवेणी पर्वणी\" संगीताचा कार्यक्रम आचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे संपन्न झाला होता.\n१ मे २०२० छत्रपती शिक्षण मंडळ संस्थेचे हिरक महोत्सवी सांगता वर्ष संस्थेला ६० वर्ष पूर्ण होऊन संस्थेने ६१ व्या वर्षात पदार्पण केले.\nलॉकडाउनमुळे सर्व जण घरात आहोत. परंतु हे बंध भावनांचे सर्वांच्या मनात रेशमीबंधाने दृढ आहेत. हिरक महोत्सवी सांगतावर्ष कार्यक्रम दृक्श्राव्य माध्यम, तंत्रज्ञानाचा वापर करून करायचा आणि शिक्षकांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचे या उदात्त संकल्पनेने संस्था चिटणीस भारती वेदपाठक यांनी 'हे बंध भावनांचे' हा कविता वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. हा कार्यक्रम १ मे रोजी सकाळी ११ वाजता फेसबुकवरून सर्वाना पाहता आला. या कार्यक्रमासाठी संस्था पदाधिकारी धनंजय पाठक, आशुतोष देवधर, डॉ. निलेश रेवगडे यांचाही हातभार होता. संस्था अध्यक्ष डॉ. नंदकिशोर जोशी यांच्या प्रोत्साहनाने हा कार्यक्रम संपन्न झाला.\nसंस्थेतील शिक्षकांनी स्वरचित, तसेच प्रख्यात कवींच्या कविता सादर केल्या. विविध भावनांच्या छटा रेशमी बंधात न्हाऊन निघाल्या .सर्वानी या कार्यक्रमाचा आनंद घेतला.\nकिशोर लाड, मनोज खंडवी यांनीही तांत्रिक बाजू यशस्वीरीत्या सांभाळली.\nशेडगे, सुरावकर, खांबल, गवस मॅडम, उपासनी मॅडम, इंदोरे मॅडम भोसले मॅडम, सावंत मॅडम सणस मॅडम या शिक्षकांनी कविता वाचन केले.\nया लॉकडाऊनच्या काळात या कार्यक्रमामुळे सर्वांचे बंध अधिकच दृढ झाले. तापत्या उन्हात शीतल मृगसरी अंगावर येऊन बेधुंद आनंद घ्यावा तसा निखळ आनंद व संस्थेप्रती कायम ऋणानुबंध रुजू झाले.\nसंस्थेची यशाची गौरवगाथा अशीच झळकत राहो ही सदिच्छा\n- छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/iphone-live-wallpapers/?cat=22", "date_download": "2020-10-31T15:49:57Z", "digest": "sha1:ZOLG7RCUUCRMP6T4JGXIFD7MZJSZCB6W", "length": 5205, "nlines": 95, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - विज्ञान-कल्पना आणि कल्पनारम्य आयफोन लाइव्ह वॉलपेपर", "raw_content": "\nथेट वॉलपेपर वॉलपेपर GIF अॅनिमेशन\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर शैली कल्पनारम्य\nया आठवड्याचे सर्वोत्तम विज्ञान-कल्पना आणि कल्पनारम्य आयफोन लाइव्ह वॉलपेपर प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर HD वॉलपेपर आयफोन रिंगटोन\nफुकट iPhone थेट वॉलपेपर\nनियॉन वुल्फड्रॅगनरायमाबो बटरफ्लायनिऑन ड्रॅगनकवटीकवटी आणि ड्रॅगनफायर हार्टगॉथिक गर्लदेवदूतधबधबाकाल्पनिक धबधबाफायर सर्पहॉट हार्टदुःखी देवदूतफायर ड्रॅगनबर्निंग स्कलवेडामहिना परीकथाहेलोवीन कद्दूलांडगा चंद्रकवटी आणि सापब्लू टायगर\nआयफोन लाइव्ह वॉलपेपर सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nलाइव्ह वॉलपेपर आयफोन 6s / 6s अधिक सुसंगत आहेत, आयफोन 7/7 प्लस, आयफोन 8/8 प्लस आणि आयफोन x\nबर्निंग स्कल, नियॉन वुल्फ, ड्रॅगन, रायमाबो बटरफ्लाय, निऑन ड्रॅगन, कवटी, कवटी आणि ड्रॅगन, फायर हार्ट, गॉथिक गर्ल, देवदूत, धबधबा, काल्पनिक धबधबा, फायर सर्प, हॉट हार्ट, दुःखी देवदूत, फायर ड्रॅगन, बर्निंग स्कल, वेडा, महिना परीकथा, हेलोवीन कद्दू, लांडगा चंद्र, लांडगा चंद्र, कवटी आणि साप, ब्लू टायगर थेट वॉलपेपर विनामूल्य डाउनलोड करा\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/daily_horoscope", "date_download": "2020-10-31T15:29:32Z", "digest": "sha1:EB6PZS7CIFFCUNYS4SE3IMIB3BWDSSJ4", "length": 32816, "nlines": 106, "source_domain": "www.krushival.in", "title": "Krushival - Latest News in Marathi | Top Marathi News | मराठी बातम्या - कृषीवल", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nमेष : नोकरदारांना दिलासा\nमेषराशीधारकांनी या सप्ताहात आपण आपल्या भविष्याचा विचार करण्यापेक्षा वर्तमानकाळातील गोष्टींसाठी त्याचा योग्य विचार करून वागणे अधिक ठीक राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल, मात्र सरकारी नियम व कायदा यांचे कटाक्षाने पालन करा. सर्व बाबतीत प्रयत्नशील राहणे मात्र आवश्यक आहे. ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही, त्या स्वीकारण्याचे धोरण स्वीकारल्यास हितकारक ठरू शकेल. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक ठरेल. त्यामुळे इतरांशी नाराजी आपण टाळू शकाल. प्रकृतीबाबत अधिक दक्ष राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व मोसमी आजारापासून सावध राहा. जोडीदाराची साथ मिळेल. आपण आपल्या कार्यातील कामे कशी पार पाडता येतील याबाबत अधिक लक्ष द्याल व ती पार पाडण्याचा प्रयत्न कराल. वेळोवेळी ज्येष्ठांशी अथवा जाणकारांशी चर्चा करून प्रश्‍न सोडविता येतील. महिलांनाः कोणाशीही नाराजी पत्करू नका. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. घरगुती वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. शुभ दिनांकः 3,4.\nवृषभ : प्रकृतीस्वास्थ जपा\nवृषभराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपण प्रत्येक बाबतीत दूर दृष्टिकोन ठेवून वागलात तर पुढचा होणारा त्रास दूर करू शकाल. कलाक्षेत्राला उत्तम वाव मिळेल. गुरूकृपेचा लाभ घेता येईल. प्रकृतीबाबत अधिक चोखंदळ राहा, विशेषतः खाण्याची पथ्ये पाळा आणि उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. नोकरदारांना दिलासा मिळेल. व्यापार्‍यात प्रगती करण्याची संधी मिळेल. प्रवासात सावधानता बाळगा. मौल्यवान वस्तू सांभाळा. कलाक्षेत्रात आपणाला आपले नाव उंचावर नेण्याची संधी मिळू शकेल. आपल्या बोलण्यावर मात्र योग्य नियंत्रण ठेवा. शेतीविषयक कामांना गती मिळेल. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः डोळ्यांच्या विकारावर लक्ष द्या. प्रवासाचे योग संभवतात. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळू शकेल. आर्थिक बाजू ठीक राहील. गोड बोलून कार्यभाग साधण्याचे तंत्र अंगिकारा. महिलांनाः महिलांना अंगीभूत कलांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल. आर्थिक बाजू सावरता येईल, पण अनावश्यक खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. शुभ दिनांकः4,6.\nमिथुन : प्रलोभनात अडकू नका\nमिथुनराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपल्याला उद्योग-व्यवसायात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. नोकरदारांना मोठा दिलासा मिळेल. वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. नको त्या प्रलोभनात अडकू नका. प्रकृतीबाबत अधिक चिकित्सक राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व मोसमी आजारांपासून सावध राहा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. शंकास्पद आर्थिक व्यवहारामध्ये आपण गुंतले जाणार नाही याची दक्षता घ्या. आर्थिक बाजू ठीक राहील. कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य द्या. नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी व सहकार्‍यांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केल्यास हा सप्ताह चांगला जाऊ शकेल. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगणे हितकारक ठरू शकेल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना दिलासा मिळेल. दूरच्या आप्तेष्टांच्या संपर्कात राहाल. महिलांनाः प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक दक्ष राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये व पोटाच्या विकाराबाबत अधिक लक्ष द्या. काही भाग्यवंतांना सुवार्ता मिळण्याची शक्यता आहे. शुभ दिनांकः 1, 3.\nकर्क : वादाचे प्रसंग टाळा\nकर्कराशीधारकास या सप्ताहातील ग्रहमान पाहता आपण आपल्या कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य देऊन आपले प्रकृतीस्वास्थ्य जपणे आवश्यक आहे. महिलांना त्यांच्या कलागुणांना चांगले प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीस्वास्थ्याबाबत आपण अधिक चोखंदळ राहा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व उष्णतेच्या विकारांपासून सावध राहा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. वादाचे प्रसंग टाळा. मुलांकडे अधिक लक्ष द्या. आर्थिक बाजू ठीक राहील. एकंदर ग्रहमान पाहता ते आपणास अनुकूल असून, त्याचा लाभ घेऊन आपल्या आकांक्षा पुर्‍या करता येतील. कलाक्षेत्राला चांगला प्रतिसाद मिळेल. राजकारण व क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींना मोठा दिलासा मिळू शकेल. कोर्टकचेरीच्या कामांना गती मिळेल. अध्ययनात मुलांना प्रगती साधता येईल. संयम व सामंजस्याने येणारे प्रश्‍न सोडविणे हितकारक ठरेल. आर्थिक बाजू सावरता येईल. महिलांनाः मनातील पुष्कळशा गोष्टी साध्य होणे शक्य आहे. प्रकृतीची पथ्ये पाळा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. थोडी जिवाची घबराट होण्याची शक्यता राहील, ताण तणावामुळे त्रास होऊ शकतो. शुभदिनांकः 2.7.\nसिंह : रागावर नियंत्रण ठेवा\nसिंहराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपण आपल्या वेळेचे योग्य नियोजन केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. प्रतिष्ठित व्यक्तींच्या भेटी होण्याची शक्यता राहील. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. विरोधकांची धास्ती घेण्याचे कारण नाही. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रकृतीबाबत अधिक चिकित्सक राहा. नको त्या प्रलोभनांना बळी पडू नका. घरगुती वातावरण चांगले ठेवा. आपण सकारात्मक विचाराने आपले कार्यालयीन व कौटुंबिक परिस्थिती हाताळल्यास बरेच काही साध्य करता येईल. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. संयम व शांततेने प्रश्‍न सोडविण्याचा प्रयत्न करा. साहसी गोष्टींपासून दूर राहा. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. तांत्रिक क्षेत्राला गती मिळेल. नोकरदारांनी वरिष्ठांशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करा. आर्थिक व्यवहारात तज्ञांचा सल्ला घ्या. विरोधकांवर कडक नजर ठेवा, त्यांना संधी देऊ नका. महिलांनाः प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा. आप्तेष्टांच्या, मित्रमंडळींच्या संपर्कात राहाल.शुभ दिनांकः 1,4.\nकन्या : खर्चावर नियंत्रण ठेवा\nकन्याराशीसाठी आपले ग्रहमान पाहता या सप्ताहात आपण आपल्या कार्यालयीन कामाबरोबर कौटुंबिक गोष्टींना प्राधान्य दिल्यास एकूण वातावरण चांगले राहील व समाधान मिळेल. कौटुंबिक वादाचे प्रसंग उद्भवणार नाहीत याची दक्षता घ्या. नोकरदारांना व व्यावसायिकांना दिलासा मिळेल. आर्थिक बाजू ठीक राहील. ज्येष्ठांच्या आरोग्याकडे अधिक लक्ष द्या. नको त्या प्रलोभनात अडकू नका. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. कोणाशीही नाराजी पत्करू नका. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा व मोसमी आजारांपासून सावध राहा. आपणास चांगली साथ देणारे असल्याने आपल्या आशा-आकांक्षांना पालवी फुटू शकते. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. आपल्या बोलण्यावर मात्र योग्य नियंत्रण ठेवा. इतरांशी नाराजी पत्करू नका. आपले ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नशील राहा. प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक लक्ष द्या. नियमित व्यायाम करा.महिलांनाः कोर्ट कचेरीत रखडलेली कामे मार्गी लागणार आहेत, स्पर्धा परीक्षेत यश संभवते, बेफिकीर राहू नका, शुभदिनांकः 25, 27.\nतूळ : हुकूमत गाजवू नका\nतुलराशीसाठी या सप्ताहात ग्रहमान प्रतिकूल असल्याने आपणास प्रत्येक बाबतीत सावधगिरीने व संयमाने वागणे हितकारक असणार आहे. सरकारी नियम व कायदा यांचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्या. आपल्या बोलण्यावर योग्य नियंत्रण न ठेवल्यास नाराजीचा सूर जाणवू शकेल. घरगुती वातावरण वादासारख्या गोष्टींनी बिघडणार नाही याची दक्षता घ्या. प्रेम, सामंजस्य यांचा वापर केल्यास घरगुती वातावरण गढूळ होणार नाही. प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये सांभाळा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. आपण अनेक बाबतीत गोड बोलून कार्यभाग साधण्याचे धोरण स्वीकारल्यास आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू शकाल. आपल्या रागावर योग्य नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. कामाचा उत्साह वाढला तरी हुकूमत गाजवू नका. नोकरदारांना दिलासा मिळेल. बौद्धिक क्षेत्राला चांगला वाव मिळेल. महिलांनाः दूरच्या आप्तेष्टांच्या संपर्कात राहाल. आर्थिक बाजू ठीक राहील. प्रकृतीबाबत अधिक लक्ष द्या, विशेषतः खाण्यापिण्याची पथ्ये पाळा वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. शुभदिनांकः 2,5.\nवृश्चिक : व्यवहारात चढ-उतार\nवृश्‍चिकराशीसाठी या सप्ताहातील ग्रहमान पाहता आपण आपल्या खर्चावर योग्य नियंत्रण ठेवल्यास बर्‍याच गोष्टी साध्य करता येतील. आर्थिक बाजू ठीक असली तरी अनावश्यक खर्चावर मात्र कटाक्षाने निर्बंध ठेवणे हितकारक राहील. आपल्या रागावर नियंत्रण ठेवणे योग्य राहील. वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. आर्थिक गुंतवणूक सध्या नको. व्यवहारात चढउतार संभवतात. हाती घेतलेल्या कामात सफलता मिळेल. नोकरदारांना काहीसा दिलासा मिळेल. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः मोसमी आजारांपासून सावध राहा. आपणास घेत असलेल्या श्रमाचा योग्य परतावा मिळाल्याचे समाधान मिळू शकेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कलाक्षेत्राला उत्तम काळ असून प्रवासाचे योग संभवतात. आपल्या बोलण्यावर मात्र योग्य नियंत्रण ठेवणे म्हणजे इतरांची नाराजी होणार नाही. प्रकृतीस्वास्थ्याबाबत अधिक दक्ष राहा, महिलांनाः त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. चांगली ऑफर मिळेल, विशेषतः खाण्याची पथ्ये पाळा, उष्णतेच्या व डोळ्यांच्या विकारांबाबत सावध राहा. शुभदिनांकः 3,6.\nधनु : प्रकृतीची पथ्ये पाळा\nधनुराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपण आपल्या उद्योग-व्यवसाय क्षेत्रात काही बदल करणे महत्त्वाचे ठरणार आहे, पर्यायाने आपणावर येणार्‍या आव्हानांना आपण सहजपणे सामोरे जाऊ शकाल. इतरांच्या मतांना जास्त महत्त्व न देता आपणास योग्य वाटणार्‍या गोष्टींना प्राधान्य द्या. सरकारी नियमांचे पालन करा. विवाहइच्छुकांच्या आशा पल्लवित होतील. प्रलोभनांपासून दूर राहा. प्रकृतीची पथ्ये पाळा, विशेषतः मोसमी आजार व डोळ्यांच्या विकारांकडे लक्ष द्या. वैवाहिक जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. आपल्याला नोकरी-व्यवसायात प्रगती करण्याची संधी प्राप्त होईल. आपल्या प्रयत्नांना चांगला प्रतिसाद मिळू शकेल. शेतीविषयक कामांना गती मिळेल. आपल्या स्वभावातील हेकेखोरपणावर मात्र प्रतिबंध करा. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः पोटाच्या तक्रारीबाबत सावध राहा. आर्थिक बाजू ठीक राहील. नोकरदारांना दिलासा मिळेल. राजकीय क्षेत्रात यश संभवते. महिलाना: कडक उपवास न करता हलके अन्न घेणे हितावाह आहे, जुना आजार बाळवण्याची शक्यता राहील. शुभ दिनांक : 4,7.\nमकर : कफाच्या विकारांबाबत सावध\nमकरराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान आपल्याला असलेले ग्रहांची उत्तम साथ मिळणार असल्याने आपण अपेक्षित गोष्टी साध्य करू शकाल. यश सुलभ रीतीने मिळवू शकाल, नोकरदारांनी मात्र वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारावे. विद्यार्थ्यांना अध्ययनात अपेक्षित यश मिळू शकेल. विवाह इच्छुकांच्या आशा-आकांक्षा पल्लवित होतील. कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. प्रकृतीबाबत मात्र सावधानता बाळगा, विशेषतः कफाच्या विकारांबाबत सावध राहा. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने करा. आर्थिक बाजू सांभाळा. अनावश्यक खर्च टाळा. जोडीदाराची साथ मिळेल. प्रवास संभवतो. आपणास हा आठवडा बर्‍याच बाबतीत चांगला जाऊ शकेल. घरात एखादे शुभकार्य होण्याची शक्यता राहील. शेतीविषयक कामांना गती मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. कौटुंबिक वादविवाद मात्र कटाक्षाने टाळण्याचा प्रयत्न करा. राजकीय क्षेत्रात जम बसवू शकाल. महिलाना: कुटुंबाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रकृतीची काळजी घ्या, विशेषतः प्रिय व्यक्तीला व्यसनांपासून दूर ठेवण्यास मदत करा. शुभ दिनांक: 5,6.\nकुंभ : कलाक्षेत्राला प्रोत्साहन\nकुंभराशीसाठी या सप्ताहाचे ग्रहमान पाहता ते आपणास पुष्कळशा बाबतीत साथ देणारे असल्याने आपले कार्य सफल करू शकाल. विरोधकांची धास्ती बाळगण्याचे कारण नाही, ते नामोहरम होतील. आपल्या कामकाजात अधिक लक्ष देऊन ते पार पाडण्याचा प्रयत्न करा. सामाजिक क्षेत्रात आपला दबदबा वृद्धिंगत होईल. प्रकृतीबाबत मात्र दक्ष राहा, विशेषतः उष्णतेचे विकार व सरकारी नियमांचे पालन करा. व्यवसायात प्रगतीची संधी मिळेल. नोकरदारांना दिलासा मिळेल. प्रलोभने टाळा. जोडीदाराची साथ मिळेल. हा सप्ताह विशेषता घेणारा ठरणार आहे, या आठवड्यात महत्त्वाची कामे हाती न घेतल्यास, पुढे ढकलल्यास सर्व दृष्टीने हितकारक ठरू शकेल. नोकरदारांना कामाचा त्रास संभवतो. कामाची जबाबदारी वाढण्याची शक्यता राहील. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल. महिलांना: त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन मिळेल. संगणक व तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना प्रगतीची संधी मिळेल. आर्थिक व्यवहारात मात्र सावधानता बाळगा. मोठी गुंतवणूक करण्याचे टाळा. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल. शुभ दिनांक: 1,5.\nमीन : प्रकृतीस्वास्थ जपा\nमीनराशीसाठी आपले या सप्ताहाचे ग्रहमान पाहता आपल्या मेहनतीलाच यशाची झालर प्राप्त होण्याची शक्यता असल्याने त्याचा योग्य उपयोग करणे सर्व दृष्टीने ठीक राहील. नोकरदारांनी आपल्या वरिष्ठांशी जुळवून घेण्याचे धोरण स्वीकारणे हितकारक राहील. आपल्या श्रमाला योग्य न्याय दिला जाईल. कौटुंबिक वातावरण वादाच्या प्रसंगाने बिघडणार नाही याची दक्षता घ्या. नको त्या प्रलोभनात अडकू नका. गुरूकृपेचा लाभ घेता येईल. सरकारी नियमांचे पालन कटाक्षाने पाळा. वैवाहिक जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आपण प्रत्येक बाबतीत सकारात्मक विचाराने वागण्याचा प्रयत्न केल्यास पुष्कळशा गोष्टी साध्य करू शकाल. नोकरदारांना दिलासा मिळू शकेल. आर्थिक बाबतीत तज्ञांचा सल्ला घेतल्याशिवाय व्यवहार करू नये. कलाक्षेत्राला प्रोत्साहन मिळेल, विशेषतः महिलाना : एखादे चांगले बक्षीस मिळणार आहे. प्रवासाचे योग संभवतात. धार्मिक कार्यात अधिक रस घ्याल. आप्तेष्टांशी सामंजस्याने वागणे योग्य राहील. प्रकृतीस्वास्थ्य जपा, विशेषतः खाण्याची पथ्ये पाळा व नियमित व्यायाम करा. कोणाशीही नाराजी पत्करू नका. शुभ दिनांक : 2,6.\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/07/13-corona-positive-news.html", "date_download": "2020-10-31T16:46:42Z", "digest": "sha1:MDX6OKMZXMYI6SRVYGWELVK7UK6BPA7E", "length": 9590, "nlines": 80, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात आज 23 कोरोना बाधितांची नोंद", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात आज 23 कोरोना बाधितांची नोंद\nचंद्रपूर जिल्ह्यात आज 23 कोरोना बाधितांची नोंद\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९\n२१४ कोरोनातून बरे ; १४५ वर उपचार सुरु\nचंद्रपूर दि. २४ जुलै : चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या ३५९ झाली आहे. काल रात्रीपासून सायंकाळपर्यंत उशिरा पुढे आलेल्या २३ बाधितांमध्ये मुल तालुक्यातील पाच, गडचांदूर तालुक्यातील एक, चंद्रपूर महानगर क्षेत्रातील सहा व चिमूर येथील चार, घुग्घुस दोन, बल्लारपूर दोन, बाधितांचा समावेश आहे. तसेच ब्रम्हपुरी येथील झीलगोडी येथील एका बाधिताचा व अॅन्टीजेन चाचणीत पुढे आलेल्या दोघांचा समावेश आहे. त्यामुळे एकूण बाधित ३५९ झाले आहेत. यापैकी २१४ बरे झाले असून १४५ बाधितांवर उपचार सुरु आहेत.\nरात्री ८ नंतर आरोग्य विभागाने दिलेल्या संक्षिप्त माहितीनुसार पुढे आलेल्या बाधितामध्ये अँटीजेन टेस्टमध्ये दुर्गापूर परिसर येथील एक जण, तर वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल झालेल्या एका रुग्णाचा समावेश आहे.\nचंद्रपूर शहरात हैदराबाद येथून दाखल झालेल्या सिव्हिल लाईन परिसरातील एका नागरिकांचा समावेश असून दुसरा नागरिक हा रयतवारी परिसरातील आहे.\nनागपूर येथून आलेल्या घुग्घुस शहरातील दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याशिवाय गोपालपुरी बालाजी वार्ड चंद्रपूर येथील आणखी दोघेजण संपर्कातून पॉझिटिव्ह ठरले आहेत. बल्लारपूर शहरातील उत्तर प्रदेशातून परत आलेला एक नागरिक व अन्य संपर्कातून पुढे आलेल्या दोघांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहे. उशिरा आलेल्या या १० पॉझिटिव्ह अहवालामुळे चंद्रपूर जिल्ह्याची आतापर्यंतची पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ३५९ झाली आहे.\nचंद्रपूर शहरात आढळलेल्या दोन बाधितांमध्ये शहरातील रहमत नगर येथील ५२ वर्षीय नागरिकाचा समावेश आहे. श्वसनासंदर्भातील गंभीर आजारातून खाजगी रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णाला २२ जुलै रोजी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. अन्य बाधित हे अंचलेश्वर गेट परिसर येथील रहिवासी असून ७२ वर्षीय या गृहस्थाला श्वसनासंदर्भात गंभीर आजार होता. त्यांची प्रकृती स्थिर आहे.\nचिमूर तालुक्यातील ४ बाधित पुढे आले आहे.यामध्ये महाडवाडी येथील संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या तीन कामगारांचे स्वॅब पॉझिटिव्ह आले आहेत. हे तीनही कामगार चेन्नई येथून जिल्ह्यात परतले होते.\nतालुक्यातील चौथी पॉझिटिव्ह २५ वर्षीय युवती असून चिमूर येथील गुरुदेव वार्डातील रहिवासी आहे. मुंबईवरून आल्यानंतर संस्थात्मक कारण टाईम असणाऱ्या यु��तीचा नमुना २२ जुलै रोजी घेण्यात आला होता. आज तीचे स्वॅब पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.\nअंबुजा कंपनीच्या ट्रकमधून प्रवास करून उदगीर लातूर येथून परत आलेला ३२ वर्षीय गडचांदूर येथील युवक संस्थात्मक अलगीकरणात होता. त्याचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे.\nउर्वरित पाच जण मुल येथील राईस मिलशी संबंधित असून सरासरी २५ वयोगटातील आहे. यासोबतच आत्तापर्यंत बिहारमधून आलेल्या राईस मिलच्या २४ कामगारांना कोरोनाची लागण झाली आहे.\nब्रह्मपुरी तालुक्यातील झीलगोडी येथील ३२ वर्षीय तरुण पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे. रानबोथली परिसरातील संपर्कातून हा युवक पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/will-he-join-ncp-eknath-khadse-said-latest-marathi-news/", "date_download": "2020-10-31T16:10:39Z", "digest": "sha1:WARUR45C6ZXNMFTWGFXAKVYABQXND4H3", "length": 11416, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का?, एकनाथ खडसे म्हणाले.... - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट��रात फिरु देणार नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nराष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, एकनाथ खडसे म्हणाले….\nमुंबई | भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं होतं. यावर खडसेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.\nहा विषय आपल्याला माहिती नाही. ज्यांनी या विषयावर चर्चा सुरू केली त्यांनाच तुम्ही विचारा, असं म्हणत एकनाथ खडसेंनी सर्व राजकीय चर्चांणा पुर्णविराम दिला आहे\nदरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या अध्यतेखाली पार पडलेल्या बैठकीत एकनाथ खडसेंच्या प्रवेशावबद्दल बोलणं झाल्याचं समजंत होतं.\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण\n“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का, हाच प्रश्न आहे”\n‘महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं अपराध वाटत असेल तर…’; संजय राऊत आक्रमक\n“खडसेंचा डीएनए त्यांना दुसऱ्या पक्षात जाऊ देत नाही”\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला\n“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का, हाच प्रश्न आहे”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00314.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_599.html", "date_download": "2020-10-31T16:36:00Z", "digest": "sha1:SSKDWP2TJY537BL3OVLMJGJTING2N3UE", "length": 5093, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वाडीत एकाच रात्री तीन दुकानात चोरी", "raw_content": "\nHomeनागपूरवाडीत एकाच रात्री तीन दुकानात चोरी\nवाडीत एकाच रात्री तीन दुकानात चोरी\nचार चोर सीसीटीवी मध्ये कैद\nवाडीत चोरी होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असुन रात्रभर पोलिसांची गस्त असुनही चोर मात्र चोरी करून पोलीसांच्या हातावर तुरी देत आहे . शनिवार ५ जानेवारी रोजी शिला कॉम्प्लेक्स तवक्कल लेआउट मधील तीन दुकाने चोरांनी साफ केले आहे .\nत्यामध्ये सिद्धार्थ टेलीकॉम सेंटर,लाल साई इलेक्ट्रिक व सुनीता डेली नीड्स या दुकानाचा समावेश आहे . प्राप्त माहीतीनुसार नवनीत नगर ,वाडी निवासी मनोज गजभये यांचे सिद्धार्थ टेलीकॉम मधून २ हजार रुपये नगदी,नोकिया कंपनीचे ३ मोबाइल ,सैमसंग १ मोबाइल ,लिनीयो कंपनीचे २ मोबाइल चोरीला गेले .आशुतोष बर्वे यांच्या डेली नीड्स मधून ३०० रुपये व श्रीखंडाचे मोठे ३ डब्बे चोरीला गेले .\nजरीपटका नागपुर निवासी वीरभान किसनचन्द चलवानी यांच्या इलेक्ट्रिकच्या दुकानातून ४५०० रुपये रोख व इतर इलेक्ट्रीकचे सामान असे एकुण ११३०० रुपयाचे सामान चोरीला गेले . अज्ञात चोरांनी दुकानाचे शटर सब्बल ने तोडून दुकानातील माल साफ केला . येथील दुकानातील सीसीटीवी मध्ये चार चोर कैद असल्याची माहीती मनोज गजभिये यांनी दिली आहे .वाडी पोलीसांना याची माहीती रविवारी सकाळी ७ वाजता मिळताच पोलीस उपनिरीक्षक एस . एस .कावनपुरे हे घटनास्थळी पोहचले व तीनही दुकानाचा पंचनामा केला . अज्ञान आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे .सीसीटीवीच्या पुटेज वरुन आरोपीला अटक होणार असल्याचे समजते .\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्���ू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/12/blog-post_2.html", "date_download": "2020-10-31T15:38:46Z", "digest": "sha1:JBLFBA35EHSNGM5OTZHETQRWO7N6ZOW3", "length": 3118, "nlines": 41, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "एसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आवहान:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठएसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आवहान:\nएसपी शुगरचे चेअरमन सुरेश पाटील यांचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांना आवहान:\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_84.html", "date_download": "2020-10-31T15:21:31Z", "digest": "sha1:XERK4ZN6F2L42X7YADGU2NWNOANH2WMA", "length": 10332, "nlines": 73, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nबुधवार, १६ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी\nस्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्या- उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी\nMahadev Dhotre ऑक्टोबर १६, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी ) राज्यात पुन्हा भाजपाचे केंद्रातील सत्तेप्रमाणे राज्यातही भाजपाचे सरकार येणार असल्यामुळे रखडलेल्या इथल्या स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी सत्ताधारी पक्षाचा आमदार निवडून द्यावा कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी व्यक्त केले.\nभारतीय जनता पार्टी, शिवसेना, रयत क्रांती, रिपाई,महासंग्राम मित्रपक्षांचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील हुलजंती व बोराळे येथे प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी ते बोलत होते यावेळी आ. प्रशांत परिचारक,चरणू काका पाटील,माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे, पक्षनेते नितीन पाटील, रयत क्रांती चे राज्याचे नेते दीपक भोसले विश्रांती भुसनर शिवानंद पाटील शशिकांत चव्हाण भारत पाटील धनाजी गडदे\nयावेळी बोलताना ते म्हणाले की या मतदारसंघात विरोधी पक्षाचे आमदार निवडून देऊन या तालुक्याचा विकास होणार आहे का असा सवाल करत\nया मतदारसंघाच्या समस्या सोडण्यासाठी वयाने ज्येष्ठ असलेले निष्कलंक ब्रह्मचारी संत रूपाने लाभलेल सुधाकरपंत परिचारक यांना विधानसभेत पाठवणे गरजेचे आहे राज्यात येणाऱ्या सत्तेमुळे रखडलेल्या प्रश्नाला तेच न्याय देऊ शकतात म्हणून त्यांना निवडून द्यावे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर १६, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/17/The-Chief-Minister-should-expel-Yashomati-Thakur-from-the-Cabinet.html", "date_download": "2020-10-31T15:40:26Z", "digest": "sha1:TONBHJXQVIPEK6QTYULGP343XLP5IN4N", "length": 4815, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी - महा एमटीबी", "raw_content": "मुख्यमंत्र्यांनी यशोमती ठाकूरांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी\nमुंबई : कर्तव्यावरील पोलीस कर्मचाऱ्याला मारहाण केल्याबद्दल तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या राज्याच्या महिला व बालविकासमंत्री यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केली.\n\"न्यायालयाने तुरुंगवासाची शिक्षा ठोठावल्यानंतर नैतिक जबाबदारी म्हणून यशोमती ठाकूर यांनी ताबडतोब मंत्रिपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. पण अजूनही त्या पदाला चिकटून राहिल्या आहेत. त्यांनी राजीनामा द्यावा, अशी भाजपची मागणी कायम आहे. यशोमती ठाकूर स्वतःहून राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करणे गरजेचे आहे. परं��ु, मुख्यमंत्री याविषयी काहीच भूमिका घेत नाहीत. आपले पद टिकविण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काँग्रेसपुढे हतबल झालेले दिसतात.\" असा आरोप चंद्रकांतदादा पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केला. \"राज्याच्या हितासाठी मुख्यमंत्र्यांनी आपले कर्तव्य पार पाडले पाहिजे व यशोमती ठाकूर यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली पाहिजे\", अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.\nते पुढे म्हणतात,\"वरिष्ठ न्यायालयात आपल्याला न्याय मिळेल, असे यशोमती ठाकूर यांचे म्हणणे आहे, तरीही त्यांनी न्यायालयाकडून पुन्हा निर्दोष ठरेपर्यंत मंत्रिपदापासून दूर राहणे आवश्यक आहे. त्यांनी मंत्रिपदावर कायम राहण्यामुळे या निकालाविरुद्धचे त्यांचे अपील व त्याबाबत सरकारी पक्षाकडून मांडली जाणारी भूमिका यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. यशोमती ठाकूर अजूनही मंत्रिपदी कायम आहेत, याचा भारतीय जनता पक्ष निषेध करते.\"\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00315.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1322", "date_download": "2020-10-31T16:51:31Z", "digest": "sha1:HRBFUTWIQMGXQLSWM372FYEZUMIKUEUK", "length": 4244, "nlines": 73, "source_domain": "m4marathi.com", "title": "तळगड – m4marathi", "raw_content": "\nमुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या अलीकडे इंदापूरजवळ तळगावाकडे जाण्यासाठी फाटा आहे.\nरोह्याला अनेक डोंगररांगांनी वेढलेले आहे. ह्या डोंगरराजीत अनेक किल्ले असून “तळगड” हा त्यापैकीच एक आहे.\nरोहा समुद्राजवळच आहे. म्हणूनच ह्या परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याची बांधणी केली गेली. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळगड व घोसाळगड स्वराज्यात सामील करवून घेतले. नंतर, मिर्झाराजे जयसिंगांसोबत झालेल्या तहात स्वतःकडे ठेवलेल्या बारा किल्ल्यांपैकी एक म्हणजे “तळगड”. पुढे १८१८ साली इंग्रज अधिकारी जनरल प्राथरने हा किल्ला स्वराज्यापासून हिरावून घेतला. किल्ल्याची तटबंदी तसेच अनेक बुरुज आजही सुस्थितीत असून किल्ल्यावरून घोसाळगड, महाड तसेच रोह्याची खाडी असा परिसर सहजरीत्या व्यवस्थित बघता येतो. किल्ल्यावर निवासाची व्यवस्था नाही, मात्र तळगावात असून तेथून किल्ल्यावर केवळ अर्ध्या तासात पोहोचता येते.\nचांदपूर, ता. तुमसर जि. भंडारा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2017/basketball-court-inauguration/", "date_download": "2020-10-31T15:48:59Z", "digest": "sha1:GXHWQHB6OMJLHND66X3T4CBP2ZBAUL3H", "length": 4561, "nlines": 51, "source_domain": "balranjankendra.org", "title": "बास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nबास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन\nदिनांक: २६ मे, २०१७\nभारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या , नुतनीकरण केलेल्या बास्केट बॉल कोर्टाचे उद्घाटन श्री. अमृत पुरंदरे यांच्या हस्ते झाले.\n” २० वर्षांपूर्वी बालरंजन केंद्रात बास्केट बॉल विभाग सुरु झाला. तेव्हा मातीच्या मैदानाबरोबरच कोन्क्रीटचे मैदानही तयार करण्यात आले. आता २० वर्षांनंतर त्याचे नुतनीकरण, फेरोक्रीट तंत्रज्ञानाने करण्यात आले आहे. येथे अनेक खेळाडू तयार झाले तसेच मोठ्या संख्येने मुलांनी आपली तंदुरुस्ती टिकवली. टी.व्ही. मोबाईल, कोम्पुटर या पासून दूर राहून मुले खेळती झाली. हे आपल्या उपक्रमाचे वैशिष्ठ्य आहे”, संचालिका सौ. माधुरी सहस्रबुद्धे म्हणाल्या.\nश्री. अमृत पुरंदरे म्हणाले,” सामना जिंकणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेऊन मुलांनी खेळले पाहिजे. भैरवी घाटे व मनीषा ओक यांनी ‘ मुले घडविणे ‘ हाच हेतू डोळ्यासमोर ठेऊन कोचिंग केले आहे तसेच विलोभ हुलगे व योगेश हुलगे हे हि मनापासून कष्ट घेत आहेत त्याचा मुलांना फायदा होत आहे. डॉ. प्र.चिं.शेजवलकर म्हणाले,” पुणे शहरात असे भरगच्च कार्यक्रम करणारी बालरंजन केंद्र ही एक उल्लेखनीय संस्था आहे.” तसेच बास्केटबॉल विभागाच्या पुढील वाटचालीला त्यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी श्री. जयंत आगाशे, प्रा. फडके, श्री नातू व श्री. पुष्यमित्र दिवेकर उपस्थित होते.\nबास्केट बॉल कोर्टचे उद्घाटन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/pm-narendra-modi-congrates-farmers-on-passing-of-agriculture-bills/articleshow/78217273.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-31T16:00:54Z", "digest": "sha1:SVDANQGLZ56RJN4C5UWJX6XRHA7AYMCU", "length": 14374, "nlines": 96, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nगोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रधान मोदी म्हणतात...\nPM Narendra Modi : कृषि विधेयके राज्यसभेत आवाजी मतदानाद्वारे मंजूर झाल्यानंतर 'मी अगोदरही म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगतो की हमीभावाची (MSP) व्यवस्था सुरूच राहील. सरकारी खरेदीही सुरू राहील' असं म्हणत पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केलाय.\nनरेंद्र मोदी (फाईल फोटो)\nनवी दिल्ली : 'शेतकरी (सक्षमीकरण आणि संरक्षण) मूल्य आश्वासन करार आणि कृषीसेवा करार विधेयक २०२०' आणि 'कृषी उत्पादन व्यापार आणि वाणिज्य विधेयक २०२०' ही दोन विधेयके लोकसभेनंतर राज्यसभेतही मंजूर करण्यात आली आहेत. रविवारी, राज्यसभेत विरोधकांच्या गोंधळादरम्यान आवाजी मतदानाद्वारे ही विधेयके मंजूर करून घेण्यात आली. ही विधेयके संमत झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत शेतकऱ्यांचं अभिनंदन केलंय. या विधेयकामुळे शेतकऱ्यांची दलालांच्या तावडीतून सुटका होणार असल्याचं पंतप्रधानांनी म्हटलंय.\nवाचा :कृषि विधेयकाविरोधात पंजाबात भडका, शेतकऱ्यांकडून महामार्ग ठप्प\nवाचा :पुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभेत मंजूर\n'भारताच्या कृषि इतिहासात आज एक मोठा दिवस आहे. संसदेत महत्त्वाची विधेयके मंजूर होण्यासाठी मी आपल्या परिश्रमी अन्नदात्यांना शुभेच्छा देतो. यामुळे केवळ कृषि क्षेत्रातच अमूलाग्र बदल घडणार नाही तर यामुळे अनेक शेतकरी सशक्त होतील. दशकांपासून आपले शेतकरी बंधू-भगिनी अनेक प्रकारच्या बंधनांत अडकले होते आणि त्यांना अनेक दलालांचा सामना करावा लागत होता. संसदेत ही विधेयके मंजूर झाल्यानं अन्नदात्यांची आता या सर्वांतून मुक्तता झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याच्या प्रयत्नांना बळ मिळेल आणि त्यांची समृद्धी सुनिश्चित होईल' असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.\n'मी अगोदरही म्हटलं आणि पुन्हा एकदा सांगतो की हमीभावाची (MSP) व्यवस्था सुरूच राहील. सरकारी खरेदीही सुरू राहील. आम्ही इथे शेतकऱ्यांच्या सेवेसाठी आहोत. आम्ही अन्नदात्यांच्या मदतीसाठी हरएक संभव प्रयत्न करू आणि त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांसाठी चांगलं जीवन सुनिश्चित करू' असंही पंतप्रधानांनी म्हटलंय.\nया अगोदर पंतप्रधानांनी विरोधकांवर कृषि विधेयकांबद्दल शेतकऱ्यांत भ्रम फैलावण्याचा आरोप केला होता. तर 'विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणं गरजेचं होतं. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारनं भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही' अशी टीका विरोधकांकडून करण्यात आली.\nवाचा :'अफवांवर विश्वास ठेऊन मंत्र्यानं राजीनामा दिला का, संजय राऊत यांचा सवाल\nवाचा : 'शेतकऱ्यांना उद्ध्वस्त आणि कॉर्पोरेटला मालामाल करणारी कृषि विधेयके'\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचि...\nबिहार निवडणूक: प्रचारादरम्यान माझ्यावर बलात्कार होण्याच...\nमुंगेर गोळीबार : जमावाचा पोलीस स्टेशनजवळ धिंगाणा, गाड्य...\nदहशतवाद्यांचा हल्ला; भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीससह ति...\n'त्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत'; राज्यमंत्री सिंह ...\nकृषि विधेयकाविरोधात पंजाबात भडका, शेतकऱ्यांकडून महामार्ग ठप्प महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nविधेयके मंजूर राज्यसभा पंतप्रधान नरेंद्र मोदी कृषि विधेयक आवाजी मतदान PM Narendra Modi farmers bills Agricultural bill\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल'\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nदेशभेटा या छोट्या पिकासोला; ३ वर्षांच्या वयात पेंटिंगचे अनेक विक्रम\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-produce-quality-turmeric-export-maharashtra-36629", "date_download": "2020-10-31T16:19:27Z", "digest": "sha1:WKNIS3Z367FVI6Z6H2L2LLFSEPZ4IT2I", "length": 15522, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi produce quality turmeric for export Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्या\nनिर्यातीसाठी दर्जेदार हळद उत्पादन घ्या\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nहिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात तसेच उत्पादन वाढ झाली आहे. निर्यातीसाठीही मोठी संधी आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन फायदा होईल.\nहिंगोली: हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात तसेच उत्पादन वाढ झाली आहे. निर्यातीसाठीही मोठी संधी आहे. त्यामुळे मूल्यवर्धन होऊन फायदा होईल. त्यादृष्टीने शेतकऱ्यांनी दर्जेदार हळद उत्पादन घ्यावे. त्यासाठी विविध विभागांकडून आवश्यक ती मदत करण्यासाठी आपण सदैव तत्पर आहोत, असे प्रतिपादन राज्य शासनाच्या हळद संशोधन व प्रक्रिया अभ्यास समितीचे अध्यक्ष तथा हिंगोली चे खासदार हेमंत पाटील यांनी केले.\nशनिवारी (ता.२६) सायंकाळी चार वाजता सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) तर्फे नाशिक येथील सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीच्या माध्यमातून वसमत येथून दोनशे टन हळद बांगलादेशला रवाना करण्यात आली. यावेळी श्री. पाटील\nयावेळी झूम मिटींगव्दारे सह्याद्री फार्मर्स प्रोड्युर्स कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे, महाएफपीचे योगेश थोरात, अपेडा (हैद्राबाद) चे नागपाल लोहकरे, सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीचे अध्यक्ष प्रल्हाद बोरगड, नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार, नाबार्डचे व्यवस्थापक प्रितम जंगम, तालुका कृषी अधिकारी गोविंद कल्याणपहाड, संजय पांढरे, आदींसह सहकार, पणन विभागाचे अधिकारी उपस्थित व सहभागी झाले होते.\nश्री.बोरगड म्हणाल��, की बांगलादेशच्या प्राण कंपनीने सुर्या फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लि.सातेफळ (ता.वसमत) कडे ३०० टन हळदीची मागणी केली आहे. त्यापैकी पहिल्या टप्प्यात वसमत तालुक्यातील २०० टन हळद निर्यात करण्यात आली.\nवसमत येथून ट्रकव्दारे मुंबई येथील जवाहरलाल नेहरु बंदरामध्ये तेथून जहाजाव्दारे बांगलादेशला रवाना करण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात १०० टन हळद पाठविण्यात येणार आहे.\nश्री. शिंदे म्हणाले, की हिंगोली जिल्ह्यातील हळद निर्यातीमध्ये सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनीची महत्त्वाची भूमिका आहे. यामुळे शेतकऱ्यांना निश्चित फायदा होईल. उपाध्यक्ष ज्ञानदेव गव्हाणे, संचालक शुभम नादरे, गणेश पान्हेकर, विठ्ठल वाघ, कावेर बोरगड, कळमनुरी येथील गोदा फार्मच्या संचालकांनी पुढाकार घेतला.\nहळद विभाग खासदार कंपनी वसमत नाशिक नगर मुंबई पुढाकार\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पाव��ामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00316.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-setback-pomegranate-crop-rain-maharashtra-36372", "date_download": "2020-10-31T15:34:46Z", "digest": "sha1:DFTBIX34AMEJAYVCCLETQFIGIOIK27J7", "length": 13443, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi setback to pomegranate crop of rain Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपावसाचा डाळींब पिकाला तडाखा\nपावसाचा डाळींब पिकाला तडाखा\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nअवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी तालुक्‍यात पावसाने कहर केला आहे. पावसाने आत्तापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे.\nआटपाडी, जि. सांगली ः अवर्षण प्रवण असलेल्या आटपाडी तालुक्‍यात पावसाने कहर केला आहे. पावसाने आत्तापर्यंत साडेपाचशे मिलिमीटरची नोंद गाठली आहे. अतिपावसामुळे तालुक्याचे हुकमी फळपीक असलेल्या हजारो एकर डाळिंबाचे क्षेत्र पाण्यात बुडाले असून शेतीच्या इतिहासा�� यावर्षी सर्वाधिक विक्रमी नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.\nतीन महिन्यांपासून तालुक्यात सतत कमी अधिक पाऊस पडत आहे. दीड महिन्यापूर्वी सलग एक महिनाभर सूर्याचे दर्शन झाले नव्हते तर चार दिवसांपासून तालुक्यात पावसाने मोठा धुमाकूळ घातला आहे. अवर्षणप्रवण असलेल्या आटपाडीत विक्रमी ५५४ मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. सारया गावचे ओढे, नाले तुडुंब भरून वाहू लागलेत. अनेक गावचे अनेक पूल पाण्याखाली गेले असून वाहून गेले आहेत. या पावसाने मोठे नुकसान केले आहे.\nकौठूळी येथील किरण कदम यांची ओढ्यालगत डाळिंबाची बाग आहे. चार महिने बागेला हंगाम धरून झाले होते. ओढ्याला प्रचंड आलेले पाणी बागेत शिरले आणि डाळिंबाची झाडे पाण्याच्या प्रवाहाने उन्मळून पडली आहेत. त्यांचा या वर्षीचा हंगाम वाया गेला आहेच शिवाय डाळिंबाची पूर्ण भाग उद्ध्वस्त झाली आहे.\nडाळ डाळिंब शेती ऊस पाऊस सूर्य\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्य��� नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/entertainment/3-idiots-once-more-94", "date_download": "2020-10-31T16:04:49Z", "digest": "sha1:Z4FYG6ZZQFOQ6GH6J7HIOYQKN7A47WNU", "length": 7757, "nlines": 123, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "पुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल! | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nपुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल\nपुन्हा उडणार थ्री इडियट्सची धमाल\nBy शुभांगी साळवे | मुंबई लाइव्ह टीम मनोरंजन\nकाही सिनेमे असे असतात, जे कितीही जुने झाले तरीही पुनः पुन्हा पहावेसे वाटतात. अशाच सिनेमापैकी एक म्हणजे थ्री इडियट्स. आमीर खान , आर माधवन आणि शरमन जोशी यांच्य़ा त्रिकुटानं या सिनेमात धमाल उडवली होती. 2009 साली प्रदर्शित झालेल्या थ्री इडियट्सची प्रॆक्षकांच्या मनावरील जादू अद्यापही कायम आहे. म्हणूनच आजही हा सिनेमा तेवढ्याच आवडीनं पाहिला जातो. पण आता तुम्हाला केवळ जुना थ्री इडियट्स पाहून समाधान मानण्याची गरज नाही. कारण या सुपरडुपर हिट सिनेमाचा सिक्वेल लवकरच येण्याची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.\nतशी ही चर्चा काही नवी नाही. काही महिन्यांपूर्वीच राजकुमार हिरानींच्या 'साला खडूस' सिनेमाच्या स्क्रिनिंगवेळी आमिरने ह्या बातमीची हिंट दिली होती. थ्री इडियट्सच्या दुस-या भागाचे कथानक राजकुमार हिरानींकडे तयार असून, सध्याच्या कामातून फ्री झाल्यावर ते या सिनेमाच्या शूटिंगचा मुहुर्त करतील, अशी शक्यता आहे. तसंच थ्री इडियट्सच्य पहिल्या भागातील कलाकार दुस-या भागतही असतील, अशी चर्चा बॉलीवूडमध्ये आहे.\nथ्रीइडियट्सआमीरराजकुमार हिरानीबॉलीवूड3इडियट्सराजू हिरानीआमिर खानदंगलrajkumarhiraniaamirkhansharmanr madhvanpk3 idiotsbollywood\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nकंगना आणि तिच्या बहिणीची चौकशी करा, कोर्टाचे मुंबई पोलिसांना निर्देश\n'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील 'या' कलाकाराला जीवे मारण्याची धमकी\nमहाराष्ट्राच्या फेवरेट 'सई -सोनाली' आता चिंगारी अॅपवर\nविरोधानंतर अक्षय कुमारच्या 'लक्ष्मी बॉम्ब'चं नाव बदललं\nमहाराष्ट्रात मराठीच 'बिग बॉस', जान कुमार सानूनं मागितली माफी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00317.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%97", "date_download": "2020-10-31T18:06:38Z", "digest": "sha1:KDLK4KIS6R2JYCDEB63KGOJQS5YVPQTB", "length": 6499, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बांडुंग - विकिपीडिया", "raw_content": "\nक्षेत्रफळ १६७.७ चौ. किमी (६४.७ चौ. मैल)\nसमुद्रसपाटीपासुन उंची २,५२० फूट (७७० मी)\n- घनता १५,००० /चौ. किमी (३९,००० /चौ. मैल)\nबांडुंग ही इंडोनेशिया देशाच्या पश्चिम जावा प्रांताची राजधानी व जकार्ता आणि सुरबया खालोखाल देशातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. बांडुंग शहर जावा बेटाच्या पश्चिम भागात राजधानी जाकार्ताच्या १४० किमी आग्नेयेस समुद्रसपाटीहून २५२० फूट उंचीवर वसले आहे. सौम्य हवेचे ठिकाण म्हणून एक लोकप्रिय पर्यटनस्थळ असलेले बांडुंग काही काळाकरिता डच ईस्ट इंडीझचे राजधानीचे शहर होते.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nविकिव्हॉयेज वरील बांडुंग पर्यटन गाईड (इंग्रजी)\nआल्याची नोंद क��लेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ सप्टेंबर २०१६ रोजी ०८:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2020-10-31T18:06:21Z", "digest": "sha1:AOQIEASJJNTM3L6HR6PCZKZ4NEGVZYQZ", "length": 5851, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बालाघाट - विकिपीडिया", "raw_content": "\nमध्य प्रदेश • भारत\n२१° ४८′ ००″ N, ८०° १०′ ४८″ E\nगुणक: 21°48′39″N 80°10′13″E / 21.8108°N 80.1703°E / 21.8108; 80.1703{{#coordinates:}}:एकाधिक प्राथमिक खूणपताका प्रति पान घेऊ शकत नाही. बालाघाट हे भारताच्या मध्यप्रदेश राज्यातील एक शहर आहे. हे शहर बालाघाट जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nचूकीच्या पद्धतीने रचलेल्या समन्वयक खूणपताकांसह असलेली पाने\nमध्य प्रदेश राज्यातील शहरे व गावे\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १३:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A2%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A5%85%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-31T16:52:16Z", "digest": "sha1:PPQ2PDPUG7U7R6JNQH4SCF62G7IRKJDG", "length": 9544, "nlines": 154, "source_domain": "policenama.com", "title": "मुंढवा जॅकवेल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nपुण्यातील हडपसरमध्ये कचऱ्याच्या दुर्गंधीने रोगराई पसरण्याची भीती\nपुणे : हडपसर आणि परिसरात बेबी आणि मोठा असे दोन कालवे आहेत. मुंढवा जॅकवेल ते खुटबाव दरम्यानचा बेबी कालवा सुरू उर्वरित कालवा बंद असून, त्यामध्ये कचरा राडारोडा साचला आहे. त्यामुळे डास-मच्छरांचा प्रादुर्बाव वाढला आहे. कालव्यातून जलवाहिनी गेली…\nचालकाच्या प्रसंगावधानाने अपघात टळला\nलक्ष्मी कॉलनीजवळील कालव्यात पत्र्याचे शेड\nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - मुंढवा जॅकवेल ते खुटबावपर्यंत वाहणाऱ्या बेबी कालव्यालगत अनेक अतिक्रमणे झाली आहेत. मात्र, आता हडपसरमधील लक्ष्मी कॉलनी, गाडीतळ येथील पांढरेमळा, साईनाथ वसाहत, मोठ्या कालव्यावर महात्मा फुले वसाहतीलगतही कालवा बुजवून…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\n2 दशकांपासून बॉलीवूड मध्ये सक्रिय आहेत मिर्झापुरचे…\nकरण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रग्सबाबचा फॉरेन्सिक…\nकंगनाच्या ‘ट्वीटमधून महात्मा गांधींसह नेहरूंवर निशाणा…\nKaun Banega Crorepati 12 : केबीसीमध्ये आलेल्या स्पर्धकाने…\n‘कोरोना’च्या काळात सकाळी उपाशी पोटी खा…\nBeed : राष्ट्रवादीने आणखी 6 नगरसेवक फोडले\n हडपसर परिसरातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचं…\nमाजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आयटम शब्द पडला महागात,…\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरव��े हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल \nबारामतीला राज्य शासनाने निधी मंजूर केला मग शिरुर बसस्थानक बीओटीवर का \nवादात सापडलेल्या अक्षयच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’ या चित्रपटाचं…\n‘मुंबई पोलीस हे जगातील सर्वोत्तम पोलीस’, उच्च न्यायालयानं…\n नगरसेवकानं शिवसेनेसोबत हातमिळवणी करत मिळवलं सभापती पद\n‘या’ वेळी एक्सरसाइज केल्याने कमी होऊ शकतो स्तनाच्या कँसरचा धोका, रिसर्चमधील ‘हे’ 4 मुद्दे जाणून…\nचमकदार आणि टवटवीत त्वचेसाठी नियमित करा फक्त ‘ही’ 6 योगासनं\nजेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे अभिनेता सीन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rains-hit-4000-hectares-nagar-district-36365", "date_download": "2020-10-31T15:32:34Z", "digest": "sha1:DT55UGN6JONHKB3PCY5ND5WCPIUTV25G", "length": 17084, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Heavy rains hit 4,000 hectares in Nagar district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार हेक्टरला फटका\nनगर जिल्ह्यात अतिवृष्टीचा चार हजार हेक्टरला फटका\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nयंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.\nनगर ः यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस आहे. पिकांची स्थितीही बरी आहे. मात्र शेतीवरील नैसर्गिक आपत्तीची मालिका थांबायला तयार नाही. यंदा मार्च महिन्यापासून जुलैपर्यंत जिल्ह्यामधील तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नैसर्गिक आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाले झाले आहे.\nया आपत्तीत साडेतीनशे गावांतील नऊ हजार शेतकरी बाधित झाले. झालेल्या नुकसानीत सुमारे पंचवीस कोटी रुपयापेक्षा अधिक रकमेचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. सरकारी नियमानुसार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी १२ कोटीची गरज आहे. प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून ही बाब स्पष्ट झाली आहे.\nनगरसह राज्यातील बहुतांश भागात यंदा पावसाची स्थिती चांगली आहे. मात्र तरीही सातत्याने शेतीवर आपत्ती येतच आहे. मार्च ते जुलै या महिन्यात वेगवेगळ्या कारणाने पिकांचे नुकसान झाले आहे. खास करून अधिक चक्री वादळ आणि अधिक च्या पावसानेच नुकसान झाले आहे. जसे नुकसान होईल त्यानुसार प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे केले जात आहेत. सर्वाधिक नुकसान जूनमध्ये झाले आहे.\nया नुकसानीत पॉलिहाऊस, शेडनेटचे नुकसान ग्राह्य धरले नाही. जिल्हाभरात शेडनेट, पॉलिहाऊसचही कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. नुकसानीपोटी बारा कोटी रुपये भरपाई देण्याला हवे आहेत.\nनगर जिल्ह्यातील नेवासा, नगर, पारनेर, राहाता, राहुरी, कोपरगाव, संगमनेर, अकोले, शेवगाव, पाथर्डी तालुक्यात आॅगस्ट महिन्यात फारसे नुकसान नसले तरी सध्या सुरू असलेल्या सप्टेंबर महिन्यात सुरू असलेल्या जोरदार पावसाचा मोठा फटका बसला आहे. या महिन्यात बाजरी, कापूस, सोयाबीन, भुईमुगासह ऊस व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. त्याचा अजून अहवाल आलेला नसला तरी या महिन्यातही शेतीवर मोठी आपत्ती आल्याचे जाणकार सांगतात.\nशेतकऱ्यांना सोसावे लागणार नुकसान\nशासनाच्या नियमानुसार आपत्तीने ३३ टक्क्यापेक्षा जास्ती नुकसान झाले तरच भरपाई दिली जाते. मात्र ३३ टक्क्यापेक्षा कमी झालेले नुकसानही अधिक आहे. त्या नुकसानीची प्रशासन अथवा कृषी विभाग नोंद ठेवत नाही, मात्र जाणकारांच्या माहितीनुसार गेल्या पाच महिन्यात पाच ते सहा हजार हेक्टरवर ३३ टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यातूनही नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना साधारण दहा कोटीचा फटका बसल्याचा अंदाज आहे. मात्र त्याची भरपाई मिळणार नसल्याने ते नुकसान शेतकऱ्यांनाच सोसावे लागणार आहे.\nनगर ऊस पाऊस शेती farming सरकार government प्रशासन administrations संगमनेर कापूस सोयाबीन कृषी विभाग agriculture department\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/article-dr-ashish-tendulkar-new-generation-artificial-intelligence-experiments-330321", "date_download": "2020-10-31T16:03:28Z", "digest": "sha1:5PQTWVY4AVFZIMMHIZFALUQU2UKNMLIZ", "length": 18358, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "भविष्य नोकऱ्यांचे : नवयुगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग - article dr ashish tendulkar on New generation artificial intelligence experiments | Marathi News - eSakal", "raw_content": "\nभविष्य नोकऱ्यांचे : नवयुगातील कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग\nआपल्या सर्वांना रस्त्यांवरील रहदारीतून मोटारगाडी चालवणे खूप जिकरीचे वाटते (अर्थात, हे सर्व वर्णन कोरोनापूर्व काळातील आहे) अशावेळी आपल्याला कोणी स्वयंचलित मोटारगाडी दिल्यास काय मजा येईल) अशावेळी आपल्याला कोणी स्वयंचलित मोटारगाडी दिल्यास काय मजा येईल आता ही स्वयंचलित मोटारगाडी स्वप्नावस्थेतून प्रत्यक्षात उतरली आहे. काही पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेतील काही राज्यांत अशा प्रकारची गाडी रस्त्यावर धावताना दिसते. वेगवेगळ्या मोटार कंपन्या आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी यात चांगलीच आघाडी घेतली आहे. यात गुगल, टेस्ला, उबर यांसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत.\nआपण आज नवयुगातील कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोजनांबद्दल चर्चा करणार आहोत. यातील काही उपयोजने अद्‍भूत वाटावी अशीच आहेत.\nआपल्या सर्वांना रस्त्यांवरील रहदारीतून मोटारगाडी चालवणे खूप जिकरीचे वाटते (अर्थात, हे सर्व वर्णन कोरोनापूर्व काळातील आहे) अशावेळी आपल्याला कोणी स्वयंचलित मोटारगाडी दिल्यास काय मजा येईल) अशावेळी आपल्याला कोणी स्वयंचलित मोटारगाडी दिल्यास काय मजा येईल आता ही स्वयंचलित मोटारगाडी स्वप्नावस्थेतून प्रत्यक्षात उतरली आहे. काही पाश्चिमात्य देशांमध्ये, विशेषतः अमेरिकेतील काही राज्यांत अशा प्रकारची गाडी रस्त्यावर धावताना दिसते. वेगवेगळ्या मोटार कंपन्या आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी यात चांगलीच आघाडी घेतली आहे. यात गुगल, टेस्ला, उबर यांसारख्या कंपन्या आघाडीवर आहेत. गुगलची स्वयंचलित मोटार कॅलिफोर्निया आणि ॲरिझोना राज्यांत प्रत्यक्षात रस्त्यांवर धावताना दिसते. या स्वयंचलित प्रणालीच्या गाड्यांची आत्तापर्यंत काही लाख मैल प्रवास सार्वजनिक रस्त्यांवरून सुरक्षितपणे केला आहे. आपल्या सर्वांना प्रश्‍न पडला असेल की, या स्वयंचलित गाड्या आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा संबंध काय\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्वयंचलित चालणाऱ्या गाडीला मनुष्यरुपी सारथी गाडी हाकण्यासाठी जे काही करतो, ते सर्व करावे लागते. समोरून येणारे अडथळे, पादचारी, इतर वाहने यांची नोंद घ्यावी लागते आणि त्यानुसार गाडी हाकण्याचे नियोजन करावे लागते. त्यासाठी या वाहनांमध्ये विविध प्रकारचे सेन्सर लावलेले असतात आणि काही विशिष्ट प्रकारचे कॅमेरेही लावलेले असतात. यातून मिळणाऱ्या माहितीतून किंवा संदेशांमधून आजूबाजूच्या अडथळ्यांविषयीचा अंदाज बांधला जातो आणि त्यायोगे गाडी हाकण्याची क्रिया केली जाते. यामध्ये संगणक दृष्टी (कॉम्प्यूटर व्हिजन) आणि रिइन्फोर्समेंट लर्निंग या तंत्रांचा वापर केला जातो.\n2) बनावट छायाचित्रे आणि चित्रफिती\nआजच्या युगामध्ये आपण बनावट बातम्यांविषयी (फेक न्यूज) मोठ्या प्रमाणावर ऐकतो. या बनावट बातम्यांमुळे मोठे अनर्थही घडताना आपण पाहिले आहेत. या बातम्या लिखित स्वरूपातील किंवा बनावट छायाचित्रे अथवा चलचित्र स्वरूपातील असतात. छायाचित्र आणि चलचित्रांसाठी विशिष्ट संगणक प्रणालींचा वापर केला जातो. आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने अशा प्रकारचे बनावट छाया किंवा चलचित्रे बनविणे सोपे झाले आहे. मध्यंतरी मोनालिसा या प्रसिद्ध चित्राला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने ओठ हलवून बोलते केले गेले. इंग्लंडच्या निवडणुकींच्या दरम्यान बोरिस जॉन्सन यांचा असाच बनावट व्हिडिओ किंवा चित्रफीत आली होती. यामागे ‘डीप फेक’ नावाच्या तंत्रांचा वापर केला जातो. हे ‘डीप फेक’ तंत्र विविध चित्रफितीवरून माणसांच्या देहबोलींचा अभ्यास करते, अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साहाय्याने आणि मग निव्वळ छायाचित्रावरून एखाद्या माणसाची चित्रफीत बनावट येते. आहे ना गंमत हे एक दुधारी तंत्रज्ञान आहे. याचा वापर आपण चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही कारणासाठी करू शकतो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पा��ीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/17/Devendra-Fadanvis-demand-declare-wet-draught-in-Maharashtra.html", "date_download": "2020-10-31T16:40:37Z", "digest": "sha1:QVFZKCNIO657CZLIKDIVAT7BTYP7NQER", "length": 4432, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस - महा एमटीबी", "raw_content": "राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा : देवेंद्र फडणवीस\nमुंबई : महाराष्ट्रामध्ये परतीच्या पावसाने मोठे थैमान घातले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना या पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. या भागातील शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता असून तिथे ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.\n“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे केवळ घोषणा न करता शेतकऱ्याला शासनाकडून थेट मदत मिळणे गरजेचे आहे. गेल्या ३ ते ४ दिवसांमध्ये पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. विविध वाहिन्यांवर शेतकऱ्यांचे अश्रू आणि व्यथा पाहून वेदना होतात. पण राज्य सरकारला अजूनही पाझर फूटत नाही. पंचनाम्याचे आदेश दिलेत यापलीकडे सरकारकडून काहीही शब्द दिला जात नाही. प्रत्यक्षात पंचनामे देखील होत नाहीत आणि शेतकऱ्यांना मदत तर मिळतच नाही. आज अन्नदात्याला पूर्णपणे वाऱ्यावर सोडून दिल्यासारखी अवस्था राज्यात आहे.” अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.\n“आधीच कोरोनामुळे राज्यातील प्रत्येक घटक हवालदिल झाला आहे. या संकटातून शेतकरी उभा करायचा असेल तर आतातरी नुकसान झालेल्या प्रत्येक शेतकऱ्याला मदत मिळेल, याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. नुकसानीची व्यापकता आणि सर्वत्र झालेले नुकसान पाहता तातडीने ओला दुष्काळ जाहीर करुन दुष्काळाच्या निकषाप्रमाणे ही मदत दिली गेली पाहिजे”, अशी मागणी फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nमहाराष्ट्र भाजप देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे Maharashtra BJP Devendra Fadanvis Uddhav Thackeray", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/supriya-sule-visit-wedding-event-during-baramati-visit-after-election-win-66986.html", "date_download": "2020-10-31T15:34:54Z", "digest": "sha1:SWO4RHZGTWC3U432KXT4CZHOW3WGNEIB", "length": 17974, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "सुप्रिया सुळेंनी लग्नघरी जाऊन बांगड्या भरल्या", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nलग्नमंडपात सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या\nलग्नमंडपात सुप्रिया सुळेंनी बांगड्या भरल्या\nबारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चक्क एका लग्नघरी थांबून बांगड्या भरल्या. इतकंच नव्हे, तर संबंधित कुटुंबियांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या. राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार …\nनविद पठाण, टीव्ही 9 मराठी, बारामती\nबारामती : राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात सलग तिसऱ्यांदा विजयी हॅटट्रिक केली आहे. यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. यावेळी इंदापूर तालुक्याच्या दौऱ्यावर असताना त्यांनी चक्क एका लग्नघरी थांबून बांगड्या भरल्या. इतकंच नव्हे, तर संबंधित कुटुंबियांना लग्नाच्या शुभेच्छाही दिल्या.\nराष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेषत: पवार कुटुंबींयांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे सलग तिसऱ्यांदा निवडून आल्या आहे. यंदा सुप्रिया सुळे यांनी भाजपच्या उमेदवार आणि रासप आमदार राहुल कुल यांच्या पत्नी कांचन कुल यांना पराभूत केले. या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी 1 लाख 52 हजार 429 मतांनी भाजपच्या उमेदवार कांचन कुल यांचा पराभव केला.\nआज दौंड तालुक्याच्या संपर्क दौऱ्यावर आहे. १७ व्या लोकभेत बारामती लोकसभा मतदारसंघाची लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आल्याबद्दल ताम्हणवाडी, डाळिंब, नांदूर, सहजपुर खामगाव, बोरिभडक,\nबोरीऐंदी, कासुर्डी येथील ग्रामस्थांनी अतिशय आपुलकीने स्वागत केले. या सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद.\nयानंतर काल 28 मे रोजी सुप्रिया सुळे यांनी मतदारांचे आभार मानण्यासाठी आपल्या मतदारसंघाचा दौरा केला. या दौऱ्यादरम्यान इंदापूर तालुक्यातील बावडामार्गे नरसिंह पूर येथे जात असताना काही महिलांनी सुप्रिया सुळे यांचे औक्षण केलं. त्यादरम्या सुप्रिया सुळेंना एका घरासमोर मंडप दिसला. त्यांनी याबाबत औक्षण करणाऱ्या महिलांकडे चौकशी केली असता, ते लग्न घर आहे. आज त्या ठिकाणी बांगड्या भरण्याचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचं सांगितलं.\nतुम्हीही नववधूच्या घरी बांगड्या भरण्यासाठी चला असा आग्र�� जमलेल्या महिलांनी सुप्रिया सुळेंना केला. महिलांच्या आग्रहाचे मान राखत सुप्रिया सुळे नववधूच्या घरी गेल्या. त्या ठिकाणी बांगड्या भरण्याच्या कार्यक्रमाला सहभागी झाल्या. त्याशिवाय नववधूची चौकशी करत तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील…\n...तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा\nPHOTO: मशाल मोर्चा, सत्याग्रह आणि ट्रॅक्टर रॅली; मोदी सरकारविरोधात काँग्रेसचा…\nफडणवीस आणि अजितदादांना एकाचवेळी कोरोना, आता डिस्चार्जही एकत्रच मिळणार\n'काँग्रेसने का माफी मागावी', पुलवामा हल्ल्यावरुन शशी थरुर यांचा भाजपला…\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nअशोक चव्हाणांचं 'ते' वक्तव्य ठरवून, समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलित करण्याचा…\nअशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची…\nउर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार\nआता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना…\nमहाविकासआघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना निधी दिला जातो, त्यात कोणतीही काटकसर…\nPHOTO: देशातील पहिल्या सी-प्लेनची गगन भरारी, वैशिष्ट्यं काय\nशरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते\nFYJC | अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग\nकाँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप;…\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nसाखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप\nIPL 2020, RCB vs SRH Live : बंगळुरुला सातवा धक्का, इसरु उडाना आऊट\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nसाखर कारखानदारांचा आडमुठेपणा; ऊस दर निश्चितीची पहिली बैठक निष्फळ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा संताप\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00318.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/politics", "date_download": "2020-10-31T15:59:05Z", "digest": "sha1:3AODSINVH6SGDQOF55FINSR6F5LK7WDA", "length": 5455, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "राजकारण: ताज्या मराठी बातम्या | Latest Political News | Politics Marathi News | Latest Politics News in Marathi |Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nशेतकरी विधेयका विरोधात रोहा तालुका काँग्रेसने राबविली...\nशेतकरी विधेयका विरोधात रोहा तालुका काँग्रेसने राबविली सह्यांची मोहीम..\nनवी मुंबईत दामिनी पथक स्थापना करा पनवेल शहर\nनवी मुंबईत दामिनी पथक स्थापना करा\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद...\nमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंह...\nमोहन गोळे - पाटील यांचा शेकापक्षात प्रवेश\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मुळशी तालुक्यातील पिरंगुट...\nरायगडातील राजकारण होतेय अनलॉक 87 ग्रामपंचायतींच्या....\nमहाविकास आघाडीचे महेंद्र तेटगुरे बिनविरोध\nविधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या शिफारशीचा उद्या....\nविधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या शिफारशीचा उद्या मंत्रिमंडळापुढे प्रस्ताव\nखांडस ग्रामपंचायत उपसरपंचपदी रेखा मेंगाळ\nकर्जत तालुक्यातील खांडस ग्रुप ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या.....\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/shocking-the-number-of-corona-patients-in-the-country-has-crossed-the-55-lakh-mark/", "date_download": "2020-10-31T16:59:10Z", "digest": "sha1:6BHHOWYZMOZPY5MT65HARWXMPTQSKI2L", "length": 11128, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "धक्कादायक! देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n देशात कोरोना रुग्णांच्या संख्येने पार केला 55 लाखांचा टप्पा\nनवी दिल्ली | देशात कोरोनाचा फैलाव झपाट्याने पसरत आहे. त्यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येचा आकडा 55 लाख 62 हजार 664 एवढा झाला आहे.\nगेल्या 24 तासात 75 हजार 83 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 1 हजार 53 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली आहे.\nदिलासादायक बाब म्हणजे यातील 44 लाख 97 हजार 868 कोरोनाबाधित रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तसेच सध्या देशात 9 लाख 75 हजार 861 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.\n“बाबर सेनेनेसुद्धा इतका जुलूम केला नसता, पण…”\nऔरंगाबादचे महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण\n‘…तर तसं लाल किल्ल्यावरून जाहीर करून टाका’; शिवसेनेचा मोदींना टोला\nराज्यसभेतील गोंधळामुळे उपसभापती करणार उपोषण\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\nअभिनेत्री पायल घोषने मानले कंगणा राणावतचे आभार म्हणाली…\n; चीनच्या बँकेने खरेदी केली बजाज फायनान्समध्ये हिस्सेदारी\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00319.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-10-31T18:01:32Z", "digest": "sha1:GEA6MJ5IQKAEE5MJ3Y5AGPLFPQGHLHYL", "length": 4319, "nlines": 99, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नडियाद - विकिपीडिया", "raw_content": "\nनडियाद हे भारताच्या गुजरात राज्यातील एक शहर आहे.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00320.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/09/5.html", "date_download": "2020-10-31T16:16:11Z", "digest": "sha1:YYUT4QKF4UE4P3HPQIUMD37B4LIOF2OE", "length": 5437, "nlines": 81, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगली जिल्ह्यात महिनाभरात 5 आमदार कोरोना पाॅझिटीव्ह", "raw_content": "\nHomeजतसांगली जिल्ह्यात महिनाभरात 5 आमदार कोरोना पाॅझिटीव्ह\nसांगली जिल्ह्यात महिनाभरात 5 आमदार कोरोना पाॅझिटीव्ह\n: जतचे आमदार विक्रम सावंत कोरोना पाॅझीटीव्ह\nसांगली ( राजेंद्र काळे )\nजत विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार विक्रम सावंत यांचा कोरोना चाचणी अहवाल आज पॉझिटिव आला आहे. त्यामुळे गेल्या महिनाभरात सांगली जिल्ह्यातील पाच आमदार कोरोनाबाधित झाल्याचे विदारक चित्र आहे.\nआमदार विक्रम सावंत यांनी काही दिवसांपूर्वी आपली कोरोना चाचणी केली होती. आज पालकमंत्री जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात लोकप्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीला आमदार विक्रम सावंत उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती त्यांना मिळाली त्यानंतर त्यांनी आपल्या संपर्कात आलेल्या कार्यकर्त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी, असे आवाहन केले आहे\nसांगली जिल्ह्यात आतापर्यंत आमदार सुरेश खाडे, आमदार मोहनराव कदम, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सदाभाऊ खोत असे चार विद्यमान आमदारांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आले होते. आता विक्रम सावंत यांच्या कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव आल्यामुळे जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या आमदारांची संख्या आता पाच वर पोहोचली आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील पाच विद्यमान आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने राजकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण आहे.\nआटपाडी आरोग्य कवठेमहांकाळ खानापूर जत\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खू�� ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Location_map_%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T16:52:30Z", "digest": "sha1:QHR5PAVZEWQ6NFH3ZDE3H2KBMKDUSM5M", "length": 4868, "nlines": 179, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Location map फ्रान्स - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ जानेवारी २०१६ रोजी २३:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-31T15:59:29Z", "digest": "sha1:KOFBFV34YU3HLBJFSWEF3IJCO55PKEAD", "length": 14812, "nlines": 181, "source_domain": "policenama.com", "title": "मीरा राजपूत Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nकरण जोहरच्या घरच्या पार्टीतील कथित ड्रग्सबाबचा फॉरेन्सिक रिपोर्ट आला समोर, जाणून घ्या काय सांगतो…\nShahid Kapoor ची पत्नी मीरा राजपूतच्या ताज्या फोटोमध्ये दिसला तिचा बेबी बंप, काय आहे प्रकरण \nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत भलेही कोणी बॉलिवूड अभिनेत्री किंवा मोठी सेलिब्रिटी नसली तरीही लोक तिला एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणेच पसंत करतात. म्हणूनच मीराचे फोटो बऱ्याचदा सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. मीरा सोशल…\nशाहिद कपूरनं पत्नीसाठी 5 वर्षात पहिल्यांदाच केलं ‘असं’ काही मीरानं शेअर केला फोटो\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूड स्टार शाहिद कपूर पत्नी मीरा राजपूत आणि मुलांसोबत लॉकडाऊन पीरियड एन्जॉय करत आहे. लग्नानंतर 5 वर्षात पहिल्यांदाच शाहिदनं खास अंदाजात मीरासाठी प्रेम व्यक्त केलं आहे. शाहिदनं आपली लाडकी वाईफ मीरासाठी…\n‘कोरोना’���ुळं बंद असलेल्या जीममध्ये अभिनेता शाहिद कपूरला एन्ट्री BMC नं घेतली कडक…\nपोलीसनामा ऑनलाईन टीम : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसहित अनेक राज्यात शाळा, जीाम, कॉलेज आणि थिएटर सर्व काही बंद करण्यात आले आहेत. सर्व लोक खबरदारी घेताना दिसत आहे. अशात बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर मात्र जीममध्ये पोहोचला आहे. त्याच्या या…\n‘भाईजान’ सलमान, ‘किंग’ खानला मागे टाकत विकी कौशल ठरला सर्वाधिक लोकप्रिय…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड स्टार विकी कौशलनं इतर बॉलिवूड अभिनेत्यांना मागे टाकत सर्वाधिक लोकिप्रिय बॉलिवूड अभिनेता होण्याचा मान मिळवला आहे. विकीनं स्कोर ट्रेंड्स इंडियाच्या व्हायरल न्यूज श्रेणीत इतर अभिनेत्यांना मागे टाकत अव्वल…\nकरीना कपूरपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत… पहा बॉलिवूड स्टार्सची ‘रंगीबेरंगी’ होळी…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड कलाकारांनीही मोठ्या आनंदात आणि रंग खेळत होळी साजरी केली. बॉलिवूड स्टार प्रियंका चोपडा पासून तर करीना कपूर, सोनाक्षी सिन्हा पर्यंत सर्वांनी भरभरून रंगांचा आनंद घेतला. सध्या सर्वच कलाकारांचे सेलिब्रेशनचे…\n14 वर्षांनी लहान मुग्धा गोडसेला डेट करतोय अभिनेता राहुल देव, अभिनेत्यानं पहिल्यांदाच केलं ‘एज…\nपोलीसनामा ऑनलाइन टीम - बॉलिवूडमधील काही कपल असे आहेत जे आपल्या एज गॅपमुळं अनेकदा चर्चेत आले आहेत. मिलिंद सोमन-अंकिता कुंवर, अर्जुन कपूर-मलायका अरोरा, शाहिद कपूर आणि मीरा राजपूत तसेच आमिर खान-किरण राव असे काही कपल सांगता येतील. या यादीत आणि…\nएकत्र दिसल्या मीरा राजपूत आणि नेहा धुपिया, प्रेग्नंट महिलांना दिला ‘हा’ संदेश (व्हिडीओ)\n अभिनेता शाहिद कपूरला मोठी ‘दुखापत’, चेहऱ्यावर पडले 13 टाके\nअभिनेता शाहिदने शेअर केले लग्नाचे ‘Unseen’ फोटो \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूड इंडस्ट्रीतील लव्हिंग कपलमध्ये शाहिद कपूर आणि मीरा राजपूत यांचं नाव नेहमी येतं. शाहिद आणि मीरा नेहमीच आपले क्युट आणि रोमँटीक फोटो सोशलवर शेअर करत असतात. सध्या त्यांचे असेच काही अनसीन फोटो समोर आले आहेत जे…\nAamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान अडचणीत,भाजपच्या…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\nऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा राऊतांवर निशाणा,…\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाशच्या घरी NCB ने टाकला…\nड��ंग्यू तापातून त्वरित रिकव्हर व्हायचं असेल तर काय खावं आणि…\n‘…म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा…\nबारामतीला राज्य शासनाने निधी मंजूर केला मग शिरुर बसस्थानक…\nमुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटीचा घोटाळ्याचा आरोप\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत फायदेशीर \nलोणावळा शिवसेनेच्या माजी शहर प्रमुखाच्या खून प्रकरणी 2 जणांना कोठडी,…\nPune : विश्रामबाग विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्तांची बदली\nLasalgaon : 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कांदा लिलाव सुरळीत\nतुमचे एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असतील तर होईल मोठी अडचण,…\n12 % रिटर्न पाहिजे असेल तर NPS मध्ये करा गुंतवणूक, जाणून घ्या कसा करायचा अर्ज\nजगात प्रथमच एका दिवसात सापडले 5 लाख संक्रमित, यूरोपीय देशांनी उचलली कठोर पावले, पाकमध्ये 11 न्यायालये सील\nएका महिन्यापेक्षा जास्त काळ पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये झाला नाही कोणताही बदल, जाणून घ्या कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/10/2597/", "date_download": "2020-10-31T15:38:38Z", "digest": "sha1:X2RM6QDXRIIRSRZBUBWVW5TFP2RKGZG2", "length": 42845, "nlines": 88, "source_domain": "www.sudharak.in", "title": "कामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nकामशास्त्री कर्वे (नव्या चरित्राच्या निमित्ताने)\nमाणूस मृत्यूनंतर मोठा होतो. कर्त्यांच्या बाबतीत हे विशेषच खरे आहे. येत्या १४ ऑक्टोबरला त्यांच्या मृत्यूला ४६ वर्षे होतील. या काळात त्यांची दोन चरित्रे प्रसिद्ध झाली. ‘उपेक्षित द्रष्टा’ हे दिवाकर बापटांचे १९७१ साली आणि य. दि. फडक्यांचे ‘र. धों. कर्वे’ १९८१ साली. सध्या उपेक्षित योगी या नावाचे त्यांचे एक नवे चरित्र आमच्याकडे अभिप्रायार्थ आले आहे, ‘पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ १८)’ असा दावा प्रस्तुत लेखकाने केला आहे. लेखक बेळगावचे श्री मधुसूदन गोखले यांनी आपण ४० वर्षे कुटुंबनियोजन क्षेत्रात काम केले आणि १२ वर्षे एका पदव्युत्तर संस्थेत प्राध्यापकी केली, असे सांगितल्यामुळे पुस्तकाबद्दल अपेक्षा उंचावतात. पण फार वेळ त्या तेथे राहत नाहीत.\nकर्व्यांचे असामान्यत्व अनेक प्रकारे सांगता येते. त्यांचे पहिले चरित्रकार श्री. दिवाकर बापट त्यांना ‘उपेक्षित द्रष्टा’ म्हणतात. ते वर्णन म्हणून समर्पक आणि मूल्यमापन म्हणून ‘मार्मिक’ आहे. स्वतः कर्वे आपण ‘आगरकरांचे एकटे वारस\nआहोत असे म्हणत अर्थात् ते कठोर बुद्धिवादी या अर्थाने. आज याच विचारसणीस आपण ‘विवेकवाद’ म्हणतो. विवेकवादाची खोली, व्याप्ती आणि त्याची तर्कशुद्ध परिणती याचे कर्त्यांनी रेखाटलेले चित्र थक्क करणारे आहे. कर्वे यांची मांडणी विलक्षण काटेकोर. शब्दयोजना अचूक आणि मोजकी. शैली सडेतोड असे.\n*(१) कंसातील आकडे चरित्रातील पानांचे.\n१. आगरकरप्रणीत बुद्धिवादाचा पहिला विशेष असा की, मनुष्याची एकंदर प्रगती होत. आहे. ज्ञानात वाढ होत आहे. त्यामुळे पूर्वजांचे शहाणपण आणि त्यांची शास्त्रे यांना आपोआप मर्यादा पडतात. उघडच आप्तवचन हे सत्याचे प्रमाण होऊ शकत नाही. (आणि पुराणात कोणी म्हटले म्हणून पुनर्जन्म आहे हे सिद्ध होत नाही.).\n२. बुद्धिवादाला इहवादाची सीमा आहे. जीवन म्हणजे इहलोकीचे जीवन. ते सुखी करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. सर्वांना सारखा.\nसर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चिद्दःखमाप्नुयात्\nया सर्वांत स्त्रियाही आल्या. धर्माने आजवर त्यांच्यावर फार अन्याय केला आहे. जगातल्या सर्व धर्मानी. वस्तूवर असते तशी त्यांच्यावर पुरुषांची मालकी मानली आहे.\n३. बुद्धिवादाला व्यक्तिस्वातंत्र्य हा मूलाधार वाटतो. दुस-याच्या न्याय्य हक्कांचे नुकसान न करता जे जे सुख भोगता येईल ते ते भोगण्याची प्रत्येकाला मुभा आहे\nआणि ‘यातच कामसुखाचा समावेश होतो.’\nही कर्वे यांच्या बुद्धिवादाची रूपरेषा.\nसंततिनियमनाचा पुरस्कार हे स्त्रीदास्य-विमोचनाचे कार्य आहे असे आगरकर समजत. ते म्हणतात-\nआम्हांस असे वाटते की, कालांतराने फाजील संतत्युत्पत्ति होऊ न देता स्त्री पुरुषांचा संयोग होऊ देण्याची युक्ति काढता येईल. स्त्रियांच्या आरोग्यरक्षणाला आवश्यक म्हणून जी काय दोन तीन मुले ठरतील तेवढी तरुण वयांत करून घेतली म्हणजे पुढे टांकसाळ बंद ठेवण्याचा उपाय शोधून काढण्याकडे वैद्यकशास्त्राचे मन लागले आहे व या कामांत लवकरच यश येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. असे झाले तर आतांप्रमाणे डझन किंवा दीड डझन अल्पायुषी मनुष्यप्राणी जगांत आणण्यापेक्षा आईबापांच्या जागी खुटास खंट उभा करण्यापुरती दोन सुदृढ पोरे झाली तर बस्स आहेत.’ (पृ ३७) १८८२ साली केसरीच्या अग्रलेखातील आगरकरांचा हा विचारउपेक्षित योगी या चरित्रग्रंथाच्या आरंभी लेखकाने दिला खरा पण त्याचे मर्म त्याच्या लक्षात आलेले दिसत नाही. त्याला दिसतो फक्त एक योगायोग. त्याच वर्षी, १८८२ मध्ये रघुनाथ धोंडो कर्वे या संततिनियमन-पुरस्कर्त्यांचा झालेला जन्म.\nसंततिनियमन केले नाही तर लोकसंख्येचा सर्वभक्षक बकासुर आपल्या प्रगतीचा आणि सुखाचा संहारक बनेल हे ओळखण्यात आणि उच्चारवाने सांगण्यात कर्त्यांचे द्रष्टेपण आणि सुधारकी बाणा तर दिसतोच. पण त्याहीपेक्षा मर्यादित संतती स्त्रीला सुखकारक होते हे सांगण्यावर त्यांचा भर आहे. हे स्त्रीदास्यविमोचनाचे काम आहे. व्यक्ति-स्वातंत्र्याच्या मूल आधारातून त्यांचे स्त्रीच्या कामस्वातंत्र्याचे तत्त्वज्ञान उद्भवले आहे. ‘तुझ्या शरीराची मालकीण तूच’ हा कर्त्यांचा स्त्रियांसाठी बुद्धिवाद आहे. नको असेल तर विवाहित स्त्रीलाही पतिसमागम नाकारण्याचा अधिकार त्यात येतो. हा अधिकार कबूल करण्यात नीती आहे. कारण त्यात व्यक्तिस्वातंत्र्याचा आदर आहे, किमान मान्यता आहे. उलट पत्नी पतीची मालमत्ता आहे हे द्रौपदीच्या काळापासून चालत आलेले धर्मशास्त्र अन्याय्य आहे. हा धर्म स्त्रीचे दास्य पुरस्कारणारा म्हणजे अनीतीस वाव देणारा आहे. कर्वे आणखी पुढचा तर्क मांडतात. विवाहित स्त्रीपेक्षा, पैशासाठी समागम सोसणारी स्त्री-वेश्या-बरी. तिला नको असलेला संयोग नाकारण्याचा अधिकार तरी आहे.\nआमच्या धर्मशास्त्राने विवाहित स्त्रीचा स्वतःच्या शरीरावरील हक्क नाकारला आहे, हे फुलमणि-हरिमोहन खटल्यात (इ.स. १८९०) किंवा डॉ. रखमाबाई-दादाजी खटल्यात (इ.स. १८८४-८७) सिद्ध झाले आहे.\nसंततिनियमन सामाजिक हितासाठी आवश्यक खरेच, पण माणसाला समाजाच्या हितापेक्षा स्वतःच्या हिताची भाषा जास्त समजते. म्हणून तुमच्या सुखासाठी संततिनियमन करा असा त्यांचा स्त्रीपुरुषांना हितोपदेश आहे.\nकर्व्यांनी व्यक्तीचे आणि समाजाचे’ आरोग्य हे आपल्या मासिकाचे ब्रीद मानले. आणि आरोग्य’ म्हणजे शारीरिक आरोग्य अशी त्याची व्याप्ती वाढविली. आणि त्यात केवळ तत्त्वज्ञानाचा खलच न करता व्यवहारोपयोगी माहितीही दिली जाईल’ असा खुलासा केला आहे. पुढेही ते सांगत असतात की, ‘ह्या मासिकाच्या नांवावरूनच हे समजण्यासारखे आहे की लैंगिक विषयांना वाहून घेणे हा आमचा उद्देशच नव्हता.’\nअसे जर आहे तर समाजस्वास्थ्य म्हणजे लैंगिक नीतीची चिकित्सा असे समीकरण का झाले या प्रश्नाचे उत्तर ते असे देतात की, ‘स्वतःला बुद्धिवादी म्हणविणारे लोकदेखील या एक विषयांत मात्र बुद्धिवादाचा उपयोग करावयास तयार नसतात. याबाबतींत मनुष्याने जुन्या चाकोरीतूनच चालले पाहिजे, अशी त्यांची नीतीची कल्पना असते, कारण अनीतीची व्याख्याच अशी झाली आहे की, स्त्रीपुरुष संबंधांतील चालू निर्बध न पाळणे म्हणजे अनीति.’\nसमाजस्वास्थ्य मासिकात शिष्टसंमत न मानलेल्या निकोप लैंगिक जीवनाबद्दल वाचकाचे उद्बोधन तर असेच, पण कितीतरी नवीन विषयांचा अंतर्भाव त्यात कर्वे करीत. मात्र, त्यांत हे असावें ते असावे’ अशा आग्रही सूचनाकर्त्यांना ते ‘आमच्या मासिकाचे धोरण काय असावे हे आपण ठरविणार की आम्ही’ असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर करीत. त्वचेचे आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यासाठी नग्नता हा विषय त्यांनी अनेक लेखांतून चर्चेला घेतला. पाणी किती प्यावे, कॉलरा, मलेरिया-प्रतिबंध, जीवनसत्त्वे व आहार, तोतरेपणा घालवण्याचा उपाय, हातांची जोपासना असे आरोग्यविषयक लेख तर त्यात असतच पण साहित्य हा विषयही त्यांना प्रिय होता. कथा, कादंब-या, नाटके यांचे परिचय-परीक्षण ते आवडीने करीत. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या निवडक बातम्यांवर ते खुसखुशीत भाष्य करीत. आहारासंबंधी त्यांनी केलेले प्रयोग व कच्च्या आहाराचे ज्ञान व अनुभवलेले फायदे यावर त्यांनी लेखन केले. कडबोळ्यासारख्या रुचकर पदार्थांच्या पाकक्रिया इतकेच काय दाढी कशी करावी’ असा प्रतिप्रश्न करून निरुत्तर करीत. त्वचेच�� आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे दाखवून त्यासाठी नग्नता हा विषय त्यांनी अनेक लेखांतून चर्चेला घेतला. पाणी किती प्यावे, कॉलरा, मलेरिया-प्रतिबंध, जीवनसत्त्वे व आहार, तोतरेपणा घालवण्याचा उपाय, हातांची जोपासना असे आरोग्यविषयक लेख तर त्यात असतच पण साहित्य हा विषयही त्यांना प्रिय होता. कथा, कादंब-या, नाटके यांचे परिचय-परीक्षण ते आवडीने करीत. विविध वृत्तपत्रांतून आलेल्या निवडक बातम्यांवर ते खुसखुशीत भाष्य करीत. आहारासंबंधी त्यांनी केलेले प्रयोग व कच्च्या आहाराचे ज्ञान व अनुभवलेले फायदे यावर त्यांनी लेखन केले. कडबोळ्यासारख्या रुचकर पदार्थांच्या पाकक्रिया इतकेच काय दाढी कशी करावी असे विषयही त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. कारण ते सुखकारक होते.\nकर्वे यांच्या कार्याचे य. दि. फडक्यांनी केलेले विवेचन संशोधन-प्रबंधासारखे रूक्ष (एका प्रकरणात त्यांनी ७१ अवतरणे आणि शेवटी संदर्भ नामावली दिली खरी) आहे. त्यांचे वाचनीय स्वरूपात चरित्र लिहून त्याला न्याय द्यावा असा प्रसिद्ध कामशास्त्रपंडित डॉ. विठ्ठल प्रभू यांचा सल्ला ऐकून लेखकाने प्रेरणा घेतली. एखाद्या सविस्तर ग्रंथातच त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल. (पृ १०) असा संकल्प करून गोखल्यांनी प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. बेळगावच्या ‘नवसाहित्य बुक स्टॉल’ने ते दिमाखदार स्वरूपात प्रकाशित केले आहे. शुभ्र कागद, नयनसुख देणारा टाईप, कल्पक नि चित्ताकर्षक सजावट आणि पुठ्याची मजबूत बांधणी करून प्रकाशकाने आपले काम देखणे केले आहे. पण ते चोख केले असे म्हणवत नाही. मुद्रणदोष डोळ्यात खुपावेत इतके झाले. ही चूक कदाचित लेखकाची नसेल पण लेखन गबाळग्रंथी झाले आहे ही कोणाची चूक) आहे. त्यांचे वाचनीय स्वरूपात चरित्र लिहून त्याला न्याय द्यावा असा प्रसिद्ध कामशास्त्रपंडित डॉ. विठ्ठल प्रभू यांचा सल्ला ऐकून लेखकाने प्रेरणा घेतली. एखाद्या सविस्तर ग्रंथातच त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल. (पृ १०) असा संकल्प करून गोखल्यांनी प्रस्तुत चरित्र लिहिले आहे. बेळगावच्या ‘नवसाहित्य बुक स्टॉल’ने ते दिमाखदार स्वरूपात प्रकाशित केले आहे. शुभ्र कागद, नयनसुख देणारा टाईप, कल्पक नि चित्ताकर्षक सजावट आणि पुठ्याची मजबूत बांधणी करून प्रकाशकाने आपले काम देखणे केले आहे. पण ते चोख केले असे म्हण��त नाही. मुद्रणदोष डोळ्यात खुपावेत इतके झाले. ही चूक कदाचित लेखकाची नसेल पण लेखन गबाळग्रंथी झाले आहे ही कोणाची चूक याची किती उदाहरणे द्यावीत\n१. रँग्लर परांजपे यांच्या आत्मवृत्ताचे नाव ‘नाबाद’ असे दिले आहे. ते मुळात ‘नाबाद ८९’ असे आहे. उघडच मूळ मुस्तक त्यांनी पाहिले नाही नि जिथून हे नाव उचलले तिथून नीट उतरवून घेतले नाही.\n२. कर्त्यांनी ‘समाजस्वास्थ्य’ हे मासिक २६ वर्षे ४ महिने चालवले. (जुलै १९२७ ते ऑक्टो १९५३) ही कालगणना लेखक वारंवार २७ वर्षे ४ महिने अशी करतात. (पृ. १२ व पृ. ९८).\n३. आकाशवाणीवर आपण दिलेल्या व्याख्यानांचा कालावधी सांगण्यात देखील ते सुसंगती राखत नाहीत. (पृ.१६ वर २५ मि., पृ.९० वर २० मि., आणि मलपृष्ठावर .. १५ मि.) ४. आपण नवे पुस्तक का लिहितो याची एकाखाली एक ४ कारणे नोंदवून ते म्हणतात, ‘या पाचही बाबतींत पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने हा नवा ग्रंथप्रपंच’ (पृ.१८).\n५. अॅनी बेझंटना पृ. ८२ वर ते खुशाल १८ व्या शतकात टाकतात. मात्र बँडलॉ आणि बेझंटबाईंवर १८७७ साली खटला झाल्याचे ते त्याच पानावर लिहितात.\n६. मलपृष्ठ ४ वरील प्रकाशकाच्या ‘ब्लर्ब’ मध्ये अशीच निष्काळजीपणाची भाषा आहे. कर्त्यांनी पॅरिसमध्ये गणितातील उच्च डिप्लोमा घेतला होता तो लेखकाने ‘उत्युच’ (अत्युच्च) केला आहे. कर्त्यांनी स्वतः समाजस्वास्थ्यात सांगितले आहे की हा एम. ए. च्या पुढचा पण पीएच.डी.पेक्षा कमी असा डिप्लोमा आहे. य. दि. फडके यांनी समाजस्वास्थ्याचे सर्व अंक पाहिले नि आपण य. दिं. चे पुस्तक पाहिले अर्थात आपण समाजस्वास्थ्य पूर्ण पाहिले अशा जातीचा गोखल्यांचा तर्क असल्यावर वेगळे काय होणार पुस्तकाची विश्वसनीयता कमी होते याची त्यांना पर्वा नाही.\n७. लेखकाला अचूक लेखनाचे सोयरसुतक नसल्याचे जागोजाग दिसते. ‘नामूलं लिख्यते किंचित्’ हे वाक्य ते खुशाल ‘ना मूलं लिख्यते किंचित्’ (पृ.१९, २०) असे लिहितात.\n८. संस्कृतविषयक अडचणी आल्या तिथे मी प्रा. स. वा. दीक्षित यांचेकडे धाव घेतली’ (पृ.२३) असे ते म्हणतात. कर्त्यांची पत्नी मालतीबाई किती विविध भूमिकापार पाडीत हे सांगताना त्यांनी ‘गृहिणी सचिवः सखी मिथः, प्रियशिष्या ललितेकलाविधौ हा कालिदासाचा’ प्रसिद्ध चरण घेतला. तो भारवीचा म्हणून ते सांगतात. आता भारवी कोठून आला याचे उत्तर आद्यचरित्रकार दिवाकर बापटांच्या ग्रंथात मिळते. बापटांन��� मूळ चूक केली. तिथून आपले विवेचन उतरवताना यांनी ती मुळाबरहुकूम उचलली आहे.\n९. तीन वर्षांच्या बेकारीने त्रस्त कर्त्यांना ‘शेवटी नाईलाजाने रोझेन्थाल कडे द. म. ५०० रु. पगाराची नोकरी पत्करावी लागली’ असे ते लिहितात. (पृ.१०६) मात्र पान ८९ वर ते लिहितात ‘(रोझेथॉल कंपनीत) या सर्व कामाबद्दल त्यांना दरमहा केवळ २०० रु. पगार मिळत असे.’ हा काळ १९२४ ते २७ चा. त्याकाळी दोनशे रुपयेही पुष्कळ मोठी रक्कम असता नाइलाजाने ५०० रु. ची नोकरी पत्करली हे. कसे\n१०. समाजस्वास्थ्यकारांवर अश्लीलतेचे तीन खटले झाले. प्रस्तावनेत तीनचे चार केले आहेत. याची लेखकास शुद्ध नाही. खरी गोष्ट अशी आहे की, तीन काय चार काय, पाच काय किंवा २५, २०, १५ काय, अन् २०० म्हणा की ५०० सगळे त्यांना सारखेच. हे एक सख्यांचे झाले; पण कालिदास काय अन् भारवी काय, कशाचा कशाला ताळमेळ नाही. आणि सर्वात हद्द झाली ती पुढेच आहे.\nया सुमारे दोनशे पानी चरित्रात पहिली ३३ पृष्ठे या चरित्रग्रंथासाठी आपण कसे उद्युक्त झालो नि त्याची साधनसामग्री कसकशी गोळा केली याची कहाणी आहे. शेवटची १४४ ते १८८ ही ४५ पाने पूर्वचरित्रकार व लेखक, समीक्षक दिवाकर बापट, य. दि. फडके, म. वा. धोंड यांच्या लिखाणातील मजकूर शब्दशः उतरवला आहे. ती चोरी नाही. कारण मूळ स्रोत दिला आहे. पण उसनवारी नक्कीच आहे. ही ७८ पाने गेल्यावर सुमारे १२५ पाने चरित्र आहे. त्यात भरपूर पुनरुक्ती आहे. लेखकाचे स्वतःचे म्हणून जे लेखन आहे ते वाचनीय करण्याचा त्यांचा प्रयत्न त्यांच्या अभिरुचीवर आणि मगदुरावर चांगलाच प्रकाश टाकतो. ते लिहितात; समाजस्वास्थ्य हे मासिक र. धों. व मालतीबाईंचे अपत्य, अयोनिसंभव होते. २७ वर्षे ४ म. आयुष्य मिळालेल्या या बालकाचे र. धों. नी मृत्यूपर्यंत लाडच केले. बाळाची आई (मालतीबाई) त्याच्या ऐन तारुण्यात त्याला पोरका करून देवाघरी गेली. फ्रेंच संस्कृती अंगी मुरलेल्या रघुनाथरावांनी जणू काही फ्रेंच वातावरणातच वाढविला. “वयाच्या दीड वर्षापासून अर्धनग्न मादक तरुणींच्या अंगाखांद्यांवर लोळण्यात त्याचे आयुष्य गेले. पुष्ट देहाच्या सुंदर केशकलापाच्या, नखरेल अशा या बायकांचे सान्निध्य त्यास आजन्म मिळाले. या त्याच्या मैत्रिणी कुणी यहुदी, कुणी अमेरिकन तर कुणी इंग्लिश होत्या. अशा स्त्रियांचे शरीरगंध त्याला ज्ञात झाले. अधूनमधून चिनी व जपानी सौंदर्याचे नमुने त्याने जवळून पाहिले. हा त्यांच्या अंगवेष्टणातच वाढला. बापाने धरलेला नग्नतेचा आग्रह आणि समागमस्वातंत्र्याचा मंत्र मुलाने पुरेपूर अनुभवला असेल. वयाच्या केवळ २७ व्या वर्षी अकाली मृत्यू पावलेल्या या बालकाबाबत त्याच्या कौतुकाकडे अनिमिष नजरेने पाहणाया प्रेक्षकांना त्याच्या मृत्यूपेक्षा त्यांच्याबरोबर ‘दरवेळी बदलणा-या सुंदरी आता दिसणार नाहीत याचीच हळहळ अधिक वाटली\nसुप्रसिद्ध समीक्षक म. वा. धोंड आणि चोखंदळ प्रकाशक श्री. पु. भागवत यांनी त्यांना शुभेच्छा देताना तर दिल्या पण प्रकाशित पुस्तक पाहिल्यावर कपाळावर हात मारून घेतला असणार श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी हे सर्वांगपरिपूर्ण चरित्र वाचून मी कृतकृत्य झाले आहे’ (पान ३१) असे आपल्या पत्रात म्हटले आहे. श्री. ज. जोशींच्या बखर रघुनाथाची या कादंबरीला ‘गाढव आहे ती कादंबरी’ असा शेरा देणा-या शकुंतलाबाई हे पत्र लिहितेवेळी (८-९-९८) ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी ते न वाचताच लेखकाला हे प्रमाणपत्र दिले असावे हे उघड आहे. आपल्या हाती लागलेली अमोल सामग्री घेऊन लेखक अमोल पालेकरांना भेटले. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही शोधून काढलेत ते ते लिहिलेच पाहिजे असे कुठे आहे श्रीमती शकुंतलाबाई परांजपे यांनी हे सर्वांगपरिपूर्ण चरित्र वाचून मी कृतकृत्य झाले आहे’ (पान ३१) असे आपल्या पत्रात म्हटले आहे. श्री. ज. जोशींच्या बखर रघुनाथाची या कादंबरीला ‘गाढव आहे ती कादंबरी’ असा शेरा देणा-या शकुंतलाबाई हे पत्र लिहितेवेळी (८-९-९८) ९२ वर्षांच्या होत्या. त्यांनी ते न वाचताच लेखकाला हे प्रमाणपत्र दिले असावे हे उघड आहे. आपल्या हाती लागलेली अमोल सामग्री घेऊन लेखक अमोल पालेकरांना भेटले. ते म्हणाले, ‘जे जे तुम्ही शोधून काढलेत ते ते लिहिलेच पाहिजे असे कुठे आहे’ लेखक म्हणतात, ‘मी चमकलो. नवी काही विपरीत माहिती कशी लिहावी या विचारात असलेला मी पालेकरांच्या बुद्धिचापल्याने वाचवला गेलो.’ (पृ.२९) काय होती ही विपरीत माहिती\nकर्व्यांच्या पत्नी मालतीबाईंनी संततिप्रतिबंधक शस्त्रक्रिया करून घेतली. कर्त्यांचे चरित्रकार दिवाकर बापट लिहितात, ‘ह्या शस्त्रक्रियेच्या संबंधात लिहिताना श्रीमती शकुंतलाबाई परांजपे ह्यांनी एक मर्मस्पर्शी वाक्य आपल्या लेखात लिहिले आहे. त्या म्हणतातः ‘Thus his noble heredity died with him’ (उपेक्षित द्रष्टा पान २१) पुढे १९��६ साली कर्वे आफ्रिकेत आपल्या भावाकडे, डॉ. शंकर धोंडो कर्वे यांच्याकडे गेले असता त्यांनी स्वतःवर नसबंदी-शस्त्रक्रिया करून घेतली. (फडकेकृत चरित्र पान ५६). कर्वे समागमस्वातंत्र्याचे पुरस्कर्ते होते. त्यांचे स्वतःचे वर्तन ह्या प्रकारचे होते अशी नवी माहिती लेखकाला मिळाली असणे संभवते. तसे असेल तर तीमुळे चरित्राचे काय नुकसान होणार होते ते जन्मभर ज्या मताचा हिरिरीने पुरस्कार करत होते तसे स्वतः वागले हे सांगणे गैर कसे ते जन्मभर ज्या मताचा हिरिरीने पुरस्कार करत होते तसे स्वतः वागले हे सांगणे गैर कसे श्री.ज.जोश्यांच्या कादंबरीत, (बखर रघुनाथाची) त्यांची अन्तेवासी सहकारी महिला त्यांना शय्यासोबत करायला बोलावते असा एक प्रसंग आहे. श्री. जं. नी तिच्या वयाची अशी गफलत केली आहे की ती स्त्री ७३ वर्षांची आहे असे दिसते. प्रत्यक्ष श्री. जं. च्या डोळ्यांसमोर असणारी ती प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ती तेव्हा ४५ वर्षांची असणे शक्य असते. ह्या सर्व लिखाणात श्री. जं. चे कसे तारतम्य सुटले आहे हे म. वा. धोंडांनी मार्मिकपणे दाखवले आहे. ती महिला, तिचे संबंध याबद्दल काही आधार, समजा लेखकाला सापडले असतील. तरी संबंधित व्यक्तींची बदनामी होणार नाही अशी खबरदारी घेऊन लेखकाने तोही भाग प्रकाशात आणायला हवा होता. त्यासाठी अमोल पालेकरांच्या बुद्धिचापल्याचा आधार घ्यायची काय जरुरी होती\nय.दि.कृत कर्वेचरित्रात, त्यांच्या कार्याची ओळख करून घेताना अनेक गोष्टी खटकत राहतात. कर्त्यांनी ज्या सुखवादाचा पुरस्कार केला तो नुसताच इहवादी नसून स्वार्थसुख-वाद आहे. त्याचे मूळ सूत्र आहे की, मनुष्य सर्वदा स्वसमाधानासाठी काम करतो. अगदी दुसन्यासाठी स्वतःचा जीव देणारा मनुष्यही त्या कृतीने आपले समाधान होते म्हणून ती कृती करतो. तेच कर्वे परोपकार म्हणजे नीती, सर्वांच्या सुखासाठी झटणे म्हणजे सुखवादी नीती असे म्हणतात. मनुष्य जर स्वभावतः केवळ स्वार्थी असेल तर त्याने परोपकार करावा हे म्हणणे कसे सयुक्तिक होईल या प्रश्नाचा ऊहापोह त्यांच्या कार्याचे मूल्यमापन करताना करावा लागेल.\nय.दि.म्हणतात, स्त्रीस्वातंत्र्याचे कैवारी कर्वे स्त्रियांनी उगीचच समतेचा ध्यास घेऊ नये असे म्हणतात. हट्टाने, पुरुष करतील ती ती कामे आम्ही करणार असा त्यांनी हेका धरू नये. त्यांना रंगमहाल हवा असतो. पुरुषाच्या मान���ने त्यांना न्यायाची चाड कमी असते. अखेर सुखासाठी किंवा प्रजननासाठी समागम हेच स्त्रियांचे जीवितकार्य असते असे कर्वे समजतात (समाजस्वास्थ्य १९५१ ऑगस्ट ते नोव्हेंबर). कर्त्यांच्या या मतांची शहानिशा होणे, त्यांची चिकित्सा करणे हे त्यांच्या जीवितकार्याचे म्हणा की बुद्धिवादाचे म्हणा खरे मूल्यमापन होईल. ते करायला लेखक मधुसूदन गोखल्यांपेक्षा जास्त ताकदीचा लागेल. पूर्वीची चरित्रे अपुरी व अनभिज्ञ वाटल्याने आपला ग्रंथप्रपंच हा त्यांचा दावा पोकळ आहे. तसेच या सविस्तर चरित्रग्रंथात कर्त्यांच्या जीवितकार्याचे खरे मूल्यमापन करता येईल (पृ. १०) हाही समज त्यांचा भ्रम होता हे दिसून येते. कर्त्यांची आठवण ताजी करून द्यायला गोखल्याच्या चरित्रग्रंथाने हातभार लावला आहे एवढे मात्र खरे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00321.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/politics?NewsEdition=Raigad", "date_download": "2020-10-31T15:24:55Z", "digest": "sha1:NY3LLHJCT2OSU6RPGRLMPFJTFGU2Q45J", "length": 5287, "nlines": 113, "source_domain": "www.krushival.in", "title": "रायगड राजकारण : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज | Raigad Politics News | Latest Political News in Marathi | Local News from Raigad Politics - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nशेतकरी विधेयका विरोधात रोहा तालुका काँग्रेसने राबविली...\nशेतकरी विधेयका विरोधात रोहा तालुका काँग्रेसने राबविली सह्यांची मोहीम..\nनवी मुंबईत दामिनी पथक स्थापना करा पनवेल शहर\nनवी मुंबईत दामिनी पथक स्थापना करा\nमोहन गोळे - पाटील यांचा शेकापक्षात प्रवेश\nराष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष, मुळशी तालुक्यातील पिरंगुट...\nरायगडातील राजकारण होतेय अनलॉक 87 ग्रामपंचायतींच्या....\nमहाविकास आघाडीचे महेंद्र तेटगुरे बिनविरोध\nखांडस ग्रामपंचायत उपसरपंचपदी रेखा मेंगाळ\nकर्जत तालुक्यातील खांडस ग्रुप ग्रामपंचायतच्या रिक्त असलेल्या.....\nराष्ट्रवादी काँग्रेसच्या तालुका उपाध्यक्षपदी धनंजय कवठेकर\nअलिबाग तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते, रायगड भुषण पुरस्कार......\nउरण तालुक्यात निवडणुकीचे वारे\nसहा ग्रामपंचायतीत होणार मतदान\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/how-is-today-going-to-be-for-you-know-todays-zodiac-future-l-07-september-2020/", "date_download": "2020-10-31T16:10:11Z", "digest": "sha1:5DJUHBGWFXROFLIVKMBQ2QCV7TS6VKO5", "length": 29042, "nlines": 180, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार ! जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 07 सप्टेंबर 2020 | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome मनोरंजन आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 07 सप्टेंबर 2020\nआयुष्यातील उच्च दर्जाची महानता अनुभवण्यासाठी तुमचे आयुष्य उदात्त बनवा. चिंता करणे विसरून जाणे हे त्यादृष्टीने टाकलेले पहिले पाऊल असेल. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. घरातील कुणी सदस्याच्या व्यवहाराने तुम्ही चिंतीत राहू शकतात. तुम्हाला त्यांच्याशी बोलण्याची आवश्यकता आहे. लग्न ठरलेल्या व्यक्तींना त्यांचा जोडीदार हा मोठ्या आनंदाचा स्त्रोत आहे याचा अनुभव मिळेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. लोकांसोबत बोलण्यात आज तुम्ही आपले बहुमूल्य वेळ वाया घालू शकतात. तुम्हाला असे करण्यापासून बचाव केला पाहिजे. तुमच्या नेहमीच्या दिवसापेक्षा आजचा दिवस हा वैवाहिक आयुष्यातील वेगळा दिवस असेल, तुम्हाला आज काहीतरी वेगळा अनुभव मिळणार आहे.\nतुमच्या सर्व अडचणी, समस्यांवर हसत हसत मात करणे हाच उत्तम उपाय ठरतो. तुमचे काही जुने आजार आज तुम्हाला चिंतीत करू शकतात. ज्यामुळे तुम्हाला हॉस्पिटल ही जावे लागू शकते आणि तुमचे बरेच धन ही खर्च होऊ शकते. आपले सामाजिक आयुष्य दुर्लक्षित करू नका. आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून कुटुंबियांसमवेत पार्टीसाठी जा. त्यामुळे केवळ आपल्यावरील ताण कमी होणार नाही तर आपली द्विधावस्था देखील नाहिशी होईल. प्रियजनांसोबत मेणबत्तीच्या प्रकाशात अन्नसेवनाचा आनंद लुटा. व्यावसायिकांना चांगला दिवस. अनपेक्षित फायदा अथवा घबाड मिळण्याची शक्यता आहे. अफवा आणि फुकाच्या गप्पाटप्पा करणे यापासून दूर राहा. आजच्या दिवसाची संध्याकाळ ही तुमच्या जोडीदारासमवते व्यतित केलेली सर्वोत्तम संध्याकाळ असेल\nभरपूर प्रवासामुळे तुम्ही उन्मादी बनाल. आज घरातून बाहेर जातांना मोठ्यांचा आशीर्वाद घेऊन निघा यामुळे तुम्हाला धन लाभ होऊ शकतो. दिवसाच्या उत्तरार्धात होणारी एखाद्या जुन्या मित्राची भेट उल्हसित करेल. एखाद्या मौल्यवान वस्तूप्रमाणे आपले प्रेम ताजे असू द्या. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. बहुतांश घटना आपणाला हव्या तशा घडल्यामुळे उत्साहाने खळाळता, प्रसन्नदायी असा आजचा दिवस असेल. तुमचे वैवाहिक आयुष्य म्हणजे धमाल, आनंद आणि समाधान वाटेल.\nएखाद्या कपटी धूर्त परिस्थितीचा सामना करावा लागल्यामुळे उदास होऊ नका. जसे अन्नामध्ये मीठ असणे गरजेचे आहे, तसेच जीवनात सुखाची किंमत कळण्यासाठी थोडेसे दुख असावे लागते. आपला मूड बदलण्यासाठी एखाद्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हा. धनाचे आगमन आज तुम्हाला बऱ्याच आर्थिक परिस्थितीतून दूर करू शकते. आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर काहीतरी मस्तीखोर, उत्साही करण्यासाठी एकदम योग्य दिवस. प्रेमप्रकरणामध्ये गुलामासारखे वागू नका. आजचा दिवस उच्च कामगिरीचा आणि उच्च वर्तुळात वावरण्याचा आहे. रिकाम्या वेळेचा योग्य वापर करणे तुम्हाला शिकावे लागेल अथवा जीवनात तुम्ही बऱ्याच लोकांच्या मागे राहाल. जर तुम्ही आणि तुमच्या जोडीदाराने मद्यप्राशन केले आणि भरपू जेवण केले असेल तर प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो.\nप्रत्येकाला मदत करण्याच्या इच्छेमुळे तुम्ही आज थकून जाल, दमून जाल. कुणी जवळच्या नातेवाइकाच्या मदतीने आज तुम्ही आपल्या व्यवसायात उत्तम प्रगती करू शकतात ज्यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ ही होईल. कुटुंबातील लोकांमध्ये पैश्याला घेऊन आज वाद होऊ शकतात. पैश्याच्या बाबतीत तुम्हाला कुटुंबातील सर्व लोकांसोबत स्पष्ट होण्याचा सल्ला दिला जातो. आपल्या प्रियकर/प्रियसीशी सूड उगविण्याच्या भावनेने वागल्यास काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा शांत डोक्याने, आपल्या ख-या भावना नेमकेपणाने सांगणे योग्य ठरेल. आज तुम्ही प्रकाशझोतात राहाल – आणि यश तुमच्या आवाक्यात येईल. रात्री ऑफिस मधून घरी येण्याच्या वेळी आज सावधानतेने वाहन चालवले पाहिजे अथवा दुर्घटना होऊ शकते आणि बऱ्याच दिवसांपर्यंत तुम्ही आजारी राहू शकतात. तुमच्या जोडीदाराच्या आळशीपणामुळे तुमच्या कामात अस्वस्थता येईल.\nआपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल – आणि पूर्वीच्या दिवसांमध्ये केलेली मेहनत फळाला येईल. तुमच्यापैकी काही जण दागदागिने खरेदी कराल किंवा गृहोपयोगी वस्तुची खरेदी संभवते. संध्याकाळ उजाडताच प्रियाराधन करण्याकडे तुमचा कल वाढेल. महत्त्वाच्या व्यक्तींशी चर्चा करताना सजग असा एखादी महत्त्वाची टीप मिळून जाईल. तुमचे व्यक्तित्व असे आहे की, जास्त लोकांसोबत भेट घेऊन तुम्ही चिंतीत होऊन जातात आणि नंतर आपल्यासाठी वेळ काढण्याचा प्रयत्न करतात. यासाठी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप उत्तम राहणार आहे. आज तुम्हाला आपल्यासाठी पर्याप्त वेळ मिळेल. तुमच्या वैवाहिक आयुष्यातील हा एक उत्तम दिवस असेल. तुम्ही तुमच्या जोडीदारावर कित��� प्रेम करता, हे व्यक्त करा.\nआपल्या आधारावर अनेक गोष्टी अवलंबून असतील आणि आपल्या मनाची स्पष्टता निर्णय घेण्यासाठी महत्त्वाची असेल. तुम्ही इतरांवर अतिखर्च करण्यासाठी पुढाकार घ्याल. जुन्या ओळखी आणि संबंधाना उजाळा देण्यासाठी चांगला दिवस. प्रणयराधन आनंददायी आणि खूपच उत्साहाचे ठरेल. आजच्या दिवशी तुमच्या कामात प्रगती झालेली दिसून येईल. गरजेच्या कामाला वेळ न देणे आणि व्यर्थ कामात वेळ घालवणे आज तुमच्यासाठी घातक सिद्ध होऊ शकते. तुम्हाला आणि तुमच्या जोडीदाराला आज एक चांगली बातमी समजणार आहे.\nइतरांबरोबर आनंद वाटून घेण्याने आपले आरोग्य बहरून जाईल. जर तुम्ही लोन घेणार असाल आणि बऱ्याच दिवस याच कामात असाल तर, आजच्या दिवशी तुम्हाला लोन मिळू शकते. दैनंदिन व्यस्ततेतून थोडा वेळ काढी आणि मित्रमंडळींसमवेत आज बाहेर जा. आजच्या दिवशी आपल्या प्रिय आवडत्या व्यक्तीशी शालीनतेने वागा. योग्य लोकांसमोर तुम्ही तुमची कौशल्ये आणि बुद्धिमत्तेची चुणूक दाखवलीत तर लवकरच तुमची सार्वजनिक प्रतिमा अधिक चांगली बनेल. या राशीतील लोकांना आज स्वतःला समजण्याची आवश्यकता आहे. जर तुम्हाला वाटते की, तुम्ही जगातील गर्दीत कुठे हरवलेले आहे तर, आपल्यासाठी वेळ काढा आणि आपल्या व्यक्तित्वाचे आकलन करा. तुमच्या जोडीदाराच्या एखाद्या कामामुळे तुम्ही अवघडले जाला, पण नंतर तुम्हाला जाणवेल जे झालं ते चांगल्यासाठीच होतं.\nआज तुम्ही ऊर्जेने भरपूर असाल – तुम्ही जे काही कराल त्यासाठी तुम्हाला नेहमीपेक्षा निम्माच वेळ लागेल. धनाची देवाण-घेवाण आज दिवसभर असेल आणि दिवस मावळण्याची वेळी तुम्ही बचत करण्यात यशस्वी असाल. अनुरुपांसाठी वैवाहिक संबंध जुळून येतील. विशुद्ध प्रेमाचा तुम्हाला अनुभव मिळणार आहे. त्यामुळे त्यासाठी थोडा वेळ राखून ठेवा. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. मन रिझविण्यासाठी, मनोरंजनासाठी चांगला दिवस. तुम्हाला जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असल्यासारखे वाटेल, कारण तुमचा/तुमची जोडीदार तुम्हाला ते जाणवून देणार आहे.\nइतरांशी आनंदाचे क्षण वाटल्यामुळे तुमची प्रकृती ताजीतवानी होईल. परंतु, तुम्ही प्रकृतीकडे दुर्लक्ष केलेत तर मात्र तुम्ही परत आजारी पडाल. या राशीतील विवाहित ���ातकांना आज सासरच्या पक्षाकडून धन लाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबामध्ये वर्चस्ववादी भूमिका ठेवण्याचा आपला स्वभाव तातडीने बदलण्याची गरज आहे. कुटुंबातील सदस्यांशी जवळिक साधून काम करा, आयुष्यातील चढ-उतार त्यांच्याशी शेअर करा. आपला हा बदललेला स्वभाव त्यांना अमर्याद आनंद मिळवून देईल. तुमचे आणि तुमच्या जोडीदाराचे ठोके आज एकाच लयीत वाजतील. तुम्ही प्रेमात पडला आहात, याचं हे लक्षण आहे नवीन ग्राहकांशी वाटाघाटी करण्यासाठी उत्तम दिन आहे. आजच्या दिवशी आपल्याला काय वाटते हे दुस-यांना कळावे अशी इच्छा बाळगू नका. प्रेम, चुंबने, मिठ्या आणि मजा, आजचा दिवस हा तुमच्यासाठी रोमँटिक असणार आहे.\nअमर्याद ऊर्जा आणि उत्साह तुमच्यात सतत सळसळत राहील. त्यामुळेच मिळालेल्या प्रत्येक संधीचा तुम्ही योग्य फायदा घेऊ शकाल. आपली गुंतवणूक आणि भविष्यातील ध्येयांबद्दल गुप्तता बाळगा. नातवंडे ही आपल्यासाठी अपरिमित आनंदाचा स्रोत असतील. तुमची ऊर्जा पातळी खूप उच्च असेल – कारण तुमचे प्रियजन तुमच्यासाठी आनंद निर्माण करतील. तुमच्या शत्रूंना त्यांच्या कुकर्मांचे परिणाम आज भोगावे लागणार आहेत. आजचा दिवस लाभदायक असल्यामुळे अनेक घटक तुमच्या बाजूने असतील आणि तुम्ही सर्वोच्च स्थानी पोहोचलेले असाल. आज तुमचा जोडीदार रिवाइंडचं बटण दाबणार आहे आणि तुमचं सुरुवातीच्या दिवसातलं प्रेम आणि रोमान्स जागा होणार आहे.\nदिवसाची सुरवात तुम्ही योग साधनेने करू शकतात. असे करणे तुमच्यासाठी फायदेशीर असेल आणि पूर्ण दिवस तुमच्यात ऊर्जा राहील. नव्या आर्थिक करारांना अंतिम स्वरुप मिळाल्यामुळे ताजा अर्थपुरवठा होईल. तुम्ही विश्वास ठेवा अगर नका ठेऊ, पण रोल मॉडेल म्हणून कोणीतरी तुमच्याकडे पाहत असते. त्यामुळेच केवळ प्रशंसनीय अशीच तुमची कृती ठेवा, त्यातूनच तुमच्या प्रतिष्ठेत वाढ होईल. आजचा दिवस विशेष करण्यासाठी अगदी थोडासातरी दयाळूपणा दाखवा, प्रेम करा. आपणास माहीत असणा-या महिलेमार्फत कामाची संधी मिळेल. गोष्टींना योग्य प्रकारे समजण्याचा आज तुम्ही प्रयत्न केला पाहिजे अथवा कुठल्या कारणास्तव तुम्ही रिकाम्या वेळी आपल्या गोष्टींचा विचार करत राहाल आणि आपली वेळ खराब कराल. आज, तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत आयुष्यातली एक उत्तम संध्याकाळ व्यतीत कराल.\nPrevious articleआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार ��ाणून घ्या आजचे राशी भविष्य l 06 सप्टेंबर 2020\nNext articleमागवला कॅमेरा, आल्या जुन्या चपला अॅमेझॉनवरून ऑनलाइन खरेदी केल्यानंतर काय घडलं \nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 31 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 30 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 29 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 28 ऑक्टोबर 2020\n‘तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ… हा आठवतोय का सिनेमा हा Cute सरदार अडकणार लग्नाच्या बेडीत…\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 26 ऑक्टोबर 2020\nचीनला मिरची झोंबली,भारतीय वेबसाईट्स आणि वृत्तपत्रांवर घातली बंदी\nमध्यरात्रीच्या सुमरास पुण्यात आग्नी तांडव \ncorona : पुणे विभागातील जिल्ह्यामध्ये कोरोनाची काय परिस्थिती \nHAL हेर हनी ट्रॅपच्या जाळ्यात, धक्कादायक माहिती समोर \nपुणे – एसआरपीएफच्या 32 जवानांना कोरोनाची लागण…\n कृषी विधेयक मंजूर l\n काँग्रेस नेते राहुल गांधींना पोलिसांकडून अटक \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nसुशांतच्या जाण्याने उद्धव ठाकरेही हळहळले\n‘या’ अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा… म्हणाली आदित्य ठाकरे दिशा सलियानच्या…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00322.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A4%A8-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-31T15:21:10Z", "digest": "sha1:CVQGWAJBN3RRZKPCU4YS2V6HPCWTREQK", "length": 3848, "nlines": 89, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "अहवाल – Mulyavardhan", "raw_content": "\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nकेम्ब्रिज विद्यापीठाचा संशोधन अहवाल (२०११)\nओरेगॉन विद्यापीठाचे डॉ. ब्रायन फ्ले यांनी केलेल्या प्रायोगिक अभ्यासाचा अहवाल (२०१३)\nमूल्यवर्धन कार्यक्रमाचे मूल्यमापन : एन.सी.ई.आर.टी.\n“मी आणि मूल्यवर्धन” : शिक्षकांच्या प्रतिसादाचे गुणात्मक विश्लेषण (डिसेंबर २०१९)\nमूल्यवर्धन राज्यस्तरीय पाहणी अहवाल (२०१५)\nश्री. शांतिलाल मुथ्था यांनी ३४ जिल्ह्यांत केलेली पाहणी (२०१६-१७)\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nजिल्हा मेळावे – पोस्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AA%E0%A5%A8%E0%A5%A7", "date_download": "2020-10-31T17:21:58Z", "digest": "sha1:PPMGY74VXYRVXYGVMEGURNWWBWY3SHUJ", "length": 4884, "nlines": 160, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १४२१ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► इ.स. १४२१ मधील जन्म‎ (१ प)\n\"इ.स. १४२१\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १४२० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00323.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/prashant-thakur-requested-state-govt-cidco-should-build-covid-hospital-panvel-and-uran-320774", "date_download": "2020-10-31T17:15:19Z", "digest": "sha1:L76HXDKZYAJD65FY6CJQ32OSYYDZ2QPN", "length": 17333, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "सिडकोने एक हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारावे; प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी - prashant thakur requested to state govt that cidco should build covid hospital in panvel and uran | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nसिडकोने एक हजार खाटांचे कोव्हिड रुग्णालय उभारावे; प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nसिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे.\nनवी मुंबई : पनवेल व उरण तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. अनेक रुग्णालये भरली आहे वाढत चाललेल्या कोरोना रुग्णांना वेळेवर आणि पुरसे उपचार मिळावे, याहेतूने कोरोनाबाधीत रूग्णांसाठी सिडकोच्या माध्यमातून सरकारने तातडीने किमान एक हजार बेडचे सुसज्ज रूग्णालय उभारावे अशी मागणी पनवेलचे भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे ठाकूर यांनी मागणी केली आहे. कोव्हिड रुग्णालय उभारण्याबाबत ठाकूर यांनी निवेदनही दिले आहे.\nसीबीएसईच्या बारावीच्या निकालात मुलींची बाजी; तब्बल दोन लाख विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांहून अधिक गुण... ​\nपनवेल, उरण तसेच नवी मुंबईतील शेतकऱ्यांच्या जमिनी सिडकोमार्फत निरनिराळ्या प्रकल्पासाठी अगदी तुटपुंज्या दरात संपादित केलेल्या आहेत. त्याबदल्यात सिडकोला प्रचंड फायदा झाला आहे. सद्यस्थितीत सिडकोचे पनवेल व उरण तालुक्यामध्ये मोठी गुंतवणूक असलेले विकास प्रकल्प सुरू आहेत . ज्या पनवेल व उरण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जमिनींवरील प्रकल्पांवर सिडको नावारूपाला आली त्या दोन्ही तालुक्याच्या हद्दीतील कोरोना रूग्णांना आरोग्य सेवा पुरवणे सिडकोचे प्रथम कर्तव्य आहे.\nमराठी चित्रपटसृष्टी येतेय हळूहळू पूर्वपदावर; टिझर लॉंचिंगसह चित्रीकरणाला सुरुवात...​\nमात्र असे असतानाही सिडकोने मुलुंड येथे उभारलेल्या 1200 खाटांच्या कोव्हिड रूग्णालयाला अर्थसहाय्य केले आहे. त्याच धर्तीवरती पनवेल व उरण तालुक्यातील कोरोनाबाधित रूग्णांसाठी किमान एक हजार बेडचे कोविड रूग्णालय तातडीने उभे करणे गरजेचे आहे. याखेरीज पनवेल व उरण तालुक्यातील मोठया क्षमतेच्या रुग्णालयांना आवश्यक ते वैद्यकिय साहित्य पुरविण्यास सिडकोने पुढाकार घेतल्यास अशा हॉस्पीटलबरोबर करार करून सिडको अथवा प्रशासनाने नागरिकांना विनामूल्य अथवा रास्त दरात कोरोनावरील उपचारासाठी मदत मिळवून देवू शकते, असेही ठाकूर यांनी निवेदनात नमूद केले आहे.\nउपचारांसोबत मानसिक आरोग्याची ही काळजी; सेंट जॉर्ज रुग्णालयात डॉक्टरांकडून समुपदेशन...​\nपनवेल आणि उरण भागात कोरोना रुग्णांना दिलासा देणारे एकही मोठे रुग्णालय उपलब्ध नाही. अशा परिस्थितीत नागरीकांचा असंतोष उफाळून येऊ शकतो. त्यामुळे रुग्णालय उभारण्याबाबत ठाकूर यांनी रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे व सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनाही मागणी केली आहे.\nसंपादन : ऋषिराज तायडे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग सुरू होणार; 2 नोव्हेंबरपासून नोंदणी तर तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/eclipse-corona-proclamation-harhar-mahadev-shravan-monday-kaleshwar-temple-without-devotees", "date_download": "2020-10-31T16:50:25Z", "digest": "sha1:SAA26FG4WOTLX7U6KCBPAHOHNXAXBI6M", "length": 19168, "nlines": 290, "source_domain": "www.esakal.com", "title": "हरहर महादेवच्या घोषणेला कोरोनाचे ग्रहण, श्रावण सोमवार काळेश्वर मंदीर भक्ताविना.... - Eclipse of Corona to the proclamation of Harhar Mahadev, Shravan Monday Kaleshwar temple without devotees nanded news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nहरहर महादेवच्या घोषणेला कोरोनाचे ग्रहण, श्रावण सोमवार काळेश्वर मंदीर भक्ताविना....\nकोरोनाच्या धास्तीमुळे शिवभक्तांनी आपल्या आराधअ��� दैवातंकडे पाठ फिरविल्याचे पहायवयास मिळाले.\nनांदेड : शहरातील प्रसिद्ध असलेले काळेश्वर मंदीर परिसर आज श्रावण सोमवार (ता. २७) असतांनाही सुनसान दिसून आले. कोरोनाच्या धास्तीमुळे शिवभक्तांनी आपल्या आराधअय दैवातंकडे पाठ फिरविल्याचे पहायवयास मिळाले. या मंदिरासोतच चैतन्य नगर, गाडीपूरा, मुखेड आदी भागातील महादेव मंदीरामध्ये भक्तांची मांदीयाळी नव्हती.\nचैतन्यमय व प्रसन्नताही मोहक निसर्गसंपदा येणे भरभरुन असलेल्या श्रावणाची प्रतीक्षा घराघरात होती. श्रावण मासाला हिंदू संस्कृतीत विशेष महत्त्व आहे. परंतु यंदा कोरोनाच्या भीतीने सरकारने सर्वच धार्मिक विधीवर बंदी घातली आहे. भाविकांसाठी मठ, मंदिरे, संस्थान बंद ठेवले आहेत. त्यामुळे श्रावणात प्रथमच भाविकाविना मंदिरे सुनी झाली होती. पूजा-अर्चा, अभिषेक, प्रार्थना, भजन, कीर्तन, प्रभू नामाचा गजर सर्वकाही थांबले आहे. कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे.\nहेही वाचा - सख्या भावाचा खून करणाऱ्या भावाला पोलिस कोठडी, काय आहे प्रकरण...वाचा \nयावर्षी देशावर कोरोना वैश्विक महामारीचे संकट\nश्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे, देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात वदने ह्यांच्या वाचून घ्यावे या कविता प्रसिद्ध ओव्या श्रावण महिन्यात गायल्या जातात. पण यावर्षी देशावर कोरोना वैश्विक महामारीच्या संकटाने श्रावणाच्या उत्साही व आनंददायी वातावरणावर विरजण घातले आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यात जनजीवन पूर्णपणे थंडावले असून समाजातील प्रत्येक घटकाला त्रासून सोडले आहे. कोरोना बाधित रुग्ण संख्येने आकडा हजाराच्यावर गाठला असून कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याने वातावरण चिंतातुर आहे.\nविविध ठिकाणची महादेवाची मंदिरे भक्तांनी गजबजून जातात\nगेल्या चार महिन्यांपासून हिंदू संस्कृतीतील अनेक महत्त्वाच्या सणावर निर्बंध असल्याने मठ, मंदिरे बंद आहेत. अनेक शतकांची पायी वारीची पंढरपूरची परंपरा खंडित झाली आहे. आता सणावाराची सुरुवात श्रावणापासून होत असताना सरकारचे निर्बंध कायमच आहेत. या मासांमध्ये वृत्त, वैकल्य, उपासना पूजापाठ, अभिषेक, भजन-कीर्तन, जागरण मोठ्या प्रमाणावर केले जातात. विविध ठिकाणची महादेवाची मंदिरे भक्तांनी गजबजून जा���ात. श्रावण सोमवारी तर सर्वच मंदिरांमध्ये भक्तांची मांदियाळी असते. हर हर महादेवचा गजर करीत महिनाभर जलाभिषेक केला जातो. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा यंदा कोरोना महामारीमुळे खंडित झाली आहे.\nयेथे क्लिक करा - Good news : आता कोरोना चाचणी लवकर होणार, मिळाल्या पाच हजार अॅन्टीजेन रॅपिडटेस्ट कीट\nपरंपरा खंडित झाल्याचे दुःख- महादेव भक्त सांगत आहेत\nसततच्या संचारबंदीमुळे घरोघरी श्रावणाचा उत्साह दिसून येत नाही. बाजारपेठा बंद असल्यामुळे पूजासाहित्य बेल फुल, विभूती, रुद्राक्ष, माळा, कापूर, अगरबत्ती, दूध, फळे, काजू, बदाम, पिस्ता यासह विविध वस्तूंची विक्री मंदावली आहे. ऐतिहासिकस सांस्कृतिकस प्राचीनस धार्मिक परंपरा असलेली ठिकाणे जिल्ह्यात अधिक आहेत. पंचक्रोशीतील प्रसिद्ध काळेश्वर मंदीर, मुखेड येथील विरभद्र मंदीर, मरळक येथील इमलेश्वर मंदीर, हदगावचे केदारनाथ मंदीरासह अनेक महादेव मंदीरांमध्ये यावर्षी सर्वत्र शुकशुकाट आहे. श्रावणात आपल्या परिसरातील विविध मन्दिराबरोबरच राज्यातील विविध महादेव मंदिराच्या तीर्थयात्रेसाठी भाविक जात असतात. त्यामुळे भाविकांना हा बेत रद्द करावा लागला आहे. आता पर्यायाने घरोघरी शिव आराधना करावी लागत आहे. श्रावणात अशा प्रसंगाला सामोरे जावे लागेल असे कधीही वाटले नव्हते. अनेक वर्षापासून श्रावणात मंदिरांमध्ये हर हर महादेव म्हणत बेलपत्र वाहण्याची परंपरा खंडित झाल्याचे दुःख निश्चितच असल्याचे काही महादेव भक्त सांगत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यं��� जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00324.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/woman-reproductive-system-uterus-information-2/", "date_download": "2020-10-31T16:37:15Z", "digest": "sha1:67Q5M7AZWC4KJERD76D7O4AD2FUP6LEE", "length": 8321, "nlines": 115, "source_domain": "arogyanama.com", "title": "woman reproductive system uterus information,| रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी,", "raw_content": "\nरजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – गर्भपिशवीच्या समस्यांबाबत महिलांमध्ये अनेक समज-गैरसमज आहेत. काही कारणांमुळे गर्भपिशवी काढण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अनेकदा रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव होत असेल तर पुढील धोके टाळण्यासाठी डॉक्टर ही शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देतात.\n१) रजोनिवृत्तीनंतरही रक्तस्त्राव व अन्य त्रास होत असल्यास गर्भाशयाचा कर्करोग टाळण्यासाठी गर्भपिशवी काढावी लागते.\n२) हार्मोन्सचे संतुलन बिघडले तर रक्तस्राव अनियिमत होतो. रक्तक्षय होतो म्हणून गर्भपीशवी काढावी लागते.\n३) गर्भपिशवीत गाठ झाली असेल तर ती गर्भासारखी वाढत जाते. यामुळे रक्तस्राव अधिक प्रमाणात होतो.\n* यामुळे होणारा एनिमिया\n* क्युरेटि��� करून अनियंत्रित रक्तस्त्राव कमी करणे.\n* गर्भपिशवी काढली तर होणारा त्रास कमी होतो.\n* औषध देऊन रक्तस्त्राव कमी करणे.\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nआहाराकडे लक्ष दिलेत तर मुले राहतील निरोगी\n मग करा ‘हे’ घरगुती उपाय\nकेसाच्या समस्यांनी त्रस्त आहात बटाट्याच्या रसाचे ‘हे’ 6 आश्चर्यकारक फायदे आणि उपाय जाणून घ्या\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nरजोनिवृत्तीनंतरही रक्तस्राव होत असेल तर काढावी लागते गर्भपिशवी\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://damanividyamandir.com/about-us/", "date_download": "2020-10-31T16:16:04Z", "digest": "sha1:APDZ4BFCIANMWSZW6OQOHRMX4N7NCGC4", "length": 12255, "nlines": 63, "source_domain": "damanividyamandir.com", "title": "शाळेविषयी – Damani Vidya Mandir", "raw_content": "\nसन १९४५ साली स्थापन झालेली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली आमची संस्था हि सोलापुरातील विख्यात आणि प्रथितयश अश्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. शिक्षणाचा सर्वोत्तम पर्याय म्हणून दमाणी विद्या मंदिराकडे पहिले जाते.\nबदलत्या काळासोबत आधुनिक तसेच कसदार शिक्षण पद्धती. प्रोजेक्टर द्वारा स्मार्ट शिक्षण. संगणक लॅब द्वारा शालेय वयातच संगणक हाताळण्याचा कौशल्य विकास उपक्रम. विविध उपकरणांनीयुक्त वैज्ञानिक प्रयोगशाळा, पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांवरही भर. बौद्धिक विकासासह शारीरिक विकासासाठ�� योगा तसेच मैदानी कवायत यांचा सराव. खेळांसाठी प्रशस्त मैदानासह दर्जेदार स्पोर्ट्स साहित्याची उपलब्धी.\nसोलापूर शहरातील आदर्श शैक्षणिक संकुल म्हणून प्रसिद्ध असलेली दमाणी शिक्षण संस्था नेहमीच कालानुरूप उत्कृष्ठ ज्ञानदानाचे कार्य करीत आली आहे. आम्ही स्वीकारलेली शैक्षणिक तथा इतर उपक्रमे हि नेहमीच काळाच्या कसोटीवर पारखून-निरखून स्वीकारली गेलेली आहेत. आमची प्रत्येक उपक्रमे हे त्यांच्या निर्धारित मानांकनावर खरी उतरतात की नही ते पारखण्यासाठी तज्ञांचा गट सदैव लक्ष ठेवून असतो.\nपारंपारिक पुस्तक केंद्रित शिक्षणाच्या चौकटी बाहेर पडत आम्ही विद्यार्थी केंद्रित विविधांगी शिक्षण प्रणालीचा अवलंब केला आहे. विद्यार्थ्यास त्याच्या आवडीनूसार स्वतःची अभ्यास पद्धती निवडता यावी, हा त्यामागचा मुख्य उद्देश. ह्या उपक्रमा अंतर्गत घडत असेलेला विद्यार्थी हा अधिक उत्साही आणि विविध कौशल्यातही अधिक तरबेज बनत असल्याचे अनुभवास येत आहे.\nशिक्षक हा शाळारूपी वृक्षाचा मूळ असतो. अनुरूप आणि सशक्त मूळ हे डेरेदार वृक्षाचे द्योतक आहे. याप्रमाणे ज्ञानी आणि निपुण शिक्षक हा सशक्त शिक्षण प्रणालीचा द्योतक असतो. यालाच अनुसरून विद्यार्थांना सकस आणि काळाच्या कसोटीवर कसलेला अर्थपूर्ण ज्ञानार्जन करता यावे याकरिता आमचे शिक्षकवृंदही काळानुरूप कला-कौशल्य आत्मसाथ करीत असतात. जेणेकरून या साच्यात तयार झालेला विद्यार्थी हा त्याच्या भावी जीवनात स्वतःला विनासायास सिद्ध करू शकेल.\nविद्यार्थीदशेतून बाहेर पडताच, धडपड सुरु होते ती स्वतःची ओळख निर्माण करण्याची. ह्या धडपडीत व्यक्ती व्यावहारिक जीवनाच्या चौकटीत नकळत बंधिस्त होतो. पर्यायाने, तो समाजाचा काही देन लागतो, हे विसरतो. म्हणूनच, आम्ही कोवळ्या वयातच विध्यार्थ्यांना समाजसेवेची महत्व पटवून देतो. यांतर्गत परिसर स्वच्छता कार्यक्रम, गरजू विद्यार्थ्यांना मदत करने, अपंग तथा वृद्धांना रस्ता ओलांडण्यास मदत करने, असे अनेक उपक्रम राबविले जातात.\nछत्री पावसाला थांबवू शकत नाही; पण पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. यासमच दमाणी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांना वास्तविक जीवनांत उपयोगी पडेल असेच शिक्षण-संस्कार करण्यास कटीबद्ध आहे.\nआम्ही माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे यांचा भाग आहोत .\nज्ञानदानाच्या पव���त्र कार्यास समर्पित समूह..\nआमच्या शैक्षणिक प्रवासाची सुरवात स्वातंत्र्य पूर्व काळापासून एका वस्तीगृहापासून सुरु झाली. सदर वस्तीगृहासाठी स्वर्गीय सेठ रामसुखजी संतोकीरामजी चंडक यांचे अमूल्य योगदान लाभले. या वस्तीगृहानेच आजच्या दमाणी शिक्षण समूहाची मुहूर्तमेढ रोवली. स्वातंत्र्यपूर्व काळाच्या प्रतिकूल काळातही शिक्षणाची भविष्यातील गरज ओळखून सुरु केलेली हि संस्था म्हणजे दूरदृष्टीचा उत्तम नमुना होय.\nसन १९४५ मध्ये प्राथमिक शाळेची सुरवात झाली. ह्या शाळेच्या स्थापनेतही चंडक परिवाराचा सिंहाचा वाटा होता. सध्या हि प्राथमिक शाळा श्रीमती गोपीबाई दमाणी बालक मंदिर यानावाने प्रसिद्ध आहे.\nसन १९६८ मध्ये स्व. सेठ भैरुरतनजी दमाणी यांच्या मुक्तहस्त देणगीने सदर शिक्षण संस्था दमाणी विद्या मंदिर ह्या सामुहिक नावाने सर्वश्रुत झाली. त्यांतर्गत प्राथमिक शाळेचे नामकरण श्रीमती मथुराबाई दमाणी प्राथमिक शाळा असे झाले. तसेच प्रशालेचे नामकरण श्री भैरुरतनजी दमाणी प्रशाला असे करण्यात आले.\nअश्या ह्या दैदिप्यमान शैक्षणिक घौडदौडीचे आताचे हे ७३वे वर्ष. उत्तरोतर शैक्षणिक कार्याचा वसा अधिक व्यापक होत जाऊन आज हजारो विद्यार्थी शिक्षण संकुलाच्या पंखाखाली घडले आहेत. याचा आम्हास अभिमान वाटतो.\nदमाणी विद्या मंदिर हि सोलापुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.\nआम्ही एक उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी कायम तत्पर.\nबुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.\nया शैक्षणिक यज्ञात दमाणी विद्या मंदिर कडून, सर्व शिक्षकवृंद आणि शैक्षणिक समिती कायम प्रयत्नशील राहील.\n© २०१८ दमाणी विद्या मंदिर, सोलापूर (महाराष्ट्र). वेबसाईट रचनाकार भुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A5%85.%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%AA-%E0%A4%A1%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A5%87-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE/aCgzYZ.html", "date_download": "2020-10-31T15:58:14Z", "digest": "sha1:I7TIW7IATD4DIXEG4NASHIFWDQW2K7WP", "length": 7979, "nlines": 43, "source_domain": "krishnakath.page", "title": "लोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nलोकनेते बाळासाहेब देसाई यांना डाॅ.संदीप डाकवे यांचा असाही सलाम\nApril 15, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nमहाराष्ट्राचे पोलादी पुरुष लोकनेते बाळासाहेब देसाई यांची एकाचवेळी रेखाटन, ठिपके, शब्द, स्क्रीबलिंग, पेपर कटींग आर्ट अशा चित्रकलेच्या विविध माध्यमातून 5 वेगवेगळी चित्रे रेखाटत अनोखी आदरांजली डाॅ.संदीप डाकवे यांनी वाहिली आहे. दि.23 एप्रिल रोजी बाळासाहेब देसाई यांची पुण्यतिथी आहे, या पाश्र्वभूमीवर पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील युवा चित्रकार डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे साकारली आहेत. लाॅकडाऊन मुळे सर्व बाजारपेठा बंद आहेत, अशावेळी घरी उपलब्ध असलेल्या चित्रकलेल्या साहित्यातून डाॅ.संदीप डाकवे यांनी ही चित्रे तयार केली आहेत. कोरोना च्या पाश्र्वभूमीवर लोकनेते बाळासाहेब देसाई यांची चित्रे रेखाटून आत्मविश्वास वाढवण्याचा प्रयत्न डाॅ.संदीप डाकवे यांनी केला आहे.\nमरळी (ता.पाटण) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई यांचे वैशिष्टयपूर्ण स्मारक पाहून सदर चित्रे रेखाटण्याची कल्पना डाॅ.संदीप डाकवे यांच्या मनामध्ये आली आणि ती प्रत्यक्षात उतरवली आहे. लाॅकडाऊनच्या काळातील वेळेचा संदीप डाकवे यांनी असा सदुपयोग केला आहे.\nलोकनेते बाळासाहेब देसाई यांचे नातू व गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई हे साहित्य व कलाप्रेमी आहेत. चित्रप्रदर्शन, वर्तमानपत्र कात्रण प्रदर्शन, हस्तलिखित प्रकाशन, रांगोळी प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन अशा विविध प्रसंगी ना.शंभूराज देसाई यांनी आवर्जून उपस्थित राहून डाॅ.संदीप डाकवे यांच्या कलेचे, कलात्मक दृष्टीकोनाचे, सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या कलाविषयक गोष्टींचे नेहमीच भरभरुन कौतुक केले आहे.\nअखिल भारतीय विश्वविक्रमांची नोंद घेणाऱ्या ‘इंडिया बुक आॅफ रेकाॅर्ड’ या पुस्तकात दोनदा नाव नोंदवलेले डाॅ.संदीप डाकवे यांनी आतापर्यंत विविध कलात्मक उपक्रम राबवले आहेत. या उपक्रमातूतन केरळ पुरग्रस्तांना रु.21,000/-, आर्मी वेल्फेअर बॅटल कॅज्युअल्टीज व माजी सैनिक हणमंतराव पाटील यांना प्रत्येकी रु.5,000/-, मुख्यमंत्री सहाय्यता निधीत रु.3,000/-, भारत के वीर या खात्यात रु.1,000/- अशी रोख मदत केली आहे. संदीपच्या या वैविध्यपूर्ण उपक्रमांची दखल प्रिंट मिडीयासह टीव्ही 9 मराठी, झी 24 तास, ए एम न्यूज तसेच स्थानिक वृत्तवाहिन्यांनी घेतली आहे. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या साकारलेल्या विविध चित्रांचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nडाॅ.संदीप डाकवे यांनी राबवलेले वैविध्यपूर्ण कलात्मक उपक्रम:\nशब्दातून चित्रे, व्यंगचित्रे, खडूतन अष्टविनायक, मोरपीस व जाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, पुस्तकांची आकर्षक मुखपृष्ठे, कॅलीग्राफीतून जवानांना सलाम, वारीचे पोस्टर रेखाटून शुभेच्छा, एक दिवा जवानांसाठी, अक्षरातून विठ्ठल कलाकृती, भिंतीवर वारीचे चित्र, पेपर कटींग आर्ट, रांगोळी रेखाटन, छत्रीवर व्यसनमुक्ती संदेश, पोस्टर रेखाटन, 83 चित्रे रेखाटून शुभेच्छा इ.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-beginning-prevention-campaign-lalya-khurukut-36373", "date_download": "2020-10-31T15:27:46Z", "digest": "sha1:2MXM7HIMKDCD5CU4YJ5NO4KAD43NRO7X", "length": 14183, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi The beginning of the prevention campaign of lalya khurukut | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nधुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक मोहिमेस सुरूवात\nधुळ्यात लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक मोहिमेस सुरूवात\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nधुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत पशुधनावरील लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.\nधुळे : धुळे जिल्ह्यात ३० सप्टेंबरपर्यंत पशुधनावरील लाळ्या खुरकूत रोग प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पशुपालकांनी या मोहिमेचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.\nलाळ्या खुरकूत रोग हा पशुधनातील विषाणूजन्य रोग आहे. या रोगास लाळ्या, तोंडखुरी, पायखुरी असेही म्हणतात. हा रोग पायात व्दिखुरी असलेल्या जनावरांध्ये आढळतो. या रोगा��ा प्रसार हवेतूनही बाधित जनावरांमुळे होतो. जनावरांची पाणी प्यावयाची जागा, गव्हाणी व गुरांचे बाजार, आठवडे बाजार, जत्रा, पशुप्रदर्शन येथेही या रोगांचा फैलाव होऊ शकतो, असे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.\nलाळखुरकत या रोगामुळे जनावरांमधील मृत्युदर कमी आहे. पण, रोगाचा प्रादुर्भाव तीव्र स्वरुपाचा असल्याने गायी, म्हशींचे दूध कमी होण्याचे प्रकार वाढत आहेत. शेतीकाम, ओढकामासाठी वापरण्यात येणाऱ्या बैलांमध्ये अशक्तपणा येण्याची समस्या आहे.\nयासंदर्भात ही मोहिम सुरू आहे. केंद्र सरकार पुरस्कृत राष्ट्रीय पशुरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तसेच राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातील ४ ते ६ महिने वयावरील गोवर्गीय व म्हैसवर्गीय पशुधनाचे १०० टक्के लसीकरण करण्यात येणार आहे.\nया कार्यक्रमांतर्गत पशुधनास सहा महिन्यांच्या अंतराने वर्षातून दोन वेळा लसीकरण करावयाचे आहे.\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/there-no-fund-households-under-ramai-awas-yojana-akola-321443", "date_download": "2020-10-31T16:21:07Z", "digest": "sha1:QFLRSDYBAPNOGDZC4PVLRWURZF22PA22", "length": 17627, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "रमाईला 'अर्थ'च नाही! गरिबांचे घराचे स्वप्न अपूर्ण; लाभार्थ्यांची फरपट - there is no fund for households under ramai awas yojana in akola | Akola City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\n गरिबांचे घराचे स्वप्न अपूर्ण; लाभार्थ्यांची फरपट\nशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी जिल्ह्यात निधीच (अर्थ) उपलब्ध नाही. त्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब लाभार्थ्यांना अपूर्ण बांधकाम असलेल्या घराकडे पाहुन अश्रु गाळावे लागत आहेत. आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या गरिबांसमोर आता घरकुल बांधकामाचे संकट उभे राहिल्याने लाभार्थ्यांची फरपट होत आहे.\nअकोला ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलांसाठी जिल्ह्यात निधीच (अर्थ) उपलब्ध नाही. त्यामुळे घराचे स्वप्न पाहणाऱ्या गरीब लाभार्थ्यांना अपूर्ण बांधकाम असलेल्या घराकडे पाहुन अश्रु गाळावे लागत आहेत. आधीच कोरोनामुळे हतबल झालेल्या गरिबांसमोर आता घरकुल बांधकामाचे संकट उभे राहिल्याने लाभार्थ्यांची फरपट होत आहे.\nअनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने रमाई आवास योजना राबविण्यात येते. ग्रामीण व शहरी भागांमध्ये राहणाऱ्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना त्यांच्या स्वतःच्या जागेवर किंवा कच्या घरांच्या जागेवर 300 चौरस फुटाचे पक्के घरकुल बांधण्यास आर्थिक मदत देणे या योजनेचे उद्दिष्ट आहे.\nयोजनेअंतर्गत ग्रामीण क्षेत्रासाठी एक लाख 20 हजार, नागरी व महापालिका क्षेत्रासाठी दोन लाख 50 हजार रूपये अनुदान निश्‍चित करण्यात आले आहे. गरीबांचे राहणीमान उंचावण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सदर योजनेचा सरकारी यंत्रणा व अधिकाऱ्यांच्या वेळकाढुपणाच्या धोरणामुळे बोजवारा उडाला आहे. योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना अनुदान देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेकडे निधीच उपलब्ध नाही. त्यामुळे घरकुल मंजूर झाल्यानंतर बांधकाम सुरु करणाऱ्या अनेक लाभार्थ्यांचे घराचे अपूर्ण आहे.\nघर बांधकामाचा खर्च व साहित्याच्या किंमतीत प्रत्येक दिवशी वाढ होत असताना रमाई आवास योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान सुद्धा तुटपूंजे आहे. ग्रामीण भागासाठी केवळ 1 लाख 20 हजार रुपये अनुदान शासनाकडून देण्यात येते. त्यामध्ये प्रथम हप्ता 40 टक्के, दुसरा 40 व तिसरा हप्ता 20 टक्के पंचायत समिती स्तरावरुन वितरीत करण्यात येतो.\nसाडेचार हजार लाभार्थ्यांना अनुदानाची प्रतीक्षा\nयोजनेअंतर्गत 2016 ते 2020 पर्यंत ग्रामीण भागासाठी 12 हजार 402 घरकुलांचा लक्षांक मंजुर करण्यात आला आहे. त्यापैकी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेने 12 हजार 6 घरकुलांना मंजुरी दिली आहे. घरकुल मंजुर लाभार्थ्यांपैकी अनेकांनी बांधकाम सुरु केले आहे. त्यामुळे 7 हजार 978 लाभार्थ्यांना पहिला, 6 हजार 719 लाभार्थ्यांना दुसरा, 5 हजार 746 लाभार्थ्यांना तिसरा हप्ता देण्यात आला आहे. परंतु अद्याप 4 हजार 424 लाभार्थ्यांना कोणताच हप्ता मिळाला नाही. त्यामुळे संबंधित लाभार्थ्यांनी पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवत आहेत.\nरमाई आवास ���ोजनेसाठी जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेला फेब्रुवारी महिन्यात अनुदान मिळाले होते. त्यानंतर अनुदान मिळाले नाही. अनुदानासाठी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात येत आहे.\nजिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा,\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nकोल्हापूर संस्थान विलिनीकरणाचे साक्षीदार एडीसी मोहनसिंह बायस\nसोलापूर : कॅप्टन मोहनसिंह बायस हे राजाराम रायफल्स मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजाचे शाही सैन्य अधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर राज्यातील शेवटचे...\nसोनई कॉलेजला मिळाला फोर स्टार दर्जा, \"मुळा\"चा लौकिक दिल्लीत\nनेवासे : भारत सरकार शिक्षण मंत्रालयाच्या 'इन्स्टिट्युशन्स इंनोविशन कौन्सिल' या संस्थेंतर्गत महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना...\nकुर्डुवाडी रेल्वे कारखान्याला येणार पुन्हा सुवर्णकाळ : 511 अधिकारी व कर्मचाऱ्यांची होणार नियुक्ती\nकुर्डुवाडी(सोलापूर) : कुर्डुवाडी येथील रेल्वे कारखान्यात अभियंता, अधिकारी, तांत्रीक कर्मचारी अशा 511 जणांची नियुक्ती होणार असल्याची माहिती कारखाना...\nशेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस आक्रमक दिवसभर सत्याग्रह आंदोलन; पाहा VIDEO\nनाशिक : सरदार वल्लभभाई पटेल जयंती आणि इंदिरा गांधी पुण्यतिथीचे औचित्य साधत शनिवारी (ता. 31) काँग्रेस पक्षातर्फे देशभरात किसान अधिकार दिवस...\n1977 नंतर इंदिरा गांधींना दोनदा जावं लागलं होतं तुरुंगात; पुन्हा जिद्दीनं मिळवली सत्ता\nनवी दिल्ली- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची आज 36 वी पुण्यतिथी आहे. 31 ऑक्टोबर 1984 ला त्यांच्याच अंगरक्षकांनी गोळ्या मारुन त्यांची हत्या केली होती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/rashmi-thackeray-now-editor-saamana-newspaper-266635", "date_download": "2020-10-31T16:54:26Z", "digest": "sha1:FAZUF5B3R2FHJETYTIDHQC5TIKCAPNR5", "length": 13388, "nlines": 279, "source_domain": "www.esakal.com", "title": "उद्धव ठाकरे यांची 'ही' जबाबदारी झाली कमी - Rashmi Thackeray is now Editor of Saamana Newspaper | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nउद्धव ठाकरे यांची 'ही' जबाबदारी झाली कमी\n- गेल्या काही महिन्यांपासून होती त्यांच्याकडे जबाबदारी.\nमुंबई : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'चे संपादकपद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे होते. मात्र, आता हे पद त्यांची पत्नी रश्मी ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्यानंतर आता सामनाच्या प्रेसलाईनमध्येही रश्मी ठाकरे यांचे नाव प्रसिद्ध करण्यात आले आहे.\n‘राफेल मे महिन्यात दाखल होणार’\nसामना वृत्तपत्र सुरु झाल्यापासून रश्मी उद्धव ठाकरे या तिसऱ्या संपादक बनल्या आहेत. सामनाच्या प्रेसलाईनमध्ये संपादक म्हणून रश्मी ठाकरे यांचे नाव आजपासून लावण्यात आले आहे. तर शिवसेना नेते खासदार संजय राऊत हे सामनाच्या कार्यकारी संपादकपदी कायम आहेत. २३ जानेवारी १९८९ रोजी शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी सामना मुखपत्र सुरु केले. त्यांच्या निधनानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.\nपुणे विद्यापीठाकडून शैक्षणिक शुल्कात वाढ\nराज्यात महाविकास आघाडी स्थापन झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता पक्षाच्या मुखपत्राचे संपादक म्हणून राहणे त्यांना अडचणीचे ठरु शकते, हे लक्षात घेऊन, संपादकपदात बदल करण्यात आला आहे.\nमराठा आरक्षणावरील सुनावणीच्या पूर्वतयारीची घेतली माहिती\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग 2 नोव्हेंबरपासून नोंदणी; तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nमहत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यां���ो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार\nपुणे : तुम्ही इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\n\"सेनेची वागणूक वेदना देणारी ; नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच\"\nरत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/two-brothers-attack-police-ashti-city-290981", "date_download": "2020-10-31T16:38:58Z", "digest": "sha1:VBOHDMLEMPE5YJPDC4KCROTRQXQ4D4HP", "length": 15442, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "आष्टी शहरात दोघा भावांचा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला, उपचारासाठी बीड येथे हलविले - Two brothers attack on police in Ashti city | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nआष्टी शहरात दोघा भावांचा पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला, उपचारासाठी बीड येथे हलविले\nदोन भावांनी मिळून दोन पोलिस कर्मचारी व होमगार्डवर हल्ला चढवत काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे.\nआष्टी (जि. बीड) - तोंडाला मास्क न बांधता शहरातील बाजारपेठेत प्रवेश करण्यास रोखल्यानंतर दोन भावांनी मिळून दोन पोलिस कर्मचारी व होमगार्डवर हल्ला चढवत काठीने मारहाण करून जखमी केले. या मारहाणीत एक पोलिस शिपाई गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. शनिवारी (ता. नऊ) शहरातील कमानवेशीजवळ हा प्रकार घडला. याबाबत दोघा भावांविरुद्ध आष्टी पोलिसांत गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिवसाआड सकाळी सात ते साडेनऊ या वेळेत जीवनावश्यक वस्तूंची दुकाने खुली ठेवण्यास परवानगी दिली आहे. शहरात या वेळेत होणारी गर्दी लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे पालन होण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी पोलिस कर्मचारी व होमगार्डस नियुक्त केलेले आहेत. शनिवारी सकाळी कमानवेशीजवळ पोलिस शिपाई सचिन कोळेकर, रियाज पठाण व होमगार्ड शैलेश वांढरे हे बंदोबस्तावर होते.\nहेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...\nया वेळी शांतीनाथ राजाराम फुंदे (वय ४०) व शरद राजाराम फुंदे (वय ४५, दोघे रा. शेकापूर, हल्ली मुक्काम पुणे) हे दोघे भाऊ बाजारपेठेत आले. तोंडाला मास्क न बांधता ते बाजारपेठेत प्रवेश करू इच्छित असल्याने कर्तव्यावरील पोलिसांनी त्यांना मज्जाव केला. याचा राग मनात धरून या दोघांनी सचिन कोळेकर, रियाज पठाण व शैलेश वांढरे यांना काठीच्या सहाय्याने मारहाण करण्यास सुरवात केली.\nहेही वाचा - जात, धर्म, पंथ बाजूला ठेवून आधी देशाला वाचवा...बघा कोण म्हणतंय...\nया मारहाणीत वरील तिघे जण जखमी झाले. पोलिस शिपाई सचिन कोळेकर यांच्या डोक्याला काठीचा जोराचा मार लागल्याने त्यांना उपचारासाठी बीड येथे हलविण्यात आले आहे. याबाबत रियाज पठाण यांनी आष्टी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून शांतीनाथ फुंदे व शरद फुंदे या दोघा भावांवर शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा तसेच राष्ट्रीय आपत्ती कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची...\nप्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा\nलातूर : अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात...\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nनळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तरुणाचा अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nवणी (जि. यवतमाळ) : आपल्या घराशेजारीच असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) उघडकीस आली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/municipal-regulations-issued-hotel-restaurant-operators-mumbai-353569", "date_download": "2020-10-31T17:09:18Z", "digest": "sha1:6JBXML7GDNMS2KCETZE4ZH3F2FSRD5WI", "length": 16726, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट चालकांसाठी पालिकेची नियमावली जारी - Municipal regulations issued for hotel restaurant operators in Mumbai | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nमुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट चालकांसाठी पालिकेची नियमावली जारी\nसहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली जाहीर केलीये. या नव्या नियमावलीप्रमाणे आता राज्यातील रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु होणारेत.\nमुंबईः कोरोनानं सर्वत्र थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसतोय. दरम्यान राज्यात मिशन बिगीन अगेन अंतर्गत हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. त्यातच कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव लक्षात राज्यात पुन्हा ३० ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला. मात्र अनलॉक ५ च्या प्रक्रियेत टप्प्याटप्प्यानं काही गोष्टी पुन्हा सुरु करण्यात येताहेत. अनलॉक ५ च्या टप्प्यात गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेले हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि बार आता सुरु होणारेत. महाराष्ट्र राज्य सरकारने अनलॉक पाच संदर्भात नियमावली जाहीर केलीये. या नव्या नियमावलीप्रमाणे आता राज्यातील रेस्टॉरंट, बार्स आणि हॉटेल्स पुन्हा सुरु होणारेत.\n५० टक्के क्षमतेनं ही आस्थापाने सुरु होणारेत. येत्या ५ तारखेपासून महाराष्ट्र राज्य सरकारने हॉटेल्स, बार्स आणि रेस्टॉरंट्स सुरु करण्यास आता परवानगी दिलेली आहे. गेल्या सहा महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा मोठा आर्थिक फटका सर्वच व्यवसायांना बसला आहे. मात्र यावेळी मात्र सोशल डिस्टंन्सिग पाळणं आवश्यक असणार आहे. तसेच थर्मल स्क्रिनिंग आणि हँडवॉश किंवा सॅनिटायझरचा वापर करणं बंधनकारक असणारेय.\nमुंबईच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nराज्य सरकारनं दिलेल्या नियमानुसार मुंबईत सुद्धा येत्या सोमवारपासून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि बार सुरु होतील. राज्य सरकारनं जारी केलेल्या नियमावलीसोबतच मुंबई महापालिकेनंही इतर काही नियम जारी केलेत. त्यामुळे मुंबईतल्या नागरिकांना आणि हॉटेल मालकांना राज्य सरकारच्या नियमावलीसोबतच मुंबई पालिकेच्या नियमांचंही पालन करावे लागेल.\nमुंबई पालिकेनं हॉटेल मालकांसाठी जारी केलेली नियमावली खालीलप्रमाणे\nसोमवारी मुंबईत हॉटेल- रेस्टॉरंट सुरु झाल्यानंतर हॉटेल्समध्ये टेबलचं प्री- बुकिंग करणं आवश्यक असेल.\nएका ठराविक संख्येपेक्षा जास्त ग्राहक एका वेळी हॉटेलमध्ये प्रवास करु शकणार नाही.\nदोन टेबलमध्ये २ ते ३ फुटांचे अंतर असणे गरजेचे.\nवेळोवेळी टेबल आणि हॉटेलच्या किचनची स्वच्छता होणे आवश्यक असेल.\nहॉटेलमध्ये कर्मचाऱ्यांची वेळोवेळी वैद्यकीय चाचणी आणि कोविडची चाचणी करणे आवश्यक असेल.\nगर्दी टाळण्यासाठी ग्राहकांनी हॉटेलमधील प्री-बुकींग आणि पार्सल पद्धतीवरच भर देण्याबाबत पालिकेच्या वतीने स��चना देण्यात आल्यात. यावरही पालिका नियमावली जारी करणार असल्याचं मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी म्हटलं आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nतंत्रनिकेतनच्या प्रवेशासाठी तब्बल नऊवेळा मुदतवाढ, आता ३ नोव्हेंबरपर्यंत करता येतील प्रवेश\nऔरंगाबाद : तंत्रनिकेतन प्रथम वर्ष अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तंत्रशिक्षण संचालनालयाने...\nपावसाने हिरावला डोळ्यांदेखत हातातोंडाशी आलेला घास; इंद्रायणी, बासमतीचे उत्पादन घटणार\nकोपर्डे हवेली (जि. सातारा) : उसानंतर कोपर्डे हवेली परिसरात भाताचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. हा परिसर इंद्रायणी, बासमती तांदळाचे आगर...\nचिमुकल्यांच्या नशिबी उपेक्षितांचे जिणे, खेळण्याच्या वयातच अंगमोड मेहनत\nनांदेड : सद्यस्थितीत समाजातील दुर्बल, निराधार, गोरगरिबांच्या मुलांना उपेक्षितांचे जिणे जगावे लागत आहे. खेळण्या-बागडण्याच्या आणि शिक्षण...\nपुणे-बंगळूर महामार्गावर मलकापूर हद्दीत अपघात; कालेटेकची महिला जागीच ठार\nमलकापूर (जि. सातारा) : कोल्हापूर येथून कऱ्हाडकडे जात असलेल्या छोट्या टेंपोला पाठीमागून अज्ञात ट्रकने धडक दिल्याने टेंपो महामार्गावरच पलटी झाला. नेमके...\nकोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी\nअकोला : कोरोना विषाणूग्रस्तांचा आलेख जिल्ह्यात घसरत असल्याचे गत काही दिवसांपासून दिसून येत आहे. कोरोनाचे शुक्रवारी (ता. ३०) ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/haritalika-vrat-story", "date_download": "2020-10-31T17:19:38Z", "digest": "sha1:GNTXWMJMUBES3YJ3OQUMJKZN2436N6HQ", "length": 17764, "nlines": 166, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nहरितालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारीकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे. हरिता म्हणजे जिला नेले ती, आणि आलि म्हणजे सखी. पार्वतीला शिव प्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेवून गेली म्हणून पार्वतीला 'हरितालिका' असे म्हणतात.\nशिवपार्वती किंवा उमा-महेश्वर ही जगताची माता-पिता म्हणून ओळखले जातात. स्त्रीतत्व आणि पुरुष तत्व यांच्या मेळणीतून विश्वाची निर्मिती झाली आहे म्हणून आपण या तत्वांचे पूजन करतो.\nइच्छित वर म्हणून शंकराची प्राप्ती पार्वतीने आपल्या मैत्रिणींच्या साह्याने प्राप्त करून घेतली. पार्वतीने आपला वर कडक तपश्‍चर्येने मिळविला. त्याप्रमाणे मनाजोगता पती मिळावा म्हणून हिंदू कुमारिका, महिला हे व्रत श्रद्धापूर्वक करतात. या दिवशी दिवसभर उपवास करतात. काही जणी तर दिवसभरात पाण्याचा थेंबही तोंडात घेत नाहीत.\nरात्री १२ वाजता बेलाचे पान चाटून, काही जणी रुईच्या पानावर मध लावून ते पान चाटून, तर कोणी खडीसाखर, केळी यांसारखे अगदी थोडेसेच खाऊन उपवास करतात. अर्थातच ज्यांना इतके कडक व्रत करता येत नाही. त्या स्त्रिया उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात.\nया व्रताच्या वेळी स्वच्छ केलेल्या जागेवर एका जागी चौरंग ठेवतात. केळीच्या खांबांनी चारही बाजूंनी सुशोभित केलेल्या चौरंगावर पार्वती आणि शंकराची स्थापना करून त्याची षोडशोपचारे पूजा करतात. धूप-दीप, नैवेद्य दाखवून वेगवेगळ्या प्रकारची पत्री (पाने), फुलांची पूजा केली जाते. धूप-दीप, निरांजन दाखविला जातो. हरतालिकेच्या पूजेत जी पत्री वाहतात. त्यात जाई, शेवंती, पारिजातक , तुळशी, रुई, शमी, दुर्वा, आघाडा, चाफा, केवडा, डाळिंबाची पाने वाहतात. मनोभावे प्रार्थना करतात. \"सखे पार्वती, तुला जसा इच्छित वर मिळाला तसा आम्हाला मिळू दे. अखंड सौभाग्य लाभू दे”अशी प्रार्थना करून आरती केली जाते. या दिवशी पूजा झाल्यावर सुवासिनी, कुमारिका रात्रभर जागरण करतात. झिम्मा, फुगडी, टिपऱ्या, गोफ इत्यादी खेळ खेळतात.\nमहाभारत काळातही हे व्रत पाळण्यात येत होते, याचा संदर्भ आढळतो. भगवान श्रीकृष्णाने राज्यप्राप्तीसाठी, धन-धान्याच्या समृद्धीसाठी कुंतीस या व्रताचे पालन करण्यास सांगितले ह���ते.\nया व्रतसंबंधी काही पौराणिक कथा प्रचलित आहे. त्या अश्या, “एके दिवशी शंकरपार्वती कैलास पर्वतावर निवांत बसली होती.\nपार्वतीनं शंकराला विचारलं, “स्वामी, सर्व व्रतांत श्रेष्ठ व्रत कोणते\nतेव्हा शिवशंकर म्हणाले, “जसा नक्षत्रांत चंद्र श्रेष्ठ, तार्‍यांत सूर्य श्रेष्ठ, चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात विष्णू श्रेष्ठ, नद्यांत गंगा श्रेष्ठ त्याप्रमाणे हरितालिका हे व्रत सर्वांत श्रेष्ठ आहे. हेच व्रत करूनच तर तू मला प्राप्त केलस.”\nयासंदर्भात अजून एक कथा ऐकविली जाते ती अशी, “हिमालयाची कन्या पार्वती ज्यावेळी लग्ना योग्य झाली त्यावेळी तिच्याकरता वर पाहाणे सुरू झाले. पर्वताची कन्या म्हणून तिचे नाव “पार्वती` असे ठेवण्यात आले होते. तिचे लग्न कोणाबरोबर करावे अशी काळजी हिमालयाला सतत लागली होती. एकदा नारदमुनी हिमालयाकडे आले आणि त्याला म्हणाले,“हे पर्वतश्रेष्ठा तुझ्या या सुस्वरुप कन्येला मागणी घालण्यासाठी भगवान विष्णूंनी मला तुझ्याकडे पाठविले आहे.” ते ऐकून हिमालयाला आनंद झाला. त्याने पार्वतीला ही बातमी सांगितली. पण पार्वतीने मनोमनी शिवशंकरांना पती म्हणून वरले होते. हे प्रत्यक्ष पित्याला स्पष्टपणे सांगण्याचे धैर्य तिला तेव्हा झाले नाही. मग तिने आपल्या मैत्रिणींबरोबर आपल्या पित्याला निरोप पाठवला. “जर बळजबरीने तुम्ही माझा विवाह भगवान विष्णुंशी लावुन दिलात तर मी माझ्या जिवाचे बरे वाईट करेन.”आणि मग पार्वती आपल्या मैत्रिणींसह घनदाट अरण्यात निघून गेली. तिथे तिने घोर तपश्‍चर्या केली.\nभगवान शिव प्रसन्न व्हावेत व तिचा पत्नी म्हणुन स्विकार करावा याकरीता पार्वतीने व्रत आरंभिले. तिने अत्यंत मनोभावे भगवान शंकराची पुजा केली आणि कडक उपवास देखील केला. नदीकाठी वाळूचे शिवलिंग तयार करून ती त्याची पूजा करू लागली. प्रथम ती फक्त झाडाची कोवळी पाने खाऊन राहत होती. पुढे तिने तेही सोडून दिले. त्यामुळे तिला “अपर्णा` असे नाव पडले. तिच्या तपश्‍चर्येने भगवान शिवशंकर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागायला सांगितले. तेव्हा ती म्हणाली,“तुम्ही माझ्या तपश्‍चर्येमुळे खरोखर प्रसन्न झाला असाल, तर माझा तुमची अर्धांगींनी म्हणून स्वीकार करा”,शंकराने “तथास्तु”म्हटले व ते अंतर्धान पावले.\nइथे पार्वतीचा शोध घेत पर्वतराजा हिमालय त्या अरण्यात आला. तिल�� त्याने घर सोडून येण्याचे आणि तपश्‍चर्येचे कारण विचारले. तेव्हा तिने आपला दृढ निश्‍चय आपल्या वडिलांना सांगितला. भगवान शिवशंकरांनी दिलेला वरही सांगितला.\nतिचा दृढनिश्‍चय, श्रद्धा पाहून हिमालयाने तिचा विवाह भगवान श्री शंकराशी करून दिला. पार्वतीची निष्ठा आणि श्रद्धा व भक्ती यांचा विजय झाला. पार्वतीच्या शंकरावरील निष्ठेमुळे, प्रेमामुळे शंकराला त्यादिवसापासून “पार्वतीपती”असे नामाभिधान पडले.\nत्या दिवशी भाद्रपद महिन्यातील तृतिया होती त्यामुळे आजही प्रत्येक कुमारिका आणि सवाष्ण स्त्री हरितालिकेच्या दिवशी देवी पार्वतीने केलेले व्रत मोठया निष्ठेने आचरतात, यथासांग पुजन करतात, उपवास करतात.\nअशी ही साठ उत्तराची कहाणी पाचा उत्तरी देवाब्राह्मणांचे द्वारी, गाईचे गोठी, पिंपळाचे पारी सुफळ संपूर्ण.\n(हा ब्लॉग कसं वाटला हे नक्की सांगा. तसेच आवडल्यास तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की शेअर करा. धन्यवाद)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nअसे पर्यंटनस्थळ जिथे मी परत जाईन\n(नवीन शिकणाऱ्यांसाठी) सोप्या पद्धतीने यशस्वीरीत्या मेडिटेशन कसे करावे\nपहिल्या उड्डाण प्रवासासाठी मार्गदर्शक\nनकारात्मक आणि निराशाजनक वि��ार कसे नियंत्रित करायचे\nचुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 47)\nपहिली भेट भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/mumbai", "date_download": "2020-10-31T16:19:31Z", "digest": "sha1:G4HJ3FWMGAS4J5POAPFGAL2TGCHB7QNS", "length": 5388, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "मुंबई : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Mumbai News | Latest Mumbai News in Marathi | Today Mumbai Breaking News | Local News from Mumbai - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nओबीसी आरक्षण बचावसाठी आंदोलन\nराज्यभरात 3 नोव्हेंबरपासून ओबीसी आरक्षण बचाव आंदोलन आयोजित....\nनवी मुंबई मनपातर्फे विद्यार्थ्यासाठी 23 कोटीची शिष्यवृत्ती\nनवी मुंबई शहरातील खासगी व पालिका शाळांतील विद्यार्थ्यांना\nरिक्षा चालकांना पासिंगचा कोटा वाढवून द्या\nकोव्हीड काळात लॉकडाऊन असल्यामुळे नवी मुंबईतील सर्व.....\nसकल मराठा समाजाचा 7 नोव्हेंबरला मशाल मोर्चा\nमराठा आरक्षणावर आलेल्या स्थगितीच्या पार्श्‍वभूमीवर मराठा समाजामध्ये...\nनोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग\nसर्वसामान्यांच्या रेल्वे प्रवासात राजकारण नको\nकोरोना काळात बंद असलेली मुंबईतील रेल्वे सेवा सुरू करण्याबाबत...\nग्रामीण भागातील घरकुल योजनांची माहिती देणार महाआवास\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रकाशन\nमास्कशिवाय फिरणार्‍यांवर पालिकेची कारवाई\nआतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/share-market/bse-sensex-achieves-highest-level-in-the-history-11671", "date_download": "2020-10-31T16:36:55Z", "digest": "sha1:QNRJ55R3ABAP3MWBM5G5B4DB4IZDV6DO", "length": 7999, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सेन्सेक्स 134 अंकांच्या वाढीसह सर्वोत्तम पातळीवर | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसेन्सेक्स 134 अंकांच्या वाढीसह सर्वोत्तम पातळीवर\nसेन्सेक्स 134 अंकांच्या वाढीसह सर्वोत्तम पातळीवर\nBy मुंबई लाइव्ह टीम शेयर बाजार\nआंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत बाजारपेठेतून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे सेन्सेक्स आणि निफ्टीने सोमवारी सर्वोत्तम स्तर गाठला. महागाईच्या दरात घट झाल्याने व्यादरामध्ये कपात होण्याची चिन्हे आहेत. त्यातच भारतीय हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजाच्या आधीच मान्सून अंदमानात येऊन दाखल झाल्याने देशांतर्गत बाजारपेठांमध्ये उत्साह संचारला आहे. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 134 अंकांनी वाढून 30,322 या सर्वोत्तम पातळीवर पोहोचला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टीनेही 45 अंकांच्या वाढीसह 9445 सर्वोत्तम स्तर गाठला.\nनिफ्टी 50 मधील 32 कंपन्यांचे शेअर्स वधारून, तर 19 कंपन्यांचे शेअर्स घट नोंदवून बंद झाले. दिवसभरात बँका, ऑटो, एफएमसीजी, मेटल, रियाल्टी, कॅपिटल गुड्स, पॉवर, ऑईल अँड गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी दिसून आली. तर आयटी, कन्झ्युमर ड्युरेबल्स कंपन्यांच्या शेअर्समध्ये विक्रीचा कल होता.\nमीडकॅप शेअर्समध्ये खरेदीचा कल असल्याने बीएसई मीडकॅप इंडेक्स 1.25 टक्क्यांनी वाढून 15040 वर पोहोचला. निफ्टी मीडकॅप 100 इंडेक्स देखील 0.91 अंकांनी वाढून बंद झाला. तर बीएसई स्मॉलकॅप इंडेक्स 0.78 अंकांनी वाढून बंद झाला.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nफेब्रुवारीपर्यंत विमान तिकीट दर निश्चित\nपबजी आजपासून भारतातून पूर्णपणे हद्दपार\nलॉकडाऊनमध्ये रिअल इस्टेट मार्केटमध्ये ६० टक्क्यांची वाढ\nएपीएमसी मार्केटमध्ये इराण, इराक, अफगाणिस्तानातून कांदा\nआयटी रिटर्न भरण्यासाठी आणखी मुदत, 'ही' आहे नवीन तारीख तारीख\nगरजूंची भूक भागवणारा मनसेचा ‘माणुसकीचा फ्रिज’\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/000mla-atul-bhatkhalkar-tal-on-sharad-pawar-latest-marathi-news/", "date_download": "2020-10-31T17:04:56Z", "digest": "sha1:VKZPHH5XUAMYX3Z4MD4VNA2HACIWMRS3", "length": 12014, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच...'; भाजपचा पवारांना टोला - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून ��िरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला\nमुंबई | सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस, असं म्हणत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना टोला लगावला आहे.\nकलियुगातील हरिश्चंद्र श्री शरदचंद्र पवार यांनी आपल्याला प्राप्तिकर विभागाकडून नोटीस आल्याचा दावा केला होता. अशी कोणतीही नोटीस पाठवली नसल्याचं आज स्पष्ट करण्यात आलं आहे, असं भातखळर यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, 2009, 2014 आणि 2020 मधील निवडणुकांमधील प्रतिज्ञापत्रांवरील माहितीवरून प्राप्तिकर विभागाने आपल्याला नोटीस बजावली असल्याचं शरद पवारांनी सांगितलं.\n“सुप्रिया ताईंच्या १० एकराच्या शेतातील ११३ कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच पवारांना आलेली नोटीस”https://t.co/0NVDSTQjq1https://t.co/1JLb7dfD0z\nराष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, एकनाथ खडसे म्हणाले….\nअभिनेत्री निवेदिता सराफ यांना कोरोनाची लागण\n“भाजपला खरोखरंच मराठा आरक्षण द्यायचं होतं का, हाच प्रश्न आहे”\n‘महाराष्ट्राच्या मराठीच्या अस्मितेसाठी भूमिका घेणं अपराध वाटत असेल तर…’; संजय राऊत आक्रमक\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मो��ी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nमहाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत\nराष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार का, एकनाथ खडसे म्हणाले….\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/63-corona-infected-patients-registered-in-ahmednagar-district-today/", "date_download": "2020-10-31T17:11:02Z", "digest": "sha1:K5XMYQQ7XT2XXFU6HAR44ZFPBA4DTY27", "length": 10389, "nlines": 171, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "अहमदनगर जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगर जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nअहमदनगर जिल्ह्यात आज ६३ कोरोना बाधित रुग्णांची नोंद\nवेगवान न्यूज / राजेंद्र साळवे\nजिल्हा सामान्य रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये आज सोळा जणांचे अहवाल पॉझिटिव आढळून आले. त्याचबरोबर खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळलेल्या ४७ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली आहे.\nजिल्हा रुग्णालयातील प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये संगमनेर येथील १०, नगर महापालिका क्षेत्रातील तीन, नेवासा तालुक्यातील एक, जामखेड तालुक्यातील एक आणि पुणे जिल्ह्यातील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.\nसंगमनेर शहरातील पंजाबी कॉलनी येथील पाच, नवघर गल्ली येथील एक तसेच संगमनेर तालुक्यातील नान्नज येथील ०२, खांडगाव, , चिखली येथील प्रत्येकी एक जण बाधित आढळून आला आहे.\nनेवासा तालुक्यातील गुंडगाव येथील एक, जामखेड तालुक्यातील लोणी (पोस्ट – खर्डा) येथील एक रुग्ण बाधित आढळले आहेत.\nनगर शहरात गुलमोहर रोड, आशा टॉकीज आणि सारसनगर या भागात प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.\nविश्रांतवाडी (पुणे) येथील एक रुग्ण बाधित आढळून आला आहे.\nखाजगी प्रयोगशाळेत बाधित आढळून आलेल्या ४७ रुग्णांमध्ये अहमदनगर महापालिका क्षेत्रातील ३४, कोपरगाव ०१, नगर ग्रामीण ०१, पारनेर ०२, राहाता ०३, संगमनेर ०४ आणि श्रीरामपूर येथे ०२ रुग्ण बाधित आढळले आहेत.\nउपचार सुरू असलेले रुग्ण: ३१९\nबरे झालेले रुग्ण: ५६८\nएकूण रुग्ण संख्या: ९०७\n(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)\nPrevious articleतालुक्यात बाहेरून येणाऱ्यांनी प्रशासनाला योग्य वेळेत माहिती द्यावी…\nNext articleनाशिक – छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्याला अटक करुन गुन्हा दाखल करण्याची मागणी \nनगर – क्लिप व्हायरल करणाऱ्यावर कारवाई नाई ऑडिओ क्लिप प्रकरणात 7 पोलीस निलंबित \nमाथेफिरू प्रियकराने पहाटे घरात घुसून प्रेयसीवर झाडली गोळी, पुढं काय घडलं\nकोरोना अपडेट : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच… आज पर्यंत ३४० जणांचा बळी \nअमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो प्रकरणी इंदुरीकर महाराज, हाजीर हो\nनगर जिल्ह्यात काल निघाले २६१ कोरोना पाॅझिटिव्ह\nअहमदनगर: जिल्ह्यात 19 ला सायंकाळी ४५ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण\nसटाणा ( नाशिक ) शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह\nबीडची जनता 114 कोरोना अहवालांच्या प्रतिक्षेत \nबीड जिल्हा कारागृहातील 43 आरोपींना तात्पुरता जामीन\nआजचा महाराष्ट्रातील कोरोनाचा रुग्ण संख्येचा नकाशा\nकामाची बातमी l आधार कार्डवरील चुकीची जन्मतारीख अशी करा दुरुस्ती…UIDAI ने...\nधक्कादायक; सकाळच्या भांडणात बायकोचं शिर कापलं नव-याने थेट पोलीस स्टेशन...\nमालेगाव मध्ये निघाले पुन्हा दहा कोरणा पॉझिटिव्ह रुग्ण\nमाजी आमदार मेधा कुलकर्णींवर पुण्यात हल्ला\nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nअहमदनगर – बेकायदा गावठी कट्टा विक्रीसाठी आणणा-या तरुणास अटक \nअहमदनगर – शेतीच्या वादातून मारहाण ; कु-हाडीच्या घावाने एकाचा डोळा निकामी...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00325.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/rcb-vs-mi-mumbai-indians-captain-rohit-sharma-dropped-aaron-finch-catch-on-9-runs/articleshow/78368839.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article4", "date_download": "2020-10-31T16:36:48Z", "digest": "sha1:GKKRPT2ZYYZ6W7ITI7SVOBR6CAUWF5XK", "length": 11752, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nरोहित शर्माने केलेली एक चूक यावेळी मुंबईच्या संघाला चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने या सामन्याच्या तिसऱ्या षटकात एक झेल सोडला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा फटका बसला.\nआरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला एक गोष्ट चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक झेल सोडला आणि तोच मुंबईला चांगला महागात पडला, असे म्हटले जात आहे.\nरोहित हा एक चांगला कर्णधार आणि क्षेत्ररक्षक आहे. पण आज रोहितकडूनही एक चूक झाल्याची पाहायला मिळाली. या चुकीचा फटका मुंबईच्या संघाला चांगलाच बसल्याचे आता पाहायला मिळत आहे.\nरोहितने नेमकी काय चूक केली...\nही गोष्ट मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्याच षटकात पाहायला मिळाली. मुंबई आणि आरसीबी या महत्वाच्या लढतीत रोहितकडून एक चूक झाली. रोहितने आरसीबीचा सलामीवीर आरोन फिंचचा एक झेल सोडला आणि तो मुंबईला चांगलाच महागात पडला. फिंचने तिसऱ्या षटकातील चेंडू हा मिड विकेटला टोलवला होता. त्यावेळी रोहित शर्मा तिथे उभा होता आणि तो हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण रोहितला हा झेल पकडता आला नाही आणि त्याने फिंचला जीवदान दिले.\nया जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने उचलला. कारण फिंचचा झेल जेव्हा रोहितने सोडला तेव्हा तो ९ धावांवर होता. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये फिंचला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण या सामन्यात फिंचला जीवदान मिळाले आणि त्याने ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच रोहितने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडल्याचे म्हटले जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nIPL: ४५ चेंडूत ८७ धावा; पत्नीनेच क्रिकेटपटूला ट्रोल केल...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nIPL 2020: रोहित शर्माची आयपीएलमधून माघार\nIPL 2020: हैदराबादने दणदणीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीला ...\nIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\nदेश'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'\nदेशभेटा या छोट्या पिकासोला; ३ वर्षांच्या वयात पेंटिंगचे अनेक विक्रम\nआयपीएलDC vs MI : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेटनी दणदणीत विजय\nदेशलव्ह जिहाद: सुधारा, अन्यथा तुमची 'राम नाम सत्य हैं'ची यात्रा निघेल\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nआयपीएलIPL 2020: कोहलीच्या आरसीबीपुढे आज हैदराबादचे आव्हान, पाहा संघात काय होऊ शकतात बदल\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2018/12/blog-post_2.html", "date_download": "2020-10-31T16:44:51Z", "digest": "sha1:ADC3HYNZAZQO6FOAXGBWLY3FKRWGMWBE", "length": 15282, "nlines": 171, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : महादेव बुरुटे यांना 'दिव्यांग प्रेरणा' पुरस्कार", "raw_content": "\nमहादेव बुरुटे यांना 'दिव्यांग प्रेरणा' पुरस्कार\nजत तालुक्यातील शेगाव येथील कवी, लेखक महादेव बी. बुरुटे यांना सांगली जिल्हा परिषदेचा यंदाचा 'दिव्यांग प्रेरणा पुरस्कार २०१८' जाहीर करण्यात आला आहे. तीन डिसेंबर या जागतिक अपंग दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या या पुरस्काराचे वितरण सोमवारी सकाळी दहा वाजता डेक्कन मॅन्युफॅक्चर्स हॉल, माधवनगर रोड, सांगली येथे होणार असल्याचे जिल्हा समाजकल्याण अधिकारी राधाकिशन देवढे यांनी एका अधिकृत पत्राद्वारे कळवले आहे.\nग्रामीण शेतकरी कुटुंबातील श्री. बुरुटे हे लहानपणापासून दोन्ही पायांनी पूर्णतः अपंग असून त्यांचे आकाशवाणी तसेच विविध माध्यमातून कथा, कविता, लेख, आत्मलेख, परिचय, पुस्तक परीक्षणे इत्यादी प्रकारचे भरपूर लेखन आणि 'रानपालवी', 'ऋतुरंग' हे काव्यसंग्रह तसेच 'साधुची युक्ती' आणि इतर बालकथा ही पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते अनेक राज्यस्तरीय साहित्य पुरस्काराने सन्मानित आहेत. त्यांची अन्य काही पुस्तके प्रकाशनाच्या मार्गावर आहेत.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nकर्नाळ येथे 3 रोजी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन\nफेब्रुवारीमध्ये येणार शिक्षक भरतीसाठी 'अच्छे दिन'\nशरीर संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा खून\nडीसीसी बँकेचे कॅशिअर कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमि...\nजतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू\nदहावीच्या मुलांचा लागणार कस\nयेत्या काही दिवसांत शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार\nभाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग\nआता सोने खरेदी करण्यासाठी मिळणार कर्ज\nदोन वा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्या\nशासकीय कर्मचार्‍यांना 109, तर शिक्षण क्षेत्राला 14...\n3 ते 26 अखेर सर्व शाळांमध्ये ‘लेक शिकवा अभियान’\n(संपादकीय) मुलाच्या हव्यासाचा हकनाक बळी\nकुंभारीचे सुपुत्र डॉ. एस.आय. पाटील सोलापूर विद्याप...\nमोदी सर्वात महागडे पंतप्रधान\nनवीन वर्षाचे स्वागत आता ई-कार्ड शुभेच्छापत्राने\nमंगळवेढ्यात गीरगाय, कुक्कुट व शेळीपालन उद्योजकता प...\n‘थापाड्या’ चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित\nअभिनयापेक्षाही आपल्याला दिग्दर्शनात अधिक ��स\nएके काळी ‘रिजेक्टेड’ असल्यासारखे वाटायचे : टायगर\nआता टीकेमुळे काहीही फरक पडत नाही : कॅटरिना\nइतक्या लवकर आईची भूमिका करेन असे वाटले नव्हते : तन्वी\nनर्गिस फाकरी येतेय घाबरवायला\nया कारणामुळे अर्जुनपासून दूर झाला रणवीर\nपंतप्रधान मोदी 9 जानेवारीला पंढरपूर, सोलापूर दौर्‍...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाचे आदान-प्रदान झाले पा...\nबिळूर जि .प. गटात पाण्याचे टँकर, चारा छावणी सुरू करा\nजि.प. तोडफोड: संशयितांना 4 दिवसांची कोठडी\nयल्लमादेवी यात्रेत खिलार जनावरे, शेतीमालाचे प्रदर्शन\nजिल्हा परिषदेकडे 72 वैद्यकीय अधिकार्‍यांची भरती कर...\nपाणी फौंडेशनच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन\nजत पालिकेत 17 कोटीचा निधी पडून\nलोकसभेपूर्वी शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची मागणी\nजनतेची दिशाभूल करणे म्हणजेच गुजरात पॅटर्न : प्रतीक...\nनववर्षाचे स्वागत करा; मात्र अतिउत्साह टाळा\nजत निबंधक कार्यालयास ‘स्वाभिमानी’कडून टाळे\nकाँग्रेस लोकसभेला तगडे आव्हान उभे करणार का\n(संपादकीय) गुप्तांग कापण्याचे महिलेचे धाडस\nआसंगी(जत) शाळेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू\nशेतकरी संघटनेची जिल्हा परिषदेत तोडफोड\nमोटेवाडी येथे शॉर्टसर्किटने घर जळाले\nउड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी अमित शहा सांगलीत\nविराटने मोडला द्रविडचा 16 वर्षे जुना विक्रम\nनव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार फ...\nदीडपट बाजारभावाचे आश्‍वासन देणार्‍या सरकारविरुद्ध ...\nफ्लिपकार्टचा बंपर मोबाइल सेल\nसांगलीत आमच्याकडे बलाढ्य उमेदवार\nविविध धर्माचे नव वर्ष\nचहा: इथला आणि तिथला\nमनाला चेतना देणारा शब्द: आठवण\nमराठी चित्रपटांना आले चांगले दिवस\nजुगार अड्ड्यावर छापा ;42 हजारांचा मुद्देमाल जप्त\nआसंगी तुर्कचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम\nग्रामरोजगार सेवक संघटनेचे धरणे आंदोलन\nधनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीला जाणार\nशाळा सोडल्याचे बनावट दाखले देणारी टोळी अटकेत\nशासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा ‘...\nशिधापत्रिकेस आधार जोडले नसल्यास धान्य नाही\nगाडी आडवी मारल्याने दोघांना बेदम मारहाण\nजत नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराची जाहीर पोलखोल\nअन्न व औषध प्रशासनाची अकरा ठिकाणी कारवाई\nसंख पाणी योजनेची चौकशी करण्यासाठी सांगलीत उपोषण\nडॉ. रवींद्र ��रळी यांनी साधी पाणपोई सुरू करून दाखवावी\nजतची यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज\nमहिलेचा विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न\nतालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ\nदलित वस्ती योजनेंतर्गत जत शहरात पावणे दोन कोटी रुप...\nचारा छावणीसाठी एक जानेवारीपासून नाव नोंदवा: तुकारा...\nदुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल माफ करा: ...\nजिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम बनवण...\nप्रेमसंबंधाला विरोध झाल्याने चुलत बहीण-भावाची आत्म...\nगैरसोय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा: विनायक शिंदे\nजत येथील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय प...\nया 5 सवयी हिवाळ्यात निरोगी ठेवतात\nसाळमळगेवाडी शाळेचे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश\nजाधववस्ती शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश\nअप्पर तहसीलदारांची सही करणारा लिपिक कार्यमुक्त\nडॉ. कदम शिष्यवृत्ती योजना यशाची जबाबदारी गटशिक्षणा...\nम्हैसाळच्या पाण्याने डफळापूर पूर्व भाग सुखावला\nराज्यातील वीज कर्मचारी 7 जानेवारीपासून तीन दिवस सं...\nदुष्काळग्रस्तांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासा...\nगदिमां'नी सामान्य माणसाच्या हृदयात घर केले डॉ.श्...\nसांगली जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्...\nकाँग्रेसने तुबची योजनेचे राजकारण करू नये\n‘शाळासिध्दी’ची अट रद्द करणे गरजेचे : अमोल शिंदे\nविनाअनुदानित शाळातील शिक्षक संतप्त\n(बोधकथा) एक छोटीशी संधी\nस्मार्ट युगात मुलांनी वाचले पाहिजे\nअस्मिता योजना : काळजी मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेची\nकोतवालांची उपेक्षा आजही कायम\nआता स्मार्ट क्रेडिट कार्ड\nशाहरुखला सतावतेय ‘ही’ चिंता\nकतरिनाविषयी नेहमी आदर वाटला आहे : दीपिका\nअमेय झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये\nकार्तिक आणि अनन्याचे डेटिंग\nजानेवारीमध्ये येणार एलेनाचा चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00326.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%B0_%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B2_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:19:10Z", "digest": "sha1:75LK2MBT4RS6Q7VAZPWLNQYVN6ZHZ5HY", "length": 5629, "nlines": 74, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मधुकर हिरालाल केणिया - विकिपीडिया", "raw_content": "\nमधुकर हिरालाल केणिया (१८ नोव्हेंबर, इ.स. १९२७:मुंबई, महाराष्ट्र, भारत - ) हे भारताचे माजी सरन्यायाधीश आहेत. ते १३ डिसेंबर, इ.स. १९९१ ते १७ नोव्हेंबर, इ.स. १९९२ या कालावधीत ���रन्यायाधीश होते. त्याआधी ते मुंबई उच्चन्यायालयाचे न्यायाधीश होते.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nह. केनिया • पतंजली शास्त्री • महाजन • बि. मुखर्जी • दास • सिंहा • गजेंद्रगडकर • सरकार • सुब्बा राव • वांचू • हिदायतुल्ला • शाह • सिकरी • राय • बेग • चंद्रचूड • भगवती • पाठक • वेंकटरामैया • स. मुखर्जी • र मिश्रा • क. सिंग • म. केणिया • शर्मा • वेंकटचलैया • अहमदी • वर्मा • पूंछी • आनंद • भरुचा • किरपाल • पटनायक • खरे • राजेंद्र बाबू • लाहोटी • सभरवाल • बालकृष्णन • कापडिया • कबीर • सदाशिवम • लोढा • दत्तू • ठाकुर • खेहर • दी. मिश्रा • गोगोई • बोबडे\nइ.स. १९२७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ फेब्रुवारी २०१७ रोजी ००:४७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:20:37Z", "digest": "sha1:XNUEUMB4VPIL2HQPZUZQRNCYFLYBY2J2", "length": 3176, "nlines": 52, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कार्टा मरिनाला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकार्टा मरिनाला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कार्टा मरिना या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकार्टा मरीना (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/agro/take-crops-notice-change-uddhav-thackeray-296172", "date_download": "2020-10-31T17:24:37Z", "digest": "sha1:UP5YPQTSFGETGCREUDEXHUO2CIOJLMSJ", "length": 16340, "nlines": 312, "source_domain": "www.esakal.com", "title": "बदल लक्षात घेऊन पिके घ्या - Take crops with notice of change uddhav thackeray | Marathi News - eSakal", "raw_content": "\nबदल लक्षात घेऊन पिके घ्या\nकापूस, ज्वारी, मका, धान खरेदीसाठी गती द्यावी आवश्यक तेथे खरेदी केंद्र वाढवावीत. राज्यात बियाण्यांचा तुटवडा नसून सोयाबीनसाठी शेतकऱ्यांनी उबवण पद्धत वापरून केलेल्या घरगुती बियाण्यांचा वापर करावा. विशिष्ट कंपनीच्यात खत खरेदीसाठी शेतकऱ्यांना सक्ती केल्यास विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल.\n- अजित पवार, उपमुख्यमंत्री\nखरीप हंगामासाठी शेतकरी गटांच्या माध्यमातून ६० हजार टन खते, २० हजार क्विंटल बियाणे दीड लाख शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यात आली आहेत. राज्यात सोयाबिनन बियाणांचा पुरेसा साठा आहे. युरियाचा ५० हजार टन अतिरिक्त साठा आहे. या हंगामात २५ हजार शेतीशाळा घेण्याचे नियोजन केले असून त्यात २५ टक्के शेतीशाळा महिलांच्या असतील.\n- दादा भुसे, कृषीमंत्री\nमुंबई - ‘कोरोनाच्या संकटामुळे जगाची अन्न-धान्याची गरज बदलणार आहे, हे लक्षात घेऊन त्याप्रमाणे पिके घेतली जातील यादृष्टीने कृषी विभागाने आखणी करावी,’’ असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज केले. तर, ‘‘कोरोनाचा मुकाबला करताना कृषी क्षेत्र आर्थिक संकटातून बाहेर काढू शकेल,’’ असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्यस्तरीय खरीप हंगामपूर्व बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. मुख्यमंत्री म्हणाले, ‘‘धोक्यात आलेल्या देशाच्या अर्थव्यवस्थेला बाहेर काढण्यासाठी कृषी क्षेत्र महत्वाची भूमिका बजावेल. कोरोनाचे संकट लक्षात घेता बाजारपेठेचा अंदाज घेऊन राज्यातील शेतकऱ्यांनी पावले उचलणे गरजे आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य, देशच नव्हे तर जगाची भूक भागवावी.’’\nकापूस खरेदी २० जूनपर्यंत\nराज्यात ४१० लाख क्विंटल कापसाचे उत्पादन झाले आहे. आतापर्यंत ३४४ लाख क्विंटल कापसाची खरेदी झाली. शिल्लक कापूस १५ ते २० जून पर्यंत खरेदी केला जाणार आहे. दररोज दोन लाख क्विंटलपर्यंत कापसाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.\nखरीप हंगाम २०२० नियोजन\nविविध पिकाखालील एकूण क्षेत्र : १४०.११ लाख हेक्टर\nसोयाबीन व कापसाचे क्षेत्र ८२ लाख हेक्टर\nबियाणे बदलानुसार एकूण बियाणे गरज: १६.१५ लाख क्विंटल\nअंदाजित बियाणे उपलब्धता : १७.५१ लाख क्विंटल\nसोयाबीनचे अपेक्षित क्षेत्र : ४० लाख हेक्टर\nसोयाबिन बियाणे गरज : १०.५० लाख क्विंटल.\nसोयाबीन बियाणे उपलब्धता ः ११.२४ लाख क्विंटल\nकापूस पिकाखालील प्रस्तिवात क्षेत्र\nखत पुरवठा नियोजन - ४० लाख टन\nबांधावर खते, बियाणे पोहोचविण्यासाठी शेतकरी गट - १७ हजार ११४\nपीक कर्जाचे उद्दिष्ट - ४४ हजार कोटी\nखरीप : भात, ज्वारी, बाजरी,\nमका, तूर , कापूस, सोयाबीन, ऊस\nरब्बी : ज्वारी, गहू, हरभरा\nकोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के\nसरासरी पर्जन्यमान ११९८ मि.मि.\nकोरडवाहू क्षेत्र ८१ टक्के\nएकूण शेतकरी १.५२ कोटी\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nकापसाचा उत्पादन खर्च जास्त, उत्पन्न कमी\nतेल्हारा (जि.अकोला) ः तालुक्यात अतिवृष्टी बरोबर लांबलेल्या पावसाने कपाशी पिकाला मोठा फटका बसला. अशा परिस्थितीत बोंडअळी आली. भिजलेल्या...\nकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून, नातेवाईक संतप्त\nकेज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला....\nपाच हजार कोटींची अतिवृष्टीची भरपाई पुढील आठवड्यापासून सुरु होणार वाटप\nसोलापूर : परतीच्या पावसाने तूर, कापूस, कांदा, केळीसह फळबागांचे मोठे नुकसान झाले. राज्य सरकारने सर्व प्रकारच्या नुकसानीपोटी दहा हजार कोटींच्या मदतीची...\nआधी अतिवृष्टीने नेले, आता बहरलेल्या हळदीवर करपाचा घाव\nभोकरदन (जालना) : तालुक्यातील अनेक शेतकरी पारंपरिक पीक पद्धतीवर अवलंबून न राहता नवनवीन प्रयोग करीत आहे. काही शे���कऱ्यांनी हळदीचे पीक घेण्याचा नवा...\n...तर मंत्र्यांचे कपडे फाडून त्यांना ठोकू\nअकोला : आता आमची शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. आम्ही तसेही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु, आम्ही आत्महत्या करणार नाही तर, ज्यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/video-nagnath-was-worshiped-temple-three-times-day-hingoli-news-281391", "date_download": "2020-10-31T16:34:50Z", "digest": "sha1:7TLHWCOGS3AG2LVF4PHNWOJID3I6Y2TX", "length": 17190, "nlines": 297, "source_domain": "www.esakal.com", "title": "व्हिडिओ: नागनाथ मंदिरात होते दिवसातून तीन वेळेस पूजा - Video: Nagnath was worshiped in the temple three times a day Hingoli news | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nव्हिडिओ: नागनाथ मंदिरात होते दिवसातून तीन वेळेस पूजा\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर औंढा येथील नागनाथ मंदिराची चारही प्रवेशद्वारे बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे भाविकांची वर्दळ थांबली असली तरी नागनाथ मंदिरात संस्थानतर्फे नियमित पूजा केली जाते. या मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी हे दररोज तीन वेळेस नागनाथाची पूजा करतात.\nऔंढा नागनाथ : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी येथील बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिर १७ मार्चपासून भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवले आहे. मात्र, मुख्य पुजाऱ्याच्या उपस्थितीत नियमित तीन वेळेस पूजा करण्यात येत आहे.\nऔंढा नागनाथ येथील नागनाथ मंदिर आठवे जोतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध आहे. दरवर्षी येथे उत्सव भरतो. यानिमित्त हजारो भाविक दाखल होतात. तसेच वर्षभर राज्यासह परराज्यांतून भाविक नागनाथ मंदिरात दर्शनासाठी येतात. यामुळे येथे नेहमी गर्दी असते.\nहेही वाचा - हिंगोलीकरांना दिलासा; कोरोना बाधित रुग्णाचा अहवाल आला निगेटीव्ह\nतसेच येथे भाविकांसह पर्यटकासांठी उभारण्यात आलेल्या नागनाथ उद्यान, नौकायानचादेखील पर्यटक आनंद घेतात. येथे येणाऱ्या भाविकांमुळे मंदिराच्या परिसरात प्रसादालये, विविध धार्मिक साहित्य विक्रीची दुकाने, बेल���ूल विक्रेते यांचा दिवसभर होणाऱ्या विक्रीतून प्रंपच चालतो.\nतसेच मंदिरात बसणारे वासुदेव यांचादेखील दानधर्मातून उदरनिर्वाह होतो. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवावे लागत आहे. त्यामुळे येथील भाविकांची वर्दळ थांबली आहे. मंदिराची चारही प्रवेशद्वारे बंद करण्यात आल्याचे फलकही लावण्यात आले आहेत.\nतीन वेळेस नागनाथाची पूजा\nभाविकांची वर्दळ थांबली असली तरी नागनाथ मंदिरात संस्थानतर्फे नियमित पूजा केली जाते. या मंदिराचे मुख्य पुजारी तुळजादास भोपी हे दररोज तीन वेळेस नागनाथाची पूजा करतात. मोजकेच पूजारी या वेळी उपस्थित असतात. तसेच मंदिर परिसराची चार कर्मचारी साफसफाई करतात, अशी माहिती श्री नागनाथ देवस्थानचे विश्वस्त गणेश देशमुख यांनी दिली.\nदरम्यान, येथे नागनाथ संस्‍थानतर्फे अन्नछत्र चालविण्यात येत होते. लॉकडाउनच्या काळातदेखील मंदिर समितीने हा उपक्रम सुरू ठेवून गरजूंना अन्नदान केले. त्‍यानंतर शासनातर्फे शिवभोजन योजना येथे सुरू झाल्यानंतर मंदिर समितीतर्फे चालविण्यात येणारे अन्नछत्र बंद करण्यात आले आहे\nयेथे क्लिक करा - विहिरीत पडून आजोबासह नातीचा मृत्यू\nदेशभरातून भाविक होतात दाखल\nश्री नागनाथाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक येतात. परिसरात वन विभागाचे पर्यटन स्थळ उभारण्यात आले आहे. येथे मुक्काम करूनच परिसरातील देवस्थानाचे दर्शन भाविक घेतात. त्यामुळे येथील हॉटेल, लॉजमध्ये भाविकांची गर्दी असते. या माध्यमातून औंढा शहरात मोठी आर्थिक उलाढाल होते.\nऔंढा येथूनच नांदेड, परभणी, जिंतूर, रिसोड, हिंगोली, अकोला मार्गे बसेस धावतात. त्यामुळे हे मध्यवर्ती ठिकाण आहे. येथील बसस्थानकावर प्रवाशांची गर्दी असते. तसेच भाविकांचीही वर्दळ असते. यातून एसटी महामंडळाला आर्थिक मदत होते.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालया��ून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/no-wedding-ceremonies-no-homecoming-no-earning-priests-and-decorators-288870", "date_download": "2020-10-31T16:56:02Z", "digest": "sha1:2LOQBNE6LNHT5HA2TXRRESM3OH2552AV", "length": 17505, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "ना लग्न सोहळे ना गृहप्रवेश, पुरोहित अन् डेकोरेटर्सच्या अर्थाजनावर पाणी - No wedding ceremonies, no homecoming, no earning for priests and decorators | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nना लग्न सोहळे ना गृहप्रवेश, पुरोहित अन् डेकोरेटर्सच्या अर्थाजनावर पाणी\nमार्च महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याच कालावधीत येणारी लग्नसराई, साखरपुडे, गृहप्रवेश या सोहळ्यांवर निर्बंध आल्यामुळे मंडप डेकोरेशन आणि पुरोहितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.\nनवी मुंबई : मार्च महिन्यापासून सुरू असणारा लॉकडाऊन आता मे महिन्याच्या अखेरपर्यंत सुरू राहणार आहे. याच काल��वधीत येणारी लग्नसराई, साखरपुडे, गृहप्रवेश या सोहळ्यांवर निर्बंध आल्यामुळे मंडप डेकोरेशन आणि पुरोहितांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. कोरोनाच्या भीतीमुळे विधीवत अंत्यसंस्कारही होत नसल्याने पुरोहितांचा हा देखील मार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मंडप डेकोरेटरर्स आणि पुरोहितांना सरकारने मदत करण्याची मागणी संबंधित वर्गाकडून होत आहे.\nमोठी बातमी : लॉकडाऊन इफेक्ट विकासकामं रखडल्याने कोट्यवधींचा निधी वाळ्या जाणार\nएप्रिल-मे महिना म्हटला की, डोळ्यापुढे उभे राहतात, ते आपल्या नातेवाईकांचे लग्न, हळदी समारंभ, वरात, साखरपुडा, तर काहींनी नवी घरे घेतल्यावर याच काळात गृहप्रवेशाचे कार्यक्रम उरकतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने वाढवलेला टाळेबंदीने या सर्व कार्यक्रमांवर पाणी फेरल्याने या समारंभातून आपला उदरनिर्वाह चालवणारा मंडप डेकोरेटर्स व पुरोहित वर्ग संकटात सापडला आहे.\nहे नक्की वाचा : पुतण्याचं मुख्यमंत्री काकांना पत्र, कोरोना रुग्णांसाठी राज्य सरकारला सुचवले 'हे' उपाय\nमंडप डेकोरेटर्सकडे मांडव बांधणे, विजेचे दिव्यांच्या माळा लटकवणे, साऊंड सिस्टिम सुरू करणे अशा विविध कामांसाठी कामगार वर्ग असतो. या कामगार वर्गाला सध्या डेकोरेटर्सना विनामोबदला वेतन द्यावे लागत आहे. परंतु, लग्न समारंभाच्या ऑर्डरच मिळत नसल्याने या कामगारांना सांभाळायचे कसे असा प्रश्न डेकोरेटर्ससमोर पडला आहे. लॉकडाऊनचा या सर्व कार्यांवर निर्बंध आल्याने अनेकांनी समारंभ पुढे ढकलली आहेत. ही सर्व घटके असंघटीत असल्यामुळे त्यांना मदत करणारेही कोणी पुढे येत नाहीत. तसेच त्यामुळे एप्रिल-मे महिन्यांत मिळणाऱ्या बक्कळ उत्पन्नावर गंडांतर आले आहे. त्यात मे महिना संपल्यावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या पावसाच्या काळातही कोरोनामुळे भविष्यातील उत्पन्नावरही गदा आली आहे. त्यामुळे या दोन्ही क्षेत्रातील घटकांना सरकारने मदत करावी, अशी मागणी जोर धरत आहे.\nलॉकडाऊनमुळे सार्वजनिक कार्यक्रमांत पाचपेक्षा अधिक जणांना एकत्र येण्यास सरकारने मज्जाव केला आहे. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर उतरकार्य करण्यासही मनाई करण्यात येत आहे. यामुळे ब्राह्मण समाजातील पौरोहित्य करणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. स्मशानात मास्क लावून सुरक���षित अंतर ठेवूनही उत्तरकार्य करता येऊ शकते. सरकारने तशी परवानगी द्यावी.\n- संजय व्यवहारे, नेरूळ, नवी मुंबई\nसंचारबंदीमुळे सर्वच घटकांवर उपासमारीची वेळ आली आहे. या परिस्थितीत मंडप डेकोरेटर्स होरपळून निघाले आहेत. अशा डेकोरेटर्सना सरकारने मदत करावी अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केली आहे.\n- खाजामिया पटेल, रिपब्लिकन सेना, नवी मुंबई जिल्हाध्यक्ष\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n...नाहीतर तुमचे राम नाम सत्य नक्की, 'लव्ह जिहाद'वरुन योगींनी दिला इशारा\nजौनपूर- उत्तर प्रदेशमध्ये 'लव्ह जिहाद'च्या वाढत्या प्रकरणांदरम्यान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी जौनपूर येथे अशा गुन्ह्यात सहभागी असलेल्यांना...\nसंजय राऊतांची राज ठाकरेंवर टीका; म्हणाले राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान\nपुणे : राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवनावर जाऊन भेट घेतली होती. वीजबिले वाढीव दराने येत असल्याची तक्रार गेल्या...\n'रहस्यमयी' पत्नीला सांगितल्याशिवाय इम्रान खान करत नाही कोणतंही काम\nइस्लामाबाद- पाकिस्तानच्या प्रथम महिला बुशरा बीबी लग्नापासूनच सर्व जगासाठी एक रहस्य बनल्या आहेत. लग्नानंतरच्या दिर्घ काळानंतर पाकिस्तानचे प्रधानमंत्री...\nआई जेवनाचा डबा घेऊन घरी आली; मात्र, मुलाला गळफास घेतलेल्या अवस्थेत बघून फोडला हंबरडा\nनागपूर : पत्नीशी वाद झाल्यानंतर घर सोडून गेलेल्या पत्नीच्या विरहात पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना अजनीत उघडकीस आली. शुभम संतोष जुनघरे (रा....\nचोक्कस, चोंकन अन्‌ J1\nरात्रीचे दोन वाजले होते. मानसीला झोप येत नसल्याने ती मोबाईलवर सफरिंग करत होती. तेवढ्यात इन्बॉक्‍समध्ये एका तरुणाने ‘J1 झाले का’\nदारूबंदी उठविण्यासाठी तथाकथित जनमताची ढाल\nगडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्यासाठी काही हालचाली सुरु झाल्या आहेत, यावर बोलणे आता गरजेचे आहे. मागील चार वर्षापासून गडचिरोली जिल्ह्यातील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्���्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/fill-sangola-dams-through-tembhu-scheme-letter-solapur-collectorate", "date_download": "2020-10-31T16:53:25Z", "digest": "sha1:WT2JMRSYBU3GLZFGUOSTTB4GGPPXUZSS", "length": 16385, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "टेंभू योजनेतून सांगोल्यातील बंधारे भरून द्या, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सांगली जिल्हा प्रशासनाला पत्र - Fill Sangola dams through Tembhu scheme, letter from Solapur Collectorate to Sangli district administration | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nटेंभू योजनेतून सांगोल्यातील बंधारे भरून द्या, सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाचे सांगली जिल्हा प्रशासनाला पत्र\nसांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून महाराष्ट्रात परिचित आहे. सध्या या भागात माणसांसाठी व जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर होत आहे. भविष्यातील टंचाई परिस्थिती रोखण्यासाठी व पिण्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी माण नदीवरील सर्व बंधारे टेंभू योजनेच्या पाण्यातून तत्काळ भरून मिळावेत. माण नदीमध्ये पाणी येईपर्यंत आपला पाठपुरावा सुरूच राहणार आहे.\n- दीपक साळुंखे-पाटील, माजी आमदार तथा प्रदेश उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस\nसोलापूर : सांगोला तालुक्‍यातील सध्याची पाणीटंचाई व दुष्काळी स्थिती लक्षात घेता या तालुक्‍यातील पिण्याच्या पाण्यासाठी, पशुधनासाठी टेंभू योजनेतून माण नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत अशी मागणी माजी आमदार तथा राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष दीपक साळुंखे-पाटील यांनी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत सोलापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने याबाबतचे पत्र सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.\nटेंभू योजनेतून सांगोला तालुक्‍यातील बलवडी, नाझरे, वझरे, चिनके, अनकढाळ, वाटंबरे, मंगेवाडी, कमलापूर, अकोला, वासुद, कडलास, वाढेगाव, सांगोला, सावे, बामणी, मांजरी, देवळे, मेथवडे माण नदीवरील कोल्हापुरी पद्धतीचे हे सर्व बंधारे त्वरित भरून द्यावेत. सांगोला तालुक्‍यातील 81 गावांसाठी असलेली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची पिण्याची पाण्याची योजना सतत बंद असते. या योजनेचा कधी विद्युत पुरवठा खंडित होतो तर इतर कारणास्तव ही योजना बंद असते. त्यामुळे सांगोला तालुक्‍यातील या गावांना पंधरा-पंधरा दिवस पाणी मिळत नसल्याचे माजी आमदार साळुंखे यांनी सांगितले.\nया भागातील नागरिक, पशुधन यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या बंधाऱ्यांना टेंभू योजनेतून तत्काळ पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी माजी आमदार साळुंखे यांनी केली आहे. या मागणीची दखल घेत हा पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सांगोला तालुक्‍यातील सध्याची पाणी टंचाई, संभाव्य दुष्काळी परिस्थिती पाहता टेंभू योजनेतून बलवडी पासून मेथवडे पर्यंतचे माण नदीवरील सर्व कोल्हापुरी पद्धतीचे बंधारे त्वरित भरून देण्याबाबत सांगलीच्या जलसंपदा विभागाला आपल्या स्तरावरून आदेश करावेत अशी विनंती सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल शाखेचे उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांनी केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार\nपुणे : तुम्ही इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nकोरोनामुळे खरीपाचा बार फुसका; पावसामुळे रब्बी ही संकटात\nकेतूर (ता. करमाळा जि. सोलापूर ) : कोरोना महामारीच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने शेतकऱ्यांना खरिपातील पिकांची अक्षरशः वाट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00327.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://granthpub.com/bookdetails.aspx?BookID=3435", "date_download": "2020-10-31T16:19:44Z", "digest": "sha1:3DP6Q4SQQLEVBGFEQXRCVSIMGCEZUWBP", "length": 3293, "nlines": 22, "source_domain": "granthpub.com", "title": "Online Rental Library Aurangabad - Books at our doorstep", "raw_content": "\nमाणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हापासून त्याच्या उत्क्रांतीतील वाटचालीनं एक महत्त्वाचं वळण घेतलं. किंबहुना माणूस आपलं अन्न शिजवायला लागला तेव्हाच ‘हन्टर गवरर’ हे स्वरूप सोडून त्यानं आपल्या सुसंस्कृत आधुनिक मानव बनण्याच्या वाटचालीला सुरुवात केली. अन्न शिजवून खायला लागल्यामुळे पचनसंस्थेत जसे उत्क्रांतिनुरूप बदल होत गेले तसा माणसाचा सांस्कृतिक विकास होत गेला. आयुर्वेदात शिजवणं या प्रक्रियेला अन्नावर संस्कार करणं असंच म्हटलं आहे. म्हणजेच शिजवण्याची प्रक्रिया हीही एक वेगळ्या अर्थानं संस्कृतीजन्य प्रक्रिया ठरते. खाण्याजोगं अन्न तयार करणं यासाठी उष्णता देण्याआधीही काही प्रक्रिया कराव्या लागतात. पूर्वतयारी करावी लागते. प्रमाण नेमकं किती असावं याचं व्यवधान राखावं लागतं. ही सगळी अवधानं पार पाडताना आपण एक वैज्ञानिक प्रक्रियाच पार पाडत असतो याची जाणीव सुगरणींना असतेच असं नाही. त्या प्रक्रियेपाठी विज्ञानाची जी संकल्पना अनुस्यूत आहे असं मी मानलं ते कितपत बरोबर आहे आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल आणि सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ज्यांची विज्ञानाशी फारशी जवळीक नाही अशा सुगरणींना हे विज्ञान कितपत रुचेल की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही की तो घास गळ्याखाली उतरणारच नाही अशा प्रश्नांची उकल करणारे हे पुस्तक.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/09/blog-post_13.html", "date_download": "2020-10-31T16:45:43Z", "digest": "sha1:BZX3CGKK4FOGGAWF7E6JUAAPWJVEHJQA", "length": 5882, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "राष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .", "raw_content": "\nHomeचंद्रपूरराष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .\nराष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .\nराष्ट्रीय समाज पक्षाला विधानसभेच्या दोन जागा देण्यात याव्या:-संजय कन्नावार .\nचंद्रपूर :-राष्ट्रीय समाज पक्ष विदर्भात अनेक जिह्ल्यात जिल्हा परिषद,पंचायतसमिती ,नगरपालिका ,नगरपंचायतीत पक्षाचे सदश्य निवडून आले आहेत. तर काही ठिकाणी भाजप सोबत युती करून नगरपालिकेत उपाध्यक्ष,सभापती पदे देण्यात आले आहेत. नुकताच होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाला प्रत्येक जिह्ल्यात किमान दोन जागा देण्या याव्या असे रासपचे विदर्भाचे सचीव संजय कन्नावार यांनी केले आहे .\nसन २०१४ लोकसभा, विधासभा च्या निवडणुकीत महायुती ला लोकसभेची दोन तर विधासभेच्या सहाजागा\nरासपला देण्यात आले होते, तेव्हा दोड विधासभा क्षेत्राचे उमेदवार भरघोष मतांनी निवडून आले होते . तर उर्वरीत उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर मते घेतली होती . मागील निवडणुकीत रासपच्या कपबशी या चीन्हावर निवडणूक लडवण्यात आले . त्यामुळे सॅन २०१९ विधासभा निवडणुकीत रासपा कपबशी चिन्हावर लढवणार असल्याचे रासपचे संस्थापक अध्यक्ष तथा विधमान मंत्री माननीय महादेवराव जानकर यांनी पदाधिकारी व कार्यकर्ताना सांगितले आहे.\nसन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत रासपची बोळवन करून महायुतीच्या वाट्याला ऐकही जागा सोडण्यात आलीनाही मात्र सत्तधारि पक्षाने लोकसभा दिलीनसलीतरी विधासभेच्या महाराष्ट्रात जागा देऊ असे आश्वासित केले होते त्यामुळॆ येणाऱ्या निवडणुकीत रासपला ४८ जागा देण्यात यावी अशी भूमिका जानकर साहेबांची असल्याने किमान प्रत्येक जिह्ल्यात किमान दोन जागा देण्या याव्या असे रासपचे विदर्भाचे सचीव संजय कन्नावार यांनी केले आहे .\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्र��ादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/2nd-september/", "date_download": "2020-10-31T16:33:38Z", "digest": "sha1:MZDJY6EJA7BFIUERCMGGEI6FZHEMJF5F", "length": 11952, "nlines": 123, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "२ सप्टेंबर – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१९१६: पटणा उच्च न्यायालयाची स्थापना.\n१९२०: कोलकाता येथे महात्मा गांधींनी ब्रिटिश सरकारविरुद्ध असहकार आंदोलन सुरू केले.\n१९३९: दुसरे महायुद्ध –जर्मनीने पोलंडमधील डांझिग शहर जिंकले.\n१९४५: व्हिएतनाम देश जपान व फ्रान्सपासून स्वतंत्र झाला.\n१९४६: भारतात अंतरिम सरकारची स्थापना झाली.\n१९६०: केंद्रीय तिबेटी प्रशासनाची पहिली निवडणूक झाली.\n१९९९: भारतीय जलतरणपटू बुला चौधरी ही इंग्लिश खाडी दोन वेळा पोहणारी आशियातील पहिली महिला ठरली.\n२०१६:उज़्बेकिस्तानचे पहिले राष्ट्रपती इस्लाम करिमोव यांचं निधन\n१८३८: भारतीय गुरु आणि तत्वज्ञ भक्तिविनाडो ठाकूर यांचा जन्म. (मृत्यू: २३ जुन १९१४)\n१८५३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ विल्हेल्म ऑस्टवाल्ड यांचा जन्म. (मृत्यू: २२ सप्टेंबर १९५६)\n१८७७: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश रसायनशास्त्रज्ञ फेडरिक सॉडी यांचा जन्म.\n१८८६: प्रा. श्रीपाद महादेव तथा श्री. म. माटे –साहित्यिक, विचारवंत व अस्पृश्यता निवारणासाठी सतत प्रयत्न करणारे कृतिशील समाजसुधारक.\n१९१६ मध्ये त्यांनी दलितांसाठी रात्रशाळा काढली व वीस –पंचवीस वर्षे मोफत शिकवले. (मृत्यू: २५ डिसेंबर १९५७)\n१९२४: केनिया देशाचे राष्ट्राध्यक्ष डॅनियेल अराप मोई यांचा जन्म.\n१९३२: स्नॅपल चे संस्थापक अर्नोल्ड ग्रीनबर्ग यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑक्टोबर २०१२)\n१९४१: चित्रपट अभिनेत्री साधना शिवदासानी ऊर्फ साधना यांचा जन्म.\n१९५२: अमेरिकन लॉन टेनिस खेळाडू जिमी कॉनर्स यांचा जन्म.\n१९५३: अफगणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्रमंत्री अहमदशाह मसूद यांचा जन्म. (मृत्यू: ९ सप्टेंबर २००१)\n१९६५: भारतीय दिग्दर्शक आणि पटकथालेखक पार्थो सेन गुप्ता यांचा जन्म.\n१९७१: भारतीय अभिनेते आणि राजकारणी पवन कल्याण यांचा जन्म.\n१९८८: भारतीय क्रिकेट खेळाडू इशांत शर्मा यांचा जन्म.\n१९८८: भारतीय गायक इश्मीत सिंग यांचा जन्म. (मृत्यू: २९ जुलै २००८)\n१५४०: इथियोपियाचा सम्राट दावित (दुसरा) .\n१८६५: आयरिश गणितज्ञ विल्यम रोवन हॅमिल्टन.\n१९३७: आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती चे स्थापक पियरे डी कौर्तिन . (जन्म: १ जानेवारी १८६३)\n१९६०: वनस्पतीतज्ञ, विज्ञान वर्धिनी महाराष्ट्र या संस्थेचे संचालक डॉ. शंकर पुरुषोत्तम आघारकर.\n१९६९: व्हिएतनामचे राष्ट्रपती हो ची मिन्ह . (जन्म: १९ मे १८९०)\n१९७६: विष्णू सखाराम तथा वि. स. खांडेकर –मराठी लेखक, कादंबरीकार, लघुनिबंधकार व समीक्षक, १९४१ मध्ये सोलापूर येथे झालेल्या\nअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पद्मभूषण (१९६८), साहित्य अकादमी फेलोशिप विजेते (१९७०), त्यांनी कुमार या टोपणनावाने कविता लेखन\nतर आदर्श या टोपणनावाने विनोदी लेखनही केले आहे. त्यांच्या ययाति या कादंबरीसाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९७४) मिळाला आहे. (जन्म: १९ जानेवारी १८९८)\n१९९०: नरहर शेषराव पोहनेरकर –निबंध, लघुकथा, कादंबरी, कविता आदी साहित्यप्रकार हाताळणारे लेखक आणि मराठवाडय़ाचा चालताबोलता इतिहास (जन्म: ३ आक्टोबर १९०७)\n१९९९: डी. डी. रेगे –विलक्षण बोलक्या आणि जिवंत व्यक्तिचित्रणाच्या अत्यंत दुर्मिळ हातोटीमुळे अनेक नामवंतांकडून सन्मानित झालेले\nचित्रकार व लेखक, लोकसभा व विधानसभेतील अनेक राष्ट्रपुरुषांची चित्रे त्यांनी काढलेली आहेत. (जन्म: १७ डिसेंबर १९११ –पाचल, राजापूर, रत्‍नागिरी)\n२००९: आंध्र प्रदेशचे १४वे मुख्यमंत्री वाय. एस. राजशेखर रेड्डी याचं विमान अपघातात निधन. (जन्म: ८ जुलै १९४९)\n२०११: संगीतकार श्रीनिवास विनायक खळे. हिंदी, संस्कृत, गुजराती, बंगाली इत्यादि भाषांमधील गीतांना खळे अण्णांनी\nजरी स्वरबद्ध केले असले तरी त्यांचे खरे योगदान हे मराठी भावगीत ह्या गीतप्रकारामध्ये आहे. (जन्म: ३० एप्रिल १९२६)\n२०१४: भारतीय वकील आणि राजकारणी गोपाल निमाजी वाहनवती . (जन्म: ७ मे १९४९)\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n१ सप्टेंबर – दिनविशेष ३ सप्टेंबर – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/58-percentage-women-world-victims-online-harassment-355552", "date_download": "2020-10-31T17:02:04Z", "digest": "sha1:QOK6EATVTK2W4SJDCFIPIWTDEAWZ7LRK", "length": 18177, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "जगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी - 58 Percentage women world victims online harassment | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nजगातील ५८ टक्के महिला ऑनलाइन छळाच्या बळी\nबदलत्या काळानुसार मुली आणि महिला या ऑनलाइन छळ आणि अत्याचाराला सर्वाधिक बळी पडत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंग्लंड येथील ‘प्लान इंटरनॅशनल’ या मानवतावादी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून जगभरातील ५८ टक्के महिलांना ऑनलाइन अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\nनवी दिल्ली - बदलत्या काळानुसार मुली आणि महिला या ऑनलाइन छळ आणि अत्याचाराला सर्वाधिक बळी पडत असल्याचे एक सर्वेक्षणातून समोर आले आहे. इंग्लंड येथील ‘प्लान इंटरनॅशनल’ या मानवतावादी संस्थेने केलेल्या सर्वेक्षणातून जगभरातील ५८ टक्के महिलांना ऑनलाइन अत्याचाराला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nयेत्या ११ ऑक्‍टोबरला साजरा केल्या जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय बालिका दिनाच्या पार्श्‍वभूमीवर ‘प्लान इंटरनॅशनल’ या संस्थेने भारतासह ब्राझील, नायजेरिया, स्पेन, ऑस्ट्रेलिया, जपान, थायलंड, अमेरिकेसह २२ देशांतील १५ ते २५ वर्षे वयोगटातील १४ हजार मुली आणि महिलांशी संवाद साधला. एक एप्रिल ते ५ मेदरम्यान हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार या वयोगटातील जवळपास ५८ टक्के मुली आणि महिलांनी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्‌सॲप यांसारख्या समाजमाध्यमातून ऑनलाइन छळ किंवा अत्याचाराला बळी पडल्याचे मान्य केले. सर्वेक्षण करण्यात आलेल्या २२ देशांपैकी मुलीवरील अत्याचाराच्या सर्वाधिक म्हणजे ६३ टक्के घटना युरोपात घडल्या.\nhathras case: ''दलित मुलीचा बलात्कारानंतर खून होतो, पण मोदींचा एकही शब्द नाही''\nया घटनांमध्ये युरोपपाठोपाठ लॅटिन अमेरिका (६० टक्के), आशिया-पॅसिफिक विभाग (५८) आणि आफ्रिका (५२ टक्के) यांचा क्रमांक लागत असल्याची समोर आले. ४७ टक्के महिलांना शारीरिक किंवा लैंगिक अत्याचाराच्या धमक्‍या देणे तसेच ५९ टक्के आक्षेपार्ह आणि मानहानीजनक भाषेतील टीकाटिप्पणीला सामोरे जावे लागल्याचेही या अहवालातून समो��� आले. एलजीबीटीक्‍यू प्रवर्गातील अनेक महिलांनी तर या प्रकारच्या अत्याचारांना वारंवार सामोरे जावे लागत असल्याचे सांगितले. समाजमाध्यमांवर अशा प्रकारच्या अत्याचाराला बळी पडणाऱ्या महिलांना संबंधित आरोपींबाबत त्यांना फारशी माहितीही नसते.\nBihar Election:मुख्यमंत्री 'जेडीयू'चाच; भाजपने नितीशकुमारांना मानले मोठा भाऊ\nअनेक महिलांना आपल्या परिचितांकडून झालेल्या ऑनलाइन अत्याचाराला किंवा त्रासाला सामोरे जावे लागले. त्यामध्ये सध्याचा किंवा पूर्वीच्या जोडीदारांकडून ११ टक्के महिलांवर, तर शाळेत किंवा कामाच्या ठिकाणी २१ टक्के महिलांवर अत्याचार झाल्याचे या सर्वेक्षणातून उघडकीस आले.\n आता स्ट्रिट फूडही मिळणार ऑनलाईन\nऑनलाइन पद्धतीने होणाऱ्या अत्याचारामुळे अनेक महिलांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाल्याचे सर्वेक्षणातून समोर आले. त्यापैकी ४२ टक्के महिलांनी मानसिक किंवा भावनिक तणावाला, तर तेवढ्याच महिलांनी या प्रकारच्या घटनांमुळे आत्मसन्मान कमी झाल्याचे सांगितले.\nअनेक मुली ऑनलाइन अत्याचाराबाबत फारशा बोलत नाहीत. लैंगिक समानता आणि एलजीबीटीक्‍यूच्या मुद्द्यांवर काम करणाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही या प्रकारच्या प्रसंगाला सामोरे जावे लागत असल्याचेही समोर आले आहे. आजच्या डिजिटल युगात मुलींना ऑनलाइन विश्‍वापासून बाहेर ठेवणे म्हणजे त्यांच्या प्रगतीत आडकाठी आणण्यासारखे आहे.\n- ॲनी बर्गिट अल्ब्रेक्‍टसन, सीईओ, प्लान इंटरनॅशन\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nमहिला सुरक्षा यंत्रणांच्या सक्षमतेची गरज\nनेर्ले (सांगली) : ग्रामीण भागातल्या मुली व महिला सुरक्षित आहेत का वयात आलेल्या मुलींना संरक्षण देणारी यंत्रणा जर कुचकामी ठरत आहे. वरिष्ठांनी...\nकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवा���ितेचा खून, नातेवाईक संतप्त\nकेज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला....\nदुचाकीच्या कॅरियरला बांधलेली २० लाख असलेली बॅग लंपास; सराफ व्यावसायिकांमध्ये खळबळ\nनाशिक : पवार नेहमीप्रमाणे पैशांची पिशवी दुचाकीच्या पाठीमागील कॅरियरला बांधून घेवून आले होते. मोटारसायकलवरून प्रवास करीत असताना गर्दीतील पादचारी...\nमौल्यवान निर्णयानी जिंकलं सैनिकांचं मन स्वत:चं स्त्रीधन देऊन केलं लाख मोलाचं काम\nनाशिक : महिलांनो...आदर्श घ्या. सोनं जीवापाड जपतात अन् मिरवतात देखील. मात्र डॉ. निशिगंधाताई मोगल यांच्यासारखी आदर्श स्त्री लाखात एकच. स्त्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/special-inspector-general-police-kolhapur-range-dr-manojkumar-lohia-visited-baramati-344009", "date_download": "2020-10-31T17:17:08Z", "digest": "sha1:XATP3KW7NQ3IRX7MR2JHPNWKRWUHOHBL", "length": 17345, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "विशेष पोलिस महानिरीक्षकांची अचानक बारामती भेट; प्रशासनाला दिल्या 'या' सूचना - Special Inspector General of Police Kolhapur Range Dr Manojkumar Lohia visited Baramati | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nविशेष पोलिस महानिरीक्षकांची अचानक बारामती भेट; प्रशासनाला दिल्या 'या' सूचना\nबारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती\nबारामती : कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर बारामतीत प्रशासनाने गर्दी होऊ नये याची काळजी घ्यावी, असे निर्देश कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षक डॉ. मनोजकुमार लोहिया यांनी दिले. बुधवारी (ता.९) त्यांनी अचानक बारामतीला भेट दिली.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nबारामतीतील अतिरिक्त पोलिस अधीक्षक कार्यालयात वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत त्यां��ी ही सूचना केली. महानिरिक्षकपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर लोहिया यांची ही पहिलीच बारामती भेट होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी हनुमंत पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, मुख्याधिकारी किरणराज यादव, तहसिलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, डॉ. सदानंद काळे, डॉ. सुनील दराडे, पोलिस निरिक्षक अण्णासाहेब घोलप, औदुंबर पाटील आदी या बैठकीस उपस्थित होते.\n- 'तो' गोट्याला भेटला म्हणून छोट्याने 'त्याची' तीन बोटे छाटली\nडॉ. लोहिया म्हणाले, लग्नसमारंभाला परवानगी देताना 50 पेक्षा अधिक लोक जमणार नाहीत, त्या प्रत्येक लग्नाचे व्हिडीओ चित्रिकरण असणे, लोकांची यादी इतर सर्व बाबींचे काटेकोर पालन होते की नाही याची काळजी घ्यावी. ज्या रुग्णांची कोरोनाची तपासणी होईल व ज्यांचे अहवाल निगेटीव्ह येतील त्यांनाही सात दिवस गृह विलगीकरणात ठेवावे, तशा प्रकारचे शिक्केच त्यांच्या हातावर मारायला हवेत.\nकोरोनाच्या लढाईत पोलिसांची सहभाग वाढायला हवा, अशी अपेक्षा व्यक्त करुन ते म्हणाले, मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह प्रबोधनही करण्याची गरज त्यांनी बोलून दाखवली. सातारामध्ये पोलिसांनी ज्या पध्दतीने कोविड केअर सेंटर उभारले आहे तसेच बारामती आणि इंदापूरमध्ये करण्याबाबत चाचपणी करण्याच्या सूचना लोहिया यांनी नारायण शिरगावकर यांना केल्या.\n भंगारातून पुणे विद्यापीठाने केली तब्बल एवढी कमाई\nबारामतीत असे काय घडले...\nबारामती पॅटर्नचे अनुकरण करत आम्ही नांदेडमध्ये कोरोनाची तीव्रता कमी करण्यात यश मिळवले. एकीकडे आमचा आकडा कमी झाला, तर बारामतीचा आकडा पुन्हा वेगाने वाढू लागला आहे, असे काय झाले की बारामतीचा आलेख एकदमच घसरला, असा सवाल डॉ. लोहिया यांनी या वेळी केला.\nज्येष्ठ नागरिक आणि इतर गंभीर आजार असलेल्या व्यक्तींना घराबाहेर पडू देऊ नये, असे नागरिक घराबाहेर पडण्याचा हट्ट करत असतील, तर प्रसंगी कारवाई करा, असे निर्देश महानिरिक्षकांनी या बैठकीत प्रशासनाला दिले. पोलिसांचा यातील सहभाग वाढणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nतुळजाभवानी मातेची अश्‍विनी पौर्णिमा उत्साहात, भाविकांची अनुपस्थित\nतुळजापूर (जि.उस्मानाबाद) : तुळजाभवानी मातेची अश्विनी पौर्णिमा शनिवारी (ता.३१) परंपरेने पार पडली. भाविकांना येण्यास प्रशासनाने निर्बंध घातल्याचा...\nदिवसभरातील बाधितांचा आकडा पन्नाशीच्या खाली\nजळगाव : जिल्‍ह्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे. यात आज दिवसभरात अवघे ४४ नवीन बाधित रूग्ण आढळून आले. तर जिल्ह्यातून आज...\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1994/06/1117/", "date_download": "2020-10-31T15:46:30Z", "digest": "sha1:S7ETUEBLGUEYIKYZ3MT67NCQ6GTZV4QM", "length": 28134, "nlines": 69, "source_domain": "www.sudharak.in", "title": "मुस्लिम निधर्मवाद्यांचे आंदोलन – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nजामिया मिलिया इस्लामिया या शिक्षणसंस्थेतील एक प्राध्यापक श्री. मुशिरुल हसन यांनी आपल्याला होणार्‍या विरोधाला न जुमानता कामावर रुजू होण्याचा जो निर्णय घेतला आहे तो खरोखरीच अभिनंदनास पात्र आहे. आपल्या कडव्या जातीयवादी विरोधकांशी झुंज घेताना अनेक वेळा त्यांना जी ससेहोलपट सोसावी लागली त्यामुळे थकून जाऊन, एकाकी पडल्याने आणि विशेषतः १९९२ च्या डिसेंबरमध्ये त्यांच्यावर जो शारीरिक हल्ला करण्यात आला त्यामुळे धास्तावून, सलमान रश्दीच्या ‘सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकाबद्दल दोन वर्षांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत केलेली विधाने आणि लोकशाहीमध्ये मतभिन्नता असतानाही प्रत्येकाला मतस्वातंत्र्य असावे याबद्दलचा धरलेला आग्रह यांच्यापासून ते परावृत्त होतील अशी त्यांच्या विरोधकांची अपेक्षा होती ती त्यांनी धुळीला मिळविली आहे.\nप्रो. मुशिरुल हसन यांची ही कृती केवळ त्यांचे व्यक्तिगत धैर्य आणि तत्त्वासंबंधीच्या आग्रहाचे स्वातंत्र्य एवढ्याच पुरती महत्त्वाची नाही, तर मुस्लिम समाजातील नाराजी आणि या समाजात पसरत चाललेला निधर्मीवाद यांचेही प्रतिबिंब त्यांच्या या कृतीमध्ये उतरले आहे.\nस्पष्टच लिहायचे झाले तर भारताचे परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री श्री. सलमान खुर्शीद यांनी प्रो. हसन यांच्याविरुद्ध प्रथम हे काहूर उठवले आणि सय्यद शहाबुद्दीन आणि महंमद फजल यांनी प्रो. हसन यांच्या विरुद्धच्या मुस्लिम समाजातील असंतोषाचे प्रतिनिधित्व करण्याचा आव आणून या संघर्षात भरपूर भर घातली. पण अखेर या प्रकारात त्यांना अपयशच पदरी घ्यावे लागले, कारण मुस्लिम समाजाने या प्रकरणात फारसा प्रतिसाद न दिल्यामुळे हे आंदोलन स्थानिक पातळीवरच राहिले. जामिया मिलियामधील १३५ सदस्यांनी प्रो. हसन यांना आपला पूर्ण पाठिंबा जाहीर केल्यामुळे त्या संस्थेतही त्याचे फारसे पडसाद उमटले नाहीत. इतकेच नव्हे तर उर्दू वृत्तपत्रांतील एका मोठ्या गटाने प्रो. हसन यांना भरघोस पाठिंबा दिला. आणि सर्वांत महत्त्वाची घटना अशी की मद्रास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील पाच मुस्लिम सदस्यांच्या अधिकृत समितीने प्रो. हसन यांना ताबडतोब आपल्या कामावर रुजू होण्याचा आदेश ९२ च्या नोव्हेंबरमध्येच दिला.\nया प्रकरणी जामियामधी��� जातीयवाद्यांशी ज्यांनी सहकार्य केले त्यांच्या मनोवृत्तीवर चांगलाच प्रकाश पडला आहे. दुर्दैवाची गोष्ट ही की ज्यांनी प्रो. हसन यांची बाजू घेऊन त्यांचा आधार द्यायला हवा होता ते जामियाचे उपकुलगुरूही त्यांच्या विरोधात गेले. दुसरीकडे एका निधर्मी मुस्लिम विद्वानाची मुस्लिम समाजात अशी ही उपेक्षा होणारच व या संघर्षात त्यांचा बळी जाणारच या खात्रीने हिंदू जातीयवादीही खूष झाले. अशा परिस्थितीत प्रो. हसन यांना संरक्षण आणि आधार देण्यात व पाच सदस्यांच्या समितीच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यात सरकारनेही कसूर केली असे दिसले.\nमुस्लिम धर्माचे जे स्वरूप आहे त्यामुळे भारतीय मुसलमान हे मागासलेलेच राहणार आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही सुधारणावादी चळवळीचा उद्भव अशक्य आहे हे प्रमेय उर्मटपणे गृहीत धरून आज मुस्लिम जातीयवाद्यांचे या देशात फाजील लाड चालविले जात आहेत. पण हे गृहीतकृत्य संपूर्णपणे चुकीचे आहे. त्यामुळे मुस्लिम समाजामध्ये निधर्मवादी आणि आधुनिक, उदारमतवादी व दूरदृष्टीच्या विचारवंतांची जातीयवादापासून मुक्त असलेली एक परंपरा वाढीला लावण्याच्या दृष्टीने जे सुप्त प्रवाह वाहत आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे.\nहे प्रवाह अस्तित्वात असल्याची अनेक उदाहरणे उपलब्ध आहेत. ६ डिसेंबरला बाबरी मशीद पाडल्यानंतर देशभराच्या मुसलमानांची झालेली सर्वसाधारण विवेकी प्रतिक्रिया याची साक्ष देईल. मुस्लिम व्यक्तिगत कायदा मंडळाने बाबरी मशिदीच्या पुनर्बाधणीची मागणी केली. श्री. एच.एम. सिरवई या कायदेतज्ज्ञांच्या मते सरकारची ती घटनात्मक जबाबदारी होती – परंतु त्या मागणीमागेही मुसलमान समाज उभा राहिला नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदू जातीयवाद्यांप्रमाणे भारतीय मुसलमानांपैकी बहुतांश वर्ग मंदिर-मशीद समस्येने झपाटलेला नाही, तर तो स्वतःचे अस्तित्व टिकवून धरण्याच्या, शिक्षण व रोजगार यांच्या उपलब्धीच्या विवंचनेत आहे. त्याचमुळे निधर्मवादाकडे त्याची वाटचाल चालू झालेली आहे.\nऑक्टोबरमध्ये चार राज्यांत झालेल्या निवडणुकांत मुस्लिमांनी केलेल्या मतदानपद्धतीवरून हा कल स्पष्ट झाला आहे. बाबरी मशिदीच्या विध्वंसानंतर उद्भवलेल्या रक्तरंजित दंगली, हिंदू जातीयवाद्यांची प्रक्षोभक आव्हानात्मक भाषणे आणि डावपेच, काही इमामांनी केलेली जळजळीत आवा��ने – या सर्व गोष्टींना न जुमानता मुस्लिम समाजाने जातीयवादी आणि कडव्या मुस्लिमवादी उमेदवारांना व पक्षांना नाकारून एखाद्या निधर्मी मतदाराप्रमाणेच मतदान केले आहे. विशेषतः उत्तर प्रदेशात हे अधिकच स्पष्ट झाले आहे. बहुजन समाजपक्षाचे नेते कांशीराम यांनी निवडणूक प्रचारात अयोध्येमध्ये मंदिर किंवा मशीद या कशाचेच बांधकाम न करता ती जागा जनतेच्या उपयुक्त बांधकामासाठी वापरली जाईल हे स्पष्ट केले होते. याच वेळी अखिल भारतीय मुस्लिम लीगमध्ये फाटाफूट झाली त्यावेळी सैत यांच्यासारख्या जहाल आणि कडव्या मुसलमानाच्या मागे जाण्याचे संघटनेने नाकारले ही गोष्टही लक्षात घेतली पाहिजे.\nयाहीपेक्षा आशादायक घटना म्हणजे सुशिक्षित मुस्लिमांमध्ये आता अस्मिता, लैंगिक न्याय, सामाजिक सुधारणा इत्यादी विषयांवर एक निरामय हार्दिक चर्चा सुरू झालेली आहे. सहा डिसेंबरनंतरच्या कालावधीत या बाबतीत अनेक तन्हांनी पुढाकार घेण्यात आला आहे.\n१९९३ च्या जानेवारीमध्ये मुंबईला काही प्रमुख मुस्लिम विद्वान, कलाकार, लेखक, आणि वृत्तपत्रांचे संपादक यांची एक बैठक बोलावण्यात आली होती. अलिगढ विद्यापीठाचे भूतपूर्व उपकुलगुरू हमीद सईद अली सरदार जाफरी, कैफी आझमी, फारुख शेख, आणि इन्किलाब व कौमी आवाजया वृत्तपत्रांचे संपादक – या सर्वांचा या बैठकीत सहभाग होता. मशिदीचा प्रश्न महत्त्वाचा न मानता त्यापलीकडे जाऊन सामाजिक सुधारणा, शिक्षण, आणि जमातीतील आणि जमातीबाहेरील लैंगिक अन्यायाचा प्रतिकार या मुद्द्यांवर मुस्लिम समाजाने विशेष लक्ष दिले पाहिजे असे आवाहन या बैठकीत करण्यात आले.\nत्यानंतर जून महिन्यात दिल्लीमध्ये मुस्लिम विचारवंतांचे एक चर्चासत्र घेण्यात आले. या बैठकीत मुस्लिम धर्मगुरू, मुस्लिम समाजातील परंपरावादी आणि त्यांना भडकविणारे आणि जातीयवादी मुस्लिमांच्या पाठीमागे उभे असणारे राजकीय नेते या सर्वांवर कडक टीका करणारे असे निधर्मवादी व्यासपीठ निर्माण झाले. या परिषदेचा परिणाम असा झाला की तिच्या आगेमागे विविध विद्यापीठे, महाविद्यालये आणि मोठ्या शहरांमधील वसाहती यांच्यामध्ये छोट्या मोठ्या सभांतून या विषयांची चर्चा सातत्याने होत राहिली. जावेद अख्तर या धार्मिक प्रतिमांवर प्रहार करणार्‍या पुरोगामी लेखकाने अलिगढ मुस्लिम विद्यापीठात समान नागरी कायद्याची म��गणी करून या चर्चेला तोंड फोडले आणि जनमताचा भरघोस पाठिंबा मिळविला. यानंतर गेल्या वर्षाच्या मध्याच्या सुमारास तीनदा ‘तलाक’ उच्चारून पत्नीला सोडून देण्याच्या मुस्लिम पुरुषांच्या प्रथेवर उलटसुलट चर्चा सुरू झाली. सर्व मुस्लिम विचारवंतांनी ही प्रथा निषेधार्ह असून मुस्लिम स्त्रियांना अन्यायकारक आहे असे एकमताने घोषित केले. अली मियां या विचारवंताने तर ही कायदेशीर असली तरीसद्धा धर्मतत्त्वांच्या दृष्टीने आणि नैतिक दृष्टीने चुकीची आहे असे स्पष्ट केले. उर्दू, हिंदी आणि मराठी वर्तमानपत्रांत मुस्लिम महिलांनी अक्षरशः पत्रांचा पाऊस पाडून या प्रथेचा धिक्कार केला. काहींनी तर या समाजात राजा राममोहन रॉयसारखा पुढारी निर्माण होणे ही महत्त्वाची सामाजिक गरज आहे असेही लिहिले. या चर्चेच्या निमित्ताने व्यक्त झालेल्या प्रखर भावना, धर्मातीत पातळीवरून करण्यात आलेले चिंतन आणि एका आधुनिक, मोकळ्या, उदार आणि बहुविध अशा प्रकारच्या न्यायाधिष्ठित व्यवस्थेची या समाजाला लागलेली ओढ कोणालाही जाणवण्यासारखीच आहे.\nप्रामाणिकपणे बोलायचे झाले तर आज मुस्लिम मूलतत्त्ववाद्यांची आवाहने आणि त्यामुळे सामाजिक व्यवस्थेला मिळणारा धोका याबाबत मुस्लिम विचारवंत धर्मातीत पातळीवरून विचार करीत नाहीत अथवा ते गप्प राहून हे सर्व सहन करतात असे म्हणणे चुकीचे आहे. ‘शरियत’वर आधारित कौटुंबिक न्यायालये, व्यक्तिगत कायदा मंडळाची (मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड) मनमानी, हजरतबाल प्रकरणात पाकिस्तानवादी मुस्लिमांनी केलेला धर्माचा गैरवापर, याबाबत मुस्लिम समाजातील विचारवंतांनी अत्यंत कडक शब्दांत टीका केलेली आहे, आणि शिक्षण, सुधारणा, आधुनिकता आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या सर्वांचा निश्चित आग्रह धरलेला आहे. मुस्लिम समाजातील सुधारणावादाचे पाऊल जर वरील सर्व गोष्टींनी पुढे पडणार नसेल तर मग सुधारणा आणि बौद्धिक-सांस्कृतिक पुनरुत्थान या शब्दांचा अर्थच शोधावा लागेल.\nतात्पर्य हे की विसाव्या शतकाच्या पूर्वार्धातील मुस्लिम समाजाचे चित्र आता बदलले असून सध्याच्या काळातील मुस्लिम मध्यमवर्ग हा सुशिक्षित, उदार, आधुनिक दृष्टिकोणाचा स्वीकार केलेला आणि विचारांचे आदान-प्रदान करण्याची कुवत असलेला आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. अनेक प्रकारचे प्रतिष्ठित व्यवसाय व छोटे मोठे उद्यो��� यांच्यामध्ये धर्मातीत पातळीवरून त्याचा सहभाग वाढतो आहे. धर्मगुरूंची कडवी भाषा आणि राजकीय दलालीविरुद्ध त्याचा आवाज उठू लागला आहे. दुर्दैव हे की या समाजाची प्रगतिपथावरील वाटचाल बिगर मुस्लिम समाजांकडून दुर्लक्षिली गेली आहे, आणि या समाजांतील विचारवंतांनी मुस्लिम सुधारणावाद्यांना हवे ते पाठबळ पुरविलेले नाही.\nउलटपक्षी हिंदू समाजातील वैश्विक उदारतेची भावना नष्ट होत चालली असून तिची जागा हळूहळू धार्मिक कडवेपणा आणि कर्मकांड घेत असल्याचे दिसून येत आहे. बाळ ठाकर्‍यांसारखे गोडश्यांचे पाठीराखे आणि आविष्कारस्वातंत्र्याचे मारेकरी, अनेक ‘महाराजांच्या आणि स्वामींच्या नादी लागून यज्ञयाग आणि पूजा यांच्यामध्ये गुंतलेले राजकारणी व सत्ताधारी, हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणारी महंतसभा आणि हिंदूंचे वर्चस्व आणि मनमानी यांना सांस्कृतिक राष्ट्रवाद असे गोंडस नाव देऊन भारतीय समाजाचा तो आत्मा असल्याचा दावा करणारे नवे विचारवंत, त्याचप्रमाणे आक्रमक राष्ट्रवादाची आणि छद्मी निधर्मवादाची शस्त्रे परजून भारतापुढील गहन प्रश्नांची उकल करू पाहणारे देशभक्त- यांची संख्या हिंदू समाजात वाढत चालली आहे हे नाकारण्यात अर्थ नाही.\nप्रो. मुशिरुल हसन यांनी दिलेला लढा हे मुस्लिम समाजातील जागृती आणि वाढता निधर्मवाद यांचे द्योतक आहे. त्याची नोंद देशातील अन्य बुद्धिवाद्यांनी घेणे जरुरीचे आहे. प्रो. हसन यांना या प्रकरणात सरकारचे आणि समाजाचे पाठबळ न मिळणे हे कृत्य अक्षम्यच आहे.\n(टाइम्स ऑफ इंडियामधील लेखावरून अनुवादित)\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रू��ातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00328.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/sensex-rose-by-519-11-points/", "date_download": "2020-10-31T15:27:36Z", "digest": "sha1:SCJSAQZFROENEHGAMK2QV5KENCQKJT54", "length": 9797, "nlines": 113, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वधारला - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome शेअर बाजार सेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वधारला\nसेन्सेक्स ५१९.११ अंकांनी वधारला\nविविध क्षेत्रांमध्ये खरेदीने आधार दिल्याने शेअर बाजार आज सलग चौथ्या दिवशी सकारात्मक स्थितीत दिसून आल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. आजच्या व्यापारी सत्रात निफ्टीने १० हजारांच्या पातळीपुढे धाव घेतली. निफ्टीत १.५५% किंवा १५९.८० अंकांची वाढ झाली. तो १०.४७१.०० वर बंद झाला. तर एसअँडपी बीएसई सेन्सेक्स १.४९% किंवा ५१९.११ अंकांनी वाढून ३५,४२०.४३ वर बंद झाला. जवळपास १९२९ शेअर्स नफ्यात होते, ७४९ शेअर्स घसरले तर १४३ शेअर्सची स्थिती बदलली नाही.\nबजाज फायनान्स (९.२८%), एलअँडटी (६.७३%), एनटीपीसी (५.७७%), इंडसइंड बँक (६.५३%) आणि हिंडाल्को इंडस्ट्रीज (५.४३%) हे बाजारातील टॉप मार्केट गेनर्स ठरले. रिलायन्स इंडस्ट्रीज (१.४०%), भारती एअरटेल (०.६३%), वेदांता (०.१४%) आणि मारुती सुझुकी (०.१०%) हे आजच्या सत्रातील बाजाराती टॉप लूझर्स ठरले. बीएसई मिडकॅप १.६९% नी वाढले तर बीएसई स्मॉलकॅपमध्ये १.७८% ची वाढ दिसून आली.\nसुजय दास उचलणार ‘मनीटॅप’ची जोखीम\nइक्विटी बाजारातील गुंतवणुकदारांच्या सकारात्मक भावनांमुळे आज भारतीय रुपयाने सलग दुसऱ्या दिवशी सकारात्मक स्थिती दर्शवली. त्यामुळे अमेरिकी डॉलर थोडा कमकुवत झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलननेत भारतीय रुपया ७५.७५ रुपयांवर स्थिरावला.\nअमेरिका-चीन व्यापार करारातील वाढती चिंता आणि जगभरातील कोव���हिड-१९ च्या रुग्णांची वाढती संख्या असूनही जागतिक बाजारात आज सकारात्मक व्यवहार दिसून आला. नॅसडॅक कंपनीचे शेअर्स १.११%, एफटीएसई १०० चे शेअर्स १.२२% नी आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स १.६५% तर निक्केई २२५ चे शेेअर्स ०.५० % नी वाढले. तर हँगसेंगचे शेअर्स आजच्या सत्रात १.६२% नी वधारले.\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious article‘एडइंडिया’ने केले मनपा शिक्षकांना ‘डिजिटल’\nNext articleफेडरल बँक ‘सीएसआर’ घरांचे हस्तांतरण\nशेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी\n‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…\n‘एंजल ब्रोकिंग’चा आयपीओ २२ सप्टेंबर पासून…\nमारुती सुझुकी देणार दरमहा १०,००० मोफत व्हेंटिलेटर्स\nविद्यार्थ्यांनी जमा केले गरिबांसाठी ५० लाख\n…म्हणून झाली शेअर बाजारात घसरण\nआणि आता आले ‘फ्लिपकार्ट होलसेल’\n‘इंट्रा डे ट्रेडिंग’मध्ये कसे ओळखाल प्रमुख शेअर्स\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Hangover/346-Dengue?page=2", "date_download": "2020-10-31T16:49:49Z", "digest": "sha1:ZWOZS45MULDBH737JWXQOUHHLLPQTARE", "length": 11294, "nlines": 64, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nडेंग्यूपासून मुक्त करतील हे 8 सुपरफूड\nवातावरणातील बदलामुळे साथीचे रोग पसरत आहेत. डेंग्���ू, मलेरिया सारखे मच्छरमुळे पसरणारे आजार दिवसेंदिवस वाढत आहेत. रक्त पिणाऱ्या या मच्छरपासून वाचण्याकरता अनेक प्रयत्न केले जातात. मात्र असं केलं तर डेंग्यूची लागण होतेच. तुम्हाला माहित आहे, जर डेंग्यूची लागण ही सुरूवातीलाच कळली तर डाएट फॉलो करून डेंग्यू घालवू शकतात.\nडेंग्यू झाल्यावर ब्लड प्लेटलेट्स अगदी पटापट कमी होतात. यावेळी तुम्ही तुमच्या डाएटचा योग्य विचार केला नाहीत तर हा डेंग्यू तुमचा जीव देखील घेऊ शकतो. त्यामुळे अशावेळी कोणते अन्नपदार्थ आपल्या डाएटमध्ये असावेत ते आपण पाहू.\nतज्ञांच्या माहितीनुसार, डेंग्यूच्या रूग्णांनी अशा गोष्टींच सेवन करायच्या ज्या पाण्यात लगेच उकळतील. आपल्या डाएटमध्ये हिरव्या भाज्या, सूप, फळ ज्यामध्ये केळ आणि सफरचंदाचा अधिक सेवन करायचं आहे.\nडेंग्यूमध्ये आलेल्या अशक्तपणातून लवकर बाहेर पडण्यासाठी चहा किंवा कॉफी न घेता हर्बल टीचं सेवन करा. तुम्हाला वाटल्यास त्यामध्ये तुम्ही अद्रक किंवा वेलची टाकून वापर करू शकता. हर्बल टीमुळे तुमच्या शरीराला आराम मिळेल.\nडेंग्यूमधील व्हायरलमध्ये सर्वात अगोदर तुमच्या शरीरातील प्लेटलेट्स कमी होतात. हे मेंटेन करण्यासाठी नारळ पाणी घ्यावे. इलेक्ट्रोलाइट्स आणि मिनरल्स प्यायलाने शरीरात पाण्याचे प्रमाण अधिक राहते. यातून पोषक तत्वे मिळतात. जे शरीरात ताकद निर्माण करतात.\nडेंग्यूची लागण झाल्यावर अधिक प्रमाणात पाणी प्यावे. पाणी प्यायला त्रास होईल पण पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे. तसेच ओआरएस पावड देखील पाण्यातून प्यायलास त्याचा फायदा होईल. यामुळे डिहायड्रेशन होत नाही.\nडेंग्यू पेशंटने अधिक प्रमाणात तरल पदार्थांचे सेवन करावे ज्यामुळे शरीरात असलेला वायरस आणि विषारी तत्व बाहेर पडण्यास मदत होईल. डेंग्यू झालेल्या लोकांकरता लींबू हे वरदान मानलं जातं. या दिवसांत लींबू पाण्याचे सेवन अधिक करता. वायरल लघवी वाटे बाहेर जाण्यास अधिक मदत करतो.\nडेंग्यूच्या रूग्णाने जेवणात दलियाचा वापर करावा. यामुळे शरीरात एकप्रकारची एनर्जी राहते. यामध्ये तुम्ही दलियाचा उपमा, दलियाचा पुलाव किंवा गोड दलिया म्हणजे लापशी करून खावू शकता.\nडेंग्यू झाल्यावर रूग्णाने प्रोटीनने भरलेले पदार्थ अधिक खावेत. अशामध्ये त्यांनी अंड्याचा समावेश आपल्या जेवणात करावा. प्रोटीनयुक्त आहारात दूध, डेअरीच्य��� पदार्थाचे सेवन करावे. अशात डेंग्यू लवकर निघून जातो.\nडेंग्यू झाल्यावर तेलकट, मसालेदार पदार्थ आणि अधिक आंबट असे पदार्थ टाळावेत. या दिवसांत तोंडाला चव नसते अशावेळी तुम्ही लिंबाचे लोणचे खावू शकता.\nडेंग्यूसंबंधीत या 4 गोष्टी तुम्हाला माहित आहेत का\nप्रत्येकवर्षी डेंग्यूमुळे अनेकांचा जीव जातो. यामुळे डेंग्यूबाबतीत सगळ्या गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे. डेंग्यु हा ताप मच्छरांनी कापल्यामुळे होत असतो. हा संक्रमण एडीज मच्छर चावल्यामुळे होतो. डेंग्युच्या या आजारात त्या व्यक्तीला भरपूर ताप, शरीरावर लाल रंगाचे चट्टे उटतात, डोकं दुखी, अंग दुखी, सांधेवात, भूक कमी लागणं, सतत उल्टी होणे यासारखे प्रकार होतात.\nजाणून घेऊया डेंग्यूबाबत 4 गोष्टी\nरात्री देखील लाईटच्या प्रकाशात मच्छर चावतात\nडेंग्यूची मच्छर दिवसा उजेडी चालते. त्याचप्रमाणे खास गोष्ट ही आहे की, रात्री लाइटच्या प्रकाशात देखील मच्छर चावण्याची दाट शक्यता आहे. हे मच्छर खासकरून सकाळी आणि संध्याकाळी सूर्यास्त होताना चावतात. मच्छरची चावण्याची सर्वात आवडती जागा हाताच्या कोन्याच्या खाली, गुडघ्यांवर चावतात. सर्वात जास्त डेंग्यूचा त्रास हा जुलै ते ऑक्टोबर महिन्यात होतो.\nश्वेत रक्त धमण्यांवर आक्रमण\nडेंग्यू मच्छर एकाचवेळी 100 हून अधिक अंडी घालतो. यांच जीवन जवळपास 2 आठवड्यांच असतं. डेंग्यू मच्छरांनी सोडलेला वायरल हा व्यक्तीच्या सरळ शरीरात घुसून रोगप्रतिकारक शक्ती कमी करतो. कमी लोकांना माहित असेल की, एडिस मच्छरच्या चावण्यामुळे ती व्यक्ती सरळ मृत्यूपर्यंत पोहचू शकते.\nएका रिपोर्टमध्ये खुलासा केला आहे की, 41% मच्छर हे प्लास्टिकचे ड्रम आणि कंटेनरमध्ये निर्माण होतात. तसेच घरात अतिरिक्त पाण्याचा साठा. कुलरांमध्ये 12टक्के आणि लोखंडाच्या कंटेनरमध्ये 17 टक्के मच्छर निर्माण होतात.\nप्लेटलेट्समुळे होत नाही मृत्यू\nकायम असं सांगितलं जातं की, प्लेटलेट्सच्या कमतरतेमुळे लोकांचा मृत्यू झाला. खूप कमी लोकांना माहित आहे की, डेंग्यू दरम्यान मृत्यू होतो त्याच कारण कॅपिलरी लीकेजमुळो होते. जर कुणाला कॅपिलरी लीकेजचा त्रास सुरू झाला तर त्या व्यक्तीला पातळ आहार द्यावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00329.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4873", "date_download": "2020-10-31T16:08:03Z", "digest": "sha1:P2V4EQR7PTET2H3ZAYK73VEQST3FJ3UH", "length": 4778, "nlines": 123, "source_domain": "m4marathi.com", "title": "एका कळीची कहाणी – m4marathi", "raw_content": "\nमाझ्या वंशाचा दीपक आला\nतिन चार महिन्यांनी चोरून लपून\nसर्वांची चेहरे नाराज झाली .\nपण करेल तरी काय\nपण येथे नाही झाला\nआणि एक होती राणी\nपण आज आम्ही ठेवली\nएक स्त्री होती ना\nकुठे जाते त्याची भक्ती\nवाईट विचारांनी मात्र त्याची\nपण तिच्या या इच्छेची हि\nआणि एक होती राणी\nकिती दुखत आहे ना\nप्रेमातच अधिक हरलोय मी ..\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/03/blog-post_48.html", "date_download": "2020-10-31T15:36:47Z", "digest": "sha1:TYVV73RFTJHA7MWEENPLAVKDL3NOU6UN", "length": 4352, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "माजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात", "raw_content": "\nHomeमाजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात\nमाजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात\nमाजी अर्थमंत्रीसुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे आदेशाने अडकून पडलेल्या मजुरांना मदतीचा एक हात\nचंद्रपूर :दिनचर्या न्युज :-\nगोर गरीब जनतेचे कैवारी लोकनेते मा.आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार माजी अर्थमंत्री.यांचे आदेश व सूचनाचे पालन करत श्री.अनिल डोंगरे तालुका अधयक्ष भा.ज.यू.मो.चंद्रपूर यांनी वीचोडा गाव परिसरात सिमेंट विटा कारखान्यात ब्रम्हपुरी, नगभिड वरून मजुरी करिता आलेले कामगार कोरोना महारोगामुळे लाँकडाऊन मूळे काम बंद मुळे तसेच वीट कारखाना मालकाने कामगाराकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली असता श्री अनिल डोंगरे यांनी लगेच कामगारांना तांदूळ,तेल,बेसन, टिकट मीठ व इतर सामान देऊन त्यांची जेवणाची व्यवस्था करून दिली यावेळी विचोडा गावातील पोलीस पाटील बालाजी महल्ले.श्री.बबन डोंगरे.श्री.गजानन महाल्ले.श्री गुड्डू डोंगरे हे प्रामुख्याने उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/06/nagbhir.html", "date_download": "2020-10-31T16:04:58Z", "digest": "sha1:B4RYEOFXAS64NXL4MIBMJ257RCPARNMO", "length": 6989, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "आमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात", "raw_content": "\nHomeचंद्रपूरआमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात\nआमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात\nआमदार मा.बंटीभाऊ भांगडीया यांनी दिला नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभीक समाजातील कुटूंबांना दिला मदतीचा हात\nनागभीड प्रतीनीधी :दिनचर्या न्युज\nसंपूर्ण जगात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव सुरूच आहे,त्यामुळे गरीब जनतेला रोजगार नसल्याने अनेक गरीब कुटुंब आर्थिक परिस्थितीने हतबल झालेली आहे.\nमहाविकास आघाडी महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्व सलून दुकान हे बंद ठेवण्याच्या ह्या निर्णयामुळे आज अनेक सलून दुकानांमध्ये काम करणाऱ्या लोकांच्या कुटूंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे.\nअश्यातच नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील सलून दुकान बंद असल्याने त्या सलून दुकानात काम करणाऱ्या नाभीक समाजातील लोकांना आपले कुटुंब चालवणे कठीण झालेले आहे.\nयाचं सर्व गोष्टींचा विचार करून नाभिक समाजातील लोकांचा एक भाऊ म्हणून आपल्या क्षेत्राचे *गोर-गरिबांचे कैवारी,मा.आमदार बंटीभाऊ भांगडीया चिमूर विधानसभा क्षेत्र* यांनी सूचना करून *श्री.संतोष भाऊ रडके भाजपा तालुका अध्यक्ष नागभीड* यांचे नेतृत्वाखाली नागभीड तालुक्यात येणाऱ्या सर्व गावातील नाभिक समाजातील लोकांना किराणा किट वाटप करण्यात आले.\nतसेच चिमूर विधानसभा क्षेत्रातील नाभिक समाजाच्या आजच्या परिस्थितीत होणाऱ्या अडचणीची जाणीव घेऊन *मा. मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे महाराष्ट्र सरकार* यांचेकडे चिमूर विधानसभा क्षेत्रातील सर्व सलून दुकाने सुरु करण्याकरिता मांगणी करण्याचे आश्वासन दिले. *मा.बंटीभाऊ भांगडीया साहेब यांनी भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते* मार्फत नाभिक समाजाला केलेल्या मदतीकरिता सर्व नाभिक समाजातील लोकांनी मनापासून आभार मानले\nकिराणा किट वाटप करतांना:- *श्री.अवेशभाऊ पठाण,श्री.गणेशजी तर्वेकर,श्री.सचिनजी आकुलवार,श्री.जगदीश सडमा��े,श्री. शिरीषजी वानखेडे,श्री.अमोल देशमुख, श्री.संदीप गिरीपुंजे* नागभीड तालुक्यातील सर्व गावातील नाभिक समाज बांधव व भाजपा पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/sports/cricket/iplt20/news/rcb-vs-mi-mumbai-indians-captain-rohit-sharma-dropped-aaron-finch-catch-on-9-runs/articleshow/78368839.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-10-31T16:20:02Z", "digest": "sha1:77XCQV5O6FGAVPPDUT7IOT5QLITI6GZU", "length": 11678, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nप्लेयर ऑफ द डे\nRCB vs MI: रोहित शर्माने दिलेले जीवदान मुंबईला पडले महाग\nरोहित शर्माने केलेली एक चूक यावेळी मुंबईच्या संघाला चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. कारण रोहितने या सामन्याच्या तिसऱ्या षटकात एक झेल सोडला आणि त्यामुळेच मुंबई इंडियन्सच्या संघाला मोठा फटका बसला.\nआरसीबीविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सला एक गोष्ट चांगलीच महागात पडल्याचे पाहायला मिळाले. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने एक झेल सोडला आणि तोच मुंबईला चांगला महागात पडला, असे म्हटले जात आहे.\nरोहित हा एक चांगला कर्णधार आणि क्षेत्ररक्षक आहे. पण आज रोहितकडूनही एक चूक झाल्याची पाहायला मिळाली. या चुकीचा फटका मुंबईच्या संघाला चांगलाच बसल्याचे आता पाहायला मिळत आहे.\nरोहितने नेमकी काय चूक केली...\nही गोष्ट मुंबईचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टच्या तिसऱ्याच षटकात पाहायला मिळाली. मुंबई आणि आरसीबी या महत्वाच्या लढतीत रोहितकडून एक चूक झाली. रोहितने आरसीबीचा सलामीवीर आरोन फिंचचा एक झेल सोडला आणि तो मुंबईला चांगलाच महागात पडला. फिंचने तिसऱ्या षटकातील चेंडू हा मिड विकेटला टोलवला होता. त्यावेळी रोहित शर्मा तिथे उभा होता आणि तो हा झेल पकडेल, असे वाटत होते. पण रोहितला हा झेल पकडता आला नाही आणि त्याने फ��ंचला जीवदान दिले.\nया जीवदानाचा चांगलाच फायदा फिंचने उचलला. कारण फिंचचा झेल जेव्हा रोहितने सोडला तेव्हा तो ९ धावांवर होता. आतापर्यंतच्या दोन सामन्यांमध्ये फिंचला मोठी खेळी साकारता आली नव्हती. पण या सामन्यात फिंचला जीवदान मिळाले आणि त्याने ५२ धावांची धडाकेबाज खेळी साकारली. त्यामुळेच रोहितने सोडलेला झेल मुंबईला चांगलाच महागात पडल्याचे म्हटले जात आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nIPL 2020: मुंबई इंडियन्सवर विजय साकारल्यावर राजस्थानची ...\nIPL: ४५ चेंडूत ८७ धावा; पत्नीनेच क्रिकेटपटूला ट्रोल केल...\nIPLच्या इतिहासातील सर्वात मोठा बचाव; विक्रम चेन्नईच्या ...\nIPL 2020: रोहित शर्माची आयपीएलमधून माघार\nIPL 2020: हैदराबादने दणदणीत विजय मिळवल्यानंतर दिल्लीला ...\nIPL 2020: विराट कोहलीवर इरफान पठाणने केली खरमरीत टीका, म्हणाला महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादला मोठा धक्का, डेव्हिड वॉर्नर आऊट\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल'\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nआयपीएलIPL 2020: कोहलीच्या आरसीबीपुढे आज हैदराबादचे आव्हान, पाहा संघात काय होऊ शकतात बदल\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्ट��इलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/football/air-india-u-19-team-won-super-division-match-11584", "date_download": "2020-10-31T16:43:41Z", "digest": "sha1:FDWWZV3RU2QNNILKTPHWOMFGVZSZ7O4H", "length": 7881, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "सुपर डिव्हीजनमध्ये एअर इंडियाची हॅट्रिक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nसुपर डिव्हीजनमध्ये एअर इंडियाची हॅट्रिक\nसुपर डिव्हीजनमध्ये एअर इंडियाची हॅट्रिक\nBy मुंबई लाइव्ह टीम फुटबॉल\n'मुंबई जिल्हा फुटबॉल असोसिएशन'च्या स्पर्धेत एअर इंडिया अंडर-19 संघाने सलग तिसऱ्या वर्षी 'सुपर डिव्हिजन' जिंकून विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आहे. हा सामना शुक्रवारी परळ येथील झेवियर्स मैदानावर खेळवण्यात आला. मुंबई स्ट्रायकर्स विरुद्ध 5-0 च्या मोठ्या फरकाने विजय मिळवणाऱ्या एअर इंडियाच्या युवा खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी केली.\nएअर इंडियाच्या डिंगकू शर्माने केलेल्या 4 गोलमुळे संघाने शानदार विजय मिळवला. तर सुमेश नायरने एक गोल केला. डिंगकूने 15 व्या मिनिटाला गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर 36 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 स्कोअरवर नेले. सुमेशने 47 व्या मिनिटाला गोल करत आघाडी 3-0 वर नेली. शेवटच्या फेरीत अंतिम पाच मिनिटांत डिंगकूने दोन गोल करत संघाला सहज विजय मिळवून दिला.\nअंधेरी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झालेल्या मुंबई एफसी विरुद्ध सेंच्युरी रेयन संघातील लढत बरोबरीत सुटली. दोन्ही संघांनी एकमेकांवर 2-2 गोल नोंदवून बरोबरी साधली. सेंच्युरी संघाच्या सागर बेडेकरने दोन गोल केले, तर मुंबईच्या सोहेल खत्री आणि जोएल डायसने गोल नोंदवून संघाला पराभूत होण्यापासून वाचवले.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nमुंबईच्या सूर्यकुमार यादवची तुफान फलंदाजी; झालेल्या पराभवाची केली परतफेड\nबेन स्टोक्सची शतकी खेळी; राजस्थानचा मुंबईवर विजय\nकिशन, डिकॉकची शतकी भागीदारी; ���ुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय\nमाजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर\n अखेर दुसऱ्या 'ओव्हर'मध्ये पंजाबचा विजय\nआयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/protesters-on-the-streets-in-solopur-demanding-reservation-marathi-news/", "date_download": "2020-10-31T15:51:16Z", "digest": "sha1:WOKZJR672WT3ULS7V4RLKDZLNKIFHLUS", "length": 11792, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "मराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nमराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर\nसोलापूर | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात ठिकठिकाणी आंदोलन केल्यानंतर आज मराठा समाजातर्फे सोलापुरात आंदोलन केलं जात आहे. मात्र या आंदोलनाला हिंसक वळण लागलं.\nछत्रपती शिवाजी महाराज चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आलं. यावेळी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.\nसोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरसह अनेक भागात बंद पाळण्यात आला आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुमारे 2 हजार पोलीस तैनात केले आहेत.\nपंढरपुरातही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सकल मराठा समाज आक्रमक झाला आहे. माळशिरस-पंढरपूर रस्त्यावर टायर जाळत मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून आंदोलन केलं जात आहे.\nमोदी सरकार पबजीवरील बॅन हटवणार; जिओ मोठा करार करण्याच्या तयारीत\n“पुण्यातील कंन्टेमेंं�� झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”\nराज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई\n“जो शेतकरी जमिनीतून सोनं उगवतो, त्याच्या डोळ्यात मोदी सरकार रक्ताचे अश्रू आणतंय”\n“कोरोनामुक्त झालेल्यांच्या संख्येत भारत जगात अव्वल”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nकेंद्रीय मंत्री रामविलास पासवान आयसीयूमध्ये; पुत्र चिराग पासवान यांचं भावनिक पत्र\n“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00330.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/8/Together-we-will-win-against-COVID-19-says-pmo-narendra-modi.html", "date_download": "2020-10-31T16:58:03Z", "digest": "sha1:IRRWWHAYSFE35TOC5OE4TFGOGFMCFXIU", "length": 6172, "nlines": 19, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " पंतप्रधान मोदींनी हस्ते कोरोनाविरोधी जनजागृती मोहिमेचा शुभारंभ - महा एमटीबी", "raw_content": "कोरोनाविरोधात लढाई एकीने लढूया \nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एक ट्वीट करत, सर्व जनतेल�� कोरोनाविरुध्दच्या लढाईत एकत्र येण्याचे आवाहन केले. कोरोनाविरुद्धच्या महत्वपूर्ण संदेशाचा पुनरुच्चार करत, त्यांनी म्हटले. “मास्क वापरा, हात धुवा आणि सामाजिक अंतर राखा आणि ‘दो गज की दुरी’या मंत्राचे पालन करा. आपण सर्वजण एकत्रितपणे कोविड-१९ विरुद्धचे युध्द जिंकू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याच्या या मोहिमेस आतापर्यंत अनेक सेलिब्रिटींनी पाठिंबा दर्शविला आहे. सलमान खानपासून कृती सॅनॉन आणि देशाच्या राष्ट्रपतींनी या मोहिमेच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहेत.\nतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या ट्विटर हँडलवरून ट्वीट करून संदेश दिला की आम्हाला एकत्र कोरोनाशी लढावे लागेल. त्याने यासाठी एक हॅशटॅगदेखील वापरला आहे. #Unite2FightCorona त्यांनी कोरोना बचाव प्रक्रियेची पुन्हा पुनरावृत्ती केली. या लढाईत जनसहभाग वाढावा, या उद्देशाने ही मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, सर्वांना कोविड-१९ विषयक प्रतिज्ञा दिली जाईल. केंद्र सरकारची विविध मंत्रालये/विभाग तसेच राज्य सरकारे/केंद्रशासित प्रदेशांकडून एक सुनियोजित आराखड्याची अंमलबजावणी केली जाईल. त्याची ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे :\nज्या जिल्ह्यांत कोरोनाचे रुग्ण अधिक आहे, अशा ठिकाणी प्रदेश केंद्री निश्चित संपर्क वाढवणे.\nप्रत्येक नागरीकापर्यंत पोहचता येईल, असे साधे, सोपे आणि आकलनास सहज असे मेसेज.\nसर्व प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करुन देशभरात हे संदेश पोहोचवणे.\nसर्व सार्वजनिक जागांवर बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे; आघाडीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याना सोबत घेत\nसरकारच्या योजनांच्या लक्ष्यीत लाभार्थीपर्यंत पोहचवणे.\nसरकारी कार्यालयांमध्ये होर्डींग्स/भित्तीपत्रे/ इलेक्ट्रोनिक डिस्प्ले बोर्ड अशा साधनांचा वापर करून जनाजागृती.\nस्थानिक आणि राष्ट्रीय पातळीवरच्या प्रभावी व्यक्तींचा सहभाग घेऊन त्यांच्या मार्फत,घरोघरी संदेश पोहचवणे\nजागोजागी जनजागृती कायम सुरु व्हावी या दृष्टीने मोबाईल व्हेन आणि दृकश्राव्य मेसेज पाठवणे छोट्या\nब्रोशर्स च्या माध्यमातून जनजागृती करणे.\nकोरोनाविषयक संदेश जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचावेत, यासाठी, स्थानिक केबल चालकांची मदत घेणे.\nकोरोनावर प्रभावीपणे उपाय करण्यासाठी सर्व उपलब्ध व्यासपीठांवरून समन्वित प्रसार-प्रचार मोहीम राबवणे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना जनजागृती ट्विट Prime Minister Narendra Modi Corona Awareness Tweet", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/shiv-sena-and-bjp-alliance-is-strong-and-we-will-finalise-seat-sharing-for-vidhan-sabha-election-within-15-days-says-cm-devendra-fadnavis-38124", "date_download": "2020-10-31T15:42:29Z", "digest": "sha1:7ATSWQNUKXPQDUTXM2YLKXMIMJMZHDY3", "length": 10327, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "शिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nशिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री\nशिवसेनेसोबतच लढणार, येत्या १५ दिवसांत जागावाटपाचा निर्णय- मुख्यमंत्री\nयेणारी विधानसभा निवडणूक भाजपा आणि शिवसेना एकत्र मिळूनच लढणार आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढणार या चर्चा चुकीच्या आहेत, असं मुख्यमंत्री म्हणाले.\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nयेणारी विधानसभा निवडणूक (Vidhan sabha election) भाजपा आणि शिवसेना एकत्र मिळूनच लढणार आहे. भाजपा-शिवसेना आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे. त्यामुळे भाजपा स्वबळावर लढणार या चर्चा चुकीच्या आहेत. पुढच्या १० ते १५ दिवसांत शिवसेना तसंच मित्रपक्षांसोबत विधानसभेच्या जागा वाटपाबाबत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (cm devendra fadnavis) यांनी सांगितलं. चर्चगेट येथील गरवारे क्लबमध्ये आयोजित पक्षप्रवेश कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते.\nयेत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा (bjp)-शिवसेना (shiv sena) युती होणार की नाही याबद्दल संशय निर्माण केला जात आहे. शिवाय भाजपा स्वबळावर निवडणूक लढणार अशीही चर्चा सुरू आहे. परंतु या चर्चांमध्ये काहीही तथ्य नसून शिवसेना-भाजपा आणि मित्रपक्षांची युती अभेद्य आहे.\nभाजप आणि शिवसेनेत काही जागांवरून मतभेद असले, तरी येत्या १५ दिवसांत चर्चा करून जागावाटप निश्चित करण्यात येणार आहे. या जागावाटपात काही प्रमाणात जागांची अदलाबदली देखील होऊ शकते. त्यानुसार भाजपच्या काही जागा शिवसेनेच्या वाट्याला जाऊ शकतात, तर शिवसेनेच्या काही जागा भाजपाला द्याव्या लागू शकतील.\nभाजपा ही धर्मशाळा नसून कुणालाही पक्षात प्रवेश दिला जात नाही. केवळ जनतेसाठी चांगलं काम करणाऱ्यांनाच पक्षप्रवेश देण्यात आला आहे. एकवेळ अशी होती भाजपाचे कार्यकर्ते इतरांच्या मागे फिरायचे. परंतु सद्यस्थितीत अनेकजण भाजपात येण्यास उत्सुक आहेत. भाजपा विरोधी पक्षातील नेते भाजपात येत असल्याने भाजपाची ताकद वाढत आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात पुन्हा एकदा युतीचंच सरकार सत्तेत येणार आहे. यावेळेस आमचाच बहुमताचा विक्रम आम्हाला मोडीत काढायचा आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.\n शिवेंद्रराजे, कोळंबकर, नाईक, वाघ, पिचड यांचा पक्षप्रवेश\nमला नाही पक्षबदलूंची चिंता, शरद पवार असं का म्हणाले\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\n‘अशी’ झाली काँग्रेस महाविकास आघाडीत सामील, अशोक चव्हाणांनी केला खुलासा\nकाळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे\nशरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा' शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला\nराज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन, पण…\nमराठा आरक्षणासाठी ५७० किमीचा पायी प्रवास, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00331.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%B0%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-31T16:49:59Z", "digest": "sha1:AKE5CPELFD4HUWSV62HFO3SVJGS632K5", "length": 8461, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मीरा रौतेला Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n15 व्या वर्षीच मिळाला होता पहिला ‘ब्रेक’, सनी देओलच्या सिनेमातून बॉलिवूडमध्ये…\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस उर्वशी रौतेला आज आपला 26 वा वाढदिवस साजरा करत आहे. उर्वशी बॉलिवूडमधील बोल्ड आणि सुंदर अ‍ॅक्ट्रेसपैकी एक आहे. आपल्या लुक आणि टॅलेंटनं तिनं खूपच कमी वयात इंडस्ट्रीतील आपलं स्वप्न साकार केलं…\nLaxmmi Bomb : ‘…तर तलवारी निघतील \nकरण जोहरचे धर्मा प्रोडक्शन पुन्हा वा��ात, गोव्याच्या…\nमहेश भट्ट आणि अमायरा दस्तूरने मॉडेल लवीना लोधचे सनसनाटी आरोप…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\nBirthday : अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही फ्लॉप झाली…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत…\nCoronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\n‘…म्हणून राज्यपालांकडे जाणं हा महाराष्ट्राचा…\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल \nPune : नवीन कात्रज बोगद्याजवळ ट्रक चालकांना अडवून लुटमार करणार्‍या…\nपुरुषांमधील स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ 6 लक्षणे, दुसरे…\nआता आणखी कमी होतील कांद्याचे दर सरकार जारी करेल 1 लाख टन बफर स्टॉक\nमुंबईत एसटीची सेवा देणार्‍या कर्मचार्‍यांना निकृष्ट दर्जाचं जेवण,…\n‘नामशेष’ झालेल्या प्रजातीच्या ‘इंडियन एग ईटर’ सापाचे रेस्क्यू, खातो फक्त चिमणीची अंडी\nPune : पिस्तुलच्या धाकाने व्यापार्‍याकडील 44 हजारांची रोकड लुटली\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/beed-district-will-be-kept-away-corona-danjay-munde-283710", "date_download": "2020-10-31T16:01:59Z", "digest": "sha1:CYXMFBPMBIQI4EMI53VV63V7W3FYMVPU", "length": 16360, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "coronavirus - बीड जिल्हा कोरोनापासून दूर ठेवणार - धनंजय मुंडे - Beed district will be kept away from Corona -Danjay Munde | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\ncoronavirus - बीड जिल्हा कोरोनापासून दूर ठेवणार - धन���जय मुंडे\nबीड जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. पुढेही सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोनापासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.\nबीड - राज्यात कोरोना विषाणूचा संसर्ग वाढत असला, तरी जिल्ह्यातील नागरिकांना या धोक्यापासून दूर ठेवण्यात प्रशासनाच्या मदतीने यश आले आहे. येथून पुढेही सावधगिरी बाळगून जिल्ह्यास कोरोनापासून दूर ठेवण्यास प्राधान्य राहील; असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.\nजिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (ता. २१) कोरोना संसर्गाच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आर. बी. पवार, समाजकल्याण सहायक आयुक्त डॉ. सचिन मडावी, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील उपस्थित होते.\nहेही वाचा - देश लॉकडाऊन न करताही कोरोनाशी लढा, वाचा या देशाची कहाणी...\nश्री. मुंडे म्हणाले, की कोरोनाच्या अनुषंगाने जिल्ह्यात आतापर्यंत चांगले काम झाले आहे; परंतु येथून पुढे देखील सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. सध्या आपण बाहेरील जिल्ह्यातील ऊसतोड कामगार व मजुरांना जिल्ह्यात प्रवेश देत आहोत, याप्रसंगी योग्य ती काळजी घेतली जावी. इतर जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने प्रवासी जिल्ह्यात येऊ नयेत, यासाठी देखील खबरदारी घेतली जावी. यासाठी पोलिस बंदोबस्त व रात्रीची गस्त वाढविण्याच्या सूचना श्री. मुंडेंनी पोलिस अधीक्षकांना केल्या.\nहेही वाचा - युरोपातील सर्व देशांनी आता संयुक्त कृती करावी - डॉ. जॉन कार्लोस\nस्वस्त धान्य दुकानांच्या माध्यमातून धान्य वितरण करताना कोणताही भेदभाव अथवा तक्रारी होऊ नयेत, यासाठी लक्ष दिले जावे, अंबाजोगाई येथे कोरोना विषाणूचे नमुने तपासण्यासाठी लवकरच तपासणी केंद्र सुरू करण्यात येत आहे. स्वारातीम वैद्यकीय महाविद्यालयाचा आवारात सुरू होणाऱ्या केंद्रात काम वेगात केले जावे, असेही धनंजय मुंडे म्ह��ाले. फळभाजी उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या शेती उत्पादनांना विक्री करण्यासाठी अधिक सोयिस्कर निर्णयाची अंमलबजावणी केली जावी, शासनाने कापूस खरेदीचा निर्णय घेतला असून त्याची अंमलबजावणी केली जावी, असेही यावेळी त्यांनी सांगितले.\nहेही वाचा - युरोपात जर्मनीनेच रोखला मृत्युदर, सर्वाधिक चाचण्या, वेळेत उपचार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी २५ जादा एसटी बस\nनगर ः दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव...\nआरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे\nबीड : सात नोव्हेंबरला बांद्रा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणाऱ्या मशाल मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून शिवसंग्रामही...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nJob Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात\nऔरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले...\nकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून, नातेवाईक संतप्त\nकेज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला....\nआकडे काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद : सध्या मराठवाड्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून महावितरणनेही आकडे काढण्याचा धडाका लावला आहे. आकडे टाकून वीज करणाऱ्यांचे आकडे काढल्यामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण���यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.pyarikhabar.in/essay-on-taj-mahal-in-marathi/", "date_download": "2020-10-31T16:44:28Z", "digest": "sha1:7TPESW25XZNDDWRIUFWQIHSZX5QI3V7R", "length": 9979, "nlines": 82, "source_domain": "www.pyarikhabar.in", "title": "\"ताजमहाल\" वर मराठी निबंध Best Essay On Taj Mahal In Marathi – Pyari Khabar", "raw_content": "\n👉टेक्नोलॉजी टिप्स और ट्रिक्स की जानकारी👈\nEssay On Taj Mahal In Marathi ताजमहाल म्हणजे राजवाडाचा मुकुट म्हणजे मोगल सम्राट शाहजहांने 1962 मध्ये त्यांची सर्वात प्रिय पत्नी मुमताज महल यांच्या स्मरणार्थ एक समाधी स्थापन केली. हे आग्रा शहरात यमुना नदीच्या दक्षिण किनाऱ्यावर वसलेले हे स्मारक हस्तिदंत-पांढर्‍या संगमरवर दगडांनी वस्तूंनी बनलेले आहे आणि येथे स्वत: सम्राट शाहजहांची समाधी सुद्धा आहे.\nताजमहाल हे एक महान भारतीय स्मारक आहे जे दरवर्षी जगभरातील लोकांच्या मनाला आकर्षित करते. हे उत्तर प्रदेशातील यमुना नदीच्या काठावर आहे. हे भारतातील मोगल स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. हे आग्रा किल्ल्यापासून कमीतकमी अडीच किमी अंतरावर आहे. शहाजहान त्याच्या सन्माननीय आणि प्रिय पत्नी, अर्जुमंद बानो (ज्याला नंतर मुमताज महल म्हणून ओळखले जाते) यांच्या स्मरणार्थ ते बनवले गेले.\nतिचे राजावर खूप प्रेम होते. तिच्या मृत्यूनंतर, राजाने आपल्या कारागिरांना तिच्या उत्कृष्ट आठवणीसाठी भव्य थडगे बांधण्याचा आदेश दिला. हे जगातील एक महान आणि अत्यंत आकर्षक स्मारक आहे ज्याचा उल्लेख जगाच्या सातवा चमत्कार म्हणून केला गेला आहे. हे स्मारक मुगल सम्राट शाहजहांचे पत्नीवर असलेले प्रेम आणि भक्तीचे प्रतीक आहे. याला मोगल स्मारक म्हणतात जे भारताच्या मध्यभागी आहे. पांढऱ्या संगमरवरी आणि त्याच्या भिंतींवर कोरलेल्या महागड्या दगडांचा वापर अतिशय सुंदर पद्धतीने केला आहे. मुगल सम्राट शाहजहांने ताजमहालला तिची प्रिय मृत पत्नी मुमताज महल यांना भेट म्हणून दिली आहे.\nजगातील सर्वोत्कृष्ट कारागीरांना त्यांनी ताजमहाल इमारतीच्या डिझाइनसाठी बोलावले. तयार होण्यास बरीच वर्षे आणि बरेच पैसे लागले. असेही मानले जाते की त्याने सुमारे शेकडो डिझाईन्स नाकारल्या आणि शेवटी त्यास मान्यता दिली. ताजमहालच्या कोपऱ्यात चार आश्चर्यकारक खांब आहेत. भविष्यात कोणत्याही नैसर्गिक आपत्ती (��से की वादळ इत्यादी) पासून ताजमहाल इमारत रोखण्यासाठी हे खूपच सुंदर आणि किंचित बाह्य रूपात डिझाइन केलेले आहेत.\nताजमहाल बांधण्यात वापरल्या गेलेल्या पांढर्‍या संगमरवरी वस्तू फारच खर्चीक आहेत आणि विशेषत: राजाने बाहेरून आग्राला पाठवायला सांगितले होते. ताजमहालची रचना भारतीय, पर्शियन, इस्लामिक आणि तुर्की अशा विविध आर्किटेक्चर शैलींच्या एकत्रित रचनेत केली गेली आहे. हे युनेस्कोने 1983 मध्ये युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांपैकी एक म्हणून घोषित केले.\nजगातील सातवे चमत्कार म्हणून याने जगभरात लोकप्रियता मिळविली आहे. गेल्या वर्षी मी माझ्या प्रिय पालकांसह आग्राला विशेषत: आग्रा किल्ला आणि ताजमहाल पाहण्यासाठी गेलो होतो. हि माझी हिवाळी सुट्टी होती, भारताचे स्मारक पाहून मला आनंद झाला. तिचा इतिहास आणि सत्य याबद्दल माझ्या पालकांनी मला स्पष्टपणे वर्णन केले होते. खरोखरच मी त्याचे वास्तविक सौंदर्य माझ्या डोळ्यांनी पाहिले होते आणि मला भारतीय असल्याचा अभिमान वाटला.\nहे निबंध सुद्धा अवश्य वाचा :-\nझाडे नसती तर …….. मराठी निबंध\nभाऊबीज वर मराठी निबंध\nधनतेरस वर मराठी निबंध\nगोवर्धन पूजा वर मराठी निबंध\nराष्ट्रवाद वर मराठी निबंध\nशिक्षणाचे महत्त्व वर मराठी निबंध\nकाळा पैसा वर मराठी निबंध\nमेरा नाम प्रमोद तपासे है और मै इस ब्लॉग का SEO Expert हूं . website की स्पीड और टेक्निकल के बारे में किसी भी problem का solution निकलता हूं. और इस ब्लॉग पर ज्यादा एजुकेशन के बारे में जानकारी लिखता हूं .\nशाळेच्या दप्तराचे आत्मवृत्त मराठी निबंध Essay On Autobiography Of School Bag In Marathi\nनवरात्रोत्सव वर मराठी निबंध Essay On Navratri In Marathi\nएके दिवशी सर्व आवाज बंद झाले तर ……मराठी निबंध Sarv Aawaj Band Jhale Tar Nibandh\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00332.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/09/blog-post_50.html", "date_download": "2020-10-31T17:18:19Z", "digest": "sha1:EHK7IW2EJPYC63FU5PKOCJ2BU2ST5P5X", "length": 8165, "nlines": 82, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "गार्डीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी यात्रा कमिटीची धाव", "raw_content": "\nHomeतासगावगार्डीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी यात्रा कमिटीची धाव\nगार्डीत कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी यात्रा कमिटीची धाव\nगार्डी : यात्रा कमिटीच्यावतीने दिलेल्या दोन ऑक्सीजन मशीन आणि बेडचे लोकार्पण खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष हेमंत बाबर यांच्या उपस्थितीत झाले.\nविटा ( राजेंद्र काळे)\nखानापूर तालुक��यासह जिल्ह्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना कोरोनाबाधीत रुग्णांना बेड व ऑक्सिजन बेडची कमतरता भासू लागली आहे. त्यामुळे गावातील रुग्णांना प्राथमिक उपचार गावामध्ये मिळावेत. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गार्डी येथील यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीन व पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्या वतीने बेडची व्यवस्था करण्यात आली. या ऑक्सिजन मशीनचे लोकार्पण खानापूर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन हेमंत बाबर, यात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित बाबर, उपाध्यक्ष ऋतुराज बाबर, पृथ्वीराज उद्योग समूहाचे संस्थापक सयाजीनाना बाबर, पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.\nकोरोना संसर्गामुळे खानापूर तालुक्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे उपचार करणाऱ्या यंत्रणावर ताण पडत असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे कठीण बनले आहे. तसेच सांगली जिल्ह्यात ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. ऑक्सिजन मिळत नसल्यामुळे रुग्णाच्या उपचारासाठी वैद्यकीय क्षेत्रासमोर अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांना असणारी ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी जपत गार्डी यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीन व पोलीस पाटील शंकर ऐवळे यांच्यावतीने ग्रामपंचायत सभागृहात बेडची व्यवस्था करण्यात आली.\nयात्रा कमिटीचे अध्यक्ष अजित बाबर म्हणाले, कोरोना संसर्गामुळे यावर्षी गार्डीची यात्रा रद्द करण्यात आली होती. त्यामुळे यात्रा कमिटीकडे पैसे शिल्लक होते. सध्या खानापूर तालुक्यात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. दररोज शेकडो कोरोनाबाधित रुग्ण सापडत आहेत. उपचार करणाऱ्या यंत्रणावर ताण पडत असल्यामुळे रुग्णांना ऑक्सिजन बेड मिळणे मुश्कील बनले आहे. अशा परिस्थितीत गावातील रुग्णांना प्राथमिक उपचार गावामध्ये मिळावेत त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून गार्डी येथील यात्रा कमिटीच्या वतीने 2 ऑक्सिजन मशीनची व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ग्रामपंचायत सभागृहात ही व्यवस्था करण्यात आली आहे.\nयावेळी सरपंच नेताजी बाबर, उपसरपंच बालाजी बाबर, माजी सरपंच हेमंत सूर्यवंशी, अमोल रसाळ, संजय बाबर, पप्पू साळुंखे, काका ऐवळे, अजित साळुंखे, सतीश बाबर, यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.\nआटपाडी कडेगाव खानापूर तासगाव\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%8B%E0%A4%9C_%E0%A5%AD_%E0%A4%86%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:22:28Z", "digest": "sha1:RSGO6HBK354QJQUO7Q7ZWWNMUB7VQMV5", "length": 6089, "nlines": 98, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विंडोज ७ आवृत्त्या - विकिपीडिया", "raw_content": "\nमायक्रोसॉफ्ट विंडोज संचालन प्रणाल्या\nआवृत्त्या · तुलना · घटक · इतिहास · कालरेषा · चिकित्सा\nविंडोज १.० · विंडोज २.० · विंडोज २.१क्ष · विंडोज ३.० · विंडोज ३.१क्ष\nविंडोज ९५ · विंडोज ९८ (विकासप्रक्रिया) · विंडोज एमई\nविंडोज एनटी ३.१ · विंडोज एनटी ३.५ · विंडोज एनटी ३.५१ · विंडोज एनटी ४.० · विंडोज २०००\nविंडोज एक्सपी (आवृत्त्या [एक्स६४ · मीडिया केंद्र] · विकासप्रक्रिया) · विंडोज व्हिस्टा (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ७ (आवृत्त्या · विकासप्रक्रिया) · विंडोज ८\nसर्व्हर २००३ · सर्व्हर २००८ (सर्व्हर २००८ आरटू · एचपीसी सर्व्हर २००८) · होम सर्व्हर (होम सर्व्हर २०११) · एसेन्शल बिझनेस सर्व्हर · मल्टिपॉइंट सर्व्हर · लहान व्यापारासाठी सर्व्हर · विंडोज सर्व्हर २०१२\nविंडोज एम्बेडेड (पीओएसरेडी) · विंडोज स्थापनापूर्व एन्व्हिरॉन्मेंट · विंडोज फंडामेंटल्स फॉर लीगसी पीसीज\nविंडोज सीई ३.० · विंडोज सीई ५.० · विंडोज सीई ६.० · विंडोज सीई ७.०\nविंडोज भ्रमणध्वनी · विंडोज फोन(७ · ८)\nकैरो · नॅशविल · नेपच्यून · ओडीसी\nओएस/२ · विंडोज स्थापना · मेट्रो\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ एप्रिल २०१४ रोजी ११:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00333.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.nirbhid.com/2017/12/", "date_download": "2020-10-31T16:58:42Z", "digest": "sha1:V3TXDUG67ZXIMBTNPLMPHYGPO7QIXZYA", "length": 7294, "nlines": 80, "source_domain": "www.nirbhid.com", "title": "निर्भीड.कॉम", "raw_content": "\nहे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे \nहे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाहिजे \nEVM - तोंड लपवायची जागा \nभारतीय लोकांना conspiracy theories (कटकारस्थान कथा) मधे विशेष रुचि आहे, आणि आपल्या काही अत्यंत धूर्त राजकारणी / पत्रकार लोकांना याचा वापर आपल्या स्वार्थाला साधन्यासाठी कसा करायचा हे चांगलेच अवगत आहे \n२०१४ नंतरच्या भाजपच्या प्रत्येक विजयानंतर जनतेमधे भ्रम पसरवण्यासाठी EVM छेडछाडचे रडगाणे गायले जाते. परंतु ज्या निवडणुकीमध्ये भाजपाचा पराभव झाला तिथे मात्र ह्या सगळ्यांना आपल्या कर्तुत्वाचे गुणगान करता करता वेळ पुरत नाही \nह्या सगळ्या आरोपांना सिद्ध करण्यासाठी निवडणूक आयोग जेव्हा समस्त बुद्धिवंत लोकांना आवाहन करते तेव्हा हे सगळे पळवाटा शोधून त्यालाही नकार देतात \nअर्थात भाजपनेही कांग्रेस सत्तेत असतांना एकदा हेच रडगाणे गायले होते, परंतु त्यातला फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनी तो नाद सोडून दिला \nअसो आपला महत्वाचा विषय आहे की खरच EVM सोबत छेडछाड होऊ शकते का आणि याचे उत्तर फक्त “एक भारतीय” म्हणून शोधायचे असेल तर आधी निष्पक्ष होऊन पूर्ण लेख वाचावा लागेल \nEVM सोबत छेडछाड होऊ शकते का हे समजुन घेणं व सर्वांना समजावून सांगण त्या प्रत्येक नागरिकाचा अधिकार आणि कर्तव्य आहे जो ह्या देशाच्या संविध…\nह्या हसऱ्या चेहऱ्यांकडे पाहिल्यावर ह्या ओळी नाही आठवल्या तरच नवल कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे कारण काय आहे ह्या हसऱ्या चेहऱ्यामागचे अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय अहो स्वातंत्र्यानंतर तब्बल ७० वर्षा नंतर ह्यांना वीज बघायला मिळतेय हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील. शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा हे काही फोटो आहेत कारगिल मधील व काही उत्तर प्रदेशच्या हरदोई तहसीलच्या ठाकुरी खेड्यातील. शहरी भागात २ तास लोड शेडींग झाल्यानंतरचा आपला त्रागा आठवा ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये ह्या लोकांनी तर यांची पूर्ण १ पिढीच विजेविना घालवलीये विजेची जी परिस्थिती तीच दोन वेळच्या अन्नाची, रस्त्यांची, पाण्याची, शिक्षणाची व डोक्यावरील छपराची \nशाळेत शिकवल्या जाणाऱ्या मानवाच्या मुलभूत गरजांची पूर्तता कुठवर झाली याची चिकित्सा आपल्या मागच्या पिढ्यांनी जर केली असती तर आज परिस्थिती नक्कीच वेगळी राहिली असती जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया जी चुकी मागच्या पिढ्यांनी केली ती आजची पिढी नक्कीच करणार नाही अशी अपेक्षा ठेवूया मागच्या पिढ्यांना दोष देणे कदाचित बहुतेक जणांना पचनी पडणार नाही, पण देशहिताचा विचार सर्वोच्च ठेवता हा दोष मागच्या पिढ्यांच्या माथ्यावरच टाकावा लागेल. आंधळ्या विश्वासाने कोणत्याही स्वार्थाशिवाय एका पक्षाच्या ( घराण्याच्या ) हातात देशाची सत्ता सोपवताना त्यांनी आपल्या भविष्याच…\nहे उल्हासनगरचे अधिकारी-कर्मचारी प्रसिद्ध झालेच पाह...\nEVM - तोंड लपवायची जागा \n“एम्बुलेंस दादा” करीमुल हक एक \"आरोग्यदूत”\nटेरी फॉक्स ( टेरंस स्टानली फॉक्स ) एक उर्जास्त्रोत \nशाम रंगीला आणि कॉंग्रेसची अभिव्यक्ती स्वातंत्र्याची “रंगीला” ओरड \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00334.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-marathwada-cotton-was-blackened-and-soybean-was-destroyed-36446", "date_download": "2020-10-31T15:36:56Z", "digest": "sha1:ONWXNWY5BIUVN7DPUKHNUFLNKQDY6QPL", "length": 14614, "nlines": 168, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi In Marathwada, cotton was blackened and soybean was destroyed | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nमराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन नासले\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nऔरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद, सोयाबीन व कपाशीचे पीक संकटात आहे.\nऔरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आला आहे. आधी मूग आता उडीद, सोयाबीन व कपाशीचे पीक संकटात आहे. कपाशीची बोंडे काळवंडी आहेत, तर मोड फुटून उडीद, सोयाबीन नासले आहे. अनेक शेतशिवारात पाणीच पाणी साचले आहे.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील ६१, जालना जिल्ह्यातील ४६, बीड जिल्ह्यातील ५३, उस्मानाबाद मधील ३५, तर लातूर जिल्ह्यातील ५० मंडळांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. जालना जिल्ह्यातील ६, औरंगाबाद व बीडमधील प्रत्येकी एक मिळून ८ मंडळांत अतिवृष्टी झाली. जालना जिल्ह्यात अनेक मंडळांत पावसाने कहर केला. तीच परिस्थिती इतरही जिल्ह्यातील अनेक गाव शिवारातील शेतात होती. पाणी साचल्याने पिके धोक्यात आली. तर, कुठे नदी, ओढ्यांच्या पुरामुळे पिकांना फटका बसला.\nजालना जिल्हा ः जालना ग्रामीण ५६.५, विरेगांव ५०.८, गोंदी ४६.८,वडीगोदरी ४४.८, आष्टी २३.३,श्रीष्टि ५८.५, घनसावंगी ५२, रांजनी ५५.८, तळणी २४.८.\nलातूर जिल्हा ः उजनी ३९.५,अंधोरी ५७.८, नीटूर २४.५, कासारबालकुंदा ३८.८,कासारसिरसी ३४, नळगिर २१.५ हेर २२.३, देवनी २५.३,घोंसी २४.३\nउस्मानाबाद ः उस्मानाबाद ग्रामीण ५०.८, केशेगाव ६१.३, तुळजापूर ३९.३ ,सलगरा ५३.३, सावरगाव ३९.३ ,मंगरूळ ४६.३, इटकळ ५५, नळदुर्ग ३९.३, भूम ३०.८,ईटकुर २०.३, येरमाळा ५४.३, उमरगा २०.५, डाळिंब २३.३.\nबीड ः गेवराई ५६.३, शिरसाळा २८.३, मुखेड २१.३,\nऔरंगाबाद ः चौका ३०, अजिंठा ३७, अंभई २९, आमठाणा ३३, सावळदबारा ३९, शेंदूरवादा ३२.\nऔरंगाबाद aurangabad बीड beed उस्मानाबाद usmanabad लातूर latur तूर खरीप मूग उडीद सोयाबीन पाणी water ऊस पाऊस अतिवृष्टी पूर floods डाळ डाळिंब धनगर\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\n‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...\nखाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...\nकांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...\nकेंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...\nकांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nसांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...\nमोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...\nपुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...\nगुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...\nस्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...\nधुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...\nमोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...\nदेखो तो कहीं चुनाव है क्या‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...\nकांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nमराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...\nकंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...\nइथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...\nएक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...\nकापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...\nफळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/taxonomy/term/1480", "date_download": "2020-10-31T15:40:46Z", "digest": "sha1:QPRWZ256MZK4FGSVK64EBKNRTWW5WSO6", "length": 4230, "nlines": 76, "source_domain": "www.maayboli.com", "title": "सेन्सेक्स : शब्दखूण | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /सेन्सेक्स\nमार्केट टॉक - आउटलूक\nसेन्सेक्स आज ४९० पाँईटसने घसरला. पुढे काय\n१. २० ऑगस्टला मार्केट पडले पण २१ ला मार्केट गॅपने उघडले (१०४) व सुरु झालेली रॅली ( १४९२१) आक्टो १७ ला १७३२६ ला थांबली. (मध्ये एकदा दोन तीन दिवस पडून १५३९८ लेव्हल ला सपोर्ट घेऊन परत ही रॅली झाली.\n२. नंतर तिथून खाली येऊन १५९०४ पर्यंत परत एकदा मार्केट खाली आले. (नोव्हे ३)\n३. नोव्हे ३ पासून परत मार्केट वर गेले नोव्हे २५ पर्यंत १७१९८.\n४. नोव्ह २७ ला गॅप डाउन ने मार्केट ओपन झाले. ( ओपन १६७१८ , हाय १८७१८, लो १६२१०, क्लोज १६६३२)\n५. नंतर साईडवेज कधी वर कधी खाली करत ६ जानेवारीला हायस्ट पाँईट म्हणजे १७२९० ला गेले.\nRead more about मार्केट टॉक - आउटलूक\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00335.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-priyanka-chopra-and-nick-jonas-to-celebrate-holi-in-india/", "date_download": "2020-10-31T16:28:09Z", "digest": "sha1:MQLUKJLLYBDD6BJP7YYAQOFMLN54SWKU", "length": 12193, "nlines": 132, "source_domain": "hellobollywood.in", "title": "प्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वेळी भारतात होळी साजरी करतील का? – Hello Bollywood", "raw_content": "\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वेळी भारतात होळी साजरी करतील का\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास या वेळी भारतात होळी साजरी करतील का\n अभिनेत्री प्रियांका चोप्रा तिचा नवरा अमेरिकन गायक निक जोनाससमवेत भारतात पोहोचली आहे. असे वृत्त आहे की हे जोडपे केवळ भारतातच होळी साजरे करण्यासाठीच आले आहे. प्रियांकाची आई आणि मेहुणे येथे राहतात आणि असा विश्वास आहे की निक या वेळी सासरच्या माणसांबरोबर होळी खेळेल.\nसोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या काही छायाचित्रांवरून अंदाज वर्तविला जात आहे की प्रियांका आणि निक फक्त होळी खेळायला भारतात आले आहेत. फॅन पेजवर पोस्ट केलेल्या फोटोमध्ये प्रियांका आणि निक एका अज्ञात व्यक्तीबरोबर पोज करताना दिसून येतात. प्रियांका आणि निक त्यांच्या लगेज बरोबर निवांत दिसतात. प्रियांकाने ब्लॅक जीन्ससह ब्लॅक फ्लोरल शर्ट घातला असताना निक ब्लू ट्रॅक सूट परिधान करताना दिसत आहे. त्याने निळ्या रंगाचा ट्रेंच कोट देखील घातला आहे.\nकॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की निक आणि प्रियांका होळी खेळण्यासाठी भारतात पोहोचले आहेत. या फॅन पेजवरून सोशल मीडियावर एक क्लू मिळत आहे की यावेळी प्रियांका निकसोबत होली खेळणार आहे.तथापि, अद्याप याची खातरजमा झालेली नाही आणि प्रियांकाच्या कुटूंबाकडूनही कोणती दुजोरा दिलेला नाहीत. पण तिच्या चाहत्यांना आशा आहे की दिवाळीनंतर प्रियांका निकलाही होळी या भारताच्या रंगीबेरंगी उत्सवाची ओळख करुन देईल.\nगेल्या वर्षी दिवाळीच्या दिवशी प्रियांकाने निकसोब��� तिच्या कॅलिफोर्नियाच्या घरी दिवाळीचा सण साजरा केला होता. दोन्ही कलाकार आपली छायाचित्रे शेअर करण्यासाठी आणि चाहत्यांचे अभिनंदन करण्यासाठी सोशल मीडियावर आले.\nप्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी डिसेंबर २०१८ मध्ये जोधपूरमध्ये लग्न गाठ बांधली. या विलक्षण विवाहासाठी दोन्ही अभिनेत्यांचे मित्र आणि कुटुंबीय उपस्थित होते. हे लग्न जगभर प्रसिद्ध होते आणि यानंतर प्रियांका आपला बहुतेक वेळ निक जोनासबरोबर घालवते आणि ती जास्त वेळ अमेरिकेत घालवते.\nनिक जोनासप्रियांका चोप्राबॉलिवूडसोशल मीडियाBollywoodBollywood ActressBollywood GossipsBollywood News\nवेळापत्रकातून वेळ काढून असीम रियाझ पोहोचला चंडीगडला हिमांशी खुरानाला भेटायला\nशेखर कपूर-सुचित्रा कृष्णमूर्ती यांच्या मालमत्ता प्रकरणात नाव ओढल्याबद्दल मुलगी कावेरी मीडियावर चिडली\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘द व्हाइट टायगर’ मध्ये झळकणार प्रियांका चोप्रा ; साकारणार ‘ही’…\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली ‘ही’ अट\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे ���लियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T16:20:00Z", "digest": "sha1:OJPTYU4YCXIRWJAKPE6BAWZVSDPSQNG2", "length": 5850, "nlines": 163, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण १५ उपवर्गांपैकी या वर्गात खालील १५ उपवर्ग आहेत.\n► भारतातील क्रिकेट खेळाडू‎ (२ क, २ प)\n► भारतीय टेनिस खेळाडू‎ (१७ प)\n► भारतीय नेमबाज‎ (२८ प)\n► भारतातील पुरूष खेळाडू‎ (१ क, १ प)\n► भारतीय ग्रॅंडमास्टर‎ (१ क, ६ प)\n► भारतीय बुद्धिबळपटू‎ (१३ प)\n► भारतीय बॅडमिंटन खेळाडू‎ (३८ प)\n► भारतीय बॅडमिंटनपटू‎ (रिकामे)\n► भारतीय टेबल टेनिस खेळाडू‎ (५ प)\n► भारतीय तिरंदाज‎ (१० प)\n► भारतीय धावपटू‎ (१ क, ५ प)\n► भारतीय भारोत्तोलक‎ (३ प)\n► भारतीय भालाफेकपटू‎ (१ प)\n► भारतातील महिला खेळाडू‎ (१ क)\n► भारतीय हॉकी खेळाडू‎ (२ क, १३६ प)\n\"भारतीय खेळाडू\" वर्गातील लेख\nएकूण ५ पैकी खालील ५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ एप्रिल २०१३ रोजी १९:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2003/08/3379/", "date_download": "2020-10-31T16:41:24Z", "digest": "sha1:MTEAGI2MPV3U4LSMANIIH3UJETWYA4VW", "length": 24034, "nlines": 60, "source_domain": "www.sudharak.in", "title": "महाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख — 2) – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nमहाराष्ट्रातील पोरके पाणी (लेख — 2)\nधनवान व निर्धनातील भेदरेषा पाण्याने आखल्या जाणाऱ्या जलविषमतेची वाटचाल आपल्याला इथिओपिया व सोमालियातील हिंसक अनागोंदीकडे नेऊ शकते. काही राजकीय नेते, काही अधिकारी यांना याचे भान आहे. त्यांच्यामुळे काही सकारात्मक पावले उचलली जात आहेत.\nचेन्नईजवळ मोठी नदी नसल्याने पिण्याच्या पाण्याची कायम रड असते. चेन्नई ते महाबलिपुरम परिसरातून पाणी उपसून टँकर सदासर्वकाळ पळताना दिसतात. ही पाण्याची खाण असली तरी ती काही अक्षय नाही. पातळी झपाट्याने घटू लागली. ती कोरडी पडली तर चेन्नई महानगरीची तहान भागविण्याकरिता रेल्वेने पाणी आणण्याशिवाय इलाज नाही, हे लक्षात आल्यावर पाणीपुरवठा सचिव शीला नायर यांनी पाण्याच्या उपशावर नियंत्रण आणले आणि समस्त इमारतींना पावसाचे पाणी साठवणे अनिवार्य असल्याचा आदेश काढला. आंघोळ केल्यानंतरचे वाया जाणारे पाणी फिरवून संडासात व पुन्हा बागेत सोडले जाते. या वर्षी हैदराबाद शहराच्या काही भागात पाण्याची पातळी 20 ते 30 मीटरने खाली गेली. डिसेंबर महिन्यातच विंधन विहिरी आटू लागल्या. तक्रारींच्या प्रमाणात अफाट वाढ झाली. पाण्याचा व्यापार मात्र अव्याहत आहे.\nआंध्र प्रदेशच्या व्यापार खात्याचे मंत्री विजयराम राव, हैदराबादचे जिल्हाधिकारी आणि पाणीपुरवठा मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी संयुक्त बैठक बोलावून पाण्याच्या व्यापाऱ्यांना तंबी दिली. “यापुढे विंधन विहिरी खोदण्याकरिता हैदराबादच्या जिल्हा प्रशासनाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. सार्वजनिक असो वा खासगी, कुठल्याही जागेतून पाण्याचा व्यापारासाठी थेट उपसा करावयाचा नाही. पाण्याची खरेदी पाणीपुरवठा मंडळाकडूनच करावी लागेल.” पाण्याचा उपसा करून विक्री करणाऱ्या समस्त व्यापाऱ्यांची यादी तयार केली असून निगराणीसाठी महसूल अधिकारी नेमले आहेत. आपल्या परिसरातील पाण्याच्या विक्रीची माहिती कळविण्याचे आवाहन जनतेला केले आहे. पाण्याच्या व्यापारावर बंदी घालण्याचा इरादा नाही. बेदरकार उपशावर निर्बंध घालण्यासाठी हे पाऊल पाणीपुरवठा मंडळाने उचलले आहे. या आदेशात इमारतीतील रहिवाशांनाही इशारा आहे. दिलेल्या मुदतीत पावसाचे पाणी साठवणे अथवा जमिनीत मुरविण्याची संरचना उभी करणे बंधनकारक आहे. अन्यथा संबंधित विभाग हे काम करील, ज्याची आकारणी कर भरताना केली जाईल. आंध्र, तामिळनाडू असो वा महाराष्ट्र, जल परिस्थिती सर्वत्र सारखी आहे. राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने महाराष्ट्रातील पाण्याच्या वाट्याला पोरकेपणा आला आहे. पाण्याचे विकेंद्रीकरण लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजीव जलोटा यांनी शहरातील सर्व बांधकामांना परवानगी देताना पावसाच्या पाण्याचे विहीरीत वा विंधन विहिरीत पुनर्भरण करणे सक्तीचे करावे, असे आदेश नगरपरिषदांना दिले. टंचाई असलेल्या गावात सार्वजनिक पाणीस्रोतांपासून 500 मीटर अंतरापर्यंत खासगी विंधन विहिरीवर बंदी घातली. कुणीही विंधन विहीर घेतल्यास ग्रामपंचायतीने जिल्हाधिकाऱ्यांना कळविण्याचे आदेश दिले. दोन्ही आदेशांचे पालन नगरपरिषदा वा ग्रामपंचायती करीत नाहीत. आजपर्यंत एकाही विंधन विहिरीची तक्रार आली नाही. येणार तरी कशी गावातला सामान्य माणूस थोडेच असे धैर्य करणार आहे गावातला सामान्य माणूस थोडेच असे धैर्य करणार आहे विंधन विहिरी सुखेनैव पडत राहतात. राजकीय पक्षांनाच पाण्याच्या पुनर्भरणाचे गांभीर्य नसल्याने नगरपरिषदांनी थातुरमातुर कामे चालवली. त्यामध्ये जीवच नाही. महाराष्ट्र राज्याने 1993 साली केलेल्या भूजल कायद्याची अंमलबजावणी कठोर करावयाची असेल तर कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या ग्रामपंचायतींना बरखास्त करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिले पाहिजेत, असे राजीव जलोटा यांचे मत आहे. लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कृष्णा लव्हेकर आणि जिल्हाधिकारी राजीव जलोटा सर्व व्यासपीठावरून सतत पाण्यावर बोलत असतात. सिंचन प्रकल्पातील गाळ काढणे. जन्या आड व विहिरीचे पनरुज्जीवन व शेततळ्यांवर भर देण्याचे जलोटा व लव्हेकर यांनी ठरविले आहे. “शेतात मोकाट (फ्लो) पाणी देण्याची पद्धत बदलून एका एका सरीस पाणी द्यावे. जमिनीवर पाचटाचे आच्छादन टाकावे (मल्चिंग),” असे आवाहन जिल्हाधिकारी जलोटा करीत असतात. दोन्ही पद्धतीने पाणी दिल्यास 20 ते 50 टक्के बचत होते हे दाखवतात. इतकेच काय उसापेक्षा उडीद, बटाटा, सोयाबीन, आले ही पिके घेतल्यास दर एकरी उसापेक्षा 15 ते 20 हजारांनी उत्पन्न वाढू शकते. उसाला दरवर्षी 990 घनमीटर पाणी लागते तर उडीद, बटाटा, सोयाबीन, आले या पिकांचे 300 ते 470 घनमीटर पाण्यात भागते. पाण्याची गरज कमी करण्यासाठी शेतकऱ्यांनी सिंचन पद्धत व ���िके बदलावीत, असा सल्ला जलोटा देतात. समपातळीवर सलग चर घेण्याचा आग्रह दोघेही धरतात.\nसमपातळीवर सलग चर खणले तर 50 ते 60 टक्के पाणी अडवून जिरविता येते, हे आता पुरस्कारांचा वर्षाव होणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातल्या हिवरे बाजार गावाने दाखवून दिले. इंडो-जर्मन सोसायटीने शेकडो गावांत याच पद्धतीने त्या भागाचा कायापालट केला आहे. एक हेक्टर (अडीच एकर) जमिनीवर सलग समपातळी चर केल्यावर केवळ एक मि.मी. पाऊस झाला तरी एकूण 10 टन (10,000 लिटर) पाणी पडते. चरांमुळे पाच-सहा टन पाणी जमिनीत जिरेल. एवढ्या पाण्याची बाजारात किंमत 200 ते 600 रुपये होते. महाराष्ट्रात एक कोटी हेक्टर जमीन पडीक आहे. त्यावर सलग समपातळी चर घेतले आणि एक मि.मी. पाऊस झाला तरी 3600 कोटी टन पाणी वाचविता येईल. म्हणजेच केवळ उत्तम डिझाइन वापरून पाणी जिरविण्याची कार्यक्षमता वाढवता येणे सहज शक्य आहे; परंतु शासकीय पातळीवर धरणे, लघुपाटबंधारे, पाझर तलाव, कोल्हापूर पद्धतीचा बंधारा, उपसा सिंचन अशा योजना चालू आहेत. “नद्यांच्या खालच्या भागातून पाणलोट क्षेत्र योजना करणे ही शास्त्रीयदृष्ट्या विसंगती आहे. पाणी अडवायला डोंगरमाथा ते पायथा असेच गेले पाहिजे. डोंगरावरच्या समपातळी रेषा म्हणजे इमारतीच्या पायऱ्या, त्यामुळे पाणी स्थिरावेल. माती वाहून गाळ साचून धरणे भरत आहेत. पाझर तलाव अजिबात पाझरत नाहीत, अशी अवस्था कोट्यवधी खर्चुन झाली आहे. सोपा, शास्त्रीय मार्ग पाण्याचे लोंढे वाहू न देणे हाच आहे. त्यासाठी सलग समपातळी चर हाच स्वस्त, उत्तम पर्याय म्हणून जगभर स्वीकारला गेला आहे,’ असे शेती व पाणी व्यवस्थापनतज्ज्ञ धोंडे सांगतात. वनसंरक्षक असताना वसंत टाकळकर यांनी अहमदनगर जिल्ह्यात 18000 हेक्टर बोडक्या जमिनीवर समपातळी चर घेऊन दोन कोटी झाडे लावली. सध्या त्यांचे नंदुरबार, धुळे जिल्ह्यांत 2000 हेक्टरवर काम चालू आहे. या पद्धतीने पडणाऱ्या पावसाच्या 60 टक्के पाणी त्या भागातच जिरले जाते. आपल्या देशात वर्षातील आठ हजार सातशे साठ तासांपैकी केवळ 100 तासांत (तीनशे पासष्ट दिवसांपैकी तीस ते चाळीस दिवस) सगळा पाऊस पडतो. पावसाचा थेंब साधारणपणे तीन ते आठ मिलीमीटर व्यासाचा असतो; परंतु त्याचा वेग दर सेकंदाला 25 ते 30 फूट एवढा म्हणजेच तासाला 30 ते 36 किलोमीटर इतका तुफान असतो. या जबरदस्त गतिजन्य ऊर्जेमुळे माती जोरदार उधळली जाते. बुलडोझरने उकरल्यागत माती पावसाने वाहून जाते. दुष्काळी भागात अर्ध्या तासात 25-30 मिलिमीटर तर कधी रात्रीतून 100 मिलिमीटर पाऊस पडतो. त्यामुळे बांध फुटतात, बंधारे टिकत नाहीत. टेकड्या-डोंगरावरची माती नावाला उरत नाही. बोडक्या टेकड्या वाढत जातात. पाण्याला धावून जाण्यासाठी 0.2 टक्के (म्हणजे एक हजार मीटरमागे दोन मीटर) एवढा उतारही पुरेसा असतो. भर पावसात समपातळी चर खणलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील भागात गेले तर पायथ्याला पारदर्शक स्वच्छ पाणी दिसते. ही पाणलोट क्षेत्राच्या यशस्वितेची साक्ष आहे. पण सीमेंट, लोखंड, संरचना न लागणारे अल्पखर्ची तंत्र सरकारी व स्वयंसेवी मंडळींच्या पचनी पडत नाही.\nपाणी व्यवस्थापनाच्या विकेंद्रीकरणाचे प्रयोग खूपच छोट्या पातळीवर असतात, अशी टीका नोकरशाही करायची. मध्य प्रदेशात 35 लाख हेक्टरवर, आंध्र प्रदेशात 20 लाख हेक्टरवर पाणी शिवारातच अडविण्याची कामे राज्यशासनाने अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली चालविली आहेत. “डोंगरमाथ्यापासून पायथ्यापर्यंत (फ्रॉम रिज टू व्हॅली) पावसाचे पाणी अडवले तर धरणाची गरजच उरणार नाही. धरणापर्यंत पाणी जाऊ देऊन केंद्रीकरण करायचे कशाला इथेही विकेंद्रीकरण आवश्यक आहे,’ अशी घोषणा करणारे मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री हे स्वतः सिव्हिल इंजिनीयर असल्याने त्यांच्या निर्धाराला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले. पावसाला नीट समजून घेतले तर पूरनियंत्रण व दुष्काळाची गच्छंती करणे अवघड नाही. भारताच्या 30 कोटी हेक्टर जमिनीवर दरवर्षी साधारणपणे 40 कोटी हेक्टर मीटर पाऊस पडतो. संपूर्ण देशाला दीड मीटर बुडवेल एवढे पाणी त्यातून उपलब्ध होते. सध्या आपण मिळणाऱ्या पाण्याच्या 10 टक्के पाणी वापरतो. कल्पकतेचा दुष्काळ दूर केला तर पावसाचे पाणी वापरण्याच्या कार्यक्षमतेमध्ये वाढ होईल.\n[लोकसत्ताच्या 19, 20 व 21 मे च्या अंकांमध्ये अतुल देऊळगावकरांचे ‘महाराष्ट्रातील पोरके पाणी’, ‘पाण्यासाठी सविनय कायदेभंग’ आणि ‘पाण्याचे विकेंद्रीकरण’ असे तीन लेख प्रकाशित झाले. त्यांचे जरासेच ‘आवळून’ दोन लेख करत आहोत —– हा उत्तरार्ध संभाव्य उपाययोजनांची चर्चा करतो.\nचंद्रमौली, सरस्वतीनगर, लातूर – ४१३ ५३१\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00336.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE_%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8,_%E0%A4%93%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2020-10-31T18:02:30Z", "digest": "sha1:VZOU7PXVCVNGP3ZRXOXIZQ33PRNLHO5F", "length": 8605, "nlines": 181, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पहिला सुलेमान, ओस्मानी सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "पहिला सुलेमान, ओस्मानी सम्राट\nपहिल्या सुलैमानाचे चित्र (चित्रनिर्मिती: इ.स. १५३० अंदाजे)\nपहिला सुलैमान (अन्य मराठी लेखनभेद: पहिला सुलेमान, सुलैमान १ ; ओस्मानी तुर्की: سليمان ; आधुनिक तुर्की: I. Süleyman ;) (नोव्हेंबर ६, इ.स. १४९४ - सप्टेंबर ६, इ.स. १५६६) हा ओस्मानी साम्राज्याचा १०वा व सर्वाधिक काळ सिंहासनस्थ राहिलेला सुलतान होता. सुलतानपदावरील त्याची कारकीर्द इ.स. १५२० ते इ.स. १५६६, म्हणजे ४६ वर्षांची होती. पहिल्या सुलेमानाच्या कारकिर्दीत युरोपात व पश्चिम आशियात ओस्मानी साम्राज्याचे सैनिकी, नाविक व आर्थिक वर्चस्व वाढत गेले. सुलेमानाने स्वतःच्या नेतृत्वाखाली बेलग्रेड, हंगेरी या युरोपातील मुलुखांवर यशस्वी चढाया केल्या. इ.स. १५२९ सालातील व्हिएन्नाचा वेढा अपयशी ठरण्यामुळे सुलेमानाची युरोपातील आगेकूच रोखली गेली, तरीही बाल्कन व भूमध्यसागरी प्रदेशांवर त्याने ओस्मानी साम्राज्याची पकड घट्ट केली. इराणातल्या सफवी साम्राज्याशी चाललेल्या संघर्षात त्याने मध्यपूर्वेतील बराचसा भूभाग ओस्मानी साम्राज्यास जोडला. उत्तर आफ्रिकेतही मुसंडी मारत त्याने आजच्या अल्जीरियापर्यंतचा मुलूख काबीज केला. या काळात ओस्मानी आरमाराचा दबदबा भूमध्य समुद्रापासून तांबडा समुद्र व इराणच्या आखातापर्यंत पसरला. सुलेमानाने सैनिकी व आरमारी यशासोबतच ओस्मानी साम्राज्यातील कायदेव्यवस्था व प्रशासकीय व्यवस्था सुधारली. त्याच्या मृत्यूनंतरही अनेक शतके ओस्मानी साम्राज्यातील न्यायव्यवस्था त्याच्या कारकिर्दीत अमलात आलेल्या कायद्यांवर आधारलेली होती.\nपहिल्या सुलैमानाची कबर (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १४९४ मधील जन्म\nइ.स. १५६६ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ ऑक्टोबर २०१८ रोजी १२:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/09/heartbreaker-thief-who-broke-into-hotel.html", "date_download": "2020-10-31T16:17:03Z", "digest": "sha1:XHF7P7QWHUH7ZIYJF2P4RB5OADTHHPAL", "length": 7464, "nlines": 71, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "हृदयद्रावक ! हॉटेलमध्ये शिरलेल्या चोराने पैशाला हात न लावता भागवली भूक Heartbreaker! The thief who broke into the hotel satisfies his hunger without touching the money", "raw_content": "\n हॉटेलमध्ये शिरलेल्या चोराने पैशाला हात न लावता भागवली भूक Heartbreaker\n हॉटेलमध्ये शिरलेल्या चोराने पैशाला हात न लावता भागवली भूक Heartbreaker\nचंद्रपूर : कोरोना महामारीच्या संकटामुळे देशभरातील लोक आपापल्या पातळीवर या संकटाशी लढत आहेत. प्रत्येकजण काहीना काही अडचणींचा सामना करताना दिसत आहे. श्रीमंत लोकांपासून ते रस्त्यावरील गरीबापर्यंत लोकांना कोरोना महामारीचा परिणाम दिसून येत आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत तर असंख्य लोक रोज उपाशी राहिल्यामुळे त्यांचे हाल होतान��� दिसत आहेत. कोरोना संकटाने गोरगरिबांचे खाण्याचे हाल झाले, याचा प्रत्यय आणून देणारी एक घटना चंद्रपुरात घडली. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराची कृती सीसीटीव्हीत कैद झाली आहे.\nत्याचे झाले असे की, चंद्रपूर-नागपूर महामार्गावर लोकवस्तीपासून थोडे दूर अगदी हायवेवर सचिन हॉटेल आहे.\nचंद्रपुरात 10 तारखेपासून जनता कर्फ्यु लागू करण्यात आला. त्यामुळे जनजीवन ठप्प झाले होते. दुकाने, हॉटेल्स, रोजगार सारे काही बंद होते. 4 दिवसांच्या जनता कर्फ्युत भुकेल्या चोराने हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र चोरी न करता त्याने आधी फ्रीजमधील पाण्याची बॉटल काढून तहान भागवली. त्यानंतर हाती जे लागेल ते त्याने आरामात खाल्ले, काही खिशात भरले. नंतर मालकाच्या खुर्चीवर जाऊन बसला. टेबलाचे ड्रॉवर उघडून बघितले. त्यात त्याला मोठी रक्कम दिसली. मात्र, ही रक्कम त्याने जशीच्यातशी ठेवली आणि निघून गेला.\nपैशाचे बंडल हाती लागले असतानाही चोराने ते जसेच्या तसे ठेवले आणि खाण्यापिण्याच्या वस्तू घेऊन निघून गेला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आणि गरिबांच्या भुकेचा आणि प्रमाणिकतेचाही प्रत्यय आला. त्याने गल्ला उघडून रक्कम मोजून जागेवर ठेवली. दुसऱ्या दिवशी हॉटेल मालकाने हे फुटेज बघितले, तेव्हा त्यांनाही धक्का बसला. त्यांनी लगेच पैसे तपासले, ते तसेच ठेवलेले दिसले. केवळ भुकेपोटी या युवकाने हे कृत्य केले, हे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी पोलीस तक्रारही केली नाही. मात्र, चंद्रपूरच्या सचिन हॉटेलमधील प्रकाराने संचारबंदीतील वास्तव पुढे आणले, हे नक्की.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00337.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/11/22/Aanandyatri-pu-La-.aspx", "date_download": "2020-10-31T15:42:56Z", "digest": "sha1:RWS5NGDHCLHNYOXZJL23VOCYCOBGYGTM", "length": 7588, "nlines": 63, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "आनंदयात्री पु. ल.", "raw_content": "\nपुलस्पर्श होताच दुःखे पळाली,\nनवा सूर, आनंदयात्रा मिळाली,\nनिराशेतून माणसे मुक्त झाली,\nजगू लागली, हास्यगंगेत न्हाली\nअसं वर्णन कवी मंगेश पाडगावकर यांनी ज्यांच्याबद्दल केलं आहे त्या पु. ल. देशपांडे यांच्या जन्मशताब्दीचं वर्ष यंदा सुरू होत आहे. ८ नोव्हेंबर १९१९ साली जन्मलेल्या पु. लं.मध्ये थक्क करणारं गुणांचं वैविध्य, त्या प्रत्येक गुणात गाठलेला अभिनंदनीय दर्जा, विस्मित करणारी लोकप्रियता आणि या सर्वांपलिकडे जाऊन झगमगणारं नैतिक तेज आणि माणुसकी कायमच दिसून आली.\n'महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व' असं लांबलचक बिरुद पुलंना अनेक वर्षांपासून चिकटलेलं होतं. किंवा असं म्हणणं जास्त योग्य होईल की मराठी भाषिकांनीच उत्स्फूर्तपणे त्यांना ही पदवी दिलेली होती. अर्थात जनतेने दिलेल्या या अनौपचारिक पदवीचं मोल सरकारी सन्मानांपेक्षा जास्त मोठं होतं. म्हणूनच तर ना. सी. फडके यांनीही पुलंना लिहिलेल्या पत्रात \"सर्वांत अधिक लोकप्रिय साहित्यिक या किताबावर गेली कित्येक वर्ष तुम्ही अविवाद्य हक्क गाजवीत आला आहात\" असं लिहून एकप्रकारे त्यांचा गौरवच केला होता. निरनिराळ्या वयोगटातील, व्यवसायातील, ग्रामीण, शहरी, देश, विदेश अशा सगळ्या ठिकाणी पुलंची लोकप्रियता व्यापून राहिली आहे. म्हणूनच तर पुलंना दररोज येणाऱ्या सरासरी २५ पत्रांमध्ये नुकतीच शाळेत अक्षर ओळख झालेल्या छोट्या मुलांपासून ते बालगंधर्वांचा काळ बघितलेल्या वृद्धांपर्यंत, प्लंबर किंवा पोस्टमनपासून केंद्रीय मंत्र्यांपर्यंत अनेकांनी त्यांना पत्र पाठवली होती. यातल्याच एका पत्रात एका छोट्याने 'पुल आजोबा, हत्तीला शेपूट लावण्यात माझा पहिला नंबर आला' असं सांगून पुलंबरोबर आजोबा नातवाचं नातं जोडलं होतं.\nव्यक्तिचित्रे, प्रवासवर्णनं, गद्य आणि पद्य विडंबन, ललित निबंध, बालवाङमय, भाषांतरीत साहित्य, वैचारिक वाङमय, नाटकं, एकांकिका, वक्तृत्व, संगीत, अभिवाचन, अभिनय, चित्रपट निर्मिती, दिग्दर्शन, सांस्कृतिक कार्य यांच्याबरोबरीने सामाजिक जाणीवेतून झालेलं दातृत्वाचं मुक्तांगण हे सगळे गुण फक्त एकाच व्यक्तीमध्ये ठासून भरलेले होते ते म्हणजे पु. ल. देशपांडे.\nकधी मावळला नाही -\nपुलंच असं वर्णन केलं आहे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कुसुमाग्रज यांनी. पुलंसारखं अष्टपैलू व्यक्तिमत्त्व फक्त एकाच लेखात बसवणं शक्य नाही. म्हणूनच पुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या लेखनाचे विविध पैलू आपण यानंतरच्या भागांमधून बघणार आहोत. आपल्या ओळखीच्या पुलंची आणखी ओळख होईल. ज्यांना पुलं माहिती नाहीत त्यांनाही जाणून घेता येईल. पुलंच्या अनेक अनोळखी पैलूंची नव्याने ओळख होईल, प्रेम असेल ते आणखी डोळस होईल.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-desh/anil-deshmukh-adivices-yogi-adityanath-look-after-own-state-62871", "date_download": "2020-10-31T16:12:57Z", "digest": "sha1:CIE77CYWWUGIIQBLWJCJJY4F6W2RMPRQ", "length": 10315, "nlines": 178, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "योगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख - Anil Deshmukh Adivices Yogi Adityanath to Look after own state | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nयोगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख\nयोगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख\nयोगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख\nयोगीजी तुम्ही तुमच्याकडचे जंगलराज रोखा : अनिल देशमुख\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nयोगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या 'जंगलराज' वर कडक कारवाई करावी, असा सल्ला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.\nमुंबई : योगी आदित्यनाथ गेल्या काही महिन्यांपासून दुसऱ्यांना सल्ले देताना आम्ही पहात आहोत. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्याकडे पहावे आणि तिथल्या 'जंगलराज' वर कडक कारवाई करावी, असा सल्ला महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे.\nउत्तर प्रदेश मधील हाथरस या ठिकाणी एका दलित युवतीवर गावातील सवर्ण तरुणांनी अत्याचार करून तिच्या पाठीचा कणा तोडला व जीभ कापली त्यानंतर तिला शेतात मेली आहे, असे समजून टाकून दिले. १४ सप्टेंबर रोजी झालेल्या घटनेनंतर या तरुणीने या दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. त्यानंतर या युवतीच्या घरच्यांच्या अनुपस्थितीत तिच्यावर पोलिसांनी अंत्यसंस्कारही केले. या���रुन उत्तर प्रदेशच्या सरकारवर आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावरी सर्व स्तरांतून टीका होत आहे.\nकालही देशमुख यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली होती. उत्तरप्रदेश मधील हाथरसमधल्या सामुहिक बलात्कारातील पीडितेवर नराधमांनी अमानुष अत्याचार केले. गेले १० दिवस पीडितेच्या कुटुंबीयांची एफआयआर नोंदवून न घेणाऱ्या पोलिसांनी तिच्या अंत्यसंस्काराला देखील कुटुंबीयांना येऊ दिले नाही. ही बाब अत्यंत गंभीर व निंदनीय आहे, असे देशमुख म्हणाले होते.\nप्रकाश आंबेडकर यांनीही या घटनेवरुन योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. यावरून अस स्पष्ट होते की, उत्तर प्रदेश सरकार महिलांना सुरक्षा देऊ शकत नाही, अशा योगी सरकारचा आम्ही धिक्कार करतो. असं प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.\nमहिलांसोबत कोणी काहीही करू शकतो अशी मानसिकता झाली आहे. लोकांनी आता या प्रकरणावर बोलले पाहिजे. या प्रकरणात सरकारने एसआयटीची नेमणूक करायची काहीही गरज नाही. यातील आरोपींची नावे पीडित तरुणीने घेतली आहेत. त्यामुळे या प्रकरणी लोकांची दिशाभूल करण्याची गरज नाही. मुलीच्या जबानीवरुन आरोपींना अटक केली आहे. त्यांना कठोर शिक्षा करा, असेही ते म्हणाले.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai योगी आदित्यनाथ महाराष्ट्र maharashtra अनिल देशमुख anil deshmukh उत्तर प्रदेश दलित अत्याचार दिल्ली सरकार government मुख्यमंत्री बलात्कार प्रकाश आंबेडकर prakash ambedkar incidents महिला women वंचित बहुजन आघाडी vanchit bahujan aghadi\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00339.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-18-may-20.html", "date_download": "2020-10-31T17:02:50Z", "digest": "sha1:HE5TVAZA7D2JXHT4LHEIAVZBV3KOOZSY", "length": 7218, "nlines": 92, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १८ मे (आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन)", "raw_content": "\nHomeमेदैनंदिन दिनविशेष - १८ मे (आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन)\nदैनंदिन दिनविशेष - १८ मे (आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन)\n१८०४: नेपोलिअन बोनापार्ट फ्रान्सचे सम्राट झाले.\n१९१२: पूर्णपणे भारतात बनवलेला पुंडलिक हा मूकपट प्रदर्शित झाला.\n१९३८: प्रभात चा गोपालकृष्ण हा चित्रपट मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रदर्शित झाला.\n१९४०: प्रभात चा संत ज्ञानेश्वर हा चित्रपट मुंबई व पुणे या ठिकाणी एकाच दिवशी प्रदर्शित झाला.\n१९७२: दापोली येथे कोकण कृषी विद्यापीठाची स्थापना झाली.\n१९७४: भारताने पोखरण येथे आण्विक अस्त्राची पहिली यशस्वी चाचणी केली.\n१९९०: फ्रान्स च्या टीजीव्ही रेल्वे ने ५१५.३ किमी/ताशी वेगाने धावण्याचा नवीन जागतिक विक्रम केला.\n१९९१: रशियाच्या सोयुझ अंतराळातुन भ्रमण करणारी हेलन शेरमन ही महिला पहिली ब्रिटिश अंतराळयात्री बनली.\n१९९५: स्थानिक ठिकाणचे ५,००० रुपयांपर्यंतचे धनादेश खात्यात भरल्यानंतर तिसर्‍या दिवशी ती रक्‍कम ग्राहकास काढण्याची मुभा द्यावी, असा आदेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने दिला.\n१९९८: पुण्याच्या सुरेन्द्र चव्हाणने जगातील सर्वोच्‍च एव्हरेस्ट शिखर सर केले.\n२००९: श्रीलंका सरकारने एलटीटीई ला पराभूत करून सुमारे २६ वर्षच्या युद्धाला संपवले.\n१०४८: पर्शियन तत्त्वज्ञ, गणितज्ञ, खगोलशास्त्रज्ञ आणि कवी ओमर खय्याम यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर ११३१)\n१६८२: छत्रपती शाहू महाराज तथामूळ नाव शिवाजी यांचा जन्म. (मृत्यू: १५ डिसेंबर १७४९)\n१८७२: ब्रिटिश गणितज्ञ, तत्त्वज्ञ आणि इतिहासकार बर्ट्रांड रसेल यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९७०)\n१९१३: गोवा मुक्ती संग्रामातील स्वातंत्र्यसैनिक, काँग्रेसचे नेते पुरुषोत्तम काकोडकर यांचा जन्म. (मृत्यू: २ मे १९९८)\n१९२०: पोप जॉन पॉल (दुसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ एप्रिल २००५)\n१९३३: भारताचे ११ वे पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचा जन्म.\n१९७९: माईनक्राफ्ट या गेम चे सहसंस्थापक जेन्स् बर्गेंस्टन यांचा जन्म.\n१८०८: बोर्नबॉन व्हिस्की चे निर्माते एलीया क्रेग यांचे निधन.\n१८४६: मराठी पत्रकारितेचे पितामह बाळशास्त्री जांभेकर यांचे निधन. (जन्म: ६ जानेवारी १८१२)\n१९६६: वनस्पतीशास्त्रज्ञ पंचानन माहेश्वरी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९०४)\n१९९७: भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिल्या स्त्री कलाकार कमलाबाई कामत तथा कमलाबाई रघुनाथ गोखले यांचे निधन. (जन्म: ६ सप्टेंबर १९०१)\n१९९९: पहिले राष्ट्रीय बुद्धीबळ विजेते रामचंद्र सप्रे यांचे निधन.\n२००९: एल. टी. टी. ई. (Liberation Tigers of Tamil Eelam) चे संस्थापक वेल्लुपल्ली प्रभाकरन यांचे निधन. (जन्म: २६ नोव्हेंबर १९५४)\n२०१२: भारतीय धार्मिक नेते जय गुरूदेव यांचे निधन.\n२०१७: भारतीय अभिनेत्री रीमा लागू यांचे निधन. (जन्म: २१ जुन १९५८)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AF%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T17:52:02Z", "digest": "sha1:NJOAM5F7YKMOUB7HZJ2GSHJ7RPXV36YG", "length": 5441, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १८९० च्या दशकातील मृत्यू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १८९० च्या दशकातील मृत्यू\nसहस्रके: २ रे सहस्रक\nशतके: १८ वे शतक - १९ वे शतक - २० वे शतक\nदशके: १८६० चे १८७० चे १८८० चे १८९० चे १९०० चे १९१० चे १९२० चे\nवर्षे: १८९० १८९१ १८९२ १८९३ १८९४\n१८९५ १८९६ १८९७ १८९८ १८९९\nवर्ग: जन्म - मृत्यू - शोध\nस्थापत्य - निर्मिती - समाप्ती\nइ.स.च्या १८९० च्या दशकातील मृत्यू\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८९३ मधील मृत्यू‎ (११ प)\n► इ.स. १८९५ मधील मृत्यू‎ (५ प)\n► इ.स. १८९९ मधील मृत्यू‎ (११ प)\nइ.स.चे १८९० चे दशक\nइ.स.च्या १९ व्या शतकातील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २३:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/yogi-adityanath-talk-about-film-city-marathu-news/", "date_download": "2020-10-31T15:36:08Z", "digest": "sha1:37AJ6FIEY36WWHJPVDRCDCTXOBFIOWLG", "length": 12790, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "उत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा - Thodkyaat News", "raw_content": "\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब���दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nउत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा\nलखनऊ | मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे विविध जिल्ह्यांमधील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी योगी आदित्यनाथ यांनी एका नव्या फिल्म सिटीची घोषणा केली आहे.\nदेशाला एका चांगल्या फिल्म सिटीची गरज आहे. आम्ही उत्तर प्रदेशमध्ये एका भव्य फिल्म सिटीची निर्मिती करणार आहोत, असं योगी आदित्यनाथ यांनी जाहीर केल. त्यांच्या या घोषणेनंतर अनेक कलाकारांनी आनंद व्यक्त केला आहे.\nदेशाला एका चांगल्या फिल्म सीटीची गरज आहे. उत्तर प्रदेश ही जबाबदारी घेण्यास तयार आहे. आम्ही येथे एक भव्य फिल्म सिटीची उभारणी करु. फिल्मसिटीसाठी नोएडा, ग्रेटर नोएडा आणि यमुना एक्सप्रेसवेचे क्षेत्र चांगले ठरेल. ही फिल्मसीटी चित्रपट निर्मात्यांना चांगली संधी मिळवून देणार आहे. त्याचबरोबर रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील, असंही योगी आदित्यनाथ यांनी सांगितलं आहे.\nत्यांच्या या निर्णयाचे अनेक कलाकारांनी स्वागत केले. अभिनेत्री कंगाना रणौत, कॉमेडियन राजू श्रीवास्तव, गायक अनुप जलोटा यांनी ट्विट करत योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले आहेत.\nIPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव\nIPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात\n“उद्धवजी…तुमची प्रतिमा कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या\nराज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग\nमुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची कोरोनावर मात\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत ये���ार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nकोरोनाच्या लढाईत पोलीस थकलेत, पण हिंमत हरलेले नाहीत- अनिल देशमुख\nIPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00340.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/the-amount-of-immuno-therapy-on-the-cancer/articleshow/66708353.cms", "date_download": "2020-10-31T16:13:04Z", "digest": "sha1:YRK64C7VRC3KQMWZ72SKX5NQTNQKTOQX", "length": 17177, "nlines": 110, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकॅन्सरवर ‘इम्युनो थेरपी’ची मात्रा\nहेल्थ वेल्थकॅन्सरच्या आजारांमध्ये केमोथेरपीसारखंच इंजेक्शन असणारे 'इम्युनी थेरपी'चे नवे उपचार सध्या देण्यात येत आहेत...\nकॅन्सरच्या आजारांमध्ये केमोथेरपीसारखंच इंजेक्शन असणारे 'इम्युनी थेरपी'चे नवे उपचार सध्या देण्यात येत आहेत. शरीरातील कॅन्सरच्या गाठी अथवा पेशींविरोधात लढण्याची ताकद असणाऱ्या 'टी लिफ्मोसाइट्स' या पांढऱ्या पेशींना 'इम्युनो थेरपी'मुळे मदत होते. त्यामुळे कॅन्सरच्या पेशी मरतात. परिणामी वेदनाविरहित दीर्घकाळ आयुष्य जगणं, या शक्य होत आहे.\nसध्या कॅन्सरच्या आजारानं देशाला वे��लं आहे. विविध प्रकारच्या कॅन्सरमध्ये होणाऱ्या वेदनांचा त्रास सोसून पेशंट निराश होत आहेत. जगण्याचीच आशा अनेकांनी सोडून दिली आहे. कॅन्सरच्या वेदना सहन करत असलेल्या पेशंटला पाहून, त्याच्या नातेवाईकांनाच अधिक त्रास होत असल्याचं चित्र अनेकदा दिसतं. आता विविध प्रकारच्या कॅन्सरवरील 'इम्युनो थेरपी' ही नवी उपचार पद्धती उपयुक्त ठरत आहे.\n'शरीरात विविध ठिकाणी कॅन्सरच्या पेशी अथवा गाठी असतात. त्या गाठींना मारण्यासाठी केमोथेरपीचा वापर केला जातो. त्याचे विपरित परिणाम आता पाहायला मिळत आहेत. त्यामुळे पेशंटना अनेकदा वेदनाही होतात. त्यावर नवा पर्याय म्हणून 'इम्युनो थेरपी'चा वापर सुरू होऊ लागला आहे. शरीरातील अनावश्यक गाठी, पेशी तसंच शरीराबाहेरील विषाणूंविरोधात लढण्याचं काम पांढऱ्या पेशी करीत असतात. 'टी लिम्फोसाइट्स' या त्यातील एक प्रकारच्या पांढऱ्या पेशी. कॅन्सरच्या पेशी शरीरात अनेकदा काही कारणास्तव लपून बसलेल्या असतात. त्या पेशी शोधणं आणि त्यांना नष्ट करण्याचं काम आव्हानात्मक असतं. 'टी लिम्फोसाइट्स' या पांढऱ्या पेशींना कॅन्सर पेशींचा शोध घेणं अवघड जातं. त्यावेळी 'इम्युनो थेरपी'चं इंजेक्शन दिलं जातं. त्याला 'चेक पॉइंट इनक्युबेटर' असं म्हटलं जातं. लपलेल्या कॅन्सर पेशी अथवा गाठींना शोधून काढण्याचा याद्वारे प्रयत्न केला जातो. त्यानंतर कॅन्सर पेशी मारण्याचं काम केलं जातं. त्यासाठी थेरपीचा वापर सुरू आहे,' अशी माहिती कॅन्सरतज्ज्ञ डॉ. शोना नाग यांनी दिली.\nकॅन्सर, संसर्गजन्य रोग, टीबी यांसारख्या आजारांमध्ये 'टी लिम्फोसाइट्स' या पांढऱ्या पेशी पेशंटसाठी तारक ठरतात. 'इम्युनो थेरपी' ही महागडी असून, ही थेरपी म्हणजे इंजेक्शनच आहे. या थेरपीचा १० पैकी तीन पेशंटना फायदा होतो. केमोथेरपीचा किती फायदा होतो की नाही हे जसं कळतं, त्यानुसार काही महिन्यानंतर 'इम्युनो थेरपी'चा फायदा होतो की नाही, याचं निदान होतं.\n'इम्युनो थेरपी'मध्ये शिरांमध्ये इंजेक्शनच दिलं जातं. इंजेक्शनमधील औषध हे योग्य त्या ठिकाणी त्याची प्रक्रिया सुरू करतं. केमोथेरपीसारखी नसणारी; पण वेगळी अशी ही प्रक्रिया असते. या थेरपीनंतर काही किरकोळ विपरित परिणाम दिसून येतात. यामध्ये उलट्या, जुलाब होत नाही. केस गळत नाही. हा त्याचा फायदा आहे; मात्र यकृत, फुफ्फुसाला थोडी सूज येते. थॉयराइड कमी जास्त होण्याची शक्यता असते. थकवा येण्यासारखे विपरित परिणाम औषधांद्वारे नियमित करणं शक्य आहे, याकडे डॉ. नाग यांनी लक्ष वेधलं.\nकेमोथेरपीसारखंच सलाइनद्वारे हे दिलं जातं. 'इम्युनो थेरपी'मुळे कॅन्सर संपूर्णतः बरा होत नाही. कॅन्सर शरीरभर पसरल्यानंतरही आयुष्यमान चांगलं राहण्यास मदत होते. कोणतीही वेदना होत नाही. हा आजार घेऊन पुढील काही वर्षं जगण्याची संधी पेशंटना मिळते. केमोथेरपी काही महिन्यानंतर थांबविली जाते. त्यासारखं या थेरपीमध्ये करता येत नाही. ही कायम स्वरूपी घ्यावी लागते. अर्थात, दोन ते तीन वर्षांचा कालावधी यात जातो. १८ हजार ते २ लाखांपर्यंत या थेरपीचा खर्च येतो.\n'इम्युनो थेरपी' ही प्रत्येकी १५ अथवा २१ दिवसांनी घ्यावी लागते. ती मधेच बंद करता येत नाही. अनेकदा तोंड, जीभ, आतडी, पोट, घसा, फुफ्फुस, गर्भाशयाच्या कॅन्सरमध्ये 'इम्युनो थेरपी' उपयुक्त ठरली आहे. आता स्तनांच्या कॅन्सरमध्ये या थेरपीची उपयुक्ततता तपासण्यात येत आहे. कॅन्सरच्या प्रकारानुसार कधी कधी केमोथेरपीऐवजी 'इम्युनो थेरपी' दिली जाते. काही वेळा दोन्ही थेरपी एकत्रित द्याव्या लागतात. भविष्यात केमोथेरपी ऐवजी 'इम्युनो थेरपी' अथवा 'टार्गेटेड थेरपी' देण्याचा आमचा मानस आहे.\n- डॉ. शोना नाग, कॅन्सर तज्ज्ञ, सह्याद्री हॉस्पिटल\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशरद पवार, धनंजय व पंकजा मुंडे यांची बैठक; झाला 'हा' खूप...\nगौतम पाषाणकर बेपत्ता होण्याचा मागे बड्या राजकीय नेत्याच...\nकांद्याचा 'भाव' कमी झाला\nमाझ्याकडे पराभव साजरा करण्याची खिलाडूवृत्ती; पंकजांचं ध...\nPankaja Munde: पंकजा व धनंजय मुंडे बैठकीत एकत्र; नंतर झ...\nअति गोड खाल्ल्यानं तरुणाला अर्धांग वायूचा झटका महत्तवाचा लेख\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nपुणेबिहारचा पुढचा CM कोण; तेजस्वी यांच्याबाबत राऊतांचे महत्त्वाचे विधान\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nसिनेन्यूजहिना खानच्या वडिलांनी जप्त केले तिचे डेबिट- क्रेडिट कार्ड\nसिनेन्यूज'जेम्स बॉण्ड' साकारणारे दिग्गज हॉलीवूड अभिनेते सीन कॉनेरी यांचं निधन\nफ्लॅश न्यूजRCB vs SRH Live स्कोअर कार्ड: आरसीबी विरुद्ध हैदराबाद\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00341.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/12/blog-post_25.html", "date_download": "2020-10-31T15:38:27Z", "digest": "sha1:MMX56SI3FI2JBZDFWVZUSAF2AK26B7RF", "length": 11771, "nlines": 78, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार : तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहाजण घेणार शपथ; या विस्तारात सोलापूर जिल्हाला नाही संधी! - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nमंगळवार, १७ डिसेंबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र सोलापूर महिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार : तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहाजण घेणार शपथ; या विस्तारात सोलापूर जिल्हाला नाही संधी\nमहिनाअखेरीस मंत्रिमंडळ विस्तार : तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहाजण घेणार शपथ; या विस्तारात सोलापूर जिल्हाला नाही संधी\nMahadev Dhotre डिसेंबर १७, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर,\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहा मंत्र्यांसह मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप करण्यात आलं. मात्र, मंत्रिमंडळ विस्ताराकडं सगळ्याचं लक्ष आहे. विशेषतः मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता असणाऱ्यांनाही मंत्रिमंडळ विस्ताराची प्रतीक्षा आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे असून यात महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षातील प्रत्येकी सहा ���णांना मंत्रिपदाची शपथ दिली जाणार आहे.\nनागपूर येथे होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारनं खातेवाटप केलं. त्याचबरोबर हे खातेवाटप तात्पुरत्या स्वरूपात असून, हिवाळी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ केला जाणार असल्याचं तिन्ही पक्षाचे नेते सांगत आहेत.\nहिवाळी अधिवेशन सहा दिवस चालणार आहे. अधिवेशनाचे दोन दिवस संपले असून, केवळ चार दिवसच शिल्लक राहिले आहेत.\nअधिवेशन संपल्यानंतर मावळत्या वर्षाच्या अखेरीस मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याची माहिती आहे. या मंत्रिमंडळ विस्तारात तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी सहाजणांचा समावेश असणार आहे. यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील पक्षामधील रामदास कदम, गुलाबराव पाटील, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, अजित पवार, धनंजय यांच्यासह प्रमुख नेत्यांची स्पर्धेत आहे.\nरामदास कदम, अनिल परब, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, तानाजी सावंत, गुलाबराव पाटील, आशिष जैस्वाल, संजय राठोड, सुहास कांदे.\nअशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर सुनील केदार, सतेज पाटील, के.सी. पाडवी, विश्वजीत कदम.\nअजित पवार, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, राजेश टोपे, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे डिसेंबर १७, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जि��ाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/krunal-pandya-horoscope.asp", "date_download": "2020-10-31T17:05:59Z", "digest": "sha1:UKUOEEGU5JYWUKGTCHBLTMGCLSVIJNCT", "length": 8733, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "कृणल पंड्या जन्म तारखेची कुंडली | कृणल पंड्या 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » कृणल पंड्या जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 72 E 40\nज्योतिष अक्षांश: 23 N 3\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nकृणल पंड्या प्रेम जन्मपत्रिका\nकृणल पंड्या व्यवसाय जन्मपत्रिका\nकृणल पंड्या जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nकृणल पंड्या 2020 जन्मपत्रिका\nकृणल पंड्या ज्योतिष अहवाल\nकृणल पंड्या फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nकृणल पंड्याच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nकृणल पंड्या 2020 जन्मपत्रिका\nनातेवाईकांशी सलोख्याचे संबंध ठेवा. दीर्घ आजाराची शक्यता असल्यामुळे आरोग्याची काळजी घ्या. तुमचे शत्रू तुम्हाला अपाय करण्याची एकही संधी सोडणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यापासून चार हात लांब उभे राहा. कुटुंबातील व्यक्तींच्या आरोग्याच्या तक्रारींमुळे तुम्हाला मनस्ताप होईल. ऋण आणि कर्ज नियंत्रणात ठेवा जेणेकरून तुम्ही आर्थिक बाबतीत निश्चिंत राहाल. चोरी आणि भांडणांमुळे आर्थिक नुकसान संभवते. अधिकारी वर्गासोबत भांडण किंवा मतभेद संभवतात.\nपुढे वाचा कृणल पंड्या 2020 जन्मपत्रिका\nकृणल पंड्या जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. कृणल पंड्या चा जन्म नकाशा आपल्याला कृणल पंड्या चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये कृणल पंड्या चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा कृणल पंड्या जन्म आलेख\nकृणल पंड्या साठी ज्योतिष अहवाल पहा -\nकृणल पंड्या मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nकृणल पंड्या शनि साडेसाती अहवाल\nकृणल पंड्या दशा फल अहवाल\nकृणल पंड्या पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/18/sensex-and-nifty-down-auto-sector-up-share-market-news/", "date_download": "2020-10-31T16:55:56Z", "digest": "sha1:B7USJLVWKYVT5OTQZXUAYZU5NMVSHHWG", "length": 13963, "nlines": 156, "source_domain": "krushirang.com", "title": "वित्तीय क्षेत्रात घसरण; सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home वित्तीय क्षेत्रात घसरण; सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी\nवित्तीय क्षेत्रात घसरण; सेन्सेक्सची १३४ अंकांनी गटांगळी\nवित्तीय क्षेत्रांच्या घसरणीमुळे निर्देशांकांतही आजही पुन्हा झाली. मात्र, फार्मा आणि ऑटो क्षेत्राला नफा झाल्याने बाजारातील नुकसान मर्यादित राहिले. निफ्टी ११,५०० अंकांची पातळी राखत ११,५०४.९५ अंकांवर स्थिरावला तर, एसअँडपी सेन्सेक्स ० १३४.०३ अंकांनी घसरून ३८,८४५.८२ अंकांवर विसावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की, आजच्या व्यापारी सत्रात डॉ. रेड्डीज (९.९२%), सिपला (७.११%), अदानी पोर्ट्स (३.३७%), भारती एअरटेल (३.७३%) ��णि एमअँडएम (२.८५%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर कोटक बँक (१.८५%), एचडीएफसी बँक (२.२८%), श्री सिमेंट (२.००%), बजाज फिनसर्व्ह (१.८५%) आणि मारुती सुझुकी (१.८२%) हे निफ्टीतील टॉप लूझर्स ठरले.\nबँकिंग आणि वित्तीय सेवा निर्देशांक लाल रंगात स्थिरावले आणि प्रत्येकी १% नी घसरले. निफ्टी एफएमसीजीदेखील ०.६% नी घटला. बीएसई मिडकॅप ०.२६% नी वधारला तर बीएसई स्मॉलकॅप ०.३२% नी घटला.\nएस्सेल प्रोपॅक लि.: ब्लॅकस्टोनने तिचे शेअर्स या पॅकेजिंग फर्मला विकायचे ठरवले. कंपनीचे स्टॉक्स ८.१०% नी घसरले व त्यांनी २५०.६५ रुपयांवर व्यापार केला. या करारामुळे गुंतवणूकदारांसाठी २५१ दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करण्याची शक्यता आहे.\nलुपिन अँड सिपला: लुपिन लिमिटेडचे शेअर्स ४.५२% नी वाढले व त्यांनी १,०८३.९५ रुपयांवर व्यापार केला. तर सिपला लिमिटेडचे शेअर्स ७.११% नी वाढले व त्यांनी ८०४.९० रुपयांवर व्यापार केला. पेरिगो नावाच्या आयरिश फार्मा कंपनीने अल्बूटेरॉल सल्फेट इनहेलेशन एरोसोल्स स्वेच्छेने परत आणल्यानंतर कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ झाली. काही अडथळ्यांमुळे त्यांचे योग्यप्रकारे वितरण होणार नाही, या चिंतेमुळे हे पाऊल उचलण्यात आले.\nकॅडिला हेल्थकेअर लिमिटेड: रशियन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट फंड (आरडीआयएफ)सोबत रशियन कोरोना व्हायरस लस स्पुटनिक व्ही भारतात आणण्यासाठी कंपनी चर्चा करत आहे. कंपनीच्या अहवालानुसार, तिला पोटॅशिअम क्लोराइड एक्सेटंंडेड-रिलीझ टॅब्लेटच्या विक्रीसाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. कंपनीच्या शेअर्समध्ये ३.८९% नी वाढ झाली व त्यांनी ५,३०६.०० रुपयांवर व्यापार केला.\nडॉ. रेड्डडीज लॅबोरेटरीज: अमेरिकेतील ब्रिस्टल मायर्स स्क्विबच्या युनिटसोबतच कर्करोगाच्या रेव्हलिमिड या उपचाराबाबत खटला सेटल झाल्याची नोंद कंपनीने केली. त्यानंतर कंपनीचे शेअर्स ९.९२% नी वाढले व त्यांनी ५,३०६.०० रुपयांवर व्यापार केला.\nफायझर लि.: फायझर कंपनीने कोव्हिड-१९ लसीची चाचणी घेतलेल्या उमेदवारांवर प्रभाव पडल्याचे वैद्यकीय चाचणीत स्पष्ट चिन्ह दिसून आले, अशी माहिती दिल्यानंतर कंपनीचे स्टॉक्स १.०९ टक्क्यांनी वाढले व त्यांनी ५००९.०० रुपयांवर व्यापार केला.\nभारतीय रुपया: देशांतर्गत इक्विटी बाजारात विक्री दिसून आल्याने भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत २० पैशांनी मजबूत झाला. त्याने ७३.४५ रुपयांचे मूल्य कमावले.\nसोने: आंतरराष्ट्रीय स्पॉट गोल्डचे दर वाढल्याने आजच्या सत्रात एमसीएक्सवर सोन्याने उच्चांकी व्यापार केला. आजच्या सत्रात व्यापारी ५१,२०० रुपयांच्या पातळीवर सोने खरेदी करू शकतात.\nजागतिक बाजार: आजच्या सत्रात वाढत्या कोव्हिड-१९ च्या रुग्णांमुळे तसेच डॉलरचे मूल्य घसरल्याने जागतिक बाजार कमकुवत दिसून आला. नॅसडॅकचे शेअर्स १.२७%, एफटीएसई १०० चे शेअर्स ०.१३% आणि एफटीएसई एमआयबीचे शेअर्स ०.१०% नी घसरले तर निक्केई २२५ आणि हँगसेंगचे शेअर्स अनुक्रमे ०.१८% आणि ०.४७% नी घटले.\n(प्रेसनोट संपादन : सचिन मोहन चोभे)\nPrevious articleविरोधक करतात शेतकऱ्यांची दिशाभूल; पंतप्रधान मोदी यांनी केला दावा\nNext articleमुरघास ही आहे पशुपालनाची गरज; वाचा महत्वाची माहिती\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2", "date_download": "2020-10-31T17:48:17Z", "digest": "sha1:6ODHAQFFBZ5SADSZ77N7DDAQFORFN2KX", "length": 4473, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पाल (नि:संदिग्धीकरण) - विकिपीडिया", "raw_content": "\n(पाल या पानावरून पुनर्निर्देशित)\nया निःसंदिग्धीकरण पानावर एकाच शीर्षकाबद्दलच्या (किंवा एकसारख्या वाटणार्‍या शीर्षकांबद्दलच्या) लेखांची यादी आहे.\nजर तुम्ही मराठी विकिपीडियावरील अंतर्गत दुव्यावरुन या पानावर आला असाल तर, स्रोत पानावर वापरलेल्या दुव्याचा अभिप्रेत अर्थ पाहून त्या लेखात, यापैकी योग्य तो दुवा घालावा.\nपाल या शब्दाशी संबंधित खालील लेख उपलब्ध आहेत :\nपाल (प्राणी) - सरड्यांच्या वर्गातील प्राणी.\nपाल (आडनाव) - सहसा बंगाली लोकांत आढळणारे आडनाव.\nपाल (गाव) - जळगाव जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० जून २०२० रोजी १७:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/05/2576/", "date_download": "2020-10-31T15:48:15Z", "digest": "sha1:2B5FRPRA7HRSXPQT4ORQFXCG6EC5SLE3", "length": 18012, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nअर्थव्यवस्थेच्या सुसूत्रीकरणासाठी बाजारपेठ उपयोगी नाही\nबाजारपेठ म्हणजे मागणी आणि पुरवठा यांच्यात मेळ घालून सर्व वस्तूंच्या योग्य किमती ठरून त्याप्रमाणे वस्तू आणि श्रम यांचा विनिमय होणे. या क्रियेला काही जण अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण मानतात. श्री. स.ह. देशपांडे (एप्रिल ९९) हे या बाजारपेठेचे दोन प्रकार सांगतात. खाजगी मालकीच्या आधारे उभी राहणारी (म्हणजे भांडवलशाही किंवा ‘मुक्त) बाजारपेठ; आणि सामुदायिक मालकीच्या आधारावर (संकुचित) उभी असलेली ‘सोशलिस्ट मार्केट इकॉनमी’ उर्फ समाजवादी बाजारपेठ.\nदेशपांडे असेही सांगतात की सो.मा.इ. मध्ये केवळ आर्थिक यंत्रणा अभिप्रेत आहे, तर भांडवलशाही बाजारपेठेत लोकशाहीचा आत्माही आहे. सोईसाठी आपण ‘जुनी’ भांडवलशाही ती बाजारपेठ आणि नवे कृत्रिम समाजवादी ते ‘मार्केट’ असे शब्द वापरू.\nआता काही अडचणी भासतात, ज्यांच्यावर श्री. देशपांड्यांना मार्गदर्शन मागत आहे –\n(१)माझ्या माहितीतील चार पेशांमधील ‘ताज्या कामगाराचे पगार सांगतो. पेशानंतरचा कंसातील आकडा शिक्षणाच्या वर्षांचा आहे. पगार एका महिन्याचा आहे.\nइन्फर्मेशन टेक्नॉलजिस्ट (१२ + ५) रु. ४०,०००/\nकमर्शियल आर्टिस्ट (१० + ५) रु. १०,०००/\nजीवशास्त्रज���ञ\t(१२ + ५) रु. ३,०००/\nडॉक्टर\t(१२ + ५ .) रु. १,८००/\nयेथे बाजारपेठ काय करीत आहे ह्या चार अभ्यासक्रमांपैकी ‘कलाकार’ या विषयालाच काही विशेष ‘कल’ (aptitude) लागतो. इतर तिन्ही अभ्यासक्रमांना फारशी वेगळी कौशल्ये लागत नाहीत, त्या बाबतीत ते समान आहेत. नव्या कामगारांची बाजारपेठ कोणतीच सुसूत्रता आणत नाही, कारण तसे असते तर वैद्यकीय महाविद्यालये ओस पडून ‘इन्फर्मटिक्स’ची वर्षाकाठी दहा विद्यापीठे ( ह्या चार अभ्यासक्रमांपैकी ‘कलाकार’ या विषयालाच काही विशेष ‘कल’ (aptitude) लागतो. इतर तिन्ही अभ्यासक्रमांना फारशी वेगळी कौशल्ये लागत नाहीत, त्या बाबतीत ते समान आहेत. नव्या कामगारांची बाजारपेठ कोणतीच सुसूत्रता आणत नाही, कारण तसे असते तर वैद्यकीय महाविद्यालये ओस पडून ‘इन्फर्मटिक्स’ची वर्षाकाठी दहा विद्यापीठे (\nआणि येथे ‘मध्यमवर्गी’ पेशेच फक्त आहेत. जर ‘निळ्या कॉलरींचे कुशल कारागीर, ‘काळ्या’ कॉलरींचे अकुशल कारागीर वगैरेंचा समावेश केला, तर बाजारपेठेकरवी ‘अर्थव्यवहाराचे सुसूत्रीकरण तर होतेच’ (पृ. १०) यातील ‘च’ हास्यास्पद वाटू लागतो.\nटोकाचे मत मांडायचे तर ‘सामाजिक मालकी’ हे जसे देशपांड्यांना ‘अॅब्सट्रेक्शन वाटते तसेच मला त्यांची सुसूत्रता देणारी बाजारपेठ (मार्केट नव्हे) हे अॅबस्ट्रॅक्शन वाटते.\n(२) बाजारपेठा उत्पन्नाच्या वाटपात समता आणू शकत नाहीत. मार्केटही ते करू शकत नाहीत. आणि देशपांडे सांगतात की मार्केटे केवळ’ आर्थिक यंत्रणा असतात. त्यांना एखाद्या समाजात विषमता उत्पन्नच नव्हे, तीव्र करणारी बाजारपेठ मात्र लोकशाहीचा ‘आत्मा’ वाटते विषमतेचा, तीव्र विषमतेचा परिपाक म्हणजे एकाने दुसन्याच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याला सीमित करणारे हत्यार कमावणे, असे वाटत नाही\nदेशपांड्यांना ह्याची जराशी जाणीव असावी, कारण ते बाजारपेठेची वैगुण्ये सांगायला सुरूवात-आणि शेवट– करतात, तो मक्तेदारीबद्दल बोलूनच. ते ह्यावर दोन उत्तरे सांगतात–एक म्हणजे धनवानांनी गरिबांच्या बाजूने उभे राहणे असल्या स्वार्थत्यागाची उदाहरणे देशपांड्यांना अपरिचित नाहीत’ – माझ्या बाबतीत ती ‘सवयीची’ नाहीत. माणसे जितकी ‘दानशील’ असतात त्याच्या कैक पट ‘प्रॉफिट मोटिव्ह’ ने(च) चाळवली जातात, हे भांडवलशाही आणि बाजारपेठांचे ‘स्वयंसिद्ध’ (axiomatic) तत्त्व नव्हे काय\nदुसरा मक्तेदारीचे दुष्परिणाम सौम्य ���रणारा उपाय म्हणजे कामगार संघटनासारखी सी-सॉच्या दुसन्या पाखावर ठेवलेली वजने घडवणे-ज्याला गॅलब्रेथ ‘काऊंटरव्हेलिंग पावर’ म्हणतो. देशपांडे सांगतात की अशा समतोल साधणाच्या संस्था भांडवलशाहीतच उभ्या होऊ शकतात. अशा संस्था बवंशी ‘साक्षर समाजांमध्येच उभ्या राहतात, असेही एक मत आहे. या मतानुसार बाजारपेठेला ‘खरी ठरवायला एक अट पूर्ण व्हावी लागते ग्राहक आणि विक्रेते यांच्यापाशी ‘परिपूर्ण माहिती असणे\nजर एखादा समाज सुशिक्षित असला, तरच त्याचे सभासद अशी पर्फेक्ट इन्फर्मेशन कमावू शकतात, व बाजारपेठेला सुसूत्रीकरणाची ताकद देऊ शकतात. यात भांडवलशाहीचा, बाजारपेठेवर, “केवळ पैशांवर विश्वास असण्याचा संबंध उघडपणे तरी दिसत नाही. कार्य कोणते, त्याचे कारण काय, यात आपण गल्लत तर करत नाही ना\n(३) विज्ञानात एखाद्या बाबीचा अभ्यास करताना इतर बाबी स्थिर ठेवल्या जातात. एखादी मोटरगाडी कमी इंधनात जास्त अंतर जाते असे सांगणाच्या जाहिरातीही आवर्जून सांगतात की हे विधान ‘अंडर टेस्ट कंडिशन्स’च खरे आहे.\nअर्थव्यवहाराच्या अभ्यासात अशा ‘टेस्ट कंडिशन्स’ कधीच उपलब्ध होत नाहीत. त्यात नेहेमीच राज्यव्यवस्था, समाजव्यवस्था यांचे परिणाम ‘केवळ अर्थव्यवस्थेला हतबल किंवा शक्तिशाली करत असतात. अमर्त्य सेन जे म्हणतात की आरोग्य, शिक्षण, बेकारीनिर्मूलन, लोकसंख्या-नियंत्रण यांची धोरणे राज्यसंस्थेने ठरवून अर्थव्यवस्था ह्या साधनांद्वारे अमलात आणावी, त्यावर देशपांडे मतभेद दर्शवत नाहीत. उलट जाता जाता ही यादी देऊन ‘खरेच आहे’, असे म्हणतात. इतर लेखभर मात्र बाजारपेठ हे साधनच (केवळ) नाही, असे म्हणतात. जगात कुठेही केवळ बाजारपेठ नाही, जे काय आहे त्याने बेकारी-निर्मूलनहीं होत नाही; वगैरे बाबींकडे दुर्लक्ष करून देशपांडे गोरवालांचे बरेचसे असंबद्ध उदाहरण देतात.\nगोरवाला सरकारचे नावडते असूनही आपली मते मांडू शकले, याचे श्रेय भांडवली बाजारपेठांना कसे देता येईल अविवाहित असणे, श्रीमंत असणे, खूप काळ ब-याच महत्त्वाची पदे भूषवणे, या सा-यांतून गोरवालांनी अर्थव्यवस्थेशी काडीमोड घेतला नव्हता का अविवाहित असणे, श्रीमंत असणे, खूप काळ ब-याच महत्त्वाची पदे भूषवणे, या सा-यांतून गोरवालांनी अर्थव्यवस्थेशी काडीमोड घेतला नव्हता का त्यांनाच कागद आणि छापखाने उपलब्ध झाले, तेही बाजारपेठेमुळे – ह�� जर खरे मानायचे, तर स्टॅलिन-हिटलरांच्या सर्वंकषवादी समाजांमधून जे विरोधी विचाराच्या लोकांच्या लिखाणाचे महापूर वाहिले, त्याचे रहस्य काय त्यांनाच कागद आणि छापखाने उपलब्ध झाले, तेही बाजारपेठेमुळे – हे जर खरे मानायचे, तर स्टॅलिन-हिटलरांच्या सर्वंकषवादी समाजांमधून जे विरोधी विचाराच्या लोकांच्या लिखाणाचे महापूर वाहिले, त्याचे रहस्य काय अगदी आणीबाणीच्या काळातही भारतभर चक्रमुद्रित अनियतकालिके प्रसृत होत होती. १८५७ च्या आधी हेच काम चपात्या आणि कमळे करत होती. अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही माणसांपैकी काहींची (आणि काहींचीच अगदी आणीबाणीच्या काळातही भारतभर चक्रमुद्रित अनियतकालिके प्रसृत होत होती. १८५७ च्या आधी हेच काम चपात्या आणि कमळे करत होती. अभिव्यक्तिस्वातंत्र्य ही माणसांपैकी काहींची (आणि काहींचीच) गरज असते. त्याला ना कागद लागत, ना रेडिओ स्टेशन. असे लोक काळ अनंत आहे. पृथ्वी ‘विपुल आहे. आणि मला माझा समविचारी भेटणारच आहे, या झाकीत वावरत असतात. त्यांना सलाम सारेच करतात त्या सलामात उगीच बाजारपेठेने वाटा मागू नये\n(४) आज वैज्ञानिक ‘टेस्ट कंडिशण्ड प्रयोगांचे निष्कर्ष ‘खया’ जगाला कितपत लागू पडतात या प्रश्नापर्यंत पोचले आहेत. अर्थशास्त्रानेही ही उंची लवकर गाठावी आणि काचेच्या हंड्याखाली झाकलेली कागदी बाजारपेठी फुले टाकून द्यावी, हेच बरे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी ���ोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00342.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7/", "date_download": "2020-10-31T16:14:23Z", "digest": "sha1:ZOTTM6QNA4SBUMDGAJTUXZYM6B42RNV6", "length": 15743, "nlines": 183, "source_domain": "policenama.com", "title": "मुख्यमंत्री सहाय्यता निधी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nमुख्यमंत्री कोरोना निधीचा फक्त 25 टक्केच वापर\nपोलीसनामा ऑनलाइन - राज्य शासनाने मुख्यमंत्री सहाय्यता निधी, कोविड-१९ असे खाते बँकेत उघडून त्यात देणगी देण्याचे आवाहन नागरिकांना केले होते. त्यात ३ ऑगस्टपर्यंत ५४१ कोटी १८ लाख ४५ हजार ७५१ रुपयांच्या देणग्या मिळाल्या होत्या. त्यातील केवळ १३२…\nमुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी 4.5 लाखांची रक्कम जमा\n‘तर फडणवीसांचे आम्हाला कौतुक वाटलं असतं, त्यांची निष्ठा महाराष्ट्रातील जनतेशी नाही तर…\nमुंबई : वृत्तसंस्था - राज्याकडून पॅकेजच मागणी करणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी दिल्लीवरून महाराष्ट्रासाठी पॅकेज आणलं असतं, तर आम्हाला कौतुक वाटलं असतं. मात्र, त्यांनी तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करण्याऐवजी PMCares ला मदत केली. त्यांची…\nस्थलांतरित मजुरांच्या रेल्वे भाड्यासाठी पुणे जिल्ह्याला 8 कोटी : जिल्हाधिकारी राम\nपुणे, पोलीसनामा ऑनलाइन - लॉकडाऊन मधील कालावधीत परराज्यातील असणारे स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी व परराज्यात असणारे राज्यातील स्थलांतरित मजुरांना महाराष्ट्रात परत आणण्यासाठी श्रमिक रेल्वे तिकीटाचे शुल्क मुख्यमंत्री…\nपुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांची ‘आदर्श’वत मदत : जिल्हाधिकारी\nजेजुरी : पोलीसनामा ऑनलाइन (संदीप झगडे) - पुरंदरच्या केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांचा मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११,८८,१४१/- रुपयांचा मदतनिधी कोरोना विरुध्दच्या लढ्यासाठी पुरंदर तालुक्यातील केंद्रप्रमुख व प्राथमिक शिक्षकांनी उर्त्स्फुतपणे…\nCoronavirus : ‘कोरोना’च्या लढ्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये आतापर्यंत 247 कोटी…\nपोलिसनामा ऑनलाईन टीम - देशभरात कोरोनाच्या हैदोसामुळे अर्थव्यवस्था ढेपाळली आहे. त्यापार्श्वभूमीवर सरकारकडून नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार अनेकजण एकमेकांना मदतीचा हात देउन मुख्यमंत्री सहायता निधीतही रक्कम जमा करीत आहेत.…\nआईच्या दशक्रिया आणि उत्तर कार्याचे 21 हजार रूपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीला\nपोलीसनामा ऑनलाइन - देशभरात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत चालला असून नागरिकांकडून एकमेकांना मदतीचा हात दिला जात आहे. त्यामध्ये सर्वसामान्य नागरिक ते बॉलीवूड, राजकारणी, स्वंयसेवी संस्थाचा सहभाग मोठा आहे. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी अनेकांकडून…\nपुरग्रस्तांसाठी बिग बींकडून 51 लाख तर अंबानींच्या रिलायन्स इंडस्ट्रीकडून 5 कोटींची मदत\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाईन - कोल्हापूर, सांगलीकरांची पुरामुळे मोठी हानी झाली आहे. लाखो लोकांचे संसार पाण्याखाली गेले. हजारो लोक बेघर झाले आहेत. पूरग्रस्त लोकांना मदत करण्यासाठी अनेक हात पुढे सरसावले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा येथील…\nपूरग्रस्त भागातील स्वच्छतेसाठी इंदापूर नगरपरिषदेचा हातभार\nइंदापूर : पोलीसनामा ऑनलाईन (सुधाकर बोराटे) - सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील पूरग्रस्त भागामध्ये स्वच्छता करण्यासाठी इंदापूर नगरपरिषदेच्या वतीने एक कॅम्पेक्टर गाडी व एक अग्निशामक गाडी पाठवून तेथील भागातील स्वच्छता मोहीम हाती घेतल्याची माहिती…\nपूरग्रस्तांसाठी शिर्डी संस्थानची 10 कोटींची मदत\nअहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन - पश्चिम महाराष्‍ट्रातील कोल्‍हापूर, सांगली, सातारा जिल्‍ह्यात पावसाने हाहाकार माजविला आहे. पुरग्रस्‍तांच्या मदतीसाठी शिर्डीच्या साईबाबा संस्थांनीही पुढाकार घेतला आहे. संस्थानच्यावतीने पूरग्रस्तांसाठी १० कोटीची…\nलग्नावर विश्वास नाही पण व्हिसासाठी ठरवलं लग्न : राधिका आपटे\nफातिमा सना शेखचा गौप्यस्फोट 3 वर्षाची असताना झालं होतं…\nवादात सापडलेल्या अक्षयच्या ��लक्ष्मी बॉम्ब’ या…\nBigg Boss 14 Weekend Ka Vaar : नोरा फतेहीने मुलांकडून करून…\nअक्षय इंडीकर दिग्दर्शित ‘त्रिज्या’ला लंडनच्या…\n‘या’ कारणामुळं राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद…\n‘…अन्यथा शिक्षणमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का…\nPune : युवा सेनेचे पदाधिकारी दिपक मारटकर यांचे खून प्रकरण…\nउर्मिला मातोंडकर यांना मुख्यमंत्र्यांचा फोन \nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\n‘कोरोना’चं सामान्य लक्षण म्हणजे घसा खवखवणे,…\nBigg Boss : ‘…म्हणून स्वत:ला महान समजू नका’,…\nलिंबाची साल तुम्हाला देईल सांधेदुखीपासून कायमचा आराम, जाणून घ्या\nIPL 2020 : 99 धावा करूनही किंग्ज इलेव्हन पंजाबच्या पराभवाचे कारण ठरला…\nLPG बुकिंगपासून ते बँकिंगपर्यंत बदलणार नियम, 1 नोव्हेंबरपासून लागू\nSanjay Raut : बाळासाहेब असताना राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत, पण आता…\nवाद सुरू असतानाच खिलाडी अक्षय कुमारनं रिलीज केलं ‘लक्ष्मी’चं नवं पोस्टर, कियाराचा दिसला वेगळाच लूक\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/31-cr-distributed-in-jandhan-scheme/", "date_download": "2020-10-31T16:27:42Z", "digest": "sha1:AEET2WJ276V4QFFMXKPYHSYBF2JEBRCE", "length": 10172, "nlines": 120, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "Jandhan योजनेत वाटले 31 कोटी रुपये - BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या जनधन योजनेत वाटले 31 कोटी रुपये\nजनधन योजनेत वाटले 31 कोटी रुपये\nकोविड -१९ मुळे घोषित लॉकडाऊनच्या प्रभावापासून संरक्षण करण्यासाठी. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 26 मार्च 2020 रोजी जाहीर केलेल्या प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (पीएमजीकेपी) अंतर्गत 33 कोटी���ून अधिक गरीब लोकांना डिजिटल पेमेंट सुविधेचा वापर करून 22 एप्रिल 2020 पर्यंत 31,235 कोटी रुपयांची आर्थिक मदत थेट देण्यात आली.पीएमजीकेपीचा एक भाग म्हणून, सरकारने महिला आणि गरीब ज्येष्ठ नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना मोफत अन्नधान्य आणि रोख रक्कम जाहीर केली.\nया पॅकेजच्या वेगवान अंमलबजावणीवर केंद्र आणि राज्य सरकारांकडून सातत्याने देखरेख ठेवली जात आहे. अर्थ मंत्रालय, संबंधित मंत्रालये, कॅबिनेट सचिवालय आणि पंतप्रधान कार्यालय लॉकडाउनच्या अनुषंगाने गरजूंपर्यंत मदतपर उपाययोजना त्वरित पोहचवण्यासाठी कुठलीही कसर सोडत नाही.प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज अंतर्गत 22 एप्रिल 2020 पर्यंत पुढील आर्थिक सहाय्य (रोख रक्कम) लाभार्थ्यांना देण्यात आले आहे.\nलाभधारकांना जलद आणि कार्यक्षम हस्तांतरणासाठी फिन्टेक आणि डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), म्हणजे रक्कम थेट लाभार्थ्याच्या खात्यात जमा होते, गळती दूर होते आणि कार्यक्षमता सुधारते. यामुळे लाभार्थ्याला प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत जाण्याची गरज नाही, लाभार्थ्याच्या खात्यात पैसे थेट जमा होतात.\nडॉक्टर्स करताहेत ‘ट्रेल’वरून ‘कोरोना’ मार्गदर्शन\njandhan योजनेचा तपशील :\nयोजना लाभार्थ्यांची संख्या हस्तांतरित रक्कम\nपीएमजेडीवाय महिला खातेदारांना सहाय्य 20.05 कोटी (98%) 10,025 कोटी\nएनएसएपीला सहाय्य (वृद्ध विधवा, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक) 2.82 कोटी (100%) 1405 कोटी\nपीएम -किसान अंतर्गत शेतकर्‍यांना फ्रंट लोडेड पेमेंट 8 कोटी (out of 8 कोटी) 16,146 कोटी\nइमारत आणि अन्य बांधकाम मजुरांना मदत 2.17 कोटी 3497 कोटी\nईपीएफओमध्ये 24% योगदान 0.10 कोटी 162 कोटी\nएकूण 33.14 कोटी 31,235 कोटी\nPrevious articleडॉक्टर्स करताहेत ‘ट्रेल’वरून ‘कोरोना’ मार्गदर्शन\nNext articleरेल्वेची 3.13 लाख टन अन्नधान्याची विक्रमी वाहतूक\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nबिग बास्केट देणार १०००० जणांना रोजगार\n‘हा’ ठरला देशातील पहिला ‘सेफ्टी फर्स्ट’ मॉल\nआता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही विमा संरक्षण\n‘डिलिव्हरी’ देणार 15000 नोक-या\nकोण आहे एचपीचा नवा ‘ग्लोबल पार्टनर’\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/a-insurance-that-can-be-turned-on-and-off-as-needed/", "date_download": "2020-10-31T16:48:48Z", "digest": "sha1:3SDWMZ45VXB4IM43IM7GFFLDQ2OUZZGY", "length": 10174, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "गरजेनुसार 'ऑन-ऑफ' करता येणारा विमा - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome विमा सुरक्षा गरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा\nगरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा\nएडलवाइस जनरल इन्शुरन्सने एडलवाइस स्विच नावाच्या नाविन्यपूर्ण, अ‍ॅप-आधारित मोटर ओडी फ्लोटर पॉलिसी आणली आहे. यामध्ये चालक-आधारित मोटर विमा पॉलिसी, वाहन मालकांना वापराच्या आधारे मोटार विमा चालू आणि बंद स्विच करण्याची मुभा आहे आणि या एकाच पॉलिसीअंतर्गत एका पेक्षा अधिक वाहने कव्हर केली जातात.\nइतर मोटर ओडी पॉलिसींच्या तुलनेत एडलवाइस स्विचमध्ये जाणवलेला मोठा फरक म्हणजे हा चालक-आधारित विमा आहे, जेथे ड्रायव्हरच्या वय आणि अनुभवावर प्रीमियम ठरवला जातो. एडलवाइस स्विच तुम्ही जेवढे वापराल तसे पैसे भरा या मॉडेलवर आधारित ग्राहकांना वाहन वापरल्याच्या दिवशीचेच प्रीमियम भरण्याची आवश्यकता असते ज्यामुळे ग्राहकाची खूप बचत आणि सुविधा होते. ज्यादिवशी ते वाहन चालवतात त्यावर अवलंबून ग्राहक त्यांचे पॉलिसी कव्हर ‘ऑन’ किंवा ‘ऑफ’ स्विच करण्यासाठी अ‍ॅप वापरू शकतात. तसेच, जेव्हा ही पॉलिसी चालू असते तेव्हा अपघा���ी नुकसान कव्हर होते, त्या वेळी वाहने आग व चोरीच्या पासून 24X7X365 संरक्षित केली जातील, जरी त्यावेळेस पॉलिसी बंद केलेली असेल तरीही कारण वाहन चालवीत नसतांना देखील या घटना घडू शकतात.\n‘या’ विमा योजनेतील २७६ कोटीचे दावे मान्य\nएडलवाइस जनरल इन्शुरन्सच्या ईडी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शनाई घोष म्हणाल्या, ‘एडलवाइस स्विच आजच्या ग्राहकांच्या विशिष्ट गरजा लक्षात घेऊन बनवले गेले आहे, जिथे आपण आपले वाहन नियमितपणे वापरू शकत नाही किंवा आपली कार आणि दुचाकी दरम्यान पर्याय निवडू शकता. या चालक-आधारित विमा अंतर्गत पॉलिसीधारकांला कमी प्रीमियम भरावे लागेल, कारण ते फक्त वापरानुसार देय असतील. या व्यतिरिक्त, एका पॉलिसीच्या अंतर्गत अनेक वाहने कव्हर करण्यात आल्यामुळे विशेषत: ज्या ग्राहकांकडे एकाधिक वाहने आहेत त्यांच्या बचतीमध्ये भर पडेल.’\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious article‘या’ विमा योजनेतील २७६ कोटीचे दावे मान्य\nNext articleआणि आता ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक मोटरसायकल\nआता द्या इन्शुरन्सची ‘भेट’\nआता मिळणार कोविड-19 पासून ‘मॅक्स’ सुरक्षा\nआता ‘क्रिटिकल’ आजारांवरही विम्याची ‘लिबर्टी’\n‘या’ कंपनीला मिळाला ‘रिटेल’साठीचा पहिला ट्रेडमार्क\n‘नेक्स्ट एज्युकेशन’ने सुरु केली आभासी शाळा\n‘भारत बाँड ईटीएफ’ची दुसरी शृंखला लवकरच…\nअमेरिकेचा अहवाल आणि भारतीय मुस्लीम\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00343.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://damanividyamandir.com/news-events/", "date_download": "2020-10-31T15:46:45Z", "digest": "sha1:LFWFNYBN265KDRPO2O7OXDD7IX5AKGEO", "length": 4670, "nlines": 66, "source_domain": "damanividyamandir.com", "title": "विविध घडामोडी – Damani Vidya Mandir", "raw_content": "\n२०१९-२० हे वर्ष दमाणी विद्या मंदिर अमृत महोत्सवी वर्ष साजरे करत आहे. या निमित्त रविवार दि. २९ डिसेम्बर २०१९ रोजी प्रशालेत ” स्मृतिगंध ” या कार्यक्रमाचे आयोजन […]\nदमाणी विद्यामंदिर क्रीडा सप्ताह\nआज दमाणी विद्या मंदिराच्या मैदानात इयत्ता तिसरीत व चौथी मध्ये खूप चुरशीचा सामना झाला. #BEST_VS_BEST या सामन्यात पहिल्यांदाच इयत्ता तिसरी च्या विद्यार्थ्यांनी इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांवर 10 […]\nआम्ही माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे यांचा भाग आहोत. सन १९४५ साली स्थापन झालेली. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून शिक्षण क्षेत्रात अविरत कार्यरत असलेली आमची संस्था हि सोलापुरातील विख्यात आणि प्रथितयश अश्या शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे.\nदमाणी विद्यामंदिर क्रीडा सप्ताह\nदमाणी विद्या मंदिर हि सोलापुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.\nआम्ही एक उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी कायम तत्पर.\nबुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.\nया शैक्षणिक यज्ञात दमाणी विद्या मंदिर कडून, सर्व शिक्षकवृंद आणि शैक्षणिक समिती कायम प्रयत्नशील राहील.\n© २०१८ दमाणी विद्या मंदिर, सोलापूर (महाराष्ट्र). वेबसाईट रचनाकार भुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%A8/", "date_download": "2020-10-31T16:16:32Z", "digest": "sha1:FCHUAUD2CAGP3ZM6QVQ3H2NX2VFUXPW6", "length": 8353, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मीता माखन Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय रा���तांवर…\nलक्ष्मी विलास बँकेसंदर्भात RBI नं घेतला मोठा निर्णय, जाणून घ्या ग्राहकांवर काय होईल परिणाम\nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कर्ज आणि तोट्यात अडकलेल्या लक्ष्मीविलास बँकेचे कामकाज आता रिझर्व्ह बँकेने आपल्या ताब्यात घेतले आहे. बँक चालविण्यासाठी आरबीआयने तीन सदस्यांची समिती गठीत केली आहे. यापूर्वी येस बँकेत वाढत्या रोखीच्या संकटावरही…\nऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा राऊतांवर निशाणा,…\nBirthday : अनेक चित्रपटांमध्ये काम करूनही फ्लॉप झाली…\nमलायका आपली फिगर ‘मादक’ ठेवण्यासाठी करते…\nड्रग्ज प्रकरणातील चौकशीनंतर साराची सोशल मीडियावर पहिली…\n‘माँ वैष्णो देवी’ ते ‘देवों के देव…\nयुजवेंद्र चहलची वागदत्त वधू Dhanashree चा आणखी एक डान्स…\nPune : पालिकेतील 9 हजार अधिकारी, कर्मचारी…\n नगरसेवकानं शिवसेनेसोबत हातमिळवणी करत मिळवलं…\n‘राज्यपालावर कुत्सितपणे टिका करणे जाणता राजाला शोभत…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\n‘कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधीच मिळत…\nशीत पेयातून गुंगीचे औषध देऊन तरुणीवर लैंगिक अत्याचार\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या फोन कॉलवर शरद पवारांनी दिली…\nतुरूंगात शिक्षा भोगत होता भाऊ, दीरानं वहिशी ठेवले संबंध अन्…\nपवारांचं कौतुक केल्यानंतर पंकजा मुंडेही भाजपामधून बाहेर पडण्याची चर्चा, चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’…\n‘कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधीच मिळत नाही \nपुरंदर मधील वनपुरीत पुन्हा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/sixth-round-of-india-china-talks-abn-97-2281189/", "date_download": "2020-10-31T16:06:31Z", "digest": "sha1:DNDUXI3ZUH2J4EKR3GMU6XJABPFOTFZA", "length": 13390, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Sixth round of India China talks abn 97 | भारत-चीन चर्चेची सहावी फेरी | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nभारत-चीन चर्चेची सहावी फेरी\nभारत-चीन चर्चेची सहावी फेरी\nपरराष्ट्र खात्यातील सह सचिवही सहभागी\nभारत व चीन यांच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यात सीमेवर शांतता प्रस्थापित करण्यासाठी पाच कलमी कराराच्या अंमलबजावणीवर सोमवारी चर्चा करण्यात आली. दोन्ही देशात पूर्व लडाखमधील तणावाची स्थिती कमी करण्यासाठी पाच कलमी कराराला मान्यता देण्यात आली होती. सहाव्या फेरीतील चर्चेला सकाळी नऊ वाजता सुरुवात झाली.\nप्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूकडील मोल्दो येथे झालेल्या चर्चेचे नेतृत्व लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. ते लेह येथील १४ व्या कमांडचे प्रमुख आहेत. चर्चा करणाऱ्या पथकात परराष्ट्र मंत्रालयाचे सह सचिव पातळीचे अधिकारी व नंतर हरिंदर सिंग यांच्या जागी नेमणूक होणार असलेले लेफ्टनंट जनरल पीजीके मेनन सहभागी होते. १४ व्या कमांडच्या प्रमुखपदाची सूत्रे पुढील महिन्यापासून मेनन सांभाळणार आहेत. चीनच्या दक्षिण शिनजियांग लष्करी भागाचे कमांडर मेजर जनरल लिउ लिन यांनी चिनी शिष्टमंडळाचे नेतृत्व केले. परराष्ट्र मंत्री एस.जयशंकर व चीनचे समपदस्थ वांग यी यांच्यात शांघाय सहकार्य संस्थेच्या निमित्ताने मॉस्कोत चर्चा झाली होती. त्या वेळी तणाव कमी करण्यासाठी पाच कलमी करारास मान्यता देण्यात आली होती. १० सप्टेंबरला ही चर्चा झाली होती, त्या अनुषंगाने सहाव्या फेरीत मुद्दे मांडण्यात आले. त्यात चार महिन्यांचा हा पेच मिटवण्यासाठी तातडीने सैन्य माघारी घेणे, सीमा व्यवस्थापनाचे नियम लागू करणे, शांतता प्रस्थापित करणे या बाबींचा समावेश होता. पूर्व लडाखमध्ये आता नव्याने हवाई दलात समाविष्ट केलेली राफेल विमाने फेऱ्या मारत आहेत. त्यामुळे युद्धसज्जता कायम आहे. राफेल विमाने हवाई दलात आल्यानंतर दहा दिवसात ती पूर्व लडाख भागात तैनात करण्यात आली. पूर्व लडाखमधील सीमावर्ती भागात सैन्यबळ कायम ठेवण्यात आले आहे. हिवाळ्यात या भागातील तापमान उणे २५ अंशंपरयत खाली जाते. पँगाँग सरोवराच्या दक्षिण व उत्तर किनाऱ्यावर तणाव कायम असून चीनचे लक्ष्य प्रत्यक्षात देपसांग असल्याचे दिसून येते. गेल्या तीन आठवडय़ात ४५ वर्षांनंतर सीमेवर प्रथमच चिनी सैन्याने भारतीय सैनिकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार केला होता. २९ व ३० ऑगस्टच्या रात्री चीनने पँगाँग सरोवराच्या दक्षिण किनाऱ्यावरील भाग ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. ७ सप्टेंबरला चिनी सैन्य मुखपारी, रिझांग ला या ठिकाणी जवळ आले होते आता फिंगर २, फिंगर ३ भागात भारताचे सैन्य वर्चस्व ठेवून आहे. चीनने फिंगर ४ व फिंगर ८ भागात वर्चस्व निर्माण केले आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 ‘राफेल’वरही ‘ती’ स्वार\n2 आठ खासदार निलंबित\n3 तबलिगी कार्यक्रमामुळे करोना विषाणूचा प्रसार – रेड्डी\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/03/blog-post_31.html", "date_download": "2020-10-31T17:01:15Z", "digest": "sha1:N2HZQ57TL7KP2TM2GAEUB5XDLJTU23WG", "length": 14634, "nlines": 107, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "प्रशासनाधिकारी लाचलुचपतच्या जाळ्यात ! वैद्यकीय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी मागीतली लाच !", "raw_content": "\n वैद्यकीय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी मागीतली लाच \n- एप्रिल ०१, २०१८\nतक्रारदार यांच्याअपघाताचे वैद्यकीय बील मंजूर करून देण्यासाठी राज्य कामगार विमा योजना, प्रशासन अधिकारी यांना, आर्थिक वर्ष संपण्याच्या शेवटच्या दिवशी लाचलुचपत विभाग, नवी मुंबई कडून लाच स्विकारतांना पंचासमक्ष ताब्यात घेण्यात आले.\n▶ युनिट - *नवी मुंबई*\n▶ तक्रारदार-पुरूष वय 27 वर्ष\n▶ आरोपी- सुनिता दत्ताञय घोडिंदे (माहेरचे नाव) असुन सुनिता दयानंद झेमसे (सासरचेनाव) , वय 52 वर्ष, नोकरी- प्रशासन अधिकारी, राज्य कामगार विमा योजना, वाशी नवी मुंबई.\n▶ लाचेची मागणी - 3000 /-\n▶ लाच स्विकारली - 3000/-\n▶ हस्तगत रक्कम -3000/- रु\n▶ लाचेची मागणी - ता. 31/03/2018\n▶ लाच स्विकारली ता. 31/03/2018 रोजी 18:38 वाजता.\n▶ लाचेचे कारण -. तक्रारदार यांच्या आपघाताच्या वैद्यकिय खर्चाचे बील मंजूर करून देण्यासाठी यातील लोकसेवक यांनी तक्रारदार यांचेकडे 3०००/- रु लाचेची मागणी करून 3०००/- रु लाचेची रक्कम पंचासमक्ष स्वीकारली.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसू��� येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालय��तील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/1573", "date_download": "2020-10-31T17:18:20Z", "digest": "sha1:EA4VAXJ2RY5QL7TXENQY62MYB6A33ODU", "length": 19403, "nlines": 131, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "कडव्या वालाची कथा आणि पोपटी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nकडव्या वालाची कथा आणि पोपटी\nवालाच्या पीकाला जमीन काळी कसदार व पोयदा प्रकारची, म्हणजे तिच्यात पाणी साचणार नाही किंवा पाण्याचा निचरा त्वरित होईल अशा त-हेची लागते. मात्र जमिनीत थोडा ओलावा असावा लागतो. ��ाधारणत: वालपेरणीचा काळ हा गणपती विसर्जन झाले, की पाऊस कमी झाल्यावर असतो. वाल भाताच्या उभ्या पीकात हाताने टाकतात. भाताच्या पीकाचा उबदारपणा वालाच्या पीकास पोषक ठरतो. दुसरा प्रकार –वालाची पेरणी साधारणत: भाताच्या पीकाची कापणी झाली, की मग जमीन नांगरून करतात.\nफोकण पद्धत म्हणजे वाल हाताने शेतात फेकणे व टोकत पद्धत किंवा चेपणीचा वाल म्हणजे काठीने वाल जमिनीत चेपणे. या प्रकारात जमिनीत काठीने भोके पाडून त्यात एका वेळेस दोन वाल चेपून म्हणजेच दाबून लावले जातात.\nवाल फुलायचा तसेच कोवळ्या व तयार शेंगा येण्याचा हंगाम (मौसम) हा संक्रांतीच्या जवळपास असतो. संक्रांतीच्या पूजेत वालाच्या व बांधावरच्या घेवड्याच्या शेंगा ठेवतात. त्या दोन्ही शेंगांची (दाण्याची) उसळ संक्रांतीच्या आदल्या दिवशी म्हणजेच भोगीच्या दिवशी करतात.\nवालाच्या स्वतंत्र पीकात कोथिंबीर , मुळा , मोहरी वगैरे पेरतात. वालाच्या पीकातील कोथिंबीरीला येणारा छान वास हा जास्त प्रमाणात असतो. त्यामुळे ती कोथिंबीर विशेष प्रसिद्ध आहे.\nवालाच्या शेंगांची पोपटी ही पेण-रायगड भागात प्रसिद्ध आहे. देशावरच्या हुरडा पार्टीप्रमाणे ती उत्तर कोकणातील लज्जत. पोपटी तयार करताना वालाच्या ओल्या शेंगा काढून, त्या धुऊन घेतात. पाणी निथळू दिले जाते. बटाटे-कांदे घेऊन त्यांना उभ्या-आडव्या चिरा देऊन त्यात तिखट, मीठ, मसाला (गोडा) भरला जातो. जुने मडके (माठ) घेऊन त्याच्‍या तळाशी आधी भांबुर्डीचा पाला आणि मग थोड्या शेंगा पसरल्‍या जातात. एक थर झाला, की थोडे मीठ व काही बटाटे, कांदे त्या थरावर पसरतात. असे दोन थर लावले जातात. शेवटी पुन्‍हा भांबुर्डीचा पाला पसरला जातो. या पाल्‍याच्‍या गंधामुळे पोपटीची लज्जत वाढते. सोबत, थोड्या ओव्‍याचीही पखरण केली जाते. कारण वाल हा वातवर्धक असतो. त्यात सोबतीला कांदे बटाटे मडके भरले, की त्याचे तोंड झाकून त्यावर उभ्या-आडव्या दोन बारीक शिपट्या (काठ्या) नीट खोवून ठेवतात. मग तीन विटांवर ते मडके उलटे ठेवून सर्व बाजूंनी बारीक फाटी थोडी व पालापाचोळा मडक्याच्या वरपर्यंत लावला जातो. मग जाळ पेटवला जातो. अर्ध्या तासाने परत त्यावर पालापाचोळा रचतात. मडके लालबुंद होते. जाळ विझला, की पोपटी तयार झाली आहे याची चाचणी घेऊन मडके खाली उतरवले जाते. त्यावेळी शेंगांचा घमघमाट सुटलेला असतो. मग समजावे, की पोपटी तय��र झाली मडके भरले, की त्याचे तोंड झाकून त्यावर उभ्या-आडव्या दोन बारीक शिपट्या (काठ्या) नीट खोवून ठेवतात. मग तीन विटांवर ते मडके उलटे ठेवून सर्व बाजूंनी बारीक फाटी थोडी व पालापाचोळा मडक्याच्या वरपर्यंत लावला जातो. मग जाळ पेटवला जातो. अर्ध्या तासाने परत त्यावर पालापाचोळा रचतात. मडके लालबुंद होते. जाळ विझला, की पोपटी तयार झाली आहे याची चाचणी घेऊन मडके खाली उतरवले जाते. त्यावेळी शेंगांचा घमघमाट सुटलेला असतो. मग समजावे, की पोपटी तयार झाली शेंगांबरोबर ओल्या खोब-याचे तुकडे चवीला घेऊन मस्त पोपटी खावी. पोपटी म्हणजे वालाचे शिजवलेले खमंग ओले दाणेच ते शेंगांबरोबर ओल्या खोब-याचे तुकडे चवीला घेऊन मस्त पोपटी खावी. पोपटी म्हणजे वालाचे शिजवलेले खमंग ओले दाणेच ते जमिनीत खड्डा खणून काही ठिकाणी पोपटीची भट्टी लावली जाते. डहाणू परिसरातील गावांमध्‍ये पोपटीचा उल्‍लेख 'गड' असा केला जातो.\nवाल काढण्याचा हंगाम महाशिवरात्रीच्या नंतर असतो. वालाचे टहाळे म्हणजेच वालाचे पूर्ण तयार झालेले रोप. ते उपटून शेतात तयार केलेल्या खळ्यावर (वालाचे टहाळे झोडण्याची जागा) काठीने झोडून, शेंगांतून वाल बाहेर काढला जातो. वाल झोडण्याची वेळ दुपारचे २ ते ४ पर्यंत चांगली समजली जाते. त्या दरम्यान ऊन भरपूर व कडक असल्याने शेंगा तापलेल्या असतात. त्‍यामुळे शेंगांतून वाल (दाणे) बाहेर काढण्यास सोपे जाते.\nकडवे वाल टिकवण्यासाठी त्‍यांना नऊ ऊन्हे देण्याची गरज असते. नंतर त्यांना तांबड माती लावून ठेवतात, त्यासाठी वाल रांजणात किंवा डब्यात भरून ठेवणे उपयुक्त ठरते. काहीजण त्यावर बिब्बा ठेवून, मग कागदाने बंद करुन झाकण लावतात. कीड लागू नये म्हणून हे नियोजन केले जाते. वाल निवडून ठेवला जातो. निवडताना त्यातील चहाड, मुकण्या बाहेर काढल्या जातात. चहाड म्हणजे कठीण व लगेच न शिजणारा वाल. मुकण्या म्हणजे बारीक वाल. त्याची डाळ करतात. वालाची डाळ घरटीवर केली जाते. घरटी म्हणजे मोठे जाते . जाते फिरवताना बायका (स्त्रिया) ओव्या म्हणतात.\nवालाचे निरनिराळे पदार्थ, भाज्या केल्या जातात. बिरडे किंवा डाळिंब्या. वालाचे दाणे भिजत टाकून, सुके किंवा ओले, दोन्ही प्रकारच्या डाळिंब्या किंवा उसळ केली जाते. त्यावरची साल काढून टाकली जाते. वालाचे नाक (मोड) बाहेर आले, की मग त्याच्या डाळिंब्या करतात. वाल भाजून त्यांना उकडतात व त���यावरचे पाणी काढून, त्यांत थोडे ताक मिसळून जिर्‍याची फोडणी देऊन त्यात तिखट, मीठ टाकतात. त्याला वालाचे कढण म्हणतात.\nतापवलेले वाल घरटीवर भरडतात व मग ती डाळ निवडून चाळतात. तेव्हा बारीक भरडा निघतो. त्याचीही उसळ किंवा वरण केले जाते. भरड्याला काही जण कळणा म्हणतात. कळण्याच्या वड्याही केल्या जातात. त्यासाठी तांदूळ व भरडा, तसेच मुगाची किंवा चण्याची डाळ घेतात. हे सर्व भाजून मग त्यात तिखट, मीठ, आले वगैरे मिसळून त्याच्या वड्या बनवतात. वालाची डाळ किंवा वाल भारंगीच्या भाजीत, कुड्याच्या शेंगात, फणसाच्या भाजीत टाकून भाजी करतात.\nखोपोलीपासून पुढे घाटावर व इतरत्र जो वाल होतो तो थोडा गोड असतो. उग्र किंवा तुरट नसतो. म्हणून नागोठणा–मेंढ्याकडच्या वालास कडवा वाल म्हणतात. ह्या वालाची चव वैशिष्ट्यपूर्ण असते. म्हणूनच रोहा तालुक्यातील वालाचा खप (विक्री) जास्त आहे. त्‍या वालांची किंमत (दर) काही वेळा जास्त असते. सध्या गावाकडे तो दीडशे रुपये किलो अशा दराने मिळतो. मुंबईत तो किलोला चारशे रुपयेपर्यंत असतो.\nशेतातून वालपीक काढल्यावर त्याचे बी (वाल) शेतात पडते. त्यापासूनही पावसाळ्याच्या सुरूवातीस मोरव येऊन वालाची रोपे दिसतात, त्यालाही बिरडे असे म्हणतात. त्याचाही भाजीसाठी उपयोग होतो.\n(कडव्‍या वालाचे छायाचित्र. सौजन्‍य - दिनेश शिंदे)\nमहाजालावरील इतर दुवे –\nमु. पो. मेढे, ता. रोहा,\nमी रोहा येथे नोकरीला असताना पोपटीची मजा घेतली आहे. फारच छान\nमाहिती सुंदरच आहे. आपणाकडे वाल विक्रीस आसतात का\nनारायण पराडकर हे कोकणातील रोहा गावचे राहणारे. ते 'रोहा टाइम्स' साप्‍ताहिकाचे सहसंपादक आहेत. त्‍यांनी पाचशे कविता लिहिल्या आहेत. त्यांचा 'कृपा आशीर्वाद' या नावाचा कविता संग्रह प्रसिद्ध आहे. त्यांनी साईबाबांवर अनेक गीते लिहिली आहे. त्यांना 'संख्याशास्त्र पुरस्कारा'ने गौरवण्‍यात आले आहे. पराडकर भाजीपाल्याची शेती करतात. त्यांची स्वत:ची नारळाची वाडी आहे.\nसंदर्भ: सुखद राणे, भटकंती, गिर्यारोहण\nकडव्या वालाची कथा आणि पोपटी\nसंदर्भ: कोकण, कडवा वाल, पोपटी\nताठरे कुटुंब - छांदिष्टांचा मळा\nसंदर्भ: रांगोळी कलाकार, हस्तकला, नारळ\nउद्योजक गौरी चितळे : क्षमता आणि जिद्द यांचा समन्वय\nसंदर्भ: उद्योजक, कुक्कूटपालन, मत्‍स्यव्‍यवसाय, सुधागड तालुका, मेढे गाव, स्त्री उद्योजक\nकसबा संगमेश्वरचे चालुक्यक���लिन श्रीकर्णेश्वर शिवमंदिर (Kasba - Karneshwar Shivmandir)\nसंदर्भ: कोकण, संभाजी महाराज, संगमेश्वर, गावगाथा\nतरंग आणि बारापाचाची देवस्की\nतारकर्ली - कर्णिकांच्या कादंबरीत कोकणचे हृदयस्पर्शी दर्शन\nसंदर्भ: कोकण, कादंबरी, पुस्‍तके\nकोकणच्या दक्षिण काशीचा यात्रोत्सव\nसंदर्भ: शिवमंदिर, महाराष्‍ट्रातील मंदिरे, कोकण, Konkan, Kunkeshwar\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00344.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/06/554/", "date_download": "2020-10-31T15:35:24Z", "digest": "sha1:GTZPPFPAZKJFPS32GGU5LTYJWT7YE6NR", "length": 41862, "nlines": 143, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "लॉकडाऊनच्या काळात अंनिसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचा धडाका – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nलॉकडाऊनच्या काळात अंनिसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचा धडाका\nलॉकडाऊनच्या काळात अंनिसच्या ऑनलाईन प्रशिक्षण शिबिरांचा धडाका\nसुनील स्वामी - 9881590050\nआपली संघटना या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यासाठी अजूनही वेगवेगळे प्रयोग होत राहिले पाहिजेत. विविध शाखांचे युवक आणि कार्यकर्ते असे प्रयोग करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर राहूया, संघटनेला नवतंत्रयुगात गतिमान करूया.\nकोरोनाचा भारतात प्रवेश झाला आणि ’जनता कर्फ्यू’पाठोपाठ लॉकडाऊन सुरू झाले. हा लॉकडाऊनचा काळ किती लांबणार, याचा अंदाज नव्हता. पण हे दीर्घकाळ चालणार, असे दिसू लागले. लोक घरात स्थानबद्ध झाले. एकत्र येणं, कार्यक्रम, समारंभ सगळेच बंद झाले, सगळे शांत-शांत झाले. पण काहीही झाले तरी हताश होऊन शांत घरी बसेल तो कार्यकर्ता कसला नेहमीप्रमाणे या कोरोनाच्या संकटातही अंनिसचा कार्यकर्ता लोकांच्या मदतीला धावून जाताना आपण अनेक ठिकाणी पाहिले. एका बाजूला हे मदतकार्य मोठ्या प्रमाणात चालू असताना चळवळीचे कामही कसे चालू ठेवता येईल, या विचारात अनेक कार्यकर्तेहोते. अशा वेळी अंनिसच्या पनवेल शाखेने एक नाविन्यपूर्ण उपक्रम जाहीर केला. ऑनलाईन प्रशिक्षण शिबीर घेण्याची घोषणा केली. या शिबिरामध्ये रोज दोन तास याप्रमाणे सलग सात दिवस वेगवेगळे सात विषय मांडण्यात आले. या��ध्ये दररोजच्या सत्राची सुरुवात नेहमीच्या कार्यक्रमांप्रमाणे गाण्याने व्हायची. प्रास्ताविक व्हायचे, वक्त्यांचा परिचय व्हायचा. वक्त्यांची मांडणी झाल्यानंतर प्रश्नोत्तरे व्हायची, प्रशिक्षणासाठी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन व्हायचे. लोक प्रतिक्रिया द्यायचे. आभार प्रदर्शन होऊन सत्र संपायचे. हे प्रशिक्षण पनवेल शाखेने आयोजित केले असले, तरीही केवळ पनवेल किंवा रायगड जिल्ह्यापुरते ते मर्यादित राहील नाही. या सत्राची लिंक ज्याला जिथे मिळेल, तेथून तो जॉईन होतो. त्यामुळे महाराष्ट्राच्या जवळपास 22 जिल्ह्यांतून, काही परराज्यांतून तर एक प्रशिक्षणार्थी अमेरिकेतूनही सहभागी झाला. संयोजकांनी, सहभागींनी हे शिबीर प्रचंड एन्जॉय केले, खूप मजा आली.\nहे शिबीर इतके यशस्वी झाले की, त्याची प्रेरणा घेऊन विविध ठिकाणी अशा प्रशिक्षणांचा धडकाच सुरू झाला. पनवेलच्या शिबिरापाठोपाठ पुणे जिल्ह्याने असेच सात दिवसांचे आयोजन केले,तेही जाम यशस्वी झाले. त्यानंतर ठाणे जिल्ह्याने अंनिसच्या कार्यकर्त्यांसाठी सात दिवसांचे प्रशिक्षण आयोजित केले, तेही खूप छान यशस्वी झाले. नंतर सोलापूर जिल्ह्याचे सात दिवसांचे शिबीर अत्यंत सुंदर झाले. लागलीच धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे सात दिवसांचे शिबीर संपन्न झाले. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याने आपल्या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांसाठी सोशल मीडिया आणि स्मार्ट फोनमधील महत्त्वाचे अँप कसे वापरायचे, याचे चार दिवसांचे शिबीर घेतले. नेहमी हातात असलेल्या फोनची वेगळी ओळख आणि त्या सहाय्याने नवनिर्मितीचा अनुभव अनोखा होता. या नव्या माध्यमामुळे आपले काम किती सोपे होते, ते असंख्य लोकांपर्यंत कसे पोचवता येते, हे कार्यकर्त्यांना शिकायला मिळाले. या प्रशिक्षणाची सर्वच कार्यकर्त्यांना गरज आहे, अशा प्रतिक्रिया आल्या. डोंबिवली शाखेनेही असाच एक अनोखा प्रयोग केला – आपल्या शाखेच्या कार्यकर्त्यांना वक्ता म्हणून घडवण्याची कार्यशाळा त्यांनी ऑनलाईन घेतली. तीही सात दिवस चालली. त्यामध्ये तेथील स्थानिक नवोदितांनी विविध विषय मांडले आणि त्यांना प्रेरणाा; तसेच महत्त्वाच्या सूचनाही मिळाल्या.\nया सर्व शिबिरांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, अंनिसची पंचसूत्री व व्यापक वैचारिक भूमिका, फलज्योतिष : समज आणि वास्तव, मन, मनाचे आजार, सामाजिक बहिष्कारविरोध��� कायदा, जादूटोणाविरोधी कायदा, स्त्रिया आणि अंधश्रद्धा, संविधान आणि आपण, जोडीदाराची विवेकी निवड का, कशी आणि सहजीवन, पुरुषभान, अंधश्रद्धा निर्मूलन का आणि कसे इत्यादी विषयांवर व्यापक मांडणी आणि प्रश्नोत्तरे, चर्चा झाली.\nदरम्यान, ‘जोडीदाराची विवेकी निवड’ (जोविनि) विभागाच्या वतीने रोज तीन तास याप्रमाणे चार दिवसांच्या दोन संवादशाळा नेहमीप्रमाणे अत्यंत उत्साहात, तरुणांच्या प्रचंड प्रतिसादाने संपन्न झाल्या. हे सुरू असतानाच ’जोविनि’ विभागाने ढजढ अर्थात प्रशिक्षकांचे प्रशिक्षणसुद्धा घेतले. यामधून त्यांनी या विषयांसाठीच्या तीन-तीन संवादकांचे चार ते पाच गट तयार केले. त्यांना केवळ विषय देऊन, तो असा मांडायचा, एवढे सांगून ते थांबले नाहीत, तर या TOT मध्ये सहभागी, संवादक होऊ इच्छिणार्‍या सर्व 14 लोकांची त्यांच्या विषयाची प्रत्यक्ष मांडणी त्यांनी ऐकली, चांगल्या गोष्टींचे कौतुक केले आणि महत्त्वाच्या सूचना; तसेच सुधारणाही सांगितल्या. हे TOT आणि ते संपले की, संवादशाळा. यासाठी या विभागाचे सहा लोक रोज जवळपास सात तास ऑनलाईन कार्यरत होते. हे खूपच कौतुकास्पद आहे.\nयाशिवाय, सध्या वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्याचे सहा दिवसांचे शिबीर सुरू आहे. त्यांनी दोनच दिवसांत 130 सहभागींची नोंदणी पूर्ण केली. गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यांचेही शिबीर सुरू आहे. तेही पाच दिवसांचे आहे आणि छान नोंदणी झाली आहे. असेच सहा दिवसांचे शिबीर कोल्हापूर जिल्ह्याचे सुरू आहे. नाशिक जिल्ह्याचे पाच दिवसांचे शिबीर सुरू आहे. औरंगाबाद आणि जळगाव जिल्ह्याचे सहा दिवसांचे शिबीर सुरू झाले आहे.\nधुळे- नंदुरबार जिल्ह्याचे युवा विभागाचे पाच दिवसांचे युवकांशी संबंधित विषयांचे शिबीर अत्यंत यशस्वीपणे पार पडले.\nया ऑनलाईन प्रशिक्षण शिबिराची वैशिष्ट्ये–\nशिबिरातून काही महत्त्वाच्या गोष्टी समोर आल्या. पहिली गोष्ट अशी की, अशा प्रकारच्या ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रशिक्षणार्थींना घर किंवा नोकरी- व्यवसायातून स्वतंत्र वेळ काढून, रजा काढून उपस्थित राहण्याची आवश्यकता राहत नाही. जेथे असेल तिथून शिबिरात सहभागी होता येते. त्यामुळे चांगला प्रतिसाद मिळतो. दुसरे म्हणजे, प्रशिक्षणार्थींना राहत्या गावापासून प्रशिक्षणाच्या ठिकाणापर्यंत जाण्या-येण्याचा प्रवास व त्यासाठीचा खर्च करण्याची आवश्यकता ���ाही. तिसरे, संयोजकांना चहापान, जेवण, प्रशिक्षणासाठीचा हॉल, साऊंड सिस्टिम, निवासाची व्यवस्था याच्या नियोजनाचा कोणत्याही प्रकारचा ताण नाही. त्यामुळे यासाठीचा संयोजकांचा खर्च शून्य रुपये होतो; शिवाय संपूर्ण नियोजनासाठीचे शरीरश्रम पूर्णपणे वाचतात. येथे एक नमूद केले पाहिजे, ते असे की, खर्चाच्या पातळीवर आपण किमान सहा- सात लाख रुपये वाचवले आहेत. सात विषयांची मांडणी होईल, यासाठी आपण दोन दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करत होतो. त्यासाठी चहा, नाश्ता, जेवण असा शंभर लोकांसाठी किमान चाळीस हजार रुपये, हॉलभाडे, साऊंड, निवास व्यवस्था इत्यादींसाठी किमान पाच-दहा हजार आणि वक्त्याच्या येण्या-जाण्यासाठी पाच-दहा हजार, असा पन्नास ते साठ हजार रुपयांचा खर्च येतो; शिवाय उपस्थितांचा प्रवासखर्च, जो तसा मोठा असतो, याचा विचार केला जात नव्हता. याप्रकारे हिशोब केल्यास आता आपण वरील सर्व प्रशिक्षणासाठी सहा ते सात लाख रुपयांची मोठी बचत केली आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. याशिवाय वेळेची, श्रमाची बचत ही वेगळीच.\nअशा ऑनलाईन प्रशिक्षणाचे चौथे आणि महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे हवा तो वक्ता मिळण्याची शक्यता कमी. एरव्ही कामात, व्यवसायात व्यस्त असणारा, दूर अंतरावर राहणारा एखाद्या विषयावरचा नामवंत वक्ता या प्रशिक्षणांना सहज उपलब्ध होतो. कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून तास-दोन तासांचा वेळ तो आनंदाने देतो. तासभराच्या व्याख्यानासाठी प्रत्यक्ष एखाद्या गावात जाण्यासाठी लागणारा वेळ, पैसा आणि श्रम वाचतात.\nया शिबिरांचे पाचवे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांची लक्षणीय उपस्थिती. कुटुंबाच्या जबाबदारीमुळे एरव्हीच्या प्रशिक्षणात महिलांची उपस्थिती खूप कमी असते. मात्र या ऑनलाईन शिबिरांमध्ये महिला घरातील जबाबदारी सांभाळत मोठ्या संख्येनं उपस्थित राहतात.\nसहावी बाब, प्रशिक्षणाला नोंदणी केलेल्या व्यक्तीसोबत तिच्या घरचे इतर लोकही सहभागी होताना दिसतात. त्यामुळे नोंदणी झालेल्या संख्येपेक्षा प्रत्यक्ष ऐकणार्‍यांची संख्या दुप्पट-तिप्पट असते.\nसर्वांत महत्त्वाची आणि सातवी गोष्ट म्हणजे युवकांची विशेष उपस्थिती. या सर्व शिबिरांच्यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक सहभाग तरुणांचा दिसून आला, ही खूप आनंदाची आणि आश्वासक बाब आहे.\nआठवी गोष्ट अशी की, या सर्व शिबिरांचे, कार्य���्रमांचे नियोजन आणि संचालन युवावर्ग करताना दिसला. तरुणांच्या बदललेल्या माध्यमाचा चळवळीसाठी वापर किती महत्त्वाचा आहे, हे दिसून आले.\nनववी बाब अशी की, या ऑनलाईन शिबिरांमध्ये व्याख्यानानंतर प्रश्न विचारणार्‍यांची संख्याही अधिक जाणवते. नेहमीच्या प्रशिक्षणात प्रश्न विचारण्यात असणारा संकोच इथे कमी झालेला दिसतो.\nदहावी गोष्ट म्हणजे, प्रशिक्षणातील झालेल्या प्रत्येक सत्राबद्दल प्रतिक्रिया, ‘फीडबॅक’ही ज्या-त्या वेळी दिला जातो. वक्त्याचे मूल्यमापन होते, ते त्याला उपयोगी ठरते.\nअकरावी महत्त्वाची बाब म्हणजे, व्यापकता. दोन प्रकारची व्यापकता दिसून येत आहे – पहिली अशी की, इतर काही संघटनांनी आयोजन केल्याप्रमाणे केवळ एखाद्या विषयाची माहिती देण्यापुरते हे मर्यादित राहिले नाही, तर ते विविध विषयांच्या प्रशिक्षणाच्या पातळीवर आपणहून गेले आणि दुसरी व्यापकता अशी की, याचे संयोजन केवळ राज्य पातळीवर होत नाही, तर जिल्हे आणि शाखा पातळीवर हे आयोजन होत आहे. आयोजनामध्ये व्यापक सहभाग, विषयांची विविधता दिसून येत आहे.\nबारावी महत्त्वाची आणि संघटनेच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणजे या सर्व प्रशिक्षणांतील सर्व म्हणजे जवळपास 80 सत्रांची विषयमांडणी आपले अंनिसचे कार्यकर्तेवक्तेच करत आहेत. केवळ दोन सत्रांसाठी आपण अंनिसचे थेट क्रियाशील कार्यकर्तेनसणारे वक्ते घेतले, हे आपले मोठे यश आहे.\nअशा प्रशिक्षणाच्या काही मर्यादा आहेत. एक म्हणजे, श्रोत्यांस किंवा वक्त्यास ‘इंटरनेट कनेक्टिव्हिटी’ व्यवस्थित नसेल तर मांडणीमध्ये, ऐकण्यामध्ये अडचणी येतात. वक्त्यांची तशी काही अडचण निर्माण झाली तर कार्यक्रमच थांबतो. पण यासाठी पूर्वानुभवानुसार वक्ता जिथे आहे तिथे ‘नेट कनेक्टिव्हिटी’ टिकून राहील, याची काही पूर्वतयारी करता येते. दुसरे म्हणजे, वक्त्यास समोर श्रोत्यांचा समूह नसताना, चेहरे दिसत नसताना, हशा, टाळ्या अशा प्रतिक्रियेशिवाय आपली मांडणी करत राहावे लागते; प्रत्यक्ष वक्ता आणि श्रोता भेटण्याचा आनंद मिळत नाही. तिसरी मर्यादा म्हणजे या शिबिरांमध्ये प्रशिक्षणार्थींना परस्परांना ओळख करून घेता येत नाही, त्यांच्या संघटनासाठी किमान परिचयाची आवश्यकता असते, हे येथे घडत नाही. चौथी मर्यादा अशी की, अशी ऑनलाईन प्रशिक्षणे होण्यासाठी तंत्रस्नेही व्यक्तींची गरज अ��ते, ज्या शाखांकडे असे लोक नाहीत, त्यांना अशी प्रशिक्षणे आयोजित करण्यात अडचणी येतात. पण हे तंत्र अत्यंत सोपे असून सर्वांन शिकणे शक्य आहे.\nबदलत्या जगामध्ये ऑनलाईन शिबिरांचे फायदे, विशेषतः काही अपरिहार्य परिस्थिती असणारे फायदे हे अधिक आहेत. त्यामुळे अशी ऑनलाईन प्रशिक्षणे होणे, हे नियोजनासाठी अधिक सोपे-सुटसुटीत, वेळ, पैसा, श्रम या दृष्टीने अत्यंत कमी खर्चाचे, म्हणून ताणतणावरहित आहेत, हे लक्षात येते. कोरोनानंतरच्या काळातही ऑनलाईन प्रशिक्षणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, या माध्यमाचा अवलंब करत राहणे, वाढवणे खूप महत्त्वाचे आहे.\nसध्या आपल्या विविध शाखा आणि जिल्ह्यांच्या बैठका ऑनलाईन होत आहेत, ही महत्त्वाची गोष्ट आहे. आपले राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनीही कार्यकारी समिती, राज्य कार्यकरिणी, युवा सहभाग वगैरे वेगवेगळे विभाग, समविचारी संघटना, इत्यादींशी ऑनलाईन संवाद साधला. याविषयी याच अंकात वेगळे लेखन केले आहे.\nथोडक्यात, आपली संघटना या लॉकडाऊनच्या काळात मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसत आहे. यासाठी अजूनही वेगवेगळे प्रयोग होत राहिले पाहिजेत. विविध शाखांचे युवक आणि कार्यकर्ते असे प्रयोग करत आहेत, आपण त्यांच्याबरोबर राहूया, संघटनेला नवतंत्रयुगात गतिमान करूया.\n– सुनील स्वामी (राज्य कार्यवाह, मअंनिस, प्रशिक्षण विभाग)\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nमला आवडलेले दहा अभिनव चमत्कार\n- प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे\nलातूर अंनिसने लावले पाच सत्यशोधकी विवाह\nपंढरपूरच्या देवदासीची केली जटेतून मुक्तता\nकोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांची ऑनलाईन शिबिरे\nवार्तापत्राची वेबसाईट डॉ. दाभोलकरांचा विवेकवादी विचार समाजात सर्वदूर पोचवेल – डॉ. एन. डी. पाटील\n‘31 वर्षपूर्ती आणि विवेकावर आघात – वर्षे सात कोणाचा हात\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले यो���दान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-106-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A4%E0%A4%B0-1-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81/Y_DRS0.html", "date_download": "2020-10-31T16:01:10Z", "digest": "sha1:VSMDLVOXOLJXOVS6JTWFRHPSO3TN3O3A", "length": 6912, "nlines": 46, "source_domain": "krishnakath.page", "title": "जिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nजिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु\nJuly 27, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजिल्ह्यातील 106 संशयितांचे अहवाल आले कोरोना बाधित तर 1 बाधिताचा मृत्यु\nसातारा दि. 27 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल ,रविवार रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 106 जणांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. पैकी सातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nकोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.\nसातारा तालुक्यातील कण्हेर येथील 22,40,34,40,40,25,62,30,54,18,40,31,65 वर्षीय महिला, 51,50,90,56,55,22,36,57 वर्षीय पुरुष, 7,11,5,16,16,12 वर्षीय बालक, तामजाई नगर येथील 44 वर्षीय महिला, केशरकर पेठ येथील 37 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 33,28,44,47,19,54, वर्षीय पुरुष,व 60,56,38,20,42,20 वर्षीय महिला,लक्ष्मी टेकडी येथील 56,18,42,62,62, वर्षीय महिला व 42,35,70 वर्षीय पुरुष, 7 व 4 वर्षीय बालक, शेळकेवाडी येथील 9 वर्षीय बालक व 26 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ 67 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय महिला,धनवडेवाडी येथील 23 वर्षीय महिला, काशीळ येथील 23,36,19 वर्षीय पुरुष व 60,37 वर्षीय महिला, नागठाणे येथील 47 वर्षीय पुरुष, कूस बु. येथील 70 वर्षीय पुरुष,\nकोरेगाव तालुक्यातील वाठार किरोली येथील 59,76,47,27 वर्षीय पुरुष, 3 वर्षीय बालिका, 80,51,44,72 वर्षीय महिला, वाठार, येथील 70 वर्षीय पुरुष,व 70 वर्षीय महिला, कुमठे येथील 70 वर्���ीय महिला,\nमाण तालुक्यातील शिरताव येथील 59 वर्षीय पुरुष,\nकराड तालुक्यातील शनिवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, 80 वर्षीय महिला, 17 वर्षीय युवक, शेनोली येथील 53 वर्षीय पुरुष, मसूर येथील 26 वर्षीय पुरुष, खोडशी येथील 1 वर्षीय बालक व 26 वर्षीय महिला, कासार शिरंभे येथील 14 वर्षीय युवती, रविवार पेठ, 49 वर्षीय पुरुष,हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 50 वर्षीय पुरुष,\nजावली तालुक्यातील पुनवडी येथील 19,33,75,76,54,28,50 वर्षीय महिला, 11,13, 3 वर्षीय बालिका, 76,56 वर्षीय पुरुष,\nखंडाळा तालुक्यातील विंग येथील 19 वर्षीय युवक,पळशी येथील 50 वर्षीय महिला,शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 50 वर्षीय महिला,\nवाई तालुक्यातील वाई येथील 65 वर्षीय महिला,46 वर्षीय पुरुष,\nसातारा येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये रामाचा गोठ मंगळवार पेठ,येथील 76 वर्षीय महिलेचा उपचारदरम्यान मृत्यु झाला आहे. त्यांचा खाजगी प्रयोगशाळेत अहवाल कोविड बाधित आला असल्याची माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/photos/todays-photo-3/2250912/87-year-old-haji-farid-shaikh-amir-at-his-farids-camera-museum-and-academy-at-kondhwa-in-pune-he-has-collection-of-more-than-2500-range-of-cameras-psd-91/", "date_download": "2020-10-31T16:35:20Z", "digest": "sha1:V6FJ23BKM3T7DJB7ZHNXJ2TPK2W6YUNZ", "length": 8633, "nlines": 176, "source_domain": "www.loksatta.com", "title": "PHOTOS: 87 year old Haji Farid Shaikh Amir at his Farids Camera Museum and Academy at Kondhwa in Pune he has collection of more than 2500 range of cameras | कॅमेरा हेच त्यांचं विश्व ! | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nकॅमेरा हेच त्यांचं विश्व \nकॅमेरा हेच त्यांचं विश्व \nबुधवारी संपूर्ण जगभरात World Photography Day साजरा करण्यात आला. सामन्य माणसांच्या डोळ्यांना न दिसणारं सौंदर्य कॅमेऱ्याच्या फ्रेममध्ये कैद करणारे अनेक अवलिया फोटोग्राफर आपण आतापर्यंत पाहिले आहेत. पुण्यातील कोंढवा रोडवर ८७ वर्षीय हाजी फारीद शेख यांनी आपलं कॅमेराप्रेम जपलं आहे. (सर्व छायाचित्र - अरुल होरायझन)\nवयाच्या १८ व्या वर्षापासून फारीद यांनी फोटोग्राफीला सुरुवात केली. त्यामुळे जुन्या काळातल्या फोटोंपासून आताच्या डिजीटल युगातले अत्याधुनिक कॅमेरे जमवण्याचा छंद फारीद यांना आ��े. कोंढवा रोडवर Camera Museum and Academy नावाचं फारीद यांचं छोटंसं संग्रहालय आहे.\nफोटोग्राफीच्या निमीत्ताने फारीद यांनी जपान, ओमान यासारखे अनेक देश पालथे घातले आहेत.\nफारीद यांच्या संग्रहालयात २५०० पेक्षा जास्त विविध पद्धतीचे कॅमेरे आहेत.\nबॉक्स कॅमेऱ्यांपासून डिजीटल कॅमेऱ्यापर्यंत प्रत्येक कॅमेऱ्याचे प्रकार फारीद यांच्या संग्रहालयात पहायला मिळतात.\nआपल्या प्रत्येक कॅमेऱ्याची फारीद भाई दररोज काळजी घेत असतात.\nफोटो आणि कॅमेरा हेच फारीद भाईंचं विश्व झालेलं आहे.\nआईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू\nKBC 12: १ कोटी रुपयांसाठी विचारण्यात आलेल्या या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n'मिर्झापूर २' विरोधात कारवाईची मागणी करणाऱ्या महिला खासदाराला पंकज त्रिपाठींचं उत्तर, म्हणाले..\nकुणाल खेमूने काढून घेतला भन्नाट टॅटू, पाहा ३० तास घालवून काढलेल्या या टॅटूची खासियत\nआर माधवनच्या चित्रपटात शाहरुख साकारणार भूमिका\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nफ्रान्समध्ये वाहनांच्या ७०० किमी लांब रांगा; दुसरा लॉकडाउन जाहीर होताच अभुतपूर्व वाहतूक कोंडीX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/thane-news/thane-loksatta-readers-opinion-2-1229088/", "date_download": "2020-10-31T17:23:27Z", "digest": "sha1:NFKIZGPKYNSPCICHXU5X5FTXJC2BNR6J", "length": 12433, "nlines": 190, "source_domain": "www.loksatta.com", "title": "लोकमानस : टपाल कार्यालयांसमोर पहाटेपासून रांगा | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nलोकमानस : टपाल कार्यालयांसमोर पहाटेपासून रांगा\nलोकमानस : टपाल कार्यालयांसमोर पहाटेपासून रांगा\nकार्यालयात वृद्धांपासून येणाऱ्या प्रत्येकाला समस्यांचाच सामना करावा लागतो.\nउपरोक्त विषयावरील ३० मार्च रोजीच्या ‘लोकसत्ता’मधील वृत्त हे तंतोतंत खरे आहे. फडके रोडवरील टपाल कार्यालयात मी व म��झी मुलगी गेलो होतो. या टपाल कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर जाताना अनेक अडथळ्यांना पार करावे लागते. या कार्यालयात सोयी-सुविधांची वानवा आहे. कार्यालयात वृद्धांपासून येणाऱ्या प्रत्येकाला समस्यांचाच सामना करावा लागतो.\nआम्हाला केवळ रेव्हेन्यू स्टॅम्प हवे होते, पण त्यासाठीही बराच कालावधी वाट बघावी लागली. हे टपाल कार्यालय म्हणजे कोंडवाडाच होता. आपलेच पैसे मिळवायला किंवा एखाद्या किरकोळ कामासाठी सरकारी कार्यालयात जाणे नकोसे वाटते. पण पर्याय नसल्याने सरकारी कार्यालयामधील या अनागोंदीचा सामना करावा लागतो. सरकारी कार्यालयात केवळ प्रशिक्षित कर्मचारी असून फायदा नाही, तर सर्वसामान्यांना सुविधा देणेही आवश्यक आहे. मोठी मोठी स्वप्ने पाहणाऱ्या लोकप्रतिनिधींनी गरिबांच्या या त्रासाकडेही लक्ष देण्याची गरज आहे.\n-माधुरी अनिल वैद्य, ओक बाग, कल्याण.\nबदलापूर ८.११ची लोकल त्रासदायक\nबदलापूर येथून सकाळी ८.११ला सुटणारी लोकल होम फलाटावरून पूर्ववत सोडण्यात यावी. पूर्वी ही लोकल सकाळी ७.४७ ला फलाटावर येत होती. त्यामुळे वर्षोनुवर्ष या वेळेत प्रवास करणाऱ्यांसाठी हा सोयीस्कर पर्याय होता. कोणतीही घाई-गडबड न करता प्रवासी फलाटावर लोकल पकडण्यासाठी येत असत. पण रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करताना आता ही लोकल फलाट क्रमांक ३ वरून सोडण्याचा निर्णय घेतला. या फलाटावर प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी यांची तारांबळ उडते. तसेच गर्दीमुळे अपघात होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही. यासाठीच ही लोकल पूर्ववत वेळेनुसार व दादपर्यंत सोडण्यात यावी, ही विनंती.\n-के. डी. कांबळे, शिवाजी चौक, बदलापूर (पूर्व).\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nलोकमानस : समुद्रासोबत ‘सेल्फी’ टाळा\nलोकमानस : परिसरात फेरीवाल्यांवर कारवाई करावी\nमुद्दा जातीचा की भ्रष्टाचाराकडे दुर्लक्षाचा\nचिकित्सा.. अडलेली आणि टाळलेली..\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 ‘इफ्रेडीन’च्या तीन सूत्रधारांचा शोध\n2 गुजरातच्या भाज्यांवर गुजराण\n3 दुष्काळातही दुर्लक्षित जलस्रोत ; अंबरनाथच्या खुंटवली डोंगरावरील जलसाठे दुर्लक्षित\nIPL 2020 : तिच्या जेवणातून ताकद मिळते इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/politics/shivsena-corporator-reacts-on-nilesh-rane-after-his-challange-to-aditya-thackeray-66823.html", "date_download": "2020-10-31T17:20:03Z", "digest": "sha1:VBAZGXWGXZAL4O7IXWRGEOTFTMLLIC3D", "length": 26844, "nlines": 218, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "निवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nनिवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर\nनिवडणूक लढवायला हिंमत लागते म्हणणाऱ्या निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाचं उत्तर\nमुंबई : निवडणूक लढवायला हिंमत लागते असं म्हणणाऱ्या माजी खासदार निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाने उत्तर दिलंय. माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती भरकटू शकतो याचं हे उदहारण आहे. हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे राहून दाखवा, पुन्हा हरवायला आवडेल, असं उत्तर नगरसेवक अमेय घोले यांनी दिलंय. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निलेश राणेंनी …\nदिनेश दुखंडे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : निवडणूक लढवायला हिंमत लागते असं म्हणणाऱ्या ��ाजी खासदार निलेश राणेंना शिवसेना नगरसेवकाने उत्तर दिलंय. माणूस पराभवाने आणि आपल्या परिवाराची संपलेली कारकीर्द पाहून किती भरकटू शकतो याचं हे उदहारण आहे. हिंमत असेल तर आमच्याविरोधात उभे राहून दाखवा, पुन्हा हरवायला आवडेल, असं उत्तर नगरसेवक अमेय घोले यांनी दिलंय.\nयुवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर निलेश राणेंनी एक ट्वीट केलं होतं. ज्यात ते म्हणाले होते की निवडणूक लढवायला हिंमत लागते. निलेश राणेंच्या या ट्वीटचा समाचार घेत आदित्य ठाकरेंसाठी अमेय घोले मैदानात उतरले.\nआदित्य ठाकरेंच्या एंट्रीची चर्चा\nराज्याचं आणि देशाचं राजकारण आपल्या रिमोट कंट्रोलवर चालवणाचा करिष्मा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी करून दाखवला. सत्तेत कोणतं पद न उपभोगता बाळासाहेबांनी बाहेरूनच सत्तेवर वचक ठेवला. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी देखील बाळासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेऊन मातोश्रीवरूनच सत्तेची सूत्र हलवली. मात्र या ठाकरे परिवारातील तिसरी पिढी आता प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरू पाहत आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढणार तसेच राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री पदावर देखील विराजमान होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत.\nसत्तेवर बाहेरून कंट्रोल ठेवण्यापेक्षा थेट संसदीय राजकारणात येण्याची ठाकरेंच्या तिसऱ्या पिढीची महत्वाकांक्षा आहे. युवासेप्रमुख आदित्य ठाकरेंना संसदीय राजकारणात रस आहे. म्हणूनच आदित्य ठाकरे विधानसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याचं कारण म्हणजे युवासेना सरचिटणीस वरूण देसाई यांनी इन्स्टाग्रामवरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याबरोबरचा फोटो शेअर करत त्यांनी आगामी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी केली आहे.\nवरूण देसाई यांच्या या इस्टाग्राम पोस्टने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली. याआधीच आदित्य ठाकरेंनी पर्यावरण, शिक्षण, खेळ आणि सामाजिक उपक्रमांमधील आपली रूची वारंवार दाखवली आहे. अलीकडे संसद आणि विधिमंडळाच्या अधिवेशनात देखील आदित्य ठाकरेंनी पाहुणे म्हणून उपस्थिती लावली होती. अगदी संसद आणि विधिमंडळाचं काम समजून घेण्याचा प्रयत्न देखील केला होता. तसेच युवासेनाप्रमुख म्हणून शिवसेनेच्या सक्रिय राजकारणात प्रवेश केल्यानंतर आता पक्षात अगदी तरु��� वयात त्यांना नेतेपदी बढतीही मिळाली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर ते एनडीएच्या बैठकांना देखील उपस्थित राहातात. पक्षाची ध्येयधोरणे, कार्यक्रम, संकल्पना, दिशा ठरवताना आदित्य यांची भूमिका महत्त्वाची मानली जाते.\nआदित्य ठाकरेंचा करिअर ग्राफ\nसेंट झेवियर्स महाविद्यालयात शिक्षण घेताना राजकारणात प्रवेश\nमहाविद्यालयीन शिक्षण घेतानाच विद्यार्थांच्या प्रश्नांवर राज्यपालांची भेट\nमहाविद्यालयीन काळात अनेक वेळा विद्यार्थांच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व\n2010 साली बाळासाहेबांच्या उपस्थितीत दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंचा सक्रिय राजकारणात प्रवेश\n2010 साली स्थापन झालेल्या युवासेनेच्या अध्यक्षपदी वर्णी\n2011 सिनेट निवडणुकीत युवा सेनेच्या पहिल्या प्रयत्नात घवघवीत यश\nआदित्य यांच्या नेतृत्वाखाली 2018 च्या सिनेट निवडणुकीत युवा सेनेला विक्रमी यश\n2014 साली शिवसेनेचं मिशन 150 ठरवण्यात आदित्य ठाकरेंची महत्वाची भूमिका\n2018 साली पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारणीत नेतेपदी बढती\nमुंबईत नाईट लाईफच्या परवानगीसाठी आदित्य ठाकरे आग्रही\nमुंबईसह ठाणे, नाशिक, पुण्यात ओपन जिम संकल्पना राबवण्यात यशस्वी\n2010 साली बाळासाहेबांच्या उपस्थितीत आदित्य ठाकरेंनी युवासेनेचं नेतृत्व स्वीकारल्यानंतर आदित्य ठाकरेंसंदर्भात शिवसैनिकांना मोठ्या आशा आहेत. आदित्य यांनी केंद्रीय राजकारणात छाप पाडावी अशी भूमिका असलेला एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. त्यामुळे ते लोकसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु झाली होती. मात्र या सर्व चर्चांना आदित्य ठाकेरेंनीच पूर्णविराम दिला होता. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आदित्य विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील असे संकेत देखील त्याचवेळी दिले होते.\nविधानसभा निवडणुकीपूर्वी होणाऱ्या राज्याच्या मंत्रीमंडळ विस्तारात शिवसेनेच्या पदरात उपमुख्यमंत्रीपद पडण्याची शक्यता आहे. यासाठी विद्यमान उद्योगमंत्री सुभाष देसाईंचं नाव पुढे येत असलं तरी शिवसेनेतून त्यांना विरोध होण्याची शक्यता नाकारती येत नाही. अशा वेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांना उपमुख्यमंत्रीपदी विराजमान करण्याची शक्यता आहे. तसेच आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्री आणि उच्च शिक्षणमंत्रीपद देण्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अनुकूल असल्याची सूत्रांची माहिती आहे. असं झाल्यास महाराष्ट्राच्या राजकारणात आदित्य ठाकरे हे सर्वात तरूण उपमुख्यमंत्री बनतील. तसेच त्यामुळे त्यांना आगामी विधानसभा निवडणूक देखील लढवावी लागेल. त्यामुळेच आदित्य ठाकरे यांच्यासाठी सुरक्षित विधानसभा मतदार संघाची चाचपणी सुरु आहे.\nआदित्य ठाकरेंसाठी मतदार संघाची चाचपणी\nसुरक्षित मतदारसंघ : वरळी\nसुरक्षित मतदारसंघ : शिवडी\nसुरक्षित मतदारसंघ : माहीम\nसुरक्षित मतदारसंघ : खेर वाडी (वांद्रे पूर्व)\nसुरक्षित मतदारसंघ : जोगेश्वरी\nआदित्य ठाकरेंसाठी मुंबईतील या पाच मतदार संघाचा प्रामुख्याने विचार केला जात असला तरी लोकसभा निवडणुकीच्या निकालांच्या आकडेवारीनंतर वरळी आणि माहिम या दोन मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा आहे. वरळीत सुनील शिंदे आणि माहिममध्ये सदा सरवणकर हे शिवसेनेचे निष्ठावंत आमदार आहेत. त्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी हे दोन्ही मतदारसंघ अधिक सुरक्षित मानले जातायत. त्यात शिवसैनिकांबरोबरच भाजप नेते आणि कार्यकर्त्यांनीही आदित्य ठाकरेंनी विधानसभा लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे.\nआतापर्यंत ठाकरे घराण्याने मातोश्रीवरून शिवसेना आणि राजकारणाची सूत्रे हाताळली आहेत. याआधी ठाकरे कुटुंबातील कोणत्याच सदस्याने याआधी प्रत्यक्ष निवडणूक लढवलेली नाही. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी पाहण्याची इच्छा शिवसैनिकांनी अनेक वेळा व्यक्त केली आहे. तर ठाकरे कुटुंबातील आणखी एक वारसदार राज ठाकरे यांनी देखील निवडणूक लढवावी अशी आशा मनसैनिकांनी वर्तवली आहे. मात्र आता याच ठाकरे कुटुंबाचा नवा वारसदार आदित्य ठाकरे उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होतो का तसेच निवडणुकीच्या रिंगणात उतरून नवा पायंडा पाडणार का हे पाहण औत्सुक्याचं ठरणार आहे.\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर…\n...तर अंबरनाथ पालिकेची निवडणूक स्वबळावर लढू; जितेंद्र आव्हाड यांची घोषणा\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून आहे; चंद्रकांत पाटलांचा…\n'अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचे योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या शरद पोंक्षेंना…\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\n'महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत'; राज ठाकरेंवरील टीकेनंतर मनसेचे…\nअश���क चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची…\nउर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार\nभेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण…\nताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी\nहमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\n2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादचा बंगळुरुवर 5 विकेट्सने शानदार विजय\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00346.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/993251", "date_download": "2020-10-31T17:54:59Z", "digest": "sha1:2FOIC2TSAROGHADBFAZVAVTC4SGBAJR2", "length": 2746, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१३:४९, २४ मे २०१२ ची आवृत्ती\n१३ बाइट्सची भर घातली , ८ वर्षांपूर्वी\nr2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zea:1950\n१५:१३, १ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन)\nMerlIwBot (चर्चा | योगदान)\n१३:४९, २४ मे २०१२ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTjBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: zea:1950)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00348.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A4%88%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%86%E0%A4%A3%E0%A4%BF-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/0C9Cqw.html", "date_download": "2020-10-31T15:52:41Z", "digest": "sha1:TSN33PVQLTFH6AOBXOCMQQTLAS4K37RO", "length": 4291, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "मुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nमुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू\nMay 25, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nमुंबईवरून प्रवास करून आलेल्या एक कोरोना बाधित आणि एक अनुमानिताचा मृत्यू\nसातारा दि. 25 (जिमाका): क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे आज वाई तालुक्यातील आसले येथील 70 वर्षीय मधुमेह असलेल्या कालच कोरोनाबाधित म्हणून आढळून आलेल्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच वाई तालुक्यातील जांबळी येथील 52 वर्षीय मधुमेह असलेल्या पुरुषाचा मृत्यू झाला असून कोरोना अनुमानित म्हणून त्याचा नमुना तपासणीसाठी पुणे येथे पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nमृत्यू झालेले दोघेही मुंबईवरुन प्रवास करुन आलेले होते. त्यांना मधुमेह व श्वसनाचा त्रास होत असल्याने रुग्णालयात द��खल करण्यात आले होते.\n184 जणांचे घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीला\nक्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 12, ग्रामीण रुग्णालय वाई येथील 64, वेणूताई चव्हाण उप जिल्हा रुगणालय कराड येथील 55, उप जिल्हा रुग्णालय फलटण येथील 48 व ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथील 5 अशा एकूण 184 अनुमानित नागरिकांच्या घशातील स्त्रावांचे नमुने एन.सी.सी. एस. पुणे येथे तपासणीसाठी पाठविले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/videos/?cat=5", "date_download": "2020-10-31T15:53:17Z", "digest": "sha1:GF6N5VU7PIRZMITFCWI3YIROBUZR4KJ5", "length": 6485, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - बॉलिवुड एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम बॉलिवुड एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Bollywood Tony Jaa व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/akola-corona-patient-found/", "date_download": "2020-10-31T17:01:07Z", "digest": "sha1:PI2DFJUZA6URM5TUKOWXQ2FBNGHRK7L6", "length": 11055, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "अखेर 41 दिवसांनंतर 'तो' बेपत्ता रूग्ण सापडला! - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिराद��त्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nTop News • अकोला • कोरोना\nअखेर 41 दिवसांनंतर ‘तो’ बेपत्ता रूग्ण सापडला\nअकोला | तब्बल 41 दिवसांनंतर कोविड रूग्णालयातून बेपत्ता झालेला रूग्ण सापडला आहे. अविनाश लोखंडे असं या रूग्णाचं नाव असून तो मानसिकरित्या देखील आजारी आहे.\n8 ऑगस्टला अविनाशला कोरोनाची बाधा झाल्याने सरकारी रूग्णालयाच्या कोविड क्षेत्रात दाखल करण्यात आलं. मात्र 15 ऑगस्ट रोजी अकोल्याच्या वैद्यकीय रूग्णालयातून तो बेपत्ता झाला होता.\nत्यानंतर अकोला आणि जवळपासच्या 4 जिल्ह्यात अविनाशचा शोध घेण्यात आला. अखेर 26 सप्टेंबर रोजी रात्री कोतवाली पोलिसांना अविनाशला शोधून काढण्यात यश आलं.\nदेवेंद्र फडणवीसांना भेटणं काही अपराध आहे का\nकोलकाताने केला विजयाचा श्रीगणेशा; हैदराबादवर 7 गडी राखून केली मात\n…तर ‘कपल’चा ‘खपल’ चॅलेंज हाईल- पुणे पोलीस\nसुशांत सिंह राजपूतसोबत रिलेशनशीपमध्ये होते- सारा अली खान\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nकोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\nभाजपला मोठा धक्का; ‘हा’ मोठा पक्ष सोडणार एनडीएची साथ\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00349.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/19/Saras-adhyapanasathi-sangitmay-vatavarannirmiti.aspx", "date_download": "2020-10-31T15:19:34Z", "digest": "sha1:2FOEPKGZFQ6QV2UQF2J6AKIU3VFN4HNW", "length": 8991, "nlines": 48, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सरस अध्यापनासाठी संगीतमय वातावरणनिर्मिती", "raw_content": "\nसरस अध्यापनासाठी संगीतमय वातावरणनिर्मिती\nविद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधण्याचा ध्यास मनाशी घेऊन कार्य करणारे शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये मिसळून जातात. मात्र विषयांच्या अभ्यासासोबतच गायन, वादन या कलांचा विकास होण्यासाठी शिक्षकांसोबत विद्यार्थ्यांनीही वेळ देणे अपेक्षित असते. ही अपेक्षा पूर्ण करत गायन-वादन विकासाचे उत्तम उदाहरण घालून दिले प्रवीण डाकरे यांनी. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढाणकेवाडी, ता.शिराळा, जि. सांगली येथील प्रवीण दत्तात्रय डाकरे यांनी आनंददायी शिक्षणासाठी संगीत व गायन कलेचा वापर करून ई-लर्निंग साहित्य निर्माण केले आहे. मराठी, इंग्रजीसारखे विषय शिकवताना सरस अध्यापन होण्यासाठी संगीतमय वातावरणनिर्मिती करण्याची अभिनव कल्पना त्यांनी अंमलात आणली. दैनंदिन परिपाठदेखील संगीतमय परिपाठ होणाऱ्या शाळेत मनोरंजनातून शिक्षण दिल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत वाढ झाली. मराठी व इंग्रजी विषयांसोबतच गायन कलेचा विकास होण्यास मदत झाली. सन २०११ पासून सुरू असलेल्या या उपक्रमासाठी इयत्तेनुसार टप्प्याटप्प्याने कवितांचा अभ्यास केला गेला. प्रवीण डाकरे यांनी इ.१ली ते इ.७वीच्या मराठी व इंग्रजी विषयांतील १२० कवितांना नावीन्यपूर्ण चाली लावल्या. शाळेची वेळ संपल्यानंतर घरी एका खोलीचा स्टुडिओ तयार केला. स्वत: प्रवीण डाकरे यांनी हार्मोनियमची साथ देऊन विद्यार्थ्यांकडून कवितागायन करवून घेतले. त्यांचे रेकॉर्डिंग करण्यात आले. या सर्व कवितांच्या एम्.पी.३ आणि व्हिडीओ करत संगीतमय ३०० अध्यापन घटकांची निर्मिती झाली. मराठी सोबतच पाढे पाठांतरावरही भर देण्यात आला. पाढ्यांना चाली लावून विद्यार्थ्यांच्या आवाजात पाढ्यांचेही रेकॉर्डिंग केले. या सर्व अध्यापन साहित्यांचे संकलन करून १४ संगीतमय अॅप्सची निर्मिती केली. हे अध्यापन साहित्य डाऊनलोड करण्यासाठी ८ लाख ५० हजार व्यक्तींनी भेटी दिल्या आहेत. यातील अनेक अॅप्स हे ऑफलाईन अॅप्स आहेत. डिजीटल शाळांना सहज वापरता येईल असे साहित्य बनवून त्यांनी pravindakare.blogspot.com या नावाने ब्लॉग तयार केला. स्वनिर्मित शैक्षणिक साहित्य असणारा महाराष्ट्रातील हा पहिला ब्लॉग आहे. विद्यार्थ्यांना गायनाची आवड निर्माण होऊन तालुका व जिल्हास्तरावर प्रार्थना व समूहगीते स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी बक्षिसे पटकावली आहेत. सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी प्रवीण डाकरे यांनी ‘लेजीम’ या विषयातही विशेष कार्य केले. त्यांनी ढाणकेवाडीच्या शाळेतील विद्यार्थ्यांना लेजीमचे ९ भाग सफाईदारपणे खेळायला शिकवले. विद्यार्थ्यांचे ‘बाल भजनी मंडळ’ तयार करून विद्यार्थ्यांना अभंगाची गोडी लावली. हे विद्यार्थी सध्या २-३ तासांचा भजनाचा कार्यक्रमही करतात. ३६ जिल्ह्यांतील हजारो शिक्षकांनी ‘शिक्षणाची वारी’ या उपक्रमात प्रवीण डाकरे यांचे ‘कला’ या विषयातील काम पाहिले. आज अनेक शाळा त्यांच्या या साहित्याचा उपयोग अध्ययन अध्यापनात करतात. शालेय परिपाठ एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व शाळांना ऐकता यावा म्हणून ‘गुरुकुल रेडिओ’ या वाहिनीवरून सकाळी १० वाजता परिपाठ सर्वांना ऐकायला मिळत आहे. कला विषयाचा अध्ययन अध्यापनात उपयोग करून मराठी, इंग्रजी सोबतच गायन व लेजीम यांची विद्यार्थ्यांना आवड लावण्याचा नवउपक्रम करणाऱ्या प्रवीण दत्तात्रय डाकरे यांना २०१८ साठीचा कला विभागातील ‘शिक्षण माझा वसा’ हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/07/593/", "date_download": "2020-10-31T16:48:21Z", "digest": "sha1:H7LPR3DBSSWAZMRORHCYYT7IXS6GZTXV", "length": 29072, "nlines": 126, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "रूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक! – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nरूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक\nरूढी, परंपरा पुढील शरणता चिंताजनक\nकोरोना साथीची साखळी तोडण्यासाठी जाहीर केलेली देशव्यापी टाळेबंदी पुढे पाच टप्प्यांत वाढवत नेत टाळेबंदीच्या शेवटच्या टप्प्यात, टप्प्याटप्प्याने टाळेबंदी उठविण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. एका बाजूला ही प्रक्रिया चालू आहे आणि दुसर्‍या बाजूला कोरोनाबाधितांची व त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्याची संख्या वेगाने वाढत आहे. देशभरात बाधितांचा आकडा पाच लाखांच्या आसपास जाऊन पोेचलेला आहे, त्यातच ‘अम्फान’, ‘निसर्ग’सारख्या चक्रीवादळाचा जबरदस्त तडाखा पश्चिम बंगाल, ओडिशा, महाराष्ट्र, गुजरातसारख्या राज्यांना बसला; तर टोळधाडीने राजस्थान, मध्य प्रदेश, हरयाणा, उत्तर प्रदेश आदी राज्यांतील शेतकर्‍यांना हैराण केले. आर्थिक मंदीमुळे व प्रस्थापित केंद्र, राज्य सरकाराच्या कॉर्पोरेटधार्जिण्या धोरणामुळे छोटे व्यापारी, दुकानदार, नोकरदार आपल्या भवितव्याच्या चिंतेने हवालदिल झाले आहेत. प्रदीर्घ टाळेबंदीमुळे लाखो संघटित-असंघटित कामगार बेकारीच्या खाईत लोटले गेले आहेत. त्यात चीनने सीमेवर केलेल्या कारवायांत 20 भारतीय जवान शहीद झाल्याने भारत-चीन संबंध तणावपूर्ण बनल्यामुळे देशभर चिंतेचे वातावरण पसरले.\nएका बाजूला देशातील सर्वसामान्य जनता अशा आव्हानात्मक आर्थिक, नैसर्गिक स्थितीला तोंड देत आपला जीव आणि जीवनमान राखण्यासाठी मार्ग काढत आहे; तर दुसर्‍या बाजूला या असहाय्य, असुरक्षित परिस्थितीचा गैरफायदा घेत सत्ताधारी पक्ष आपल्या ‘कॉर्पोरेट मित्रां’चे साट्यालोट्याचे हितसंबंध राखण्यासाठी कामगार कायदे रद्द करत, पर्यावरणाचा र्‍हास करणार्‍या कोळसा खाणींचे लिलाव करीत, आदिवासींच्या हिताच्या वनाधिकार कायद्यात बदल करत, सार्वजनिक सेवांचे, मालमत्तांचे खासगीकरण करत आपली ‘नवउदारवादी’ धोरणे रेटत सर्वसामान्य जनतेच्या संकटात भर टाकत तिला अधिकच असहाय्य व असुरक्षित करत आहे.\nया पार्श्वभूमीवर आधीच कमकुवत असलेल्या आपल्या देशातील आरोग्यव्यवस्थे���ा गैरफायदा औषध कंपन्या, खासगी, कॉर्पोरेट हॉस्पिटल्स घेतच आहेत. त्याचबरोबर औषधे वगैरेंबाबतचे आपल्याकडे असलेले अज्ञान आणि तथाकथित प्राचीन रुढी, परंपरा, धर्मांध भावनांचे आपल्या राजकीय फायद्यासाठी माजवले गेलेले स्तोम याचा गैरफायदा घेत आपल्या देशातील बुवा, बाबा अनेक अवैज्ञानिक दावे करत आधीच गोंधळलेल्या अवस्थेत असलेल्या जनतेच्या संकटात अधिकच भर घालत आहेत.\nनुकताच रामदेवबाबा यांनी त्यांच्या पतंजलि कंपनीने कोरोनावर शत-प्रतिशत मात करणारे औषध बनवल्याचा दावा एक पत्रकार परिषद घेऊन केला. सारे जगच कोरोनावरच्या औषधाची आतुरतेने वाट पाहत आहे. आजच्या परिस्थितीत लोक इतके हवालदिल झाले आहेत की, कोरोनाच्या उपचारात अमुक-अमुक औषधाचा फायदा होतो, असे कोणीही सांगितले की, लोक त्याच्या उपयुक्ततेचा कोणताही विवेक न बाळगता ते वापरात आणत आहेत. त्याचाच गैरफायदा घेत कोरोनावर औषध मिळाल्याचा हा दावा केला गेला. एखादे औषध बाजारात इतके सहजासहजी येत नाही. त्यासाठी एक प्रदीर्घ वैज्ञानिक, कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागते. (‘अंनिवा’च्या जूनच्या अंकात औषधनिर्मितीच्या प्रक्रियेबाबतचा ‘कोविड-19’वरील गुणकारी औषधनिर्मितीची बिकट वाट’ हा प्रभाकर नानावटी यांचा तपशीलवार लेख आम्ही छापला आहे.) जर सर्व प्रक्रिया पार पाडून औषध बाजारात आणले गेले असेल, तर त्या औषधाला राष्ट्रीय वैद्यक संशोधन परिषदेची मान्यता का नाही अशा प्रकारचे अनेक प्रश्न औषधनिर्मितीची प्रक्रिया शास्त्रीय/कायदेशीर पद्धतीने पार पाडली गेली आहे की नाही, याबद्दल अनेक तज्ज्ञांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. खुद्द भारत सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयानेच रामदेवबाबांच्या दाव्याला आक्षेप घेत या औषधाच्या जाहिरातीला बंदी घातली आहे; पण सरकार फक्त आक्षेप घेण्यावरच थांबणार काय अशा प्रकारचे अनेक प्रश्न औषधनिर्मितीची प्रक्रिया शास्त्रीय/कायदेशीर पद्धतीने पार पाडली गेली आहे की नाही, याबद्दल अनेक तज्ज्ञांनी मुद्दे उपस्थित केलेले आहेत. खुद्द भारत सरकारच्या ‘आयुष’ मंत्रालयानेच रामदेवबाबांच्या दाव्याला आक्षेप घेत या औषधाच्या जाहिरातीला बंदी घातली आहे; पण सरकार फक्त आक्षेप घेण्यावरच थांबणार काय जाहिरातीला बंदी घालण्यावरच थांबणार जाहिरातीला बंदी घालण्यावरच थांबणार रामदेवबाबांसारख्या प्रभा���शाली व्यक्ती कोणताही शास्त्रीय आधार नसलेल्या औषधांच्या निर्मितीचा दावा इतक्या आणीबाणीच्या काळात बेधडकपणे व सर्व औषधनिर्मितीची प्रक्रिया, कोणतीही वैज्ञानिक/कायदेशीर प्रक्रिया पार न पाडता करतात, तेव्हा अशांवर जर कडक कारवाई झाली तर इतरही असे अशास्त्रीय दावे करणार्‍या भोंदूंना नक्कीच जरब बसेल.\nभारतीय राज्य घटनेच्या कलम 25 नुसार भारताच्या नागरिकांना धार्मिक उपासनेचे जरी स्वातंत्र्य दिलेले असले, तरी ते अनिर्बंध नाही. धार्मिक उपासनेमुळे कायदा-सुव्यवस्था, आरोग्य धोक्यात येईल, असे सरकारला वाटले तर सरकार त्यावर निर्बंध घालू शकते. याचाच आधार घेत टाळेबंदीच्या काळात सर्व धर्मस्थळे तात्पुरती बंद करण्यात आली, ही बंदी जनतेने स्वीकारली; तसेच देशभरात अनेक यात्रा, मेळे, जत्रा, वार्‍या होत असतात. यांना अनेक शतकांची परंपराही असते. पण कोरोनाच्या साथीचा धोका लक्षात घेत देशातील काही प्रमुख यात्रा, मेळे, जत्रा, वार्‍या स्थगित करण्यात आल्या. ‘तबलिगी जमाती’च्या ‘मरकज’मुळे कोरोनाचा संसर्ग देशभरात प्रचंड वाढला, अशी आवई प्रसारमाध्यमांतून उठवण्यात आली होती.\nओडिशातील जगन्नाथपुरी येथील रथयात्रेला देशातील कानाकोपर्‍यातून लोक येतात. जवळपास 10 लाख लोकांचा सहभाग असतो. ‘ओडिशा विकास परिषद’ नावाच्या संघटनेने कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रथयात्रा रद्द करावी, असा अर्ज सर्वोच्च न्यायालयात केला, सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता यंदाच्या वर्षी यात्रा स्थगित ठेवणेच योग्य, असे सांगत तो न्यायालयाने यात्रेसंदर्भातील कर्मकांडे करण्यासही बंदी घालत व साथीच्या अशा वातावरणात यात्रा भरविण्यास मान्यता दिली तर भगवान जगन्नाथही आपणास क्षमा करणार नाही, अशी टिप्पणी करत मान्य केला; पण यानंतर चारच दिवसांनी या निकालाचा फेरविचार करण्याच्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या व सर्वोच्च न्यायालयाने आपलाच निर्णय फिरवीत रथयात्रेला काही अटींसह मान्यता दिली. त्यास केंद्र सरकारचा पाठिंबा जसा होता, तसा आधी रथयात्रा रद्द करण्याला पाठिंबा देणार्‍या राज्य सरकारचाही होता.\nरामदेवबाबा आणि रथयात्रेसंदर्भातील सर्वोच्च न्यायालयाने आपलाच चार दिवसांपूर्वीचा निर्णय बदलणे, या दोन्ही प्रकरणांवरून हेच दिसून येते की, आपल्याकडील कायद्याच�� अंमलबजावणी करणार्‍या नियामक व्यवस्था असोत अगर आपली न्यायव्यवस्था (तिचा आदर वगैरे राखून) असो, कोरोनासारख्या महाभयंकर, जीवघेण्या साथीच्या परिस्थितीतही आपल्या तथाकथित रूढी, परंपरा याबरोबरच प्रस्थापितांच्याकडून येणार्‍या दबावाच्या बाहेर गेल्या आहेत, असे वाटत नाही. आणि हेच चिंताजनक आहे.\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ ��रती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\n21 सप्टेंबर 1995 – अंधारलेला दिवस\nदाभोलकरांच्या खुनाची सात वर्षे\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%A2%E0%A4%B3%E0%A4%B2%E0%A5%87-8-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9;%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80,-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B5-%E0%A4%8F%E0%A4%95-%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%9F-%E0%A4%B8%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%A4/7UJYMb.html", "date_download": "2020-10-31T15:59:03Z", "digest": "sha1:5MWSFVPNR2POSPBPDUI5BBB4EDWPRLLC", "length": 3692, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "कराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह;सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह;सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित\nMay 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nकराड येथे आढळले 8 पॉझिटिव्ह;सहा आरोग्य कर्मचारी, एक गरोदर माता व एक निकट सहवासित\nसातारा दि. 1 ( जि. मा. का ) : वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे बाळंतपणासाठी आलेल्या कोविड बाधित गरोदर मातेच्या संपर्कात आलेले 6 आरोग्य कर्मचारी, 1 गरोदर माता व 1 निकट सहवासित असे एकूण 8 नागरिकांचा अहवाल कोविड-19 बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, प्राथमिक तपासण्यानंतर या सर्वांची प्रकृती स्थिर असून, विलगीकरण कक्षात लागू असलेल्या सर्व नियमानुसार काटेकोरपणे निगराणीखाली उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nआता सातारा जिल्ह्यात 42 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात एकूण 52 कोविड-19 बाधित रुग्णआढळले आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/IMF-report-GDP-to-fall-by-10.3-per-cent-this-year-to-8.8-per-cent-in-2021.html", "date_download": "2020-10-31T15:52:30Z", "digest": "sha1:63DT4GXYDCBZSTSPWD2OP4JTX6STT4RN", "length": 6911, "nlines": 34, "source_domain": "www.sthairya.com", "title": "आयएमएफची रिपोर्ट : या वर्षी देशाच्या जीडीपीत 10.3 घसणर होणार, तर 2021 मध्ये 8.8 टक्के वाढ होईल", "raw_content": "\nआयएमएफची रिपोर्ट : या वर्षी देशाच्या जीडीपीत 10.3 घसणर होणार, तर 2021 मध्ये 8.8 टक्के वाढ होईल\nस्थैर्य, दि.१४: इंटरनेशनल मॉनेटरी फंड (IMF) ने मंगळवारी सांगितले की, भारताच्या जीडीपीत या वर्षी 10.3% घट होईल, तर 2021 मध्ये 8.8% होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी जूनमध्ये आयएमएफने 4.5% घट होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. कोरोना महामारी आणि देशातील लॉकडाउनमुळे जीडीपीत घट होत आहे.\nइमर्जिंग मार्केट आणि डेव्हलपिंग इकोनॉमीमध्ये घट होण्याची शक्यता\nआयएमएफने आपल्या बाय-एनुअल वर्ल्ड इकोनॉमी आउटलुकमध्ये म्हटले की, या वर्षी सर्व इमर्जिंग मार्केट आणि डेव्हलपिंग इकोनॉमी क्षेत्रात घट होण्याची शक्यता आहे. यात विशेषतर भारत आणि इंडोनेशियासारख्या मोठ्या इकोनॉमी सामील आहेत. भारताच्या संदर्भात, आयएमएफने दुसर्‍या तिमाहीत जीडीपीवरील पूर्वीचा अंदाज बदलला आहे. या अंदाजानुसार, 2020 मध्ये अर्थव्यवस्थेत 10.3% घट होण्याची शक्यता आहे.\nयावर्षी जागतिक विकासात घसरण होण्याची शक्यता\nआयएमएफ आणि वर्ल्ड बँकेच्या वार्षीक मीटिंगपूर्वी जारी रिपोर्टनुसार, जागतिक विकासात यावर्षी 4.4 टक्के घट होऊ शकते. परंतू, हे पुढच्या वर्षी 2021 मध्ये 5.2 टक्क्यासोबत बाउंस बॅक होऊ शकते. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेबद्दल अंदाज आहे की, हे 2020 मध्ये 5.8 घट होऊ शकते, तर पुढच्या वर्षी 3.9 टक्के वाढ होऊ शकते.\nमोठ्या अर्थव्यवस्थांच्���ा बाबतीत, चीनच्या जीडीपी बद्दल फक्त एक सकारात्मक अंदाज आहे. चीनचा जीडीपी 2020 मध्ये 1.9 टक्के वाढू शकतो. आयएमएफने आपल्या अहवालात म्हटले आहे की, अंदाजांचे पुनरावलोकन फक्त भारताबद्दल आहे, जिथे जीडीपी दुसऱ्या तिमाहीत अंदाजापेक्षा जास्त घट झाली आहे.\n2019 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 4.2% होता\nरिपोर्टनुसार, 2019 मध्ये भारताचा जीडीपी विकास दर 4.2% होता. गेल्याच आठवड्यात आयएमएफने म्हटले की या आर्थिक वर्षात भारताची जीडीपी 9.6 टक्क्यांनी घसरू शकेल. सध्या भारताची परिस्थिती खूपच वाईट आहे, जी आपण यापूर्वी कधीच पाहिली नव्हती.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00350.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%AA%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82%E0%A4%A8_(%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5)", "date_download": "2020-10-31T17:15:06Z", "digest": "sha1:WCVKTXZLY4ARTTXAXTVEJDUBKL4CSVTU", "length": 5848, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नेपच्यून (रोमन देव) - विकिपीडिया", "raw_content": "\nहा लेख रोमन देव \"नेपच्यून\" याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, नेपच्यून (निःसंदिग्धीकरण).\nरोम येथील त्रेवी कारंज्यापाशी असलेला नेपच्युनाचा पुतळा\nनेपच्यून (लॅटिन: Neptūnus) हा रोमन मिथकशास्त्रांनुसार पाणी व समुद्रांचा अधिपती असलेला देव आहे. तो ज्युपिटर व प्लूटो यांचा भाऊ आहे. ग्रीक मिथकशास्त्रांमधील पोसायडनाशी नेपच्युनाच्या व्यक्तिरेखेचे साधर्म्य आहे.\nग्रीक दैवते झ्यूस हिअरा पोसायडन डीमिटर हेस्तिया ऍफ्रडाइटी अपोलो ऍरीस आर्टेमिस अथेना हिफॅस्टस हर्मीस\nरोमन दैवते ज्युपिटर जुनो नेपच्यून सेरेस व्हेस्टा व्हीनस मार्स डायाना मिनर्व्हा व्हल्कन मर्क्युरी\n१ : समान स्तंभातील दैवते दोन्ही मिथकशास्त्रांमध्ये एकसारखीच आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २१:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%B5%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:37:34Z", "digest": "sha1:PS7PZ6XTWWEGSLVVLNUBPULFMKXX7LNW", "length": 6750, "nlines": 137, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पलवल जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n२८° ०९′ ००″ N, ७७° १९′ ४८″ E\n१,३५९ चौरस किमी (५२५ चौ. मैल)\n७६१ प्रति चौरस किमी (१,९७० /चौ. मैल)\n६० मिलीमीटर (२.४ इंच)\n१०० मिलीमीटर (३.९ इंच)\nहा लेख पलवल जिल्ह्याविषयी आहे. पलवल शहराबद्दलचा लेख येथे आहे.\nपलवल हा भारताच्या हरियाणा राज्यातील जिल्हा आहे.\nयाचे प्रशासकीय केंद्र पलवल येथे आहे.\nअंबाला विभाग • गुरगांव विभाग • हिस्सार विभाग • रोहतक विभाग\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • पलवल • पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • महेंद्रगढ • मेवात • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nअंबाला • कर्नाल • कुरुक्षेत्र, हरियाणा • कैथल • गुरगांव • जिंद • झज्जर • नर्नौल • पलवल• पंचकुला • पानिपत • फतेहाबाद • फरीदाबाद • भिवनी • यमुना नगर • रेवारी • रोहतक • सिर्सा • सोनेपत • हिस्सार\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ जानेवारी २०१७ रोजी १७:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्या���्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/06/blog-post.html", "date_download": "2020-10-31T15:28:32Z", "digest": "sha1:XAV375P3I4U5OR4TJKEXZPMO3ZMSA4EQ", "length": 3239, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - प्लॅस्टीक वापर | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - प्लॅस्टीक वापर\nविशाल मस्के ८:१४ म.पू. 0 comment\nघातक आहे, बाधक आहे\nयाची खात्री झालेली आहे\nप्लॅस्टीक बंदी केलेली आहे\nकुणी केले समर्थन तर\nकुणी जोक मारून हसत आहे\nप्लॅस्टीक टू पॉलिटीक्स असा\nवाढलेला वापर दिसत आहे\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/civic/seven-injured-because-of-short-circuit-in-wadala-11621", "date_download": "2020-10-31T15:53:21Z", "digest": "sha1:KU76XGF7IPVWQL6YQOFPCDXXYVX7FNKD", "length": 8446, "nlines": 121, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वडाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे सात जण जखमी | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nवडाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे सात जण जखमी\nवडाळ्यात शॉर्ट सर्किटमुळे सात जण जखमी\nBy मुंबई लाइव्ह टीम सिविक\nवडाळा (पू.) बरकतअली नाका येथील आनंदवाडी पहिली गल्ली येथून उच्च दाबाचा विद्युत प्रवाह असणाऱ्या टाटा पॉवर कंपनीच्या तारेला अचानक शनिवारी दुपारी साधारण 2 वाजेच्या दरम्यान शॉर्ट सर्किट झाल्याने 15 घरांचे विद्युत मीटर उडाले. यामध्ये 4 घरांचे नुकसान झाले, तर यात सात जण किरकोळ जखमी झाल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि वडाळा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.\nवडाळा (पू.) येथील आनंदवाडी पहिली गल्ली येथे दुपारच्या सुमारास अचानकच एक मोठा आवाज झाला आ���ि घरातील टीव्ही, फ्रीज, पंखे, विद्युत मीटर आदी विद्युत उपकरणे उडाली. उच्च दाबाच्या तारेच्या शॉर्ट सर्किटच्या पेटत्या ठिणग्या उडाल्याने सात जण जखमी झाले. निहार कामतेकर (6), अंकुश कांबळे (8), साक्षी ओझा (8), हर्षदा कांबळे (12), साहिल ठाकूर (16), तृप्ती कुरळकर (18) आणि प्रतिज्ञा कुरळकर (21) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. या घटनेत 15 घरातील विद्युत मीटर बंद झाले असून बाबुराव कामतेकर, बाळकृष्ण कुरळकर, अन्वर खान, विलास जाधव यांच्या घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.\nबेस्टचा विद्युत प्रवाह करणारी मुख्य तार आनंदवाडी पहिली गल्ली येथे आहे. पूर्वी केवळ याच चाळीतील नागरिकांना या विद्युत प्रवाहामधून पुरवठा करण्यात येत होता, परंतु वाढती लोकसंख्या आणि जवळच सुरू असलेल्या खासगी कामासाठी येथून विद्युत पुरवठा बेस्ट प्रशासनाने दिल्याने ओव्हरलोड होऊन ही घटना घडली.\n- मनोहर शेळके, स्थानिक रहिवासी\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nक्रेन दुर्घटनेमुळे पश्चिम द्रतगती मार्ग ठप्प, अपघातात एका महिलेचा मृत्यू\nमास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल\nप्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/crime/70-year-old-elder-arrested-for-running-sex-racket-30988", "date_download": "2020-10-31T15:21:48Z", "digest": "sha1:BVITDQKHQFQDBHSZYMFNEVIKIE77GWFS", "length": 7436, "nlines": 122, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "वरळीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला अटक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nवरळीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला अटक\nवरळीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या वृद्धाला अटक\nBy मुंबई लाइव्ह टीम क्राइम\nफायनान्स कंपनीच्या नावाखाली वरळी परिसरात एसआरए इमारतीत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या रामिक भाई पटेल (७०) या वृद्धाला समाजसेवा शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी त्याच्या ताब्यात���न तीन मुलींची सुटका केली असून त्यातील एक मुलगी अल्पवयीन आहे.\nवरळीच्या महालक्ष्मी को आॅप. सोसायटीत पटेलने तीन महिन्यांपूर्वी गजलक्ष्मी फायनान्स नावाने कंपनी सुरू केली होती. मात्र फायनान्स कंपनीच्या नावाखाली त्याने तेथे वेश्याव्यवसाय सुरू केला होता. भाड्याने घेतलेल्या खोलीत तीन खोल्या काढून हा देहविक्रीचा कारभार सुरू होता. याबाबतची माहिती स्थानिक समाजसेवकाने मुंबई पोलिसांच्या समाजसेवा शाखेला दिली. त्यानुसार पोलिसांनी धाड टाकून पटेलला ताब्यात घेतले. पटेलच्या घरातून पोलिसांनी तीन मुलींसह दोघा जणांना ताब्यात घेतलं अाहे. या प्रकरणी समाजसेवा शाखेचे पोलिस अधिक तपास करत आहेत.\nप्रसिद्ध निर्माती एकता कपूरच्या घरात चोरी, नोकरांवर संशय\nवैभव राऊतसह ११ जणांविरोधात दोषारोपपत्र सादर\nसेक्स रॅकेटवृद्घअटकफायनान्स कंपनीवरळीएसअारएसमाजसेवा शाखागजलक्ष्मी फायनान्स\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nक्रेन दुर्घटनेमुळे पश्चिम द्रतगती मार्ग ठप्प, अपघातात एका महिलेचा मृत्यू\nमास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल\nप्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00351.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T17:52:59Z", "digest": "sha1:JX6BSW6TXQDXWCGEC65GUDKM2RSTV3QO", "length": 3988, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बारमेरला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख बारमेर या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nराजस्थान ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थानमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nबारमेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (राज्यानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nबारमेर (लोकसभा मतदारसंघ) ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील राष्ट्रीय महामार्गांची यादी (क्रमांकानुसार) ‎ (← दुवे | संपादन)\nराष्ट्रीय महामार्ग १५ ‎ (← दुवे | संपादन)\nअमृत नहाटा ‎ (← दुवे | संपादन)\nभारतातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Diabetes/367-DrySkin?page=3", "date_download": "2020-10-31T16:27:08Z", "digest": "sha1:ES5XMX2A5CDJKYK6HD7ZNTJTFK5LJYFB", "length": 3098, "nlines": 36, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\n#आयुर्वेद उपचार#कोरडी त्वचा#स्नायू वेदना\n‘’स्वस्थस्य स्वास्थ रक्षणम् च’’ या आयुर्वेदाच्या ध्येय प्राप्तीसाठी आपण ऋतुचर्येचे पालन करतो आणि म्हणुनच प्रत्येक सण हा आपण तद्तद् ऋतुचर्येचे द्योतक समजुनच साजरा करतो. हेमंत व शिशिर ऋतुत येणारी रुक्षता हि स्नेह गुणाने दुर करण्यासाठी संक्रांतीच्या सणास आपण स्नेहयुक्त तिळगुळ वाटुन एकमेकांत स्नेहभावाची देवाणघेवाण करतो.\nया शीत ऋतुतील रुक्षता कमी करण्यासाठी स्नेहन (औषधीयुक्त तैलाने मालिश) स्वेदन (स्टीम बाथ) करावयास हवे. त्वचा (स्पर्शेंद्रीय) हा शरीरीतील सर्वांत मोठा अवयव असुन या ठिकाणी वायु (वातदोष) अधिक असतो. तेल वातनाशक असल्याने स्नेहन हितकारी ठरते . तसेच स्नेहन-स्वेदनाचे अनेक फायदे आहेत जसे, वर्ण-कांति उजळणे, जठराग्नी वर्धन, निद्रा प्राकृत होणे, मानसिक ताण कमी होणे, उत्साहवर्धन तारुण्य टिकवणे..\nचला तर मग ऋतुचर्येचे नियम पाळुय़ात...\nस्नेहभावने आरोग्याचे वाण स्विकारु या.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.71, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/chamakdar-divas/", "date_download": "2020-10-31T15:27:16Z", "digest": "sha1:QK4LZKJZUFJMBE7RMJDPOOTUIMD44S6Q", "length": 12409, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "भोलेनाथा ची कृपा 3 राशी ला देणार संजीवनी, बदलून जाणार अवघे जीवन", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी ��ूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/भोलेनाथा ची कृपा 3 राशी ला देणार संजीवनी, बदलून जाणार अवघे जीवन\nभोलेनाथा ची कृपा 3 राशी ला देणार संजीवनी, बदलून जाणार अवघे जीवन\nMarathi Gold Team 4 weeks ago राशिफल Comments Off on भोलेनाथा ची कृपा 3 राशी ला देणार संजीवनी, बदलून जाणार अवघे जीवन 6,785 Views\nआपल्या जीवना मध्ये अनेक बदल लवकरच पाहण्यास मिळणार आहेत. भगवान भोलेनाथ यांची भक्ती आपल्या जीवनाला आकार देईल. आपल्या सर्व दुःखांचा अंत होईल आपल्या जीवना मध्ये अनंत सुखांची प्राप्ती होईल.\nआपले कुटुंब हे आपली शक्ती आहे. आपल्या कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. एखादे घाईगडबडीत उचलले गेलेलं पाऊल आपल्याला नुकसान करू शकते, त्यामुळे आपण पूर्ण विचारपूर्वक निर्णय घ्यावा. कोणतीही घाईगडबड करणे टाळावे.\nआपल्या जीवनात नेहमी बदल घडत असतात ज्यांचा आपल्याला स्वीकार करावाच लागतो. आपल्या जीवनात देखील काही सकारात्मक बदल पाहण्यास मिळणार आहेत ज्यामुळे आपल्याला आनंद होईल.\nआपल्याला यशाचा मार्ग प्राप्त होईल ज्यावर पुढे जात आपण यशाच्या शिखरा पर्यंत पोहचाल. आपले यश हे इतरांना प्रेरणा देणारे ठरेल. येणारा काळ आपल्या नवीन शिकवण देऊन जाईल. ज्या शिकवणीचा लाभ आपण पुढील आयुष्यात मिळवाल.\nशिव शंकर भोलेनाथ यांची कृपा आपल्यावर राहील, भोलेनाथांचे नामस्मरण करून हाती घेतलेले कार्य आपण यशस्वीपणे पूर्ण कराल. आपल्या कामात येणारे अडथळे दूर होतील आणि आपले काम सुरळीत पूर्ण होईल.\nसमाजातील आपला मान सन्मान आणि कुटुंबाची प्रतिष्ठा वेगाने वाढेल. अनेक लोक आपल्याकडून मदतीची अपेक्षा करतील. आपण देखील शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न कराल. वाद विवादा पासून दूर राहणे आपल्या हिताचे राहील.\nआपल्याला जीवना मध्ये नवीन आनंद मिळण्याची शक्यता आहे जो यापूर्वी आपल्याला आयुष्यात कधीच मिळाला नाही. आपल्या अनेक वर्षा पासून असलेल्या इच्छा लवकरच पूर्ण होण्याचा योग आहे.\nभोलेनाथांच्या कृपेने आपल्याला अचानक धन लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. आपण केलेल्या प्रयत्नाला आपल्या अपेक्षे पेक्षा अनेक पटीने अधिक यश मिळू शकते ज्यामुळे आपणास अतिरिक्त धन लाभ होण्याची शक्यता आहे.\nबिजनेस आणि नोकरी करणाऱ्या लोकांनी आपल्या कार्यक्षेत्रात मेहनत घेत राहिले पाहिजे ज्याचा लाभ आपल्याला लवकरच मिळणार आहे. ज्यामुळे आपले आयुष्य सोन्या प्रमाणे चमकणार आहे.\nभोलेनाथांची कृपा ज्या 3 राशीवर झाली आहे त्या भाग्यवान राशी कन्या, मकर आणि कुंभ या आहेत. या राशीचे जीवन विजेच्या प्रकाशा प्रमाणे झटक्यात चमकणार आहे. आपण आपली भोलेनाथांची भक्ती आणि त्यांच्या वरील श्रद्धा कमी होऊ देऊ नये. जय भोलेनाथ.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious संकष्टी चतुर्थी वर बनला वज्र योग, या राशी साठी राहणार उत्तम, इतर राशी ला होणार त्रास\nNext या 5 राशी चे दुःख दूर होणार, नशिबा च्या साथी ने घर आणि गाडी चे स्वप्न पूर्ण होणार\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/arnala-fort-marati-information-map.html", "date_download": "2020-10-31T16:32:27Z", "digest": "sha1:VJUFYXCYMMKBZPFSIJBRMJXWHPOHPJ4F", "length": 9178, "nlines": 47, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "अर्नाळा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nअर्नाळा हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.अर्नाळा बेटाच्या वायव्येस हा जलदुर्ग आहे. उत्तर कोंकणातील वैतरणा नदी या किल्ल्याजवळ समुद्रास मिळते, त्यामुळे येथून खाडीच्या सर्व प्रदेशावर येथून नजर ठेवता येत असे.\nचारही बाजूने पाणी असणारा अर्नाळा हा जलदुर्ग गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने १५१६ मध्ये बांधला. १५३० मध्ये पोर्तुगीजांनी हा किल्ला जिंकून अनेक नवीन बांधकामे केली. १७३७ मध्ये, सुमारे दोनशे वर्षांच्या पोर्तुगीज सत्तेनंतर हा किल्ला १७३७ मध्ये मराठयांच्या ताब्यात आला. पहिल्या बाजीरावांनी या किल्ल्याची पुनर्बांधणी केली. १८१७ मध्ये हा किल्ला इंग्रजांच्या ताब्यात गेला.\nअर्नाळा किल्ला चौकोनी असून सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या किल्ल्याचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर असून, तटबंदीमध्ये असलेले एकूण नऊ बुरूज आजही ठामपणे उभे आहेत. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. दरवाजावर खालील शिलालेख आढळतो:\n'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा\nया शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. महमूद बेगडा (की मलिक तुघाण) आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता. किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत.\nकिल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानीमातेची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्याआहेत. तळ्यातले पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी, तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार मुख्यत: कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिकामातेचे मंदिर आहे.\nपश्चिम रेल्वेच्या मुंबई उपनगरी रेल्वेवर असलेल्या विरार या रेल्वे स्टेशनापासून अर्नाळा गाव अंदाजे १० कि.मी. असून तेथे जाण्यास महापालिकेची बस, एस. टी. बस व रिक्षा यांची सोय आहे. समुद्रकिनाऱ्यापासून होडीने किल्ल्यावर जावे लागते. ह्या होड्या सकाळी ६.०० ते दुपारी १२.३० व संध्याकाळी ४.०० ते ७.०० या वेळेतच आपल्याला किल्ल्यावर घेऊन जातात. इतर वेळी कोळ्यांच्या बारक्या होडक्यांनी किल्ल्यावर जाता येते.समुद्रकिनाऱ्यावर सुरूची बने आणि फळझाडांच्या बागा आहेत.सुट्टीच्या दिवशी हा किनारा हौशी पर्यटकांनी भरलेला असतो, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय येथेच होऊ शकते, किल्ल्यावर काहीही मिळत नाही.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.phulybao.com/mr/Children-luggages", "date_download": "2020-10-31T16:16:30Z", "digest": "sha1:Y27462IJBSMZLQ7XYXHSETMPFG4CNSDA", "length": 3253, "nlines": 66, "source_domain": "www.phulybao.com", "title": "मुले Luggages, घाऊक मुले Luggages पुरवठादार आणि उत्पादक -Phu Ly Bao Co. लि", "raw_content": "\nआपण येथे आहात: मुख्यपृष्ठ>उत्पादन>मुलांचे सामान\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 001\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 005\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 009\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 010\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 011\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 012\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 014\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 017\nलहान मुलांसाठी लाइटवेट रोलिंग सामान : बाल 018\nआमचा नवीन विकास तपासण्यासाठी प्रथमच तुमचा मेलबॉक्स प्रविष्ट करा.\nफु ल्य बाओ कंपनी लिमिटेड (पीएलबी) इंग्रजी पत्ता: --१ - Street Street स्ट्रीट नंबर १ बी, बिन्ह ट्राय डोंग बी, बिन्ह टॅन जिल्हा, हो ची मिन्ह सिटी, व्हिएतनाम\nसोमवार - शनिवार (सकाळी 8.30 वाजता - 17.00 वाजता)\nई-मेल वॉट्स फोन शीर्ष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1999/10/2598/", "date_download": "2020-10-31T16:27:58Z", "digest": "sha1:R3CWOCBQILMQECXA3SK5QAICHT45AW7C", "length": 26101, "nlines": 99, "source_domain": "www.sudharak.in", "title": "पत्रव्यवहार – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nसंपादक, आजचा सुधारक, यांस\nजून महिन्याच्या अंकातील श्री. किर्लोस्कर, श्री. पांढरे यांचे पत्र आणि संपादकीय मला खूप आवडले. श्री. किर्लोस्करांचा लेख चांगला आहे असे म्हणणे म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेणे होय. त्यांचे भारतीय संस्कृती आणि बुद्धिवाद आणि चार्वाक ही नाटके माझ्या संग्रही आहेत.\nपरंतु त्यांनी मूर्तिभंजक होण्यास सांगितले आहे ते मात्र तितकेसे पटत नाही. याबाबत लो. टिळकांची गोष्ट सांगतो. लोकमान्य टिळकांकडे एकदा शिवराम महादेव परांजपे गेले आणि त्यांना म्हणाले की, “तुम्ही सशस्त्र लढ्याची घोषणा का करीत नाही” त्यावर टिळक म्हणाले, “तू मला ५०० माणसे अशी आणून दे, की जी मरावयास तयार आहेत.” बहुदा श्री. किर्लोस्करांना ही गोष्ट माहीत असेल.\nतुमच्या संपादकीयाबद्दल मला जास्त माहिती वाचकांसाठी द्यावयाची आहे. मरहूम मौलाना अबुल कलाम आझाद यांची आई अरबी वंशाची होती आणि त्यांचा जन्म मक्केला झाला होता. त्यांना भारत सरकारने ‘भारतरत्न’ ही अत्युच्च पदवी दिली होती.\nजगात ठिकठिकाणी जे भारतीय श्रेष्ठ पदांवर आहेत; त्यांची नावे अशी आहेत- १) वासुदेव पांडे – त्रिनिनादचे पंतप्रधान. २) महेंद्र चौधरी – फिजीचे पंतप्रधान. ३) देवेन् नायर – सिंगापूरचे राष्ट्रपती. ४) राजरत्नम् – मलेशिआचे परराष्ट्रमंत्री आहेत.\nब-याच वेळा घराणेशाहीबद्दल बोलले जाते. परंतु त्यावेळी असे लक्षात घेतले जात नाही की, कोणतीही व्यक्ती ज्या परिस्थितीत किंवा वातावरणात वाढते त्याचेच संस्कार त्या व्यक्तीवर होतात. वास्तविक शिवाजीच्या नातवाला तलवार कशी धरावी हे सुद्धा माहिती नव्हते. तसेच भोसले घराण्या��� अनेकजण दत्तकपुत्र आहेत तरीसुद्धा आजही भोसले घराण्यातील व्यक्तीला मान दिला जातो. इतकेच नव्हे तर शिवाजीचे मूल्यमापन करणा-या पंढरीनाथ रानड्यांना विद्यापीठाच्या इतिहासाच्या. प्रमुख-पदावरून काढून टाकण्यात येते. ३०० वर्षांनंतर शिवाजीच्याच नावाने मते मागितली जातात ही व्यक्तिपूजा नव्हे काय\nमला विदर्भातील फारशी माहिती नाही. परंतु काकासाहेब खाडिलकरांची पणती, टिळकांचा पणतू, काकासाहेब गाडगीळांचा नातू, विखे पाटलांचा नातू, पवारांचा पुतण्या, प्रबोधनकार ठाक-यांचे नातू इ.ना. मान दिला जातोच ना मग तो नेहरू घराण्यातील व्यक्तीला का द्यावयाचा नाही मग तो नेहरू घराण्यातील व्यक्तीला का द्यावयाचा नाही ती जर कर्तबगार नसेल तर आपसूकच फेकली जाईल. राजकारण म्हणजे एखादी पेढी अथवा फार्म नव्हे. त्यात कर्तबगारी सिद्धच करावी लागते.\nअनेक उद्योजकांचे वंशज त्यांचा धंदा चालवितात. वैद्यक किंवा वकिली हा व्यवसाय करणारीसुद्धा अनेक घराणी आहेत. त्यात काय चूक आहे\nपरदेशी व्यक्ती येथील गुप्त माहिती परदेशात देतील असे म्हणणे तर एकदम चूक आहे. आजपर्यंत हेरगिरी करण्याबद्दल जे लोक दोषी ठरविले, त्यांमध्ये – ८०% लोक अस्सल हिंदू होते. तसेच पैशांचे गैरव्यवहार झाले, ते करणारेसुद्धा हिंदूच आहेत. चोरट्या व्यापारात मात्र हिंदू-मुस्लिम समसमान आहेत.\nशिवाजीबद्दल लोकांना फार आकर्षण आहे. परंतु त्याचे सरदारसुद्धा मुस्लिमांना मिळाले होते.\nखरी गोम अशी आहे की, नेहरू घराण्यातील व्यक्ती आली तर तिचा कल समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता ह्याकडे राहील ही भीती या लोकांच्या मनात असते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका तरी नेत्याने पं. नेहरूचे वाङ्मय विशेषतः Society & Science ह्या मासिकातील लेख वाचले आहेत का ते जर वाचले तर पं. नेहरूंच्या बुद्धिमत्तेची झेप त्यांना कळून येईल.\nबॅ.आंबेडकरांचे अर्थविषयक लेख आणि डॉ. गोपाळ राणे यांचे नववसाहतवाद हे पुस्तक वाचून जर ‘स्वदेशी जागरण मंच’ कार्य करणार असेल तर आमचा पाठिंबाच आहे. परंतु आज असे दिसते की, मुंबईत ७५० कोटी खर्च करून उड्डाणपूल बांधतात. आणि खेडेगावात रस्तेसुद्धा नाहीत. मुंबईला अनेक हॉटेल्समध्ये पोहण्याचे तलाव आहेत. आणि खेडेगावांतील लोकांना पिण्याचे शुद्ध पाणीही नाही.\nसध्याची चंगळवादी संस्कृती ज्यांना बदलावयास नको आहे, तेच लोक नेहरूंच्या घराणेशाह���ला विरोध करीत आहेत.\nसंपादक, आजचा सुधारक, यांस\nश्री. ढाकुलकरांच्या लेखात खूप तळमळ व झालेल्या अन्यायाबद्दल चीड आहे हे मला समजते. (एप्रिल, जुलै ९९). तरी पण त्यांना काय म्हणावयाचे आहे त्याचा पूर्णपणे मला बोध होत नाही म्हणून हे पत्र.\nचातुर्वर्ण्य-पद्धतीबद्दल ब्राह्मणांना दोष, संतांचा वारकरी पंथ व त्याची थोरवी, म. फुले व आंबेडकर यांचे कार्य याविषयीचे त्यांचे मुद्दे मला मान्य आहेत.\nलेखातील पुढील वाक्यांचा संदर्भ लागत नाही.\nअ) बाळासाहेब ठाकरे यांचे बोलणे व ब्राह्मणवाद यांचा काय संबंध\nब) “आजच्या ‘सुसंस्कृत झालेल्या स्त्रिया ‘सु’इंग्रजी झालेल्या स्त्रियांच्या मेळाव्यात पौरोहित्य (इ. इ.) करू लागल्या आहेत” ह्या विधानाचा संदर्भ काय ह्या वाक्यात उपहास आहे हे कळते. परंतु तो उपहास का\nश्री. ढाकुलकर म्हणतात, पौरोहित्य करणा-या वर्गात आ. सु. चा वाचकवर्ग आहे. तो असेलही. ह्या स्त्रियांनी पौरोहित्य करणे केवळ आ. सु. वाचून थांबवावे किंवा एरवीही करू नये असे ढाकुलकरांना म्हणावयाचे आहे काय\nस्त्रियांनी पौरोहित्य करणे हा स्त्रीमुक्तीचा एक टप्पा आहे असे मी मानते. आज एके काळी शुद्रच मानल्या गेलेल्या स्त्रिया पौरोहित्य करू लागल्या तर इतर जातींनीही ते का करू नये निदान स्वतःच्या, आपआपल्या जातीत तरी\nआज वेद, संस्कृत वगैरे वाचायला व त्यांचा अभ्यास करायला सर्वांनाच परवानगी आहे. श्री. ढाकुलकरांचा पौरोहित्य, भजनकीर्तन यांना विरोध आहे की त्याचा मक्ता ब्राह्मणांनी घेतलेला होता याला विरोध आहे\nपंडे, बडवे इ. भाविकांच्या भावनेचा छळ करतात” अशी ढाकुलकरांची तक्रार आहे. पण मग त्या छळाला भविकांनी बळी पडण्याची चूक करू नये. पंडे, बडवे\nआपले पोट भरण्यासाठी जन्मभर जे करीत आले ते करणारच.\nह्या जगात आजवर कुणीही आपल्या हातातली सत्ता स्वतःहून सोडलेली नाही. परंपरेची मानसिक व्यसने, लाचार आदत ही दारूसारखी आहेत. दारू पिणारयाला स्वतःलाच ती प्रयत्न करून सोडावी लागते.\nमनुस्मृती, पुराणे वगैरे ब्राह्मणांनी शेकडो वर्षांपूर्वी लिहिली व विषमता रूढ केली. त्याला आजचे ब्राह्मण जबाबदार नाहीत. तरी पण आजचा ब्राह्मणवर्ग व इतर उच्चवर्णीय मानल्या गेलेल्या जमाती पूर्वजांनी केलेल्या अन्यायाची सामुदायिक किंमत मोजतच आहेत.\nअप्रगतांसाठी कॉलेजातील राखीव जागा, शिष्यवृत्या, राखीव नोक-या ही एक प्रकारची सामुदायिकरीत्या मोजलेली किंमतच आहे. (समानता निर्माण करण्यासाठी, समाजहितासाठी ती किंमत मोजणे आवश्यकही आहे.)\nब्राह्मण चातुर्वर्ण्यपद्धतीचे शिल्पकार होते म्हणून त्यांच्या नशिबी जास्त दोष येतो हे खरे आहे. पण ही विषमता अगदी अस्पृश्य मानल्या गेलेल्या जातींतही होती हे लक्षात घेतले पाहिजे. उच्चनीचतेचा खेळ अगदी सर्वांत कनिष्ठ मानली गेलेली जात सोडून सगळेच खेळत होते. (अगदी तळागाळात होत्या कनिष्ठ जातीच्या स्त्रिया.)\nअगदी प्रगत ब्राह्मणेतर माणसांत अजूनही मला एक प्रकारचा न्यूनगंड दिसून येतो. (ब्राह्मणाच्या मुलीशी ब्राह्मणेतराने लग्न केले तर “चांगली ब्राह्मणाची पटकावली म्हणतात.” ते का\n“ब्राह्मणेतर जमातींनी स्वतःच्या मनातला न्यूनगंड काढून स्वतःला ब्राह्मणांच्या समान मानणे” ही चातुर्वण्र्याचे व जातींचे मानेवरचे जू फेकून देण्याची पहिली महत्त्वाची पायरी आहे.\n( स्त्रीपुरुष, काळेगोरे ह्यांच्या बाबतीत हाच नियम लागू पडतो.)\nअगदी पत्नी ब्राह्मण असेल व नव-याच्या मनात स्वतःच्या जातीचा न्यूनगंड असेल तर मुलांच्यामध्ये तो उतरतोच. न्यूनगंडाबरोबर राग, द्वेष वगैरे हानिकारक भावना येतात. अमेरिकेतील आधुनिक पिढी ह्या भावनांना “निगेटिव्ह एनर्जी” म्हणते. अशा जळफळाटाने काही निष्पन्न होत नाही.\nआ. सु. चा वाचकवर्ग प्रामुख्याने ब्राह्मण असला तर काय बिघडले जेवढे ब्राह्मण विवेकवादी असतील तेवढे उत्तमच आहे. ब्राह्मण नसलेल्या वाचकलेखकांची संख्या वाढवण्याची जरुरी आहे. (हा लेखकवाचकवर्ग ब्राह्मण आहे हे कुणी कसे ठरवले हे मात्र मला कळत नाही.)\nश्री. रिसबूड यांच्या पत्रात “पूर्वजांनी पापे केली त्याचे प्रायश्चित म्हणून रु आजच्या ब्राह्मणसमाजाने मागे मागे राहावे अशी कुणाची अपेक्षा असल्यास ती पुरी करण्याची. . . . .” वगैरे लिहिले आहे. हे विधान त्यांनी श्री. ढाकुलकर यांच्या कोठल्या मुद्द्यांमुळे केले ते मला समजले नाही. तरी पण येवढेच लिहिते की ब्राह्मणवर्ग मागे पडण्यात ब्राह्मणवर्गाचे, देशाचे, समाजाचे किंवा अब्राह्मणांचेही हित नाही. समाजाचे ध्येय सर्वांना आपली उन्नती करून घेण्याची संधी मिळावी, पुरेसे अन्न, निवारा व कपडे घेण्याइतपत तरी पैसे मिळावेत हे आहे (किंवा असावे).\nयुगांडातल्या भारतीयांना ढकलून देशाबाहेर काढल्यावर आता त्यांना आमिषे द��खवून परत बोलावण्याचे प्रयत्न चालले आहेत. समाजातला शिक्षित, व्यापारी वर्ग नाहीसा केला तर समाजाचा कसा सत्यानाश होतो त्याचे हे उदाहरण आहे.\nश्री. ढाकुलकरांनी पुढील मुद्द्यांचाही खुलासा करावा ही विनंती :\n१) विद्रोही लेख म्हणजे कसा\n२) ब्राह्मण्यवाद व ब्राह्मण यांच्या व्याख्याही लिहाव्यात.\nस्फुट लेख (ऑ. ९९) मध्ये “हिंदू कोणाला म्हणावयाचे” हा प्रश्न भारताचे कायदे किंवा जातीची पद्धत यांच्याशी निगडित ठेवण्याची काय जरुरी आहे\nजे स्वतःला हिंदू मानतात ते हिंदू” हे समीकरण चुकीचे आहे काय\nपरदेशातील हिंदूंना कोठली जात स्वीकारणार” हा प्रश्न त्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा नाही.\nपरस्परविरोधी (धार्मिक) विचारसरणीचे लोक स्वतःला हिंदू म्हणवतात हे खरे आहे. पण तसेच परस्परविरोधी विचारांचे इतर धर्मीय पण आहेत. एकमेकांना एका काळी जाळणारे कॅथलिक व प्रॉटेस्टंटस् स्वतःला ख्रिस्ती म्हणवितात. शिया व सुन्नी यांचे संघर्ष चालू असताना ते स्वतःला मुसलमान म्हणवितात.\nजगात वेगवेगळ्या धर्मीयांची संख्या मोजली जाते तेव्हा “विवेकवादी” ही संज्ञा अजून तरी मी वाचलेली नाही. धर्माशी निगडित असे राजकीय व सामाजिक महत्त्वाचे निर्णय घेण्याची पद्धत अजूनही प्रचलित आहे. परिणामी हिंदूंची संख्या कमी झाल्यास त्यांचे नुकसान होईल. हा एक मुद्दा सोडल्यास हिंदूच्या संख्येचे मलाही महत्त्व वाटत नाही.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/05/3708/", "date_download": "2020-10-31T17:14:42Z", "digest": "sha1:LSEJEJ6M5LR2LIB3CQ2BKOYEQLQBXFCR", "length": 60558, "nlines": 104, "source_domain": "www.sudharak.in", "title": "शेतीचे जागतिकीकरण, दारिद्र्यनिर्मूलन व शासनाची भूमिका – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nशेतीचे जागतिकीकरण, दारिद्र्यनिर्मूलन व शासनाची भूमिका\n१९९४ च्या एप्रिल महिन्यात जेव्हा भारत सरकारने डब्ल्यूटीओमध्ये आंतरराष्ट्रीय शेती करारांवर सह्या केल्या तेव्हा देशातील वातावरण खूपच तापले होते. या करारावर सह्या करून सरकारने भारतीय शेतीवर मोठे गंडांतर आणले आहे अशी तीव्र टीका विरोधी पक्षांकडून व पक्षबाह्य डाव्या उजव्या संघटनांकडून करण्यात आली. देशातील शेतकऱ्यांच्या संघटनादेखील ह्या प्रश्नावर विभागल्या गेल्या. उत्तर प्रदेशातील महेंद्रसिंग टिकैत यांची भारतीय किसान युनियन व कर्नाटकातील नंगँडस्वामी यांच्या नेतृत्वाखालील कर्नाटक राज्य रयत संघटना यांनी या कराराला पूर्ण विरोध दाखवला तर शरद जोशींच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रातील शेतकरी संघटने ने कराराला संपूर्ण समर्थन देत आर्थर डंकेल यांना शेतकरी संघटना आपला बिल्ला लावण्यासदेखील तयार आहे अशी घोषणा केली. हा एक अपवाद वगळता देशातील राजकीय वातावरण कराराच्या विरोधीच राहिले आहे. अर्थात् १९९४ च्या नंतरच्या काळाच्या तुलनेने आजचे वातावरण खूप बदलले आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे २००३ सालच्या सप्टेंबर महिन्यात मेक्सिको येथील कॅनकूनमध्ये झालेली डब्ल्यूटीओची ५ वी मंत्रिस्तरीय परिषद हे आहे. ही मंत्रिस्तरीय परिषद शेतीच्या जागतिकीकरणाच्या प्रश्नावरच कोसळली. प्रगत देशांच्या डब्ल्यूटीओवरील आजवरच्या प्रभावाला या परिषदेत पहिल्यांदा आह्वान देण्यात आले. या परिषदेची मोठी राजकीय कमाई म्हणजे जगातील ६३% शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ��या भारत, ब्राझील व चीन यांच्या नेतृत्वाखालील २० देशांचा ‘जी-२०’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या राजकीय शक्तीचा उदय. या घटनेने डब्ल्यूटीओमधील शेतीच्या जागतिकीकरणाच्या प्रश्नाला एक महत्त्वाचे राजकीय परिमाण लाभले. शेतीचे जागतिकीकरण व दारिद्र्यनिर्मूलनः एक संकल्पनात्मक चौकट\nआपण विविध विचारसरणी व आर्थिक संबंधांच्या अतिशय गुंतागुंतीच्या जगात राहत आहोत. अशा वेळेस देशाच्या दारिद्र्यनिर्मूलनाशी अंतर्निहितपणे जोडल्या गेलेल्या शेतीच्या जागतिकीकरणासारख्या संवेदनशील प्रश्नाकडे केवळ अर्थशास्त्रीय दृष्टिकोण बाळगून आपली भूमिका ठरवणे हे बाळबोधपणाचे ठरेल. आपले राजकीय भान जागृत असलेच पाहिजे. परंतु तरीदेखील आर्थिक विकासासंदर्भातील संकल्पनात्मक चौकटीची आपल्याला सत्याच्या जवळ जाण्यास मदत होऊ शकेल.\nआज प्रगत असलेले सर्व देश हे कृषिप्रधान अर्थव्यवस्थेच्या पलिकडे गेलेले आहेत. सुमारे १०० वर्षांपूर्वी अमेरिकेतील जवळ जवळ ४० टक्के लोक कृषिक्षेत्रात होते. आज ही लोकसंख्या ३ टक्क्यांहूनही कमी आहे. इतर प्रगत देशांची हीच अवस्था आहे. देशाचा विकास व कृषिक्षेत्रातून औद्योगिक क्षेत्रात जनसंख्येचे सामावले जाणे हे अंतर्निहितपणे एकमेकाशी जोडले गेलेले आहेत. आज जे देश श्रीमंत आहेत त्या देशांत कषिक्षेत्रावरील अवलंबन असणाऱ्या लोकांची संख्या कमी आहे व त्याचप्रमाणे ज्या देशांत कृषिक्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या लोकांचे प्रमाण जास्त आहे ते जगातील गरीब देश आहेत. भारतात शेतीवर अवलंबून असलेल्या जनसंख्येचे प्रमाण ६० टक्क्याहूनही जास्त आहे व भारत हा आजही गरीब देश आहे. ही अंतर्निहितता समजून घेण्यासाठी आपण आंतरराष्ट्रीय व्यापारावर अवलंबून नसलेल्या देशाचे उदाहरण घेऊ. (तसे पाहता भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापारातील हिस्सा आजही अत्यल्प आहे. तेव्हा हे उदाहरण भारतीय अर्थव्यवस्थेचेही असू शकेल.) क्ष देशातील बहुसंख्य लोक शेतीवर अवलंबून आहेत. या जनसंख्येला मिळणारे उत्पन्न अंतिमतः शेतीमधून होणाऱ्या संपत्तीच्या निर्मितीवर अवलंबून आहे. व (अन्नधान्य, फळे, दूध, भाजीपाला इत्यादी) ही संपत्ती निर्माण करण्याची संधी जमिनीच्या व श्रमाच्या उत्पादकतेवर अवलंबून असते.\nभारताचे दरडोई वार्षिक उत्पन्न २५,००० रुपयांपेक्षाही कमी आहे. म्हणजे एकंदर राष्ट्रीय उत्पन्न जर सर्वांना समान रीतीने वाटले तर प्रत्येकाला २५,००० रुपये वर्षाला मिळतील. प्रत्यक्षातील अफाट विषमता लक्षात घेतली तर देशातील तळातील जनता किती हलाखीचे जिणे जगते आहे याची कल्पना येऊ शकेल. पण ही कल्पनादेखील वास्तवदर्शी नाही. कारण देशाच्या एकंदर राष्ट्रीय उत्पन्नात कृषिक्षेत्राचा वाटा केवळ २३ टक्के इतकाच आहे. म्हणजे या क्षेत्रावर अवलंबून असलेल्या देशाच्या ६० टक्के जनसंख्येला एकंदर राष्ट्रीय उत्पन्नाच्या २३ टक्के इतकाच लाभ होतो. म्हणजे शेतीक्षेत्रातील दरडोई वार्षिक उत्पन्न रु.२५,००० ०.२३ = रु. ५,७५०/- इतकेच आहे. प्रत्यक्षातील विषमता लक्षात घेतली तर आता या देशातील शेतीवर अवलबून असलेल्या लोकसंख्येचे अफाट दारिद्र्य लक्षात येईल. हे दारिद्र्य दूर व्हायचे असेल तर दोन गोष्टी व्हाव्या लागतील. राष्ट्रीय संपत्तिनिर्मितीतील कृषिक्षेत्राचे प्रमाण वाढावे लागेल व शेतीवरील मोठी जनसंख्या औद्योगिक क्षेत्रात वेगाने सामावून घ्यावी लागेल. परंतु हे घडण्यासाठी शेतीची उत्पादकता वाढणे आवश्यक आहे; उत्पादकता जमिनीची व श्रमाची. हा मुद्दा जास्त स्पष्ट करण्याची गरज आहे. जास्त लोकसंख्या ज्या क्षेत्रावर अवलबून आहे त्या क्षेत्रातील लोकांचे जीवनमान उंचावलेले असू शकेल, पण हे होण्यासाठी जमिनीची व श्रमांची उत्पादकता वाढणे आवश्यक आहे, हे उघड आहे. भारतातील दरडोई जमीनधारणा अत्यल्प म्हणजे दरडोई ०.१६ हेक्टर इतकीच आहे. दर एकक श्रमातून जास्त संपत्ती जर निर्माण व्हायची असेल तर दरडोई जमीनधारणा वाढली पाहिजे व त्यासाठी लोकसंख्या मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्रात सामावली गेली पाहिजे. म्हणजेच औद्योगिक क्षेत्रातील मालाला मागणी वाढली पाहिजे जेणेकरून त्या क्षेत्रात श्रमाला मागणी वाढेल व लोकसंख्या कृषिक्षेत्रातून औद्योगिक क्षेत्रात सामाविली जाईल. पण औद्योगिक क्षेत्राचा विकास मोठ्या लोकसंख्येला झपाट्याने सामावून घेईल इतक्या वेगाने वाढण्याला मर्यादा आहे. आणि ती मर्यादा कृषिक्षेत्रावर अवलबून असलेल्या मोठ्या जनसमूहाच्या क्रयशक्तीची आहे. कृषिक्षेत्रावर अवंलबून असलेल्या मोठ्या जनसमूहाची क्रयशक्ती इतकी कमी आहे की त्या क्रयशक्तीचा मोठा भाग अन्नधान्याच्या खरेदीवरच खर्च होतो. मग औद्योगिक क्षेत्रातील उत्पादनाला मागणी कशी वाढणार हे होण्यासाठी कृषिक्षेत्रावर अवलंबून असलेल्या गरीब जनतेची क्रयशक्ती मोठ्या प्रमाणावर वेगात वाढणे आवश्यक आहे. आणि हे केवळ कृषिक्षेत्राची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता वाढवूनच होऊ शकते. म्हणजे शेतीची उत्पादकता हा दारिद्रयनिर्मूलनाचा मूलभूत मुद्दा ठरतो. यासाठी शेतीतील गंतवणूक वाढणे आवश्यक आहे. आणि येथे शेतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या खुलीकरणाचा मुद्दा येतो. शेतीमालाला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा जास्त भाव मिळाले तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची क्रयशक्ती वाढू शकते. शेती किफायतशीर ठरू लागल्याने शेतीतील खासगी गुंतवणूकही वाढू शकते. जलद शेतीविकासाला व म्हणून दारिद्र्यनिर्मूलनाला शेतीचा खुला आंतरराष्ट्रीय व्यापार चालना देऊ शकतो. हाँगकाँगमध्ये भरणाऱ्या जागतिक व्यापारसंघटनेच्या (थ.ढ.ज.) ६ व्या मंत्रिस्तरीय परिषदेत शेतीच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात प्रवेश करील. अशी अपेक्षा आहे. या मंत्रिस्तरीय परिषदेत शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय व्यापार खुला करणारा नवीन व अंतिम करार अस्तित्वात येईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात खालील तीन प्रश्न महत्त्वाचे ठरतात. १. शेतीच्या आंतरराष्ट्रीय कराराचा भारतीय शेतीवर विपरीत परिणाम झाला काय हे होण्यासाठी कृषिक्षेत्रावर अवलंबून असलेल्या गरीब जनतेची क्रयशक्ती मोठ्या प्रमाणावर वेगात वाढणे आवश्यक आहे. आणि हे केवळ कृषिक्षेत्राची संपत्ती निर्माण करण्याची क्षमता वाढवूनच होऊ शकते. म्हणजे शेतीची उत्पादकता हा दारिद्रयनिर्मूलनाचा मूलभूत मुद्दा ठरतो. यासाठी शेतीतील गंतवणूक वाढणे आवश्यक आहे. आणि येथे शेतीच्या आंतरराष्ट्रीय व्यापाराच्या खुलीकरणाचा मुद्दा येतो. शेतीमालाला जर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत देशांतर्गत बाजारपेठेपेक्षा जास्त भाव मिळाले तर शेतीवर अवलंबून असलेल्या लोकांची क्रयशक्ती वाढू शकते. शेती किफायतशीर ठरू लागल्याने शेतीतील खासगी गुंतवणूकही वाढू शकते. जलद शेतीविकासाला व म्हणून दारिद्र्यनिर्मूलनाला शेतीचा खुला आंतरराष्ट्रीय व्यापार चालना देऊ शकतो. हाँगकाँगमध्ये भरणाऱ्या जागतिक व्यापारसंघटनेच्या (थ.ढ.ज.) ६ व्या मंत्रिस्तरीय परिषदेत शेतीच्या जागतिकीकरणाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात प्रवेश करील. अशी अपेक्षा आहे. या मं��्रिस्तरीय परिषदेत शेतीमालाचा आंतरराष्ट्रीय व्यापार खुला करणारा नवीन व अंतिम करार अस्तित्वात येईल अशी अपेक्षा आहे. या संदर्भात खालील तीन प्रश्न महत्त्वाचे ठरतात. १. शेतीच्या आंतरराष्ट्रीय कराराचा भारतीय शेतीवर विपरीत परिणाम झाला काय २. आज थ.ढ.ज. मध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये कोणते विवाद्य, संवेदनशील मुद्दे आहेत २. आज थ.ढ.ज. मध्ये सुरू असलेल्या वाटाघाटीमध्ये कोणते विवाद्य, संवेदनशील मुद्दे आहेत ३. हाँगकाँगच्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनमत कसे हवे ३. हाँगकाँगच्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनमत कसे हवे (१)W.T.O. चा भारतीय शेतीवर परिणामः\nशेतीचे जागतिकीकरण व W.T.O. च्या शेतीकरारामुळे झालेले शेतीचे जागतिकीकरण यांत भेद करणे आवश्यक आहे. १९९१ ते २००२ पर्यंतच्या भारताच्या कृषिक्षेत्राच्या आयातनिर्यातीच्या आकडेवारीवरून खालील निष्कर्ष काढता येतील.\n१९९१ ते २००२ या काळात तांदूळ, फळे व भाजीपाला यांच्या निर्यातीत भरीव वाढ झाली आहे. तांदळाच्या निर्यातीच्या वाढीचा दर १९९९-२००२ या काळात कमी झाला. तरीदेखील ही निर्यात आंतरराष्ट्रीय शेतीकराराच्या अंमलबजावणी आधीपेक्षा (म्हणजे १९९१ ते १९९४) या कालखंडापेक्षा निश्चितच खूप जास्त आहे. फळे, भाजीपाला व काजू यांच्या निर्यातीत मात्र सातत्याने वाढ होत आहे. खाद्यतेल, कापूस व डाळी यांच्या आयातीत १९९४-२००२ या कालखंडात मोठी वाढ झाल्याचे आढळते. हा जागतिक व्यापार संघटनेचा परिणाम म्हणता येईल का याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. खाद्यतेल व कापूस यांच्या वाढत्या आयातीला थ.ढ.ज. ला जबाबदार धरता येणार नाही कारण आपल्याला आयातशुल्क वाढवण्याचा अवकाश असूनदेखील आपण हे आयातशुल्क लावलेले नाही. शेतीकराराच्या अंमलबजावणीनंतरदेखील भारताची आयातशुल्क लावण्याची सरासरी क्षमता खूप जास्त (११६%) इतकी आहे. दुधाच्या भुकटीचा अपवाद वगळता असा कोणताही शेतीमाल नाही ज्याची आयात W. T. O. च्या करारामुळे आपल्याला करावी लागली आहे. हीच गोष्ट निर्यातीच्या बाबतीतही खरी आहे. निर्यातीतील वाढ हीदेखील शेतीकराराच्या अंमलबजावणीमुळे झाली आहे असे म्हणता येणार नाही. हा शेतीच्या जागतिकीकरणाचा झालेला फायदा मात्र निश्चितच आहे. तांदळाच्या निर्यातीत झालेली वाढ हीदेखील प्रामुख्याने बासमती व��यतिरिक्त तांदळाच्या निर्यातीतील अडथळे दूर केल्यामुळे झालेली वाढ आहे. म्हणजे हा जागतिकीकरणाचा शेतकऱ्यांना झालेला लाभ निश्चितच आहे. पण W.T.O. चा हा थेट परिणाम म्हणता येणार नाही. हीच गोष्ट फळे, भाजीपाला यांच्या निर्यातीबाबत खरी आहे. या क्षेत्रावर जागतिकीकरणाचा अनुकूल परिणाम दिसू लागला आहे. परंतु हादेखील शेतीकराराचा झालेला फायदा असे म्हणता येणार नाही. शेतीकराराचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला आहे असे केव्हा म्हणता येईल याचे उत्तर नकारार्थी द्यावे लागेल. खाद्यतेल व कापूस यांच्या वाढत्या आयातीला थ.ढ.ज. ला जबाबदार धरता येणार नाही कारण आपल्याला आयातशुल्क वाढवण्याचा अवकाश असूनदेखील आपण हे आयातशुल्क लावलेले नाही. शेतीकराराच्या अंमलबजावणीनंतरदेखील भारताची आयातशुल्क लावण्याची सरासरी क्षमता खूप जास्त (११६%) इतकी आहे. दुधाच्या भुकटीचा अपवाद वगळता असा कोणताही शेतीमाल नाही ज्याची आयात W. T. O. च्या करारामुळे आपल्याला करावी लागली आहे. हीच गोष्ट निर्यातीच्या बाबतीतही खरी आहे. निर्यातीतील वाढ हीदेखील शेतीकराराच्या अंमलबजावणीमुळे झाली आहे असे म्हणता येणार नाही. हा शेतीच्या जागतिकीकरणाचा झालेला फायदा मात्र निश्चितच आहे. तांदळाच्या निर्यातीत झालेली वाढ हीदेखील प्रामुख्याने बासमती व्यतिरिक्त तांदळाच्या निर्यातीतील अडथळे दूर केल्यामुळे झालेली वाढ आहे. म्हणजे हा जागतिकीकरणाचा शेतकऱ्यांना झालेला लाभ निश्चितच आहे. पण W.T.O. चा हा थेट परिणाम म्हणता येणार नाही. हीच गोष्ट फळे, भाजीपाला यांच्या निर्यातीबाबत खरी आहे. या क्षेत्रावर जागतिकीकरणाचा अनुकूल परिणाम दिसू लागला आहे. परंतु हादेखील शेतीकराराचा झालेला फायदा असे म्हणता येणार नाही. शेतीकराराचा फायदा भारतीय शेतकऱ्यांना झाला आहे असे केव्हा म्हणता येईल जेव्हा या शेतीकरारामुळे प्रगत देशातील शेतकऱ्यांच्या सबसिडीमध्ये भरघोस कपात होईल व काही शेतीमालावर प्रगत देशांनी लावलेल्या आयातशुल्काच्या उंच भिंती कमी होतील. तेव्हा सबसिडीमध्ये कपात झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शेतीमालाच्या किंमतीमध्ये वाढ होऊन विकसनशील देशांतील शेतकऱ्यांची स्पर्धाशीलता वाढेल. या गोष्टी अजून व्हावयाच्या आहेत.\nयावरून आपण असा निष्कर्ष काढू शकतो की शेतीच्या जागतिकीकरणाचा अनुकूल परिणाम काही शे��ीमालांवर होत आहे. परंतु आंतरराष्ट्रीय शेतीकराराचा बरा अथवा वाईट असा ठळक परिणाम भारतीय शेतीवर झालेला नाही. (२) W.T.O. मध्ये सुरू असलेल्या वाटाघाटींमधील वादग्रस्त व संवेदनशील मुद्दे कोणते \n१) प्रगत देशांच्या देशांतर्गत सबसिडीमध्ये कपात करण्याची पद्धत.\n२) निर्यातीची सबसिडी शून्यावर आणण्यासाठीचा कालावधी.\n३) आयातशुल्काचा व्यापारातील अडथळा दूर करण्याची पद्धत.\n५) सेन्सेटिव्ह प्रॉडक्ट्स. १) देशांतर्गत सबसिडीः\nआजवरच्या शेतीकरारानुसार प्रगत देशांनी त्यांच्या सबसिडीची विभागणी अँबर बॉक्स, ग्रीन बॉक्स व ब्ल्यू बॉक्स अशा तीन बॉक्सेसमध्ये केली आहे. ज्या सबसिडीचा खुल्या व्यापारावर थेट विपरीत परिणाम होतो त्या सर्व सबसिडी अँबर बॉक्समध्ये टाकलेल्या आहेत. या सबसिडींमध्ये कपात करणे गरजेचे आहे. या सबसिडींमध्ये खते, वीज, पाणी, कर्जावरील व्याज यावर दिलेल्या सबसिडींचा समावेश होतो. तसाच हमीभावाद्वारे सरकार बाजारपेठेच्या दरापेक्षा जास्त किंमत देते त्याचाही समावेश होतो.\nउत्पादनाच्या पातळीच्या निरपेक्ष दिली गेलेली थेट मदत (डायरेक्ट पेमेंट) ही ग्रीन बॉक्समधील सबसिडी आहे. यांत पायाभूत सेवांसाठींची मदत, कीडनियंत्रणासाठीची मदत, पर्यावरण रक्षणासाठीची मदत, बाजारपेठेच्या अभ्यासासाठीची मदत अशा मदतीचा समावेश होतो.\nशेतकऱ्यांनी आपल्या उत्पादनावर नियंत्रण ठेवावे यासाठी दिली गेलेली मदत म्हणजे ब्ल्यू बॉक्समधील मदत.\nवरील मुद्द्यांपैकी सर्वांत वादग्रस्त मुद्दा हा ग्रीन बॉक्सचा आहे. प्रगत देशांनी अँबर बॉक्समधील आपल्या सबसिडीमध्ये कपात केली. परंतु त्या सबसिडी त्यांनी ग्रीन बॉक्सकडे वळवल्या. परिणामी ग्रीन बॉक्सचा आकार उत्तरोत्तर वाढत गेला. त्यामुळे या शेतकऱ्यांचे उत्पादन कृत्रिमरीत्या किफायतशीर ठरले.\nजी-२० देशांची मागणी या ग्रीन बॉक्सवर कमाल मर्यादा आणावी अशी आहे. परंतु या मागणीला युरोप अमेरिकेचा विरोध आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार या सबसिडीद्वारे ते आपल्या देशातील सामाजिक व पर्यावरणीय प्रश्नांची दखल घेऊ शकतात.\nब्ल्यू बॉक्समधील सबसिडी या शून्यावर आणाव्यात म्हणजेच ब्ल्यू बॉक्स ही सवलतच रद्द करावी अशी जी-२० देशांची मागणी आहे. युरोप व अमेरिका ब्ल्यू बॉक्सचा आकार कमी करावा ह्या मताचे आहेत. या ठिकाणी आणखी एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे. ती अशी की जी-२०, युरोप व अमेरिका यांच्याबरोबरच प्रभावशाली असलेला आणखी एक गट आहे तो म्हणजे केस गट. हा गट कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आदि प्रगत देशांचा गट आहे. परंतु या देशांतील शेतकऱ्यांच्या सबसिडी अतिशय कमी आहेत. व त्या गटाचा सर्वसाधारणपणे जी-२० च्या मागण्यांना पाठिंबा आहे. हा गट शेतीच्या खुल्या व्यापाराबद्दल अतिशय आग्रही आहे. आयातशुल्क : आयातशुल्काचा व्यापारातील अडथळा कसा दूर करायचा हा आजच्या वाटाघाटींतील सर्वांत वादग्रस्त व संवेदनशील मुद्दा आहे. यांतील नेमका तणाव समजून घेण्यासाठी आपण आजवरच्या शेतीकरारामध्ये हा मुद्दा कसा हाताळला गेला आहे हे पाहू. या पद्धतीत प्रत्येक देशाने आपल्या आयातशुल्काच्या सरासरी पातळीमध्ये कपात करणे अभिप्रेत आहे. एका उदाहरणाने हा मुद्दा आपण समजून घेऊ. (आणि या उदाहरणात आपण सोयीसाठी दोनच पदार्थ घेऊ) समजा एखाद्या देशाचे गहू व तांदूळ या शेतीमालावरील कमाल आयातशुल्क अनुक्रमे १०० व ५० टक्के इतके आहे. व हा देश तांदळाच्या व्यापारात स्पर्धाशील आहे. परंतु गव्हाच्या व्यापारात स्पर्धाशील नसतानादेखील १०० टक्के इतके जास्त आयातशुल्क लावून आपल्या गहूउत्पादक शेतकऱ्यांचे या देशाने संरक्षण केले आहे. खुल्या व्यापाराच्या तत्त्वानुसार या देशाने गव्हाची आयात होऊ द्यायला हवी व तांदळाची निर्यात. तसे होण्यासाठी गव्हाच्या आयातशुल्कामध्ये कपात करणे बंधनकारक आहे. प्रत्येक पदार्थांच्या आयात-शुल्कात कपात बंधनकारक नाही. वरील उदाहरणातील देशाचे सरासरी आयातशुल्क (१००+५०)२ म्हणजे ७५ टक्के इतके आहे. हा देश ७५ टक्क्याच्या सरासरी पातळीमध्ये कपात करण्यासाठी तांदळावरील आयातशुल्क शून्यावर आणतो व आपले गव्हावरील आयातशुल्क तसेच कायम ठेवतो. आता आयातशुल्काची सरासरी ही (१००+०)२ म्हणजेच ५० टक्क्यावर आली. परंतु गव्हावरील आयातशुल्कामध्ये कोणतीही कपात झाली नाही. आजच्या पद्धतीतील या दोषामुळे अनेक पदार्थांचे आयातशुल्क खूप जास्त राहिले आहे व परिणामतः या पदार्थांचा व्यापार खुला झालेला नाही. किफायतशीर नसतानादेखील आयातशुल्काच्या उंच पातळीमुळे या शेतीमालाच्या उत्पादकांना मोठेच संरक्षण लाभले आहे. आजच्या शेतीकरारातील हा दोष दूर करण्यासाठी एक तत्त्व आता थ.ढ.ज. मध्ये मान्य झाले आहे. ते असे की केवळ सरासरी पातळीम���ील कपात हा निकष पुरेसा नाही. त्याबरोबरच सर्वांत जास्त आयातशुल्क ज्या पदार्थावर असेल त्या पदार्थाच्या आयातशुल्कामध्ये सर्वांत जास्त कपात करणेदेखील बंधनकारक राहील. यामुळे आजच्या पद्धतीतील दोष दूर होईल. या तत्त्वाला अनुसरून आयातशुल्काच्या पातळीमध्ये कपात करण्यासाठी नवीन पद्धत तयार करण्याचे काम आज थ.ढ.ज. मध्ये चालू आहे. हा अतिशय संवेदनशील मुद्दा आहे.\nयाआधी म्हटल्याप्रमाणे भारत हा जगात सर्वांत जास्त आयातशुल्क लावण्याची क्षमता असलेला देश आहे. परंतु जी-२० गटातील ब्राझील, अर्जेंटिना यासारख्या देशांची आयातशुल्काची पातळी भारतापेक्षा खूप कमी आहे व हे देश आपले आयातशुल्क मोठ्या प्रमाणावर कमी करण्यास तयार आहेत. जी-२० देशाच्या गटांमधील हा एक महत्त्वाचा तणावाचा मुद्दा आहे. येथे एक गोष्ट लक्षात घेऊया की ब्राझील, अर्जेंटिना हे देश मूळचे केर्नस् गटातील आहेत. कॅनकूनच्या ५ व्या मंत्रिस्तरीय परिषदेच्या सुरुवातीला हे देश भारत, चीन, पाकिस्तान आदि देशांसोबत आले व जी-२० ची निर्मिती झाली. परंतु या देशांची भूमिका भारतासारखी बचावात्मक नाही. ह्या देशातील शेतकरी खुल्या व्यापाराचा फायदा घेण्यासाठी सज्ज आहे. त्यामुळे यापुढील काळात जी-२०च्या गटातील ताणतणाव जास्त तीव्र होण्याची शक्यता नाकारता येत नाही. हा गट वाटाघाटींच्या शेवटापर्यंत आपले ऐक्य टिकवू शकला तर ही गोष्ट शेतीच्या न्याय्य जागतिकीकरणासाठी अतिशय मोलाची ठरेल.\nगरीब, विकसनशील देशांमध्ये काही शेतीमालाच्या उत्पादनावर अतिशय गरीब व छोटे शेतकरी अवलंबून आहेत. व त्यामुळे या शेतीमालाला आयातशुल्काच्या कपातीमधून वगळावे अशी मागणी जी-२० देशांनी केली आहे. ब्राझील अर्जेंटिनापेक्षा भारताचा या मागणीसाठी मोठा आग्रह आहे. परंतु हे स्पेशल प्रॉडक्ट्स ठरवण्याचे निकष कोणते त्यांची संख्या किती असेल त्यांची संख्या किती असेल अशा प्रश्नांवर अद्याप नेमकी भूमिका ठरलेली नाही. सेन्सेटिव्ह प्रॉडक्ट्सः\nप्रगत देशांनीही (विशेषतः युरोपने) त्यांच्या काही शेतीमालाला संवेदनशील पदार्थ ठरवून त्यांवर जास्त आयातशुल्क लावण्याची मुभा असावी असे म्हटले आहे. ही मागणी स्पेशल प्रॉडक्टसना उत्तर म्हणून आली आहे. ही विकसनशील देशांसाठी चिंतेची गोष्ट आहे. अर्थात् स्पेशल प्रॉडक्टस व सेन्सेटिव्ह प्रॉडक्सट हे दोन्ही मुद्दे अजून बाल्यावस्थेत आहेत. त्यांचे नेमके स्वरूप अद्याप स्पष्ट नाही. ३) भारतीय जनमानस कसे असावे\nW.T.O. चा भारतीय शेतीवर अनिष्ट परिणाम झाला अशी निराधार मांडणी प्रामुख्याने करण्यात येत आहे. मोठ्या प्रमाणावर शेतीमालाची आयात भारताला करावी लागली अशीदेखील निखालस चुकीची माहिती मांडली जात आहे. W.T.O.बद्दल अशी भयप्रद भूमिका तयार करणे हे भारतीय शेतकऱ्यांच्या दृष्टीने अहितकारक आहे. बऱ्याचदा आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील शेतीमालाचे भाव पडले व त्यामुळे भारतीय शेतकऱ्यांची स्पर्धाशीलता कमी झाली हादेखील W.T.O.च्या कराराचा परिणाम आहे असे मांडले जाते. हेदेखील पूर्ण चुकीचे आहे. प्रगत देशातील शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी करण्यात W.T.O.ला आजवर अपयश आले आहे हे कबूल करावेच लागेल. पण प्रगत देशातील सबसिडी व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतीमालाचे पडलेले भाव हा W.T.O.चा अनिष्ट परिणाम नसून ते W.T.O.चे अपयश आले आहे हे कबूल करावेच लागेल. आपली भूमिका W.T.O. ला यामध्ये यश मिळावे अशी असली पाहिजे.\nआंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बहुतेक शेतीमालाच्या किंमतीमध्ये १९९६-९७ पासून घसरण सुरू झाली. त्यामुळे भारत-सरकारला आयातशुल्क लावून आपल्या शेतकऱ्यांचे संरक्षण करावे लागले. यामध्ये W.T.O. च्या कराराची कोणतीही आडकाठी आली नाही हे ध्यानात घेणे आवश्यक आहे..\nत्यापलीकडे जाऊन जर आपण १९९६-९७ पूर्वीच्या एका मोठ्या कालखंडाकडे नजर टाकली तर आपल्याला भारतीय शेतीची स्पर्धाशीलता लक्षात येऊ शकते. स्पर्धाशीलता ही दोन प्रकारची असते. आयात-स्पर्धाशीलता व निर्यात-स्पर्धाशीलता. आयात-स्पर्धाशीलता म्हणजे आपला शेतीमाल देशांतर्गत इतक्या कमी किंमतीला इतर देशांतून इथे आणून विकणे त्या देशातील निर्यातदारांना हे परवडणार नाही. अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटींचा अभ्यास अनेक शेतीमालासंदर्भात आयात स्पर्धाशीलता सिद्ध करतो. कापूस व साखर यांचे अभ्यास आपल्याला असे दाखवतात की प्रगत देशांतील शेतकऱ्यांच्या सबसिडीमध्ये भरीव कपात करण्यात W.T.O. ला जर यश आले तर पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमतीत मोठी वाढ होईल व ही भारतीय शेतकऱ्यांसाठी मोलाची गोष्ट ठरेल, ते निर्यात-स्पर्धाशील होतील.\nभारत सरकारची शेतकऱ्यांसाठी आयातीपासून संरक्षण करण्याची मोठी क्षमता लक्षात घेता W.T.O.बद्दल आशादायी वातावरण तयार करणे हीच भूमिका श���तकऱ्यांच्या हिताची आहे. याबरोबरच हेही लक्षात घेणे आवश्यक आहे की मोठे आयातशुल्क लावण्याची क्षमता ही भारताची मोठी सौदाशक्ती आहे. त्यामुळे या क्षमतेत काही प्रमाणात कपात करण्यासाठीही जनमत तयार असणे आवश्यक आहे. आज आपण आपल्या कमाल मर्यादेपेक्षा कितीतरी कमी आयातशुल्क लावून शेतकऱ्यांचे संरक्षण करत आहोत, हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.\nशेतीच्या न्याय्य जागतिकीकरणाद्वारे दारिद्र्यनिर्मूलनात शासनाची मोठी भूमिका आहे. शासन व बाजारपेठ यांच्या परस्परसंबंधांबद्दल प्रख्यात अर्थतज्ज्ञ जाँ ड्रेझ व अमर्त्य सेन यांनी केलेली मांडणी अर्थपूर्ण आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार शासनाची भूमिका ही बाजारपेठेस पूरक असावी (Market Complimentary). ती बाजारपेठेस मज्जाव करणारी (Market Excluding) नसावी. एकीकडे देशांतर्गत व देशांदेशांमधील व्यापारातील अडथळे दूर होणे जसे गरजेचे आहे तसेच शेतीमधील सार्वजनिक गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर वाढणे गरजेचे आहे.\nसबसिडी की पायाभूत सुविधाः\nउदालीकरणाच्या काळात भारतीय शेतकऱ्यांच्या सबसिडी कमी झाल्या असाही अपप्रचार आहे. सबसिडीचे आकडे पाहता आपल्या लक्षात येईल की खते, पाणी, वीज यांवरील सबसिडीचा आकडा उदारीकरणाच्या काळात उत्तरोत्तर कुजत गेला आहे. या सबसिडी केवळ मर्यादित भागात केंद्रित होतात एवढेच नाही तर त्या शेतीविकासाच्या दृष्टीने अकार्यक्षमदेखील आहेत. भारतीय शेतीची खरी समस्या त्यांमध्ये होणारी सार्वजनिक गुंतवणूक ही आहे. ही गुंतवणूक उत्तरोत्तर कमी होत गेली आहे. कृषिक्षेत्रातील खासगी गुंतवणूक वाढली असली तरी तिचा वेग सार्वजनिक गुंतवणुकीवर अवलंबून आहे. अनेक अभ्यास असे दाखवून देतात की कृषिसंशोधनामधील सार्वजनिक गुंतवणूक ही शेतीविकास व दारिद्रयनिर्मूलन साधण्याचा सर्वांत कार्यक्षम मार्ग आहे. पण भारताचा कृषिसंशोधनावरील खर्च एकंदर कृषि-उत्पादनाच्या केवळ अर्धा टक्के आहे. हा खर्च विकसित देशाच्या प्रमाणाच्या एक पंचमांश पेक्षा कमी आहे. काही विशिष्ट पिकांवर व क्षेत्रात केंद्रित असलेल्या हमीभावाच्या व इतर निविष्टा (इनपुट) सबसिडीमध्ये कपात करून शेतीतील विशेषतः कोरडवाहू शेतीतील गुंतवणूक वाढवणे यासाठी आवश्यक असे राजकीय वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे.\nदेशांतर्गत व्यापारातील अडथळे दूर करणे, आंतरराष्ट्रीय पातळीवर न्याय्य शेतीक���ारासाठी लढा देणे व शेतीच्या उत्पादकतेचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवून शेतीतील सार्वजनिक गुंतवणूक अनेक पटीने वेगाने वाढवणे हीच या देशातील दारिद्र्यनिर्मूलनाची त्रिसूत्री आहे.\n[समाज प्रबोधन पत्रिका, जुलै-डिसें.२००५ मधून साभार.]\n[मुरुगकर हे जागतिकीकरणाचे अभ्यासक व आसु चे जुने वाचक-लेखक व स्नेही आहेत.] milind.murugkar@gmail.com\nप्रश्न केवळ उत्पादन वाढविण्याचा नाही. गरिबी, भुकेकंगाली हटविण्याचा आहे. उपजीविकेचा आहे.\nहरितक्रांतीचा उद्देश अन्नधान्याचा एकूण पुरवठा वाढविण्याचा, असलेल्या लोकसंख्येला किती धान्य लागेल असा होता. गरिबी हटविण्याचा, ग्रामीण भागातील लोकांचा जीवनस्तर उंचावण्याचा नव्हता. आजही निर्यात वाढवून परदेशी बाजारपेठा वाढविणे हाच उद्देश आहे.\nगेली १५ वर्षे भारत अन्नधान्याच्या बाबतीत स्वावलंबी झाला आहे. धान्याची गोदामे भरलेली आहेत आणि तरीदेखील जवळजवळ २० कोटी लोक कुपोषित आहेत. कारण पुरेसे धान्य घेणे परवडत नाही. “Grain Mountains and Hungry Millions’ असे स्वामिनाथन या परिस्थितीला म्हणतात. कुपोषणाचे दोन प्रकार आहेत १) पुरेसे उष्मांक न मिळणे. २) छुपे कुपोषण यात सूक्ष्म पोषक द्रव्यांचा जीवनसत्त्वे लोह, जस्त, कॅल्शियम आणि आयोडिन यांचा पुरवठा फार कमी पडतो.\nजसजशी ग्रामीण भागातील तरुण, कर्ती माणसे स्थलांतर करतात तसतसे शेतीत स्त्रियाच फक्त उरतात. याला Feminisation of Agriculture असे म्हणतात. त्यांच्या घरकामात आणिक एक बोजा निर्माण होतो. शिवाय स्त्रियांकडे स्वतःची शेती नसते, साधने नसतात. ज्ञानही नसते. त्या फक्त आपले कष्ट देऊ शकतात wage earners. इतर दलित वंचितांची हीच अवस्था आहे. या ग्रामीण भागाचे proletarisation हळूहळू होते. आजचे मालक उद्या मजूर होतात.\nअल्पभूधारकांचे प्रमाण भारतातील ग्रामीण भागात असे आहे.\nजमिनीचे क्षेत्रफळ कुटुंबांची टक्केवारी\n१० ते ४० गुंठे ४८.७\n४१ ते १०० गुंठे (१ हेक्टर) १८.८ } ६७.५ अल्पभूधारक\n१.०१ ते २ हेक्टर ११.२\n२.०१ ते ४ हेक्टर ७.१\n४.०१ आणि जास्त हेक्टर ३.९\n४० गुंठे १ एकर, २.५ एकर हेक्टर, १ गुंठा १०० चौ. मीटर (Economic Survey 2005)\nअल्पभूधारक आणि सीमांत शेतकऱ्यांकडे (६७.५%) एकूण लागवडीखालील जमिनीपैकी २९% जमीन आहे. १८.३ टक्के शेतकऱ्यांकडे अजून १५ टक्के जमीन असण्याची शक्यता आहे. आणि ३.८ टक्के शेतकऱ्यांकडे उरलेली साधारण ५०-५५ टक्के जमीन आहे. ‘कमाल जमीन धारणा’ कायदा कंपन्यांना लागू पडत नाही.\nशे��करी एकाच वेळी उत्पादक आणि उपभोक्ता असतो. भारतात दोन तृतीयांश लोकसंख्या शेतीव्यवसायात आहे. ती उरलेल्या एक तृतीयांशांनाही खायला घालते. विकसित देशांत ५% लोकसंख्या शेतकरी आहे व ९५ टक्के इतर देशबांधवांना खाऊ घालून शिवाय निर्यातही करते.\nया अल्पभूधारकांचे प्रश्न अनेक आहेत. त्यांच्या जमिनीचा कस आणि पोत, दोन्ही फार वाईट अवस्थेत आहेत. त्यांच्याकडे साधने जुनाट आणि वाईट स्थितीत आहेत. रासायनिक खते, बी-बियाणे, कीडनाशके यांच्या किमती परवडत नाहीत व ह्या योग्यवेळी मिळतीलच याची शाश्वती नाही. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे यांची शेती कोरडवाहू आहे. जेथे सिंचनव्यवस्था आली आहे (फक्त १५% लागवडक्षेत्रावर) तेथेही ती यांच्यापर्यंत पोहोचलेली नाही. भूजलपातळी झपाट्याने खाली जाते आहे आणि पाणी उचलण्याचा खर्च (पंप, वीज) परवडत नाही. या लहान शेतकऱ्यांना कमीत कमी पाण्याची हक्काची सोय व्हायला हवी.\nहे प्रश्न केवळ भारतातच नाहीत. जगभर असेच आहे. अल्पभूधारकांची चालू पिढी व पुढच्या पिढीचे शिक्षण इतकी तरी सोय व्हावी या दृष्टीने अनेकांगी प्रयत्न चालू आहेत. त्यातील काहींची माहिती येथे देत आहोत.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद ��णि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00352.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://aatmanestore.com/product/mi-mann-ahe-in-marathi-paperback", "date_download": "2020-10-31T15:29:18Z", "digest": "sha1:ZECIFAXYT4NXSEYN6N5L2HL5YX6CNB34", "length": 5676, "nlines": 106, "source_domain": "aatmanestore.com", "title": "MI MANN AHE (In Marathi) (Paperback) – Aatman Estore", "raw_content": "\nतुम्हाला हे माहित आहे का की मी कोण आहे\nतुम्हाला हे माहित आहे का की बुद्धी आणि मन दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत\nतुम्हाला हे माहित आहे का की, जर तुम्ही माझ्यावर म्हणजेच तुमच्या मनावर नियंत्रणाची मास्टरी मिळवू शकलात तर तुम्ही केव्हा, कोण, का आणि काय करत आहे हे न चुकता ओळखू शकता\nजर तुम्हाला हेच समजलं असतं तर मग तुम्हाला आणि सर्वांना सुख आणि यश प्राप्त करण्यासाठी इतका संघर्ष करावा लागला असता काय\nमन आणि बुद्धीमधील फरक मनुष्याला ओळखता आला असता, तर सुख आणि यश प्राप्त करण्यासाठी त्याला इतका संघर्ष करावाच लागला नसता.\nमनाच्या अस्तित्व आणि शक्तींबद्दल अनभिज्ञ असणं हेच मनुष्याच्या सर्व दुःख आणि अपयाशांमागचं कारण आहे\nमग यावर उपाय काय\n‘आपलं मन समजून घ्या’ हेच सुचवतायत उत्कृष्ट वक्ते आणि प्रख्यात लेखक श्री. दीप त्रिवेदीजी, त्यांच्या ‘‘मी मन आहे’’ ह्या पुस्तकातून\nह्या पुस्तकाद्वारे त्यांनी मनाची रहस्यं तर उलगडली आहेतच परंतु त्याचबरोबर, व्यवसायविषयक, कौटुंबिक व बालमानसशास्त्र विषयीच्या समस्यांचं निवारण करण्याचाही प्रयत्न केला आहे.\nतेवीस मनोरंजक गोष्टींमधून मनाबद्दलचं अद्भूत ज्ञान त्यांनी आपल्यासमोर मांडलं आहे.\nमनावर मास्टरी मिळवणं ही एक कला आहे ज्याद्वारे तुम्ही इतरांचं मन, त्याचं वर्तन आणि त्यामागची कारणंही समजून घेऊ शकता. अशी कला यशप्राप्तीमध्ये अतिशय महत्वाची भूमिका निभावते.\nहे पुस्तक म्हणजे सुखी आणि यशस्वी होण्याची गुरुकिल्लीच आहे असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही\nसुख आणि यश प्राप्त करणं हा तुमचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तुम्ही तो मिळवलाच पाहिजे, नाही का\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/30-roads-kadegaon-taluka-closed-due-torrential-rains-359608", "date_download": "2020-10-31T16:52:45Z", "digest": "sha1:EJEEFWQR7G4P72HG2ADB4VY3VFKNPXTS", "length": 13807, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुसळधार पावसान�� कडेगाव तालुक्‍यातील 30 मार्ग बंद - 30 roads in Kadegaon taluka closed due to torrential rains | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमुसळधार पावसाने कडेगाव तालुक्‍यातील 30 मार्ग बंद\nकडेगाव : तालुक्‍याला काल बुधवारी (ता.14) कोसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे तालुक्‍यातील येरळा, नांदनी नद्यासह तालुक्‍यातील सर्व ओढ्यांना पूर आला.\nकडेगाव : तालुक्‍याला काल बुधवारी (ता.14) कोसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. त्यामुळे तालुक्‍यातील येरळा, नांदनी नद्यासह तालुक्‍यातील सर्व ओढ्यांना पूर आला. तर कडेगाव शहरानजीक गुहागर-विजापूर या राष्ट्रीय महामार्गावरील हंगामी पूल कोतमाई ओढ्याला पूर आल्याने वाहून गेला.\nत्यामुळे गुहागर-विजापुर महामार्ग बंद करण्यात आला. यासह पुराचे पाणी आल्याने तालुक्‍यातील एकूण 30 मार्ग बंद करण्यात आले असून शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. तालुक्‍यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, कडेगाव तलाव भरून वाहू लागल्याने कोतमाई ओढ्याला पूर आला असून शहरात पुराचे पाणी शिरले आहे. तसेच येथील दत्त मंदिर, महादेव मंदिर व बालोद्यानात पाणी शिरले.\nचिंचणी तलावही ओसंडून वाहत असल्याने येथील सोनहीरा ओढ्याला मोठ्या प्रमाणात पूर आला आहे. तालुक्‍यातील कडेगाव, शिवाजीनगर, चिंचणी, कोतिज, करांडेवाडी, हिंगणगाव बुद्रुक, शाळगाव आदी लघुपाटबंधारे तलाव भरून वाहू लागले आहेत. पुलावर पाणी आलेल्या ठिकाणी तहसीलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी दाजी दाइंगडे, सहायक पोलिस निरीक्षक संतोष गोसावी, संदीप साळुंखे यांनी भेट देऊन या मार्गावरील वाहतुक बंद केली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुक आज दिवसभर ठप्प होती. दरम्यान, आज दिवसभर पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. तर पावसाच्या उघडीपीनंतरही सायंकाळपर्यंत तालुक्‍यातील पूरस्थिती \"जैसे थे' होती.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n२९ लाखाचा अपहार : उपकोषागार कार्यालय कर्मचाऱ्यास चार वर्ष शिक्षा\nनवापूर (नंदुरबार) : नवापूर तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारु जाधव (बंजारा...\nप्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा\nलातूर : अंबाजोगाईला जाण���ऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/farmers-indapur-taluka-will-get-help-344405", "date_download": "2020-10-31T15:45:23Z", "digest": "sha1:VTBO3LBJ4LTE2QMTMON7244XVDKTS4XQ", "length": 16737, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा... - Farmers in Indapur taluka will get help | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nइंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा...\nइंदापूर तालुक्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये ६ सप्टेंबर रोजी झालेल्या वादळी वाऱ्यासह अतिवृष्ठीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ���यांच्या पिकांचे व पावसाने पडलेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी दिले असून तालुक्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nइंदापूर ,बारामती तालुक्यासह जिल्हामध्ये रविवारी (ता.६) रोजी वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस झाला होता. तालुक्याच्या पश्‍चिम भागातील सणसर,बेलवाडी,जाचकवस्ती परीसरामध्ये सर्वाधिक सणसर परीसरामध्ये १३३ मि.मी, अंथुर्णे परीसरामध्ये ५५ मि.मी, निमगाव ४९ मि.मी.व बावडा परीसरामध्ये ४३ मि.ली. पावसाची नोंद झाली होती.\nअतिवृष्टीमुळे मका, बाजरी, ऊस, सुर्यफुले पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हाततोंडाशी आलेला घास निर्सगाने हिरावून घेतला आहे. तसेच अनेक नागरिकांच्या घरांच्या भिंती पडल्या आहेत. बारामती तालुक्यामध्ये गेल्या दोन दिवसापूर्वी पंचनामे करण्यास सुरवात झाली होती. इंदापूर पंचनामे सुरु झाले नसल्याने शेतकरी हवालदील झाले होते. इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी यांनी ९ सप्टेंबर रोजी तालुक्यातील गाव कामगार तलाठी,कृषी साहय्यक व ग्रामसेवकांना शेतीतील पिकांचे नुकसान,घराचे झालेले नुकसान व इतर नैसर्गिक आपत्ती मुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहे.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअसे होणार शेतीच्या पिकाचे व घराचे पंचानामे...\nवादळी वारा व पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचे ३३ टक्केपेक्षा जास्त नुकसान झाले आहे.त्याचा पंचनामा करण्यात येणार असून संबधित शेतकऱ्याचा जबाब घेण्यात येणार आहे.नुकसानग्रस्त क्षेत्राचा फोटो, सातबारा,८ अ उतारा,बॅंक पासबुक झेराॅक्स,आधारकार्ड झेरॉक्स,पॅन कार्ड झेरॉक्स सहीत सदरचा पंचानामा व अहवाल कृषी,साहय्यक तलाठी व मंडल अधिकारी यांच्या संयुक्त सहीने सादर करावयाचा आहे. तसेच घराचा पंचानामा असल्यास घराचा फोटोसहीत वरील कागदपत्रे ग्रामसेवकाच्या सहीने सादर करावयची आहेत.\nशिवसेनेने केली होती पंचनाम्याची मागणी..\nइंदापूर तालुक्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ७ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांना पत्र देवून तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली होती.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nयासंदर्भात निमसाखर येथील शेतकरी नारायण महादेव पवार यांन��� सांगितले की, माझी अर्धा एकर फुलोऱ्यामध्ये बाजरी वादळी वारा व पावसाने भुईसपाट झाली आहे. नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे हाेणार असल्याचे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.\n(संपादन : सागर दिलीपराव शेलार)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहरवलेल्या मुलाची पोलिस व पत्रकारांच्या तत्परतेने झाली नातेवाईकांशी भेट\nइंदापूर : दोन दिवसांपासून इंदापूर बसस्थानक आवारात फिरत असलेल्या अनोळखी, अल्पवयीन १४ वर्षीय मुलाची इंदापूर पोलीस व पत्रकारांच्या तत्परतेने...\nइंदापूरकरांनो, आता कोरोनाबाबत सावधान, कारण...\nवालचंदनगर : इंदापूर तालुक्यामध्ये तीन दिवसांमध्ये कोरोना रुग्णसंख्या १४० वर पोहचली असून, दिवाळीच्या तोंडावर तालुक्यामध्ये कोरोनाचा संसर्ग...\n'इंदापुरातील राहती घरे वाहून गेलेल्या कुटुंबांना मदत करावी'\nइंदापूर : इंदापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मदनवाडी येथील सुतार कुटुंबांची राहती घरे पाण्याबरोबर वाहून गेल्याने दोन्ही कुटुंब सध्या...\nग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे उसाची ट्रॉली चोरणारे बहाद्दर जेरबंद\nवालचंदनगर : पिलेवाडी (ता. इंदापूर) येथून उसाची ट्रॉली चोरुन नेणाऱ्या दोन चोरट्यांना ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या कॉलमुळे पोलिसांना जेरबंद करण्यात यश आले...\nनागनाथ क्षीरसागर म्हणाले, हनुमंत मानेंना तक्रार करण्याचा काय अधिकार\nसोलापूर : मोहोळचे शिवसेना नेते नागनाथ क्षीरसागर यांच्याकडे असलेल्या हिंदू खाटीक या अनुसूचित जातीच्या दाखल्या विरोधात मोहोळचे आमदार यशवंत माने यांचे...\nअतिवृष्टीत वाहून गेलेला केत्तूर नंबर दोन ते पोमलवाडी रस्ता सुरू झाला \nकेत्तूर (सोलापूर) : मध्यंतरी झालेल्या जोरदार पावसाच्या पाण्याच्या प्रवाहाने उजनी जलाशयावरील पुलाचा भरावाच वाहून गेला होता. त्यामुळे करमाळा तालुक्‍...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/agricultural-postgraduate-courses-deadline-application-30th-september", "date_download": "2020-10-31T17:12:23Z", "digest": "sha1:S4IUQYRTCZGZMBLQ3VXW52ODNJZDJ5JZ", "length": 16462, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "कृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ - Agricultural postgraduate courses Deadline for application is 30th September nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकृषी पदव्‍युत्तर अभ्यासक्रमांच्‍या अर्जासाठी ३० सप्‍टेंबरपर्यंत मुदतवाढ\nत्‍यानुसार आता केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ५ ऑक्‍टोबरला केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. यादीसंदर्भात तक्रार नोंदणीसाठी ६ ते ८ ऑक्‍टोबरचा कालावधी असेल. तर केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतीम गुणवत्ता यादी ९ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.\nनाशिक : राज्‍यातील चारही कृषी विद्यापीठांतर्गत कृषी व संलग्‍न पदव्‍युत्तर अभ्यासक्रमासाठी २०२०-२१ या शैक्षणिक वर्षांच्‍या प्रवेशाची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचा कालावधी वाढविला आहे. त्‍यानुसार ३० सप्‍टेंबरपर्यंत विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज दाखल करता येतील. ऑक्‍टोबर अखेरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया चालणार आहे.\nऑक्‍टोबर अखेरपर्यंत चालणार प्रवेशाची प्रक्रिया\nयासंदर्भात महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे सूचना जारी केली आहे. त्‍यानुसार कृषी शाखेतील पदव्‍युत्तर पदवी अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रियेला गेल्‍या १० सप्‍टेंबरपासून सुरवात झाली आहे. यापूर्वीच्‍या वेळापत्रकानुसार ऑनलाइन प्रवेश अर्ज दाखल करण्यासाठी सोमवार (ता.२१) पर्यंत मुदत दिलेली होती. या मुदतीत वाढ केली असून, इच्‍छुक व पात्र विद्यार्थ्यांना आता ३० सप्‍टेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेतर्फे सुधारीत वेळापत्रक जारी केलेले आहे. त्‍यानुसार आता केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतरिम गुणवत्ता यादीची प्रसिद्धी ५ ऑक्‍टोबरला केली जाणार असल्‍याचे स्‍पष्ट केले आहे. यादीसंदर्भात तक्रार नोंदणीसाठी ६ ते ८ ऑक्‍टोबरचा कालावधी असेल. तर केटीपीएल व कृषी परिषदेच्‍या संकेतस्‍थळावर अंतिम गुणवत्ता यादी ९ ऑक्‍टोबरला प्रसिद्ध केली जाणार आहे.\nहेही वाचा > थरारक दृश्य नदीच्या पूरात व���हून गेली कार; अतिघाईच्या नादात घडला थरार; पाहा VIDEO\nपहिली यादी १२ ऑक्‍टोबरला, २ नोव्‍हेंबरला वर्ग होतील सुरू\nपहिल्‍या प्रवेश फेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी १२ ऑक्‍टोबरला केली जाईल. तर यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश निश्‍चितीसाठी १३ ते १५ ऑक्‍टोबरचा कालावधी मिळणार आहे. दुसऱ्या प्रवेश फेरीच्‍या वाटप यादीची प्रसिद्धी १७ ऑक्‍टोबरला केली जाणार असून, प्रवेश निश्‍चितीसाठी १९ ते २१ ऑक्‍टोबर असा कालावधी मिळणार आहे. यानंतर तिसरी व चौथ्या फेरीची प्रक्रिया पार पडेल. तर २ नोव्‍हेंबरपासून वर्ग सुरू होणार असल्‍याचे सध्याच्‍या वेळापत्रकात नमुद केले आहे.\nहेही वाचा > मनाला चटका लावणारी बातमी : मुलाचा विरह अन् आई-वडिलांसह तिघांची निघाली अंत्ययात्रा; परिसरात हळहळ\nसंपादन - किशोरी वाघ\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजमीनीच्या निरोगी आरोग्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर आवश्यक : डॉ. अनिल दुर्गुडे\nसंगमनेर (अहमदनगर) : जमिनीची आरोग्यपत्रीका तसेच मातीपरीक्षण अहवालानुसार जमिनीतील उपलब्ध मुलद्रव्यांची कमतरता तपासून व जमिनीमध्ये सेंद्रीय खतांचा वापर...\nमुख्यमंत्री महोदय, सोयाबीन कापणी, कापूस वेचणी घरात बसून करायची का\nअकोला : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ करता येईल का असे सांगून शेतकरी व मजुरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला...\nकृषी संशोधनाची नवी दिशा\nशेती करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी कमी करुन शेतीचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढल्याशिवाय शेतकऱ्यांच्या आयुष्यातील अस्थिरता संपणार नाही....\nउसाचे फुले वाण देते एकरी ११८ टनाचा उतारा, राहुरी विद्यापीठाचा लागवडीचा सल्ला\nराहुरी विद्यापीठ : अखिल भारतीय समन्वित ऊससंशोधन प्रकल्पाची 33वी राष्ट्रीय कार्यशाळा नुकतीच झाली. महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत मध्यवर्ती...\nवेतन आयोगाबाबत दोन- तीन दिवसात महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता\nराहुरी (अहमदनगर) : कृषी विद्यापीठातील अधिकारी- कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू कण्यासाठी, तसेच तीन लाभांच्या सुधारित...\nशेतकऱ्यालाही वर्क फ्रॉम होम करता आले पाहिजे -उध्दव ठाकरे\nअकोला : शेतीमध्ये माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग वाढला पाहिजे. शेतकऱ्यांना घरी बसून शेतीतील काही कामे करता येतील का, काही बाबी त्याला 'वर्क फ्रॉम होम'...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00353.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/beauty-tips-for-young-girl-and-boys/", "date_download": "2020-10-31T15:32:39Z", "digest": "sha1:Q2XVA23QOZCWPJWK5LZ42AQAEA2GVMUU", "length": 7982, "nlines": 108, "source_domain": "arogyanama.com", "title": "beauty tips for young girl and boys | मुरूम फोेडल्यामुळे डाग पडतात का ? मग करा 'हे' खास उपाय, डाग पडणार नाहीत | arogyanama.com", "raw_content": "\nमुरूम फोेडल्यामुळे डाग पडतात का मग करा ‘हे’ खास उपाय, डाग पडणार नाहीत\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – चेहऱ्यावरील मुरूम हाताने फोडल्याने डाग पडतात. यामुळे चेहरा खराब दिसू लागतो. सौदर्यात बाधा येते. हा अनुभव अनेक तरूण-तरूणींना नेहमीच येत असतो. हे टाळण्यासाठी काही घरगुती उपाय आहेत. हे उपाय कसे करायचे याविषयी आपण माहिती घेणार आहोत.\n१ मुरमाच्या जागेवर स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा. हातात असलेले बॅक्टिरिया तेथे जाऊन संक्रमण पसरवू शकतात.\n२ मुरूम आल्यानंतर अशाठिकाणी खाज सुटते, मात्र तिथे खाजवू नका. अशाने सूज तर वाढेल शिवाय डाग पडण्याची शक्यताही वाढते.\n३ मुरूमामुळे लालसरपणा आणि सूज येते. या जागेवर बर्फ लावा. यामुळे लालसरपणा आणि सूज कमी होते. बर्फ २० मिनिटाहून अधिक वेळे ठेऊ नका.\nआता बेंजोयल पेरोक्साइड लावा. मुरूम फोडल्यावर त्यातील पस आतील बाजूला शिरू शकते. बेंजोयल पेरोक्साइड त्या जागेवरील बॅक्टिरिया कमी करते. सूजही कमी होईल. डाग पडण्याची शक्यता कमी होते.\nफळे खा..केस निरोगी राखा..\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nCoriander Leaves Benefits : जर तुम्ही चेहऱ्यावरील मुरुम आणि पिगमेन्टेशनमुळे त्रस्त असाल तर कोथिंबिरीचा पॅक लावा, जाणून घ्या त्याचे फायदे\nमुलांनो, त्वचा स्वच्छ करताना ‘ही’ काळजी घ्यावी\nझोपताना देखील लावू शकता ‘हे’ सोपे फेस पॅक..\nतुमची त्वचा तेलकट होते का तर चुकूनही ‘या’ चुका करु नका\n दाता एचआयव्हीग्रस्त आढळला तरी रक्तपेढ्या उदास���न\nलहान मुलांची उंची वाढण्यासठी करा हे नैसर्गिक उपाय\nचेहर्‍यावरील जिद्दी डागांपासून हवी असेल सुटका, तर करा ‘हे’ 3 उपाय\n फेंगशुईच्या मदतीने वजन होऊ शकते कमी, जाणून घ्या खास उपाय\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nमुरूम फोेडल्यामुळे डाग पडतात का मग करा ‘हे’ खास उपाय, डाग पडणार नाहीत\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00354.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4904", "date_download": "2020-10-31T16:54:58Z", "digest": "sha1:P4W7O2GVI6E3ZJLUQUFHBFK3P25INGHM", "length": 4046, "nlines": 100, "source_domain": "m4marathi.com", "title": "काव्य वाचन – m4marathi", "raw_content": "\nकवितेला मी मध्यम बनवून\nएकच अर्चना माझी जाणून\nकोणा समोर आणू दर्शना\nप्रकट करतोय माझी भावना ……………\nप्रेरणा कुठे दिसत नाही\nमीच माझी प्रतिमा पाहून\nजगी स्नेहाची ओळख देतोय ………………\nप्रचीती रसिका येते …………………….\nप्रीतीने मज फुल दयावे\nकोमल सरोज सुंदर असूनही\nप्राजक्ताला जवळ घ्यावे ………………….\nसंगीतासी इतक नात जुळ्क\nकि सीमा सोडावी लागली ……………..\nमग मेघाने घोळ घातला\nआणि रुचा निघून गेली ……………..\nमनात माझ्या पुझा ठेवून\nवाट पहिली आरतीची …………..\nशांती विसरावी लागली ……………………\n– मयुरी पंढरीनाथ शेवाळे\n“आठवते का सखे” ………\nतुझ्या दिलेल्या वचनांचे ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/03/blog-post_1.html", "date_download": "2020-10-31T16:23:57Z", "digest": "sha1:HSRDVE5LPBTIKSFLOEX36DPHS2FN5ZSQ", "length": 9966, "nlines": 63, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "मुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर", "raw_content": "\nHomeमुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nमुजोर डॉक्��र चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :- उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nमुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश :-\nउपसंचालक आरोग्य विभाग नागपूर\nगंभीर स्वरूपाच्या फौजदारी गुन्ह्यात जमानतीवर असलेल्या एका जिल्हा वैद्यकीय अधिकाऱ्याला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविणे चांगलेच महागात पडले असून अखेर या मुजोर डॉक्टर चे निलंबनासहित विभागीय चौकशी व तात्काळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा बदलीचे आदेश उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.\nसविस्तर माहिती नुसार डॉ आकाश रामदास जीवने, वौद्यकीय अधिकारी, गट -अ (वर्ग -2)प्राथमिक आरोग्य केंद्र नारंडा, जि. चंद्रपूर यांना एका महिलेला अंघोळ करताना गुप्तपणे नग्न अवस्थेतील मोबाईलवर फोटो काढून व फिर्यादी मुलीला ब्लॅकमेल करून जबरदस्तीने वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले व बदनामी करून सदर महिलेचे जुडलेले लग्न मोडले आशा आशयाची 28/ 13/2019 ला पोलीस स्टेशन कोरपना येथे भादंवि कलम 276,376(2)(n) व माहिती तंत्रज्ञान( सुधारणा ) अधिनियम 2008 अंतर्गत कलम 68 अन्वय 48 तासापेक्षा अधिक काल पोलीस कोठडीत स्थानबद्ध करण्यात आले होते.\nत्यानंतर डॉ. जीवने यांनी आपल्या विरुद्ध या फौजदारी गुन्ह्याबतचे प्रकरण न्यायाधीन असून या 15/01/2020 पासून जमानतीवर असून 17 /01/2020 पासून रुजू होण्यास प्रकरणाबाबत 17/01/2020 लाच वरिष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांना पत्र देऊन विनंती अर्ज सादर केला होता.\nपरंतु, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी महाराष्ट्र नागरी सेवा( शिस्त व अपील ) नियम 1979 मधील भाग 1 सवसाधारण (4) निलंबन (2) (अ) या शासन निर्णयातील तरतुदीनुसार डॉ. जिवने यांचे गैरशिस्त वर्तणूक संबंधाने त्यांचेविरुद्ध शिस्तभंग विषयक कार्यवाही करत त्यांची नारंडा येथून पदस्थापना आरोग्य विभाग जिल्हा परिषद चंद्रपूर येथे तात्काळ अंमलबजावणी स्वरूपाने आदेश क्रमांक /आरोग्य /स्था-1/1213/2020 दिनांक 12/02/2020 रोजी आदेश पारित केले होते.\nपरंतु या आदेशाला केराची टोपली दाखवत डॉ. जीवने यांनी आदेश मिळाला नसल्याची बतावणी करीत अधिकाऱ्यांविरुद्ध मुजोरी सत्र सुरु केले होते. सादर गैरवर्तणुकी��ी गंभीर दखल घेत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर, श्री.राहूल कर्डीले यांनी प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभाग, (सेवा -4ब ),मंत्रालय मुंबई यांना पत्र देऊन संपूर्ण प्रकरणाची माहिती दिल्यानंतर डॉ. एस. के. जयस्वाल, उपसंचालक, आरोग्य सेवा, नागपूर मंडळ यांच्या मार्फत डॉ. जीवने यांच्या 28/12/2020 पासून निलंबनाचे आदेश पारित केले असून विभागीय चौकशी चालू करण्यात येऊन चौकशी सुरु असेपर्यंत त्यांची नारंडा येथून थेट जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे बदली करण्यात आली आहे.\nतात्काळ स्वरूपात डॉ. जिवने यांच्यावर विभागीय चौकशी बसविण्यात आली असून या संबंधात संपूर्ण चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेशही आरोग्य सेवा आयुक्त श्री. विश्वास कुमावत यांनी उपसंचालक, नागपूर यांना दिले आहेत.\nत्यानतंर विषेश म्हणजे उपसंचालकांनी दिलेल्या निलंबन व बदली याही आदेशाची अहवेलना होऊ नये म्हणून आदेश पोहोचताच आदेशाची पोचपावती लेखी स्वरूपात 3 प्रतीत जिल्हा आरोग्य अधिकारी, चंद्रपूर यांचेमार्फत कार्यालयात सादर करण्याचेही वेगळे पत्र काढून उपसंचालक आरोग्य विभाग नागपूर यांनी दिले आहेत.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%85%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A4%A3%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%B0-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BE---%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%8D/tZsoun.html", "date_download": "2020-10-31T15:48:13Z", "digest": "sha1:YCJUYOWVQ52YF5PXINYWN3QSFYMCUM6R", "length": 8360, "nlines": 40, "source_domain": "punepravah.page", "title": "पुणे व्यापारी महासंघाने आपला अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा - विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर* - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती सं���्कृती\nपुणे व्यापारी महासंघाने आपला अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा - विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर*\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे, दि.21 पुणे व्यापारी महासंघाने आपल्या अडीअडचणी संदर्भात सविस्तर प्रस्ताव प्रशासनास सादर करावा, अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी पुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत दिल्या. याबाबत जिल्हाधिकारी तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे आयुक्त यांच्या समवेत या प्रस्तावावर बैठक घेवून सर्वांगीण बाबीचा विचार करुन मार्ग काढण्यात येईल, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर सांगितले.\nकोरोना संसर्गजन्य आजाराबाबत व्यापारी संघटना यांच्यासोबत विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, पुणे मर्चंट चेंबरचे पोपटलाल ओसवाल, पुणे टिंबर संघटनेचे रतन किराड, पुणे इलेक्ट्रीकल संघटनेचे सुरेश जेठवाणी, पुणे टाईल्स सॅनिटरी संघटनेचे जगदीश पटेल तसेच इतर संघटनेचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.\nपुणे व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांच्याशी भेट घेवून त्यांनी चर्चा केली. व्यापारी महासंघाच्यावतीने सादर केलेल्या मागण्या विचारात घेता विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर म्हणाले, पुणे व्यापारी महासंघाने सर्वांना सोयीस्कर ठरेल याचा विचार करुन एकत्रित प्रस्ताव तयार करावा. त्यामध्ये प्रामुख्याने कामगारांच्या राहण्याच्या सोईबरोबरच त्यांना कामाच्या ठिकाणी येण्या-जाण्याकरीता लागणारी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी, लागणारी वीज, अग्निशामक यंत्रणा, मालाची वाहतूक, मालाची साठवण क्षमता, मालासाठी लागणारी गोदामे इत्यादी बाबीचा विचार करावा. मालाची वाहतूक करतांना रहदारीचा प्रश्न निर्माण होणार याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचनाही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी यावेळी केल्या.\nजिल्हाधिकरी श्री. राम म्हणाले, आपल्या मागण्या रास्त आहेत. कोरोना सारख्या महामारीच्या वेळी अत्यावश्यक सेवेत अडथळा निर्माण होणार नाही, यांची संपूर्ण काळजी प्रशासनाच्यावतीने घेतली ���ात आहे. तसेच आगामी काळात पुणे शहरात वाढत जाणारी लोकसंख्या तसेच गर्दीची ठिकाणे लक्षात घेता पुणे व्यापारी महासंघाने केलेल्या मागण्यांच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या वतीने जागा उपलब्ध करुन देण्यास सर्वोतोपरी प्रयत्न केले जाईल, असेही श्री. राम यांनी सांगितले.\nपुणे व्यापारी महासंघाच्या वतीने आपल्या अडीअडचणीच्या अनुषंगाने शहरातील मध्यवस्तीतील बाजारपेठ शहराबाहेर हलविण्यासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, कन्व्हेक्शन सेंटर या प्रमुख मागण्याबाबतचे निवेदन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांना दिले. ‘कोरोना’मुळे टाळेबंदीच्या काळात पुणे शहरातील दुकाने बंद असल्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. कामगारांचे वेतन, दुकानांचे भाडे, वीजबील यासारखे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे, असेही असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00355.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/there-is-chance-to-decrease-crude-oil-price/", "date_download": "2020-10-31T15:25:18Z", "digest": "sha1:HKUS35MYAWF5B6SKHIKPUMV23BLRTLHB", "length": 10537, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "'या'मुळे होऊ शकेल कच्च्या तेलाच्या किंमतींत घट - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome अ‍ॅटो-मोटो ‘या’मुळे होऊ शकेल कच्च्या तेलाच्या किंमतींत घट\n‘या’मुळे होऊ शकेल कच्च्या तेलाच्या किंमतींत घट\nआगामी काही आठवड्यात ओपेक उत्पादन कपात करेल, या आशेने मागील आठवड्यात डब्ल्यूटीआय क्रूडच्या किंमतींनी २५ टक्क्यांची बढत घेत विक्रमी सुधारणा केली. सध्याच्या एनर्जी मार्केटमधील स्थितीच्या पार्श्वभूमीवर ओपेक संघटनेची आपत्कालीन बैठक बोलावण्याची घोषणा सौदी अरेबियाने केली. एका अहवालानुसार, दररोज ८ ते ९ दशलक्ष बॅरल तेल निर्मितीत कपात केल्यास क्रूडच्या किंमती वाढतील, असा ओपेकचा अंदाज आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे अकृषी कमोडिटीज व चलन मुख्य विश्लेषक प्रथमेश माल्ल्या यांनी सांगितले की जागतिक स्तरावरील लॉकडाउनच्या चिंतेमुळे क्रूडच्या किंमती कायमच वाढत्या राहिल्या. लॉकडाउन आणि सोशल डिस्टान्सिंगच्या प्रोटोकॉलमुळे विमान वाहतूक आणि रस्ते वाहतूक क्षेत्रावर गंभीर परिणाम झाला असून यामुळे कच्च्या तेलाच्या मागणीवरही मोठा परिणाम झाला आहे. यामुळे या आठवड्यात कच्च्या तेलाच्या किंमती १८०० रुपयांपेक्षा कमी होतील असा अंदाज आहे.\nचीनच्या अ���्थव्यवस्थेत सुधारणा होण्याच्या आशेमुळे सोन्याच्या किंमतींवर मागील आठवड्यात नकारात्मक परिणाम झाला होता. स्पॉट गोल्डच्या किंमती गेल्या आठवड्यात ०.२ टक्क्यांनी घसरल्या. दरम्यान या आठवड्यात सोन्याच्या किंमती बाजारात ४४,५०० रुपये प्रति १० ग्राम अशा रितीने वाढण्याचा अंदाज माल्ल्या यांनी व्यक्त केला.\nमागील आठवड्यात एलएमईच्या धातूच्या किंमतींवर नकारात्मक परिणाम दिसला होता. मात्र तांब्याच्या किंमती २ टक्क्यांनी वाढल्या होत्या. अॅल्युमिनिअमच्या जागतिक निर्मितीतील २० टक्के वापर वाहन क्षेत्रासाठी होतो. युरोप, अमेरिका आणि इतर प्रमुख अर्थव्यवस्थांनी कोरोना रोगाच्या साथीमुळे वाहन क्षेत्रातील उत्पादन प्रक्रिया बंद ठेवल्याने अॅल्युमिनिअम तसेच इतर औद्योगिक धातूंच्या मागणीवरही मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळे या आठवड्यात तांब्याच्या किंमती ३६५ प्रति किलो दराने घसरतील असा अंदाज श्री माल्ल्या यांनी व्यक्त केला.\nPrevious articleबँकिंग, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये झाली वाढ\nNext articleपाच लाखांपर्यंतचा कर परतावा तात्काळ मिळणार\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\n‘अर्थव्यवस्था ढासळू नये म्हणून काही सवलती देत आहोत’\n‘ईएसएएफ’च्या नफ्यात तब्बल ‘एवढी’ वाढ\nसोने आणि कच्च्या तेलाच्या किंमतीत घट\n‘झिंगिवीर-एच’ कोरोनाचा प्रसार रोखू शकते’\nडिजिटल शिक्षणाचा ‘आकाश’ मार्ग\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमात��न के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00356.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/4/24/socialdevelopmentofkids.aspx", "date_download": "2020-10-31T16:50:30Z", "digest": "sha1:3PPVWNJKSMVOPN3KLT67VQ5FF7P6EBDO", "length": 9475, "nlines": 63, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "घडण पालकत्वाची : गट्टी समाजाशी", "raw_content": "\nघडण पालकत्वाची : गट्टी समाजाशी\nकधीतरी स्वतःचं लहानपण आठवतं, तेव्हा बरेचदा आठवतात ती मैत्रिणींची लुटूपुटुची भांडण. 'कट्टी बट्टी बाल बट्टी बारा महिने बोलू नको लिंबाचा पाला तोडू नको' - असं अगदी तावातावाने एकमेकांना म्हणणाऱ्या आम्ही मैत्रिणी पुढच्या काही मिनिटातच पुन्हा एकत्र येऊन खेळायलाही सुरुवात करायचो. आता हे सगळं आठवताना गंमत वाटते आणि मग उमगत जातं की, आपण इतर माणसांशिवाय राहू शकत नाही. माणूस हा समजशील प्राणी आहे हे म्हटलंय ते उगीच का\nआपल्या मुलाच्या सर्वांगीण विकासात महत्त्वाचा वाटा आहे, तो सामजिक विकासाचा. आईला पाहुन केलेलं पहिलं हास्य हे त्या तान्हुल्याच पहिलं सामजिक हास्य असतं. जन्माला आलेल्या बाळाचा पहिला समाज म्हणजे त्याचं कुटुंब. कुटुंब या समाजाकडून स्वीकारलं जाणं हा पुढील वाटचालीतील खूप आवश्यक टप्पा आहे.\nकुटुंबाच्या बरोबरीनेच ओळख होते, ती शेजारच्या व्यक्तींशी. शेजारील ताई, दादा, मावशी, काकू घरी येतात आणि बाळाला आपल्या घरी घेऊन जातात, तिथेही त्याच्याशी मायेने वागलं जातं, काही शेजार तर मुलांचं दुसरं घरच होतं.\nत्या नंतरचा पुढचा समाज असतो तो शाळा. शाळेत जाताना खऱ्या अर्थानं मुलं आईपासून थोड्यावेळासाठी का होईना लांब जाणार असतं. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून घडण्याची मोठेपणीची बेगमी या लहान गटापासून सुरू होते. सुरुवातीला बरीचशी मुलं शाळेत गेल्यावर पहिल्या काही दिवसात रडतात. पण जशी सवय होईल आणि जसं त्यांना सुरक्षित वाटेल तसं त्याचं रडण कमी होतं.\n५ वर्षाच्या नेहाच्या घरी ती आणि तिचे आई-बाबा. मुळचं मुंबईचं हे कुटुंब वडिलांच्या नोकरीनिमित्त पुण्यात स्थायिक झालं. पण मुळातच कोणाच्यात फारसं न मिसळणं, यामुळे इथल्या वातावरणाशी त्यांना जुळवून घेण्यात अडचणी आल्या. ���शा कौटुंबिक वातावरणातील नेहा जेव्हा शाळेत गेली तेव्हा ती देखील कोणाशी जुळवून घेईना. परिणामी वर्गातल्या मुलांबरोबर तिची वरचेवर भांडण होऊ लागली. या उलट अथर्वच उदाहरण बघू या. लहानपणापसून घरचे, शेजारी, नातेवाईक यांच्याबरोबर राहिलेला अथर्व शाळेत पटकन रमला. मित्र-मैत्रिणींबरोबर खेळणं, रुसवे, फुगवे, पुन्हा बट्टी घेणं आणि परत एकत्र खेळणं अशा सर्व अनुभवातून तो सामाजिकदृष्ट्या अधिक परिपक्व होईल यात शंका नाही .\nसमाजात वावरताना जबाबदारीने वागणं हा घटकही सामजिक विकासात महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. आरोही बागेत खेळताना आपली वेळ येईपर्यंत रांगेत उभी राहते, राधेय वर्गात बाईंना नेहमी मदत करतो, अनिश वेफर्सच पाकीट कधीही रत्यावर टाकून देत नाही, ही काही जबाबदार सामाजिक विकासाची उदाहरणं.\nआपल्या मुलांमधील सामाजिक विकास चांगल्या प्रकारे वाढीला लागण्यासाठी आपण पालक त्यांना नक्की मदत करू शकतो .\n० ते दीड वर्ष : मुलांशी भरपूर गप्पा मारा. शेजार, नातेवाईक, समारंभ या ठिकाणी आवर्जून घेऊन जा.\nदीड ते चार वर्ष : शाळेत जाण्यासाठीची त्यांची मानसिक पूर्वतयारी करून घ्या. बागेत घेऊन गेलात तरी त्यांचं त्यांना खेळू द्या. आपल्या वस्तू दुसऱ्यांशी वाटून घ्यायला शिकवा.\nचार ते आठ वर्ष : लहान मुलांच्या भांडणात पडू नका, ते भांडण त्यांचं त्यांना सोडवायला प्रोत्साहित करा. घरी एकटं खेळण्याऐवजी गटात खेळण्यास प्रेरित करा. ग्राउंड, संस्कार वर्ग, मैदानी खेळ यापैकी एखाद्या ठिकाणी त्याला पाठवा .\nया व अशासारख्या काही प्रयत्नातून आपण मुलांचा सामाजिक विकास घडवून आणू शकतो. शेवटी समाजाशी गट्टी करता येणं ही आजच्या काळाची गरज आहे. आपले आजचे लहान मूल उद्याचा जबाबदार नागरिक होणार आहे यासाठी आपण सगळे मिळून मनपासून प्रयत्न करू या.\nघडण पालकत्वाची या सदरातील आणखीन एक लेख\nघडण पालकत्वाची: शारीरिक विकास\n( लेखिका समुपदेशक आहेत.)\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/11/blog-post_5.html", "date_download": "2020-10-31T15:53:19Z", "digest": "sha1:7DTFL3BDGZ6E77XAWRXADXQ5KYQOJS3H", "length": 9932, "nlines": 74, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "मंगळवेढ्यात आध्यात्मिक दिवाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही च��नेल\nमंगळवार, ५ नोव्हेंबर, २०१९\nHome मंगळवेढा महाराष्ट्र मंगळवेढ्यात आध्यात्मिक दिवाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन\nमंगळवेढ्यात आध्यात्मिक दिवाळी ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन\nsanwad news नोव्हेंबर ०५, २०१९ मंगळवेढा, महाराष्ट्र,\nदिनांक 12 नोव्हेंबर 2019 रोजी सायंकाळी 5.30 वाजता ह.भ.प.बाबा महाराज सातारकर यांचे प्रवचन आणि संत साहित्य दर्शन ग्रंथालयाचे उद्घाटन कान्होपत्रा स्मारक मंदिर डोंगरगाव पाटखळ रोड येथे आयोजित केले आहे.\nजगविख्यात प्रवचनकार ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या प्रवचन कीर्तनाचा आध्यात्मिक आनंद घेण्याची संधी मंगळवेढेकराना उपलब्ध झाली आहे.\nयाच बरोबर डॉ. आ.गो. पुजारी सर लिखित संत चोखामेळा व परिवार व समग्र अभंग गाथा या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या हस्ते आयोजित केला आहे.\nसाधारण मागच्या कार्तिकी वारीला कान्होपत्रा स्मारक मंदिर उभारले आणि त्यावेळी ह.भ.प. भगवती महाराज सातारकर उपस्थित होत्या त्यावेळीच प्राचार्य डॉ. आ.गो. पुजारी सरांनी येथे संत साहित्य दर्शन ग्रंथालय उभारणार असल्याचा संकल्प केला होता. तो या निमित्ताने सिद्धीस जात आहे तोही ह.भ.प. बाबा महाराज सातारकर यांच्या उपस्थितीत\nमंगळवेढ्यातील नागरिकांना ही अपूर्व संधी या निमित्ताने उपलब्ध झाली आहे त्याचा त्यांनी लाभ घ्यावा अशी विनंती आयोजकांनी केली आहे.\nTags # मंगळवेढा # महाराष्ट्र\nBy sanwad news येथे नोव्हेंबर ०५, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजा���ाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A5%89%E0%A4%A8_%E0%A4%B0%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:37:28Z", "digest": "sha1:FOH5QW4GLGRFIDAD4E3ASHGMQR2VXLR3", "length": 4267, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जॉन रेनी - विकिपीडिया", "raw_content": "\nजॉन अलेकझांडर रेनी (जुलै २९, इ.स. १९७०:मास्विंगो, झिम्बाब्वे - ) हा झिम्बाब्वेकडून चार कसोटी व ४४ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे.\nयाचा भाऊ गॅव्हिन रेनी सुद्धा झिम्बाब्वेकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळला\nझिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nइ.स. १९७० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nय��थे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ जुलै २०१७ रोजी २२:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00357.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://granthpub.com/bookdetails.aspx?BookID=3445", "date_download": "2020-10-31T16:46:37Z", "digest": "sha1:EZA5SK2I2XQQIACHWBAY4JZVWLM4Y52G", "length": 2955, "nlines": 22, "source_domain": "granthpub.com", "title": "Online Rental Library Aurangabad - Books at our doorstep", "raw_content": "\n\"या पुस्तकात काय वाचाल शटलयुगाचा शुभारंभ, अवकाशाचा प्रारंभ नेमका कुठे होतोशटलयुगाचा शुभारंभ, अवकाशाचा प्रारंभ नेमका कुठे होतो, स्पेस शटल संकल्पना अशी साकार झाली, स्पेस शटल संकल्पना अशी साकार झाली, असे असते स्पेस शटल, असे असते स्पेस शटल, स्पेस शटलची नावे अशी निवडली, स्पेस शटलची नावे अशी निवडली, ऑर्बायटर ऊर्फ भ्रमणयान, स्पेस शटलचे उष्णता संरक्षक कवच, स्पेस शटलची इंजिन्स, अवाढव्य बाह्य इंधन टाकी, बूस्टर्स, स्पेस शटल भूपृष्ठावर असे पदार्पण करते, ऑर्बायटर ऊर्फ भ्रमणयान, स्पेस शटलचे उष्णता संरक्षक कवच, स्पेस शटलची इंजिन्स, अवाढव्य बाह्य इंधन टाकी, बूस्टर्स, स्पेस शटल भूपृष्ठावर असे पदार्पण करते स्पेस शटलमधील हवा, पाणी,शटलमधील खानपान, शटल-मीर कार्यक्रम,स्पेस शटलच्या अवकाशवीरांची निवड आणि प्रक्षिशण, अवकाश पर्यटन, अवकाशवीरांचे संरक्षक कवच: स्पेस सूट, अवकाशवीरांचा जीवनाधार, बाह्य आकाशात मानवी शरीर, स्पेस शटल चॅलेंजर भस्मसात, अमेरिकेची पहिली अवकाश वीरांगना:सॅली राईड, विक्रम वीरांगना: सुनिता, अवकाशवीराचा आकाशात मुक्त संचार, अवकाश वीरांगना: कल्पना चावला, खगोलशास्त्राच्या प्रगतीला स्पेस शटलचा हातभार, स्पेस शटलच्या हबल दुरुस्ती मोहीम, ७७ वर्षीय वृद्ध अवकाशवीर जॉन ग्लेन, अवकाशस्थानकाचे अधुरे स्वप्न, दैनदिन व्यवहारातील शटल तंत्रज्ञान, स्पेस शटल कोलंबिया परतीच्या प्रवासात उध्वस्त स्पेस शटलमधील हवा, पाणी,शटलमधील खानपान, शटल-मीर कार्यक्रम,स्पेस शटलच्या अवकाशवीरांची निवड आणि प्रक्षिशण, अवकाश पर्यटन, अवकाशवीरांचे संरक्षक कवच: स्पेस सूट, अवकाशवीरांचा जीवनाधार, बाह्य आकाशात मानवी शरीर, स्पेस शटल चॅलेंजर भस्मसात, अमेरिकेची पहिली अवकाश वीरांगना:सॅली राईड, विक्रम वीरांगना: सुनिता, अवकाशवीराचा आकाशात मुक्त संचार, अवकाश वीरांगना: कल्पना चावला, खगोलशास्त्राच्या प्रगतीला स्पेस शटलचा हातभार, स्पेस शटलच्या हबल दुरुस्ती मोहीम, ७७ वर्षीय वृद्ध अवकाशवीर जॉन ग्लेन, अवकाशस्थानकाचे अधुरे स्वप्न, दैनदिन व्यवहारातील शटल तंत्रज्ञान, स्पेस शटल कोलंबिया परतीच्या प्रवासात उध्वस्त, स्पेस शटलची पहिली कमांडर: ऐलिन कॉलिन्स \"\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/videos/?cat=10", "date_download": "2020-10-31T16:15:50Z", "digest": "sha1:Y452JSISDYJ55D5RD35SWF6UVLVVA4YA", "length": 6065, "nlines": 134, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - मजेदार एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम मजेदार एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाईल व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Talking Tom and Friends- Friendly Customer Service - व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00359.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.58, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/May-peace-be-upon-the-soul-of-Ashalata-Tai.html", "date_download": "2020-10-31T15:47:53Z", "digest": "sha1:IQFNFI4YWBMH6FWFBRHRAPELVVQDYGXQ", "length": 11350, "nlines": 34, "source_domain": "www.sthairya.com", "title": "आशालता ताईंच्या आत्म्यास शांती लाभो", "raw_content": "\nआशालता ताईंच्या आत्म्यास शांती लाभो\nस्थैर्य, सातारा, दि.२४: पूर्वीपासुन कुठलाही कलाकार सातारला आला की लै भ��री वाटायचं शुटिंग वगैरे होत नसत इकडे त्याकाळात.. पण नाटक किंवा सहज फिरायला-मित्रमंडळींना भेटायला एखादा अभिनेता-अभिनेत्री कुणीही आलं आणि सातार्‍यातल्या रस्त्यावर फिरताना दिसलं की उगाचंच अभिमानानं छाती भरून यायची. आमच्या अरूणकाकांना - अरूण गोडबोलेंना भेटायला डाॅ. काशिनाथ घाणेकरांपासून पं. भिमसेन जोशींपर्यन्त आणि मोहन जोशींपासून प्रशांत दामलेंपर्यन्त कलाकार येतात याचं खूप अप्रूप वाटे शुटिंग वगैरे होत नसत इकडे त्याकाळात.. पण नाटक किंवा सहज फिरायला-मित्रमंडळींना भेटायला एखादा अभिनेता-अभिनेत्री कुणीही आलं आणि सातार्‍यातल्या रस्त्यावर फिरताना दिसलं की उगाचंच अभिमानानं छाती भरून यायची. आमच्या अरूणकाकांना - अरूण गोडबोलेंना भेटायला डाॅ. काशिनाथ घाणेकरांपासून पं. भिमसेन जोशींपर्यन्त आणि मोहन जोशींपासून प्रशांत दामलेंपर्यन्त कलाकार येतात याचं खूप अप्रूप वाटे अरूणकाकांनी 'कशासाठी प्रेमासाठी' हा अस्सल सातारी सिनेमा प्रोड्यूस केला, तेव्हा आम्ही आयुष्यातलं पहिलं शुटिंग पाहिलं.. गर्दी करकरून. अंधश्रद्धा निर्मुलनाच्या कामानिमित्त डाॅ. नरेंद्र दाभोळकरांच्या घरी निळू फुले, डाॅ. श्रीराम लागू, सदाशिव अमरापूरकर आले की आम्ही ऑटोग्राफ घेण्यासाठी दारात रांगा लावायचो.\nएकदा सातार्‍यात शुटिंग सुरू असताना विनय आपटेंना हार्टॲटॅक आला होता ते कळल्यावर जेवत्या ताटावरुन उठून धावत मी संजीवनी हाॅस्पीटलला गेलो होतो.. तिथल्या ओळखीच्या डाॅक्टरांना भेटून सतत विचारपूस करत होतो. माझ्या सातार्‍याची, आपल्या गांवातली-आपल्या मातीतली चांगली आठवण त्या कलाकाराच्या मनात रहावी असं मनापासून वाटायचं... आजही वाटतं \nपण आज अतिशय संमीश्र भावना मनात आहेत. आशालता वाबगांवकर ताई सातार्‍याजवळ 'आई माझी काळूबाई' या मालिकेचं शुटिंग करत असताना कोरोनाबाधित झाल्या आणि सातार्‍यातल्या 'प्रतिभा हाॅस्पीटल'मध्ये ॲडमिट आहेत, हे कळल्यापासुन मन थार्‍यावर नव्हतं... त्याचवेळी माझ्याही 'मुलगी झाली हो' या सिरीयलचं शूटींग वाईजवळ सुरू असल्यानं बघायलाही जाता येत नव्हतं... पण माझे अत्यंत घनिष्ट मित्र आणि तज्ञ डाॅक्टर सोमनाथ साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू आहेत हा मोठा दिलासा होता माझे वर्तमानपत्र माध्यमातले मित्र दिपक प्रभावळकर अधूनमधून फोन करुन परीस्थि��ीबद्दल कल्पना देत होते.. कालपासूनच काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल लागली होती.\n...आणि ती नको असलेली बातमी आली मन विषण्ण झालं सातारा आणि मराठी कलाकार यांच्याशी संबंध असणारी माझ्या आयुष्यातली दूसरी वाईट घटना.. पूर्वी वाईवरून मुंबईला जाताना भक्तीताई बर्वेंचा झालेल्या अपघातानंतर पहिल्यांदाच अशा मनस्थितीला तोंड देत होतो \nमराठी नाट्य-चित्रपट सृष्टी हे आता माझं कुटूंब आहे. माझ्या कुटूंबातली माझ्या आईसारखी असलेली व्यक्ती माझ्या गांवात शेवटचा श्वास घेते हे खूप खूप वेदना देणारं होतं. कोविडमुळे मृत झालेल्या व्यक्तींच्या अंत्यसंस्काराबाबत देशभर खूप संदिग्ध वातावरण आहे. बर्‍याच ठिकाणी मृतदेहाची विटंबना होत असलेल्या बातम्या येत असतात. त्यामुळे इंडस्ट्रीतून त्याबाबत विचारणा करणारे फोन मला येऊ लागले. मी सर्वांना आश्वस्त केलं की महाराष्ट्रातली अत्यंत आदर्श - सुव्यवस्थित - स्वच्छ आणि शिस्तबद्ध समजली जाणारी कैलास स्मशानभूमी कोविड रूग्णांसाठी उपलब्ध करुन देऊन राजेंद्र चोरगे यांनी समाजासाठी खूप मोठं आणि मोलाचं काम केलं आहे. महाराष्ट्रातली ही एकमेव खाजगी समाजसेवी संस्थेतर्फे चालवली जाणारी स्मशानभूमी असावी. इथे सातार्‍यात कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्या रूग्णांच्या मृतदेहाचा नीट आदर ठेवून, संपूर्ण काळजी घेऊन अंत्यसंस्कार केले जातात.\n'कैलास स्मशानभूमी'नं माझा विश्वास सार्थ ठरवला. मराठी नाटक-सिनेमा-मालिकांमधून गेल्या चार पिढ्यांमधल्या रसिकांचे मनोरंजन करणार्‍या आशालता वाबगांवकरांसारख्या अत्यंत प्रतिभावान, दिग्गज अभिनेत्रींचे विशेष इतमामात अंत्यसंस्कार केले गेले. राजेंद्र चोरगे यांनी स्वत: उपस्थित राहून सर्व ती मदत करत सुयोग्य ती काळजी घेतली...यावेळी अलका कुबल, समीर आठल्ये, बाळासाहेब कदम उपस्थित होते. सातारकर नागरीकांना कैलास स्मशानभूमी आणि राजेंद्र चोरगे यांच्याविषयी कायम आदरच वाटेल \nआशालता ताईंच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00360.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://intrepidians.com/hin/index.php/2020/08/15/creative-courses/", "date_download": "2020-10-31T17:02:27Z", "digest": "sha1:DTFWOTDW7KIQCXWN2ZKWVGUNONQCQINP", "length": 2509, "nlines": 56, "source_domain": "intrepidians.com", "title": "क्रिएटीव्ह कोर्सेस – इंटरपिडीयन्स", "raw_content": "\nपुढचे जग क्रिएटीव्ह लोकांचे आहे. बुध्दिमत्ते बरोबर कल्पकतेला महत्व आहे. जगातल्या बऱ्याच गोष्टी कल्पकतेने निर्माण झाल्या आहेत. एक पाऊल पुढे टाका क्रिएटीव्हीटी कडे. नवनिर्मितीचा आनंद देणारे क्रिएटीव्ह माईंड निर्माण करणारे कोर्सेस\nडिजीटल मार्केटींग शिकण्याची ९ कारणे - Intrepidians on डिजीटल मार्केटींग-जॉब आणि संधी\nडिजीटल मार्केटींग शिकण्याची ९ कारणे - Intrepidians on डिजीटल मार्केटींग-जॉबऔर मौके\nडिजीटल मार्केटींग काय आहे- What is Digital Marketing - Intrepidians on डिजीटल मार्केटींग क्यों सिखे ९ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%AE%E0%A4%AA%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A4%B3", "date_download": "2020-10-31T17:16:16Z", "digest": "sha1:HAG6RPN2IJJ7PFHVZ23OSZB6B33WAARK", "length": 26621, "nlines": 218, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बेगमपेट विमानतळ - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख Hyderabad Airport (disambiguation) याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, बेगमपेट विमानतळ (निःसंदिग्धीकरण).\nआहसंवि: none – आप्रविको: VOHY\n१,७४२ फू / ५३१ मी\n०९/२७ १०,६०० ३,२३१ डांबरी\n२३ मार्च २००८पासून बंद\nबेगमपेट विमानतळ (आहसंवि: -, आप्रविको: VOHY)आंध्र प्रदेशमधील हैदराबाद शहरातील विमानतळ होता.२३ मार्च २००८ला हैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार झाल्यावर हा विमानतळ बंद करण्यात आला.या विमानतळाचा सध्या 'आंध्र प्रदेश एव्हीएशन अकादमी' ,'राजीव ��ांधी एव्हिएशन अकादमी तसेच भारतीय वायुदल बेगमपेट वायुसेना तळ याचा उपयोग करतात. बेगमपेट विमानतळावर पूर्वी दोन टर्मिनल होते.हैदराबाद साठी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत उड्डाणेही या विमानतळाने हाताळलीत.हे भारतातील सहावे व्यस्त विमानतळ होते.एर सहाराची सुमारे १२६ उड्डाणे येथुनच होत असत.\nबेगमपेट विमानतळावर नविन टर्मिनलजवळ १३ विमानांच्या पार्किंगची सुविधा आहे.त्याशिवाय उत्तर दिशेस ५ विमाने रात्री पार्क करता येतात.ही सुविधा ए-३२० आणि बोइंग-७३७ सारख्या मोठ्या विमानास तसेच पुढील तीन वर्षांसाठी पुरेशी आहे. यास पर्याय म्हणुन मार्च २००८ मध्ये हैदराबाद विमानतळ सुरु केल्याने, हैदराबाद या शहरात मध्यावर असलेले हे विमानतळ सध्या हवाईदलाच्या प्रशिक्षणासाठी तसेच अतिमहत्त्वाच्या व्यक्तिंची ने-आण करण्यासाठी वापरला जातो.वाम राजकारणी पार्टीच्या सदस्यांनी नागरी हवाईवाहतूक मंत्रालयास तीव्र निवेदने लिहुन,हे विमानतळ कमी खर्चाच्या नागरी वाहतूकीसाठी, जे या कामासाठी उपयुक्त आहे,वापर पूर्ववत सुरू करण्यास दबाव आणत आहे.त्या मंत्रालयाने हवाई वाहतूक नियंत्रणाच्या प्रशिक्षणासाठी हे विमानतळ वापरण्याबाबत प्रस्ताव ठेवला आहे. पूर्वी या विमानतळावर मर्यादित स्वरुपात रात्री विमान उतरविण्याची सुविधा होती.थेट विमानसेवा नसल्यामुळे, आंध्र प्रदेशातील फक्त ४०% आंतरराष्ट्रीय उड्डाणेच येथुन जात होती..[१] २००६च्या सुरुवातीस अध्यक्ष जॉर्ज बुश यांचे 'एर फोर्स वन' हे विमान त्यांचे हैदराबाद भेटीदरम्यान येथे उतरले होते व उड्डाण भरते झाले.आंतर्‍आष्ट्रीय व देशांतर्गत वाहतूकीसाठी बेगमपेट विमानतळाची क्षमता प्रवाश्यांची वाहतूक वाढल्यामुळे,दरसाली ४५% या दराने वाढल्याचा रिपोर्ट आहे.ही भारतात सर्वाधिक आहे.या विमानतळाने सुमारे २०,००० प्रवासी दर दिवस या दराने तसेच, ३०० विमान चलन, ज्यात १६ आंतरराष्ट्रीय व १० देशांतर्गत उड्डाणांचा समावेश आहे, हाताळली आहेत.या विमानतळाच्या क्षमतेचे दातृत्व सुरूवातीस अपेक्षेपेक्षा बरेच कमी होते, पण मागणीनुसार त्यात वाढ झाली.ही सर्व वाढ बघुन,प्रश्न उभा राहतो कि भारतीय हवाईदल या तळाचा प्रत्यक्ष वापर कितपत करीत आहे व ते भविष्यात खुले कां करण्यात येउ नये. नविन ८ विमानतळ सुरू करण्याबाबत व ते हैदराबादला व इतर विमानतळांश�� जोडण्याबाबत,राज्य सरकारला खूप आशा आहे.या विमानतळावरुन शेवटचे उड्डाण हे २२ मार्च २००८ रोजी थाई एरवेजचे बॅंकॉकला जाणारे आंतरराष्ट्रीय उड्डाण होते.\n२ सर्वसाधारण विमानन(एव्हीऐशन) व प्रशिक्षण\nविमानतळ सुरू असतांना तेथे आलेले एक विमान\nबेगमपेट विमानतळ हे सन १९३० मध्ये हैदराबाद एरो क्लब च्या उद्घाटनाने सुरू झाले.हैदराबाद राज्याचा निझाम यास त्याच्या डेक्कन एरवेझसाठी वापरत असे.ब्रिटिश भारतातील ही एक प्राथमिक विमानसेवा होती.सन १९३७ मध्ये टर्मिनल इमारत तयार झाली.[२] दक्षिण दिशेस नंतर एक नविन इमारत तयार केल्या गेली. नंतर हीच मुख्य इमारत झाली.जुन्या इमारतीस मग 'जुने बेगमपेट विमानतळ' असे संबोधिल्या जाउ लागले.सन २००८ मध्ये झालेल्या भारतातील प्रथम 'हवाई कसरती' १५ ते १८ ऑक्टोबर दरम्यान येथे झाल्या.\nसर्वसाधारण विमानन(एव्हीऐशन) व प्रशिक्षण[संपादन]\nयेथील वाणिज्यिक सेवा बंद झाल्यावर,ते वायुदल व उड्डाण प्रशिक्षणासाठी वापरल्या जाउ लागले.प्रशिक्षणार्थी विमान हे फक्त याच्या दक्षिण दिशेचाच वापर करतात कारण उत्त्रेला असलेला भाग हा वाणिज्यिक सेवांसाठी बंद आहे.\n^ Begumpet Airport History[मृत दुवा] विदागारातील आवृत्ती\nहैदराबाद विमानतळ, भारतीय विमानतळ प्राधिकरणचे संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)\nनविन हैदराबाद विमानतळ(इंग्लिश मजकूर)\nनविन हैदराबाद विमानतळ(इंग्लिश मजकूर)\nहैदराबाद बद्दल संपूर्ण माहिती असलेले संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)\nहैदराबाद आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दलचे संकेतस्थळ(इंग्लिश मजकूर)\nविमानतळ माहिती VOHY वर्ल्ड एरो डाटा. माहिती अपडेट ऑक्टोबर २००६.\nएव्हीएशन सेफ्टी नेटवर्कच्या संकेतस्थळावर, HYD या विमानतळावरील अपघातांचा इतिहास बघा\nसरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळ (अहमदाबाद) • बंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळ • चेन्नई आंतरराष्ट्रीय विमानतळ • इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (दिल्ली) • लोकप्रिय गोपीनाथ बोरदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळ (गुवाहाटी) • राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ (हैदराबाद) • कोची आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोचिन) • नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोलकाता) • कालिकत आंतरराष्ट्रीय विमानतळ (कोझिकोड) • छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ (मुंबई) • बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय विमानतळ (रांची) • त्रिवेंद्रम आंत��राष्ट्रीय विमानतळ (तिरुवनंतपुरम) •\nराजा सांसी आंतरराष्ट्रीय विमानतळ (अमृतसर) • कोईंबतूर विमानतळ • गया विमानतळ • सांगनेर विमानतळ (जयपूर) • अमौसी विमानतळ (लखनौ) • मंगलोर आंतरराष्ट्रीय विमानतळ • डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ (नागपूर) • पुणे विमानतळ • बागडोगरा विमानतळ (सिलिगुडी) • शेख उल आलम विमानतळ (श्रीनगर) • तिरुचिरापल्ली विमानतळ • बाबतपूर विमानतळ (वाराणसी) • गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ (वास्को दा गामा)\n\"नियंत्रित आंतरराष्ट्रीय विमानतळ\" (\"कस्टम्स विमानतळ\") विमानतळावर मोजक्याच आंतरराष्ट्रीय विमानांना उतरण्याची परवानगी आहे.\nआग्रा • अराक्कोणम • अंबाला • बागडोगरा • भूज रुद्रमाता • कार निकोबार • चबुआ • छत्तीसगढ • दिमापूर • दुंडिगुल • गुवाहाटी • हलवारा • कानपूर • लोहगांव • कुंभिरग्राम • पालम • सफदरजंग • तंजावर • येलहंका\nबेगमपेट (हैदराबाद) • एचएएल बंगळूर (एचएएल/हिंदुस्थान)\nजोगबनी विमानतळ • मुझफ्फरपूर विमानतळ • पाटना: लोकनायक जयप्रकाश विमानतळ • पूर्णिया विमानतळ • रक्सौल विमानतळ\nबिलासपूर विमानतळ • जगदलपूर विमानतळ • Raipur: विमानतळ\nचकुलिया विमानतळ • जमशेदपूर: सोनारी विमानतळ •\nबारवानी विमानतळ • भोपाळ: राजा भोज विमानतळ • ग्वाल्हेर विमानतळ • इंदूर: देवी अहिल्याबाई होळकर विमानतळ • जबलपूर विमानतळ • खजुराहो विमानतळ • ललितपूर विमानतळ • पन्ना विमानतळ • सतना विमानतळ\nभुवनेश्वर: बिजु पटनायक विमानतळ • हिराकुद विमानतळ • झरसुगुडा विमानतळ • रूरकेला विमानतळ\nआग्रा: खेरीया विमानतळ • अलाहाबाद: बमरौली विमानतळ • गोरखपूर विमानतळ • झांसी विमानतळ • कानपूर: चकेरी विमानतळ • ललितपूर विमानतळ\nअलाँग विमानतळ • दापोरिजो विमानतळ • पासीघाट विमानतळ • तेझू विमानतळ • झिरो विमानतळ\nदिब्रुगढ: मोहनबारी विमानतळ • जोरहाट: रौरिया विमानतळ • उत्तर लखिमपूर: लिलाबारी विमानतळ • सिलचर: कुंभीरग्राम विमानतळ • तेझपूर: सलोनीबारी विमानतळ\nरुपसी विमानतळ • शेला विमानतळ • शिलाँग: उमरोई विमानतळ\nअगरतला: सिंगरभिल विमानतळ • कैलाशहर विमानतळ • कमलपूर विमानतळ • खोवै विमानतळ\nबालुरघाट विमानतळ • बेहाला विमानतळ • कूच बिहार विमानतळ • इंग्लिश बझार: मालदा विमानतळ\nधरमशाला: गग्गल विमानतळ • कुलू: भुंतार विमानतळ • शिमला विमानतळ\nजम्मू: सतवारी विमानतळ • कारगिल विमानतळ • लेह: कुशोक बकुला रिम्पोचे विमानतळ\nलुधियाना: साहनेवाल विमानतळ • पठाणकोट विमानतळ\nअजमेर विमानतळ • बिकानेर: नाल विमानतळ • जेसलमेर विमानतळ • जोधपूर विमानतळ • कोटा विमानतळ • उदयपूर: महाराणा प्रताप विमानतळ (दबोक)\nदेहराडून: जॉली ग्रँट विमानतळ • पंतनगर विमानतळ\nपोर्ट ब्लेर: वीर सावरकर विमानतळ\nकडप्पा विमानतळ • दोनाकोंडा विमानतळ • काकिनाडा विमानतळ • नादिरगुल विमानतळ • पुट्टपार्थी: श्री सत्य साई विमानतळ • राजमुंद्री विमानतळ • तिरुपती विमानतळ • विजयवाडा विमानतळ • विशाखापट्टणम विमानतळ • वारंगळ विमानतळ\nबेळगाव: सांबरे विमानतळ • बेळ्ळारी विमानतळ • विजापूर विमानतळ • हंपी विमानतळ • हस्सन विमानतळ • हुबळी विमानतळ • मैसुर: मंडकळ्ळी विमानतळ • विद्यानगर विमानतळ\nमदुरै विमानतळ • सेलम विमानतळ • तुतिकोरिन विमानतळ • वेल्लोर विमानतळ\nदमण विमानतळ • दीव विमानतळ\nभावनगर विमानतळ • भूज: रुद्र माता विमानतळ • जामनगर: गोवर्धनपूर विमानतळ • कंडला विमानतळ • केशोद विमानतळ • पालनपूर विमानतळ • पोरबंदर विमानतळ • राजकोट विमानतळ • सुरत विमानतळ • उत्तरलाई विमानतळ • वडोदरा: हरणी विमानतळ\nअकोला विमानतळ • औरंगाबाद: चिकलठाणा विमानतळ • हडपसर विमानतळ • कोल्हापूर विमानतळ • लातूर विमानतळ • मुंबई: जुहू विमानतळ • नांदेड विमानतळ • नाशिक: गांधीनगर विमानतळ • रत्नागिरी विमानतळ • शिर्डी विमानतळ • सोलापूर विमानतळ\nहैदराबादमधील वास्तू व इमारती\nमृत बाह्य दुवे असणारे सर्व लेख\nमृत बाह्य दुवे असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी २०:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%AB%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A1_%E0%A4%AC%E0%A5%87%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%9F", "date_download": "2020-10-31T17:54:02Z", "digest": "sha1:62LMTA3OY2QSZBMOZZ45C7Z6WEDW5WQO", "length": 9464, "nlines": 159, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रिचर्ड बेडफ��र्ड बेनेट - विकिपीडिया", "raw_content": "\nजुलै ३, इ.स. १८७०\nजून २६, इ.स. १९४७\nरिचर्ड बेडफोर्ड बेनेट कॅनडाचा पंतप्रधान होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमॅकडोनाल्ड · मॅकेन्झी · मॅकडोनाल्ड · अॅबॉट · थॉम्पसन · बोवेल · टपर · लॉरिये · बोर्डेन · मीयन · किंग · मीयन · किंग · बेनेट · किंग · सेंट लॉरेंट · डीफेनबेकर · पियरसन · पि त्रुदो · क्लार्क · पि त्रुदो · टर्नर · मुलरोनी · कॅम्पबेल · क्रेटियें · मार्टिन · हार्पर · ज त्रूदो\nइ.स. १८७० मधील जन्म\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ मे २०२० रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/839985", "date_download": "2020-10-31T16:42:59Z", "digest": "sha1:THRCL3RJVJ44KR4YBAEGG56YOSNZB4LZ", "length": 2795, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१९:५८, २८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती\n१० बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\nr2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १९५०\n१२:३६, १३ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nछो (r2.6.4) (सांगकाम्याने बदलले: kk:1950 жыл)\n१९:५८, २८ ऑक्टोबर २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (r2.7.2+) (सांगकाम्याने बदलले: ne:सन् १९५०)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2019/01/blog-post_44.html", "date_download": "2020-10-31T16:46:48Z", "digest": "sha1:FHFUKW4WFCKQE22EFGTMXMA6JLXAIDTB", "length": 15558, "nlines": 171, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : अँसिडिटीपासून मुक्ती मिळवा", "raw_content": "\nसध्याच्या व्यस्त जीवनशैलीत खाण���यापिण्याचे नियम पाळले जात नाहीत. आहाराच्या वेळा अनियमित होतात. पण, यामुळेच अँसिडिटीची समस्या सतावू लागते. तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे गॅसेसची समस्या उग्र रूप धारण करते. अँसिडिटीमुळे पोटदुखी, छातीत जळजळ, डोकेदुखी, करपट ढेकर, उलट्या आदी त्रास संभवतो. यावर औषधोपचार आहेत.\nमात्र, काही घरगुती उपायानंही हा त्रास कमी करता येतो. लसूण, जिरे आणि धने पाण्यात उकळावे आणि हा काढा दिवसातून दोन वेळा घ्यावा. याने अँसिडिटी शमते. गॅसेसची समस्या असल्यास आल्याचा तुकडा चघळावा. दररोज जेवणानंतर आलेपाक खाण्याचा रिवाज ठेवल्यास गॅसेस आणि अँसिडिटीचा त्रास कमी होतो. पुदिन्याची पानं उकळून तयार झालेल्या काढय़ात मध घालून प्यावं.\nयानंही अँसिडिटी आणि गॅसेसची समस्या दूर होते. केळं, तुळस, थंड दूध, बडीशेप, जिरे, लवंग, वेलची, पुदिना, आले, आवळा हे घटक अँसिडिटी आणि गॅसेसची समस्या दूर करणारे आहेत. म्हणूनच आहारात त्यांचा वापर वाढवावा.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nदुष्काळी सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी...\nदुष्काळामुळे दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत\nबाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित\nजंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत\nजतमध्ये बेशिस्त चालकांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा\nखुलेआम दारूचे धंदे सुरू, पोलिसांचे दुर्लक्ष\nडफळापूर मुलींच्या शाळेची क्षेत्रभेट\nएसटीच्या मेगाभरतीतून दुष्काळी युवकांवर अन्याय: वि...\nम्हैसाळ योजनेचे पाणी बिळूर शिवारात दाखल\n७० गावे,४६६ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा\nजत तालुक्यात मनरेगाची कामे बंद पाडायला भाजपचे नेते...\nभावी शिक्षक पिढी भरतीअभावी अस्वस्थ\nजि.प.शाळेत शिकलेली भावंडे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण\nम्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघव...\nबसर्गीत माणुसकी फौंडेशनतर्फे मुलांना खाऊ वाटप\nमिरजेच्या शिवलीया कला, क्रिडा संकुल पाच खेळाड...\nके.एम.हायस्कूलमध्ये व्याख्यानमाला, स्नेहसंमेलन उत्...\nआमदार जगताप यांची पक्षातून हक्कालपट्टी करा:तम्मनगौ...\nसदाशिव पाटील यांच्या 'सुलभ हिंदी व्याकरण' पुस्तकाच...\nमनावरचा ताण स्वर गायनाने निघून जातो-प्राचार्य ढेकळे\nआरोग्याच्या प्रश्नावर आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदा...\nआसंगी तुर्कचा कबड्डी संघ ज��ल्ह्यात प्रथम\nशिक्षकांसाठी तीन दिवसांची स्तराधारीत अध्ययन कार्यश...\nशिक्षकांच्या व्यथा गोव्याच्या अधिवेशनात मांडणार : ...\nम्हैसाळ योजनेच्या कामासाठी शनिवारी बैठक\nखिलार खोंडाने धन्याला मिळवून दिले 3 लाख\nआता पुन्हा शिक्षकांचे पगार ऑनलाइन\nसांगली जिल्ह्यात 92 बालके अतितीव्र कुपोषित;832 उंब...\nउमराणी उपसरपंचपदी बसवराज धोडमनी\nउमराणी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनागोंडा बिराजदार\nदुष्काळी सवलती लागू करा: विक्रम सावंत\nजतमध्ये एकावर चाकू हल्ला\nशाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलनाची रेलचेल सुरू\nजत तालुक्यात 23 गावांना टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी भागाला वरदान: अ‍ॅपल बोर\nपश्चिम महाराष्ट्रातून कुष्ठरोग हद्दपार\nसांगली जिल्ह्यात एचआयव्ही रुग्ण दीड टक्क्यांवर\nपाणी चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा-प्रा.मानेपाटील\nउंटवाडीची पूजा हुचगोंड लांब उडीत जिल्ह्यात प्रथम\nग्रामीण भागात वाढतोय परप्रांतीय मजुरांचा लोंढा\nआशा गटप्रवर्तकांचे २३ ला आझाद मैदानावर धरणे\nलाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच\nआमदारांनी बैठकांचा फार्स बंद करावा: विक्रम सावंत\n90 टक्के तरुण सोशल मीडियावर बिझी\nडफळापूर जिल्हा परिषद शाळा क्र.2 मध्ये स्नेहसंमेलन\nनवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’ २१ रोजी\nसायकल दुकानदाराचा महिलेने केला गळा आवळून खून\nसंखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे\nजत-देवनाळ रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट\nमोहनराव,विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नाहीत\n(संपादकीय) मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या\nकोंतेबोबलादमध्ये सायकल दुकानदाराचा मृत्यू\n'जत’ला रोजगार देता का रोजगार\nसांगली जिल्ह्यातल्या जि. प. व महसुलाच्या जागा कधी ...\nघोषणांचा पाऊस; अंमलबजावणीचा दुष्काळ\nमराठी हीसंस्काराची भाषा-डॉ.दिनकर कुटे\nबेळोंडगी येथील ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा\nगटबाजी आणि पडोळकरांच्या विरोधकाच्या भूमिकेमुळे भाज...\nकाँग्रेसचे सांगलीत कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर\nबेवनूरमध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा\nपाणी पुरवठा विभागातील अधिकाऱयांची चौकशी करून कारवा...\nविविधतेत एकता निर्माण करण्याची ताकद हिंदी भाषेमध्य...\nजंगल वाचवण्यासाठी 2300 किलोमीटरची सायकल रपेट\nजिजाऊंनी स्वराज्य निर्मातीची प्रेरणा दिली : प्रा. ...\nम्हसवड येथे 18 जानेवारीपासून आदिवासी धनगर साहित्य ...\nआयुक्त कार्यालयाकडून आलेल्या 16 शिक्षकांच्य बदल्या...\nऑल जर्नालिस्टच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मच्छिंद्र ऐन...\nयेळवीत लांडोर पक्ष्याचा तलावातील गाळात पाय अडकल्या...\nशिक्षक भारतीतर्फे सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका प...\nचारा छावण्या ,पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी बेमुदत...\nसेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र उबाळे यांचे निधन\nपाणी आणायला गेलेल्या तरुणीचा शेत तलावात बुडून मृत्यू\nजतला कर्नाटक योजनेचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा करणार\nजत तालुक्यात पाण्यासाठी शाळकरी मुलांची भटकंती\nदुष्काळामुळे संक्रांतीच्या उत्साहावर संक्रांत\nआमदार, खासदारांच्या प्रयत्नामुळे जत शहरासाठी दोन क...\nवंचित गावांना म्हैसाळचे पाणी सोडा अन्यथा बेमुदत उप...\nप्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किमान एक तरी गाय असावी ...\nजतचे माजी सरपंच भीमराव मोरे यांचे निधन\nतरुणाईला लागलेय मेगा भरतीचे वेध\nनोकरीच्या आमिषाने तिघांना गंडा\nअ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल 20 जानेवारीपासून\nविठुरायाच्या ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारणार\nकिरण नाईक याचे विज्ञान प्रदर्शनात यश\nजत येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात\nचारा छावणी सुरु न केल्यास बेमुदत उपोषण -सचिन मदने\nमकरसंक्रांती यंदा 15 जानेवारीला\nमहाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक\nवाळू वाहतुकीच्या दोन ट्रकवर कारवाई\nसत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी\nजत तालुक्यातील सरपंच 'बिडीओं'च्या पाठीशी\nउंटवाडी-मेंढेगिरी रस्त्याचे काम निकृष्ट\nजनावरे बाजार आवारातील दुकान गाळ्यांचा लिलाव करा\nतासगाव-चडचण रस्ता रुंदी-डांबरीकरणाचा शुभारंभ\nजतमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग\nउमदीत सत्तर हजारांची चोरी\nआजपासून विद्युत सुरक्षा सप्ताह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/48814", "date_download": "2020-10-31T15:42:23Z", "digest": "sha1:PZCKKSYS2SHBHZT4HFSQTM5BYNCEUWQZ", "length": 20099, "nlines": 272, "source_domain": "www.maayboli.com", "title": "खिमा-पाव | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /खिमा-पाव\n२५० ग्रॅम मटण खिमा\n१ टेबलस्पून आलं-लसूण पेस्ट\n१/२ टीस्पून काश्मिरी लाल तिखट\n१ टीस्पून गरम मसाला\n१ टीस्पून जिरं पावडर\n२ टीस्पून धणे पावडर\nखिमा पाव करायला खूप दिवस टाळाटाळ करत होतो. पण कालचा रविवार सत्कारणी लावला. खूप सोपी आणि झटपट होणारी पाकृ असल्याने मध्येच करायला हरकत नाही असं ठरवलं.\nखिमा एका चाळणीत घ्यावा. चाळणीपेक्षा थोड्या मोठ्या आकाराच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात चाळण बुडवून खिमा हलक्या हाताने धुवून चाळण बाहेर काढावी. अशाप्रकारे २-३ वेळा खिमा धुवावा, जेणेकरून लालसरपणा आणि वासाची उग्रता कमी होईल. खिमा साधारण १० मिनिटं चाळणीत निथळत ठेवावा.\nजाड बुडाच्या पॅनमध्ये तेल गरम करून त्यात दालचिन, वेलची, तमालपत्र आणि चक्रीफुल परतून घ्यावं. त्यात बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हिरवी मिरची बारीक चिरून घालावी. मंद आचेवर कांदा गुलाबी होईपर्यंत परतावे. आता त्यात धुवून निथळत ठेवलेला खिमा घालून ५ मिनिटे परतावा.\nआता त्यात बारीक चिरलेले टोमॅटो, गरम मसाला, हळद , जिरं पावडर, धणे पावडर, तिखट आणि मीठ घालून परतून घ्यावे. साधारण १०-१२ मिनिटे मंद आचेवर झाकण ठेवून शिजवावे. गरज लागल्यास अगदी थोडं पाणी शिंपडावे. खिमा तेल सोडू लागल्यावर लिंबाचा रस घालावा. आच बंद करून वरून बारीक चिरलेली कोथंबिर घालावी.\nपाव दोन्ही बाजूने ओव्हनमध्ये किंवा तव्यावर थोडे भाजून घ्यावेत आणि मध्ये कापून त्यात खिमा घालून, आवडत असल्यास थोडा कांदा घालावा.\nखिमा कोवळ्या मटणाचा असावा. वासही कमी येतो आणि शिजतोही लवकर.\nमटण वर्ज्य असल्याने चिकनचा\nमटण वर्ज्य असल्याने चिकनचा करण्यात येईल\nमी मटण चिकन दोन्ही खात नाही.\nमी मटण चिकन दोन्ही खात नाही. पण तुम्ही केलेला पदार्थ दिसतोय भारी.\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता खाण्यात येईल.\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता खाण्यात येईल.>>>:फिदी:\nखाणे पण वर्ज्य असल्याने नुसताच फोटो बघण्यात येईल.:फिदी:\nपाकृ भन्नाट असल्याने नवरोबा\nपाकृ भन्नाट असल्याने नवरोबा करुन खातील.( त्यान्चे ते बघतील) धन्यवाद.\nवॉव.. छानै रेसिपी.. दक्षे तू\nदक्षे तू सोया ग्रॅन्युअल्स वापर ना..\nफोटो सहीच आहे. चिकनसाठीही हेच\nफोटो सहीच आहे. चिकनसाठीही हेच प्रमाण चालेल का आख्खे मसाले दाताखाली येणार नाहीत का खातांना\n कुठलाच अख्खा मसाला चटकन न दिसण्यासारखा नाही आहे.. त्यामुळे जे काही आहेत ते पावात भरण्यापूर्वी सहज काढता येऊ शकतात.. चिकनचा अजून करून नाही पहिला, पण मसल्यांचं हेच प्रमाण ठेवलं तर चिकन खिम्याचं प्रमाण अजून थोडं वाढवता येऊ शकतं.. अर्थात ते शि��ेलाही लवकर.\nवर्षु धन्यवाद. चांगली आहे\nवर्षु धन्यवाद. चांगली आहे आयडिया\nमटण वर्ज्य असल्याने चिकनचा\nमटण वर्ज्य असल्याने चिकनचा करण्यात येईल\n>>>>>>>>>>> चिकन पेक्षा मटन ची चव भारी असते.....पक्के मांसाहारी हेच सांगतील...\nमी करते असाच. मी लसूणाची\nमी करते असाच. मी लसूणाची चटणीच घालून परतते.\nछान रेसिपी आणि फोटो. कॉलेज\nछान रेसिपी आणि फोटो. कॉलेज कँटीनला प्रचंड स्वादिष्ट खिमा पाव मिळायचा. त्यामुळे खिमा म्हंटलं की त्याच आठवणी येतात.\nमटण खिमा चिकन खिम्यापेक्षा चविष्ट लागतो हे खरेच साधारण तुम्ही केलाय तसाच करते. फक्त कांदा टोमॅटोबरोबर मटार आणि नंतर सुकं-ओलं जे घरात असेल ते खोबरं दोन चमचे घालते. लिंबाच्या रसाने चव खुलते खिम्याची\nक्वचित कधी भोपळी मिरची घालते थोडी बारीक चिरुन पण नेहेमी नाही.\nफोटो पाहुन हिल रोड, बांद्रा येथील Hearsch Bakery मधील व्हेज/नॉनव्हेज रोल आठवला आणि नॉस्टेल्जिक झालो.\nमी फक्त फोटो बघण्यासाठी आलो\nमी फक्त फोटो बघण्यासाठी आलो\nफोटो पाहुन हिल रोड, बांद्रा\nफोटो पाहुन हिल रोड, बांद्रा येथील Hearsch Bakery मधील व्हेज/नॉनव्हेज रोल आठवला आणि नॉस्टेल्जिक झालो>>>>>>>>>>>.. बर्गर पण\nमी खीमा तेलाऐवजी बटर मधे\nमी खीमा तेलाऐवजी बटर मधे करते....ऑस्सम लागतो\nचिकन पेक्षा मटन ची चव भारी\nचिकन पेक्षा मटन ची चव भारी असते.....पक्के मांसाहारी हेच सांगतील.. >>> +११११\nशाकाहारी लोक पनीरचा/ टोफूचा\nशाकाहारी लोक पनीरचा/ टोफूचा करा\nफोटो एकदम टेम्प्टींग आहे ..\nफोटो एकदम टेम्प्टींग आहे ..\nकांदा, मशरुम, ढोबळ्या मिरच्या\nकांदा, मशरुम, ढोबळ्या मिरच्या साॅटे करुन, चीज टाॅप करुन सर्व केलं तर फिली चीज खीमा म्हणुन खपुन जाइल.\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता\nकरणे वर्ज्य असल्याने नुसता खाण्यात येईल.>>>:P\nखाणे पण वर्ज्य असल्याने नुसताच फोटो बघण्यात येईल.:P :फिदी:>>>>\nकरणे व खाणे दोन्हीही वर्ज्य नसल्याने करुन खाण्यात येईल.....:D\nमटण आणि चिकन असे दोन ऑप्शन\nमटण आणि चिकन असे दोन ऑप्शन ठेवले तर आपली पसंती मटणच खीमापाव लै भारी फोटो पण मस्त.. लौकरच उन्हाळी संडे सत्कारणी लावणार \nसहीच, आज घरी खिमापावच आहे आणि\nसहीच, आज घरी खिमापावच आहे आणि माझी नजर नेमकी या धाग्यावर.\nआमच्याकडे देखील नेहमीच चिकनपेक्षा मटणलाच जास्त पसंती.\nतसेच चिकन म्हटले की गावठी कोंबडीच हवी, ब्रॉयलर आजवर नाही आणली.\nबाकी माझ्यासाठी रविवारचा मांसाहार न करणे हे वर्ज्य असल्याने मजबूत ताव मारण्यात येईल.\nशुक्रवारी करण्यात आला चिकन\nमस्त चव पुढच्या वेळी मटण वापरण्यत येईल\nवजन आटोक्यात ठेवायचे आहे,\nवजन आटोक्यात ठेवायचे आहे, कोलेस्टेरॉल इ. कंट्रोल करीत आहात, बीपी वाले इ. लोकांनी रेड मीट उर्फ मटन टाळलेले बरे असते. आपल्याकडे लीन मीटचा खिमा सहसा करून आणला जात नाही. जो खिमा आपण आणतो त्यात काय असते, ते आपणा सगळ्या कार्निव्होर्सना ठाऊक आहे.\nअर्थात, या सर्व प्रकारामुळे मी चिकन प्रीफर्ड असे म्हटले होते, बाकी काही नाही.\nमटनाची चव चिकनला येत नाही, हे सांगावे लागावे असा नवखा नॉनव्हेजिटेरियन मी नाही, याची कृप्या नोंद घ्यावी\n-(रविवारी पोटभर खिमापोळी नाश्त्याला हाणलेला) इब्लिस.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00361.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/08/blog-post_39.html", "date_download": "2020-10-31T15:24:24Z", "digest": "sha1:TWLYA3SYA63MYDYTSOUOUD4JLBDFQA3F", "length": 17021, "nlines": 76, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "भूलथापांच्या राजकारणाला वचनपूर्तीने उत्तर देणार : समाधान आवताडे - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशनिवार, २४ ऑगस्ट, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा सोलापूर भूलथापांच्या राजकारणाला वचनपूर्तीने उत्तर देणार : समाधान आवताडे\nभूलथापांच्या राजकारणाला वचनपूर्तीने उत्तर देणार : समाधान आवताडे\nMahadev Dhotre ऑगस्ट २४, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी) कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आम्ही वचननामा घेऊन जनतेपर्यंत आलो होतो. त्यापैकी बऱ्याच वचनांची पूर्तता संचालक मंडळाने केलेली असून त्यामधीलच वचन कारखान्यांमध्ये डिस्टलरी प्रकल्प उभा करणे, त्याची आता मंजुरी मिळालेली आहे. तो प्रकल्प उभारणीस आपण लवकरच सुरुवात करणार आहोत. त्याच प्रमाणे सभासदांना दिलेले अभिवचन म्हणजे सभासदास दहा रुपये प्रति किलो साखर देण्याचे वचन ही पूर्ण केलेले आहे. तसेच आपल्या कारखान्यांमध्ये शुगर हाऊसला सायलो सिस्टीम नव्हती तीही आपण कार्यान्वित केलेले आहे. पूर्वीच्या कर्जाचा डोंगर घेऊन कारखान्याचा कारभार करीत आहोत. तरीही सर्वांच्या सहकार्याने यशस्वीरित्या कारखान्याचे कामकाज चालू आहे. दामाजी कारखाना हे सभासदांचे मंदिर असून त्याला जोपासण्याचे काम संचालक मंडळ करीत आहे. आजपर्यंत या मतदारसंघांमध्ये सगळ्यांना आपण संधी दिलेली आहे. परंतु आतापर्यंत आपल्या पदरात निराशाच पडली आहे. आपण आजपर्यंत फक्त आश्वासनांना भुलत गेलेलो आहे. यासाठीच यावेळी एक संधी देऊन पहा असे आवाहन समाधान आवताडे यांनी केले.\nआपल्या पुढील राजकिय वाटचाली संदर्भात जनतेशी सुसंवाद साधन्यासाठी सिद्धनकेरी, रड्डे, शिरनांदगी, चिक्कलगी, पौट, माळेवाडी व निंबोणी या गावाचा गाव भेट दौरा केला.\nपुढे बोलताना ते म्हणाले की स्वतंत्र पूर्वीच्या काळात ज्या अडचणी होत्या त्याच अडचणीमध्ये आपण अजूनही अडकून पडलो आहोत, प्रश्‍न शासन दरबारी फक्त मांडण्यासाठी नाही, तर ते प्रश्न सोडवण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेले असते येणाऱ्या काळामध्ये या कार्यपद्धतीमध्ये बदल नाही केल्यास पुढील काळ अंधकारमय असणार आहे. यासाठी सर्वांनी मिळून मतदार संघाच्या विकासासाठी पाऊल टाकूया. तसेच मतदार संघातील जनतेला बरे वाटावे म्हणून आत्तापर्यंत पाण्याची फक्त राजकारण करण्यात आले. परंतु खरे वाटण्यासारखे ते कधी वागले नाहीत.\nत्याचप्रमाणे पौट गावातील तलावाचा प्रश्न यापूर्वीच मार्गी लागायला हवा होता. बाधित शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तो प्रश्न मार्गी लागला असता तर अनेक गावच्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला असता.\nदौऱ्याच्या प्रसंगी शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत सर, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, युवराज कांबळे सर, बाळासो होवाळे, मधुकर हत्ताळी आदींनीही आपले मत मांडले.\nया गावभेट दौय्राप्रसंगी पंचायत समिती सभापती प्रदीप खांडेकर, शिवसेना मा. तालुकाप्रमुख येताळा भगत, मार्केट कमिटी सभापती सोमनाथ आवताडे, दामाजी कारखान्याचे संचालक सचिन शिवशरण, सुरेश भाकरे, रामकृष्ण चव्हाण, भारत निकम, लक्ष्मण मस्के, सुनील लोखंडे, डॉ. लक्ष्मण हेंबाडे आदी मान्यवर उपस्थित होते.\nवरील गावातील गिरमल कोरे, हनुमंत कोरे, शिवाजी कोरे, सिद्धाराम कोरे, सकलेश कोरे, उदय माने, रड्डे गावचे सरपंच संजय कोळेकर, भारत पाटील, ज्योतिबा पाटील, युवराज कांबळे, तुकाराम सांगोलकर, मोहन सांगोलकर, पंचायत समिती माजी सदस्य भीमराव कांबळे, नामदेव कोकरे, जयसिंग लोखंडे, सुरेश कांबळे, द��र्योधन कांबळे, शिरनांदगी चे सोसायटीचे मा. चेअरमन जनार्दन थोरबोले, आप्पा चोपडे, पांडुरंग जानकर, पांडुरंग कांबळे, विठ्ठल आसबे, महादेव मासाळ, शंकर थोरबोले, संतोष बिराजदार, गोरखनाथ आलदर, तुकाराम खांडेकर, रमेश काशीद, संतोष बिराजदार, महादेव खताळ, चिक्कलगी सोसायटीचे मा. चेअरमन मीगोंडा बिराजदार, उपसरपंच अमृत उमराणे, बसवंत बिराजदार, यशवंत मुळीक, शिवाजी पवार, संगमेश्वर बिराजदार, भाऊ पवार, बसवंत हत्ताळी, उमेश निकम, शिवगोंडा हत्ताळी, चंद्रकांत लोणी, माळेवाडीचे महांतेश स्वामी साहेब, सरपंच मळसिद्ध माळी, माजी सरपंच सुरेश कोरगोंडे, गोविंद भोरकडे, माळाप्पा माळी, भीमराव भोसले, गुरय्या स्वामी, बाळू भोसले, मल्लाप्पा चौधरी, दयानंद स्वामी, पैटगावचे सरपंच राजू निमंगरे, सोसायटीचे चेअरमन माळाप्पा माने, मा. सरपंच महादेव निमंगरे, पितांबर निमंगरे, चिदानंद बोरकडे, अरविंद सांगोलकर, निंबोणीगावचे सरपंच बबन शिंदे, उपसरपंच भारत सलगर, ग्रामपंचायत सदस्य उत्तम ढगे, ज्ञानू येडवे, तुकाराम ढगे, तुकाराम खांडेकर सोसायटीचे चेअरमन अंकुश माळी, चंद्रकांत कोळी, गौडाप्पा पाटिल, रेवाप्पा होनराव, मा. सरपंच रंगा बंडगर, खांडेकर गुरुजी, तसेच संबंधित गावातील सरपंच, उपसरपंच, मा. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सोसायटीचे सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nसूत्रसंचालन दिगंबर यादव यांनी केले आभार सुनिल लोंखडे यांनी मानले\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑगस्ट २४, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजि��ामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-average-price-onion-solapur-rs-2100-36530?tid=161", "date_download": "2020-10-31T16:55:13Z", "digest": "sha1:S2XC7OAEW276I2W73GXDZGMB5RJ2RYSC", "length": 14807, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi The average price of onion in Solapur is Rs 2100 | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nसोलापुरात कांद्याला सरासरी २१०० रुपये\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रूपये आणि सरासरी २१०० रूपये, तर कमाल ५०५० रूपये दर मिळाला.\nसोलापूर : सोलापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता.२२) कांद्याला प्रतिक्विंटलला किमान १०० रूपये आणि सरासरी २१०० रूपये, तर कमाल ५०५० रूपये दर मिळाला. कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर दर उतरतील, अशी शक्‍यता होती. पण, उलट दर सुधारले आहेत.\nदुसरीकडे करमाळ्यात उडदाची विक्रमी आवक होऊनही उडदाला सर्वाधिक ८ हजार ४०१ रूपये दर मिळाला. या दोन्ही बाजार समितीतील कांदा आणि उडदाच्या दरातील उसळीमुळे शेतकऱ्यांना काहिसा दिलासा मिळाला.\nगेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या आवकेत काहिशी घट होत आहे. पण, मागणी असल्याने दरात चढ-उतार आहे. सोलापूर बाजार समितीच्या आवारात मंगळवारी १७ हजार २४० क्विंटल इतकी कांद्याची आवक झाली. जिल्ह्यासह नजीकच्या सांगली, पुणे, नगर, उस्मानाबाद भागातून कांद्याची आवक आहे. गेल्या काही दिवसांपासून आवक तशी जेमतेमच आहे. पण, मागणीत सातत्य असल्याने दर काहिसे वधारले. मंगळवारी आवक वाढूनही कांद्याला कमाल दर ५०५० रुपयांपर्यंत होता. येत्या काही दिवसांत दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे.\nमंगळवारी करमाळ्यात उडदाचा दर सर्वाधिक ८ हजार ४०१ रुपयांवर पोचला. तर किमान ५ हजार ७००, सरासरी ७ हजार ७०० इतका दर राहिला. कांदा आणि उडदाच्या या दरातील सुधारणेमुळे शेतकऱ्यांना तूर्त तरी दिलासा मिळाला आहे.\nआवक कमी, मागणी जास्त\nदरम्यान, दुसरीकडे करमाळा बाजार समितीमध्येही गेल्या पंधरा दिवसात उडदाची रोज १० हजार गोण्या आवक होत होती. त्यामुळे दिवसाआड लिलाव घ्यावे लागत होते. त्याचा दरही साडेपाच हजाराच्या आत होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून उडदाची आवक कमी होत आहे. त्यामुळे इथेही आवक कमी आणि मागणी जास्त अशी तफावत झाल्याने दर वधारले.\nसोलापूर पूर floods उत्पन्न बाजार समिती agriculture market committee पुणे नगर उस्मानाबाद usmanabad\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्��ापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nपरभणीत पपई सरासरी ९०० रूपये क्विंटलपरभणी : पाथरी रस्त्यावरील फळे भाजीपाला...\nराज्यात सोयाबीन ३००० ते ४२०० रुपयेअकोल्यात ३३०० ते ४१२५ रुपये दर अकोला ः...\nनाशिकमध्ये वांगी सरासरी ८५०० रुपये...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या...\nसांगलीत गूळ सरासरी ३६३३ रुपये...सांगली : येथील बाजार समितीत मंगळवारी (ता. २७)...\nउत्पादन घटल्याने झेंडूच्‍या फुलांनी...नाशिक : दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांना...\nनाशिकमध्ये वालपापडी, घेवड्याची आवक वाढलीनाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरमध्ये गवार, वांग्याच्या दरात तेजीनगर ः नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न...\nसोलापुरात घेवडा, वांग्याचे दर पुन्हा...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nसोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...\nपुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...\nऔरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...\nपरभणीत रताळी १३५० रूपये प्रतिक्विंटलपरभणी ः येथील पाथरी रस्त्यावरील फळे,...\nराज्यात केळी ४०० ते ११०० रुपये क्विंटलनाशिकमध्ये ४०० ते १००० रूपये प्रतिक्विंटल...\nनाशिकमध्ये दोडका सरासरी ४१६५ रूपये नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनगरमध्ये भाजीपाल्याच्या दरात सुधारणा नगर : येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार...\nकोल्हापुरात भाजीपाल्याच्या दरात वाढकोल्हापूर : येथील बाजार समितीत या सप्ताहात...\nसोलापुरात गवार, घेवडा, भेंडीतील तेजी...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...\nनाशिकमध्ये डाळिंबाची आवक सर्वसाधारण; दर...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nनागपुरात सोयाबीन दरातील तेजीबाबत...नागपूर : संततधार पावसाचा फटका बसल्याने सोयाबीनची...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00362.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-agricultural-news-expiry-date-mention-must-sweets-nagpur-maharashtra-36733", "date_download": "2020-10-31T17:06:14Z", "digest": "sha1:4KY7ZB555WJU67DDYYVNFFFCM3BD4MRW", "length": 14183, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture Agricultural News expiry date mention must on sweets Nagpur Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nआता खुल्या मिठाईवरही ‘वापर कालावधी’ आवश्यक\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत ती खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.\nनागपूर : मिठाईच्या दुकानातील ‘ट्रे’ वर किंवा डब्ब्यांवर आता मिठाई किती तारखेपर्यंत वापरली जाऊ शकते, अर्थात या मिठाईची ‘एक्सपायरी डेट’ काय आहे, कधीपर्यंत ती खाण्यासाठी योग्य आहे, याची तारीख टाकणे (बेस्ट बीफोर डेट) अन्न व औषधी प्रशासनाने अनिवार्य केले आहे.\nअन्न सुरक्षा व मानदे प्राधिकरणाने जारी केलेल्या नवीन निर्णयानुसार स्थानिक मिठाईच्या दुकानात मिळणाऱ्या खाद्य पदार्थांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारने नवीन नियम आणण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार १ ऑक्टोबर २०२० पासून सर्व मिठाई विक्रेत्यांनी मिठाईसाठी मुदतीची (बेस्ट बीफोर डेट) तारीख प्रदर्शित करणे आवश्यक आहे. आतापर्यंत पॅकेटबंद खाद्य पदार्थ अथवा मिष्ठान्नाच्या पाकिटांवरती मुदतबाहय तारीख नमूद करणे बंधनकारक होते.\nमात्र अलीकडे खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नातून विषबाधा होण्याचे प्रकार उजेडात आल्याने शासनाने आता बाजारात खुल्या पध्दतीने विक्री होणाऱ्या मिष्ठान्नाच्या ट्रे अथवा भांड्यांवर मुदतबाहय तारीख नमूद करणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यातील मिठाई उत्पादक व विक्रेत्यांनी या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नागपूरच्या सहआयुक्तांनी केले आहे.\nनागपूर मिठाई बेस्ट प्रशासन औषध sections\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00363.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BF_%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:27:28Z", "digest": "sha1:LLH3EA7NOR3C4VIN6QV7W2XXAIIVCXPY", "length": 5910, "nlines": 108, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रवि शास्त्री - विकिपीडिया", "raw_content": "\nफलंदाजीची पद्धत उजखोरा batsman (RHB)\nगोलंदाजीची पद्धत Slow डाव्या हाताने orthodox (SLA)\nफलंदाजीची सरासरी ३५.७९ २९.०४\nसर्वोच्च धावसंख्या २०६ १०९\nगोलंदाजीची सरासरी ४०.९६ ३६.०४\nएका डावात ५ बळी २ १\nएका सामन्यात १० बळी ० na\nसर्वोत्तम गोलंदाजी ५/७५ ५/१५\n२४ जून, इ.स. २००५\nदुवा: [१] (इंग्लिश मजकूर)\nभारत क्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतीय क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता. उदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nभारत संघ - क्रिकेट विश्वचषक, १९८३ (पहिले विजेतेपद)\n१ कपिल (क) • २ गावसकर • ३ श्रीकांत • ४ वेंगसरकर • ५ पाटील • ६ अमरनाथ • ७ शर्मा • ८ बिन्नी • ९ मदनलाल • १० किरमाणी (य) • ११ आझाद • १२ संधू • १३ शास्त्री • १४ वाल्सन\nक्रिकेट खेळाडू विस्तार विनंती\nभारतातील पुरूष क्रिकेट खेळाडू\nभारताचे एकदिवसीय क्रिकेट खेळाडू\nभारताचे कसोटी क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी ०३:५७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00364.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:Convert", "date_download": "2020-10-31T18:04:42Z", "digest": "sha1:2AR4JDLWX6TJAS5Q5DUYQGVB54CHT7L7", "length": 2931, "nlines": 55, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विभाग चर्चा:Convert - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ नोव्हेंबर २०१६ रोजी ११:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T16:52:11Z", "digest": "sha1:UEVLBSIRHTNSYOLDN335OPMYROFX7LE7", "length": 4637, "nlines": 68, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "रीमा मल्होत्राला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nरीमा मल्होत्राला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख रीमा मल्होत्रा या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\n२००९ महिला क्रिकेट विश्वचषक ‎ (← दुवे | संपादन)\nझुलन गोस्वामी ‎ (← दुवे | संपादन)\nअमिता शर्मा ‎ (← दुवे | संपादन)\nअंजुम चोप्रा ‎ (← दुवे | संपादन)\nमिताली राज ‎ (← दुवे | संपादन)\nअनघा देशपांडे ‎ (← दुवे | संपादन)\nरुमेली धर ‎ (← दुवे | संपादन)\nतिरुश कामिनी ‎ (← दुवे | संपादन)\nहरमनप्रीत कौर ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:भारतीय संघ - महिला क्रिकेट विश्वचषक, २००९ ‎ (← दुवे | संपादन)\nश्रावंती नायडू ‎ (← दुवे | संपादन)\nसुलक्षणा नाईक ‎ (← दुवे | संपादन)\nस्नेहल प्रधान ‎ (← दुवे | संपादन)\nपूनम राऊत ‎ (← दुवे | संपादन)\nप्रियंका रॉय ‎ (← दुवे | संपादन)\nगौहर सुलताना ‎ (← दुवे | संपादन)\nभारताच्या महिला कसोटी क्रिकेट खेळाडूंची नामसूची ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-kharif-onion-cultivated-40000-hectares-pune-division-36746?tid=124", "date_download": "2020-10-31T16:05:54Z", "digest": "sha1:NTSOVSDLJM2SZ3W7KPTJFWQWTWVZQVUX", "length": 16175, "nlines": 166, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Kharif onion is cultivated on 40,000 hectares in Pune division | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nपुणे विभागात खरीप कांद्याची ४० हजार हेक्टरवर लागवड\nगुरुवार, 1 ऑक्टोबर 2020\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत.\nपुणे ः खरिपात अति पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले. यामुळे कांद्याचे दर जवळपास चार हजार रूपये क्विंटलपर्यंत वाढले आहेत. यामुळे शेतकरी कांदा लागवडीकडे वळत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने कांदा लागवडीची लगबग सुरू झाली आहे. आत्तापर्यंत पुणे विभागात ३९ हजार २७१ हेक्टरवर कांदा लागवड झाली असल्याचे चित्र आहे.\nदरवर्षी शेतकरी जून महिन्यापासून कांदा लागवडीची तयारी करतात. त्यासाठी नांगरट, रोपवाटिका, बियाणांची खरेदी करणे आदी कामे मे, जून महिन्यात करतात. कांद्याची जून, जुलै ही खरीप कांदा, लेट खरीप कांद्याची सप्टेंबर ऑक्टोबर, तर उन्हाळी कांद्याची जानेवारी- फेंब्रुवारी महिन्यात लागवड करतात. बहुतांशी\nशेतकरी खरीप, लेट खरीप आणि उन्हाळी अशा तिन्ही हंगामात कांद्याची लागवड करतात.\nमात्र, खरीप कांद्याची पाऊस झाल्यानंतर जून-जुलैमध्ये रोपवाटिका टाकतात. बियाणे टाकल्यानंतर साधारपणपणे एक ते सव्वा महिन्यात कांद्याची रोपे लागवडीस येतात. त्यानंतर बहुतांशी शेतकरी जुलै-ऑगस्ट महिन्यात कांदा लागवड करतात. लागवडीनंतर सुमारे साडे तीन ते चार महिन्यांनी कांद्याची काढणी केली जाते.\nगेल्या वर्षीही खरीप हंगामात सुमारे २१ हजार १४० हेक्टरवर कांद्याची लागवड झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी लागवडीत चांगलीच वाढ झाल्याचे दिसून येते. यंदा उन्हाळी हंगामातील कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन झाले होते. परंतु, उन्हाळ्यात वाढलेले तापमान आणि पावसाळ��यात दमट हवामान व आर्द्रता यामुळे कांद्याचे काही प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे काही प्रमाणात दर वाढल्याची\nचालू वर्षी मॉन्सून लवकर दाखल झाल्याने नगर, पुणे, सोलापूर जिल्ह्यातील बहुतांशी तालुक्यात लवकर कांदा लागवडी सुरू केल्या होत्या. अनेक शेतकरी पूर्वी वाफे, साऱ्यांवर किवा सरीवर कांदा लागवड करतात.\nअलिकडील काळात शेतकऱ्यांनी माहिती आणि तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यामुळे अनेक शेतकरी कांदा लागवडीच्या तंत्रज्ञानात बदल करत आहेत. आता शेतकरी बेडवर कांदा लागवड करत असून त्यावर ठिबकने पाणी देत असल्याच्या पद्धतीचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे उत्पन्नात वाढ होत असल्याचे दिसून येते.\nपुणे विभागातील कांदा लागवड (हेक्टर)\nपुणे विभाग sections खरीप मात mate ऊस पाऊस हवामान मॉन्सून नगर सोलापूर पूर floods\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबगपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूड परिसरात...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\n‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nखाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/nandini...shwas-majha-22_3192", "date_download": "2020-10-31T17:16:19Z", "digest": "sha1:XQ5PXOFEZQG7BA3YEM36HLXH7L4V7C3U", "length": 59667, "nlines": 382, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Nandini...shwas majha 22", "raw_content": "\nसगळ्यांनी रागवल्यामुळे नंदिनी खूप रडत होती.....\nश्रीराज नंदिनी ला आपल्या रूम मध्ये घेऊन आला.... तिला बेडवर बसवले..... आणि शांत करायचा प्रयत्न करत होता.... पण तिने जो भोंगा पसरला होता .. तो काही थांबायचं नाव घेत नव्हता...\nमला आजी पाहिजे..... मला आबा कडे जायचं....... मला इथे नाही राहायचं...... मला नाही आवडलं..... मला आईची पाहिजे....... नंदिनी रडत बडबड करत होती\nनंदिनी हे बघ रडू नको मी सगळ्यांना रागवला ना आता तुला कोणी काही बोलणार नाही..... राज तिला समजावत बोलत होता\nमला आजी पाहिजे,... मला आजी सोबत फोनवर बोलायचं आहे........नंदिनी ने एकच हट्ट पकडून ठेवला होता....\nहो तू आधी शांत हो मग आपण आजीला फोन लावू या....राज\nनाही आत्ताच बोलायचं आहे.....नंदिनी\nराजने फोन लावायचा नाटक केलं आणि फोन लागत नाहीये असं तिला सांगितलं....नंदिनी अशी रडत रडत तिकडे आजी आबासाहेबांसोबत बोलली असती तर त्यांना नंदिनीची काळजी वाटली असती म्हणून त्यान��� फोन न लागायचा नाटक केले\nती ऐकायला काहीच तयार नव्हती... राजने त्याच्या जवळचे 4- 5 जे काही सॉफ्ट टॉईज होते ते काढले आणि तिच्या जवळ आणून ठेवले......\nनंदिनी हे बघ माझ्याजवळ अजून खेळणी आहेत..... तुला नको आहेत का हे..... आणि जर तू अशी रडत राहिली तर मग आपण दुकानात कस जाणार....... जाऊ दे मग जाऊयाच नाही ...कॅन्सल करून घेऊ..... राज नाटकी बोलत होता\nपाहिजे मला खेळणे...... नंदिनी रडक्या सुरात बोलत होती\nमग आधी शांत हो बघू..... तू शहाण बाळ आहेस ना.... मग शहाणी मुलगी असं रडत असते काय..... राज\nहो मी शहाणी मुलगी आहे .....नंदिनी ने रडत-रडत मान हलवत बोलली\nगुड गर्ल..... राज तिचे डोळे पुसत बोलला\nराज मला भूक लागली......नंदिनी\nतू बस इथेच ....कुठे जाऊ नको..... मी आलोच जेवायचं ताट घेऊन.......राज\nनंदिनी ने मान डोलावली...\nराजने बाहेर येऊन बघितले..... तर पाहुण्यांची जेवण सुरू होते......काही बायका झालेल्या प्रकारावर बोलत होते तर काही जणी आईला आणि आजीला सून अशी का आणले वगैरे विषयावर चर्चा करत होते... राजने या सगळ्यांकडे दुर्लक्ष केलं आणि तो किचनमध्ये गेला..... बऱ्याच जणांचा त्याच्याकडे लक्ष गेलं... त्याने त्यांना एक छोटस स्मायल दिले ..... किचन मधल्या काकींना त्याने जेवण्यासाठी प्लेट बनवून मागितली.... आणि तो रूम मध्ये परत गेला....\nहे काय पुरणपोळी .....मला नाही आवडत....नंदिनी ताटा मध्ये बघत बोलली....\nबघ अजून बाकीचे पण आहे..... गुलाबजाम.. पनीरची भाजी ..पकोडे ...पोली.... व्हेजिटेबल्स राईस.... पराठा चिप्स पापड... हे नाही का आवडणार तुला...... राज\nठीक आहे मी नेऊन ठेवतो ही प्लेट.......राज नाटक करत बोलला\nनाही नाही मी खाते ना मला खूप भूक लागली आहे..... दोघेही बाजूला असलेल्या एका स्टडी टेबल वर जाऊन बसले... राजने तिला जेवण भरवले\nतुला भूक नाही लागली का....नंदिनी खाताखाता बोलत होती\nलागली आहे ना.... तुझं झालं की खाईल आहे...... राज तिला भरवत बोलला....\nतू पण खा..... म्हणत तिने तिला भाजी पोळी देत असताना त्याचाच हात त्याच्या तोंडाकडे वळवला..... त्याने तिला छान गोड स्माईल दिली आणि त्याने तो घास खाल्ला......\nसमजत नाही पण प्रेम आणि काळजी अजूनही आहे...... यालाच तर म्हणतात मनाचं मनाशी जोडलेलं नातं...... प्रेमाला भाषेची, वयाची, श्रीमंत-गरीब, लहान-मोठे कशाचीच बंधने नसतात.... राज मनात विचार करत होता तिच तसं काळजी घेण्याने तो खूप सुखावला होता.....\nमला आयुष्य जगायला एवढेच पुरेसा आहे..... थँक्यू देवा.... राज मना मध्येच देवाचे आभार मानत होता...\nराज सगळे मलाच का रागवतात....नंदिनी\nहो ..हो पण .....तुझी पण चुकी होती की नाही..... मी तुला आधीच सांगितलं ना की आपल्या घरी खूप पाहुणे येणार आहेत तर मस्ती कमी करायची.... मग तू का ऐकलं नाहीस माझं...राज\nमी थोडी मस्ती करत होती मी तिथे ते मला नवीन फ्रेंड्स मिळाले त्यांच्या सोबत खेळत होती..... तो चिंटू ..तो मला पागल पागल म्हणून चिडवत होता... इतकी मोठी झाली तरी तू पागल आहेस... तुला समजत नाही असं बोलत होता..... म्हणून मग मी त्याच्या मागे पळत होती......मग त्या काकी मध्ये आले आणि त्यांना माझा धक्का लागला तर ते वरण सगळं ते दुसऱ्या काकूंच्या कपड्यांवर सांडले.......आणि मग त्या काकी त्या दुसऱ्या काकींना खूप रागवत होत्या म्हणून मी त्यांना फक्त एवढंच बोलले की त्यांनी काही नाही केलं माझाच धक्का त्यांना लागला आणि सगळे लोक , आजी साहेब मलाच खूप रागवत होते...... नंदिनी लहानसं तोंड करत बोलली\nहो पण चुकी तुझी पण होती ना बाळा...... तू जर घरात सगळे लोक असताना खेळ खेळली नसती पण आली नसती तर हे सगळं झालं असतं का.... जेव्हा आपल्या घरामध्ये खूप लोक येतात... काही पूजा असते... फंक्शन असते तेव्हा खूप सांभाळून वागायचं असते....आणि मोठे लोक आपल्याला चांगल्यासाठीच रागवत असतात..त्यांचं ऐकायचं असते....... राज\nहो माझं पण चुकलं मी आता पुढल्या पासून असं नाही करणार.... पण ही साडी पण होती ना मध्येच यासाठी मुळेच मला नाही आलं..... मला दुसरे कपडे देना आणून.......नंदिनी\nबरं..... शहाणी माझी पिल्लू..... तिचे गाल ओढत बोलला...\nरडल्या मुळे आणि जेवण पण झालं होतं त्यामुळे नंदिनीला झोप लागली...\nराजनी लगेच फोन काढला आणि रोहनला कॉल केला....\nरोहन प्लीज एक इम्पॉर्टंट काम होतं ....घरी खूप पाहुणे आहेत म्हणून मी बाहेर जाऊ शकत नाही.....राज\nकमॉन यार राज.... तुला केव्हापासून प्लीज बोलायची गरज पडायला लागली... आणि थँक्स मी तुला म्हणायला पाहिजे मग ...तुझ्या कंपनीमध्ये तू मला इतक्या चांगल्या पोझिशन वर ठेवले आहे....... सांग काय काम आहे ते.....रोहन\nइट्स ऑल बेकॉज ऑफ यूर टॅलेंट... नथिंग एल्स.....राज\nबघ हसू नकोस तू .....हवं तर तू रितिका ला घेऊन जा सोबत....... राज l\nअरे हो बोल ना काय.... रोहन\nनंदिनी साठी काही कपडे मागवायचे होते.... इकडे येताना फक्त साड्याच आणण्यात आल्या.... ते तिला फार अन्कंफटेबल होत आहे..... सो प्लीज तेवढं एक काम कर आणि लवकरात लवकर जमत असेल तर आणून दे..... मी तुला लिस्ट मेसेज करतो.....राज\nराजनी रोहनला काही कपड्यांची लिस्ट दिली त्यामध्ये वन पिस फ्रॉक टाइप काही ड्रेस आणि एलेस्टिक वाली लेगिन्स सलवार कुर्ता... असे काही ऑप्शन्स सांगितले....\nपूजा वगैरे सगळं आटोपले होते सगळे पाहुणे निघून गेले होते ...राज ने नंदिनी ला निट झोपवले आणि तो खाली आला...\nराज हे सगळे सगळ्यांसमोर तुझं काय चाललं होतं..... पाहुण्यांसमोर काही तमाशा नको म्हणून आम्ही काही बोललो नाही... पण आम्ही घरात अशा गोष्टी खपवून घेणार नाही.........आजिसहेब\nमी पण तेच बोलायला आलो आहे..... तुम्हाला सगळ्यांना नंदिनी च्या मानसिकतेबद्दल माहिती आहे..... तुमच्या पासून काही सुद्धा लपलेला नाही आहे...... तुम्हाला तुमचे रितीरिवाज करायला मी मनाई केली नाही आहे..... पण माझं म्हणणं एवढंच होतं की ते आपल्या घरातल्या घरात असावा...,जोपर्यंत नंदिनी ठीक होत नाही किंवा तिला इथल्या लोकांची ओळख होत नाही... इथे राहण्याची सवय होत नाही ....तोपर्यंत जास्ती लोकांमध्ये तिला न नेलेले च बरे....ति जरी वयानी , शरीराने मोठी असली तरी सुद्धा तिचा मन हे बालमण आहे आणि आपल्या सगळ्यांच्या वागण्यामुळे... बोलण्यामुळे तिच्या मनावर वाईट परिणाम व्हावे हे मला आवडणार नाही.....राज\nतुमची बायको पागल आहे ....आम्हाला नाही वाटत की ती कधीही बरी होणार आहे.... आज दोन वर्षे उलटून गेली तरी त्यांच्यामध्ये काहीच बदल झालेला नाही आहे आणि पुढे पण हे असंच सुरू राहणार आहेत.... तुम्ही आम्हाला समाजामध्ये काही बोलायला बाकी ठेवले नाही.......ज्यांची आमच्या समोर बसायचे हिम्मत होत नव्हती आज ते लोकं सुद्धा आम्हाला दोन गोष्टी ऐकवून गेले......आजी\nमी परत सांगतो आहे ....ती पागल नाही आहे... आधी तिला योग्य ती ट्रीटमेंट मिळाली नाही म्हणून तिच्या मध्ये काही बदल झाला नाही.....इथे तिला व्यवस्थित ट्रीटमेंट मिळेल आणि मला आशा ..आहे विश्वास आहे की ती बरी होईल...... आणि तुम्हाला जर इतका त्रास होत असेल तर मी तिला घेऊन जातो इथून......राज\nराज आई साहेबांचा बोलायचा तसा अर्थ नव्हता.... मला पण तुझे वागला ते अजिबात आवडलं नाही..... मला तुझं लग्न सुद्धा पटलेलं नाही.... पण आता जे झालं ते झालं... बरं आता हे इथेच थांबवा..... शशिकांत\nकाय करायचं वाटते ते करा पण मला आज झाला तसं तमाशा परत घरात नको आहे.., तुम्ही तुमच्या जिम्मेदारी वर तिला आणलेला आहे तर तिच्या वागण्यात बोलण्याची सगळी जबाबदारी तुमची ....तुम्हाला या सगळ्या गोष्टी सोपी वाटत आहे तर.....इथे घरात तुम्हाला कोणीही काही मदत करणार नाही ......तुम्हाला इतकाच स्वतःवर विश्वास आहे तर स्वतः एकटे ते करून दाखवा.... आणि खबरदार श्रीराज ला कोणी मदत केली तर..... सूनबाई तुम्हीसुद्धा.....आजिसहेब\nराज इथेच राहणार.... कुठे जाणार नाही इतक्या वर्षाची माझी मेहनत वाया घालवू नका.... मला तुमच्या समाजाचं.. प्रतिष्ठेचं काही घेणे देणे नाही.... मला माझा परिवार हा एकत्रित हवा आहे ... राज बाळा मी तुझ्यासोबत आहे.. मला तुझ्या विश्वासावर विश्वास आहे..... मी तुझ्या पाठीशी आहे ......आबासाहेब\nतेवढ्यात रोहन तिथे काही बॅग घेऊन आला.... आणि त्याने त्या राज ला दिल्या........\nथँक्स अ लॉट रोहन.... राज बॅग हातात घेत बोलला\nकाकू नंतर येईन कधी.... बस हे काही सामान जायचं होतं राजला.. तेवढेच द्यायला आलो......रोहन\nबरं बरं आज पूजा झाली त्याचा प्रसाद तरी घेऊन जा ...आई आईने रोहनला प्रसाद दिला आणि रोहन प्रसाद देऊन निघून गेला..\nसगळे आपापल्या रूममध्ये निघून गेले...\nराज आपल्या रूममध्ये येऊन ऑफिसचं काम करत बसला बरंच काम आठ दिवसापासून पेंडिंग होते.. आता ते त्याला बघायला हवं होतं .....त्याने काही दिवस घरूनच काम करायचा निर्णय घेतला होता...... इम्पॉर्टंट मीटिंग किंवा काही असेल तर तो काही वेळासाठी ऑफिसमध्ये जाणार होता\nलगेच फोन काढून नंदिनी साठी डॉक्टरांची दुसऱ्याच दिवशी ची अपॉइंटमेंट घेतली.... त्याला तिचे लवकरात लवकर ट्रिटमेंट सुरू करायची होती...\nकाम करता करता त्याचा तिथेच बसल्या बसल्या डोळा लागला..... नंदिनी ला थोड्या वेळाने जाग आली आता तिला बरंच फ्रेश वाटत होते..... सकाळी घडलेल्या गोष्टी ती बर्‍यापैकी विसरली होती........ बाजूला बघते तर राज झोपला होता...... तिने रूमच्या बाहेर डोकावून बघितलं.... तिथे कोणीच नव्हतं... मग वरतून खाली हॉलमध्ये बघितलं .. तर सगळं शांत होतं...... ती साडी पकडत हळू हळू खाली आली.... आणि हॉलभर फिरू लागली...... इतके मोठे.. घर तिला खूप मजा वाटत होती... तिने नंतर दारातून बाहेर डोकावून पाहिलं..... खूप सुंदर बगिच्यात फुलं बघून तिचे डोळे चमकले.... आबासाहेब तिथे झोपाळ्यावर बसले होते... त्यांचं लक्ष नंदिनी कडे गेलं आणि त्यांनी तिला छानशी स्माईल दिली आणि हाताने ने इशारा करत स्वतःजवळ बोलवले.......\nत्यांना बघून नंदिनी खूप खुश झाली... ती लगेच धावत धावत त्यांच्या जवळ गेली... आणि त्यांच्या गळ्यातच आनंदाने पडली..... ते पण हसले आणि त्यांनी ��िला त्यांच्या बाजूला बसवलं...\nआबासाहेब तुम्ही माझ्या आबा सारखेच आहात......नंदिनी\nहो ना... मग मला फक्त आबा म्हणायचं... आबासाहेब नाही....आबा\nथोड्या वेळाने राज ला जाग आली... बघतो तर नंदिनी त्याला त्याच्या आजूबाजूला कुठेच दिसली नाही.... बाथरूम जवळ जाऊन बघितले पण ती तिथे सुद्धा नव्हती..... आता मात्र त्याला काळजी वाटली.. तसे त्याने सिक्युरिटी गार्डला सर्व नीट सांगून ठेवलं होतं तरी मात्र त्याला नंदिनी कुठे दिसली नाही म्हणून तो काळजीत पडला आणि तो खाली येऊन सगळीकडे शोधायला लागला....\nहसण्याचा आवाज आला म्हणून सहज त्याचे लक्ष बाहेर गार्डन कडे गेले..... आणि बघतो तर काय आबासाहेब आणि नंदिनी हसत गप्पा मारत आहेत आणि नंदिनी त्यावर खूप खळखळून हसत आहे.... तिला व्यवस्थित बघून त्याच्या जीवात जीव आला आणि तो तिथेच दारात उभा राहून त्यांना बघत होता...\nराज इकडे ये ना..... राजला दारात बघून नंदिनी आवाज दिला.... राज त्यांच्या जवळ झोपाळ्यावर आबासाहेब जवळ बसला\nबाबा या राज्यांना एकही गोष्ट येत नाहही..... तुम्हाला येते काय...... मला तिकडे गावात माझे बाबा खूप गोष्टी सांगत होते मला खूप आवडते गोष्टी ऐकायला....नंदिनी\nहो मला येतात खूप गोष्टी... मी तुला सांगेल.... पण तुला माझे एक काम करावं लागेल.... हा राज जे तुला सांगतो ते सगळं ऐकावं लागेल.....आबा\nहो मी तर सगळ ऐकते त्याचं......नंदिनी\nराज... उद्या मला सकाळी लवकर उठवशील ....मी आबांसोबत बगीच्या मधून फुल तोडायला जाणार आहे आणि आबाना देव बाप्पा ची पूजा करायला सुद्धा मदत करणार आहे....आणि आबा मला असं हार पण बनवता येतात मी तुम्हाला हार पण बनवून देईल.... मला आजीने शिकवले आहे.... नंदिनीची अखंड बडबड सुरू होती\nखूप गोड मुलगी आहे ....सगळे आपापल्या कामात बिझी झालेत... मी आपला एकटा पडलो होतो... बघ आता मला सुद्धा छान कंपनी मिळाली...खूप लघवी पोर आहे ... निरागस आहे ..... आताच इतका जीव लावते आहे तर आधी किती लावत असेल......जीवन परीक्षा घेतच असते... येतात असे क्षण आयुष्यात....सोपी रस्ता तर कुणीही निवडतात ....आपली जबाबदारी घेणे...हे सगळ्यांना नाही जमत....तू पळपुटा नाहीस....तू प्रेम केले ते निभावतच नाही तर जपतो आहेस...खूप क्षण असे येतील जे तुला तोडायचा प्रयत्न करतील... तू थकाशिल.. वैतागशिल ..... पण घेतलेल्या निर्णयावर ठाम राहा.. दगमळू नकोस..... तू तुझ्या आयुष्यात जे निवडल आहे ते खूप कठीण आहे , तू इतका मोठा झाला आहेस तुझं नाव कामा���ा आहेस तुला सोपी आयुष्य निवडत आलं असतं पण तू तुझं प्रेम निवडलं..... you are so strong my boy..... I am really proud of you my son...nothing will beat you .... I am with you always..... आबा\nआबा काय बोलताय.. नंदिनीला मात्र काहीच कळत नव्हते...\nआबा थँक्यू.......राज चा डोळ्यात आनंदाश्रु होते...तो भाऊक झाला होता....\nकाळजी नको करू...सगळं ठीक होईल...नंदिनी अगदी पहिल्यासारखी होईल.....आबांनी त्याला स्वतःच्या मिठीत घेतले....\nराजने तीलासुद्धा मिठीत घेतले.... आणि त्यांनी ग्रुप हग केला.... अंबानी दोघांच्या पाठीवर प्रेमाने थोपटले..\nराज ने नंदिनी ला सगळं घर दाखवले..... घरात काम करणाऱ्या लोकांसोबत तिची ओळख करून दिली.... तिने पण आनंदाने त्या सगळ्या लोकांना आबा, काका ,काकी मामा असं काही काही बनवून घेतलं होतं.... राज ला तिचं खूप कौतुक वाटत होतं....माणसाची मेमरी गेली तरी स्वभाव मात्र बदलत नाही हे कुठेतरी त्याने वाचलं होतं आणि खरच तो ते अनुभवत सुद्धा होता.... कारण ती लहानपणापासून अशीच लघवी होती... जरी ती खूप खट्याळ खट्याळ स्वभावाची होती तरी मात्र माणसं जोडणं तिला येत होतं....\nऔपचारिक अच्कान हो पण ...त्याने घरातल्या सगळ्यांसोबत सुद्धा तिची ओळख करून दिली.....\nराहुल राजच्या रूम मध्ये आला...\nनंदिनी..... हा राहुल माझा लहान भाऊ.... राज\nवहिनी..... माझं नाव तर नंदिनी आहे....नंदिनी\nराजनी त्याला मानेनेच काही इशारा केला... तसा तो समजला\nअरे तुमच्याकडे कोणी मुलगी नाही आहे....... तुम्हाला बहीण नाही का..... मी बनू का तुमची बहीण.......नंदिनी\nराजनी डोक्यावर हात मारून घेतला आणि राहुल ला सुद्धा खूप हसायला येत होतं....\nबरं राज चे असू द्या ......मला तुमचा भाऊ बनवा.... राहुल हसतच राजकडे बघत बोलला\nराजला का बरं नाही...... हो हो तो खूप मोठा आहे.... तो काका सारखा आहे..... सारखा रागवत असतो...... मी तुला राहुल दादा बोलू का.....नंदिनी\nअरे मला राहुलच म्हणाला तरी चालेल मी लहान आहे तुमच्यापेक्षा...राहुल\nलहान..... हे काय तुम्ही तर माझ्यापेक्षा पण उंच आहात..... माझ्यापेक्षा मोठे आहात..... आजीने सांगितले आहे मोठ्या लोकांना मान दिला पाहिजे...... मी तुम्हाला दादा म्हणेल..... नाहीतर आजी मला रागवेल येईल.....नंदिनी\nबर ठीक आहे.... तुम्हाला जे आवडते ते तुम्ही मला बोलू शकता...... राहुल\nनंदिनी ला आनंद झाला....\nनंदिनी आपल्यास सॉफ्ट टॉईज सोबत खेळत बसले\nकाय भाई तू काय केलं हे...... मला तर काहीच कळत नाही आहे.... सगळे डोक्यावरून जात आहे..... तुला माहितीये तू माझ्या सगळ्या मैत्रि��ींचा क्रष आहेस...... किती साऱ्या मुली तुझ्या मागे लागले आहेत...... तू मोस्ट हँडसम, मोस्ट पावरफुल, मोस्ट टॅलेंटेड द श्रीराज देशमुख आहेस..... वहिणी चांगली मुलगी आहे.... सुंदर आहे ....पण तुला कुठेच मॅच नाही आहे तिचा आणि आता तिची ही मानसिक अवस्था.... कसं करशील तू सगळं......राहुल\nतू प्रेमात पडशील तेव्हा तुला सगळं कळेल....राज\nनो वे भाई ....सगळं जर येवढे कठीण असेल तर मी कधीच असं करणार नाही..... तू स्ट्रॉंग आहेस... मी नाही ऐवधा स्ट्रोंग.... ओके चल येतो.... काही काम असलं की सांग......राहुल\nजाऊ दे आपल्याला काय करायचं आहे ....बरं झालं भाई नंदिनिवाहिनी चा मागे बिझी झाला..... आता त्याला माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ भेटणार नाही ...मी आपला मोकळा झालो.... जे पाहिजे ते करू शकतो मनातच विचार करत राहुल तिथून बाहेर पडला\nराहुल तसा मनाने चांगला होता पण अती लाडा मुळे श्रीमंती मुळे बिघडलेला होता...... सतत पार्ट्या करणे बाहेर फिरून आज काय त्याचा उद्योग चालायचा.... आणि राज चे नेहमी त्याच्यावर लक्ष असायचं त्यामुळे तो राजला थोडा घाबरायचा....\nराज आता संध्याकाळ पण झाले ....आता थोड्यावेळानी रात्र होईल..... मग दुकान बंद होतील ....तू मला कधी घेऊन जाणार आहे खेळणी घ्यायला...नंदिनी\nराज ने नंदिनी ला रोहनने आणलेल्या कपड्यांच्या बॅग दिल्या आणि तिला त्यातला कुठला ड्रेस आवडतो घालायला सांगितला.... रोहनने अगदी राजने सांगितले होते तसेच शॉपिंग केली होती.....\nइ...... माझ्यासाठी कपडे.... म्हणती बेडवरच उड्या मारू लागली.... तिने त्यातले सगळे कपडे बाहेर काढून बेडवर पसरवले..... तिला काही त्यातल्या आवडले होते काही आवडले नव्हते कोणाचे कलर्स नव्हते आवडले तर ती आपली कुरकूर करत कपडे अंगाला लावत बघत होती.....\nराज मला हा ब्लू कलर नाही आवडला.....नंदिनी\nठीक आहे काय जे आवडले ते ठेव मग आपण नंतर परत जाऊन तुझ्या आवडीचे कलरचे घेऊन येऊ.... आणि आता यातला जो आवडतो तो घाल आपण बाहेर दुकानात जाऊ या तुझ्यासाठी खेळणी घ्यायला....\nतिने त्यातला पीच कलरचा वन पीस फ्रॉक पॅटर्न चा ड्रेस घातला तो तिला खूप घालायला सोपा गेला..... राजने तिला तिच्या ड्रेसची मागून चेन लावून दिली आणि सकाळसारखेच जमेल तशी वेनी घालून दिली....\nराज माझे केस आपण छोटे करून टाकू..... तुला नीट घालता येत नाही आणि तुला त्रास सुद्धा होतो ना....नंदिनी\nनाही ...नको ....मला आवडतात तुझे हे लांब केस....तू काळजी करू नको.... मला काहीच त्रास होत ना���ी आणि मी आता शिकून घेईल वेणी कशी घालायची ते...... फक्त काही दिवस ऍडजेस्ट करून घे.....राज\nत्या सिम्पल फ्रॉक मध्ये नंदिनी खूपच सुंदर दिसत होती.... एकही दागिना तिने घातला नव्हता फक्त गळ्यात छोटे मंगळसूत्र घातलं होतं...... मंगळसूत्र पण तिला घालायचं नव्हतं पण तिच्या आजीनं तिला सांगितलं होतं की हे कधीच काढायचं नाही म्हणून तिने ते तेवढं ठेवलं होतं..... राजपण तिलाच मॅच असा टीशर्ट आणि जीन्स घालून आला......\nहे काय...हे कसे कपडे घातले आहेत....सून आहे ना .... सूनेसारख राहायचं.....आजिसहेब\nनंदिनी आजिसहेबांच्या आवाजाने घाबरली....तिने राज चा दंडाला पकडले आणि त्याच्या मागे लपली...त्याच्या मागूनच एका डोळ्याने आजिसहेबांना बघत होती\nआजिसहेब हे काय घेऊंन बसलय तुम्ही....आजकाल सगळ्याच मुली असे कपडे घालतात.....तुम्हाला सुद्धा तर आवडतात ना मॉडर्न मुली.....आणि मला असे वाटते की ज्यात आपल्याला सहज वाटेल असे कपडे घातले तर काय बिघडते...आणि वाईट अस काही घटक नाहीये....राज\nराज आजकाल तुम्ही खूप वाद घालायला लागलात आमचासोबत......या मुली सोबत राहून तुम्ही सगळे मानपान विसरत आहात......किती लोकांसोबत भांडाल या मुलीसाठी......आजिसहेब\nसॉरी.....विषय वाढायला नको म्हणून त्याने तिथेच विषय थांबवला\nराज तिला बाहेर दुकानात घेऊन गेला..... ती त्याच्या शेजारी कार मध्ये बसली होती.... राज ड्राईव्ह करत होता... राजला ड्राइव्ह करताना बघून तिला खूप मजा वाटत होती.... तिकडे गावांमध्ये हे असं काहीच तिने बघितलं नव्हतं...... ती खिडकीतून बाहेर बघण्यात मग्न झाली होती......... बाहेर रस्त्यांवरून जाणाऱ्या गाड्या त्यांचे वाजणारे horns.. लाईट.... संध्याकाळची वेळ असल्यामुळे सगळंच कसं डोळ्यांना दिपवून टाकणारे होतं..... मोठमोठी दुकान ...मॉल..... बघण्यात ती बिझी झाली होती...आणि मध्ये मध्ये ति जे जे बघत होती त्याची सतत कॉमेंट्री सुरू होती..... ड्राईव्ह करता-करता राज अधुन-मधुन तिच्याकडे बघत होता...... तिला खुश बघून त्याला खूप आनंद होत होता..... तो तिला एका खेळण्यांच्या दुकानांमध्ये घेऊन गेला...... आणि तिला हवे ते खेळणे घ्यायला सांगितले...... दुकानदार अजीब नजरेने त्यांच्याकडे बघत होता..... पण राजला त्याचं काहीच घेणं देणं नव्हतं..... त्याचे सगळे लक्ष नंदिनी कडे होता.....नंदिनी ने नवीन नि दोन भावल्यांचे सेट घेतले होते त्यानंतर साप सीडी.. लुडो... किचन सेट असे चार-पाच खेळने घेतले......\nबस झालं ......अजून काही हवं असेल तर घे.....राज\nनाही ....नको..... आजी रागवते खूप सारे खेळणे घेतले की..हे खराब झाले की परत घेऊ आपण.....नंदिनी\nबर ठीक आहे..... राजनी बिल पे केलं आणि खेळांच्या बॅग घेऊन ते परत कारमध्ये बसले......\nराज तू खूप चांगला आहे .....मला तू खूप आवडतो.....नंदिनी\nराज ने तिला एक स्माईल दिली आणि गाडी स्टार्ट केली....\nराज.... थांब थांब थांब थांब......जोपर्यंत त्याने गाडी थांबवली नाही तोपर्यंत ती थांब थांब बोलत होती\nहे बघ इकडे आईस्क्रीम दुकान दिसला मला.... आईस्क्रीम खायची......नंदिनी\nअग आता...... सर्दी होईल ना तुला....राज\nथोडीशी ...फक्त थोडीशी..... नंदिनी बोटांनी थोडसं दाखवत त्याला लाडीगोडी लावत होती..\nराज तिच्या आईस्क्रीम घेऊन आला..... त्याने तिला पुढे गाडीवर तिच्या कंबरेला पकडुन उचलत बसवले आणि तिच्या हातात आईस्क्रीम दिले...... ती अगदी लहान मुलांसारखी त्या आईस्क्रीम मध्ये हरवत आईस्क्रीम खात होती...... राज तिचे हावभाव डोळ्याने टिपत होता\nएकच का आणलं.... तुझ्यासाठी का बरं नाही आणलं..नंदिनी\nमी आता मोठा झालो ना....... मोठे लोक आइस्क्रीम जास्त खात नाही ....तू खा.....राज\nहो का .......नंदिनी डोळे मोठे करत त्याच्याकडे बघत होती\nमग मी... मी मोठेच नाही होणार.... नाहीतर मग मला आईस्क्रीम खाता येणार नाही......नंदिनी\nनाही ग बाई..... असं नको बोलू .....पटापट मोठी हो.... मी तुला हवा तेवढा आईस्क्रीम खाऊ घालेल... पण तु लवकर मोठी हो....राज\nठीक आहे मग मी होईल मोठी लवकर....नंदिनी\nआजूबाजूला असलेली सगळी लोक अधून मधून नंदिनी कडे बघत होते...... त्यांच्या नजरेमध्ये नंदिनी बद्दल वेगळेच भाव राजला दिसत होते.....त्यांच्या तशा नजरा बघून राजला खूप वाईट वाटत होते...राग पण येत होता...माणसाला फक्त मा ऊस म्हणून का बघू शकत नाही हा समाज त्याचा डोक्यात विचार सुरू होते..... ......येण्या जाणाऱ्या मुली मात्र राज कडेच बघत होत्या........ दिसतच इतका हांडसम होता राज....\nआईस्क्रीम खाता खाता तिने तिचा सगळ तोंड आणि हात भरवले होते...... राज हातात टिशू पेपरचा बॉक्स घेऊन उभा होता....... आईस्क्रीम खाऊन झाल्यावर त्याने तिचं तोंड हात सगळं नीट क्लीन करून दिले..... आणि ते परत घरी जायला निघाले\nघरी आल्यावर नंदिनी ने सगळे खेळण्यांच्या बॅग हातात पकडल्या आणि धावतच आबा आबा करत घरात पळाली.... घरात सगळे सोप्या वर बसले होते...... नंदिनी पळतच जात आबाच्या गळ्यात पडली.....\nही काय बोलायची पद्धत झाली... असं घर डोक्यावर घ्यायला काय झालं......\n... आबासाहेब बोलायचं..... तुझे सासरे आहेत ते..... काही मानपान असतो की नाही...... आणि हे असं सगळ्यांसमोर गळ्यात कोण पडते...... आजिसहेब रागावल्या\nते आबा आहेत माझे...... त्यांनीच मला म्हणाले की आबा म्हणायचं म्हणून...... नंदिनी मान खाली घालत छोट्या आवाजात बोलली\nहो बाळा मी आबा च आहे तुझा आणि मी तिला सांगितलं होतं मला आबा च बोलायचं म्हणून...... ती माझी आता नात आहे आणि तिचे सगळे हक्क तिला मिळणार........आबासाहेब\nतो एक राज कमी होता की आता तुम्ही सुद्धा त्याच्या नाटकं मध्ये सामील झालात...... मला हे आवडले नाही म्हणत आजी साहेब आपल्या रुममध्ये निघुन गेल्या\nह....बाळा बोल काय म्हणत होती आणि हे काय इतक्या साऱ्या बॅग्स....आबा\nआबा आबा.... मला राजने खूप सारे खेळणे घेऊन दिले..... मी ना लुडो नी सापशिडी पण आणली आहे .....आपण खेळूया......नंदिनी बॅग्स उघडत बोलली\nनंदिनी आता रात्र झाली आहे....जेवायची वेळ आहे...उद्या खेळा तुम्ही..... चल आधी ते सगळं रूम मध्ये ठेव आणि हातपाय धू आपण बाहेरून आलोय ना ....राज\nसगळे आटोपल्यावर रात्री राज ने गावाला आजी ला फोन करून सगळं ठीक आहे कळवले...नंतर नंदिनी सुद्धा बऱ्याच वेळ आजी आबा सोबत फोन वर बोलत बसली....तिने दिवसभर घडलेले सगळे सांगितले ...\nआजी राज खूप छान आहे ...मला खेळणी घेऊन दिली...मी आईस क्रीम पण खाल्ले....नंदिनी चा गप्पा सुरू होत्या...\nराज तिथेच बेडवर पाय लांब करून लॅपटॉप घेऊन office चे काम करत बसला.....नंदिनी त्याला पोटाजवळ बिलगून घट्ट पकडून झोपली होती.....एका हाताने त्याने तिला घट्ट स्वतःजवळ पकडली होते आणि एका हाताने लॅपटॉप चालवत होता.....\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\nनंदिनी ...श्वास माझा 11\nनंदिनी ..श्वास माझा 7\nनंदिनी ..श्वास माझा 5\nनंदिनी श्वास माझा 3\nनंदिनी ..श्वास माझा 2\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/", "date_download": "2020-10-31T15:39:51Z", "digest": "sha1:GJDTQCHMG3WXEWOACIUZ4DGDPPAB3F2Y", "length": 7089, "nlines": 126, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "MH34 Update News", "raw_content": "\nओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे सायकल रॅली चे स्वागत\nचंद्रपूर :- ओबीसी जनगणना समन्वय समिती सिदूर तर्फे प्रा. अनिल डहाके यांच्या सायकल यात्र…\nकाँग्रेस तर्फे विधानपरिषदेवर अनिरुद्ध वनकर यांचे नाव निश्‍चित\nचंद्रपूर :- विधानपरिषदेवर राज्यपाल कोट्यातून १२ जागांपैकी महाविकास आघाडी सरकारमधील ती…\nखासगी कोळसा खाण कामगारांची पदयात्रा\nचंद्रपूर जिल्ह्यातील बरांज येथील खासगी कोळसा खाण कामगारांनी आज न्याय्य मागण्यांसाठी पद…\nभोजन घोटाळ्या विरोधात नगरसेवक पप्पू देशमुख यांचा सभात्याग व मुंडन आंदोलन\n' चौकशी अहवाल म्हणजे खोदा पहाड निकला चुहाॅ ' - देशमुख यांची प्रतिक्रिया चंद्रप…\nदिवाळीच्या सणात गरिबांच्या घरी प्रकाश टाका\nरेशन दुकानात अत्यल्प दरात खाद्य तेल, चण्याची, तुळीची डाळ व केरोसीन उपलब्ध करा आमदार प्…\nसिनेस्टाईल पाठलाग करुन युवकावर प्राणघातक हल्ला\nआरोपी पंकज सिंग व सोनल राँबर्ट रा. घुग्गुस यांनी दुचाकीने पाठलाग करून नविनकुमार सिंग र…\nमहाराष्ट्रात डिसेंबरनंतर मोठी पोलीस भरती\nराज्यातील पोलिसांचे वाढलेले काम, तपासाशिवाय पडून असलेली ढीगभर प्रकरणे, कोरोनामुळे झाले…\nदूर्मिळ बोद मासोळी वर्धा नदीचा घाटावर सापडली\nगोंडपिपरी :- तालुक्याला वर्धा आणि वैनगंगा नदीचे विस्तृत पात्र लाभले आहे. या नदी पात्रा…\nआठ ग्रामस्थांना ठार मारणाऱ्या आरटी - 1 वाघास अखेर जेरबंद\nराजुरा - किमान आठ माणसे आणि 25 हून अधिक जनावरे मारलेल्या आरटी-1 नामक वाघास चंद्रपुर वन…\nविदर्भ तेली समाज महासंघाचे खासदार बाळू धानोरकर यांना निवेदन\nओबीसींची नेमकी लोकसंख्या कळावी चंद्रपूर : देशभरात ओबीसी समाजाची नेमकी लोकसंख्या किती आ…\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00365.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.krushival.in/ratnagiri/other/publication-of-dapoli-modilipi-book", "date_download": "2020-10-31T16:03:54Z", "digest": "sha1:6OZLZM6J7M5F2OE2KBNETLQWKHA5HSE3", "length": 7799, "nlines": 96, "source_domain": "www.krushival.in", "title": "Ratnagiri | दापोलीत मोडीलिपी पुस्तकाचे प्रकाशन. | मराठी बातम्या - कृषीवल | Top Marathi News |Today news in Marathi | Latest News in Marathi | krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nदापोलीत मोडीलिपी पुस्तकाचे प्रकाशन.\nदापोलीत मोडीलिपी पुस्तकाचे प्रकाशन.\nमोडी लिपी शिकण्याची इच्छा असलेल्या दापोलीतील नागरीकांसाठी मोडीलिपी शिकण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या मोडीलिपी अभ्यास वर्गाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.\nदापोली तालुक्यामध्ये तेजोनिध आरती या युवकाने मोडीलिपीचे संवर्धन आणि प्रसार हे जीवनाचे ध्येय स्विकारुन अनेक वर्ष मोडीलिपीच्या जाणकारांसोबत राहून त्या लिपीचा अभ्यास करुन त्यात नैपुण्य मिळविले आहे. महाराष्ट्राचा इतिहास समजून घेताना त्यातील बारकावे अभ्यासताना एकूणच इतिहासातील माहिती असलेल्या किंवा माहिती नसलेल्या घटनाक्रमांचे संदर्भ शोधताना मोडीभाषेतील दस्तऐवज महत्वपूर्ण ठरतात. महसूलातील नोंदी काही घराण्यांच्या वंशपरांपरा तसेच गुढ घटनांचे संदर्भ मोडीभाषेत दडलेले आहेत. दापोली तालुक्यातील विद्यार्थी, गृहिणी, निवृत्त तसेच अन्य इच्छुकांना मोडीभाषा शिकण्याची संधी तेजोनिध आरती, दाविक्षे प्रेस फाऊंडेशन आणि वराडकर बेलोसे महाविद्यालय दापोली यांनी उपलब्ध करुन दिली आहे.\nया पार्श्‍वभूमीवर प्राचार्य डॉ.सुरेश निंबाळकर, आरती रहाटे, दाविक्षे प्रेस फाऊंडेशनच्या अध्यक्ष सोनल तेंडूलकर, अ‍ॅड.नाना मोरे आणि पत्रकार शिवाजी गोरे यांच्या उपस्थितीत संचारबंदीचे नियम पाळून मोडीलिपी अभ्यासवर्गाच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी पुस्तिकेचे प्रकाशन जाहीर करताना डॉ.निंबाळकर यांनी वराडकर बेलोसे महाविद्यालयात सुरु होत असलेल्या मोडीलिपी प्रशिक्षण वर्गात बहुसंख्येने प्रवेश घेऊन ही भाषा शिकून घेण्याचे आवाहन केले आहे.\nबँक चार्जेस,सिलिंडर नोंदणीत आजपासून नवे नियम\nओबीसी आरक्षण बचावसाठी आंदोलन\nकेंद्राच्या विरोधात काँग्रेसचा सत्याग्रह\nअसंघटित कामगारांसाठी राज्यस्तरीय समन्वय समिती\nवडिलांच्या मृत्यूनंतर मुलांनी अस्थींवर केलं वृक्षारोपण\n\"मैत्री भूगोलाशी \" नाविन्यपूर्ण उपक्रमाचा शुभारंभ\nअलिबाग शहरात निकृष्ट फळविक्रींमुळे आरोग्य धोक्यात\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/weather/", "date_download": "2020-10-31T16:33:48Z", "digest": "sha1:RYESNUUHUD7VEH4TBFKO6YOPUJLG566O", "length": 6686, "nlines": 143, "source_domain": "krushirang.com", "title": "Weather | krushirang.com", "raw_content": "\nपुण्यात पुन्हा मुसळधार पाऊस; पुण्याला दिला ‘हा’ इशारा\nमहाराष्ट्रात ‘या’ ठिकाणी पुन्हा पावसाचा इशारा; वाचा कुठे आहे पावसाचे संकट\nशेतकऱ्यांची चिंता वाढली; हवामान विभागाने दिला ‘हा’ इशारा\nपुण्यावर पावसाचं मोठं संकट, ‘इतक्या’ दिवसांसाठी ‘अलर्ट’; राज्यात ‘या’ ठिकाणी होणार...\nम्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रावर आहे पावसाचे संकट; हवामान खात्यानं दिलाय ‘हा’...\nBLOG : शेतकऱ्यांचा संघर्ष है प्रचंड; सगळेच वाहून गेल्यावर कुठे काय...\nशेतकऱ्यांच्या पोरांनी घातली ठाकरे सरकारला साद; पहा काय म्हणतायेत ते\nपुरामुळे ‘इथे’ झालीय वाताहत; पहा काय करीत आहे सरकारी यंत्रणा\nमुख्यमंत्र्यांनी दिले ‘हे’ महत्वाचे निर्देश; राज्यात एनडीआरफच्या तुकड्या तैनात\nत्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश; पहा काय म्हटलेय अजितदादांनी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%9E", "date_download": "2020-10-31T17:29:36Z", "digest": "sha1:P3TDRBPJVJY2N4MW5Q2VEO7HMMDH5XB3", "length": 3964, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:स्कॉटलँडचे जीवशास्त्रज्ञ - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात अद्याप एकही लेख नाही.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी १२:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/bookmark_2985", "date_download": "2020-10-31T17:10:01Z", "digest": "sha1:FBRFBI2O5F36XQA47FI4I4XCCTAZHIHT", "length": 18869, "nlines": 159, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Bookmark", "raw_content": "\nरिटाला अगदी लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती. असणारचं ना\nतिचे बाबा हे एका वाचनालयात जे नोकरीला होते. त्यामुळे ते कधी कधी काही पुस्तके रिटाला वाचायला घरी आणत असतं आणि तेव्हापासून रिटाला वाचनाची जी सवय लागली ती लागलीचं.\nजर कोणी तिला विचारले तुझे पहिले प्रेम कोण आहे तर एक सेकंद ही न गमावता पुस्तक हेच उत्तर तिच्या तोंडून ऐकायला मिळायचे.\nआता तर तिने घराजवळ असलेल्या वाचनालयात स्वत:ची नाव-नोंदणी ही केली होती. त्यामुळे आता तिच्या आवडत्या लेखकाचे पुस्तक वाचण्यासाठी तिला तिच्या बाबांवर अवलंबून राहावे लागत नव्हते. तसेच आता ती हवे तेव्हा हवे ते पुस्तक वाचू शकत होती.\nरिटा वाचनाबरोबर तिला वेळ मिळेल तेव्हा लिखाण ही करीत असे. पण ते लिखाण ती तिच्यापुरतेच मर्यादित ठेवत असे. तिची एक सवय होती. तुम्ही छंदचं म्हणा ना\nतिला बूकमार्क्स बनवायला खूप आवडायचे. ती जेव्हा पण एखादे पुस्तक वाचनालयातून घरी आणत असे, तेव्हा ती त्यामध्ये स्वत: बनविलेले बूकमार्क् ठेवत असे आणि त्या बूकमार्कवर तिने स्वत: लिहिलेली किंवा एखाद्या पुस्तकात वाचलेली एखादी ओळ तिच्या सुंदर हस्ताक्षरात लिहीत असे.\nकाय भन्नाट आयडिया होती ना\nरिटा अभ्यासातही खूप हुशार होती. त्यामुळे ती शाळेत असताना सगळ्या शिक्षकांची आवडती विद्यार्थिनी होती. आता तर ती बी.ए.च्या दुसऱ्या वर्षाला शिकत होती. तसेच तिला पुढे शिक्षिका व्हायचे होते. असो.\nएक दिवस अजबच गोष्ट झाली. नेहमीप्रमाणे तिने वाचनालयातून एक पुस्तक वाचायला घेतले. पण ते पुस्तक तिने आधीच वाचलेले होते आणि ते उघडताच तिने त्यावेळी बनविलेला बूकमार्क ही तिला त्या पुस्तकात ठेवलेला आढळला. तिला तो बघितल्यावर आनंद झाला. तिने तो हातात घेतला तर तिला त्या बूकमार्कमध्ये थोडा बदल झालेला आढळला. मग तिने नीट निरखून पाहिले.\nतर तिने लिहिलेल्या ओळीच्या खाली कोणीतरी काहीतरी लिहिले होते. मग रोज एक पुस्तक असे करून हळूहळू तिने वाचलेली काही पुस्तके वाचनालयातून आणायला सुरुवात केली. पण तिने आणलेल्या प्रत्येक पुस्तकाच्या बूकमार्कवर तिने लिहिलेल्या ओळीखाली एक ओळ लिहिलेली तिला आढळली.\nतिला पहिल्यांदा थोडे आश्चर्य वाटले. पण नंतर तिला फार मज्जा वाटायला लागली.\nमग ती विचार करू लागली, “ही व्यक्ति कोण असेल मुलगा की मुलगी” मग तिला वाटे, “कोणीही असू देत पण जे काही लिहिले ते छान लिहिलंय.”\nतिने वाचनालयातल्या काकांकडे ह्याबाबत विचारपूस ही केली. पण त्या व्यक्तीबद्दल सांगणे फार कठीण आहे असे काका म्हणाले.\nखरं म्हणायला गेलं तर ती पुस्तकात ठेवत असलेल्या बूकमार्क्सबद्दल त्या काकांना ही माहीत नव्हते.\nआता ह्याला काय म्हणावं\nपण तरीही त्या व्यक्तीला शोधण्यासाठी ते मदत करतील असे आश्वासन त्यांनी रिटाला दिले. मग रिटा वाचनालयातून तिने न वाचलेले नवीन पुस्तक घेऊन घरी आली. थोडे वाचल्यावर तिने नेहमीप्रमाणे छानसा बूकमार्क त्या पुस्तकामध्ये ठेवला. यावेळी तिने कोड्यात लिहितात तशी सुंदर ओळ त्या बूकमार्कवर लिहिली. ती ओळ अशी काहीतरी होती, “आज मी निदान एक पाऊल पुढे टाकीन, निदान एक काम पूर्ण करीन, निदान एक अडथळा ओलांडिन, निदान प्रयत्न तरी करीनच करीन.”\nमग तिने ते पुस्तक पूर्ण वाचून झाल्यावर ते वाचनालयात परत केले व दुसरे पुस्तक आणले. पण तिला हे पुस्तक वाचण्यात आज मन लागत नव्हते. तिचे सगळे लक्ष त्या वाचलेल्या पुस्तकामधल्या बूकमार्कमध्ये होते.\nमग दोन दिवसांनंतर ती पुन्हा वाचनालयात गेली आणि तिने त्या वाचलेल्या पुस्तकाबद्दल काकांना विचारले, तर ते पुस्तक सध्या तरी कोणी वाचायला नेले नाही असे तिला कळले. ती थोडी हिरमुसली.\nत्यांनंतर तिची परीक्षा सुरू झाली. त्यामुळे पुढचे काही दिवस तिला वाचनालयात जाता आले नाही. जेव्हा तिची परीक्षा संपली, तेव्हा रिटाने त्या पुस्तकाबद्दल काकांकडे चौकशी केली, तेव्हा ते पुस्तक काही दिवसांपूर्वी एका ��ुलाने वाचायला नेले हे कळले. पण तो मुलगा कोण हे काही केल्या तिला कळले नाही.\nअसेच काही दिवस गेले आणि एक दिवस ते पुस्तक पुन्हा तिला वाचनालयात आढळले. तिने ते लगेच घेतले आणि लागलीच ते उघडून बघितले, तेव्हा खरंच त्या ओळीखाली अजून एक सुंदर ओळ लिहिली होती ती अशी “कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यानांच यश प्राप्त होते.”\nरिटा हे वाचून खूपच खुश झाली आणि आनंदाने घरी परतली.\nत्यांनंतर हा सिलसिला काही महीने असाच सुरू होता. तो मुलगा कोण याचा शोध रिटाला काही केल्या लागू शकला नाही आणि त्यात झाले असं की, रिटा राहत असलेली इमारत जुनी झाल्यामुळे ती पाडून त्याजागी नवीन इमारत उभी राहणार होती. त्यामुळे रिटा आणि तिचे कुटुंब दुसरीकडे राहायला गेले. त्यामुळे मधली काही वर्षे तिचा इथल्या वाचनालयाशी असलेला संपर्क ही तुटला व तिची इमारत पूर्ण होण्यासाठी ७-८ वर्षे लागली. त्या सर्व काळात तिचे लग्नही झाले. त्यांनंतर तिच्या बाबांनी हे घर विकून नवीन ठिकाणी घर घेतले. त्यामुळे ह्या कॉलनीत परत येण्याचा प्रश्नच उरला नाही.\nइतक्या वर्षात तिचा अभ्यास, मग नोकरी त्यामुळे तिचा छंद काहीसा मागेच राहीला. हल्ली ती ऑनलाइन पुस्तके वाचण्यासाठी मागवू लागली. त्यामुळे तिला कोणतेही वाचनालय जॉइंट करायची गरजच भासली नाही.\nमंदार हा रिटाचा नवरा. तो पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीअर होता. पण तो खूप चांगला लेखक ही होता. मंदार आणि रिटा या दोघांचे अरेंज मॅरेज झाल्यामुळे अजूनही त्यांना एकमेकांचे स्वभाव नीट कळले नव्हते.\nअहो, लग्नाला २ महिनेच तर झाले होते ना\nएक दिवस मंदार लिखाणासाठी वापरत असलेला डेस्क साफ करताना त्याच्या ड्रॉवरमध्ये रिटाला एक लिफाफा मिळाला. तिने तो उघडून पहिला तर तिला त्यामध्ये तिने बनविलेले काही बूकमार्क्स आढळले. तिला तिच्या डोळ्यांवर विश्वास नाही बसला.\nम्हणजे तो मुलगा मंदार होता तिने तो लिफाफा होता तसा परत ठेवून दिला.\nमग तिने एक नवीन बूकमार्क बनवून मंदार लिखाण करत असलेल्या वहीत त्याच्या नकळत ठेवला आणि त्यावर तिच्या सुंदर हस्ताक्षरात ही ओळ लिहिली, “सर्वच प्रश्न सोडवून सुटत नाहीत. काही प्रश्न सोडून दिले कि आपोआप सुटतात.”\nजेव्हा मंदार नेहमीप्रमाणे लिखाण करायला त्याच्या डेस्ककडे बसला आणि लिखाणासाठी जेव्हा त्याने त्याची वही उघडली तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. त्यालाही क्षणभर विश्वास नाही बसला.\nमग त्यानेही नेहमीप्रमाणे त्या ओळीखाली एक ओळ लिहिली,\n“शांत राहणं पण खूप कठीण असतं”\nमग तो रिटाजवळ गेला आणि त्याने तो बूकमार्क तिला परत दिला आणि मग दोघेही खूप हसले.\n(हा ब्लॉग आवडल्यास त्यावर प्रतिक्रिया जरूर द्या आणि आपल्या मित्र-मैत्रिणीबरोबर तो नक्की शेअर करा. धन्यवाद.)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nअस्तित्व - एक संघर्ष भाग-७\nतिला सावरताना भाग -५\nकळत नकळत पर्व 2 भाग 13 (अंतिम)\nचुकीला माफी नाहीं(एक अबोल प्रेमकथा)पार्ट 21\nअस्तित्व एक संघर्ष- भाग -१६\nचुकीला माफी नाही(एक अबोल प्रेमकथा(पार्ट 47)\nपहिली भेट भाग ५\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00366.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://intrepidians.com/mr/%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%87%E0%A4%A4-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3/", "date_download": "2020-10-31T16:09:31Z", "digest": "sha1:CWKMO4RLWQWPLDO4RRKX5XSEHKH6G2QS", "length": 1643, "nlines": 26, "source_domain": "intrepidians.com", "title": "शिक्षण शिकण्याची भाषा-आपली मातृभाषा – इंटरपिडीयन्स", "raw_content": "\nशिक्षण शिकण्याची भाषा-आपली मातृभाषा\nशिक्षण शिकण्याची भाषा-आपली मातृभाषा\nविचाराची भाषा आणि शिक्षणाची भाषा एकच असली तर शिक्षण सुलभ होते. भाषेच्या अडचणीत सापडलेल्या व्यक्ती निव्वळ शिकण्याची भाषा इंग्रजी आहे म्हणुन शिकणे सोडुन देतात. ह्या सर्वांच्या भावना विचारात घेतल्या आणि आम्ही त्याची बोलण्याची भाषा ही शिकण्याची भाषा ठेवली .\n© Copyright. सर्व हक्क इंटरपिडीयन्सच्या स्वाधीन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/shri-maharashtra-desha-glimpse/", "date_download": "2020-10-31T16:34:19Z", "digest": "sha1:MOIJQVQZTDQYWIIB6XDFAE5DG2DATXEG", "length": 19094, "nlines": 396, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "श्री महाराष्ट्र देशा | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nभारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील काही महत्वपूर्ण टप्पे…\n७ एप्रिल- जागतिक आरोग्य दिन\nश्री राम नवमी – व्रत\nमहाराज श्री स्वामी समर्थ प्रकट दिन\nमहाशिवरात्री यात्रा ठिकाणे महाराष्ट्र-\nमहाशिवरात्री पूजा – महामृत्युंजय मंत्र\nशेअर्स खरेदी करताना- विनायक कुलकर्णी\n१५ फेब्रुवारी- संत गजानन महाराज प्रकट दिन\nगजानन महाराजांचे- श्री क्षेत्र शेगाव मंदिर\nमहाराष्ट्र शब्दाची व्युत्पत्ती आणि इतिहास\nश्री रथसप्तमी, सूर्यनारायणाची कहाणी, रविवार कहाणी\nस्त्रियांची पारंपारिक लोकनृत्ये – मंगळागौर\nश्री गुरुदेव दत्तात्रयांचे सोळा अवतार\nलोक नृत्य – दही हंडी, काला नृत्य\nडॉ. ए पी जे अब्दुल कलाम\nपटावरील खेळ (Board Games)\nलोक कला – रणमाले\nलोक कला- वारकरी – दिंडी\nलोक कला – पोवाडा\nलोक कला- वारली चित्रकला\nलोक नृत्य – खडीगंमत\nलोक नृत्य – टिपरी\nलोक कला- डोंबा-याचा खेळ\nलोक कला – मानवी वाघ\nलोक नृत्य- झिंगी नृत्य\nलोक नृत्य- सोंगी मुखवटे\nलोक नृत्य- नमन खेळे, दशावतार\nलोक नृत्य- गेर नृत्य\nलोक नृत्य- वाघ्या मुरळी\nलोक नृत्य- तमाशा – लावणी\nलोक नृत्य – कडकलक्ष्मी\nलोक नृत्य – दंडार नृत्य\nलोक नृत्य – दंडार नृत्य\nलोक नृत्य – दहीहंडी, काला नृत्य\nलोक नृत्य – कोळी नृत्य\nलोक नृत्य – धनगरी गाजा\nलोक नृत्य – जाखडी\nमहाराष्ट्रात स्त्रियांची पारंपारिक लोकनृत्ये – फुगडी\nस्त्रियांची पारंपारिक लोकनृत्ये – मंगळागौर\nअन्न पदार्थ आणि जीवन सत्व\nऔषधी वनस्पती आणि घरगुती उपाय\nप्रकृतीदोष आणि दोषनाशक पदार्थ\nसकस आणि पोषण आहार\nडॉ. जयंत विष्णू नारळीकर\nश्री गाडगे महाराज जयंती( २३ फेब्रुवारी)\nजगातील काही महत्त्वाचे दि��\nभारतातील काही महत्त्वाचे दिवस\n१४ एप्रिल- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती\nलोकमान्य बाळ गंगाधर टिळक\nमहात्मा जोतिबा फुले- जयंती (११ एप्रिल), सावित्री बाई फुले\nव्यक्तिविशेष : अल्प परिचय\nपारंपरिक मराठमोळे स्त्रिया व लहान मुलांचे दागिने\nषोडशोपचार, पंचोपचार,गणपती,व उत्तर पूजा\nऋतू ,मराठी महिने आणि सण\nचौदा विद्या आणि चौसष्ठ कला\nगुंतवणूक -पब्लीक,प्रायव्हेट लिमीटेड कंपनी- विनायक कुलकर्णी\nमायबोली मराठी भाषा – मराठीची उत्पत्ती\nसोमवारची खुलभर दुधाची कहाणी\nकोजागरी पौर्णिमा (शरद पौर्णिमा)\nश्रीकृष्ण जयंती – गोपाळकाला\nनारळी पौर्णिमा – रक्षाबंधन\nशिवजयंती – छत्रपती शिवाजी महाराज जयंती\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nभोंडल्याची (हादग्याची) गाणी इये मराठीचिये नगरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/private-hospitals-closed-patients-without-treatment-274713", "date_download": "2020-10-31T16:01:11Z", "digest": "sha1:TFEI6MRLXJ6QK2FXTXA7GJQHTDBTNZQ5", "length": 14256, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "खासगी रुग्णालये बंद, रुग्णांचे उपचाराविना हाल - Private hospitals closed, patients without treatment | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nखासगी रुग्णालये बंद, रुग्णांचे उपचाराविना हाल\nग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशावेळी माणुसकीचा धर्म म्हणून खासगी रुग्णालये ठराविक कालावधीसाठी का होईना सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.\nकेज (जि. बीड) - सद्यःस्थितीत कोरोनासारख्या आपत्तीचा प्रसार रोखण्यासाठी शासन अनेक उपाययोजना आखत आहे. यास चांगला प्रतिसाद मिळत असताना साध्या आजारांवर उपचार घेण्यासाठी खासगी रुग्णालये उपलब्ध होत नसल्याने जनतेचे हाल होत आहेत. त्यामुळे याचा परिणाम म्हणून ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. अशावेळी माणुसकीचा धर्म म्हणून खासगी रुग्णालये ठराविक कालावधीसाठी का होईना सुरू ठेवण्याची आवश्यकता आहे.\nसध्या शासनाचे शासकीय कर्मचाऱ्यांना सतर्कतेचे आदेश आहेत. त्यामुळे आपल्या जिवाची पर्वा न करता आरोग्य, पोलिस, महसूल, पंचायत, वीज महावितरण, बँक, आशा वर्कर्स व अंगणवाडी सेविका हे कर्मचारी घरोघरी जाऊन जनतेला शटडाऊनची हाक देऊन सेवा पुरवत आहेत. मात्र इतर वेळी खासगी रुग्णालये बंद करून बसले आहेत. त्यामुळे माणुसकीच्या भावनेतून त्यांनीदेखील ठराविक कालावधीसाठी आरोग्य सेवा देणे आवश्यक आहे. हे रुग्णालय बंद असल्याने सगळा ताण शासकीय आरोग्य यंत्रणेवर आल्याचे दिसून येत आहे.\nहेही वाचा - कोरोना विषाणू येऊच नये म्हणून....\nयाबाबत खासगी रुग्णालय चालविणाऱ्या डॉक्टरांशी संवाद साधला असता ते म्हणाले, आमच्याकडे सेफ्टी किट नसल्याने आम्हाला अशा परिस्थितीत वैद्यकीय सेवा देणे अवघड आहे. कारण कोरोना संसर्ग झालेला एखादा रुग्ण अशावेळी येथे संपर्कात आल्यास आमच्यासह उपचारासाठी येणाऱ्या इतर रुग्णांचीही मोठी अडचण होण्याची शक्यता नाकारता येऊ शकत नसल्याचे सांगितले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी २५ जादा एसटी बस\nनगर ः दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव...\nआरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे\nबीड : सात नोव्हेंबरला बांद्रा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणाऱ्या मशाल मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून शिवसंग्रामही...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nJob Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात\nऔरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले...\nकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून, नातेवाईक संतप्त\nकेज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला....\nआकडे काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना मारहाण, बीडमध्ये सहा जणांवर गुन्हा दाखल\nऔरंगाबाद : सध्या मराठवाड्यात वीज चोरीचे प्रमाण वाढले असून महावितरणनेही आकडे काढण्याचा धडाका लावला आहे. आकडे टाकून वीज करणाऱ्यांचे आकडे काढल्यामुळे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/59313?page=1", "date_download": "2020-10-31T16:54:46Z", "digest": "sha1:O4T5ZP53NAQC437MXCIVJQDKJG7KICZP", "length": 20344, "nlines": 236, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अंड्याचा पुलाव | Page 2 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अंड्याचा पुलाव\n६ किंवा आवश्यकतेनुसार अंडी (उकडून, साले काढून आणि काट्याने मध्ये मध्ये अलगद टोचे मारुन)\n२ चमचे आल-लसुण पेस्ट\n१ मोठा चमचा मसाला किंवा १ लहान चमचा तिखट\nदालचिनी १ ते २ तुकडे\nमी रेसिपी करताना उकडलेली अंडी तशीच पुलावात टाकली आहेत. थोडासा वातडपणा आला पण खाण्यायोग्य होती. म्हणून मायबोलीकरांनी सुचविल्याप्रमाणे उकडलेली अंडी थोडी मसाल्यात फ्राय करून मग पुलाव झाल्यावर त्यात मिक्स करावी.\nसंडे हो या मंडे रोज खाओ अंडे. अरे पण ज्या दिवशी नॉन्व्हेज खातो तेव्हा काय ते नेहमी ऑम्लेट, बुरजी, उकडलेली अंडी खायची. खर तर डब्याला बुधवार, शुक्रवार बुरजी की ऑम्लेट न्यायच ही समस्या असते.\nबरेच दिवस रेसिपी टाकली नाही म्हटल चला आज रेसिपी टाकून होईल आणि नविन प्रकारही डब्यात नेता येईल म्हणून हा पुलाव सुचला. करायला सोप्पा सोपा म्हणण्यापेक्षा झटपट सकाळच्या वेळेत वेळखाऊ नसलेला आहे.\nकोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा. कुकर किंवा भांडे गॅसवर चांगले तापवून तेलावर कांदा गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतवा. नंतर त्यावर आल-लसुण पेस्ट व कोरडा मसाला टाकुन परतवा. (आहाहा मस्त घमघमाट सुटलेला ह्या मिश्रणाचा)\nत्यावर दही व मसाला घालून परतवा. (कलर कॉम्बीनेशन छान दिसत आहे ना\nआता मिश्रण ढवळून ��्यात अंडी घालून हलकेच परतवा.\nआता तांदुळ आणि मिठ घालून मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता हलक्या हाताने सगळे परतवा. हा उपदेश अंड्याची चिरफाड होऊ नये म्हणून .\nआता तांदुळाच्या दुप्पट किंवा तुम्ही नेहमीच्या अंदाजाने पाणी घाला. (हा माझा नविन मसाला आहे. कसा रंग आहे\nजर कुकर लावत असाल तर थोडे कमी घाला. पुन्हा थोडे ढवळून कुकर लावा किंवा टोपात शिजू द्या. कुकरच्या तिन शिट्यात पुलाव तयार होतो. पातेल्यात करत असताना मधूनच एक-दोनदा अलगद परतत रहा.\nझाला आहे तयार अंड्याचा पुलाव.\nकृपया रेसिपी शेयर करताना नावासकट शेयर करावी.\nघाबरू नका अंडी तुटली तरी आपल्याला खायचीच आहेत फक्त डेकोरेशन करता येणार नाही इतकच. त्यामुळे बिनधास्त.\nहाच पुलाव मसाल्या ऐवजी आल-लसुण पेस्ट मध्ये मिरची घालूनही करता येतो.\nरेसिपीखाली नाव मुद्दम टाकल आहे. कारण फेसबुकवर बहुतेक माशांच्या रेसिपीज नाव न टाकता चोरीला गेल्या आहेत. तसे हे नाव काढूनही चोरले जाऊ शकतात पण एक मानसीक समाधान स्वतःचेच.\nमी उभ्या चीरा दिलेली अंडी परतवून बाहेर काढून ठेवते आणि भात वाढताना त्यात घालते.\nअंडी थोडी वातड झाली पण\nअंडी थोडी वातड झाली पण खाण्यायोग्य होती. तुमच सजेशनच चांगल आहे. तो पुलावचा मसाला मुरावा म्हणुन मी एकत्र केली. पुलाव अर्धवट शिजल्यावर त्यात टाकली तर योग्यच होईल होईल.\nकाय मस्त रंग आहे मसाल्याचा\nकाय मस्त रंग आहे मसाल्याचा\nआता प्रश्न तो ही नेहेमीचाच- यात आपले ते हे तळून घातले तर चालतील ना की प** वापरायचं की मुटके\nछान फोटो. मसाल्याचा रंग तर\nछान फोटो. मसाल्याचा रंग तर भन्नाट आलाय.\nजागू, भूक लागली गं आता.. मी\nभूक लागली गं आता..\nमी नॉनव्हेज पदार्थांमधे फक्त अंडी खात नाही पण शेवटचे फोटो कातिल चुम्मा आलेत गं\nआता मला भूक लागली ना खुप.. तो मोकळा राईस कसला सॉल्लीड्ड दिसत आहे..\nजागूची रेसिपी आणि भाऊंचं\nजागूची रेसिपी आणि भाऊंचं व्यंगचित्र १ नंबर\nजागू , मी शाकाहारी आहे, पण तुझी रेसिपी नेहमी वाचते. ह्या प्रमाणाने मसाले घालून अंड्यांऐव्जी हे ते ढकल (वाचा पनीर बटाटे ) करून बघिन.\nअंडी खूपच रब्बर होणार \nअंडी खूपच रब्बर होणार \nमी मध्ये कापून मसाल्यात घोळवून एक दोनच मिनिटात काढते बाहेर.\nभारी. अंडी नंतर टाकून असाच\nभारी. अंडी नंतर टाकून असाच करतो.\nयोकु, अंडी नसतील टाकायची (घालायची म्हणू का ) तर वर कोणीतरी स��ंगितलंय की. चिकन टाक. (घाल/ वापर)\nजागू , मी शाकाहारी आहे, पण\nजागू , मी शाकाहारी आहे, पण तुझी रेसिपी नेहमी वाचते. ह्या प्रमाणाने मसाले घालून अंड्यांऐव्जी हे ते ढकल (वाचा पनीर बटाटे ) करून बघिन. >>> मी जागु\nमस्त.. करून बघणार मी हे..\nमस्त.. करून बघणार मी हे.. होऊ दे खर्च खुराडे आहे घरचं.. नाहीच जमले तर अंडी वेगळी काढत पावाबरोबर खाता येतील\nमस्त फोटो आणि रेसिपी. >>> मन\nमस्त फोटो आणि रेसिपी.\n>>> मन शांत ठेऊन, कोणाचाही राग ह्या मिश्रणावर न काढता\nहाच पुलाव पहावा करून\nहाच पुलाव पहावा करून \nतेलावर रिफ्लेक्शन आलय.... मला वाचण्याआधी आधी जिलेटीन वाटलं होतं\nमला पण भाऊंच्या सारखंच वाटलेलं ... माश्याचे पदार्थ संपले कि काय \nयात १ मोठा चमचा मसाला लिहिलाय तो कोणता \nफोटो मस्त आलेत ...\nकोरड्या मसाल्याचे सामान तव्यावर थोडे भाजून मिक्सर मध्ये पुड करा << घाईच्या वेळी पण तु भाजुन मसाले बनवुन पदार्थ बनवतेस कमाल आहे तुझी. शेवटचाफोटो मस्त..\nपुलाव छान दिसतोय. झटपट आणि\nपुलाव छान दिसतोय. झटपट आणि जास्त खटपटीची नसल्यामुळे उदया (प्रयत्न) करण्यात येईल.\nभाऊ, लिहू द्या हो तिला. नेहमी\nभाऊ, लिहू द्या हो तिला. नेहमी आम्ही तिच्या पाकृ नुसत्याच वाचतो. आमच्याकरता असे काही करून खाण्याजोगे पदार्थ कमीच लिहिते ती\nजागू, लिही अजून बुधवारीय डब्याकरता पाकृ.\nजागुतै पुलाव मस्तच. कालच\nजागुतै पुलाव मस्तच. कालच बनवला. घरी सगळ्यांना आवडला. थॅंक्यु \nमस्त. महत्वाचे म्हणजे हा\nमस्त. महत्वाचे म्हणजे हा साजूक तुपात करावा. अ‍ॅनिमल ओरिजिनचे पदार्थ अ‍ॅनिमल फॅट मध्ये जास्त खुलून येतात. मी अंडी उकडून साले काढून तळून घेते व बाजूस ठेवते. शेवटी सर्व्ह करताना घालते. मसाल्याची ग्रेवी थोडी वाटी भर बाजूला ठेवून वेगळी सर्व्ह करता येइल.\nएक कला कुसर प्रकार म्हणजे एक दोन अंडी उकडलेली उभी धरून मधून व्ही च्या आकाराचे चिरे द्यायचे, धारदार सुरीने. नीट केल्यास फुलासारखे दोन भाग हातात येतात. ते वरून सजावटीस वापरावे. ( जावई भोजन असल्यास विशेष करून.)\nजागुतै पुलाव मस्तच. कालच\nजागुतै पुलाव मस्तच. कालच बनवला. घरी सगळ्यांना आवडला. थॅंक्यु \nपुलाव मस्तच. शुक्र्वारी बनवला. घरी सगळ्यांना आवडला. मी भात व मसाला वेगवेगळा बनवून एकत्र केला. अंडी वातड होत नाही.\nअंडी सॉफ्ट बॉईल करून घेतली\nअंडी सॉफ्ट बॉईल करून घेतली तर तरीही चिवट होतीलच का\nस्मिता, नँक्���, अनुराग जी\nस्मिता, नँक्स, अनुराग जी फोटो असेल तर टाका प्लिज.\nसगळ्यांच्या खट्ट्या-मिठ्या प्रतिसादांसाठीही धन्यवाद.\nदोन-तिन दिवस नव्हते त्यामुळे आज पाहीले मेसेज.\nभानुप्रिया चालू शकेल असे माझे मत. पण जर वातड होतील अशी शंका असेल तर सरळ इतरांनी सुचविल्याप्रमाणे ती नंतर मिक्स करा. मला थोडा वातडपणा जाणवला. पण तो जाणवण्यापुरताच.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00367.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%82%E0%A4%97%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A5%8B%E0%A4%A7", "date_download": "2020-10-31T18:00:23Z", "digest": "sha1:ZO3JHDA2JYPPKZK7HVO3GETW26SLURV5", "length": 13286, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गूगल शोध - विकिपीडिया", "raw_content": "\nगूगल शोध (इंग्लिश : Google Search) हे आंतरजालावरील सर्वांत जास्त लोकप्रिय शोधयंत्र संकेतस्थळ आहे. गूगल कंपनीचे हे संकेतस्थळ रोज अनेक कोटी शोध प्रश्नांसाठी उत्तरे पुरवते.[१] इंटरनेट शोधयंत्रांच्या जागतिक वापरापैकी अंदाजे ७० % वापर एकट्या गूगल शोधयंत्राद्वारे होतो. सागर निकम ह्या संस्थापकांनी विकसवलेल्या सॉफ्टवेअरवर आधारित हे शोधयंत्र सन २००० नंतर अल्पावधीतच अधिकाधिक लोकप्रिय होत गेले. गूगलच्या ह्या सुरवातीच्या यशाचे बरेचसे श्रेय त्यांच्या 'पेजरॅंक' ह्या सॉफ्टवेअर तंत्राला व वापरायला सोप्या व जलद संकेतस्थळाला दिले जाते.\nगूगल शोधयंत्र साध्या शब्दशोधाव्यतिरिक्त इतर अनेक प्रकारांची माहिती शोधण्याची सोय पुरवते. यांत शब्दकोश , हवामान, बातम्या, समभागांच्या किमती इत्यादींचा समावेश आहे. त्याचप्रमाणे काही साध्या आकडेमोडी (जसे गुणाकार/भागाकार), वेगवेगळ्या देशांच्या चलनी किमतींची गणिते (उदा० १ अमेरिकन डॉलर म्हणजे किती भारतीय रुपये, इत्यादी) गूगल शोधयंत्रावरून करता येतात.\nपेजरॅंक हे तंत्र सर प्रवीण जाधव आणि सागर निकम यांनी सन २०१७ मध्ये विकसित केले. एखाद्या वेबपानावरील माहिती कोणत्याही विशिष्ट शब्दाच्या दृष्टीने किती उपयुक्त आहे हे ठरवताना, ढोबळमानाने इतर किती व कोणती वेबपाने त्या वेबपानाचा संदर्भ (म्हणजे त्या वेबपानाचा दुवा) देतात, या माहितीचा पेजरॅंक प्रामुख्याने विचार करते. अ���ा प्रकारे अनेक वेगवेगळ्या वेबपानांची उपयुक्तता ठरवून, त्या उपयुक्ततेनुसार त्यांची क्रमवारी लावली असता, एखाद्या वेबपानाचा जो क्रमांक निघेल, त्या क्रमांकाला त्या वेबपानाचे 'पेजरॅंक' म्हटले जाते. मग, कोणत्याही शोधासाठी माहिती देताना वरचे 'पेजरॅंक' असलेले वेबपान, हे खालचे पेजरॅंक असलेल्या वेबपानाच्या अगोदर दाखवले जाते. उदाहरणार्थ कल्पना करा, की दोन वेबपाने एखाद्या विशिष्ट 'अ' शब्दासंदर्भात माहिती पुरवतात. परंतु त्यातील एका वेबपानाचा इतर शंभर संकेतस्थळे संदर्भ देतात, तर दुसऱ्या वेबपानाचा संदर्भ केवळ ५ संकेतस्थळे देतात. अश्या वेळेस, पहिल्या वेबपानाचा संदर्भ जास्त संकेतस्थळे देत असल्याने, त्या पानाचे 'पेजरॅॅंक' वरचे गणले जाईल. दुसरे उदाहरण म्हणजे, एखाद्या जास्त विश्वासार्ह संकेतस्थळाने (जसे विकिपीडिया किंवा एखाद्या वर्तमानपत्राचे संकेतस्थळ) कोणत्याही वेबपानाचा संदर्भ दिला, तर त्या वेबपानाचे पेजरॅंक वाढण्यास मदत होते.\nपेजरॅंकचे स्वरूप ढोबळमानाने सर्वसाधारणपणे प्रसिद्ध असले तरी, त्याच्या महत्त्वाच्या बारकाव्यांची माहिती व खरे सॉफ्टवेअर ही गूगल कंपनीची बौद्धिक मालमत्ता आहे. ही माहिती अथवा सॉफ्टवेअर सार्वजनिकपणे माहीत झाले तर, त्या माहितीचा वापर करून लोक आपल्या स्वतःच्या संकेतस्थळांचे पेजरॅंक कृत्रिमपणे वाढवतील व त्यामुळे खरी उपयुक्त वेबपाने शोधणे, हे शोधयंत्राचे उद्दिष्ट धोक्यात येईल. त्यामुळे ही माहिती गुप्त असून आणि काळजीपूर्वक सुरक्षित ठेवली अहे..\nसंकेतस्थळ स्वरूप व कार्यपद्धती[संपादन]\nइंग्लिश भाषेव्यतिरिक्त, गूगल शोध संकेतस्थळ अनेक देशांच्या आवृत्त्यांमध्ये व अनेक भाषांमध्ये वापरता येते. इतर देशांतल्या/भाषांमधील ही संकेतस्थळे, त्या ठिकाणासाठी महत्त्व असलेल्या गोष्टींबरहुकूम बनवली जातात. उदा. भारतामध्ये गूगलची http://www.google.co.in/ ही वेबसाईट आहे, ती सर्व मुख्य भारतीय भाषांमध्ये बघता येते. इंग्लिश भाषेतील http://www.google.com/ ही गूगलचे मुख्य संकेतस्थळ जगातील सर्वांत जास्त वापरले जाणारे संकेतस्थळ आहे. गूगल शोधाचे वेबपान त्याच्या साधेपणासाठी प्रसिद्ध आहे. या वेबपानावर सर्वसाधारणपणे फक्त शोध प्रश्न लिहिण्यासाठी एक मोकळी जागा (टेक्स्टबॉक्स) आणि (मराठी संकेतस्थळावर) 'गूगल शोध' व 'आलिया भोगासी' (इंग्लिश भाषेमध्ये \"Google Search\" व \"I'm Feeling Lucky\") अशी दोन बटणे असतात. ज्या विषयासंबंधात माहिती शोधायची आहे, ती शोधप्रश्नाच्या जागेत टाईप करून 'गूगल शोध' बटण दाबले असता, संबंधित सर्व वेबपेपानांची यादी, पेजरॅंकांच्या क्रमवारीनुसार दाखवली जाते. 'आलिया भोगासी' बटण दाबले, तर, या यादीतील पहिले वेबपान उघडले जाते.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A4%AC%E0%A4%A6%E0%A4%B2/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF", "date_download": "2020-10-31T17:28:56Z", "digest": "sha1:VCLR6I2TZVYB36SGCBRSQMDMU6OQLIQ6", "length": 5891, "nlines": 76, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "या पृष्ठासंबंधीचे बदल - विकिपीडिया", "raw_content": "\n← महात्मा फुले संग्रहालय\nहे पृष्ठ एखाद्या विशिष्ट पानाशी, (किंवा एखाद्या विशिष्ट वर्गात असणाऱ्या पानांशी), जोडलेल्या पानांवरील बदल दर्शविते.एखाद्या वर्गातील पाने पाहाण्यासाठी तो वर्ग लिहा आपल्या निरीक्षणसूचीत ही पाने ठळक दिसतील.\nअलीकडील बदलांसाठी पर्याय मागील १ | ३ | ७ | १४ | ३० दिवसांतील ५० | १०० | २५० | ५०० बदल पाहा.\nप्रवेश केलेले सदस्य लपवा | अनामिक सदस्य लपवा | माझे बदल लपवा | सांगकामे(बॉट्स) दाखवा | छोटे बदल लपवा | दाखवा पान वर्गीकरण | दाखवा विकिडाटा\n२२:५८, ३१ ऑक्टोबर २०२० नंतर केले गेलेले बदल दाखवा.\nनामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा सहभागी नामविश्वे\nपृष्ठ नाव: याऐवजी दिलेल्या पानाला जोडलेल्या पानांवरील बदल दाखवा\n(नवीन पानांची यादी हे सुद्धा पहा)\n$1 - छोटे बदल\nया पानाचा आकार इतक्या बाइटस् ने बदलला\nमहाराष्ट्र‎ १२:२२ +२‎ ‎Mahendra.adt चर्चा योगदान‎ →‎मुख्य शहरे खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल \nमराठा‎ २१:१७ -२१‎ ‎2409:4042:2818:c0f9:912e:7000:c373:dc85 चर्चा‎ →‎हे सुद्धा पहा खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Manual revert\nमराठा‎ २१:१५ -५४‎ ‎2409:4042:2818:c0f9:912e:7000:c373:dc85 चर्चा‎ →‎हे सुद्धा पहा खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted\nमराठा‎ २१:१२ +७५‎ ‎2409:4042:2818:c0f9:912e:7000:c373:dc85 चर्चा‎ →‎हे सुद्धा पहा खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन Reverted\nमराठा‎ २१:०९ +४४‎ ‎2409:4042:2818:c0f9:912e:7000:c373:dc85 चर्चा‎ खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन संदर्भ क्षेत्रात बदल.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00368.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/raktpipasu-part-1", "date_download": "2020-10-31T17:02:40Z", "digest": "sha1:E6DLI3AN6K3KH5SCWXH23EAAVKDH4X5B", "length": 16004, "nlines": 162, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nनेहा तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी, अतिशय लाडकी, ज्या वस्तूवर बोट ठेवेल ती वस्तू तिला मिळवून देणारे तिचे वडील म्हणजे अभय ठाकूर. तिची आई तिच्या लहानपणीच वारली होती. पण अभयने त्याच्या ह्या प्रेमाच्या फुलाला अगदी काळजाच्या तुकड्यासारखे जपले होते. अभय त्याच्या पत्नीच्या सुमनच्या निधनानंतर लहान नेहाला घेऊन मुबंईत शिफ्ट झाला होता. तिथेच त्याने त्याचे बस्तान मांडले. ते कायमचे. ते दोघे त्यांच्या छोट्याशा दुनियेत फार खुश होते.\nपण म्हणतात ना, वर वर कितीही चांगलं दिसलं तरी कधी कधी कोणाच्या ना कोणाच्या आयुष्यात त्याच्या भूतकाळातील गूढ, रहस्यमय अशा अनेक गोष्टी लपलेल्या असतात. तसचं काहीतरी अभयचं होतं..इतके सगळे चांगले असूनही त्याच्या मनात काहीतरी होतं ज्यामुळे तो रात्र.... रात्रभर जागत असे. त्याला फक्त नेहाची काळजी होती. नेहा कधी कधी तिच्या आईबद्दल अभयला विचारात असे. पण त्यावेळी अभय काहीतरी कारण काढून वेळ मारून नेत असे. नेहा आता कॉलेजला जायला लागली होती. पण तरीही आईबद्दल जाणण्याची उत्सुकता तीला चैन पडू देत नव्हती.\nएकदा असंच अभय कामासाठी बाहेर गेलेला असताना नेहाने त्याची माळ्यावरची ट्रंक काढली आणि त्यामध्ये आईबद्दल काही मिळतंय का ते बघितलं. तेव्हा तिला तिथे १-२ घराचे फोटो मिळाले. घर काय वाडाच होता तो. नेहाला खूप उत्सुकत��� होती ह्या फोटोमधल्या घराबद्दल जाणून घ्यायची. तिने ते फोटो त्या ट्रंकेतून काढून स्वतःजवळ ठेवले आणि अभयच्या येण्याची वाट पाहू लागली. अभय घरी आल्यावर कधी एकदाची त्याला हे फोटो दाखवतेय असं नेहाला झालं होते.\nजेवण वैगैरे आटपून झाल्यावर नेहाने अभयला ते फोटो दाखवले. पण एखादी पाल झटकतात तसे त्याने ते फोटो झटकले. अभय रागाने लालबुंद झाला होता. अभयला इतका रागवलेला नेहा प्रथमच बघत होती. त्याने ते फोटो फाडून जेव्हा जाळले तसा तो शांत झाला. नेहा घाबरून त्याला बिलगली.\n\"बाबा, काय झालं, तू इतका का रागवलास ते कोणाच्या घराचे फोटो होते ते कोणाच्या घराचे फोटो होते\nअभयला काय बोलावे हेच कळतं नव्हते. कारण ज्या भूतकाळापासून तो नेहाला लांब ठेवण्याचा प्रयत्न करत होता. तोच अनपेक्षितपणे त्याच्या समोर येवून ठाकला होता. नेहा पण आता मोठी झाली होती, त्यामुळे योग्य तेच कारण जे नेहाला पटेल असे त्याला देने भाग होते.\nनेहा केव्हाची झोपली होती आणि अभय आराम खुर्चीवर बसून विचार करत होता. विचार करता करता अभय भूतकाळाच्या आठवणीत हरवून गेला.\nश्रीरंगपूर त्या वेळेचे संपन्न गाव. दिनकर ठाकूर म्हणजेच अभयचे आजोबा त्यागावचे पाटील. त्यांचा प्रशस्त असा दुमजली पण विस्तारित वाडा होता. नोकर-चाकरांची काहीच कमी नव्हती. पैसा तर पाण्यासारखा होता. दिनकर ठाकूर यांना २ मुलगे. एक अभयचे वडील सुधाकर आणि काका मधुकर. दोघे भाऊ म्हणजे एकमेकांचे जीव की प्राण. दोघांच्या वयात फक्त १ वर्षाचे अंतर होते. घरात दिनकररावांचा दरारा होता. त्यामुळे त्यांचा शब्द तो अखेरचा असे.\nसुधाकर आणि मधुकर दोघेही आता बऱ्यापैकी लग्नाच्या वयात आले होते. दिनकररावांनी दोघांच्याही लग्नाचा बार एकाच वर्षात उडवून दिला. आता वाड्यात २ सूना आल्या होत्या. सुधाकरच्या पत्नीचे नाव सुमन आणि मधुकरच्या पत्नीचे नाव रखमा. सुमन ही प्रतिष्ठित घराण्याची होती, तर रखमा ही अगदी गरीब घरची आणि स्वभावाने ही तितकीच सालस, शांत, पण दिसायला इतकी सुंदर की अप्सरा ही लाजतील तिच्या सौंदर्यापुढे. या दोघींच्या येण्याने वाडा अगदी भरून पावला होता. काही महिन्यांनंतर सुधाकरला पुत्ररत्नाचा लाभ झाला. खूप हौशेने दिनकर रावांनी नातवंडाचे नाव अभय ठेवले. आता हळूहळू अभयची पावलं सगळ्या वाड्याभर चालू लागली. सगळे खूपच खुश होते. आता सगळ्यांच्या नजरा मधूकरकडे होत्या. पण काही केल्या रखमाची कूस काही उजवत नव्हती. रखमा सारखी चिंताग्रस्त असे. ती सगळे उपास-तापास करीत असे. कोण सांगेल ते सगळे उपाय करीत असे. पण गुण काही येत नव्हता. मधुकर तिला सारखा धीर देत असे.\nअसं म्हणतात ना की, आपण कोणाचं काही वाईट केलं नसेल तर देव ही आपलं चांगलंच करतो. रखमाच्या ही बाबतीत अगदी तसचं झालं, तिची कूस उजवली आणि काही महिन्यांनी तिला ही पुत्ररत्नाचा लाभ झाला.\nवाडा अगदी गजबजून गेला होता. मधुकर आणि रखमा यांनी त्यांच्या मुलाचे नाव विक्रम ठेवले. अभय आणि विक्रम या दोघांमध्ये अवघ्या ३ वर्षांचा फरक होता. हळूहळू दोघेही मोठे होतं होते. विक्रम अभयला दादा म्हणून हाक मारे. दिवसभर दोघे घरभर खेळत असत. दिनकररावांना दोन्ही नातवांचे खूपच कौतुक असे.\nपण म्हणतात ना, आयुष्यातले सगळे दिवस सारखे नसतात. अगदी तसचं काहीतरी दिनकररावांच्या आयुष्यात आणि ह्या वाड्यात घडलं आणि हळूहळू सगळा वाडा रिकामा झाला. त्यामध्ये वाचले फक्त विक्रम, अभय आणि नेहा\nविक्रमच्या सांगण्यावरूनच अभय मुबंईला निघून आला तो पण कायमचाच कारण त्यांना दोघांना नेहाची काळजी होती. असं म्हटले तरी चालेल..त्यांना नेहाला वाचवायचं होतं\n(ही कथा कशी वाटली मला नक्की कळवा..पुढचा भाग लवकरच पोस्ट करेन..धन्यवाद)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nआंब्याचे झाड......१ ( भयकथा)\nअनाकलनीय भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/61200?page=9", "date_download": "2020-10-31T17:01:54Z", "digest": "sha1:EEVKRVNXT5KUDQYUQOIX4NWYZY2HMKIE", "length": 18064, "nlines": 233, "source_domain": "www.maayboli.com", "title": "चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका | Page 10 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /चूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका\nचूक भूल द्यावी घ्यावी - झी मराठीवरील नवी मालिका\nचूक भूल द्यावी घ्यावी ही नवी मालिका झी मराठीवर १८ जानेवारी पासून चालू होतेय. तर, चर्चेकरता हा धागा...\nसुकन्या मोने - कुळकर्णी : मालती\nदिलिप प्रभावळकर : राजाभाऊ\nप्रियदर्शन जाधव : तरूणपणीचे राजाभाऊ\nसायली फाटक : तरूणपणीची मालती\nनयना आपटे : राजाभाऊंची आई\nही मालिका चूक भूल द्यावी घ्यावी या मराठी विनोदी नाटकावर आधारीत आहे.\nलेखक - मधुगंधा कुळकर्णी, दिग्दर्शक - स्वप्निल जयकर, निर्माती - मन्वा नाईक\nविकी पेज इथे पाहाता येईल\nओझी वर सगळे भाग पाहाता येतील...\nउपग्रह वाहिनी - मराठी\nभारी मस्त चाललीय, नानी तर\nभारी मस्त चाललीय, नानी तर राँकींग एकदम.\nमी मधेच बघायला सुरुवात केली\nमी मधेच बघायला सुरुवात केली पण तरीही आवडतेय...\nओझीवर बघ जमल्यास आधीचे रीया.\nओझीवर बघ जमल्यास आधीचे रीया.\nमधेच बघितली कधीतरी तर कळलं\nमधेच बघितली कधीतरी तर कळलं की बकुळामावशी , कुन्देची सासू आहे .\nती ही काही भांडायला कमी नाही\nती ही काही भांडायला कमी नाही दाखवलीय कडाकडा भांडण दाखवल नानीच आणि कुंदीच्या सासूचं परवाच्या (बुधवार) भागात...\nतरुण पणीची मालू चेहेर्‍यावर\nतरुण पणीची मालू चेहेर्‍यावर तेच ते भाव घेऊन वावरते...सतत नाक उडवून , डोळे बारीक करुन....बोलायचं......\nसिनिअर राजाभाऊ -मालूंना तर काही कामच नाही विशेष. फक्त आठवणीत रमायचं\nडायलॉग्ज मात्र मस्त चुरचिरीत.\nते भांडण एवढे मस्त होते कि\nते भांडण एवढे मस्त होते कि लिटरली एन्जॉय केले मी. मज्जा आली.\n2 ऑगस्ट पासून नवी शिरेल.. चुभुद्याघ्या संपतेय\nहो ना, संपतेय ही मालिका.\nहो ना, संपतेय ही मालिका. अर्थात तिचा जीव छोटाच होता म्हणा पण छान रंगली, आवडली. यंग बोक्या मालू आणि नयना आपटे आत्ताच्या काळातली जास्त आवडले.\nनकटी लग्न नाही का संपणार, ती आवडली नाही आणि बघितलीही नाही कधी.\nअय, अजून नव्या शिरेलीची अ‍ॅड\nअय, अजून नव्या शिरेलीची अ‍ॅड आलेली नाही. उगा कायी बाता नका करू. यील तब धागा काळीनच नै का मी\nछान होती मालिका. काही\nछान होती मालिका. काही एपिसोड्स तर अगदी हहपूवा होते अलीकडे. नानी माझ्या फेवरिट- त्या या मालिकेच्या सचिन तेंडुलकर - काय तुफान फटकेबाजी.\nखुकखू, कादिप, नकटीच्या, मानबा अशा एकसोएक भयाण वाईट मालिका चालू आणि चुकभूल बंद\nसध्या टीआरपीमध्ये मानबा, तुझ्यात जीव, कादिप, हवा येऊ द्या आणि चुकभूल आघाडीवर आहेत. चान्गले टीआरपी असून का बंद होतेय\nअय, अजून नव्या शिरेलीची अ‍ॅड\nअय, अजून नव्या शिरेलीची अ‍ॅड आलेली नाही. >>> आला प्रोमो नवीन. मी सोताच्या डोळ्याने बघितला. वरती लिंक दिलीय बघा कच्चा लिंबू यांनी.\nव्हय जी. ही चांगली चालू\nव्हय जी. ही चांगली चालू असलेली शिरेल बंद होतेय. :रागः\nमालिका सुरू होतानाच मालिकाकर्त्यांनी तु मर्यादित भागांची आसेल हे.सांगितलेलं. मग राग खशाला\nही सिरीयल बंद करण्यापेक्षा\nही सिरीयल बंद करण्यापेक्षा त्या नकटीचे लग्न तरी लावून द्यायचे.\nभरत मर्यादित भागांची असेल हे\nभरत मर्यादित भागांची असेल हे मान्य. पण शेवटी अगदी गाशा गुंडाळल्यासारखं करतात ते खटकतं... बाकी काही नाही.\nतशी मस्त चालू होतीच की\nनकटीपण मर्यादीत भागांचीच आहे\nनकटीपण मर्यादीत भागांचीच आहे असं सांगितलेलं. नकटीचं लग्न शेवटी त्या आतेभावाशीच होणार पण अनेक अ‍ॅक्टर्स आणून पिदवणार तोपर्यंत. असो, बघत नाही मग काहीही करोत.\n नानिचा कर्कशपणा सोडला तर\n नानिचा कर्कशपणा सोडला तर मालिका आवडत होती, सुरवातिला खटकलेले काही पॉइन्ट (मोने बाइच चालण,ओठ हलवण, नानीच वय ई) नतर सवयिचे झाल्यावर ब्लर वाटत होते... अजुन आवडली असती बघायला.\nप्रियदर्शनने केलेली स्त्री भूमिका नाही आवडली. दिलीपची बायको त्याच्या मुलीच्या वयाची दिसत होती. शेवटचा भाग चांगला होता. बाकी ह्या मालिकेबरोबर फारच दुजाभाव केला, कधी प्रोमो नाहीत, रविवार दुपारचे रिपीटसुद्धा बंद केले होते.\nशेवटचा भाग चांगला होता. बाकी\nशेवटचा भाग चांगला होता. बाकी ह्या मालिकेबरोबर फारच दुजाभाव केला, कधी प्रोमो नाहीत >>> अगदी, अगदी.\nकाय झालं शेवटच्या भागात\nकाय झालं शेवटच्या भागात\nसुमो काहीतरी धक्का देणार असं काहीसं असणार होतं ना\nकाही धक्का नाही. सुमो\nकाही धक्का नाही. सुमो व्हिसासाठी जायला तयार नव्हती, दिप्रच्या मनात नाही म्हणून पण दिप्र तयार झाले मग व्हिसासाठी गेले. तोपर्यंत मुलगा सून घरी आले आणि एक इमोशनल सीन झाला बाप लेकात आणि दोघांनी आपल्या चुका, एकमेकांचं महत्व मान्य केलं. नानी आणि कुसुम पण जाणार इंग्लंडला हे ठरलं. मग मुलगा फॅमिलीसकट येणार भारतात हे ठरलं . त्याने मुलांवर मराठी संस्कार केलेत, मुलं मराठी बोलतात आणि तो सर्व सणवार, भारतीय संस्कृती टीकवून आहे, हे ऐकून दिप्रला आनंद झाला. कहाणी सुफळ संपुर्ण .\nत्या चुकभुलच्या पेजवर लिहीलंय\nत्या चुकभुलच्या पेजवर लिहीलंय की आम्ही परत येऊ .\nत्या यंग बोक्या मालूला लगेच कलर्स मराठीची जीएसटी ही सिरीयल पण मिळाली, जी आजपासून आहे.\nबरं झालं. दोघांचा अभिनय छानच\nबरं झालं. दोघांचा अभिनय छानच होता. सुमोंनी जरा आराम करावा आता आणि आरोग्याकडे लक्ष द्यावे (फु.स.)\nआधी प्रियदर्शन आवडायचा नाही\nआधी प्रियदर्शन आवडायचा नाही पण शेवटी आवडायला लागला होता तर मालिकाच बंद झाली. त्याने स्रीपात्र काय ग्रेसफुली केलं hats off to him for that\nसुमोंचा अभिनय शेवटच्या भागात\nसुमोंचा अभिनय शेवटच्या भागात झकास. सतत बायकोचा हिरमोड करणा-या दिप्रंचा शेवटी शेवटी राग यायला लागला होता. सतत आपलं मी नाही येणारचं तुणतूणं. त्याऊलट नानींचा ऊत्साह. सर्वात व्रुद्ध स्री म्हणून गिनीज बुकात जाणार तेही नविन साडी नेसून. सर्वांना मिस करणार. लवकर या म्हणावं परत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nउपग्रह वाहिनी - मराठी\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/sujay-vikhe-meets-amit-shah-help-corona-patients-pravara-hospital-51214", "date_download": "2020-10-31T16:14:56Z", "digest": "sha1:DQ2NNHHFAY2Q4UZQ22XXUG7TG62HBKAS", "length": 8977, "nlines": 181, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "सुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार... - sujay vikhe meets amit shah to help corona patients IN pravara hospital | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nसुजय विखेंचा अमित शहांकडे असा��ी पुढाकार...\nसुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार...\nसुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार...\nसुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार...\nसुजय विखेंचा अमित शहांकडे असाही पुढाकार...\nशुक्रवार, 20 मार्च 2020\nनगर ः कोरोना विषाणुशी सामना करण्यासाठी पद्मश्री डाॅ. विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी म्हटले आहे. आज दिल्ली येथे आमदार राधाकृष्ण विखे पाटील व खासदार विखे पाटील यांनी शहा यांची भेट घेवून प्रवरा ग्रामीण रुग्णालयात विलगीकरण कक्ष सुरू करण्याची मागणी केली.\n\"कोरोना'पासून बचावासाठीच्या उपाययोजनांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्र सरकारने तातडीने घेतलेल्या निर्णयांबद्दल विखे पाटील यांनी अभिनंदन केले आणि आभार मानले. साईबाबांची मूर्ती आणि शाल देऊन प्रवरा परिवाराच्या वतीने शहा यांचा सत्कार करण्यात आला. राज्यात \"कोरोना'मुळे निर्माण झालेली परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत शहा यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.\nप्रवरामध्ये तपासण्यांसाठी लॅब करण्याची गरज\nराज्यात \"कोरोना'बाधित रुग्णांची प्राथमिक लक्षणे तपासण्यासाठी अधिकच्या लॅब निर्माण करण्याची गरज विखे यांनी व्यक्त केली. लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या सुविधेसाठी लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालय आणि नगर येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या रुग्णालयात स्वतंत्र विलगीकरण कक्ष सुरू करण्याची परवानगी मिळाल्यास या राष्ट्रीय संकटात सामाजिक बांधिलकीने योगदान देण्यास प्रवरा परिवार तयार असल्याचे विखे यांनी सांगितले. शासनाने यासाठी मान्यता देण्याबाबत केलेल्या विनंतीस दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे खासदार डॉ. विखे पाटील यांनी सांगितले\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nनगर सामना face पद्मश्री खासदार सुजय विखे पाटील sujay vikhe patil आमदार राधाकृष्ण विखे पाटील radhakrishna vikhe patil नरेंद्र मोदी narendra modi साईबाबा निर्भया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/we-will-not-shut-local-and-bus-service-mumbai-says-cm-51225", "date_download": "2020-10-31T17:21:09Z", "digest": "sha1:QMLFIISPHTC7S7NNNJFPYBE7WKL4ZYUS", "length": 13373, "nlines": 200, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "मुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा - we will not shut local and bus service in mumbai says cm | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nमुंबईतील लोकल व बससेवा बंद करणार नाही : मुख्यमंत्र्यांची घोषणा\nशुक्रवार, 20 मार्च 2020\nपुणे : मुंबईतली उपनगरी लोकल रेल्वे सुरू राहणार असून, मुंबईकरांना अत्यावश्‍यक सेवा पुरविणाऱ्या अधिकारी-कर्मचारी वर्गाच्या प्रवासासाठी लोकल आणि बससेवा हाच पर्याय असल्याने ती बंद करता येणार नसल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले. बंद असलेली दुकाने सुरू करू नये,असेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.\nकोरोनाच्या प्रादुर्भावावर मुख्यमंत्र्यांनी आज जनतेशी संवाद साधला. मुंबईत लोकलमधून रोज साधारपणे 80 ते 81 लाख लोक प्रवास करतात. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही संख्या 20 ते 30 टक्के कमी झाली आहे. तरीही प्रवाशांची संख्या 50-55 लाख रुपर्यांत आहे. दुसरीकडे, मुंबईसह राज्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लोकल, बस आणिक्ष इतर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्याची मागणी होत आहे. परंतु, सरकार आणि महापलिकेतील अत्यावश्‍य सेवा पुरविणाऱ्या विभागातील कर्मचारी-कमगारांच्या सोयीसाठी लोकल बंद करणे योग्य राहणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.\nअन्य बाबीसंदर्भात राज्य सरकार गंभीर असून, त्यातून जीवनावश्‍यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने वगळता इतर दुकाने बंद करण्यात येत आहेत. गर्दी टाळण्यासाठी कठोर उपाय करण्यात येत आहेत. गेल्या दोन दिवसांत गर्दी होत असल्याचे जाणवले आहे. या पुढील काळातही लोकांनी सहकार्य करावे.\nराज्य पसरण्याची भीती असलेल्या कोरोनाला थोपविण्यासाठी राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करीत आहे. त्याचाच भाग म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दुसऱ्याशी दिवशी लोकांशी संवाद साधला. खासगी क्षेत्रासह सरकारी, निमसरकारी कार्यालयातील कामकाजावर बंधने घालण्यात येत आहेत. मात्र आवश्‍यक त्या सेवा-सुविधा सुरूच राहणार आहेत. \"\"लोकांनी अजिबात घाबरू नये. मात्र, कोणत्याही कारणांसाठी घराबाहेर पडू नये,'' असेही ठाकरे यांनी सांगितले.\n-25 टक्के कर्मचारी यांच्यावर प्रशासकीय काम\n- जीवनावश्यक सेवा सोडून इतर सर्व गोष्टी मुंबई, पुणे, नागपूर आणि पिंपरी चिंचवड मध्ये बंद\n- वर्क फ्रॉम होम कंपनीने केले नाही तर नाईलाजास्तव बंद करणार\n- आर्थिक संकटात मार्ग काढण्यासाठी प्रयत्न\n- मुंबई मधीलबस आणि लोकल सेवा बंद करणार नाही\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nबिहार निवडणुकीत संजय राऊतांचा कौल तेजस्वी यादवांना\nपुणे : जनमताचा अंदाज कुणालाही येत नाही. बिहार निवडणुकीत तेथील कदाचित राष्ट्रीय जनता दलाला बहुमताने निवडून देईल तसेच तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील,...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nसंजय राऊतांना भीती कुणाची वाटते...शरद पवार की अमित शहांची\nपुणे : \"भीती कशाला पाहिजे कोणाची मला वाटत नाही शरद पवार किंवा अमित शहा हे भीतीदायक आहेत म्हणून. एक मात्र खरं की त्यांच्या त्यांच्या पक्षातील...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nराज्यपालांना भेटणारे महाराष्ट्राचा अपमान करताहेत : संजय राऊत\nपुणे : विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारकडे जाण्याऐवजी राज्यपालांकडे जाणारे लोक महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nआमदार दिलीप मोहितेंच्या कट्टर कार्यकर्त्यास नाट्यमयरित्या अटक\nचाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाकणचे (ता. खेड) माजी सरपंच दत्तात्रेय बिरदवडे यांना...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nमनसचे नेते संदिप देशपांडेंकडून संजय राऊतांचा 'तो ' फोटो व्हायरल..\nपुणे : \"मुख्यमंत्री हे लोकनियुक्त असून, राज्याचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची जबाबदारी असते. विविध प्रश्‍न घेऊन, राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nपुणे मुंबई local train मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare corona सार्वजनिक वाहतूक सरकार government नागपूर nagpur pimpri chinchwad\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00369.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/business/business-news/angel-broking-ipo-subscribe-by-3-9-times/articleshow/78299479.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article3", "date_download": "2020-10-31T16:15:21Z", "digest": "sha1:QW44TJNTKB4QY4KDGHJ4TGZAJHUBZMSC", "length": 14303, "nlines": 104, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n'एंजल ब्रोकिंग'चा IPO; गुंतवणूकदारांचा जोरदार प्रतिसाद\nशेअर ब्रोकिंग एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग कंपनी असून कंपनी भांडवली बाजारातून ६०० कोटींचा निधी उभारणार आहे. कंपनीच्या शेअर विक्री योजनेला गुंतवणूकदारांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे.\nमुंबई : एकीकडे भांडवली बाजारात जोरदार विक्री सुरु असली तर दुसऱ्याबाजूला प्रारंभिक समभाग विक्री योजनेला (IPO० गुंतवणूकदारांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. दोन आठवड्यात तिसऱ्या आयपीओ योजनेला १०० टक्क्यांहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. एंजल ब्रोकिंग लिमिटेडचा ६०० कोटींचा आयपीओ आज गुरुवारी शेवटच्या दिवशी ३.९ पटीने सबस्क्राइब झाला. विशेष म्हणजे किरकोळ गुंतवणूकदारांनी या योजनेला चांगला प्रतिसाद दिला आहे.\nदुसऱ्या लॉकडाउनची धास्ती; गुंतवणूकदारांनी ११ लाख कोटी गमावले\nशेअर बाजाराच्या आकडेवारीनुसार १.३७ कोटी शेअर्ससाठी कंपनीकडे ५.४ कोटी शेअर्सचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. यापूर्वीच कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून १८० कोटींचा निधी उभारला होता. त्यामुळे एंजल ब्रोकिंगच्या शेअरची किती रुपयांना नोंदणी होणार याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागले आहे. गेल्या आठवाड्यात हॅप्पिएस्ट माइंड टेक्नाॅलाॅजीजचा शेअर दुप्पट भावात सूचीबद्ध झाला होता. नोंदणीच्या पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल झाले होते.\nखरेदीची सुवर्णसंधी; आठवडाभरात सोने झालं २५०० रुपयांनी स्वस्त\nशेअर ब्रोकिंग एंजल ब्रोकिंग लिमिटेड (कंपनी) हे भारतातील सर्वात मोठे रिटेल ब्रोकिंग हाऊस आहे. कंपनीने २२ सप्टेंबर रोजी प्रत्येकी १० रुपये असे दर्शनी मूल्य असलेल्या इक्विटी शेअर्सचे इनिशिअल पब्लिक ऑफर अर्थात आयपीओ (प्रारंभिक समभाग विक्री योजना) खुली केली होती. आज २४ सप्टेंबर २०२० रोजी अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. यामध्ये ३०५ ते ३०६ रुपये प्रति समभाग असा निश्चित करण्यात आला आहे. या प्���ारंभिक सार्वजनिक ऑफरमध्ये कंपनीच्या इक्विटी शेअर्सचा समावेश आहे.\nआरोग्य विमा; क्रिटिकल इलनेस प्लॅन घेण्यापूर्वी या गोष्टींकडे लक्ष द्या\nया प्राथमिक समभाग विक्रीमध्ये कंपनीच्या सरासरी ६०० कोटी रुपयांच्या इक्विटी शेअर्सचा समावेश असून त्यात सरासरी ३०० कोटी रूपयांच्या नवीन समभागांचा (फ्रेश इश्यू) समावेश आहे आणि ऑफर फॉर सेल सरासरी ३००० रूपयांपर्यंत आहे. त्यात अशोक डी ठक्कर यांचे सरासरी १८३.३५ दशलक्ष आणि सुनिता मगनानी यांचे सरासरी ४५ दशलक्ष रूपयांपर्यंतच्या समभागंचा (प्रवर्तक विक्री भागधारक) आणि आयएफसीच्या १,२००.०२ दशलक्ष रूपयांपर्यंत (गुंतवणूक विक्री भागधारक) आणि वैयक्तिक विक्री भागधारकांचे १५७१.६३ रूपयांपर्यंत (प्रवर्तक विक्री भागधारक, गुंतवणूक विक्री भागधारक आणि वैयक्तिक विक्री भागधारक मिळून) यांचा समावेश आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nGold Rate Today सराफा बाजार; सोने आणि चांदीची चमक झाली ...\nGold Price In India सोने सावरले, चांदी स्वस्त ; दसऱ्याल...\nचक्रवाढ व्याजमाफी ; रिझर्व्ह बँकेचे शिक्कामोर्तब, बँकां...\n... तर भारताच्या रिटेल किंगला मालमत्ता विकावी लागणार...\nGold Rate Today सोने-चांदी ; सलग दुसऱ्या दिवशी सोने झाल...\nहॉटेल उद्योग सावरु लागला; अनलाॅकनंतर विकएण्ड टुरिझमला पंसती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nआयपीएलIPL 2020: कोहलीच्या आरसीबीपुढे आज हैदराबादचे आव्हान, पाहा संघात काय होऊ शकतात बदल\nसिनेन्यूजहिना खानच्या वडिलांनी जप्त केले तिचे डेबिट- क्रेडिट कार्ड\nआयपीएलDC vs MI : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेटनी दणदणीत विजय\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nपुणेबिहारचा पुढचा CM कोण; तेजस्वी यांच्याबाबत राऊतांचे महत्त्वाचे विधान\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/raktpipasu-part-2", "date_download": "2020-10-31T16:55:28Z", "digest": "sha1:TXBYYVPN7TP2CMIFDRSGAA5R46KQDHLQ", "length": 19550, "nlines": 161, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nत्या वाड्यातील शेवट शेवटचे दिवस आठवले तरी अभयच्या अंगावर सरसरून काटा जात असे. अभयला त्या वाड्याची आठवण ही ह्या घरात नको होती..रातभर असाच तळमळत अभय झोपी गेला. सकाळी नेहाने त्याला उठवले, तेव्हा त्याला जाग आली.\nअभयने मनाशी पक्के केले होते की, जे काही आहे ते सगळे आजच्या आजच नेहाला सांगून टाकावे. परंतू एका अटीवर, यानंतर तिने वाड्याचा नाद कायमचा सोडून द्यायचा आणि हा विषय ही कधीही ह्या घरात काढायचा नाही.\nकालच्या अनपेक्षित वागणुकीमुळे नेहा पूरती घाबरली होती. पण तिने ते अभयला न दाखवता झोपण्याचे नाटक केले. खरंतर रात्रभर ती जागीच होती. तिच्यासमोर सारखे ते वाड्याचे चित्र तरळत होते.\nअभयने नेहाला जवळ घेतले आणि कालच्या प्रसंगाबद्दल तिच्याशी माफी मागितली. नेहा पण तिच्या बाबाला बिलगली आणि पुन्हा कधी त्या विषयावर बोलणार नाही की, विचारणार नाही ही शाश्वती तिने अभयला म्हणजे तिच्या बाबाला दिली. अभयला तिच्या समजूतदारपणाचे खूप कौतुक वाटले.\nपण तरीही आता वाड्याबद्दल सगळे नेहाला सांगायची वेळ आली होती\nअभयने नेहाला समोर बसविले व खिशातून एक फोटो बाहेर काढला. हो, ट्रँकेतले सगळे फोटो जरी त्याने जाळून टाकले असले तरी वाड्याचा एक फोटो अजूनही त्याच्याजवळ होता. तो त्याने नेहाच्या समोर ठेवला. नेहा आश्चर्याने बघतचं राहिली.\nअभय बोलू लागला, \"हा आपला वाडा म्हणजेच श्रीरंगपूर मधले आपले घर..इथेच मी लहानाचा मोठा झालो. इथेच तुझा पण जन्म झाला..आ���ल्या गावच्या घरात त्यावेळेला माझे आजोबा-आजी, माझे वडील, माझे काका आणि गडी माणसे असे सर्वजण राहत होते..माझे आजोबा म्हणजेच तुझे पणजोबा दिनकर ठाकूर हे गावचे त्यावेळचे मोठे प्रशस्त व्यक्ती. सर्व गावावर त्यांचा फार मोठा दरारा होता. सगळे लोक त्यांना भरपूर मानसन्मान द्यायचे..पण हे बाहेरच्या लोकांसाठी पण घरामध्ये ते खूप गूढ वागायचे. माझ्या वडिलांचे म्हणजे तुझ्या आजोबांचे नाव सुधाकर आणि माझ्या काकांचे म्हणजे तुझ्या काका आजोबांचे नाव मधुकर होते..माझी आजी माझे बाबा आणि काका लहान असतानाच अल्पशा आजाराने वारली. त्यानंतर माझे बाबा आणि काका गडी माणसातच मोठे झाले. कारण आजोबांना त्या दोघांकडे बघायची सवडच कुठे होती.. आजोबा तासनतास त्यांचा वेळ त्यांच्या खोलीत घालवीत असत. त्या खोलीची साफसफाई ही ते स्वतः करत असत. अगदी कोणालाही त्यांच्या खोलीत जायची परवानगी नव्हती. असे त्या खोलीत काय होते हे कोणालाही माहीत नव्हते आणि आजोबांच्या भीतीमुळे कोणी ते जाणून घेण्याचा प्रयत्न ही केला नाही. काही वर्ष अशीच निघून गेली..माझे बाबा आणि काका आता मोठे झाले होते..त्यामुळे आजोबांनी त्या दोघांची एकापाठोपाठ अशी लग्न लावून दिली. त्यामुळे आता घरात २ सूना आल्या होत्या. पुन्हा घर पहिल्या सारखे हसुखेळू लागलं. साऱ्या घराची जवाबदारी आजोबांनी आई आणि काकूच्या हातात सोपविली..एव्हाना त्यांनाही आजोबांची दिनचर्या व्यवस्थित कळली होती..तसेच हळूहळू आजोबांनी त्यांच्या व्यवसायाच्या पसाऱ्यातून ही काढता पाय घेतला आणि ती सगळी जवाबदारी बाबा आणि काकांच्या खांद्यावर सोपविली. त्यानंतर आजोबा फक्त न्याहरी आणि २ वेळेच्या जेवणापूरते खोलीतून बाहेर येऊ लागले.\nआपला वाडा दुमजली होता. घरात आत गेल्यावर समोर मोठा दिवाणखाना आणि बैठकीची खोली. मग डाव्या बाजूला देवघर. समोर स्वयंपाकघर. तसेच त्याच्या उजव्या बाजूला चार खोल्या व तशाच चार खोल्या वरच्या मजल्यावर सुद्धा होत्या. घराच्या मागच्या बाजूला न्हाणीघर. तसेच एक विहीर सुद्धा होती. खालच्या चार खोल्यांमध्ये ३ खोल्या ह्या बाजूबाजूला होत्या पण आजोबांची खोली जरा एक बाजूला होती. कदाचित कोणाचा हस्तक्षेप नको म्हणूनही त्यांची ती खोली एका बाजूला त्यावेळेला बांधली गेली असेल.\nमाझ्या आई-बाबांच्या लग्नाला एक वर्ष होताहोता मी जन्मलो..आणि विक्रम म्��णजे माझा चुलत भाऊ माझ्यानंतर ३ वर्षांनी जन्माला आला.. आजोबांना आमच्या दोघांचे खूप कौतुक असे..आम्हाला खेळताना बघायला त्यांना फार आवडत असे..पण ते जास्त आमच्यात मिसळत नसतं..\nमला अजूनही तो दिवस चांगला आठवतोय..मी चालायला लागल्यापासून घरभर फिरत असे..त्यामुळे मला आजोबांची खोली ही माहीत झाली होती..पण मी तिकडे कधीही फिरकलो नव्हतो..एक दिवस आई आणि काकू कामात खूप व्यस्त होत्या..तेव्हा मला कसलातरी आवाज ऐकू आला..विक्रम खूप लहान होता त्यामुळे तो तिथेच खेळत राहिला..तो आवाज आजोबांच्या खोलीतून येत होता..मी आजोबांच्या खोलीजवळ गेलो तर खोलीचा दरवाजा किंचित उघडा होता.. मी त्या फटीतून आत गेलो आणि माझ्या आवाजात आजोबा आजोबा हाक मारायला लागलो..पण त्या खोलीत कोणीच नव्हते..पण कदाचित आईने मला त्या खोलीत जाताना बघितले होते..ती माझ्यापाठून मला हाका मारत आली..त्यानंतर काय झाले हे मला आठवत नाही..पण आई त्यादिवसापासून सारखी झोपूनच असायची..घरातली गडी माणसे ही त्यानंतर कधीच मला त्या घरात दिसली नाही..आई काहीच बोलत नसे..काही दिवसांनंतर ती घरात दिसेनाशी झाली..मी जेव्हा काकीला विचारले तर ती म्हणाली की, आई देवाघरी गेली म्हणून..त्यांनतर काही महिन्यांनी बाबा पण वारले..त्यांना सतत कसली तरी काळजी असायची म्हणे..मग काकीने मला माझ्या आजोळी आणि विक्रमला त्याच्या आजोळी पाठविले..मग मी माझ्या मामाकडे मोठा झालो आणि माझे लग्न ही मामानेच करून दिले..काका काकू तर लग्नाला ही आले नव्हते..मामा कडून आजोबा वारल्याची वार्ता ही कळली होती..विक्रमशी माझा काहीच संपर्क नव्हता..महिन्यातून एकदा काका खुशालीच पत्र पाठवीत असत..विक्रम ठीक आहे इतकाच मजकूर विक्रमबद्दल लिहिला जात असे. पण विक्रमची आणि माझी भेट काही झाली नव्हती..हळूहळू वाड्याच्या आठवणी धूसर होत चाललेल्या..\nतुझ्या आईचं मी नाव बदलून सुमन ठेवलं..माझ्या आईचे नाव..तिनेही ते प्रेमाने स्वीकारलं..आमचा संसार मजेत चालला होता..वर्षभरातच सुमनने आनंदाची बातमी दिली..ती गरोदर राहिली होती..तिला ४ महिना सुरू होता..तेव्हा अचानक काकांची मला तार आली की, ताबडतोब निघून ये. मला काहीच सुचत नव्हतं..पण इतक्या वर्षात पहिल्यांदा काकांनी मला वाड्यात बोलविले होते. मी निघायची तयारी केली..पण काही केल्या तुझी आई ऐकायला तयार नव्हती..तिनेही यायचा हट्ट केला..तिला असे एकटीला सो��ून मला जाता ही येत नव्हतं..मग म्हटलं ४-५ तासांचा प्रवास आहे. काही दिवस तिथल्या वातावरणात तुझी आई चांगलीच रुळेल आणि काकी तर आहेच तिथे.. म्हणून आम्ही दोघे श्रीरंगपूरला जायला निघालो..पण मला काय माहीत होतं की, तिथे आमच्यापुढे काय वाढून ठेवलंय ते\nआणि अभय रडू लागला..\n(कथा आवडल्यास ती कशी वाटली हे नक्की कळवा आणि आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की share करा. )\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nआंब्याचे झाड......१ ( भयकथा)\nअनाकलनीय भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00370.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/1822", "date_download": "2020-10-31T17:07:01Z", "digest": "sha1:WAWBPAUSYV46DTQJDIJO3M5QMMX2GF23", "length": 8273, "nlines": 95, "source_domain": "bhutkatha.com", "title": "प्लॅन्चेट. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nआजकाल हा शब्द जास्त प्रचारांत आहे तो परलोकाशी संपर्क करून आत्मा वगैरेने बोलावण्यासाठी उपयुक्त एक साधन म्हणून.\nप्लॅन्चेट असे केले जाते\nसुभाष पवार यांचे लेख\nसमर्थ रामदास कृत. \"आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध ॥\" असे श्रीसद्गुरुनाथ श्रीसमर्थांच्या श्रीमुखातीलच शब्द आहेत. ते ह्या लहानशा परंतु परमार्थाचा अचूक उपाय सांगणाऱ्या ग्रंथाचे महत्त्व दर्शविण्यास पुरेसे आहेत.\nअरुण - काळ प्रवासी\nगांधी जयंती निबंध आणि भाषण\nगांधी जयंती हा महात्मा गांधी जन्मदिवस असून २ ऑक्टोबर रोजी हा उत्सव भारतासह जगभरात साजरा केला जातो. निबंध आणि भाषण\nसावित्रीबाई फुले मराठी भाषण\nसावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.\nमोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्त्वज्ञ होते. महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जातात.\nसावित्रीबाई जोतीराव फुले (जन्म : नायगाव, खंडाळा तालुका, सातारा जिल्हा; ३ जानेवारी, इ.स. १८३१; मृत्यू : पुणे, १० मार्च, इ.स. १८९७) या मराठी शिक्षणप्रसारक, समाजसुधारक महिला होत्या. महाराष्ट्रातील स्त्रीशिक्षणाच्या आरंभिक टप्प्यात त्यांचे पती[जोतिराव फुले]यांच्यासह त्यांनी मोठी कामगिरी बजावली. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. आपल्या नायगांव या गावाविषयावरील त्यांची कविता अप्रतिम आहे. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार केला. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या मुख्याध्यापिका होत्या.\nआसावरी अनेकदा सोनोग्राफी करायला हॉस्पिटलमध्ये यायची तेव्हा तिला तिच्या आजूबाजूला कुणीतरी असल्याचा भास व्हायचा...काय घडले हॉस्पिटलच्या त्या रूम नंबर ९ मध्ये (कवितासागर प्रकाशनाच्या अर्थ मराठी या ११ ऑक्टोबर २०१७ ला प्रकाशित झालेल्या ई-दिवाळी अंकात ही माझी वरील कथा समाविष्ट करण्यात आली आहे)\nमहात्मा फुले - शेतकर्‍याचा असूड\nशूद्र शेतकरी त्या काळी इतक्या दैन्यवाण्या स्थितीस येऊन पोहोचण्याची धर्म व राज्यसंबंधी अनेक कारणे आहेत, त्यांपैकी थोड्या बहुतांचे मार्मिक विवेचन या ग्रंथात केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/gadget-news/science-technology/amazon-india-announces-wow-salary-days-great-offers-and-discount-on-appliances-tv/articleshow/78423856.cms?utm_source=mostreadwidget&utm_medium=referral&utm_campaign=article2", "date_download": "2020-10-31T16:32:11Z", "digest": "sha1:6AP7FRZZABKUEJNBR5Q7NPGTKNF625QN", "length": 13392, "nlines": 107, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nTV, फ्रीज आणि वॉशिंग मशीनवर बंपर सूट, ५ ऑक्टोबर पर्यंत सेल\nAmazon इंडियाने Wow Salary Days ची घोषणा केली आहे. या सेलमध्ये अप्लायन्सेज, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर आदीवर जबरदस्त डील्स आणि ऑफर्स दिले जात आहे. हा सेल ५ ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे.\nनवी दिल्लीः Amazon इंडियाने Wow Salary Days ची घोषणा केली आहे. ५ ऑक्टोबर पर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये अप्लायन्सेज, कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स, टीव्ही, फर्निचर आदीवर जबरदस्त डील्स आणि ऑफर्स दिले जात आहे. ग्राहकांना या सेलमध्ये एलजी, बोश, बजाज, सोनी, डेल, मी अँड्रॉयड टीव्ही, होमटाऊन, ड्यूरोफ्लेक्स यासारख्या मोठ्या ब्रँड्सच्या अनेक व्हॅल्यू प्रोडक्टवर जबरदस्त बचत करता येवू शकते. या सेलमध्ये नो कॉस्ट ईएमआय आणि एक्सचेंज ऑफर्स सुद्धा दिले जात आहे.\nवाचाः सॅमसंग Galaxy A3 Core स्मार्टफोन लाँच, किंमत ६५०० रु\n‘WoW Salary Days’ सेल मध्ये HSBC क्रेडिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड ईएमआयद्वारे शॉपिंग केल्यास १० टक्के तात्काळ डिस्काउंट मिळणार आहे. ग्राहकांना १० हजार रुपयांच्या शॉपिंगवर १५०० रुपयांची सूट मिळू शकते.\nवाचाः २५ रुपयांपेक्षा कमी किंमतीत पाहा IPL सामने, या युजर्संसाठी खास ऑफर\nअप्लायन्सेजवर ५० टक्के सूट\nव्हाइट Westinghouse, तोशिबा आणि फॉक्सस्कार् यासारख्या ब्रँड्सच्या नुकत्याच लाँच झालेल्या वॉशिंग मशीन या सेलमध्ये उपलब्ध आहेत. याची सुरुवातीची किंमत ७ हजार ४९९ रुपये आहे. रेफ्रीजरेटरवर ३५ टक्के सूट तर डॅकेन, एलजी, गोदरेज आणइ सानोय सह अन्य दुसऱ्या ब्रँड्सवर ४० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे.\nवाचाः जिओच्या स्वस्त अँड्रॉयड स्मार्टफोनमध्ये असू शकतात हे जबरदस्त फीचर्स\nया सेल्मध्ये टीव्हीच्या खरेदीवर ३० टक्क्यांपर्यंत आणि ४के टीव्ही वर ३० टक्क्यांपर्यंत सूट मिळत आहे. या सेलमध्ये कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स यासारखे बोट, जेबीएल, मी आणि अन्य साउंडबार्सला ३० टक्क्यांपर्यंत सूट दिली जात आहे. टॉप ब��रँड्सचे स्पीकर्स आणि हेडफोन्सवर ५० टक्के सूट दिली जात आहे. कम्प्यूटिंग डिव्हाइसेज आणि अॅक्सेसरीजवर ५० टक्के सूट अॅमेझॉन सेलमध्ये दिली जात आहे. तसेच गेमिंग डिव्हाइसेजवर, स्मार्टवॉच आणि हार्ड ड्राईव व एसएसडी वर सुद्धा ४० टक्के सूट दिली जात आहे.\nवाचाः शाओमीने लाँच केली Mi 10T स्मार्टफोन सीरीज, जाणून घ्या किंमत-फीचर्स\nवाचाः सॅमसंग Galaxy A72 असणार सॅमसंगचा पहिला ६ कॅमेऱ्याचा फोन, समोर आले डिटेल्स\nवाचाः 64MP आणि 5000mAh बॅटरीचा रियलमी ७ चा सेल, खास ऑफरमध्ये खरेदी करा फोन\nवाचाः जिओच्या स्वस्त स्मार्टफोनची किंमत आली समोर, जाणून घ्या डिटेल्स\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत...\n३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ८ हजार ९९९ रुपय...\n ३,२३२ रुपयांत मिळणार ३२ इंचाचा स्मार्...\nस्मार्ट टीव्हीमध्ये Xiaomi ची धूम, १.४ कोटीहून जास्त शी...\nसॅमसंगने आणले AI पॉवर्ड वॉशिंग मशीन, मोबाइलने करा कंट्रोल महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nकरिअर न्यूजएनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nमुंबईमुंबई लोकलबाबत महत्त्वाची बातमी; रेल्वेने आता घेतला 'हा' निर्णय\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल'\nआयपीएलDC vs MI : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेटनी दणदणीत विजय\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nनियमित महत्त्वाच���या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:47:55Z", "digest": "sha1:R4CFUV6VBOJ2YSU5AL5PDNF53XFRE4VM", "length": 3763, "nlines": 77, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:जाजपुर जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\nभारताच्या ओरिसा राज्यातील जाजपुर जिल्ह्याविषयीचे लेख.\n\"जाजपुर जिल्हा\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २७ फेब्रुवारी २०१४ रोजी १८:५६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/raktpipasu-part-3", "date_download": "2020-10-31T16:48:14Z", "digest": "sha1:PIO6NH5M4E7XYQSN5MS2NQLA3BUVO7S2", "length": 18640, "nlines": 146, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Raktpipasu Part 3", "raw_content": "\nनेहाने अभयला पाणी दिले..ती पुढे काय ऐकायला मिळेल याची तिला उत्सुकता होती..अभयला ही लवकरात लवकर सगळे सांगून इतक्या वर्षांत जे गुपित त्याने मनात दाबून ठेवलेलं ते मोकळे करायचं होतं..\nतो पुढे बोलू लागला,\"आम्ही श्रीरंगपूरला जायची तयारी केली..मी लग्न झाल्यानंतर स्वतंत्र खोली घेतली होती..कारण मला सुमनला मामांकडे जास्त दिवस ठेवायचं नव्हतं..आधीच खूप उपकार होते त्याचे माझ्यावर..\nअसो, मी जायच्या आधी मामाला सगळी कल्पना दिली..तो तर सुमनला ठेवून जा..असेही म्हणत होता..पण सुमन पुढे माझा नाईलाज झाला..\nमाझी लहानपणीच आजोळी रवानगी झाल्यामुळे मला गावाचा तितकासा परिचय नव्हता..म्हणून काकाने घराचा पत्ता, आणि हा फोटो आणि काही खाणाखुणा पत्रात लिहून दिलेल्या..मला दिवसा यायला सांगितले की, मला रात्रीचं नीट रस्ता कळणार नाही..कारण आपला वाडा गावाच्या ���ोड्या आडबाजूला होता..मी व्यवस्थित पत्र वाचून गावाच्या दिशेला निघालो..\nमाझ्या आयुष्याचा तो तुझ्या आईबरोबरचा अखेरचा आनंदी आणि मजेचा प्रवास ठरला..मला अजूनही आठवतंय, आम्ही पहाटे निघायचा निर्णय घेतला..सुमनच्या या अवस्थेमुळे मी आरामात गाडी चालवत होतो..ते हिवाळ्याचे दिवस होते त्यामुळे मस्त, थंड असे वातावरण चहूबाजूला होतं..आम्ही दुपारपर्यंत श्रीरंगपूरच्या वेशीवर आलो..पुढे गावात कच्चा रस्ता सुरू झाला त्यामुळे मला गाडी काळजीपूर्वक चालवावी लागत होती..गाव तसे फार मोठे नसले तरी २५-३० घरे होती गावात..आतापर्यंत गावाबद्दल मामाकडून ऐकत आलो होतो..पण लहानपणानंतर जाण्याची ही पहिलीच वेळ..\nकाकाने सांगितल्याप्रमाणे खाणाखुणा बघत मी घराकडे गाडी नेत होतो..\nपण कोणास ठाऊक मला पुढे रस्ता सापडेनाच..माझ्या आजोबांचा गावात खूप दरारा होता हे मी ऐकले होते आणि आपले घराणे खूप श्रीमंत होते त्यावेळेच..त्यामुळे सहज कोणीही घरचा रस्ता दाखवेल असा माझा अंदाज होता..गावात घर पण लांब लांब होती आणि दुपारची वेळ असल्यामुळे गावात सामसूम होती..मी कोणी दिसतंय का असं बघत पुढे गाडी चालवत होतो. इतक्यात एक घराजवळ २-३ माणसे मला बसलेली दिसली..मी त्या घराजवळ गाडी थांबविली आणि त्या लोकांजवळ पोहोचलो..त्यांच्यापैकी एका इसमाला वाड्याबद्दल विचारले, तर त्याचा चेहरा एखादे भूत बघावे तसा झाला आणि तो चक्क राम राम म्हणत तिथून पळाला..आणी त्याच्याबरोबर असणारे ही असेच दूर पळू लागले..मला काहीच समजतं नव्हते..\nमी पुन्हा गाडीत बसलो आणि गाडी पुढे नेण्याचा विचार केला..तिथे थांबण्यात अर्थ नव्हता..म्हंटल आता स्वतःच वाडा शोधावा लागेल..त्यावेळेला कुणास ठाऊक कसे पण माझ्या मनात सारखा हाच विचार येत होता की, सुमनला मी इथे आणायला नको होतं..\nसुमनला माझा चेहरा बघून थोडी चिंता वाटली पण मला तिला आता घडलेल्या घटनेबद्दल काही सांगायचे नव्हते म्हणून मी तिला म्हणालो, \"अग, उगाच उतरलो मी गाडीतून..हे काय ५-१० मिनिटांवर तर घर आहे आपलं.\" तिला ही ते खरं वाटलं.\nमला लवकरात लवकर तिथून पुढे जायचं होतं..एव्हाना दुपारचे 3 वाजले होते..आम्ही खात-पित मजा करत हा प्रवास केला होता..त्यामुळे इतका प्रवासाचा थकवा अजून तरी जाणवत नव्हता..इतक्यात सुमनला झोप लागली..\nत्यामुळे कदाचित पुढे घडलेला प्रसंग तिने पहिला नाही..\nमला रस्त्याच्या कडेने एक माणूस चालताना दिसला..तो थोडा वयस्क होता म्हणून मी गाडी थांबवली आणि गाडीतून उतरून त्या म्हाताऱ्या बाबांना हाक मारली..ते लगेच होते तिथेच थांबले..मग मी त्यांना मी या गावात नवीन आलोय आणि रस्ता चुकलोय असे सांगितले..मी त्यांना लागलीच वाड्याकडे जायचा रस्ता विचारला. त्यावर ते ही असेच भांभावले. पण तेवढ्यात त्यांची नजर गाडीत झोपलेल्या सुमनकडे गेली आणि कसं कोणास ठाऊक पण त्यांना माझी दया आली.\nते म्हणाले, \"कुठचा तू आणि तुला तिथं कशापायी जायचंय. हे बघ पोरा माझं ऐक आणि जिथून आलास तिथं परत जा..ती जागा लय वंगाळ हाये..जो कोण भी त्या वाड्याच्या आसपास भी जातंय ना ते परत कधीच दिसत नाही..माझ्यासारख्या जाणत्याच ऐकशील तर माघारी फीर पोरा..तिथं काय हाय कोणाला माहीत नाही पण ती जागा लय वंगाळ हाय.\" पण मी काही केल्या ऐकत नव्हतो.\nमग मी त्यांना माझी खरी ओळख सांगितली तसे ते थोडे चकित झाले..आणि पुढे काही न बोलता त्यांनी मला रस्ता दाखवायचं मान्य केलं..\nमी त्यांना गाडीत पाठीमागे बसवलं..वाडा खरचं गावाच्या आडबाजूला होता. त्याने पुढचे एक वळण सांगून तो म्हातारा गाडीतून उतरला आणि त्याने आम्हाला दोघांना आशीर्वाद दिला. मी गाडी सुरू करणार तेवढ्यात त्याने मला हाक मारली आणि त्याच्याजवळ एक पुडी होती ती त्याने मला दिली आणि म्हणाला \"पोरा,कायमस्वरूपी तुझ्याकड ठेव. देव तुझं रक्षण करो\" असे बोलून तो निघून गेला..\nकाही वेळातच आम्ही वाड्यात पोहोचलो..वाडा खूप मोठा आणि प्रशस्त होता..मला बघितल्यावर काका धावतच माझ्याजवळ आले आणि मला बिलगले..त्यांना कोण आनंद झाला होता..सुमनला ही भेटून ते खूप खुश झाले त्यांनी काकीला हाक मारली..काकी ही धावत आली तिने आमच्या दोघांचे औक्षण केले आणि भाकरी तुकडा ही ओवळला..मग आमच्यासाठी साफसूफ केलेली खोली मला दाखवली..मी माझ्या लहानपणीच्या आठवणीतले आमचे घर पाहत होतो..सगळे काही तसच होत..जसे मी जाताना होत..तेवढ्यात माझी नजर आजोबांच्या खोलीकडे गेली..पण त्या खोलीला कुलूप होते आणि कसलेतरी लाल धागेदोरे त्या कुलुपाभोवती गुंडाळले होते..\nएव्हाना संध्याकाळचे ५ वाजले होते..काकांनी थोडा आराम करा मग आपण सविस्तर बोलू असे ठरविले..मग २ तासांची चांगली झोप काढून गरमागरम चहा पितापिता आम्ही बोलू लागलो..तोपर्यंत घराचं वातावरण खूपच छान होतं..खूप प्रसन्न होतं..सुमन पण खूप खुश होती की, तिने ��थे येण्याचा योग्य निर्णय घेतला म्हणून..\nसुमनला ४ महिना चालू होता त्यामुळे गरोदरपणातले तिचे पोट अजून तरी दिसत नव्हते..\nकाकांनी इतक्या तातडीने मला इथे बोलाविले होते त्यामुळे आधी मी थोडा काळजीत पडलो होतो. पण ह्या घरात आल्यावर मी ते सगळं विसरून बालपणीच्या दिवसात हरवून गेलो..मी विक्रमचा विषय काढणारच होतो, इतक्यात एक तरुण वाड्याच्या दरवाज्यात उभा होता आणि मला पाहताच दादा अशी त्याने हाक मारली..\n हो तो विक्रमच होता..किती लहान होता तो केव्हा मी हा वाडा सोडून गेलेलो तेव्हा..आता किती रुबाबदार दिसत होता तो..त्याने मला गच्च मिठी मारली..मग मी त्याची सुमनशी ओळख करून दिली..\nमग आमच्या गप्पा सुरू झाल्या..पण एक गोष्ट मी नोटीस केली की, इतक्या गप्पांमध्ये काका-काकी मनापासून काही सहभागी नव्हते..काहीतरी होतं जे त्यांना आम्हाला सांगायचं होतं..पण कदाचित ते त्यांना आम्हाला सांगता येत नव्हतं..\n(ही कथा आवडल्यास ती आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की share करा.)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nआंब्याचे झाड......१ ( भयकथा)\nअनाकलनीय भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/aata-sarv-honar/", "date_download": "2020-10-31T17:11:53Z", "digest": "sha1:DPWZWLHTLXXKND4Z22D627XBCIOYOMNG", "length": 12795, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 6 राशी ला येणार सोन्या सारखे दिवस, वाहन खरेदी करण्याची शक्यता, मोठा फायदा होणार", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/या 6 राशी ला येणार सोन्या सारखे दिवस, वाहन खरेदी करण्याची शक्यता, मोठा फायदा होणार\nया 6 राशी ला येणार सोन्या सारखे दिवस, वाहन खरेदी करण्याची शक्यता, मोठा फायदा होणार\nMarathi Gold Team October 1, 2020 राशिफल Comments Off on या 6 राशी ला येणार सोन्या सारखे दिवस, वाहन खरेदी करण्याची शक्यता, मोठा फायदा होणार 36,771 Views\nप्रत्येक उगवणारा दिवस कधी सुख घेऊन येतो तर कधी दुःख पण सर्व दिवस एक समान नसतात हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. सुखा नंतर दुःख आणि दुःखाच्या नंतर सुख हा नियम आहे. त्यामुळे कधीही पराजय मान्य न करता प्रयत्न केल्यास यश मिळतेच आणि नशिबाची साथ असेल तर यश लवकर मिळते.\nग्रह नक्षत्राच्या शुभ स्थितीमुळे भोलेनाथ शिव शंकर 6 राशीवर आपली कृपा करणार आहेत. ज्यामुळे या राशीच्या जीवनातील अनेक अडचणी दूर होणार आहेत. अनेक दिवसापासून सुरु असलेल्या आर्थिक समस्येचा अंत होणार आहे.\nशिक्षण क्षेत्रात असलेल्या लोकांना चांगला काळ राहणार आहे. विद्यार्थी वर्गातील लोकांना त्यांचे ध्येय साध्य करणे सोप्पे जाणार आहे. आपण घेत असलेल्या मेहनतीला यशाचे फळ लागणार आहे.\nआपल्या जीवनातील अपूर्ण इच्छा पूर्ण होतील.आपण केलेल्या समाजकार्यामुळे समाजा मध्ये आपली प्रतिष्ठा वाढेल. आपण कुटुंबातील इतर सदस्यांची मदत करण्यात सक्षम असाल. आपण जीवनात वेगाने यश मिळवून एक उदाहरण दुसऱ्या समोर ठेवाल.\nभोलेनाथ आपले इतर लोकांसोबत असलेले मतभेद दूर करण्यास आपले साह्य करतील. ज्यामुळे आपल्याला लाभ होईल. कोर्ट कचेरीच्या कामात यश मिळण्याची शक्यता आहे. जुने वादविवाद संपुष्टात येऊन एकमत झाल्यामुळे प्रॉपर्टीच्या कामात यश मिळेल.\nनोकरी करणाऱ्या लोकांना अश्या जागी बदली किंवा बढती मिळू शकते जेथे आपले उत्पन्न वाढू शकते. वरिष्ठ अधिकारी आपल्या मेहनतीवर आनंदित राहतील ज्यामुळे आपल्याला लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे.\nबेरोजगार तरुण आपला रिकामा वेळ एखादी नवीन कला शिकण्यास देऊ शकतात ज्याचा त्यांना नोकरी किंवा व्यवसाय सुरु करण्यासाठी लाभ होऊ शकतो. बेरोजगार लोकांनी नोकरीचा शोध घेण्या सोबतच इतर मार्गाची देखील चाचपणी केल्यास फायदा होईल.\nया राशीच्या लोकांना बिजनेस मध्ये मोठा धन लाभ होईल. बिजनेस वाढवण्यासाठी वाव मिळेल ज्यामुळे आपल्या उत्पन्ना मध्ये भरपूर वाढ होईल. आपण नवीन सुखसोयीच्या वस्तूंची खरेदी करण्याची शक्यता आहे.\nया राशीच्या लोकांचे आर्थिक स्थिती मध्ये कमालीची प्रगती झाल्याचे दिसून येईल. या राशीचे लोक आपल्या कुटुंबियांसाठी गिफ्ट खरेदी करू शकतात. वाहन खरेदी करण्याची देखील शक्यता आहे. परंतु वाहन खरेदी करण्याचा विचार करत असल्यास रोख रकमेत वाहन खरेदी करण्या एवढे पैसे असल्यासच खरेदी करावे.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious पद्म नावाचा शुभ योग बनला, या 5 राशी ला कुबेर देवा च्या कृपे ने धन लाभ होण्याचे मिळाले संकेत\nNext श्रीहरीं च्या कृपे ने या राशीं नी आपले भाग्य जागृत केले, नोकरीत चांगल्या संधी उपलब्ध होतील, जीवनात आनंद मिळेल\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00371.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AD%E0%A5%A6_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-10-31T16:23:19Z", "digest": "sha1:GCDJZGZBLARC7FA53KNY5YYA3UTAXJXS", "length": 11513, "nlines": 256, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९७० फिफा विश्वचषक - विकिपीडिया", "raw_content": "\n३० मे – २१ जून\n५ (५ यजमान शहरात)\n९५ (२.९७ प्रति सामना)\n१६,०३,९७५ (५०,१२४ प्रति सामना)\n१९७० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची नववी आवृत्ती मेक्सिको देशामध्ये ३० मे ते २१ जून १९६६ दरम्यान खेळवण्यात आली. उत्तर अमेरिका खंडात आजोजित केलेला व युरोप व दक्षिण अमेरिका खडांमध्ये आयोजित न केला गेलेला हा पहिलाच विश्वचषक होता. जगातील ३७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.\nब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात इटलीला ४–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.\n४ बाद फेरी निकाल\nआफ्रिका खंडातील बारा देशांनी ह्या विश्वचषकावर बहिष्कार टाकला होता. पोर्तुगाल व उत्तर कोरिया देशांचा हा पहिलाच विश्वचषक होता तर युगोस्लाव्हिया व चेकोस्लोव्हाकिया हे संघ पात्रता फेरीचा अडथळा ओलांडण्यास असमर्थ ठरले.\nमेक्सिकोमधील ५ शहरांमध्ये सामने खेळवण्यात आले.\nह्या स्पर्धेमध्ये १६ पात्र संघांना ४ गटांत विभागण्यात आले व साखळी पद्धतीने लढती घेतल्या गेल्या. प्रत्येक गटामधील २ सर्वोत्तम संघांना उपांत्य-पूर्व फेरीत प्रवेश मिळाला.\nउपांत्य पुर्व उपांत्य अंतिम\n१४ जून – मेक्सिको सिटी\n१७ जून – ग्वादालाहारा\n१४ जून – ग्वादालाहारा\n२१ जून – मेक्सिको सिटी\n१४ जून – तोलुका\n१७ जून – मेक्सिको सिटी\nइटली (अवे) 4 तिसरे स्थान\n१४ जून – लेयोन\nपश्चिम जर्मनी (अवे) 3 उरुग्वे 0\nइंग्लंड 2 पश्चिम जर्मनी 1\n२० जून – मेक्सिको सिटी\nउरुग्वे १९३० • इटली १९३४ • फ्रान्स १९३८ • ब्राझील १९५० • स्वित्झर्लंड १९५४ • स्वीडन १९५८ • ���िली १९६२ • इंग्लंड १९६६ • मेक्सिको १९७० • पश्चिम जर्मनी १९७४ • आर्जेन्टिना १९७८ • स्पेन १९८२ • मेक्सिको १९८६ • इटली १९९० • अमेरिका १९९४ • फ्रान्स १९९८ • कोरीया/जपान २००२ • जर्मनी २००६ • दक्षिण आफ्रिका २०१० • ब्राझील २०१४ • रशिया २०१८ • कतार २०२२\n१९३० • १९३४ • १९३८ • १९५० • १९५४ • १९५८ • १९६२ • १९६६ • १९७० • १९७४ • १९७८ • १९८२ • १९८६ • १९९० • १९९४ • १९९८ • २००२ • २००६ • २०१० • २०१४\nइ.स. १९७० मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ ऑक्टोबर २०१४ रोजी २२:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A1%E0%A5%89%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B0-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%B2/", "date_download": "2020-10-31T15:28:16Z", "digest": "sha1:GHAO3S3E2DZ3PV3WGQCK477GGQN6GZ63", "length": 8583, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "डॉक्टर व्हीके पॉल Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nविजय वडेट्टीवारांचा मोठा गौप्यस्फोट, म्हणाले – ‘उर्मिला मातोंडकरांना…\nCorona virus : मोदी सरकारच्या ‘या’ 3 निर्णयांनी लोकांचे प्राण वाचवले,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने शुक्रवारी सांगितले की कोरोना विषाणूचे संक्रमण कमी करण्यात भारत यशस्वी झाला आहे. यासाठी अनेक आकडेवारीदेखील सादर केली गेली. सरकारने म्हटले की 21 मार्च रोजी संक्रमण दुपटीने होण्याचे जे…\n32 गायकांच्या आवाजात गाणारे गायक महेश कनोडिया यांचं निधन, PM…\nNCB च्या हाती लागली बॉलिवूडला ड्रग सप्लाय करणारी टोळी,…\n‘तारक मेहता…’ मधील रिटा रिपोर्टरनं केलं…\nट्विंकलआधी रवीनाशी झाला होता अक्षयचा साखरपुडा,…\nसुशांतच्या बहिणींची याचिका फेटाळा, रियाचे चक्रवर्तीचे उच्च…\nफळ विक्रेता प्रीतीनं PM मोदींना सांगितले Paytm सा��ंड बॉक्सचे…\nलासलगाव शहर काँग्रेसच्या वतीने कृषी विधेयकाची होळी\n‘या’ कारणामुळं राज ठाकरेंना राज्यपालांनी शरद…\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nएकटा US जागतिक आव्हांनाचा सामना करू शकत नाही, भारताची साथ…\nलघवी करताना जळजळ, त्रास, रंग बदलणं अन् लघवी कमी होणं यावर 5…\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा…\nHealths Tips : थंडीमध्ये दररोज जांभळी गाजराचं सेवन करा नाही…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी…\nउर्मिला मातोंडकर यांना मुख्यमंत्र्यांचा फोन \nCovid-19 Diet Tips : आजपासूनच खायला सुरू करा ‘या’ 5 स्वस्त…\nपंकजा मुंडे सेनेत येणार का खा. राऊतांचे सूचक विधान\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी मुख्यमंत्री…\n स्मार्ट रेशन कार्डपासून तुम्हाला मिळतील अनेक फायदे, जाणून घ्या Card बनवण्याची संपुर्ण प्रक्रिया\n‘डायबिटीज’, ‘रक्तदाबा’वर अत्यंत गुणकारी ठरते ‘सुरणा’ची भाजी जाणून घ्या इतर मोठे…\nभद्रावतीत रक्तदान करुन ईद साजरी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/canara-credit-support-for-msmes/", "date_download": "2020-10-31T16:01:45Z", "digest": "sha1:HLLXEOZWAXJTRU4E43KSF3GJKWEJZYYT", "length": 11044, "nlines": 116, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "'एमएसएमई'साठी आता ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’ - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या ‘एमएसएमई’साठी आता ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’\n‘एमएसएमई’साठी आता ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’\nकोविड-१९ च्या साथीमुळे निर्माण झालेल्या तात्पुरत्या स्वरूपाच्या खेळत्या भांडवलाची कमतरता भरून काढण्याच्या उद्देशाने कॅनरा बँकेतर्फे ‘कॅनरा क्रेडिट सपोर्ट’ या कोविड-१९ च्या साथीमुळे संकटात सापडलेल्या सध्याच्या कर्जदारांसाठी असलेल्या विशेष सुविधेची घो��णा केली. कॅनरा क्रेडिट सपोर्ट ही सुविधा म्हणजे वेगाने आणि सहजपणे कर्जाची उपलब्धता करून देणारी सुविधा असून यामुळे व्यावसायिकांना कायदेशीर देणी, पगार/रोजंदारी/उर्जेची बिले, भाडे इत्यादी देणी देणे शक्य होणार आहेत.\nआजमितीस कॅनरा बँकेने जवळजवळ ४३०० कोटी रूपयांची जवळजवळ ६ लाख रूपयांपर्यंतची कर्जे ही कृषी, एसएचजीज आणि रिटेल विभागात वितरीत केली आहेत. बँकेने विविध योजनांचा एसएमएस, कॉल सेंटर्स, ईमेल्स, वैयक्तिक कॉल्स च्या माध्यमातून प्रसार करून पात्र असलेल्या कर्जदारा पर्यंत संपर्क साधण्यास सुरूवात केली आहे.\nअशा कठीण समयी ग्राहकांना सर्वोत्कृष्ट अनुभव देऊन कर्ज देण्यामध्ये मोठी आघाडी घेतली आहे. बँकेने मार्च २०२० पासून आजपर्यंत विविध कर्पोरेट्स आणि एमएसएमईज ना ६०हजार कोटी रूपयांची कर्जे वितरीत केली आहेत.\n‘२१ दिवसांत भरा, ७१७ दशलक्ष डॉलर’\nत्याच बरोबर भारत सरकारने २९ फेब्रुवारी २०२० रोजी थकबाकी असलेल्या कर्जदारांची २० टक्क्यांपर्यंतची इमर्जन्सी क्रेडिट लाईन वाढवण्यात आली असून १००.०० कोटी रूपयांपर्यंत वार्षिक उलाढाल असलेल्या एमएसएमई कर्जदारांमधील २५ कोटींपर्यंतची थकबाकीची पत देण्यात आली आहे. या क्रेडिट लाईनला भारत सरकारने १०० टक्के गॅरेंटी प्रदान केली आहे. या सुविधेचा लाभ कर्जदार कधीही अटी आणि नियमांनुसार ३१.१०.२०२० पर्यंत कधीही घेऊ शकतात.\nया विषयी बोलतांना कॅनरा बँकेचे एमडी आणि सीईओ एल व्ही प्रभाकर यांनी सांगितले “कॅनरा बँकेने नेहमीच ग्राहकाभिमुखता दाखवत ग्राहकांची जबाबदारी घेऊन कोविड १९ योजनांचे वाटप वेगाने केले आहे. आमची सर्व कार्यालये आणि शाखा या सातत्याने ग्राहकांपर्यंत पोहोचणे ही आजची गरज आहे. आंम्हाला खात्री आहे की ज्यावेळी लॉकडाऊन पूर्णत: उठेल तेंव्हा आमच्या ग्राहकांना पूर्णपणे मान्य करण्यात आलेल्या सुविधा वापरता येतील तसेच त्यांचा व्यवसायही वाढवता येईल.”\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious article‘अमेरिका-चीन’मुळे सोने, चांदीच्या किंमतीत घसरण\nNext article‘खाताबुक’ने उभारले ४५४ कोटी\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\n2 ते 3 दिवसांत मिळणार नवीन पॅकेज\n‘लॉकडाउन’ घडामोडीवर मार्केटची करडी नजर\nब्ल्यू डार���टने सुरु केली ‘कॉण्टॅक्टलेस’ सेवा\nसिया कोठारी ‘गोप्रेप टॅलेंट सर्च’ची मानकरी\n‘हे’ ‘हॉट’ स्मार्टफोन आहेत १० हजाराच्या आत\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/raktpipasu-part-4", "date_download": "2020-10-31T16:40:58Z", "digest": "sha1:E5VH4QNPFBPNPP6SYURHNIH5L5H274CO", "length": 23061, "nlines": 183, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nविक्रमला इतक्या वर्षांनी भेटून खूपच छान वाटत होतं..तो सध्या पुण्यात नोकरी करत होता..काही महिन्यांपूर्वीच त्याला नोकरी मिळालेली, त्यामुळे सध्या तरी अजून २ वर्ष तरी लग्न करण्याचा त्याचा विचार नव्हता. मला विक्रमशी बोलता बोलता कळले की, ह्या वाड्यात तो १-२ वेळा येऊन गेलेला पण वस्तीला काही तो थांबला नव्हता..तशी काकांची ताकीद होती त्याला..त्याने ही काकांना खूप वेळा विचारण्याचा प्रयत्न केला, पण काका नेहमी तू अजून लहान आहेस, योग्य वेळ आल्यावर मी नक्की सांगेन असे सांगून टाळत असत..काका मात्र गप्प राहून आमचं सगळं बोलणं ऐकत होते..पण काकीची नजर सुमनवर होती. ती सारखी मध्ये मध्ये सुमनला न्याहळत होती..\nइतक्यात ती अचानक बोलली, \"अभय, सुमनला दिवस गेले आहेत ना मी तिला बघितल्यावरच ओळखलं होतं \"\nआणि तिचे डोळे भरून आले..\n\"अग, काकी मी तुला हे सांगणारच होतो\" असे मी काकीला म्हणालो..\nपण माझे बोलणे मधेच तोडत काकी म्हणाली, \"तुला एकट्याला काकांनी बोलावलं होतं..तू हिला ह्या अवस्थेत इथे आणायला नको होतं\" आणि तिचा चेहरा गंभीर झाला.\nअजून पुढे ती काही बोलणार होती,इतक्यात काका बोलले, \"अरे, इथे गावात फारश्या सुविधा नाहीत ना म्हणून ती बोलतेय\" असे बोलून त्यांनी काकीकडे एक कटाक्ष टाकला..\nमला आता काका-काकीचं गूढ वागणं असह्य होतं होते..\nत्यावेळेला खूप सारे प्रश्न माझ्या मनात होते आणि मला त्यांची उत्तरे हवी होती..विक्रमला ही खूप प्रश्न होते पण त्याला काय आणि कशी सुरुवात करावी हे कदाचित कळले नसावे किंवा काकांच्या भीतीमुळेही तो काही त्यांना विचारत नसावा..तसेही आम्हाला इथे राहायचे कुठे होते..\nएव्हाना संध्याकाळचे ६ वाजले होते..सुमनला थोडे अस्वस्थ वाटत होतं..कदाचित त्या वातावरणामुळे ही असेल की, अजून काही..त्यावेळेला तरी काही माहीत नव्हते.\nमनात खूप शंका येत होत्या..मी सुमनला खोलीत आराम करायला सांगितले आणि तिच्या नकळत त्या म्हाताऱ्या बाबांनी दिलेली ती पुडी मी तिच्या उशीखाली ठेवली..बघता बघता काही वेळातच सुमनला झोप लागली..मी परत दिवाणखान्यात आलो.\nकाका आणि काकीला ही सुमनच्या तब्बेतीबद्दल चिंता वाटू लागली..पण मी तिला ह्या गावच्या वातावरणाची सवय नसल्यामुळे असे झाले असे सांगितले..तसेच सुमन आता शांत झोपलीये हे देखील म्हणालो..तरी काका आणि काकी खूप चिंतेत दिसले..\nविक्रमला हे त्या दोघांचे वागणे अपेक्षित असेल म्हणून तो त्याच्या खोलीत निघून गेला..जाता जाता \"आई,मला जेवण झाल्यावर बोलावं\" असेही तो म्हणाला.\n\" मी मनात पुटपुटलो.\nमग मीच बोलायला सुरुवात केली, \"काका इथे तर मला सगळे व्यवस्थित दिसतंय, मग तुम्ही तातडीने आम्हाला इथे का बोलाविले..असे काय घडलय इथे\nमी पुढे बोलू लागलो, \"मला आणि विक्रमला या वाड्यापासून का लांब ठेवलं जातंय असं काय आहे ह्या वाड्यात..मी श्रीरंगपूरला आल्यापासून पाहतोय की, गावात वाड्याच नाव काढल्यावर भूत पाहावे तशी लोक लांब पळत होती..आल्यापासून मी बगतोय, तुम्ही आणि काकी दोघेही कसल्यातरी चिंतेत आहात..नेमकं काय घडलंय. सांगाल का असं काय आहे ह्या वाड्यात..मी श्रीरंगपूरला आल्यापासून पाहतोय की, गावात वाड्याच नाव काढल्यावर भूत पाहावे तशी लोक लांब पळत होती..आल्यापासून मी बगतोय, तुम्ही आणि काकी दोघेही कसल्यातरी चिंतेत आहात..नेमकं काय घडलंय. सांगाल का मला आता तुमचे हे गूढ वागणं असह्य होतंय..काय ते सांगा पटकन\"\nमाझा आवाज चढला होता..माझा आवाज ऐकून विक्रम ही धावत दिवाणखान्यात आला..\nविक्रमला पाहून मला माझीच शरम वाटली..मी काका-काकीची माफी मागितली..कितीही झालं तरी माझ्याबाबतीत त्या दोघांनी आई-वडीलांची सगळी कर्तव्ये पार पाडली होती..भलेही मी मामाकडे राहत होतो..तरी माझा सगळा खर्च आणि मला जे लागेलं ते सर्व काही काका-काकी मला पुरवत होते..काका तर मी लहान असताना अधूनमधून मला भेटायला ही येत असतं..पण नंतर त्यांच्या कामाच्या व्यापामुळे असेल किंवा त्यांच्या वयामुळे असेल..त्यांचे येणे बंद झाले होते..पण तरीही पत्राद्वारे ते संपर्कात होते..\nपण, माझ्या अश्या वागण्याचा त्यांना तिळमात्रही फरक पडला नव्हता.. हा पण माझ्या इतक्या सगळ्या प्रश्नामुळे काका आणि काकी थोडे गंभीर झाले होते हे नक्की..पण त्यांनी एकमेकांना सावरलं.\nमग काका बोलू लागले, \"अभय, विक्रम तुम्हा दोघांमध्ये आम्ही कधीही फरक केला नाही..मला माहितीये तुम्हा दोघांच्या मनाचा गोंधळ होतोय ते..पण बाळांनो, मी आणि रखमा दोघे जिवंत असेपर्यंत तरी तुम्हाला कसलाच धोका नाही..म्हणून आम्ही आजपर्यंत तुम्हाला ह्या सगळ्या सत्यापासून आजतागायत लांब ठेवलं..\nकाही दिवसांपूर्वी रखमा खूपच आजारी होती..होय, अभय, मला काही क्षणभर असे वाटलं मी रखमाला म्हणजे तुझ्या काकीला हरवून बसेन कायमचा आणि मग तिच्या पाठी माझं काय झालं तर ह्या वाड्याच गुपित कधीच कोणाला कळणार नाही..आणि काही विपरीत घडू नये म्हणून जेव्हा तुझी काकी थोडी स्थिरावली तेव्हा मी तुम्हा दोघांना तार पाठविली आणि तडक तुम्हा दोघांना बोलवून घेतलं..\"\nते पुढे बोलू लागले,\"आज मी सर्वकाही तुम्हाला सांगणार आहे..जे गुपित आजपर्यंत मी आणि रखमाने स्वतःजवळ ठेवली आहेत, ही सर्व गुपित उलगडण्याची वेळ आता आली आहे. बाळांनो, तुमचे आजोबा दिनकरराव हे खूप मोठे आसामी होते..त्यांच्या भरपूर ओळखी होत्या. त्यावेळेला ते गावचे पाटील होते म्हणून आपल्याकडे कधीही नोकर-चाकर आणि पैशाची काहीच कमी नव्हती. आपला हा वाडा पहिल्यापासूनच आडबाजूला होता..\nतुमच्या आजोबांनी मुद्दामून त्यांची खोली वाड्यात एकाबाजूला बांधली होती..त्यांना म्हणे त्याकाळात कापालिकांचा आणि अघोरी विद्येचा खूप नाद लागला होता. त्यासाठी ते रात्रीचे लपून स्मशानात जात असतं.. एव्हाना त्यांची ओळख एका कापालिकाशी झाली होती आणि तो आजोबांवर भलताच खुश होता..\nत्यानंतर आपल्या घराची खूप भरभराट झाली..मग आजोबांनी लग्न करून तुमच्या आजीला घरात आणली..पण आजोबांची एक अट होती की, त्यांच्या त्या आडबाजूच्या खोलीत कोणाला प्रवेश नव्हता, अगदी आजीला देखील नाही..\nआजी वाड्यातल्या दुसऱ्या खोलीत राहायची..आजीला आजोबांच्या कोणत्याही कृत्याची तिळमात्रही माहिती नव्हती..ते कधी कधी अचानक रात्री घरातून गायब असत आणि भल्या पहाटे घरी परतत असत.\nत्यावेळेला त्यांचा इतका दरारा होता की, त्याच्यापुढे बोलण्याची कोणाची बिशाद नसे..\nत्यानंतर आमचा दोघांचा जन्म झाला..त्यामुळे आईचा सगळा वेळ आमच्या दोघांचं करण्यात जात असे..आता तर माझे बाबा जास्त वेळ त्या खोलीत काढू लागले..\nएकेदिवशी तर त्यांनी कहरच केला..ते २ दिवस झाले तरी खोलीतून बाहेर आले नाही..त्यांना खाण्यापिण्याची पण शुद्ध नव्हती..आणि त्यामध्ये मला खूप ताप आला होता आणि तो काही केल्या जाईना..मग आईने कशाची ही पर्वा न करता ती बाबांच्या खोलीत गेली..तिथे तिने काय बघितले कोणास ठाऊक\nपण त्यानंतर ती झोपूनच असायची आणि एकटक बघत राहायची..मग काही दिवसांनी ती वारली..पण बाबांना त्याचं कणभरही दुःख झालं नाही..कदाचित त्यांना हे दर्शवायचे होते की, चुकीला माफी नाही..मग तो कोणीही असो..त्यांना त्याचा फरक पडत नव्हता..\nमग आम्ही दोघे भावंड गडी-माणसातच मोठे झालो.. पण कधीही त्या खोलीकडे डूमकूनही पाहिले नाही..कारण आता बाबा फक्त खण्यापिण्याकरताच खोलीबाहेर येत असत..त्या खोलीचं गूढ अजूनही आम्हा समोर उलगडले नव्हते..\nत्यानंतर बाबांनी आमच्या दोघांची एकापाठोपाठ लग्न लावून दिली आणि एक प्रकारची त्यांनी निवृत्ती घेतली..\nत्यानंतर तुमचा जन्म झाला..एव्हाना वहिनी आणि राखमाला ही बाबांची सवय अंगवळणी पडली होती.. आणि त्यांचीही बिशाद नव्हती एक शब्द पण बाबांसमोर बोलण्याची..\nअसेच काही महिने गेले आणि मग अभय तुझा जन्म झाला..सगळे खूप आनंदी होते..पण काही केल्या रखमाची कूस काही उजवत नव्हती..आम्ही दोघांनी एक देव ठेवले नाहीत, खूप उपासतापास केले तरी काहीही उपयोग होत नव्हता..दादा आणि वहिनी नेहमी आम्हा दोघांना धीर देत असत..असेच २ वर्ष निघून गेली आणि एक दिवस बाबा आमच्या खोलीत आले..भले��ी ते घरात जास्त लक्ष घालत नसले तरी त्यांना सगळी माहिती होती.. त्यांनी सुमनला कसलीतरी पुडी दिली आणि ती रोज मध्यरात्री थंड दुधातून घ्यायला सांगितली.. पहिल्यादा हे सगळं थोडे विचित्र वाटलं पण बाळासाठी आम्ही काहीही करायला तयार होतो म्हणून रखमाने ती पुडी घ्यायचं ठरवले आणि ते निघून गेले..\nकाही दिवसांतच रखमाने गोड बातमी दिली आणि मग आमच्या लग्नाच्या ३ ऱ्या वर्षी विक्रम तुझा जन्म झाला..\nघर पुन्हा आनंदाने न्हाहून निघालं..\n( ही कथा आवडल्यास आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर नक्की share करा..धन्यवाद)\nमला वाचनाची खूप आवड आहे वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही वाचता वाचता मी कधी लिहायला लागले माझे मलाच कळले नाही मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत मी आतापर्यंत अनेक कथा लिहिल्या आहेत त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे त्या कथांमध्ये \"गुंतता हृदय हे \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले \" ह्या कथेचे दोन्ही पर्व खूप यशस्वी झाले ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने माझ्या सारख्या अनेक लेखकांना लिहिण्यासाठी आणि त्यांचे लिखाण वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा प्लॅटफॉर्म मिळवून दिल्याबद्दल ईरा टीमचे खूप खूप धन्यवाद ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले ईरा वेबसाईटने लेखकांना मानधन देऊन त्यांचा सन्मान वाढविला आणि इथेच माझ्या सारख्या अन्य लेखकांच्या लिखाणाचे चीज झाले खूप खूप आभार ईरा टीम आणि त्याचा पिलर संजना मॅम\nआंब्याचे झाड......१ ( भयकथा)\nअनाकलनीय भाग ३ रा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00372.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-12-june-20.html", "date_download": "2020-10-31T15:41:41Z", "digest": "sha1:P27SHUQTWXXCB3F5H667OHCZQW6IEDJK", "length": 7654, "nlines": 94, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १२ जून (जागतिक बालकामगार निषेध दिन)", "raw_content": "\nHomeजूनदैनंदिन दिनविशेष - १२ जून (जागतिक बालकामगार निषेध दिन)\nदैनंदिन दिनविशेष - १२ जून (जागतिक बालकामगार निषेध दिन)\n१८९६: जे.टी. हर्न प्रथम दर्जाच्या क्रिकेट सामन्यात १०० बळी घेणारा पहिला खेळाडू झाला.\n१८९८: फिलिपाइन्सने स्पेनपा��ुन स्वतंत्र असल्याचे घोषित केले.\n१९०५: गोपाळकृष्ण गोखले यांनी भारत सेवक समाजाची (Servants of India Society) स्थापना केली.\n१९१३: जॉन ब्रे या अमेरिकन माणसाची जगातील पहिली कार्टून फिल्म.\n१९४०: दुसरे महायुद्ध – १३,००० ब्रिटिश व फ्रेन्च सैनिकांनी मेजर जनरल रोमेल समोर शरणागती पत्करली.\n१९४२: अॅन फ्रॅंक यांना तेराव्या वाढदिवसासाठी एक डायरी मिळाली.\n१९४४: दुसरे महायुद्ध – जर्मन फौजांनी वापरलेला पहिला फ्लाईंग बॉब लंडनवर आदळला.\n१९६४: वर्णद्वेषाविरोधात लढणारे नेते नेल्सन मंडेला यांना आजन्म जन्मठेपेची शिक्षा सुनावली.\n१९७५: अलाहाबाद न्यायालयाने इंदिरा गांधींची निवडणूक रद्द ठरवली त्यांना ६ वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी केली.\n१९९३: पृथ्वीक्षेपणास्त्राची ११ वी चाचणी यशस्वी.\n१९९६: भारतीय पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या संयुक्त आघाडी सरकारने लोकसभेत बहुमत सिद्ध केले.\n२००१: कोनेरु हंपी ही बुद्धीबळातील वूमन ग्रॅंडमास्टर बनली. हा पराक्रम करणारी ती भारताची सर्वात कमी वयाची व एकुणात दुसरी खेळाडू आहे.\n४९९: भारतीय गणिती व खगोलशास्त्रज्ञ आर्यभट्ट यांचा जन्म.\n१८९४: बौद्ध धर्म ग्रंथांचे भाषांतरकार आणि संपादक पुरुषोत्तम बापट यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर १९९१)\n१९१७: लेखक व पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून २०१२)\n१९२४: अमेरिकेचे ४१ वे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांचा जन्म.\n१९२९: जर्मन छळछावणीत मरण पावलेली मुलगी अ‍ॅना फ्रँक यांचा जन्म.\n१९१७: लेखक पत्रकार भालचंद्र दत्तात्रय खेर यांचा जन्म.\n१९५७: पाकिस्तानी क्रिकेट खेळाडू प्रशिक्षक जावेद मियाँदाद यांचा जन्म.\n१९८५: मोझीला फायरफॉक्स चे सहसंस्थापक ब्लॅक रॉस यांचा जन्म.\n१९६४: मराठी भाषेचे गाढे अभ्यासक कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८९२ – इस्लामपूर, सांगली)\n१९७८: चिनी भाषेमधील कवी, लेखक आणि इतिहासकार गुओ मोरुओ यांचे निधन.\n१९८१: भारताचे ७ वे सरन्यायाधीश प्र. बा. गजेंद्रगडकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९०१)\n१९८३: कॅनेडियन – अमेरिकन अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९०२)\n२०००: मराठी लेखक, कवी, नाटककार आणि अभिनेता पु.ल. देशपांडे यांचे निधन. (जन्म: ८ नोव्हेंबर १९१९)\n२००३: हॉलीवूड अभिनेता ग्रेगरी पेक यांचे निधन. (जन्म: ५ एप्रिल १९१६)\n२०१५: भारतीय मूर्तिकार नेकचंद सैनी यांचे निधन.(जन्म: १५ डिसेंबर १९२४)\n२०२०: भारतीय राजकारणी आणि उत्तर प्रदेशच्या विधानसभेत ७ वेळा आमदार पारसनाथ यादव यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १९४९)\n२०२०: उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचे निधन. (जन्म: ७ जुलै १९२६)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2020/01/blog-post_20.html", "date_download": "2020-10-31T16:28:53Z", "digest": "sha1:PXB566QUFG4SIXPH5PPG7H4SGOPQPVD2", "length": 12335, "nlines": 73, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "राज्यातील शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू -शरद पवार - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, २० जानेवारी, २०२०\nHome पंढरपूर मंगळवेढा सोलापूर राज्यातील शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू -शरद पवार\nराज्यातील शिक्षकांच्या सर्व मागण्या पूर्ण करू -शरद पवार\nMahadev Dhotre जानेवारी २०, २०२० पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी) राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत, प्रश्न आहेत, त्यासंदर्भात येत्या महिनाभरात राज्याचे शिक्षण मंत्री, ग्रामविकास मंत्री, नगर विकास मंत्री, शिक्षण खात्याचे सर्व अधिकारी व महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ या संघटनेचे पदाधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन सर्व मागण्या कालबद्ध रीतीने टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील असे आश्वासन खा.शरद पवार यांनी दिले.\nमहाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या महामंडळ सभेत ते कोल्हापूरमध्ये बोलत होते. व्यासपीठावर राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च शिक्षण मंत्री सतेज पाटील, स्थानिक आमदार, खासदार, राज्यातून आलेले शिक्षक संघाचे पदाधिकारी प्रचंड संख्येने उपस्थित होते.\nखा.पवार यांनी शिक्षक संघाच्या उज्वल कारकीर्दीचा उल्लेख करीत संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली या राज्यातील शिक्षकांचे सर्व प्रश्न टप्प्याटप्प्याने सोडविण्यात येतील. मागील पाच वर्षांमध्ये जो काही त्रास शिक्षकांना झाला तो पुढील काळात होणार नाही असे ही ते म्हणाले.\nमहसूल मंत्री ना.बाळासाहेब थोरात यांनी शिक्षक संघाच्या ताकदीचा गौरवपूर्ण उल्लेख करीत संभाजी तात्या थोरात यांच्या कार्याचा गुणगौरव केला. शिक्षण मंत्री म्हणून मी सुद्धा काही काळ काम केल्यामुळे मला शिक्षकांच्या प्रश्नांची जाण आह���. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्रश्न सोडविण्यात येतील असे ते म्हणाले.\nशिक्षक नेते संभाजीराव थोरात यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, नगरपालिका महानगरपालिकाना शंभर टक्के अनुदान देणे, बदली जीआर मध्ये बदल करणे , बीएलओ कामातून शिक्षकांची मुक्तता करणे इत्यादी महत्त्वाचे प्रश्न मंत्री महोदयांपुढे मांडले आणि या प्रश्नी तातडीने लक्ष घालण्याची विनंती केली. या महामंडळ सभेसाठी राज्यभरातून प्रचंड संख्येने शिक्षक बंधू -भगिनी ,शिक्षक संघाचे राज्य ,जिल्हा व तालुका पातळीवरील पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी राज्यउपाध्यक्ष संजय चेळेकर , जिल्हाध्यक्ष मच्छिंद्रनाथ मोरे , सरचिटणीस बब्रुवान काशीद , कार्याध्यक्ष जोतीराम बोगे, कोषाध्यक्ष आप्पासो देशमुख , संभाजी तानगावडे, रामचंद्र दोलतडे , गौतम दोडके, भारत शिंदे , सुनिल शिंदे , विजयसिंह गायकवाड यांचेसह हजारो शिक्षक संघाचे शिलेदार महामंडळ सभेला उपस्थित होते.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे जानेवारी २०, २०२०\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - ��ंभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/ncp-sharad-pawar-historical-speech-satara-heavy-rains-changed-politics/", "date_download": "2020-10-31T16:59:51Z", "digest": "sha1:BRNP4BVFPGBGGDW64MKJ2LMOCM5KSN7R", "length": 17043, "nlines": 198, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "शरद पवारांच्या भर पावसातील सभेची वर्षपूर्ती ; साताऱ्याच्या 'त्या' ऐतिहासिक सभेने बदलले राज्याचे राजकारण - Hello Maharashtra", "raw_content": "\nशरद पवारांच्या भर पावसातील सभेची वर्षपूर्ती ; साताऱ्याच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेने बदलले राज्याचे राजकारण\nशरद पवारांच्या भर पावसातील सभेची वर्षपूर्ती ; साताऱ्याच्या ‘त्या’ ऐतिहासिक सभेने बदलले राज्याचे राजकारण\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणारी शरद पवारांची ती भर पावसातील ऐतिहासिक सभा मागच्या वर्षी आजच्या दिवशी म्हणजे 18 ऑक्टोबर ला झाली होती. या सभेने फक्त साताऱ्याचेच तर राज्याचे राजकारण बदलले होते. 80 वर्षाचे शरद पवार भर पावसात भाजपवर तुटून पडले होते. आणि राज्यातील युवा पिढी त्यांना भरगोस पाठिंबा देत होती. जसा पाऊस बरसत होता तसेच पवारही भाजपवर बरसत होते. त्याच्या थेट फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला झाला. सत्तेची आशा नसलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेशी महाआघाडी करत राज्यात सत्ता स्थापन केली. भाजपच्या गर्वाचे घर खाली आले. म्हणूनच या दिवसाचे महत्वसातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याचा एकेक बुरुज ढासळत होता. उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंना भाजपने पक्षात घेतले होते. त्यामुळे साताऱ्याचा हा गढ राखण्यासाठी पक्षाध्यक्ष शरद पवार स्वत: रणांगणात उतरले.\nया सभेपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मोठी सभा झाली होती. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सभेबद्दल उत्सुकता होती. पाटणमधील सभा उरकून पवारांनी साताऱ्यातील सभेच्या मैदानावर पाऊल ठेवताच पाऊस सुरू झाला; पण लोक जागचे हलले नाहीत. पवार बोलायला उभे राहिले आणि पावसाचा जोर वाढला. लोक समोर भिजत असल्याने पवारांनी डोक्यावरची छत्री बाजूला केली आणि धो-धो पावसाबरोबरच धीरगंभीर आवाजात शरद पवारही बरसू लागले. ‘गतवेळी माझी चूक झाली, ती दुरुस्त करण्याचे काम सातारकरांनी करावे’, असे भावनिक आवाहनही त्यांनी केले आणि साताराच नव्हे तर, संपूर्ण राज्याचे राजकारण या सभेने बदलून टाकले.\nहे पण वाचा -\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nपवारांच्या या सभेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला. राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेच्या वर्षपूर्तीसाठी एका छोटेखानी सभेचे आयोजन केले आहे.नरेंद्र मोदींच्या तुलनेत सभा कशी होणार हे पाहण्यासाठी विरोधकही आले आणि सर्वात मोठी सभा झाली. या सभेमुळे पुन्हा एकदा शरद पवारांचा करिष्मा सर्वांना पाहायला मिळाला. प्रतिकुल परिस्थितीमध्येही शरद पवार लढत राहिले आणि शेवटी विजय सुद्धा मिळवला.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nराष्ट्रवादी काँग्रेसशरद पवारसातारा सभाSatarasatara speechsharad pawar\nबिहारमध्ये भाजपला मिळतील तब्बल ‘एवढ्या’ जागा ; अमित शहा यांनी प्रथमच व्यक्त केला अंदाज\nआयपीएल मधील ‘हा’ संघ आहे सर्वोत्कृष्ट ; वेस्ट इंडिजच्या ब्रायन लारा व्यक्त केले मत\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा ; चंद्रकांत…\nशरद पवारांची की अमित शहांची संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा के���द्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे…\n२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील…\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता,…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाण��ऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AD%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9_%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%A7%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T18:04:13Z", "digest": "sha1:QZFYU5DVCVBMYMBINQYTGPH54FPIYFYE", "length": 3925, "nlines": 56, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधीला जोडलेली पाने\n← कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nकर्मचारी भविष्यनिर्वाह निधी ‎ (← दुवे | संपादन)\nई.पी.एफ.(गुंतवणूक योजना) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nई.पी.एफ. (गुंतवणूक योजना) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nसार्वजनिक भविष्य निर्वाह निधी ‎ (← दुवे | संपादन)\nभविष्य निर्वाह निधी ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/07/Emphasis-will-be-placed-on-unconventional-energy-generation.html", "date_download": "2020-10-31T15:57:38Z", "digest": "sha1:BTFQ5OZPNTTGHXAUPE3PPCEKMIVK7WAT", "length": 7104, "nlines": 33, "source_domain": "www.sthairya.com", "title": "अपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देणार", "raw_content": "\nअपारंपरिक ऊर्जानिर्मितीवर भर देणार\nइंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई-बैठकीत ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची घोषणा\nस्थैर्य, मुंबई, दि.२३ : राज्यात वसुंधरा व पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पारंपरिक ऊर्जेवरील राज्याची निर्भरता कमी करण्यासाठी राज्यात सौर ऊर्जेवर आधारित अपारंपरिक ऊर्जानिर्मिती करण्यावर अधिक भर देण्यात येईल, अशी घोषणा ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्सच्या ई-बैठकीत केली.\nराज्यात सौरऊर्जा प्रकल्प मोठया प्रमाणावर राबविण्यासाठी इंडो फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स यांच्या सोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे डॉ. राऊत यांनी आज मंत्रालयातून संवाद साधला.\nराज्याला नूतनीकरणक्षम ऊर्जा प्रकल्प क्षेत्रात अग्रेसर करण्यासाठी व गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व नवीन सौरऊर्जा धोरण निश्चित करण्यासाठी ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिवांच्या नेतृत्वाखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करण्याचे निर्देश उर्जामंत्र्यांनी दिले आहेत.\nहे धोरण ठरविण्यासाठी गुजरात व राजस्थान मॉडेल्सचा अभ्यास करण्यात येणार आहे. राज्यात पडीक जमिनीवर सौर ऊर्जा प्रकल्प कसे राबविता येतील, यासाठी शासकीय व ऊर्जा विभागाच्या सध्याच्या पडीक जमिनी तसेच खासगी जमिनीवर हे प्रकल्प उभे करण्यासाठी प्रस्ताव तयार करून तो शासनाकडे सादर करण्यात येईल. त्यासाठी असलेल्या आवश्यक बाबींची पूर्तता करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबविण्यात येणार आहे.\nहरित योजनेअंतर्गत शासनाकडून पडीक जागा विकत घेऊन सौर ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी खाजगी गुंतवणूकदारांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्प जलद गतीने पूर्ण करण्यासाठी एक खिडकी यंत्रणा राबवून कामे तडीस नेण्यात येणार आहे.\nमुंबई येथील फ्रेंच वाणिज्य दूतावासाच्या सोनिया बारब्रि व अणुऊर्जा सल्लागार थॉमस मिएस्सेट यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्यासमवेत महानिर्मितीच्या अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक शैला ए व महापारेषणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक दिनेश वाघमारे उपस्थित होते.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Appeal-to-the-citizens-of-Shaninagar-to-go-to-a-safe-place-Immediate-action-of-corporator-and-administration.html", "date_download": "2020-10-31T17:07:53Z", "digest": "sha1:3HC3J2LN5CQLKT4UKZWFRTKRX7FO4Z3C", "length": 4720, "nlines": 27, "source_domain": "www.sthairya.com", "title": "शनिनगर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन; नगरसेवक व प्रशासनाची त्वरित ॲक्शन", "raw_content": "\nशनिनगर येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन; नगरसेवक व प्रशासनाची त्वरित ॲक्शन\nस्थैर्य, फलटण : फलटण शहरातील बाणगंगा नदी शेजारील शनिनगर येथील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या भागास नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया) व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी त्वरित भेट दिली. फलटण नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पुरग्रस्त भागात वास्तव्यास असणाऱ्या सर्व नागरिकांना शंकर मार्केट, फलटण येथील व्यंकटेश विद्यालय (फलटण नगरपरिषदेच्या रुग्णालया शेजारी) येथे सुरक्षित स्थळी प्रशासनाच्या वतीने राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या ठिकाणी जाण्याचे आवाहन करण्यात आले, नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने सर्व मदत नागरिकांना करण्यात येत आहे व यापुढेही लागणारी सर्व मदत प्रशासन करेल अशी खात्री नगरसेवक श्री.किशोरसिंह नाईक निंबाळकर (भैया) व नगरसेविका सौ.प्रगती जगन्नाथ (भाऊ) कापसे यांनी यावेळी दिली.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00373.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/507067", "date_download": "2020-10-31T17:52:30Z", "digest": "sha1:ZGCZZ7NMKI3QF6BHPG2QWWWHQWFQPDTN", "length": 2651, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"तास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"तास\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०७:२३, १८ मार्च २०१० ची आवृत्ती\n८ बाइट्स वगळले , १० वर्षांपूर्वी\n०७:४९, १३ फेब्रुवारी २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: gv:Oor)\n०७:२३, १८ मार्च २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: fr:Heure)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.namoarihantholidays.com/2020/03/namoarihantholidayscom.html", "date_download": "2020-10-31T16:25:01Z", "digest": "sha1:PZD7VZTBB6MAO4GYCWFR4B7UTTAAOSXQ", "length": 23627, "nlines": 59, "source_domain": "www.namoarihantholidays.com", "title": "Exploring Maharashtra - Namo Arihant Holidays", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या…\nपाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. महाबळेश्वर इतकेच उंच असलेले आणखी एक खंड हवेचे ठिकाण म्हणजे पाचगणी. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य. महाबळेश्वरपासून हे ठिकाण अवघ्या १८-२० कि. मी. अंतरावर आहे. महाबळेश्वर इतकेच निसर्गसुंदर असलेले हे ठिकाण येथील पब्लिक स्कूल्ससाठी खूप प्रसिद्ध आहे. जुन्या काळात येथे पारशी लोकांनी बांधलेले बंगले आजही लक्ष वेधून घेतात. ये��े राहण्याजेवणाच्या चांगल्या सोयी आहेत. पाच डोंगराच्या समूहावर हे ठिकाण विकसित झालेलं असल्याने त्यास पाचगणी नाव पडले असावे.\nमाळशेज घाट हा नगर-कल्याण रसत्यावर आहे. मुसळधार पावसातील शहरातील बंदीस्त वातावरण, चिखल, ट्रॅफिक जाम हे सर्व सोडून शरीराला आणि मनाला विरंगुळा मिळण्यासाठी एखाद्या घाटात यावं असं वाटणं साहजिक आहे. अशा घाटात काही ठिकाणी विशेषत: माळशेज घाटात हात उंचावला तर हातात ढग येण्याची शक्यता असते. चोहीकडे मखमली हिरवळीचे गालिचे पसरलेले दिसतात. धुक्याची निळी दुलई लपेटली जाते. अशा धुंद वातावरणात पावसात चिंब होणचा आनंद आगळाच असतो.\nमाळशेज घाट मुंबई-पुण्यापासून जवळच आहे. कल्याणहून 86 कि.मी.चा टप्पा दीड-दोन तासात संपतो. कल्याणहून बससेवा उपलब्ध आहे. या स्थळाची लोकप्रियता पाहता परदेशी पर्यटक मुंबईत उतरल्यावर व्यस्त जीवनशैली टाकून सरळ विश्रंतीसाठी माळशेज घाटाकडे वळतात. त्यामुळे मुंबई विमानतळापासून तिथे जाण्यासाठी टॅक्सी सहज मिळते. एकदा काय माळशेज परिसरात आलं की उंचच उंच गिरीशिखरं दिसतात. सर्वात प्रथम मनात भरतो तो इथला हरिश्चंद्र गड. पावसाळ्यात येथे डोंगरातून झरे लागलेले दिसतात. मखमली हिरवळीतून डोकावणारे दगडी डोंगर, त्यातून दुडूदुडू वाहणारे खटय़ाळ झरे, कुठे डोंगरातून थेट अंगावर वर्षाव करणारे झरे.\nकामशेत हे महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत नावाचा छोटासा घाट आहे. त्या घाटाच्या पायथ्याशी हे गाव आहे. हे गाव पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यात येते. कामशेत हे रियासतकार सरदेसाई यांचे जन्मगाव आहे. इथे तुम्ही पॅराग्लायडींग व ट्रेकींगचा थरार अनुभवू शकता.\nलिबाग शहर समुद्रकिनार्‍याला लागून आहे. हे शहर मुंबईला लागून आहे. अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसवले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. मुंबईहून अलिबागला जाण्यासाठी मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे.हे अंतर मुंबईपासून १०८ कि.मी.आहे.\nअलिबागच्या समुद्रकिनार्‍यांशिवाय किहीम, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस ,चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच��या परिसरात आहेत. कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, चौल, गणेश मंदिर(बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, मुरुड जंजिरा, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याच बरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. सासवणे येथील करमरकर शिल्पालयातील अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत.\nदापोली केंद्रस्थानी ठेवून सर्व पर्यटन स्थळांना भेट देणे सहज शक्य आहे. ‘वीकएंड’ला या सर्व स्थळांना भेट देऊन परत मुक्कामी परतता येते. अलीकडे प्रत्येक वीकएंडला दापोलीत येणा-या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळेच दापोलीचा पर्यटनाचा हंगाम हा बाराही महिने असतो असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. येथील अनेक ठिकाणे आता पर्यटनात्मकदृष्टय़ा विकसित होत आहेत.\nनिसर्गाने बहाल केलेले असीम सृष्टिसौंदर्य, स्वच्छ व मनमोहक विस्तीर्ण समुद्रकिनारे, तालुक्यातील ऐतिहासिक बंदरे, आंजल्र्यातील कडय़ावरचा गणपती, आसूदचे केशवराज व व्याघ्रेश्वर देवस्थान, दाभोळचे चंडिकामंदिर, केळशीतील स्वयंभू महालक्ष्मी मंदिर व याकूबबाबा सरवरी यांचा दर्गा अशी धार्मिक स्थळे, ऐतिहासिक वास्तू यांमुळे दापोली तालुका पर्यटकांच्या आक र्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. त्याचबरोबर थंड, प्रसन्न हवेमुळे ‘मिनी महाबळेश्वर’ म्हणून असलेली ओळख यामुळे पर्यटकांना दापोली अधिकच भुरळ पाडत आहे.\nदिवेआगर हे अतिशय शांत रमणीय व आरामदायक अस कोकणातील छोटासा टुमदार गाव. एकदा दिवेआगर ला भेट देवूनही मन भरला नाही म्हणून परत सगळं अनुभवण्यासाठी,समुद्र दर्शनाचा आनंद घेण्यासाठी,लहान पण सुबक मंदिरांच दर्शन’ घेण्यासाठी व कोकण मेवा खाण्यासाठी एका वीकेंडला पुन्हा एकदा पाय दिवेआगर कडे वळले.. दिवेआगरहून दिघीही १६ कि.मीवरच आहे. इथे जंजीरा किल्ल्याला जाण्यासाठी मोटरलाँच मिळते. खळबळत्या समुद्रातून सुमारे अर्धा तास सफर करून आपण जंजीर्‍याजवळ पोचतो.\nकासचे पठार साताऱ्याच्या पश्चिमेकडे साधारणः २२ किलोमीटर अंतरावर आहे. या पठारावरील कास तलाव सातारा शहराला पाणीपुरवठा करतो. या पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात.\nकास पुष्प पठाराने पर्यटनाच्���ा क्षेत्रात देशातच नव्हे तर जागतिक नकाशावर सातारा जिल्हयाचा लौकीक नोंदविला आहे. सौंदर्याची अनोखी खाण असणारे कास पुष्पपठार हे पश्चिम घाटासह वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणजेच जागतिक वारसा स्थळामध्ये युनेस्कोकडून नुकतेच समाविष्ट करण्यात आले आहे. आज साताऱ्याच्या पर्यटनाची ओळख खऱ्या अर्थाने सातासमुद्रापार झाली आहे. सातारा शहरापासून अवघ्या 23 कि.मी. वर धरतीवरच्या स्वर्गरूपाने साक्षात कास पुष्प पठार वसले आहे. सध्या कास पठार हे विविध जातींच्या फुलांनी बहरत असून पर्यटकांची रिघ कास पठाराच्या दिशेने सुरु झाली आहे. या पठाराची माहिती देणारे www.kas.ind.in हे\nपृथ्वीतलावरील अग्नीजन्य खडकातील एकमेव अशनीपात विवर असलेले लोणारचे खाऱ्या पाण्याचे सरोवर म्हणजे अद्वितीय, अद‍्भुत आणि सर्वांसाठी रहस्यमय असणारा, निसर्गाने दिलेला अनमोल ठेवा आहे. त्या अशनीपातात पृथ्वीतलावर चार विवरे तयार झाली. त्यामध्ये अॅरिझोना (अमेरिका), ओडेसा (अमेरिका), बोक्सव्होले (ऑस्ट्रेलिया) आणि लोणार (भारत) यांचा समावेश आहे. पृथ्वीच्या पाठीवर अग्नीजन्य खडकातील लोणार हे सध्याचे एकमेव विवर आहे.\nआशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही. अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते.\nपावसाळयात खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे हिवाळयात थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे. इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.\nसिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी याचे बांधकाम आरंभले.\nसिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणाजवळ अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग आहे. शिवाजी महाराजांच्या आरमारात या किल्ल्याला फार महत्त्व होते. किल्ल्याचे क्षेत्र कुरटे बेटावर ४८ एकरावर पसरलेले आहे. तटबंदीची लांबी साधारण तीन किलोमीटर आहे. बुरुजांची संख्या ५२ व ४५ दगडी जिने आहेत. ह्या किल्ल्यावर शिवकालिन ३ गोड्या पाण्याच्या दगडी विहीरी आहेत त्यांची नावे दूध विहीर,साखर विहीर व दही विहीर अशी आहेत. या किल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील एकमेव शिवाजी महाराजांचे शंकराच्या रुपातील मंदीर आहे याची स्थापना ‍राजाराम महाराजांनी केली होती.\nमाथेरान हे रायगड जिल्ह्‍यातील एक थंड हवेचे ठिकाण आहे. मुंबई आणि पुण्याच्या लोकांना सहलीसाठी सर्वांत जवळची आणि निसर्गसौंदर्याने नटलेली जागा म्हणजे माथेरान. साधारण ८०३ मी. किंवा २६०० फूट उंचीच्या पठारावर माथेरान वसले आहे. संपूर्ण माथा विविध तसेच घनदाट झाडी आणि लाल पायवाटा यांनी भरलेला आहे. येथील पठाराची बरीचशी टोके तसेच पूर्व-पश्विम व दक्षिणेकडील कडे कोसळले आहेत. ह्या कडांनाच पॉईंटस् म्हटले जाते. ज्या इंग्रजांनी माथेरान वसवले त्यांनीच या पॉईंटस् ना नावे दिली, त्यामुळे सहाजिकच ती इंग्रजीत आहेत.\nलोणावळा हे, भारतातील राज्य महाराष्ट्रातील, पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून ६४ किमी तसेच मुंबई पासून ९६ किमी अंतरावर आहे. तेथील चिक्की हा एक सुप्रसिद्ध चवीने गोड असलेला पदार्थ आहे आणि हे मुंबई व पुण्यामधील एक महत्वाचे स्टेशन आहे. पुण्यामधील उपनगरीय क्षेत्रामधून येथे येण्यासाठी लोकल रेल्वेगाड्या असतात. तसेच मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो. तसेच लोणावळा हे भारतीय नौदलाचे सर्वोत्तम तांत्रिक प्रशिक्षण केंद्र आयएनएस शिवाजी चे मुख्यालय आहे.\nभारतातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य, म्हणजे महाराष्ट्र हे राज्य वैविध्यपूर्ण पर्वत, छान समुद्र किनारे, चित्तथरारक...\nपर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे \"टुरिझम स्पेशालिस्ट\" प्रमाणपत्र\nपर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे \"टुरिझम स्पेशालिस्ट\" प्रमाणपत्र दि.२२/...\nसध्याचे जीवन हे खूप व्यस्त आणि धावपळीचे असल्याने व्यक्तीला स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र असा वेळ काढणे शक्य होत नाही. व्यस्त...\nमहाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या… पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/chandrakant-patil-talk-about-congrees-ncp1/", "date_download": "2020-10-31T16:25:51Z", "digest": "sha1:6R6VKGAQRNL6BVJLZG4Y2EUVAMQXDQ4G", "length": 11753, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nकाँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\nमुंबई | काँग्रेस राष्ट्रवादीचे अनेक आमदार येत्या आठवड्याभरात राजीनामा देणार आहेत, असा गौप्यस्फोट भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी केला आहे.\nया आठवड्यात मोठ्या प्रमाणात काँग्रेस-राष्ट्रवादीचे आमदार राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश करतील, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.\nचंद्रकांत पाटलांनी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणते आमदार राजीनामे देऊन भाजपात प्रवेश करणार आहेत. हे मात्र गुलदस्त्यात ठेेवलं आहे.\nदरम्यान,काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेतृत्वाचा आत्मविश्वास खचलेला आहे, असंही चंद्रकांत पटलांनी म्हटलं आहे.\n-…तर त्यादिवशी महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल; जितेंद्र आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर\n-अक्षय कुमार आ��ाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला; केली 2 कोटींची मदत\n-…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स\n-हाफिज सईदला शोधण्यासाठी दोन वर्षात प्रचंड दबाव टाकण्यात आला- डोनाल्ड ट्रम्प\nभाजपप्रवेशाच्या चर्चांवर विश्वजीत कदम यांचा मोठा खुलासा…\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nपार्थ पवार विधानसभेची निवडणूक लढवणार\n“शिवसेनेकडे सत्ता आल्यास मुख्यमंत्री आदित्य ठाकरेच\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00374.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/08/3592-cbi-ashini-kumar-sucide/", "date_download": "2020-10-31T16:47:13Z", "digest": "sha1:526MO6TU2M7Q7D2KFZZT5DSLA6IRDS22", "length": 10046, "nlines": 152, "source_domain": "krushirang.com", "title": "ब्रेकिंग : म्हणून सीबीआयच्या माजी संचालकांनी केली आत्महत्या..! | krushirang.com", "raw_content": "\nHome Home ब्रेकिंग : म्हणून सीबीआयच्या माजी संचालकांनी केली आत्महत्या..\nब्रेकिंग : म्हणून सीबीआयच्या माजी संचालकांनी केली आत्महत्या..\nसेन्ट्रल ब्युर�� ऑफ इन्व्हेस्टिगेशन अर्थात सीबीआय यांचे माजी संचालक अश्विनी कुमार यांनी आत्महत्या केली आहे. शिमला (हिमाचल प्रदेश) येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी आत्महत्या केली आहे.\nघरात गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. यांच्या मृत्यूबाबतचं वृत्त कळताच हिमाचल प्रदेशचे पोलीस महासंचालक संजय कुंडू, सिमलाचे पोलीस अधीक्षक मोहित चावला व इतर वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.\nस्थानिक पोलिसांनी याचा सर्व अंगाने तपास सुरू केला आहे. अश्विनी कुमार लिहिलेली चिठ्ठी आढळली असून जीवनास कंटाळून पुढील प्रवासास जात असल्याचे नमूद केले आहे.\nएरव्ही अत्यंत कार्यमग्न असलेले अश्विनीकुमार यांना मागील सहा महिन्यांपासून घरातच राहावे लागत असल्याने बदललेल्या जीवनशैलीमुळे नैराश्य येऊन त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक शक्यता वर्तविण्यात येत आहे. तरीही पोलीस इतर शक्यता लक्षात घेऊन तपास करीत आहेत. त्यांच्या एका शेजाऱ्याने सांगितले की, अश्विनी कुमार हे आज सायंकाळी नेहमीप्रमाणे फिरायला गेले होते. घरी परतल्यावर ते घराच्या वरच्या मजल्यावर गेले होते.\nसंपादन : सचिन पाटील\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleकरोनाला हरवण्यासाठी मारला जाणार ‘हा’ मास्टर स्ट्रोक; पहा काय करणार आहे सरकार\nNext articleस्मृती इराणी यांनी दिला मोदींच्या भाजप आमदाराला घराचा आहेर; पहा काय म्हटलेय त्यांनी\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/30/Babri-disputed-format-result.html", "date_download": "2020-10-31T16:34:36Z", "digest": "sha1:FXHRYGZTLGJZ52RWBYLHV66G4SETGF7T", "length": 6653, "nlines": 11, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " बाबरी वादग्रस्त ढाँचा निकाल : आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक - महा एमटीबी", "raw_content": "बाबरी वादग्रस्त ढाँचा निकाल : आजचा दिवस ठरणार ऐतिहासिक\nलखनऊ : अयोद्धेत राम मंदिर निर्माणाची तयारी जोरात सुरू झाली आहे. तिथेच आता वादग्रस्त ढाचा पाडण्या प्रकरणी निकाल बुधवारी लागणार आहे. २८ वर्षांपूर्वी ६ डिसेंबर १९९२ रोजी कारसेवकांनी वादग्रस्त ढांचा पाडला. यात लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह ४८ जणांवर आरोप ठेवण्यात आला. त्यात १६ जणांचा मृत्यू झाला आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने ३२ आरोपींच्या पुढील कारवाईवर आज निकाल येऊ शकतो.\nपहिल्यांदा एफआयआर 198/92प्रियवदन नाथ शुक्ल यांनी सायंकाळई ५.१५ वेळी वादग्रस्त ढाचा पाडल्या प्रकरणी अज्ञात लोकांविरोधात 395, 397, 332, 337, 338, 295, 297 आणि 153ए मध्ये गुन्हा दाखल झाला होता. दूसरी एफआयआर क्रमांक 198/92 इंचार्ज गंगा प्रसाद तिवारी यांच्यातर्फे अन्य आठ जणांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यात भाजपचे तत्कालीन प्रमुख नेते लालकृष्ण आडवाणी, उमा भारती, डॉ. मुरली मनोहर जोशी, खासदार बजरंग दल प्रमुख विनय कटियार, तत्कालीन विश्व हिंदू परिषद महासचिव अशोक सिंघल, साध्वी ऋतंभरा, विष्णु हरी दालमिया आणि गिरिराज किशोर यांचा सामावेश होता.\nत्यानंतर जानेवारी 1993 मध्ये 47 अन्य प्रकरणी खटले दाखल करण्यात आले आहेत. ज्यात पत्रकारांना झालेली मारहाण लूटमारी, असे खटले आहेत. 1993 मध्ये हाईकोर्टाच्या आदेशानुसार, विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले. त्यात 197/92 ची सुनावणी झाली. त्यात उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, 120बी कलम लावण्यात आले. मूळ एफआयआरमध्ये हे कलम लावण्यात आले नव्हते. ऑक्टोबर 1993 रोजी सीबीआयने आपल्या चार्जशीटमध्ये 198/92 खटला दाखल करून संयुक्त चार्जशीट दाखल केली होती.\nत्या आरोप पत्रात बाळासाहेब ठाकरे, नृत्य गोपाल दास, कल्याण सिंह, चम्पत राय यांच्यासारखी ४८ नावे होती. ही एकूण अडीच हजार पानांची चार्जशीट होती. तत्कालीन उत्तर प्रदेश सरकारच्या एका चुकीमुळे वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी झाली. 1993 मध्ये सीबीआयतर्फे संयुक्त चार्जशीट दाखल झाली त्यावेळी आडवाणींसह अन्य जणांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.\nआडवाणी-उमा भारतींसह पाच जण उपस्थित राहणार नाही\nवादग्रस्त ढाचा प्रकरणातील लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती, शिवसेनेचे खासदार राहिलेले सतीश प्रधान, श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के अध्यक्ष महंत नृत्यगोपाल दास हे उपस्थित राहणार नाहीत. त्याशिवाय माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह कोर्ट न्यायालयात हजर झाले आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. महंत नृत्य गोपाल दास यांची प्रकृती ठिक नसल्याने ते उपस्थित राहणार नाहीत.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/07/blog-post_73.html", "date_download": "2020-10-31T16:57:52Z", "digest": "sha1:VMT5KAEQDQOI2CD673FGAGLDWWVQHAFD", "length": 18796, "nlines": 102, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "राजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार ! कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!", "raw_content": "\nराजकारण विरहित वातावरणात यंदा बाॅयलर पेटणार की पेटवणार कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा कृषीमंत्र्यांना घातलेले साकडे पूर्णत्वास जावे अशी शेतकऱ्यांची इच्छा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १३, २०२०\n\"निसाका\"साठी कृषिमंत्री दादा भुसे यांना गोदाकाठवासीयांचे साकडे\nनासिक::-निफाड तालुक्यातील जनतेच्या जीवन मरणाचा विषय असलेल्या निसाका-रासाका शासन दरबारी लवकर प्रयत्न करून कार्यान्वित करावा, या मागणीचे निवेदन देऊन आज गोदाकाठ वासीयांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना साकडे घातले. आढावा बैठकीसाठी आज सायंकाळी निफाडमध्ये आलेल्या कृषिमंत्री दादा भुसे यांची निफाड सेवा सहकारी सोसायटीच्या सभागृहात करंजगावचे माजी सरपंच खंडू बोडके-पाटील यांच्या पुढाकाराने गोदाकाठच्या शिष्टमंडळाने माजी आमदार अनिल पाटील कदम व जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत भेट घेऊन चर्चा केली. यावेळी निसाकासाठी शासन दरबारी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दादा भुसे यांनी शिष्टमंडळाला दिले.\nकरंजगावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपालिका सदस्य खंडू बोडके-पाटील यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आज रोजी निफाड तालुक्यात साडेपाच हजार हेकटर पेक्षा अधिक ऊस उभा आहे. कोरोना प्रादुर्भावामुळे उन्हाळ्यात रसवंतीगृहे बंद असल्याने उसाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात. त्यामुळे भविष्यात निफाडमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्याही आत्महत्या होऊ शकतात. त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे. तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल पाटील कदम यांचेही या मुद्द्यावर एकमत असल्याने व राज्यात महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निसाका रासाका सुरू करण्याचा शब्द दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. तसेच अधिक गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी कार्यान्वित करावी, असे साकडे गोदाकाठवासीयांच्यावतीने बोडके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले आहे. त्यामुळे निसाका-रासाका कार्यान्वित होणे ही काळाजी गरज आहे. त्यासाठी शासन दरबारी आपण सहकार्य करावे. तालुक्याचे विद्यमान आमदार दिलीप बनकर व माजी आमदार अनिल पाटील कदम यांचेही या मुद्द्यावर एकमत असल्याने व राज्यात महाविकास आघाडी सरकारचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही निसाका रासाका सुरू करण्याचा शब्द दिलेला असल्याने आपण नाशिक जिल्ह्याचे भूमिपुत्र म्हणून पुढाकार घेऊन हे दोन्ही कारखाने चालू हंगामात सुरू करण्यासाठी सहकार्य करावे, अशी मागणी केली आहे. तसेच अधि�� गाळप क्षमतेच्या निसाकाची मालमत्ता जप्त असल्याने शासनाने खास बाब म्हणून निसाकाच्या कर्जाची थकहमी कार्यान्वित करावी, असे साकडे गोदाकाठवासीयांच्यावतीने बोडके यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांना घातले आहे. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, जेष्ठ नेते अनिल पाटील कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, ललित गीते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, जेष्ठ नेते अनिल पाटील कुंदे, संजय कुंदे, विक्रम रंधवे, ललित गीते यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. दादा भुसे यांना दिलेल्या निवेदनावर कोठूरेचे सरपंच आशिष मोगल, पिंपळस-निसाकाचे सरपंच तानाजी पुरकर, रसलपुरचे संपतराव डुंबरे, भुसेचे दत्तू भुसारे, करंजगावचे सागर जाधव, राजेंद्र राजोळे, शिंगवेचे रामदास गीते, बाळासाहेब कानडे, रतन डेर्ले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारील�� देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इत��ी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/vijay-vadettiwar-critisise-bhagatsinh-koshyari-marathi-news1/", "date_download": "2020-10-31T15:45:28Z", "digest": "sha1:I5SLXTBBD3XFPYSPI4RDHSMQZKY6KNLT", "length": 12178, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी\" - Thodkyaat News", "raw_content": "\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिल��� मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\n“राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी”\nनांदेड | राज्याच्या राज्यपालांच्या वर्तनाची नोंद गीनिज बुकमध्ये करण्यासारखी असल्याचं म्हणत काँग्रेस नेते आणि मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी भगतसिंह कोश्यारींवर टीका केली आहे.\nविद्यमान राज्यपालांइतकी वादग्रस्त भूमिका आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांनी घेतलेली नाही. त्यांनी ज्या रंगाचा, ज्या भावनेचा, ज्या विचारांचा चष्मा घातला आहे, तो त्यांनी काढावा, अशी महाराष्ट्राची भूमिका असल्याचं वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.\nदरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी राज्यात अद्याप प्रार्थनास्थळे उघडण्यास परवानगी न दिल्याबद्दल मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे नाराजी व्यक्त केली. यावरून वडेट्टीवारांनी कोश्यारींवर निशाणा साधलाय.\nबिहारच्या मुख्यमंत्रीपदाबाबत अमित शहांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…\n‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य\n“मी आणि माझं कुटुंब म्हणत मुख्यमंत्री मात्र घरातच बसलेत”\n7 महिने बंद असलेली मोनोरेल आजपासून पुन्हा सुरू\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n…तेव्हा इथल्या गवतालाही भाले फुटतात हा देखील इतिहास आहे- अमोल कोल्हे\n‘गरज पडल्यास राज्यघटना बदलण्यासाठी अभ्यास सुरू’; खासदार संभाजीराजेंचं मोठं वक्तव्य\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साक��रणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00375.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/22/2473-sharad-pavar-akramak-shetkari-virodhi-kayda-ncp-bhumika/", "date_download": "2020-10-31T16:50:20Z", "digest": "sha1:CVBLA6G2IRNDM2C2KBBZSDXEBYDTFBKU", "length": 9943, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "मोदी सरकारविरोधात शरद पवार झाले आक्रमक; उचलले ‘हे’ पाऊल | krushirang.com", "raw_content": "\nHome Home मोदी सरकारविरोधात शरद पवार झाले आक्रमक; उचलले ‘हे’ पाऊल\nमोदी सरकारविरोधात शरद पवार झाले आक्रमक; उचलले ‘हे’ पाऊल\nसध्या देशाच्या राजकारणात कृषी विधेयकाच्या पार्श्वभूमीवर अनेक घडामोडी घडत आहेत. माजी केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मोदी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कृषी विधेयकाला विरोध केल्यामुळं काल ८ खासदारांना निलंबित करण्यात आलं. त्या सर्व खासदारांनी अन्नत्याग केला आहे. हे कळताच निलंबित खासदारांना पाठींबा द्यायचा म्हणून शरद पवारही एक दिवस अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचे सांगितले.\nपवार यांनी स्पष्ट केले की, सरकारला लवकरात लवकर हे विधेयक मंजूर करून घ्यायचं होतं. मात्र, सभागृहातील अनेक सदस्यांना विधेयकाबाबत प्रश्न होते. मात्र, सरकारला चर्चा नको होती. सरकारला विधेयक रेटून न्यायचं होतं, असं प्रथमदर्शनी दिसतं.\nनिलंबन प्रकरणाचा घोळ सांगताना पवार म्हणाले की, सभापतींसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन सदस्य नियमांचं पुस्तक दाखवत होते. मात्र, त्याकडं दुर्लक्ष करण्यात आलं. त्यामुळं संतापून जाऊन सदस्यांनी ते पुस्तक फाडलं. उपसभापतींनी विरोधी सदस्याचं म्हणणं किमान ऐकून घेणं अपेक्षित होतं. मात्र, तसं न करता मतदान घेण��यात आलं.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleजयंती विशेष : अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या ‘त्या’ खुनी माणसाचा भाऊराव पाटलांवर होता प्रभाव\nNext articleमोदींचा ‘तो’ फोटो ट्रेंडमध्ये; अनेकांना वाटतेय कौतुक..\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00376.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/30/3057-cook-food-papad-potato-roll-foodie/", "date_download": "2020-10-31T16:14:28Z", "digest": "sha1:XVXLCSE5DIHVB3NSKGS7ZTDVF3J6SQVF", "length": 9632, "nlines": 169, "source_domain": "krushirang.com", "title": "झटपट करा, पटापट खा – ‘पापड पोटॅटो रोल’ | krushirang.com", "raw_content": "\nHome Home झटपट करा, पटापट खा – ‘पापड पोटॅटो रोल’\nझटपट करा, पटापट खा – ‘पापड पोटॅटो रोल’\nतर मंडळींहो झटपट आणि चमचमीत खाण्याचे पदार्थ आम्ही सांगणे आणि तुम्ही बनवून खाणे एवढेच आपले काम. खाण्यासाठी जन्म आपुला ही ओळ बहुदा आपल्यासाठीच तय्यार झाली असावी. आज आम्ही सांगत आहोत एक चटपटा रेसिपी… तयार करा आणि नक्कीच खा.. आपल्याला आवडेल.\n4) बारीक चिरलेली मिरची\n5) लाल मिरची पावडर\nआणि आपला नेहमीचा आवडीचा घटकपदार्थ मीठ घ्या हो… ते ही चवीनुसार\nआता हे सगळं घेतलं असेल तर वाट कसली बघताय… करा की सुरुवात बनवायला…\n1) एका भांड्यात मैदा घ्या. त्यात चार कप पाणी टाका व मिक्स करून घ्या.\n2) बटाटे, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, मीठ, लिंबाचा रस आणि कोथिंबीर हे दुसर्‍या भांड्यात घ्या व मिक्स करून घ्या.\n3) लांब व सपाट करण्यासाठी हाताने रोल करा.\n4) पापड एका ताटात तुकडे करून ठेवा.\n5) कढईत तेल गरम करायला घ्या, बटाटा रोल पिठाच्या मिश्रणामध्ये बुडवा.\n6) आता पापडच्या तुकड्यांवर रोल करा म्हणजे त्यात तुकडे चांगलेच चिकटून राहतील.\n7) गरम तेलात चांगले तळून होईपर्यंत ठेवा.\nआता हे रोल खाण्यासाठी तयार झाले आहेत. हिरवी चटणी, सॉस सोबत तुम्ही हे रोल तुम्ही खाऊ शकता.\nसंपादन : संचिता कदम\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleअशी बनवा झटपट शेवभाजी; वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nNext articleहाथरस प्रकरण : ‘त्या’ संतप्त शिवसेना नेत्याचा सवाल; न्याय मागण्यासाठी एखादी नटीच हवी का\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%AA", "date_download": "2020-10-31T16:26:19Z", "digest": "sha1:D6JWW5D44IS3O3VHR5O4QH4F3YV43GNA", "length": 25289, "nlines": 207, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लक्षद्वीप - विकिपीडिया", "raw_content": "\n— केंद्रशासित प्रदेश —\n१०° ३४′ १२″ N, ७२° ३८′ २४″ E\nक्षेत्रफळ ३२ चौ. किमी\n• घनता ६०,५९५ (७ वा) (२००१)\nस्थापित १ नोव्हेंबर १९५६\nलक्षद्वीप हे भारतातील नऊ केंद्रशासित प्रदेशांपैकी सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ ३२ चौ.किमी. आहे. लक्षद्वीपची लोकसंख्या ६४,४२९ एवढी आहे. मल्याळी ही येथील प्रमुख भाषा आहे. लक्षद्वीपची साक्षरता ९२.२८ टक्के आहे. लक्षद्वीप साक्षरतेच्या बाबतीत केरळ नंतर भारतात दुसऱ्या क्रमांकावर आहे. नारळ, लिंबू, चिंच, केळी ही येथील प्रमुख पिके आहेत. कवरत्ती ही लक्षद्वीपची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. येथून जवळच असलेले मिनीकॅाय बेट अतुलनीय निसर्गसौंदर्या साठी प्रसिद्ध आहे. फॅास्फेट, कॅल्शीयम, कार्बोनेट ही येथील प्रमुख खनिजे आहेत.\nस्थानिक दंतकथांनुसार केरळचा अखेरचा राजा चेरमान पेरुमाल याच्या कारकीर्दीत या बेटांवरील पहिली वसाहत झाली असावी. काही अरब व्यापाऱ्यांच्या हुकुमावरून जेव्हा राजाला इस्लाम धर्म स्वीकारावयास लावण्यात आला, तेव्हा राजधानी क्रंगनोर (सांप्रतचे कोडुंगलूर) मधून त्याने मक्केला जाण्याच्या निमित्ताने पलायन केले. त्याच्या शोधार्थ किनाऱ्यावरील अनेक ठिकाणांवरून मक्केकडे जाणाऱ्या खलाशी बोटी सोडण्यात आल्या. त्यांपैकी कननोरच्या राजाची बोट तीव्र वादळात सापडून फुटली. तेव्हा अरबी समुद्रातच काही दिवस काढल्यानंतर शेवटी राजा व त्याच्याबरोबरील लोक एका बेटावर आले, ते बेट म्हणजेच ‘बंगारम बेट’ असल्याचे मानतात. त्यानंतर ते जवळच्या अगत्ती बेटावर आले. शेवटी वातावरण निवळल्यानंतर वाटेतील वेगवेगळ्या बेटांवर थांबत थांबत ते मुख्य भूमीवर आले. हा राजा परतल्यावर खलाशी आणि सैनिकांची दुसरी तुकडी अरबी समुद्रात पाठविण्यात आली. तेव्हा त्यांनी अमिनी बेटाचा शोध लावून तेथे ते राहू लागले. या पथकामध्ये पाठविलेले लोक हिंदू होते. आज जरी या बेटांवर इस्लामचे प्रभुत्व स्पष्टपणे दिसत असले, तरी अजूनही हिंदूंच्या काही सामाजिक परंपरा या लोकांमध्ये पहावयास मिळतात. अमिनी, काव्हारट्टी, ॲन्ड्रोथ व काल्पेनी या बेटांवर प्रथम लहान लहान वसाहती स्थापन झाल्या व त्यानंतर या बेट��ंवरील लोकांनी अगत्ती, किल्टन, चेटलट व काडमट या बेटांवर स्थलांतर केले.\nओबेदुल्ला या अरबी फकिराने येथे इस्लामवर प्रवचने केल्याचे सांगितले जाते. ॲन्ड्रोथ बेटावर ओबेदुल्लाची कबर असून आज ते एक पवित्र स्थळ मानले जाते. श्रीलंका, मलेशिया आणि ब्रह्मदेशातही ॲन्ड्रोथच्या धर्मोपदेशकांचा आदर केला जातो. पोर्तुगीजांचे भारतात सोळाव्या शतकात आगमन झाल्यावर समुद्रपर्यटकांच्या दृष्टीने लखदीवला विशेष महत्त्व आले. जहाजांसाठी काथ्याच्या दोरखंडांना खूप मागणी होती, त्यासाठी बेटांवरील जहाजांची लूट करण्यास पोर्तुगीजांनी सुरुवात केली. नारळाचा काथ्या मिळविण्यासाठी पोर्तुगीज लोक काही वेळा जबरदस्तीने अमिनी बेटावर उतरत, परंतु बेटावरील लोकांनी या अतिक्रमण करणाऱ्या लोकांना विष घालून मारले. अशा रीतीने पोर्तुगीजांच्या अतिक्रमणाचा शेवट करण्यात आला.\nसर्व बेटांवरील लोकांचे इस्लामीकरण केल्यानंतरही पुढे काही वर्षे चिरक्कलच्या (छिराकल) हिंदू राजाचेच अधिराज्य या बेटांवर होते. सोळाव्या शतकाच्या मध्यात चिरक्कलच्या राजाकडून कननोरच्या अरक्कल (अली राजा) या मुस्लिम घराण्यातील राजाच्या हातात बेटांची सत्ता आली. अरक्कलची कारकीर्द खूपच जुलमी व असह्य होती. तिला कंटाळून 1783 मध्ये अमिनी बेटावरील काही लोक मोठ्या धैर्याने मंगलोरला टिपू सुलतानकडे गेले व अमिनी गटातील बेटांची सत्ता स्वतःकडे घेण्याची विनंती त्यांनी टिपू सुलतानला केली. टिपू सुलतानने अरक्कलच्या पत्नीशी मैत्रीपूर्ण बोलणी केली, तेव्हा विचार विनिमय होऊन अमिनी गटातील बेटांची सत्ता टिपू सुलतानकडे देण्यात आली. अशा प्रकारे बेटांची विभागणी दोन अधिराज्यांत झाली. पाच बेटे टिपू सुलतानाच्या अधिसत्तेखाली आली व उरलेली तशीच अरक्कलच्या अधिसत्तेखाली राहिली. श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपू सुलतान मारला गेल्यानंतर बेटांचा ताबा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडे आला. त्यावेळी बेटाचा राज्यकारभार मंगलोरहून चाले. 1847 मध्ये एका तीव्र चक्रीवादळाचा तडाखा ॲन्ड्रोथ बेटाला बसला. तेव्हा चिरक्कलच्या राजाने बेटावरील लोकांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी व त्यांना मदत देण्यासाठी ॲन्ड्रोथला जाण्याचे ठरविले. तेव्हा ईस्ट इंडिया कंपनीचा अधिकारी सर विल्यम रॉबिन्सन यानेही राजाबरोबर ॲन्ड्रोथला जाण्या��े ठरविले. ॲन्ड्रोथला गेल्यावर तेथील लोकांच्या सर्वच मागण्या पुरविणे राजाला अशक्य वाटले, तेव्हा विल्यमने कर्जाच्या स्वरूपात काही मदत राजाला देऊ केली. ही मदत पुढे चार वर्षेपर्यंत चालू ठेवली. कर्जाची रक्कम खूपच वाढली. इंग्रजांनी राजाकडे कर्ज परतफेडीची मागणी केली; परंतु परतफेड करणे राजाला अशक्य होते. तेव्हा 1854 मध्ये उरलेल्या सर्व बेटांचे प्रशासन ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात देण्यात आले. अशा प्रकारे सर्व बेटांवर ब्रिटिशांचे अधिराज्य आले. दोन लाख रुपयांच्या मोबदल्यात ही बेटे घेतली म्हणून त्यांचे नाव ‘लक्षद्वीप’ पडले असे म्हटले जाते.\nदेशातील या सर्वात लहान केंद्रशासित प्रदेशाचा भूभाग कमी असला, तरी याला 4,200 चौ. कि.मी. चे खाजणक्षेत्र, 20,000 चौ.कि.मी.चे जलक्षेत्र व 7 लाख चौ.कि.मी.चे आर्थिक क्षेत्र लाभलेले आहे. कोणत्याही बेटाची समुद्रसपाटीपासूनची उंची 10 मी. पेक्षा अधिक नाही. पृथ्वीचे तापमान सतत वाढत आहे. त्यामुळे समुद्राच्या पाण्याची पातळी वाढून पुढील सुमारे पन्नास ते शंभर वर्षांच्या कालावधीत लक्षद्वीप बेटे पाण्याखाली बुडतील, असा अंदाज राष्ट्रीय महासागर विज्ञान संस्थेने व्यक्त केला आहे. या बेटांवर कोणतीही पर्वतश्रेणी नाही किंवा कोणतीही नदी वाहत नाही./१) लक्षद्वीप बेटे अरबी समुद्रातील बेटांचा समूह आहे. २) ही बेटे भारताच्या पश्चिम किनाऱ्यापासून खूप दूर, अरबी समुद्रात स्थित आहेत. ३) बहुतांशी लक्षदीप बेटे प्रवाळाची कणकंदविप आहेत. ४) लक्षदीप बेटे विस्ताराने लहान असून, त्यांची उंची तुलनेने कमी आहे.\nलक्षद्वीप बेटांवरील वार्षिक सरासरी पर्जन्यमान 160 सेंमी. असून दोन्हीही मॉन्सूनचा पाऊस येथे पडतो. मार्च, एप्रिल व मे महिन्यांत कडक उन्हाळा जाणवतो. नारळ, केळी, अळू, शेवगा, विलायती फणस, फणस व रानटी बदाम ह्या वनस्पती या प्रदेशात आढळतात. पुळणींच्या जवळ थैस्सिआ हेंप्रिचीन व साइमॉड्सीए आयसोएटीफोलिया असे दोन भिन्न प्रकारांचे सागर गवत आढळते. सागरामुळे होणारे क्षरण व पुळणींवर होणारे गाळाचे संचयन यांवर या गवतामुळे मर्यादा घातल्या गेल्या आहेत. लक्षद्वीपमध्ये सागरी प्राणिजीवन समृद्ध आहे. भूभागावर गुरेढोरे व पाळीव खाद्यपक्षी आढळतात. सामान्यपणे आढळणारे थराथसी (स्टर्ना फुस्काटा) व कारिफेटू (ॲनवस स्टॉलिड्स) हे समुद्रपक्षी आहेत. पक्षी अभयारण्य म्���णूनच हे बेट घोषित करण्यात आलेले आहे.\nया बेटावर वैभवराजे दळवी पाटील जहागीरदार आहेत.\nकाव्हारट्टी ही लक्षद्वीपची राजधानी असून येथे सर्व शासकीय कार्यालये आहेत. याच बेटावर मत्स्यालय व जलजीवालय आहे. स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय व्यवसायाच्या विकासास लक्षद्वीपमध्ये खूप वाव आहे; परंतु भारताच्या मुख्य भूमीवरून लक्षद्वीपला जाण्यासाठी पूर्वी असलेल्या कडक निर्बंधांमुळे पर्यटन व्यवसायाचा विशेष विकास झालेला नव्हता तथापि वरील निर्बंध थोड्या प्रमाणात सौम्य करण्यात आल्यामुळे लक्षद्वीपला जाणाऱ्या स्थानिक तसेच परदेशी पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास चालना मिळालेली आहे; पर्यटकांना वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. 1987 - 88 मध्ये 316 परदेशी पर्यटकांनी तसेच मुख्य भूमी वरील 1,630 पर्यटकांनी लक्षद्वीप बेटांना भेट दिली. खारकच्छच्या उथळ व नितळ पाण्यात वाढणारे प्रवाळ हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. अगत्ती बेटावर धावपट्टी तयार करण्यात आली असून एप्रिल 1988 पासून मुख्य भूमी व अगत्ती यांदरम्यान वायुदूतसेवा कार्यान्वित झाली आहे. बंगारम बेटावर मनुष्यवस्ती नसली, तरी तेथे वेगवेगळ्या सुविधा पुरवून पर्यटन केंद्र म्हणून त्याचा विकास करण्यात आला आहे.\nकवरत्ती हे लक्षद्वीपमधील एकमात्र मोठे शहर आहे.\nभारताची राज्ये आणि प्रदेश\nअरुणाचल प्रदेश • आंध्र प्रदेश • आसाम • उत्तर प्रदेश • उत्तराखंड • ओरिसा • कर्नाटक • केरळ • गुजरात • गोवा • छत्तीसगढ • जम्मू आणि काश्मीर • झारखंड • तमिळनाडू • तेलंगण • त्रिपुरा • नागालँड • पंजाब • पश्चिम बंगाल • बिहार • मणिपूर • मध्य प्रदेश • महाराष्ट्र • मिझोराम • मेघालय • राजस्थान • सिक्कीम • हरियाणा • हिमाचल प्रदेश\nअंदमान आणि निकोबार • चंदीगड • दीव आणि दमण • दादरा आणि नगर-हवेली • पाँडिचेरी • राष्ट्रीय राजधानी प्रदेश (दिल्ली) • लक्षद्वीप\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०२० रोजी १५:५४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%AB%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A4%82%E0%A4%A5", "date_download": "2020-10-31T17:51:56Z", "digest": "sha1:MFYL3LKKMC4IENYYRHE7T32HXQ3QN7ZD", "length": 4619, "nlines": 142, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:सूफी पंथ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"सूफी पंथ\" वर्गातील लेख\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी २१:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A3_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:46:28Z", "digest": "sha1:HA6HDSCRH5G2WMNUFU2WXA46QQEAEEIV", "length": 6927, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नारायण राणेला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nनारायण राणेला जोडलेली पाने\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख नारायण राणे या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nमहाराष्ट्र ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:महाराष्ट्रातील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nअकोला ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदनगर ‎ (← दुवे | संपादन)\nकोल्हापूर ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रपूर ‎ (← दुवे | संपादन)\nजळगाव ‎ (← दुवे | संपादन)\nगोंदिया ‎ (← दुवे | संपादन)\nजालना ‎ (← दुवे | संपादन)\nधुळे ‎ (← दुवे | संपादन)\nरत्‍नागिरी ‎ (← दुवे | संपादन)\nयवतमाळ ‎ (← दुवे | संपादन)\nबुलढाणा ‎ (← दुवे | संपादन)\nसांगली ‎ (← दुवे | संपादन)\nसोलापूर ‎ (← दुवे | संपादन)\nभंडारा ‎ (← दुवे | संपादन)\nवर्ग:महाराष्ट्रातील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nयशवंतराव चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nशरद पवार ‎ (← दुवे | संपादन)\nअब्दुल रहमान अंतुले ‎ (← दुवे | संपादन)\nशंकरराव चव्हाण ‎ (← दुवे | संपादन)\nवसंतराव दादा पाटील ‎ (← दुवे | संपादन)\nवसंतराव नाईक ‎ (← दुवे | संपादन)\nनांदेड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनांदेड ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे ‎ (← दुवे | संपादन)\nनागपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनागपूर ‎ (← दुवे | संपादन)\nपुणे विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nमुंबई विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nविलासराव देशमुख ‎ (← दुवे | संपादन)\nऔरंगाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअकोला जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअमरावती जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअमरावती ‎ (← दुवे | संपादन)\nमहाराष्ट्रातील जिल्ह्यांची यादी ‎ (← दुवे | संपादन)\nअहमदनगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nउस्मानाबाद जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकोल्हापूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगडचिरोली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगोंदिया जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचंद्रपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजळगाव जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजालना जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nधुळे जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nठाणे जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपरभणी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबीड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmers-agricultural-news-marathi-farmers-deprived-insurance-coverage-nagar-maharashtra-36642", "date_download": "2020-10-31T16:47:43Z", "digest": "sha1:I6DM243RUTVHDKZHE4SFFA4AZ6VR3KEZ", "length": 15931, "nlines": 163, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmers Agricultural News Marathi Farmers deprived of insurance coverage Nagar Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून वंचित\nनगरमधील ३५ हजार शेतकरी विमा भरपाईपासून वंचित\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nनगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले. परंतु, पीकविम्यातून वगळल्याने २४ महसूल मंडळातील सुमारे ३५ हजार शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत.\nनगर ः जिल्ह्यात गेल्यावर्षी परतीच्या पावसाने कापसाचे नुकसान झाले. परंतु, पीकविम्यातून वगळल्याने २४ महसूल मंडळातील सुमारे ३५ हजार शेतकरी विमा योजनेच्या लाभापासून वंचित राहिले आहेत. त्यात शेवगाव, पाथर्डी, जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे.\nजिल्ह्यात अलीकडच्या दहा वर्षांत कापसाच्या क्षेत्रात बऱ्यापैकी वाढ होत आहे. शेवगाव, पाथर्डी, नेवासा, जामखेड तालुक्यासह कापसाचे क्षेत्र अधिक असते. परंतु, आता जिल्हाभरात कापसाची लागवड वाढत आहे. गेल्या वर्षी सव्वा लाखांपेक्षा अधिक हेक्टरवर कापूस लागवड झाली होती. गेल्यावर्षी पावसाळ्यात पुरेसा पाऊस नव्हता. त्यामुळे आधीच कापसाची वाढ कमी झाली. उत्पादनही घटले. त्यातच कापूस वेचणीला आल्याच्या काळात सलग महिनाभर परतीच्या जोरदार पावसाने तोही वाया गेला.\nगेल्यावर्षी कापसाचे जिल्हाभरात सुमारे ८५ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळासह अन्य कारणांनी पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, यासाठी पंतप्रधान पीक विमा योजना राबवली जाते. गेल्यावर्षी ८५ महसूल मंडळातील ७० हजार १६८ शेतकऱ्यांनी कापसाचा विमा उतरवला होता. मात्र त्यातील ६१ महसूल मंडळातील ३५ हजार शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ मिळाला तर २४ महसूल मंडळांना वगळले. त्यामुळे तेथील ३५ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. एकट्या पाथर्डी तालुक्यात १९ हजार, शेवगाव तालुक्यात ९ हजार शेतकरी विम्यापासून वंचित आहेत. विशेष म्हणजे पीक विम्यापासून शेतकरी वंचित असताना लोकप्रतिनिधी व शेतकरी संघटनांचे नेतेही गप्प आहेत.\nविम्यातून वगळलेली महसूल मंडळे\nअरणगाव, जामखेड, खर्डा, नान्नज, नायगाव (जामखेड), भांबोरा, मिरजगाव (कर्जत), करंजी, कोरडगाव, माणिकदौंडी, पाथर्डी, टाकळी मानूर, आश्‍वी, पिंपळनेर, साकूर, शिबलापूर (संगमनेर), बोधेगाव, चापडगाव, (शेवगाव) बेलवंडी, चिंभळा, देवदैठण, काष्टी, मांडवगण, पेंडगाव, श्रीगोंदा.\nकापूस पीक विम्याची स्थिती\nसहभागी शेतकरी ः ७० हजार १६८\nक्षेत्र ः ३९ हजार हेक्टर\nभरलेला विमा हप्ता ः २७ कोटी २० लाख २९ हजार\nमिळालेली भरपाई ः ३० कोटी २८ लाख २४ हजार\nलाभार्थी शेतकरी ः ३५ हजार ८३७\nनगर कापूस ऊस पाऊस शेतकरी संघटना संघटना संगमनेर\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nवि��र्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2018/10/blog-post_43.html", "date_download": "2020-10-31T16:19:51Z", "digest": "sha1:WNOJPEDO54Q4XYQMWN5J6OSC4KFFRJQQ", "length": 20014, "nlines": 176, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : बोर्गीच्या 'सहारा ग्रुप'चा सहकारमंत्र्यांकडून गौरव", "raw_content": "\nबोर्गीच्या 'सहारा ग्रुप'चा सहकारमंत्र्यांकडून गौरव\nसामाजिक कार्यात अग्रेसर;दुष्काळ निवारण्यासाठी प्रयत्न\n'पाणी आडवा,पाणी जिरवा',वृक्षारोपण,रक्तदान,मोफत आरोग्य तपासणी शिबीर आयोजन, उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा गौरव असे विधायक कार्य करणाऱ्या बोर्गी (ता.जत) येथील सहारा कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ तथा 'सहारा ग्रुप' चा गौरव खुद्द सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते करण्यात आला. ग्रुपने सामाजिक कार्यात उंच भरारी घ्यावी, सदिच्छाही दिली.\nया संस्थेला जतच्या लायन्स क्लबने विशेष पुरस्कार देऊन सन्मान केला. सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन ग्रामीण भागातील \"आदर्श संस्था \" म्हणून गौरविण्यात आले.\nसहारा ग्रुप या संस्था जत तालुक्यात सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा आदी क्षेत्रात अनेक वर्षे कार्यरत आहे. या कार्याची दखल घेऊन लायन्स व लाईनेस क्लब जतचे संस्थापक सदस्य डॉ रवींद्र आरळी यांच्याकडून सन २०१८साठी ग्रामीण भागातील 'आदर्श संस्था' या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. या मंडळाने समाजामध्ये सहभागी होत विविध समाजोपयोगी कामे करून सामाजापुढे चांगला आदर्श ठेवला आहे. गेल्या चार वर्षांपासून मंडळाचे कार्यकर्ते अनेक विधायक काम हाती घेत आहेत आणि तडीस नेत आहेत.मंडळाने केलेल्या सामाजिक कार्य पाहून याहीपुर्वी अनेक संघटनेने या मंडळाचा तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. मंडळातील सर्वच सदस्य, कार्यकर्ते क्रियाशील आहेत. त्याचप्रमाणे सामाजिक जाणीवेतून काम करतात,\nया सहारा तरुण मंडळाने सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रात जनजागृतीचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सतत चालू ठेवले आहे.\nसामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामे केली आहेत. महाराष्ट्र शासन व पाणी फाउंडेशन कडून राबवलेल्या वाटर कप स्पर्धेत सक्रिय सहभाग घेत तालुक्यातील कुलाळवाडी, मायथळ,सनमडी आदी ठिकाणी जलसंधारणाची कामे केली. वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज ओळखून दरवर्षी या मंडळ वृक्षारोपणाचे काम केले आहे. फटाकेमुक्त दिवाळी साजरी करून गोळा झालेल्या रकमेतून गरीब गरजू विद्यार्थ्यांसाठी वाचनालय चालवले जाते. याचा फायदा अनेक विद्यार्थ्यांना होत आहे. स्वच्छ भारत सुंदर भारत हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून व दरवर्षी स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून संपूर्ण गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येते. दरवर्षी मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येऊन गरजू व गरीब रुग्णांना मोफत औषधउपचार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न चालू आहे.'पाणी आडवा पाणी जिरवा' या मोहिमेत प्रत्यक्ष सहभाग घेऊन लोकांना जलसंधारणाचे महत्त्व पटवून दिले जाते. सप्टेंबर महिन्यांत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या 28 शिक्षकांना 'सहारा आदर्श शिक्षक' पुरस्कार दिला. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांचाही सत्कार केला. या कार्याची दखल घेत लायन्स क्लबने नुकतेच जत येथे 'आदर्श तरुण मंडळ' पुरस्कार देऊन मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा गौरव केला.\nसहारा मंडळाचे अध्यक्ष दावल पुळुजकर, उपाध्यक्ष मौलाली सातभाई यांच्या नेतृत्वाखाली आणि मलकारी होनमोरे, आर जी बिरादार, लखन होनमोरे, गांधी चौगुले, लकप्पा शिरगट्टी, यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची सामाजिक कार्यातील घोडदौड सुरू आहे.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nTime please:निर्भेळ आनंद लुटा, हसा.\nयेळवीतून दोन लाख पळविले\n5 तालुके गंभीर स्वरुपाचे दुष्काळी जाहीर\nशिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांवर खरे संस्कार रुजतात: ...\nमहाविद्यालयीन विद्यार्थी निवडणुकांसाठी मार्ग मोकळा\nदिनकर पतंगे जत विधानसभा लढविणार\nशेतमाल बाजार नियंत्रणमुक्तीचे सांगलीत स्वागत\nशंभर टक्के अनुदानावर वैरण पिकांचे बियाणे व खते वितरण\nजिल्ह्यात 8 लाख लाभार्थींचे लसीकरण करण्याचे लक्ष्य\nमराठा आरक्षण न ���िल्यास 18 नोव्हेंबरनंतर ठोक मोर्चा...\nएसटीच्या तिकीट दरात दहा टक्के हंगामी दरवाढ\nटँकरचे अधिकार तहसीलदारांना द्या\nपोलादी पुरुष - सरदार वल्लभभाई पटेल\nभाजपा सरकारला चार वर्षे झाली,विकास मात्र कुठे दिसल...\nगारपीटग्रस्तांना मदत मिळवून देणार: आमदार जगताप\n11 लाखांच्या सुगंधी तंबाखूसह गुटखा जप्त\nजत तहसील कार्यालयासमोर उपोषण\nविविध मागण्यांसाठी ’रिपाइं’चा जत तहसील कार्यालयावर...\nचांगल्या रस्त्यांमुळे ग्रामीण भागाचे अर्थकारण वधा...\nबनावट दाखल्याप्रकरणी मुख्याध्यापकासह दोघांवर गुन्हे\nकर्नाटक पोलिसांकडून जतमधील एकास अटक\nजतमध्ये साथीच्या आजारांनी नागरिक हैराण\nदुचाकीच्या डिकीतून सव्वादोन लाख लांबवले\nसांगली, मिरजेतील सात नामांकित हॉटेलवर छाप\nसरकारी कर्मचार्‍यांना महागाई भत्त्याची थकबाकी रोखीने\nमिरजेत जुगार अड्ड्यावर छापा\nलोकसहभागाने देश पाणीदार बनेल: डॉ. राजेंद्रसिंह\nराज्यातल्या माध्यमिक शाळा शुक्रवारी बंद\nमतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी उद्यापर्यंत मुदत\nदिवाळी फराळाच्या वस्तूंसाठी खिसा रिकामा होणार\nकोळशाच्या तुटवड्यामुळे भारनियमनाचा फटका\nबोर्गीत सिलेंडर स्फोटात महिला ठार\nTime please:आयुष्य कठीण अजिबात नसते\nविजेची ठिणगी पडून उसाचा फड जळून खाक\nदिवाळीच्या तोंडावर सोन्याला आली झळाळी\nप्राथमिक शाळांमध्ये सौरऊर्जेची यंत्रणा बसवण्यात यावी\nसांगली-जत एसटीतून महिलेची पर्स लांबवली\nसोलापूर जिल्ह्यातील पर्यटन स्थळे\nदहावी-बारावी परीक्षेचे शुल्क माफ करावे\nफक्त 800 मराठा तरुणांना कर्ज मंजूर\nउमदीत गोडाऊनला आग; बारा लाखांचे नुकसान\nप्रतिभासंपन्न कवयित्री:डॉ. अरुणा ढेरे\nपतीशी झालेल्या भांडणातून महिलेवर सामूहिक बलात्कार\nमुंडण आंदोलनाने केला संसार उध्वस्त \nमराठा समाजातील तरुणांची कर्ज योजनेकडे पाठ\nदिवाळीच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी\nफेसबुकवर मैत्री करून ज्येष्ठ महिलेस लुटले\nTime please:कमीतकमी 20 झाडे\nगणेश मडावी यांना गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्रदान\nवळसंग येथे महर्षी वाल्मिकी जयंती उत्साहात\nजत,कुपवाड येथील फ्लोअर मिल आणि किराणा दुकानावर छापा\nपिस्तूल, रिव्हॉल्व्हर तस्करीप्रकरणी तिघांना अटक\nपरप्रांतीय महिलांची वेश्याव्यवसायातून सुटक\nदक्षता जागृती सप्ताहातून भ्रष्टाचाराविरोधात जनजागृ...\nअत्याचार प��रतिबंधक कायद्याबाबत जनजागृती करावी : जि...\nदिवाळीत 5 दिवस बँका राहणार बंद\nगुरुजी, आम्ही किल्ला कधी बनवणार\nआठवडाभर हवेत गारवा राहणार\nदहावी व बारावी परीक्षेच्या 17 क्रमांकाच्या अर्जासा...\nगॅस असेल तर रॉकेल नाही\nऐन दिवाळीत बाजारात मंदीची लाट\nचडचण एन्काऊंडरप्रकरणी 929 पानांचे आरोपपत्र दाखल\nराजे रामराव महाविद्यालयाच्या इंडोअर स्पोर्ट्स हॉलच...\nराजे रामराव महाविद्यालयात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त...\nउमराणीतील प्राथमिकजिल्हा परिषदेची शाळा तंबाखूमुक्त\nऊसतोडणीसाठी जत तालुक्यातून मजुरांचे स्थलांतर\nजत तालुक्यातील खराब रस्त्याची चौकशी करा\nजत तालुक्यात गारपीटीने पाच कोटींचे नुकसान\nआमदार जगताप,विक्रम सावंत, सुरेश शिंदे यांच्याकडून ...\nसांगली जिल्हा परिषदेचा गौरव\nसोने पॉलिश करण्याच्या बहाण्याने वृद्धेचे 8 तोळ्यां...\nजयसिंगपूरमध्ये आज 17 वी ऊस परिषद\nजंतनिर्मूलन ही काळाची गरज: अजित पाटील\nमहादेव साळे यांचे निधन\nकाराजनगी येथे तरुणाचा भाजून मृत्यू\n(उद्योजक व्हा भाग 1) वन औषधी प्रक्रिया उद्योग\nदलित अत्याचार, दुष्काळ प्रश्‍नी तहसीलवर 30 ला मोर्चा\nसांगली जिल्हा सुपरफास्ट बातम्या\nशिक्षकच ठरणार शिक्षकांचे रोल मॉडेल\nजतची वैभवशाली परंपरा जपून ठेवा: स्वामी अमृतानंद मह...\nगारपीट, मेघगर्जनेसह झालेल्या पावसाने द्राक्ष,पपई ब...\nजतमध्ये दोन मटका अड्डयांवर कारवाई\nबसर्गीत 'दारू नको दूध प्या' उपक्रम\nसांगली जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्थेचा बोजवारा\nआधार कार्ड देण्याच्या कारणावरुन जतमध्ये पोस्टमनला ...\nTime please: बिरबलाने दिलेली दहा सर्वश्रेष्ठ प्रश्...\nविद्यार्थ्यांनी जिद्द बाळगल्यास यश हमखास: शिवाजीरा...\nकलावती गैरगोंड यांचे जिल्हा परिषद सदस्यत्व अबाधित\nजतमध्ये जंतनिर्मूलन शिबिराला प्रतिसाद\nआरळी मल्टीस्पेशालिटीमध्ये अवघड शस्त्रक्रिया\nमहिलांनी वेगवेगळ्या क्षेत्रात पुढे येण्याची गरज: भ...\nकायद्याचा अभ्यास करूनच फिर्याद दाखल करा: मुख्यमंत्री\nबागलवाडीच्या शाळेचा ‘तंबाखूमुक्त शाळे’त समावेश\nजतच्या 42 गावांचा पाण्यासाठी आंतरराज्य करार करा: आ...\nसिंचनाची कामे प्राधान्याने पूर्ण करण्याचे मुख्यमंत...\nखासगी सावकारी करणाऱ्या चौघांवर गुन्हे दाखल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00377.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/book/2099", "date_download": "2020-10-31T15:41:40Z", "digest": "sha1:3IA2E5IFCMUGGDGYB2M7MHYWD7SQHFZA", "length": 2909, "nlines": 58, "source_domain": "bhutkatha.com", "title": "भयकथा: तुला पाहते रे!. Read Stories in Marathi", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nभयकथा: तुला पाहते रे\nपण मला आकाशातून त्या \"नको जाऊस\" म्हणून विनंती करत होत्या. मी त्यांचं ऐकलं...ऐकू नाही तर काय करू मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच ते म्हणतील तेच ऐकायचं\nभयकथा: तुला पाहते रे\nBooks related to भयकथा: तुला पाहते रे\nभयकथा: तुला पाहते रे\nपण मला आकाशातून त्या \"नको जाऊस\" म्हणून विनंती करत होत्या. मी त्यांचं ऐकलं...ऐकू नाही तर काय करू मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का मला आवाहन करतांना त्यांच्या नजरेची जरब काय साधी होती का एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच एका झटक्यात मी ठरवलं, यांचं ऐकायचंच ते म्हणतील तेच ऐकायचं\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/radhika-merchant-horoscope.asp", "date_download": "2020-10-31T16:00:57Z", "digest": "sha1:PSAABNDOAOTLYARCJ4LPUKOO5NQNKBK4", "length": 8511, "nlines": 135, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "राधिका मर्चंट जन्म तारखेची कुंडली | राधिका मर्चंट 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » राधिका मर्चंट जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 69 E 54\nज्योतिष अक्षांश: 23 N 12\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nराधिका मर्चंट प्रेम जन्मपत्रिका\nराधिका मर्चंट व्यवसाय जन्मपत्रिका\nराधिका मर्चंट जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nराधिका मर्चंट 2020 जन्मपत्रिका\nराधिका मर्चंट ज्योतिष अहवाल\nराधिका मर्चंट फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nराधिका मर्चंटच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nराधिका मर्चंट 2020 जन्मपत्रिका\nशत्रू किंवा विरोधक तुम्हाला सामोरे जाण्याचा विचारही करणार नाहीत. कायदेशीर प्रकरणे तुमच्या बाजूने असतील. आर्थिक बाबतीत तुम्हाला नाव, लोकप्रितयता, फायदा आणि यश मिळेल. भाऊ आणि नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भेट द्याल आणि लोकांकडून मदत घ्याल. तुम्ही केलेल्या कष्टांना आणि प्रयत्नांना यश मिळेल.\nपुढे वाचा राधिका मर्चंट 2020 जन्मपत्रिका\nराधिका मर्चंट जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. राधिका मर्चंट चा जन्म नकाशा आपल्याला राधिका मर्चंट चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये राधिका मर्चंट चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा राधिका मर्चंट जन्म आलेख\nराधिका मर्चंट साठी ज्योतिष अहवाल पहा -\nराधिका मर्चंट मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nराधिका मर्चंट शनि साडेसाती अहवाल\nराधिका मर्चंट दशा फल अहवाल\nराधिका मर्चंट पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00378.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/entertainment/body-guard-pushing-the-small-girl-during-promotion-bharat-movie-salman-khan-beat-body-guard-69210.html", "date_download": "2020-10-31T16:40:07Z", "digest": "sha1:EQFHMST524XHE2OGXYHR7JUT3EIMMXDR", "length": 17167, "nlines": 197, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "व्हिडीओ : 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात", "raw_content": "\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nव्हिडीओ : ‘भारत’च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात\nव्हिडीओ : 'भारत'च्या प्रमोशनदरम्यान सलमानची बॉडीगार्डच्या कानशिलात\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लाखो चाहते आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण त्याच्या घराजवळ, शूटींगच्या ठिकाणी तात्कळत उभे असतात.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचे लाखो चाहते आहे. त्याची एक झलक पाहण्यासाठी अनेक जण त्याच्या घराजवळ, शूटींगच्या ठिकाणी तात्कळत उभे असतात. आज (5 जून) ईदच्या मूर्हतावर सलमानचा ‘भारत’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान एका सुरक्षा रक्षक लहान मुलीला धक्का देत असताना सलमानने चक्क त्याच्या कानशिलात बजावली.\nबॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा ‘भारत’ चित्रप�� आज (5 जून) भारतासह जगभरात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून सलमानच्या चाहत्यांना उत्सुकता लागली होती.दरम्यान भारत चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान एक लहान मुलगी जवळच उभी होती. मात्र सलमानच्या चाहत्याची गर्दी वाढू लागल्याने सुरक्षा रक्षकाने चाहत्यांना धक्के मारुन बाहेर उभे राहण्यास सांगितले. त्यावेळी सुरक्षा रक्षकाच्या येथे उभ्या असलेल्या लहान मुलीलाही सुरक्षा रक्षकाने धक्काबुक्की केली. त्याचवेळी सलमानने हा सर्व प्रकार पाहिला. तो धावत सुरक्षा रक्षकाकडे आला आणि त्याने सुरक्षा रक्षकाच्या जोरात कानाखाली मारली. या सर्व प्रकार कुठे घडला याची अद्याप माहिती मिळू शकली नाही.\nसलमान या चित्रपटात वेगवेगळ्या लुकमध्ये दिसणार आहे. भारत चित्रपटात पहिल्यांदाच दिशा पटाणी आणि सलमान एकत्र काम करणार आहेत. सुपरस्टार सलमान खानचा भारत चित्रपट 70 देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर प्रदर्शित होत आहे. भारतात 4000 पेक्षा अधिक स्क्रीन आणि इतर देशात 1300 पेक्षा अधिक स्क्रीन्सवर चित्रपट प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकांनी दोन दिवस आधीच तिकीट बुकींग केले आहे.\n2014 साली रिलीज झालेल्या ‘ओड टू माय फादर’ या दक्षिण कोरियाई सिनेमाचा अधिकृत हिंदी व्हर्जन म्हणजे ‘भारत’ सिनेमा आहे. अतुल अग्निहोत्री यांच्या रील लाईफ प्रॉडक्शन आणि भूषण कुमार यांच्या टी सीरीजने एकत्रितपणे या सिनेमाची निर्मिती केली आहे. या चित्रपटात सलमान खान पहिल्यांदाच म्हाताऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे सलमानच्या या नव्या लूकबद्दल चाहत्यांमध्येही उत्सुकता आहे. ‘भारत’ची कथा काय आणि त्यातील सलमानची नेमकी भूमिका कोणती, याबद्दल प्रेक्षकांना फार उत्सुकता लागली आहे.\n‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या बालकलाकाराला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांत…\nBigg Boss | ‘बिग बॉस’कडून भेदभाव, रुबिना दिलैकचे गंभीर आरोप\nBigg Boss 14 | जान सानूच्या ‘भाषावादा’नंतर ‘बिग बॉस’च्या घरात…\nJaan Kumar Sanu Controversy | माझ्या मुलाने मराठी भाषेचा अपमान…\nएक बाप म्हणून माफी मागतो, आईने काय शिक्षण दिलं माहिती…\nJaan Kumar Sanu Controversy | महाराष्ट्राच्या भावना दुखावल्याप्रकरणी माफी, कलर्स…\nअशोक चव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्यांचा थेट संबंध नाही; राऊतांची…\nउर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठा���ंत शिवसैनिकांचं काय होणार\nआता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना…\nमहाविकासआघाडीतील तिन्ही पक्षातील नेत्यांना निधी दिला जातो, त्यात कोणतीही काटकसर…\nPHOTO: देशातील पहिल्या सी-प्लेनची गगन भरारी, वैशिष्ट्यं काय\nशरद पवारांचा सल्ला घेतला तर कुणाला पोटदुखी का होते\nFYJC | अकरावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून ऑनलाईन वर्ग\nकाँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधी देत नाही, अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप;…\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00379.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/02/1078/", "date_download": "2020-10-31T16:57:49Z", "digest": "sha1:TXSZ7JJDJHQELACJEZ7SHOLV5UOBF62N", "length": 45718, "nlines": 141, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "ऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणवा : ह��ामान बदलाचे रौद्र रूप – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणवा : हवामान बदलाचे रौद्र रूप\nऑस्ट्रेलियाच्या जंगलातील वणवा : हवामान बदलाचे रौद्र रूप\nप्रभाकर नानावटी - 9503334895\nगेल्या काही महिन्यांत जगाचे नंदनवन म्हणून समजलेल्या अमेरिकेच्या कॅलिफोर्निया या राज्यात, अ‍ॅमेझॉन नदीच्या खोर्‍यातील पर्जन्यवनांच्या प्रदेशात व ऑस्ट्रेलियातील अरण्य प्रदेशात लागोपाठ लागलेल्या भयंकर प्रमाणातील वणव्यांमुळे संपूर्ण जग हादरले. टीव्हीच्या पडद्यावर आगीच्या ज्वाळा बघत असताना वणव्याचे भयानक रौद्ररूप काय-काय करू शकते, याची कल्पना नक्कीच आली असावी. पर्यावरणाविषयी जागरूक असलेल्या कार्यकर्त्यांनी व त्यांच्या संघ-संस्थांनी वेळोवेळी दिलेल्या धोक्याच्या सूचनांचा अव्हेर केल्यामुळे हे घडत आहे, असे सर्वसामान्य प्रेक्षकांचे मत झालेले आहे. पर्यावरण व/वा हवामान बदल हे आता एखाद्या विशिष्ट प्रदेशाचा स्थानिक प्रश्न असा राहिलेले नसून संपूर्ण जगाच्या समोर तातडीने उत्तरं शोधण्यास प्रवृत्त करणारी समस्या असे स्वरूप त्याला प्राप्त झाले आहे, तरीसुद्धा जगभरातील राजकीय नेते अजूनही हवामान बदलासंबंधी एकत्रितपणे बसून चर्चा करण्यास किंवा सर्वानुमते आपणच ठरवलेल्या उपायांची अंमलबजावणी करण्यास, वा त्यासाठी कडक पावले उचलण्यास तयार नाहीत. अमेरिकेचे सर्वेसर्वा असलेले ट्रम्प महाशय तर, आपल्या देशातील अमेरिकन जीवनशैलीमुळे होत असलेल्या वाढत्या प्रमाणातील कार्बन उत्सर्जनाबद्दल खंत व्यक्त न करता जगातील इतर राष्ट्रांनाच त्यांच्या देशातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्याचे सल्ले देत असतात.\nवणवा म्हणजे जंगल, कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक अथवा अनैसर्गिक कारणांमुळे लागलेली अनियंत्रित आग. वणवा एकदा का पेटला की जंगल महिनाभर जळत राहू शकते. वणवा पेटण्याची नैसर्गिक; तसेच मानवनिर्मित अशी दोन्ही प्रकारची कारणं असू शकतात. आकाशातून पडणार्‍या विजेमुळे जंगलातील एखादे झाड पेट घेऊ शकते व ती आग पसरून संपूर्ण जंगलच जळून खाक करू शकते. उन्हाळ्यातील उष्णतेने जंगलातील झाडांखालची कोरडी पाने व गवत पेटल्यामुळे आग पसरू शकते. मोठी झाडे पडताना झालेल्या घर्षणामुळेसुद्धा आग प���रू शकते. गवत व पाने कुजताना तयार झालेल्या मिथेनसारख्या ज्वलनशील वायूमुळे वणवा पेटू शकतो.\nया व्यतिरिक्त वैयक्तिक हितासाठी पण जंगलात वणवे पेटविले जातात. जंगलमाफिया मुद्दाम आगी लावतात, असे म्हटले जाते. वणवा विझविल्यानंतर होरपळलेल्या झाडांचा लिलाव केला जातो. त्यातून माफियांची धन होते. याशिवाय वणव्यानंतर मोकळी होणारी वनजमीन हाही एक आडफायदा असतोच. ज्या जंगलात लोक आहेत आणि ज्याच्या बाजूला शेती आहे, त्या ठिकाणी हमखास वणव्याची परिस्थिती तयार होते. जंगलात फिरणारे विडी, सिगारेट, आगकाडीचे थोटूक न विझवता तसेच जळते ठेवून फेकतात. मध गोळा करणारे टेंभे घेऊन जातात आणि काम झाल्यावर तसेच फेकतात. तेंदूपत्ता चांगला यावा म्हणून आग लावली जाते. मोहफुले वेचताना जमिनीवर पडलेल्या पानांचा त्रास होतो म्हणून त्याला आग लावली जाते. गवत पेटवले तर नवीन गवत चांगले येईल, असा गैरसमज शेतकर्‍यांमध्ये आहे. त्याकरिता ते गवत पेटवून देतात. जंगलालगत शेती असेल तर तेथेही सुपीक पिकांसाठी जमीन साफ केली जाते. त्यासाठी लावलेली आग पसरत जाऊन जंगलापर्यंत पोचते आणि वणवा भडकतो. नैसर्गिकरित्या जंगलाला लागणार्‍या आगीचे प्रमाण केवळ 15 टक्के, तर मानवनिर्मित आगीचे प्रमाण 85 टक्के आहे.\nबहुतेक देशांत अरण्य प्रदेशाच्या रक्षणाची जबाबदारी वनखात्याकडे असते. ती यंत्रणा कुचकामी असल्यास वणव्याची तीव्रता अधिक जाणवते. उदाहरणार्थ, भारतातील एकाही राज्याकडे आग विझवणारी व नियंत्रणात आणणारी अद्ययावत यंत्रणा नाही.\nआगीचा इशारा देणारे वायरलेस सेन्सर्सचे जाळे उभारून कमी खर्चात आगीची माहिती मिळवली जाऊ शकते; पण आग लागू नये म्हणून पूर्वापार त्याच जाळरेषा आणि आग लागल्यानंतर विझवण्यासाठी झाडाच्या फांद्या याच पारंपरिक पद्धतीवर भारतीय वनखात्याची मदार आहे. वणवा लागू नये किंवा वणवा लागल्यानंतर पाहणी करण्यासाठी उंच मनोरे जंगलात तयार केले जातात; पण भारतातील किती जंगलांत ही उपलब्धता आहे आणि असेल तर ती भरवशाची आहे का, याबाबत शंकाच आहे. एक मात्र खरे की जंगलात एकदा वणवा पेटल्यानंतर त्याला आवर घालणे अशक्यप्राय ठरते. कुठलेही मानवी उपाय त्या ज्वाळांना व वेगाने पसरत जाणार्‍या वणव्याला थांबवू शकत नाहीत.\nहे वणवे दूर कुठेतरी अमेरिका, ब्राझील, ऑस्ट्रेलिया या ठिकाणी लागलेले आहेत; आपल्या देशात नाही���, म्हणून स्वस्थ बसता येत नाही. कारण आपल्या देशातही ठिकठिकाणी वणवे पेटत असून त्यांचे बातमीमूल्य ऑस्ट्रेलिया, ब्राझीलएवढे नसेलही; परंतु जीवित व वित्त हानीचे प्रमाण मात्र दुर्लक्षित करण्यासारखे नाही, असे म्हणता येईल.\nयासंबंधात फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडिया या संस्थेचे आकडे बोलके आहेत. देशात सन 2012 ते 1 मे 2016 या कालावधीत लागलेल्या वणव्यांची संख्या 1 लाख 02 हजार 527 एवढी होती. गेल्या पाच वर्षांतील 2012 हे साल सर्वाधिक वणव्यांचे होते. 2016 साल त्याची बरोबरी करीत असल्याचे फॉरेस्ट सर्व्हे ऑफ इंडियाची आकडेवारी सांगते. (10,636 – ओडिशा, 10,335 – मिझोरम, 9602 – आसाम, 9210- छत्तीसगढ, 7534 – महाराष्ट्र.) नोव्हेंबर 2018 ते फेब्रुवारी 2019 पर्यंतच्या या काळात ही संख्या 14,107 एवढी होती. यातील बहुतेक वणवे (सुमारे 37 टक्के) दक्षिणेतील आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, केरळ व तमिळनाडू या पाच राज्यांतले आहेत. वणवा पेटू नये यासाठी यंत्रणा उभारण्यासाठी निधीची तरतूद केलेली असली तरी बहुतेक वेळा ते खर्चही केले जात नाहीत वा वेळेवर ते उपलब्ध करून दिले जात नाहीत. वणवा ही राष्ट्रीय आपत्ती म्हणून मानली जात नाही.\nवणव्याची तीव्रता व त्याच्या वाढत्या प्रमाणाला आणि त्यांच्या वारवारंतेला पोषक वातावरण निर्माण होण्याला हवामान बदल कारणीभूत ठरत आहे, असे स्पष्ट मत ‘न्यू सायंटिस्ट’ या विज्ञानविषयक साप्ताहिकाने व्यक्त केले आहे. 1979 व 2013 सालच्या जगभरातील पेटलेल्या वणव्यांच्या अभ्यासावरून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या कालखंडात जास्त उष्णता, कमी प्रमाणातील आर्द्रता, कमी पाऊस व त्या आठवड्यातील वा महिन्यातील वार्‍याच्या वेगातील वाढ इत्यादीमुळे पेटलेले वणवे नेहमीच्या वणव्यांच्यापेक्षा जास्त काळ टिकले. या संबंधातील हवामान प्रारूपांवरून नेहमी आढळणार्‍या वातावरणातील चढ-उतारांपेक्षा हवामान बदलच या टोकाच्या परिस्थितीला कारणीभूत आहे, या निष्कर्षाप्रत तज्ज्ञ पोचले. या प्रारुपानुसार 20 सेल्सिअस एवढी उष्णतामानातील वाढ गृहित धरूनसुद्धा वणव्याची तीव्रता अधिक प्रमाणात होती, असे तज्ज्ञांचे मत होते. त्यामुळे जगातील सर्व राष्ट्रांनी प्रदूषण नियंत्रणासंबंधातील ‘पॅरिस करारा’ची तंतोतंत अंमलबजावणी करणे याला पर्याय नाही, असेच म्हणावे लागेल.\nत्यासाठी आपल्या चंगळवादी जीवनशैलीला वेळीच आवर घालणे अत्यंत गरजेची आहे.\n28 फेब्रुवारी रोजी विज्ञान दिवस साजरा करताना वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आपापल्या कुवतीनुसार आपण काय करू शकतो, याचा विचार करणे व त्याप्रमाणे प्रदूषण कमी करण्यासाठी वर्षभर कृती करणे हेच सर्वांकडून अपेक्षित आहे. तसे न केल्यास या मायभूमीचे वाळवंटीकरण होण्यास जास्त वेळ लागणार नाही.\n वणवा पेटवला जात आहे\nगतवर्षी धुमसणार्‍या ‘अ‍ॅमेझॉन’नंतर ऑस्ट्रेलियातील जंगलातील वणवा एक कालरुपी राक्षस म्हणून सृष्टीसमोर उभा ठाकला. लाखो झाडांची राखरांगोळी झाली, अनेकांची घरे उद्ध्वस्त झाली, कैक माणसे गेली, कोट्यवधी प्राण्यांचे जीव होरपळले. या प्रकोपाच्या विरोधात उभे राहण्यासाठी एक विकसित राष्ट्र असलेल्या ऑस्ट्रेलियाची प्रशासकीय व सरकारी यंत्रणा मात्र कमी पडली. जगभरात या घटनेची छायाचित्रे, व्हिडिओ ‘व्हायरल’ झाल्यानंतर प्रार्थना केली जाऊ लागली. अखेर परमेश्वराने सार्‍यांची हाक ऐकली आणि पाऊस पडला, अशी भावना व्यक्त करण्यात आली. आग विझली. जे या अग्निदिव्यातून बचावले, त्यांच्यावर उपचार सुरू झाले. पण, हा वणवा खरंच विझला का या वणव्यातील विकृत कृत्यांचे धगधगते निखारे पुन्हा पेट घेणार नाहीत, हे कशावरून या वणव्यातील विकृत कृत्यांचे धगधगते निखारे पुन्हा पेट घेणार नाहीत, हे कशावरून आज सातासमुद्रापार उठलेले हे आगीचे लोळ तुम्हा-आम्हाला होरपळून टाकणार नाहीत, याची खात्री आपण देऊ शकतो का आज सातासमुद्रापार उठलेले हे आगीचे लोळ तुम्हा-आम्हाला होरपळून टाकणार नाहीत, याची खात्री आपण देऊ शकतो का भविष्यात हे संकट पुन्हा ओढवले तर त्याला रोखण्याची तयारी आपण केली आहे का भविष्यात हे संकट पुन्हा ओढवले तर त्याला रोखण्याची तयारी आपण केली आहे का असे कित्येक प्रश्न त्या धुमसत्या निखार्‍यासोबत अनुत्तरितच राहतात.\nयाची सुरुवात म्हणजे, ऑस्ट्रेलियातील दहा हजार जंगली उंटांना गोळ्या घालण्याचे दिलेले आदेश. दक्षिण ऑस्ट्रेलियात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाल्याने येथील 10 हजार उंटांना शूटर्सद्वारे ठार करण्याचे निर्देशही देण्यात आले. आगीमुळे संपलेला पाणीसाठा आणि त्याच्या दुष्परिणामांमुळे हा दुर्दैवी निर्णय घेण्यात आला होता. वातानुकूलन यंत्रणेतून (एसी) पडणारे पाणी आता लोक रोजच्या कामासाठी वापरत आहेत. अनेक घरांमध्ये उंट पाण्याच्या शोधात घुसत ���हेत. एक उंट वर्षाकाठी एक टन मिथेन वायू उत्सर्जित करत असतो, तितकाच कार्बन डायऑक्साईडही. याचा अर्थ रस्त्यावर धावणार्‍या चार लाख गाड्यांचा अतिरिक्त भार यामुळे सहन करावा लागतो. मध्य ऑस्ट्रेलियात असे एकूण 12 लाख उंट आहेत. दर नऊ वर्षांनी ही संख्या दुप्पट होत असते. यावरून परिस्थिती किती भयानक होऊ शकते, याचा अंदाज येईल.\nआग विझल्यानंतरची परिस्थिती आणखी भयानक आहे. पाण्यासाठी वणवण सुरू आहे. जनावरांना चाराच उपलब्ध नाही. आगीतून वाचलेले जीव आता उपाशीपोटी मरत आहेत. आगीत भस्मसात झालेली गावे सोडून लोकांनी शहरात धाव घेतली आहे. 57 टक्के भूभाग हा दुष्काळग्रस्त घोषित झाला आहे. इवांस प्लेन येथील एका धरणात केवळ 37 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर वाढत्या उष्म्यामुळे दर आठवड्याला 1.1 टक्के पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. पावसाने आग विझवण्याऐवजी कुठलाच दिलासा दिला नाही. कांगारूंच्या नैसर्गिक वैभवसंपन्नतेची राखरांगोळी उघड्या डोळ्यांनी पाहण्याशिवाय दुसरा मार्ग उरलेला नाही.\nअ‍ॅमेझॉनची पर्जन्यवनं ः जगाची फुफ्फुसं\nअ‍ॅमेझॉनच्या वनांना जगाचं फुफ्फुस या नावाने ओळखलं जातं. जगभरातील एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या वनांच्या माध्यमातून तयार होतो. सर्वांत मोठं पर्जन्यवन असणारे अ‍ॅमेझॉनचे जंगलाचे एकूण क्षेत्रफळ 55 लाख चौरस फूट इतकं आहे.\nदक्षिण अमेरिकेतील 9 देशांमध्ये हे वनक्षेत्र पसरलेले आहे. अ‍ॅमेझॉन पर्जन्यवनाचा सर्वाधिक भाग हा ब्राझीलच्या भूप्रदेशावर आहे. त्याचबरोबरच हे अ‍ॅमेझॉनचे जंगल कोलंबिया, व्हेनेझुएला, बोलिविया, फ्रेंच गयाना, पेरु, गयाना, सुरीनेम आणि इक्वॅडोर या देशांमध्येही आहे. या जंगलांचा आकारामुळे त्यांची एक स्वतंत्र परिसंस्था अस्तित्वात असून पृथ्वीवरील ऑक्सिजन आणि इतर महत्त्वाच्या नैसर्गिक घटकांचा समतोल राखण्यासाठी हे वनक्षेत्र अत्यंत महत्त्वाचे आहे.\nअ‍ॅमेझॉन पर्जन्यवनांमध्ये वनस्पतींच्या 40 हजारांहून अधिक जाती आहेत. यामागील अनेक वृक्ष ही काही शे वर्षे जुनी आहेत. या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणावर प्राणीसंपत्तीही आहे. पक्ष्यांच्या 1 हजार 300 हून अधिक प्रजाती येथे असून त्यापैकी काही अत्यंत दुर्मिळ आहेत. अ‍ॅमेझॉन नदीच्या आजूबाजूला पसरलेल्या या जंगलांमध्ये चक्क तीन हजारांहून अधिक प्रकारचे प्रकारचे मासे आणि चारशेहून अधिक सस्तन प्राणी आढळून येतात. अ‍ॅमेझॉनच्या पर्जन्यवनामध्ये तब्बल 25 लाखांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या कीटकांचे वास्तव्य आहे. वेगवेगळ्या रंगाचे आणि प्रजातीचे विषारी बेडूक, विजेचा झटका देणारे इलेक्ट्रिक इल्स, भयंकर असे फ्लेश इटिंग पिरान्हा मासे, मांसाहार करणारे जॅग्वार असे अनेक वैविध्यपूर्ण पण हिंस्त्र प्राणीही या जंगलांमध्ये आढळतात. या जंगलामध्ये कीटकांबरोबरच हजारो विषारी साप आढळतात. जगातील सर्वांत मोठे आणि सर्वांत विषारी साप या प्रदेशात आहेत.\nअ‍ॅमेझॉन हे जगातील सर्वांत मोठे पर्जन्यवन म्हणजेच नैसर्गिक रेन फॉरेस्ट आहे. या जंगलांमध्ये वर्षातील 12 महिने पाऊस पडतो. ही जंगले इतकी घनदाट आहेत की येथे अनेक ठिकाणी सूर्यकिरणे जमीनीपर्यंत पोचत नाहीत. जगभरातील वनस्पतींपासून तयार होणार्‍या एकूण ऑक्सिजनपैकी 20 टक्के ऑक्सिजन या जंगलांच्या माध्यमातून निर्माण होतो. पृथ्वीवरील ऑक्सिजनचा नैसर्गिक समतोल कायम ठेवण्यासाठी या जंगलांचा मोलाचा वाटा आहे. मात्र आता या जंगलांच्या अस्तित्वालाच या भीषण वणव्यामुळे धोका निर्माण झाला आहे. जंगलामधील अनेक पक्षी आणि प्राणी जळून खाक झाल्याचे अनेक हृदयद्रावक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.\nअमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्याला वणवा हा काही नवीन विषय नाही. वर्षातील काही महिने याचे अस्तित्व जाणवते व काही दिवसांनंतर ते विसरलेही जाते. परंतु अलिकडे मात्र हे अस्तित्व फार काळ टिकू लागले आहे. 2000 नंतर पेटलेल्या वणव्यांमुळे फार मोठ्या प्रमाणात जीवित व वित्त हानी झाली. 2018 च्या वणव्याने 85 जणांचा बळी घेतला, 18 हजार इमारती जमीनदोस्त झाल्या. पॅराडाइज हे शहरचे शहर उद्ध्वस्त झाले. नंतरच्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारच्या आगीमुळे अतोनात नुकसान झाले.\nया अग्नितांडवाची कारणं शोधत असताना अरण्याचा तथाकथित विकास, नैसर्गिक वणव्यातून स्वच्छ न झालेले प्रदेश व हवामान बदल ही मुख्य कारणं आहेत. 1990 ते 2010 या काळात या प्रदेशात 11 लाख नवीन इमारती उभारल्या. जास्त रहिवाशांमुळे मूलभूत सुविधांवर ताण पडू लागला. नवीन वीजवाहिन्या टाकण्यात आल्या. 2019 सालचा वणवा या वाहिनीतील वीजप्रवाहामुळे पेटला व पसरला. एका अंदाजानुसार 95 टक्के वणवे हे मानवी दुर्लक्षामुळे पेटले व पुढील काळातही यात काही फरक पडणार नाही. तुलनेने कॅलिफोर्नियातील अरण्��ं फार घनदाट आहेत. एके काळी एकरी 50-70 झाडं असलेल्या ठिकाणी आता 400 झाडं आहेत. हवामान बदलामुळे येथील तापमानात 2 डिग्री सेल्सिअस वाढ झाल्यामुळे हे संकट त्यांच्यावर कोसळले आहे व ही तापमान वाढ येथील रहिवाशांच्या एअर कंडिशनर्स, हीटर्स, कार्स, आदी नित्योपयोगी सोयी-सुविधांमुळे झाली, असे तज्ज्ञांचे मत आहे.\n- फेब्रुवारी 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आ��. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोब��� जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nअंनिसच्या फटाकेमुक्त आनंदी दिवाळी या अभियानात सामील व्हा\nचहूकडे पाणीच पाणी… निसर्गाचे रौद्र रूप : महापूर\n- अतुल बाळकृष्ण सवाखंडे\nचक्रीवादळाचं विज्ञान आणि नियोजन\nनिसर्ग परिसंस्था रोग नियंत्रणासाठी मदतकारक\nलोणार सरोवर गुलाबी का झाले\n- राजपालसिंग आधारसिंग राजपूत\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/rabindranath-tagore-2/", "date_download": "2020-10-31T16:30:30Z", "digest": "sha1:4IZYUP7SWVRXCME45ROHJFXF3MIGIPXL", "length": 15143, "nlines": 98, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "रबिन्द्रनाथ टैगोर | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nज्यांना गुरुदेव असे ही संबोधले जाते, हे एक ब्राह्मो पंथीय, चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, बंगाली कवी,संगितकार होत. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात व २० व्या शतकाच्या प्रारंभी यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगितात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियाचे पहिले नोबेल विजेते होत.\nकोलकात्याच्या पिराली ब्राह्मण कुटुंबात जन्म झालेल्या रवीन्द्रनाथांनी प्रथम कविता वयाच्या ८व्या वर्षी लिहिली. वयाच्या १६व्या वर्षी त्यांनी भानुसिंह या टोपणनावाने बऱ्याचशा कविता लिहिल्या. शांतीनिकेतनाची उभारणी, विस्त���त व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती व रवीन्द्रसंगीताचे सृजन हेरवीन्द्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. रवीन्द्रनाथांनी रचलेली जन गण मन व आमार शोनार बांग्ला ह्यारचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश यांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचेजनकत्व असलेले रवीन्द्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत. पारंपारिक शिक्षण केवळ पोपटपंची शिकवते या विचारातून शांतिनिकेतनाचा क्रांतिकारक प्रयोग त्यांनी राबवला.\nकोलकात्याच्या जोराशंका ठा़कूर बाडी येथे रवींद्रनाथ टागोर (टोपणनावः रवि) यांचा जन्म झाला. वडील देवेन्द्रनाथटागोर(१८१७-१९०५) व आई शारदा देवी (१८३० – १८७५) यांच्या १४ अपत्यांमध्ये रवींद्रनाथ हे १३वे होत.११व्या वर्षी मुंज झाल्यावर रवींद्रनाथांनी वडीलांसोबत १४ फेब्रु. १८७३ रोजी भारतभ्रमणार्थ कलकत्ता सोडले.\nकारवार येथील सृष्टीसौन्दर्यामुळे रवींद्रनाथांना आपल्या पहिल्या नाटकाची प्रेरणा मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांचेजीवनही त्यांच्या साठी प्रेरणास्थान होते. छत्रपती शिवाजी महाराजांवर त्यांनी एक खंडकाव्यही रचले आहे. रविन्द्रनाथांचा नेताव क्रांतीकारक या रुपात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात थेट सहभाग नव्हता म्हणून व त्यांच्या संस्कृतीपिपासू वृत्त्तीमुळे त्यांच्यावरमहाराष्टात टीका झाली होती. रविन्द्रनाथांच्या व्यक्तीमत्वाने काही महाराष्ट्रीयही प्रभावित झाले होते. रवीन्द्रसाहित्य मुळबंगालीतून वाचण्याच्या इच्छेने पु.ल.देशपांडे यांनी बंगाली भाषा शिकली. मराठी व कानडी भाषेत लेखण केलेले व कानडीभाषेतील आधुनिक साहित्यातील सर्वश्रेष्ठ कवी व जन्माने महाराष्ट्रीय असलेल्या द.रा.बेन्द्रे यांच्या साहित्यावरही रविंद्रनाथांचाप्रभाव आहे.\nपारंपारिक हैदा कोरिवकाम शैलीतील बंगाली लिपीतील रवींद्रनाथांची आद्याक्षरे “र-ठ” रवींद्रनाथ स्वतःची हस्तलिखिते अनेकदाअशा कलेने सजवत असत.\nसंगीत,साहित्य, तत्वज्ञान, चित्रकला ,नृत्य,शिक्षण अशा बहुविध क्षेत्रात रविंद्रनाथांनी संचार केला. संख्या व दर्जा या दोन्ही कसोट्यांवर रविंद्रनाथांची निर्मिती उतरते.\nरविंद्रनाथाच्या बहुमुखी निर्मितीत कविता जरी प्रमुख असली तरी त्यांनी कादंब-,निबंध, लघुकथा, प्रवासवर्णने, नाटके अशाबहुविध साहित्याची निर्मिती केली.\nयमकयुक्तता, आशावाद व गेयता ही त्यांच्या कृतींची प्रमुख वैशिष्ट्ये. कवितेनंतररविंद्रनाथांची लघुकथा प्रमुख रचना मानली जाते.रविंद्रनाथ हे बंगाली भाषेतील आद्य लघुकथाकार. सामान्य माणसांचे जीवनहा त्यांच्या कथांचे कथाबीज आहे.\nगल्पगुच्छ'(कथागुच्छ) नावाचा रवींद्रनाथांचा ८४ लघुकथांचा ३ खंडी संग्रह प्रसिद्ध आहे. आजूबाजूचा परिसर,आधुनिक कल्पनाव बौद्धिक कूटप्रश्नांचा वेध घेण्याचा प्रयत्न टागोर यांतून करतात. ‘काबुलीवाला’ या सुप्रसिद्ध प्रथमपुरुषी कथेत दूरदेशीअसलेल्या आपल्या मुलीची आठवण कशी येत राहते हे अफगाण फळवाल्याच्या तोंडून टागोर सांगतात.\nचरखा-पंथी असे संबोधून त्यांनी तत्कालिन स्वदेशी चळवळीची खिल्ली उडवली होती. ब्रिटिश साम्राज्यवादापेक्षाही ‘सामाजिकअनारोग्य’ त्यांना मोठा शत्रु वाटत असे. स्वयंसहायता व सर्वसामान्यांचा बौद्धिक उद्धार आदींवर त्यांचा जास्त भर होता. आंधळ्या क्रांतीपेक्षा सावकाश होणा-या शैक्षणिक उत्क्रांतीवर त्यांचा जास्त विश्वास होता. या मतांमुळे रवींद्रनाथांना शारिरिकहल्ल्यांना सामोरे जावे लागले. १९१९ च्या जालियनवाला बाग हत्यांकाडाचा निषेध म्हणून त्यांनी ब्रिटिश सरकारची सर्वोच्चपदवी परत केली. टागोरांनी रचलेली ‘एकला चलो रे’ व ‘चित्त जेथा भयशून्य’ ह्या दोन कविता भारतीय स्वातंत्र्य संग्रामात प्रेरणागीते म्हणून वापरण्यात आल्या. महात्मा गांधींशी मतभेद असतानाही स्वतंत्र मतदारसंघाविषयी असलेला गांधी-आंबेडकर वादमिटवण्यात त्यांनी पुढाकार घेतला.\nरवींद्रनाथांचा प्रभाव दाखवणारे अनेक समारंभ जगभरात होत असतात. बंगालमध्ये त्यांच्या जोराशंका ठाकुर बाडी येथेपुण्यतिथीस मोठा उत्सव होतो. अमेरिकेतील इलिनॉय येथे त्यांच्या स्मृतीपीत्यर्थ वार्षिकोत्सव होतो. रवींद्रनाथांमुळे प्रभावितव्यक्तीमत्वांत अमर्त्य सेन, ऍन्द्रे गिडेल (फ्रान्स), यसुनारी कावाबाता (जपान) आदी नोबेल विजेते, याशिवाय सलमान रश्दी , पाब्ले नेरुदा यांचा समावेश आहे. रवींद्रनाथांचे साहित्य जगभरातील अनेक भाषांमध्ये अनुवादित झाले आहे.\nप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे , विख्यात भारतीय चित्रकार नंदलाल बोस यांच्या जडणघडणीवर रवींद्रनाथांचा प्रभाव आहे.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► म���ाठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nजंगले आणि अभयारण्ये श्री रथसप्तमी, सूर्यनारायणाची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/ramshej/", "date_download": "2020-10-31T16:20:32Z", "digest": "sha1:IYYVQI6KEF243EDIU5SDHB45QYB26GK2", "length": 18231, "nlines": 101, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "रामशेज | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nनाशिक जिल्हा इतिहास आणि धार्मिक दृष्टीने अतिशय प्रसिद्ध जिल्हा आहे. मुंबई-दिल्ली या रेल्वे मार्गावर नाशिक आहे. तसे मुंबई – आग्रा हा राष्ट्रीय महामार्ग क्र.३ नाशिक मधून जातो. पुणे, धुळे तसेच इतरही अनेक शहरांशी नाशिक गाडीमार्गे जोडलेले आहे.\nमहाराष्ट्रातील जिल्ह्यामधील सर्वात जास्त डोंगरी किल्ले असलेला जिल्हा म्हणजे नाशिक होय. नाशिक जिल्ह्याच्या वायव्येला पेठ हा तालुका आहे. नाशिक मधून पेठ कडे जाणार्‍या मार्गावर नाशिकपासून ११ किलोमीटर अंतरावर आशेवाडी नावाचे गाव आहे. हे आशेवाडी गाव रामसेन या प्रसिद्ध किल्ल्याच्या दक्षिणेकडील पायथ्याला वसले आहे.\nआशेवाडी पर्यंत खाजगी वाहनानी अथवा इतर वाहनांनीही पोहोचता येते. आशेवाडीतून कातळमाथा उंचावणारा रामसेजचा किल्ला दिसतो. या कातळमाथ्याला डावीकडे ठेवून वळसा मारल्यावर पूर्वेकडून गडाच्या माथ्यावर जाणारी पायवाट आहे.\nमराठे आणि मोगल यांच्यातील संघर्षाचा रामसेज साक्षीदार आहे. या संघर्षामधील अनेक घटना आजही आपल्याला रोमांचित करतात. नाशिक परिसर मोगलांच्या ताब्यात होता. रामसेजचा किल्ला मात्र छत्रपती शिवाजीराजांनी जिंकून घेतलेला होता.\nमोगल बादशहा औरंगजेबाने प्रचंड सैन्यानिशी स्वराज्यावर हल्ला करण्यासाठी महाराष्ट्रात पाऊल टाकले. आपल्या युद्धाची सुरवात विजयाने व्हावी म्हणून औरंगजेबाने रामसेजचा किल्ला जिंकून घेण्यासाठी जवळ जवळ ४० हजारांची फौज रवाना केली. या मोहीमेचे नेतृत्व सोपवले होते ते फिरोजजंग या सेनापतीवर. शहाबुद्दीन गाजीउद्दीन फिरोजजंग हा प्रचंड दारुगोळा आणि तोफखाना घेवून आला त्याच्या सोबत कासीमखान, पीरगुलाम, रामसिंग बु��देला, दजियाचा राजा राव बुंदेला अशी मातब्बर मंडळी ही होती.\nरामसेजला वेढा पडणार अशी कुणकुण लागताच छत्रपती संभाजी महाराजांनी साल्हेरच्या किल्लेदाराला रामसेजला नेमले आणि रामसेजच्या किल्लेदाराला साल्हेरला पाठवून दिले. रामसेजचा किल्लेदार म्हणून जो आला त्याचे नाव दुर्देवाने आज तरी ज्ञात नाही. या किल्लेदाराने मोगली सैन्याची व त्याच्या रणधुरंदर सेनानीची तमा न बाळगता कडवी झुंज देण्याची तयारी केली.\nमोगली सैन्याने आल्या आल्या रामसेजवर मोठा प्रखर हल्ला चढवला. गडावर सहाशे ते सातशे सैन्याची शिबंदी होती. मोगली सैन्य गडाला भिडताच वरच्या शिबंदीने वरुन दगडांचा मोठा वर्षाव केला. या प्रचंड वर्षावामुळे मोगलांना गडाला भिडताच येईना. मोठी हानी सोलून ते सैन्य माघारी फिरले आणि गडाला वेढा घालून बसले.\nफिरोजजंगने गडाला मोर्चे लावले, सुरुंग लावले, अचानक हल्ले वरुन बघितले. वेढा आवळून बघितले तरीही रामसेजवर काहीही परिणाम झाला नाही. अखेर त्याने जंगलातील झाडे कापून त्याच्या लाकडांपासून एक उंच दमदमा बांधला. या प्रचंड दमदम्यावर तोफा चढवल्या गोळाबारी करणारी पाचशे माणसे या दमदम्यावरुन गोळाबारी करीत होती तरीही रामसेजने त्यांना भीक घातली नाही.\nकिल्ल्यावरील तोफ गोळे संपल्यावर किल्लेदाराने गुरांच्या कातडय़ामध्ये दारु भरुन ती तोफे मधून उडवण्याची शक्कल काढली. त्यामुळे पेटत्या कातडय़ाचे तुकडे मोगली छावणीवर पडू लागले त्यामुळे लागणार्‍या आगीने मोगलांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान होवू लागले. रामसेजच्या वेढय़ाचा बिमोड करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी रुपाजी भोसले आणि मानाजी मोरे या सरदारांना पाठवले.\nमोगलांची व मराठय़ांची गाठ गणेशगावाजवळ पडली मोगलांना सपाटून मार खावा लागला. मोगलांनी मार खाल्लेला बघून गडावरच्या शिबंदीचा उत्साह अजूनही वाढला. मात्र निराश झालेल्या औरंगजेबाने बहादूरखान कोकलताश याला रामसेजला पाठवले. त्यामुळे चिडून फिरोजजंग जुन्नरकडे निघून गेला पण जाताना तो प्रचंड लाकडी दमदमामात्र त्याने पेटवून दिला. मोगलांची होळी पाहून गडावरील मावळ्यांची मात्र करमणूक झाली.\nबहादूरखान कोकलताश याने आपल्या पराक्रमाची शर्थ केली पण मराठय़ांच्या दगडांच्या वर्षावाने त्याची शर्थ मात्र व्यर्थ ठरवली. सर्व उपाय थकले. अखेर गडावरच्या मराठय़ांना फसव���ण्याची युक्ती लढवण्यात आली. गडावर एकाबाजूने जोरदार हल्ला चढवायचा म्हणून नौबती, नगारे वाजू लागले सैन्याची बाजारबुणग्यांची धावपळ सुरु झाली. त्यामुळे गडावरील सर्व सैन्य त्याबाजूला गोळा झाले. त्याच वेळी मागच्या बाजूने निवडक अशा मोगली सैन्याने गुपचूप किल्ल्याच्या आत प्रवेश करुन दरवाजा उघडायचा असे ठरवले होते.\nया मोगली काव्याची किल्लेदाराला चांगलीच कल्पना होती. किल्लेदाराने या गुप्त मार्गावर लोक ठेवले आणि मुख्य हल्ल्याच्या बाजूला हल्ल्याचा मोठा गोंधळ उडवला.\nइकडे मागच्या बाजूने दोनशे मोगल दोराच्या सहाय्याने कडा चढत होते. त्यातील पहीली दोन डोकी जशी कडय़ावर उगवली तशी दबा धरुन बसलेल्या मराठय़ांनी त्यांच्या डोक्यावर जोरदार तडाख दिला. हा तडाखा एवढा जोरदार होता की त्याने त्याचे डोळेच बाहेर पडले. ते खाली फेकले गेले त्याबरोबरोबर त्या दोराने वर चढणारे खालचे सैनिकही खाली पडले आणि बहादूरखानाची बहादूरी त्याच्याच अंगलट आली.\nगडावरची माणसे माणसे नसून भुते आहेत त्यांना शरण आणण्यासाठी भुतांच्या मांत्रिकाची मदत घेण्याचे ठरले. मोगलांच्या सैन्यातील एक मोतदार मांत्रिक होता. त्याने ही जबाबदारी स्वीकारली. त्याने नव्वद तोळे वजनाच्या सोन्याचा एक नाग बनवला. त्या नागावर मंत्रांचा प्रभाव टाकला. हा नाग पाहताच सर्व मराठे गप पडतील असे त्याने सांगितले. मुहुर्त पाहून गडावर चढाई करण्याचे ठरवले. मांत्रिकाने नाग हातात धरला. तो पुढे करुन तो किल्ला चढू लागला. त्यामागून मोगल सैन्य निघाले. गडावरच्या मराठय़ांना काय चालले आहे ते काही समजेना. त्यामुळे ते तटावर येवून कुतहुलाने खाली बघू लागले.\nमराठे गप बसून बघतायेत हे पाहून मांत्रिकाला चेव चढला. त्याने हा नागाचाच प्रताप आहे असे मोगली सैन्याला सांगितले. सर्वजण गड चढू लागले. मांत्रिक जसा नजरेच्या टप्प्यात आला तसा त्याच्या हातातला तो नाग मराठय़ांना दिसला. एव्हाना मोगली सैन्य दगडाच्या मार्‍यात आलेच होते. गडावरून सणसणत आलेला दगड मांत्रिकाच्या छाताडात बसल्याबरोबर नाग उडून पडला आणि तोही कोलमडून पडला. दगडांच्या प्रचंड वर्षावाने धूळधाण उडालेली मोगलांची सेना कशीबशी जीव वाचवून छावणीत परतली. बहादूरखानाने पुन्हा काही भुतांचे नाव काढले नाही. रामसेजचा किल्ला या किल्लेदाराने तब्बल साडेपाच वर्ष लढवला. त्यानंतर अशक्य झाल्यामुळे त्याने तो सोडला तेव्हाच तो मोगलांना मिळाला.\nअशा या पराक्रमी रामसेजचा विस्तारही फार मोठा नाही. गडावर पाण्याची टाक्याही भरपूर आहेत. मात्र पिण्यायोग्य पाणी कमी आहे. गडावर वाडय़ाचे जोते तसेच इतरही गडपणाच्या खाणाखूणा पहायला मिळतात. गडावरून गंजकरांग, वाघेरा, देहेर तसेच सातमाळा रांगही दृष्टीस पडते.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nभोरगिरी रामगड आणि सदानंदगड\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%86%E0%A4%B9_%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8", "date_download": "2020-10-31T17:43:07Z", "digest": "sha1:PT2QHEJHJGL2W6UFYNVVCRGBRYTACYZR", "length": 4514, "nlines": 75, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिआह पूल्टन - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nऑस्ट्रेलिया संघ - २००९ महिला क्रिकेट विश्वचषक\n१ रोल्टन (ना) • २ ब्लॅकवेल (उना) • ३ अँड्रुझ • ४ कॅमेरॉन • ५ कोलमन (य) • ६ एब्सारी • ७ फॅरेल • ८ फील्ड्स (य) • ९ किमिन्स • १० निच्के • ११ ऑस्बोर्न • १२ पेरी • १३ पूल्टन • १४ सॅम्प्सन • १५ स्थळेकर\nऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जुलै २०१७ रोजी २२:०३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/maharashtra/51630-crore-32-factories-state-356918", "date_download": "2020-10-31T17:25:00Z", "digest": "sha1:PLCRGOIWKMSCAQM2V225PGY6BCLHCZDL", "length": 23628, "nlines": 309, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यातील 32 कारखान्यांना 516.30 कोटींची शासनहमी ! कारखानानिहाय 'अशी' आ��े रक्कम - 516.30 crore to 32 factories in the state | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nराज्यातील 32 कारखान्यांना 516.30 कोटींची शासनहमी कारखानानिहाय 'अशी' आहे रक्कम\nसहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना, नगर (18.22 कोटी), कुकडी साखर कारखाना, पिंपळगाव, नगर (18 कोटी), श्री वृद्धेश्‍वर साखर कारखाना, पाथर्डी (10.87 कोटी), डॉ. वि. वि. पाटील साखर कारखाना, प्रवरानगर (23.84 कोटी), सुंदरराव सोळुंके साखर कारखाना, बीड (19.62 कोटी), श्री रेणुकादेवी शरद साखर कारखाना, पैठण (4.75 कोटी), वैद्यनाथ साखर कारखाना, परळी (16.56 कोटी), जय भवानी साखर कारखाना, गेवराई (9.72 कोटी), मोहनराव शिंदे साखर कारखाना, सांगली (18.26 कोटी), कुंभी- कासारी साखर कारखाना, कोल्हापूर (26.30 कोटी), किसन अहिर साखर कारखाना, वाळवा (18.13 कोटी), भाऊराव चव्हाण साखर कारखाना, नांदेड (15.81 कोटी), भाऊराव सहकारी साखर कारखाना, हिंगोली (8.51 कोटी), टोकाई साखर कारखाना, हिंगोली (5.39 कोटी), विघ्नहर साखर कारखाना, पुणे (24 कोटी), रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखाना, शिरुर, पुणे (20.27 कोटी), श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानी नगर, पुणे (28.42 कोटी), निराभिमा साखर कारखाना, इंदापूर, पुणे (15.40 कोटी), राजगड साखर कारखाना, भोर, पुणे (10 कोटी), किसनवीर खंडाळा साखर कारखाना, सातारा (18.98 कोटी), श्री विठ्ठल साई साखर कारखाना मुरुम, उमरगा (10.85 कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, उस्मानाबाद (22.08 कोटी), श्री विठ्ठल साखर कारखाना, गुरसाळे, पंढरपूर (30.96 कोटी), श्री संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा (10.58 कोटी), श्री संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा (10.58 कोटी), सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, अकलूज (33.24 कोटी), श्री रामेश्‍वर साखर कारखाना, जालना (9.33 कोटी), अंबेजोगाई साखर कारखाना, बीड (9.72 कोटी), श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना, औसा, लातूर (7 कोटी), संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, माढा (5.15 कोटी), भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ (20.22 कोटी) आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर (14.52 कोटी).\nसोलापूर : राज्य सरकारने राज्यातील 32 साखर कारखान्यांना 516.30 कोटी रुपयांची शासनहमी दिली आहे. या कारखान्यांनी शासन हमीची रक्कम 30 सप्टेंबर 2021 पर्यंत परतफेड करावी असे शासनाने शुक्रवारी (ता. 9) स्पष्ट केले.\nशासन हमी दिलेल्या साखर कारखान्यांकडून दर सहा महिन्याला संबंधित कर्जाची रक्कम वसूल केली जाणार आहे. तर दुसरीकडे या कारखान्य��ंनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी वेळेत द्यावी, म्हणून त्यांच्याकडून साखर आयुक्तांनी हमीपत्र हमीपत्र घ्यावे. त्यावर आयुक्तालयाने देखरेख ठेवावी, असेही सरकारने शासन निर्णयात नमूद केले आहे.\nशासनाच्या परिपत्रकातील ठळक बाबी...\nशासनहमीअंतर्गत 32 कारखान्यांना ठरवून दिलेली रक्कम; कारखान्यांना कर्जाच्या परतफेडीचे वेळापत्रक करारपत्रात करावे लागणार नमूद\nशासनहमी दिलेल्या कारखान्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संपूर्ण उसाचे गाळप होईपर्यंत कारखाना सुरू ठेवणे बंधनकारक असणार आहे\nशासनाने हमी दिलेल्या कारखान्यांना शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय अन्य प्रयोजनासाठी कोणतेही कर्ज उभारता येणार नाही\nसंबंधित साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची सामूहिक हमी ठरावाद्वारे घेण्यात यावी बॅंकेच्या कर्ज मंजुरी पत्रातील सर्व अटी व शर्ती कारखान्यांना बंधनकारक राहतील\nधनकोकडील कर्जाच्या परतफेडीस विलंब झाल्यास त्याकरिता आकारलेल्या दंडनिय तथा इतर कोणत्याही देय रकमेसाठी शासनाची हमी लागू असणार नाही\nशासनहमीवरील कर्जाची रक्कम व्याजासह परतफेड करण्यासाठी प्रतिक्विंटल साखर विक्रीवर अडीचशे रुपये टॅगिंग करून कारखान्यांकडून रक्कम वसूल केली जाईल\nसाखर कारखान्यांनी ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना एफआरपीची रक्कम वेळेत द्यावी, या कारखान्यांकडून साखर आयुक्तांनी हमीपत्र घ्यावे\nहमी शुल्काचा भरणा दर सहा महिन्यांनी करावा, प्रत्येक वित्तीय वर्षाच्या 31 मार्च अथवा 30 सप्टेंबर रोजी अदत्त असलेल्या कर्जावर देय असलेल्या हमी शुल्काचा भरणा 1 एप्रिल किंवा 1 ऑक्‍टोबर रोजी करणे कारखान्यांना बंधनकारक\nदेय हमी शुल्क शासन तिजोरीत भरणा करण्यास संबंधित साखर कारखान्यांकडून कसूर झाल्यास, थकीत रकमेवर पहिल्या तीन महिन्यांसाठी 16 टक्के तर त्या पुढील कालावधीसाठी 24 टक्के व्याज आकारले जाईल\nसहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना, नगर (18.22 कोटी), कुकडी साखर कारखाना, पिंपळगाव, नगर (18 कोटी), श्री वृद्धेश्‍वर साखर कारखाना, पाथर्डी (10.87 कोटी), डॉ. वि. वि. पाटील साखर कारखाना, प्रवरानगर (23.84 कोटी), सुंदरराव सोळुंके साखर कारखाना, बीड (19.62 कोटी), श्री रेणुकादेवी शरद साखर कारखाना, पैठण (4.75 कोटी), वैद्यनाथ साखर कारखाना, परळी (16.56 कोटी), जय भवानी साखर कारखाना, गेवराई (9.72 कोटी), मोहनराव शिंदे साखर कारखाना, सांगली (18.26 कोटी), कुंभी- कासारी साखर कारखाना, कोल्हापूर (26.30 कोटी), किसन अहिर साखर कारखाना, वाळवा (18.13 कोटी), भाऊराव चव्हाण साखर कारखाना, नांदेड (15.81 कोटी), भाऊराव सहकारी साखर कारखाना, हिंगोली (8.51 कोटी), टोकाई साखर कारखाना, हिंगोली (5.39 कोटी), विघ्नहर साखर कारखाना, पुणे (24 कोटी), रावसाहेब पवार घोडगंगा साखर कारखाना, शिरुर, पुणे (20.27 कोटी), श्री छत्रपती सहकारी साखर कारखाना, भवानी नगर, पुणे (28.42 कोटी), निराभिमा साखर कारखाना, इंदापूर, पुणे (15.40 कोटी), राजगड साखर कारखाना, भोर, पुणे (10 कोटी), किसनवीर खंडाळा साखर कारखाना, सातारा (18.98 कोटी), श्री विठ्ठल साई साखर कारखाना मुरुम, उमरगा (10.85 कोटी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर साखर कारखाना, केशेगाव, उस्मानाबाद (22.08 कोटी), श्री विठ्ठल साखर कारखाना, गुरसाळे, पंढरपूर (30.96 कोटी), श्री संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा (10.58 कोटी), श्री संत दामाजी साखर कारखाना, मंगळवेढा (10.58 कोटी), सहकारमहर्षी शंकरराव मोहिते पाटील साखर कारखाना, अकलूज (33.24 कोटी), श्री रामेश्‍वर साखर कारखाना, जालना (9.33 कोटी), अंबेजोगाई साखर कारखाना, बीड (9.72 कोटी), श्री संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखाना, औसा, लातूर (7 कोटी), संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना, माढा (5.15 कोटी), भीमा सहकारी साखर कारखाना, मोहोळ (20.22 कोटी) आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना, पंढरपूर (14.52 कोटी).\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nश्रीरामपूर भाजपमध्ये बंडाळी, सव्वादोनशे बूथप्रमुखांनी दिले राजीनामे\nश्रीरामपूर ः उत्तर जिल्हा भाजपाच्या कार्यकारणीने केलेल्या नुतन पदाधिकारी निवडीचा निषेध करत मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र...\nप्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा\nलातूर : अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात...\n\"सेनेची वागणूक वेदना देणारी ; नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच\"\nरत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nनळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तरुणाचा अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nवणी (जि. यवतमाळ) : आपल्या घराशेजारीच असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) उघडकीस आली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/active-survey-corona-baramati-344915", "date_download": "2020-10-31T17:21:10Z", "digest": "sha1:B3FSMDJE3YMS2YFNCJFYUMLXIHSUTZ7T", "length": 15300, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारामतीत कोरोनासाठी अॅक्टिव्ह सर्व्हे ; तीन गावांच्या सीमा करण्यात येणार सील - Active Survey for Corona in Baramati | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारामतीत कोरोनासाठी अॅक्टिव्ह सर्व्हे ; तीन गावांच्या सीमा करण्यात येणार सील\nमाळेगाव, पणदरे, गुनवडीत सोमवारी होणार ८१०० कुटुंबांची तपासणी\nबारामती (पुणे) : बारामती तालुक्यात कोरोनाचा वाढता फैलाव रोखण्याच्या उद्देशाने काही गावात अॅक्टिव्ह सर्व्हे करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. माळेगाव, पणदरे व गुनवडी या तीन गावात येत्या सोमवारी (ता. 11) ही मोहीम राबविली जाणार असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांनी दिली.\nपुणेकरांनी काळजी घेण्याचे महापालिकेचे आवाहन; रोजच्या तपासणीत 28 टक्के कोरोनाबाधित\nया मोहिमेसाठी तीनही गावांच्या सीमा सोमवारी सील करण्यात येणार आहेत. गावात कोणाला येता येणार नाही किंवा तपासणी पूर्ण होईपर्यंत कोणाला गावाच्या बाहेर जाता येणार नाही. या मोहिमेसाठी उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी राहुल काळभोर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे व उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nया मोहिमेत माळेगावमधील पाच हजार, पणदरे येथील 1700, तर गुनवडीतील 1400 कुटुंबांतील प्रत्येकाची ऑक्सिजन लेव्हल व थर्मल स्कॅनर तपासणी होणार आहे. या तपासणीमध्ये आढळणाऱ्या संशयित रुग्णांची लगेचच रॅपिड अँटीजेन टेस्ट केली जाणार आहे. या तीनही ठिकाणी सोमवारपुरते तात्पुरते कोविड केअर सेंटरही उभारले जाणार आहे. सकाळी सात ते बारा या वेळेत हा सर्व्हे होईल. त्यासाठी माळेगावसाठी 92, पणदरे गावासाठी 27, तर गुनवडीसाठी 25 पथके तयार केली आहेत. या पथकात दोन सरकारी कर्मचारी व एक स्वयंसेवक, असे तीन जण असतील. प्रत्येक पथकाकडे 50 कुटुंबांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबारामती शहरात तपासणी सुरू\nबारामतीतही अशा तपासण्यांना प्रारंभ झाला आहे. नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपनगराध्यक्षा तरन्नूम सय्यद, गटनेते सचिन सातव, ज्येष्ठ नगरसेवक किरण गुजर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम सुरु झाली आहे. प्रभाग दहामध्ये नगरसेवक सूरज सातव, गणेश सोनवणे, संतोष जगताप यांच्यासह अमोल गोफणे, रियाज काझी आदींनी ऑक्सिजन लेव्हल व थर्मल तापमान घेण्यास प्रारंभ केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nकुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावर कार व छोटी मालवाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर धडक; चार जखमी\nकुर्डुवाडी (सोलापूर) : कार आणि छोटी माल वाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (...\nपक्ष पाठिंब्यासाठी सरसावले शिक्षक\nकोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, शिक्षकांनी आपली उमेदवारी...\nकारखाने उस्मानाबादमध्ये; वर्चस्व पश्चिम महाराष्ट्राचे\nउस्मानाबाद : जिल्ह्यामधील साखर कारखाने वाढले असून, ते आता पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांच्या ताब्यात गेले आहेत. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रही...\nमेडिकल कॉलेजच्या इमारतीचे हस्तांतरण रखडले; साता-यातील प्रवेशप्रक्रिया लांबणीवर\nसातारा : मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटलेला असला आणि जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात मिळालेली असूनही या जागेवरील पाटबंधारे विभागाची...\nनगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीपासून\nशिर्डी ः नगर-कोपरगाव राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र, राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/yoga-camp-next-sunday-baramati-309632", "date_download": "2020-10-31T16:46:57Z", "digest": "sha1:EZ7BONMDCOUAVU3T3LJBNSJIX5KAJ64K", "length": 14291, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारामतीकरांना योग विद्या शिकण्याची संधी... - Yoga camp next Sunday in Baramati | Pune Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारामतीकरांना योग विद्या शिकण्याची संधी...\nजागतिक योगदिनाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (ता. 21) बारामतीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nबारामती (पुणे) : जागतिक योगदिनाचे औचित्य साधून सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशन यांच्या वतीने रविवारी (ता. 21) बारामतीत योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.\nग्रामपंचायतींकडील थकबाकी मुद्रांकमुळे वसूल\nयोगदिनानिमित्त दरवर्षी सकाळ माध्यम समूह व जीवनविद्या योग आयुर्वेद फाउंडेशनच्या वतीने बारामतीत योग शिबिराचे आयोजन केले जाते. यंदाही ही परंपरा शासकीय नियमांचे पालन करून कायम ठेवली जाणार आहे. या योग शिबिरात निवडक 50 व्यक्तींनाच सहभागी करुन घेतले जाणार आहे. शारिरीक अंतर व सर्व नियम पाळून निवडक मान्यवरांच्या उपस्थितीत हे शिबिर होणार आहे. बारामती शहरातील भिगवण र���्त्यावरील चिराग गार्डन येथे येत्या रविवारी सकाळी सहा वाजता हे शिबिर होईल. बारामती येथील मंगल लॅबचे डॉ. पंकज गांधी हे या शिबिराचे प्रायोजक आहेत.\nपुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nया शिबिरात योगाचार्य डॉ. नीलेश महाजन हे मार्गदर्शन करणार आहेत. ते गेली बारा वर्षे बारामती पंचक्रोशीमध्ये योगासनांचे मार्गदर्शन करीत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावरही त्यांनी योगासनांचे मार्गदर्शन केले आहे. आजवर 30 हजार जणांना त्यांनी योगासनांचे प्रशिक्षण दिले आहे.\nघाबरू नका, तुमच्यासाठी येथे नोकरी उपलब्ध आहे..\nऑनलाईन सहभागी होण्याची संधी\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना योग शिबिरात सहभागी होता येणार नसल्याने ऑनलाईन सहभागी होण्याची संधी डॉ. नीलेश महाजन यांनी उपलब्ध करुन दिली आहे. प्रथम येणा-यास प्राधान्य, या तत्त्वावर यात ऑनलाईन सहभागी होता येईल. त्यासाठी 96658 23103 या क्रमांकावर स्वतःचे नाव व्हॉटसअॅप केल्यानंतर त्याबाबतची लिंक मिळेल. या लिंकवर क्लिक करून या शिबिरात सहभागी होता येईल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nकुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावर कार व छोटी मालवाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर धडक; चार जखमी\nकुर्डुवाडी (सोलापूर) : कार आणि छोटी माल वाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (...\nपक्ष पाठिंब्यासाठी सरसावले शिक्षक\nकोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, शिक्षकांनी आपली उमेदवारी...\nकारखाने उस्मानाबादमध्ये; वर्चस्व पश्चिम महाराष्ट्राचे\nउस्मानाबाद : जिल्ह्यामधील साखर कारखाने वाढले असून, ते आता पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांच्या ताब्यात गेले आहेत. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रही...\nमेडिकल कॉलेजच्या इमारतीचे हस्तांतरण रखडले; साता-यातील प्रवेशप्रक्रिया लांबणीवर\nसातारा : मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटलेला असला आणि ज��गा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात मिळालेली असूनही या जागेवरील पाटबंधारे विभागाची...\nनगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीपासून\nशिर्डी ः नगर-कोपरगाव राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र, राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00380.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/06/496/", "date_download": "2020-10-31T16:06:18Z", "digest": "sha1:6L4YTDIYHXY3MTGAWNJ6DEKANQG6Y7CA", "length": 34259, "nlines": 174, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "शिक्षण क्षेत्रापुढील कोरोनाची आव्हाने – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nशिक्षण क्षेत्रापुढील कोरोनाची आव्हाने\nशिक्षण क्षेत्रापुढील कोरोनाची आव्हाने\nअनिल चव्हाण - 9422855151\nकोरोनाने शिक्षण क्षेत्रापुढे अभूतपूर्व आव्हान उभे केले आहे.\nजूनपासून नवीन वर्ष सुरू होते. त्यापूर्वी एप्रिलमध्ये विद्यार्थ्यांचे निकाल तयार केले जातात. ते दिल्यानंतर मे महिन्याची सुट्टी सुरू होते. यावर्षी अजून निकाल तयार नाहीत. दहावी, बारावीचे पेपर तपासायचे राहिलेत. ही कामे लवकरात लवकर संपवून शाळा सुरू होतील, तेव्हा नवीच आव्हाने वाट पाहणार आहेत.\nकोरोनावर लस मिळेपर्यंत, तीन फुटांचे शारीरिक अंतर ठेवणे, मास्क आणि हात वारंवार साबणाने धुणे हे नियम आहेतच. हे नियम पाळायचे तर पुरेसे बेसीन बसवावे लागतील. तीन फूट अंतर ठेवून मुलांना बसण्यासाठी, पुरेसे बेंच आणि मोठ्या वर्ग खोल्या लागतील.\nदूरच्या शाळेत शिकणारे विद्यार्थी बस, रिक्षा किंवा व्हॅनने शाळेत जातात. तीन फूट शारीरिक अंतर राखायचे तर आजच्या चार ते पाचपट वाहतुकीची व्यवस्था करावी लागेल. त्याशिवाय पुरेसे विद्यार्थी मिळवणे, अभ्यासक्रम वेळेवर सुरू करणे, या नेहमीच्या समस्या आहेत.\nशिक्षक भरती बंद असल्याने काही शाळांतून काही विषयांना तज्ज्ञ शिक्षक नाहीत. शारीरिक शि��्षणाचे शिक्षक भूगोलाचे, तर भाषेचे शिक्षक गणिताचे अध्यापन करत आहेत. अशा अनेक समस्यांवर उपाय शोधावे लागणार आहेत.\nया समस्यांवर म्हटले तर सोपा उपाय आहे. तो म्हणजे परिसरातील शाळांमध्ये प्रवेश घेणे. मुले चालत शाळेत आली पाहिजेत. वाहतुकीचा मोठा प्रश्न यामुळे मिटेल.\nशहराच्या एका भागात कोरोनाबाधित रुग्ण सापडला, तर तो भाग सील करावा लागतो. शाळा परिसरात असेल, तर फारसा प्रश्न येणार नाही. पण शहराच्या विविध भागातून विद्यार्थी येत असतील, तर एखादा भाग सील करून भागणार नाही. एका भागातले विद्यार्थी जितक्या शाळात आहेत, त्या शाळा आणि त्या प्रत्येक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा परिसर म्हणजे सर्व शहरच सील करावे लागेल.\nम्हणून परिसरातील शाळेत प्रवेश घेणे याला पर्याय नाही.\nपरिसरातील शाळेत प्रवेश घेण्यामध्ये खूप अडचणी आहेत. सर्व शाळांचा दर्जा समान समजला जात नाही, राज्य आणि केंद्र शाळांचा अभ्यासक्रम भिन्न आहे. सर्व शाळांत सोयी समान नाहीत. ऐच्छिक विषयात भिन्नता आहे.\nमातृभाषा, इंग्रजी आणि सेमीइंग्लिश अशी भिन्न आहेत. आपल्या मुलाचे भविष्य घडवायचे तर त्याला इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळाले पाहिजे, असा समज झाल्याने, खेड्यापाड्यांपर्यंत इंग्लिश मीडियमच्या शाळा निघाल्या.\nकोरोनानंतर युरोप, अमेरिकेचे काय होणार आहे, त्याचा अंदाज नाही. त्यांचे काहीही झाले तरी, तिथल्या भारतीयांचे काय होणार आहे, याचा अंदाज वर्षभरात येईल. त्यानुसार इथल्या इंग्रजी मीडियमवर परिणाम होईल.\nपुन्हा मातृभाषेतून शिक्षणाकडे कल वाढला तर पुढच्या पिढीचे तरी भले होईल. सध्या तरी दोन मीडियमचा विचार केला पाहिजे.\nप्रत्येक शाळेचे एक वैशिष्ट्य आहे. एकेका क्षेत्रात त्यांनी वेगळेपण जोपासले आहे. कुठे जास्त गुण, तर कुठे खेळाला महत्त्व. इंग्लिश मीडियम शाळांची फी समान नाही. पण कोरोनावर मात करायची असेल तर यातून मार्ग काढण्याशिवाय पर्याय नाही.\nमार्ग : सर्वांना समान व समान गुणवत्तेचे शिक्षण द्यायचे ठरवले तर मार्ग निघू शकतो.\nशाळांचे गट : सर्वांना समान शिक्षण द्यायचे नसेल, तर आज समान अभ्यासक्रम असणार्‍या शाळांचा विचार एकत्र करावा. शाळांचे गट मीडियमनुसार दोन केले, तरी चालण्यासारखे आहे.\nपरिसरातील विद्यार्थी एकत्र करून विभागवार वाटावेत. आज काही शाळांत भरमसाठ मुले आहेत, तर काही शाळांतील शिक्षकांना लालूच दाखवून, सवलती, वह्या, युनिफॉर्म देऊन, वाहतुकीची सोय करून मुले गोळा करावी लागतात.\nआज शिक्षक संस्था व शाळांना जोडल्या आहेत. त्यांचे पगार मूल शाळेतून काढून, अध्यापनासाठी यावर्षी परिसरात जबाबदारी द्यावी लागेल.\nजुन्या अध्यापन पध्दतीत विद्यार्थीकेंद्रित बदल होत आहेत. सध्याच्या समस्या विचारात घेऊन अध्ययन-अध्यापनाचे स्वरूप बदलावे. ज्ञानरचनावाद, गृहपाठ, स्वाध्याय, प्रकल्प पध्दत यांचा अवलंब करावा. मुलांना घरी करता येतील, असे सोपे प्रयोग सुचवावेत.\nतज्ज्ञांनी शिक्षणात स्वाध्याय, गृहपाठ, प्रकल्पांचा समावेश केला आहे. पण त्याला कॉपी व शुध्दलेखनाचे स्वरूप आले आहे; मूलतत्त्व कधीच गायब झाले आहे. पुन्हा मूल स्वरूप प्राप्त करून देऊन त्यात वाढ करावी.\nघरच्या अभ्यासावर भर दिला तर जबाबदारीची जाणीव वाढेल. पण प्रामाणिकपणा आवश्यक आहे. त्यासाठी परीक्षेपेक्षा क्षमताधिष्ठित अभ्यासक्रमावर भर द्यावा.\nकिमान एक वर्ष सर्वांना परिसरातील शाळेत प्रवेश अनिवार्य करावा :\nया उपायाने वाहतुकीचा प्रश्न मिटेल. शाळा परिसराशी जोडल्याने शाळा बंद ठेवण्याचे प्रसंग किमान येतील. दूरच्या घटनेसाठी शाळा बंद राहणार नाही. अफवांचे प्रमाण कमी होईल.\nशाळा परिसरात भरवण्यासाठी पुरेशा इमारती, बेंच इ. सुविधा उभ्या कराव्या लागतील. शाळा शिफ्टने भरवल्यास सध्या उपलब्ध असलेली साधने पुरतील वा खाजगी इमारती भाड्याने घ्याव्या लागतील.\nआज व्यवस्थापन खाजगी संस्था करताहेत. शासनाने केंद्रिभूत व्यवस्थापन केले, तर सर्व विषयाना पुरेसे शिक्षक मिळतील. शिक्षक, विद्यार्थी व विषय यांची विभागणी समान होईल. काही अपवाद करायचे असतील तरी मूलतत्त्व वरील ठेवावे.\nयामधील अडचण म्हणजे खाजगी संस्था. वर्षभर त्यांना बाजूला ठेवावे. व्यवस्थापन शासनाने ताब्यात घ्यावे. चालकांनी नफ्यापेक्षा संकट मोठे मानावे.\nटीव्ही, मोबाईल यांचा वापर शिक्षणात सुरू झाला आहे. त्यांचा वापर पूरक साधने म्हणून होतो आहे. मुलांच्या डोळ्यांची क्षमता विचारात घेऊन त्यांचा वापर वाढवता येईल.\nपण मोबाईल, टीव्ही शिक्षकांची जागा घेऊ शकणार नाहीत. सर्व मुलांची कुवत समान असत नाही. पाठ्यक्रमातील काही मुद्दे विस्ताराने समजवावे लागतात. मुलाला काही वेळा भावनिक आधाराची गरज असते. यासाठी शिक्षकच हवा. त्याशिवाय स्मार्ट फोन आणि टीव्��ी सर्वांकडे नाहीत. या माध्यमावर भर देणे म्हणजे गरिबांचे शिक्षण बंद करणे होय.\nखाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाउजा) धोरणाचे दुष्परिणाम सर्वच क्षेत्रांना भोगावे लागत आहेत. शिक्षण क्षेत्रही त्याला अपवाद नाही.\nज्ञानाचे पावित्र्य लोप पावून, ज्ञान ही विक्रीची गोष्ट बनली आहे, नफा मिळवण्याची गोष्ट बनली आहे. ही दिशा बदलली तरच सुधारणा करता येतील. कोरोनाच्या निमित्ताने ते शक्य करावे लागेल.\nअडचणीच्या काळात सार्वजनिक क्षेत्रच उपयोगी पडले, यावरून तरी धडा घ्यावा.\nशिक्षकांवर एका मोठ्या कर्तव्याला जागण्याचे आव्हान या काळात तयार झाले आहे. प्रत्येक विषयात अध्यापनाची उद्दिष्टे असतात. विषयाची माहिती देणे, माहितीचा वापर करणे, कौशल्य व आवड विकसित करणे; याबरोबर दृष्टिकोन विकसित करण्याचाही उल्लेख आहे.\nवैज्ञानिक दृष्टिकोन, गणिती दृष्टिकोन, भौगोलिक दृष्टिकोन, ऐतिहासिक दृष्टिकोन इत्यादी विकसित करण्याची महत्त्वाची जबाबदारी शिक्षकांवर टाकण्यात आली आहे.\nकोरोनाच्या काळातील घटना पाहता ही जबाबदारी वाढलेली दिसते.\nकोरोनावर महामृत्युंजय मंत्र, गोमय आणि गोमूत्र, होमहवन असे आचरट उपाय सुचवण्याचा ‘बेजबाबदारपणा’ जबाबदार पदावरील व्यक्तीकडून झाला. लॉकडाऊन उठल्याबरोबर अध्यात्माचे ठेकेदार लोकांच्या मानसिकतेचा गैरफायदा घेण्यासाठी सरसावतील. सत्संग, मेळावे, प्रवचने यातून स्वर्ग आणि मोक्षाचे पास वाटण्याची स्पर्धा लागेल.\nनव्या परिस्थितीत नव्या अंधश्रध्दांना ऊत येईल. त्याचवेळी समाजाला श्रध्दांची मानसिक गरज आहे. याचे भान ठेवून ती वारकरी संतांचे विचार सांगून भागवावी लागेल. या कोलाहलात वैज्ञानिक दृष्टिकोन टिकवणे हे आव्हान असेल.\n‘मरकज’च्या निमित्ताने अल्पसंख्याकांना टार्गेट करून धार्मिक द्वेष पसरवण्यात आला. इतिहासाचे विकृतिकरण तर सुरूच आहे. कोणताही आधार नसताना पुराणकथांना इतिहास म्हणून पुढे आणले जात आहे.\nधर्मनिरपेक्षता, राष्ट्रीय एकात्मता, समाजवाद आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ही संविधानाने कर्तव्ये सांगितली आहेत. त्यांची खिल्ली उडवली जात आहे. अशा वेळी मुलांच्यात योग्य दृष्टिकोन रुजवण्याची जबाबदारी वाढली आहे. शिक्षक ती पार पाडतीलच.\nसर्व शाळांवर केंद्रीय शासकीय व्यवस्थापन, भौगोलिक विभागानुसार विद्यार्थी व शिक्षकांचे वाटप; शक्यतो समान शिक्षण, परिसरातच शाळेची उपलब्धता, ज्ञानरचनावाद, प्रकल्प पध्दत, स्वयंअध्यन, स्वाध्याय अशा मार्गांनी कोरोनाने निर्माण केलेल्या परिस्थितीवर मात करता येईल.\nTagged कोरोना सोबत जगताना...\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nकोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकांची ऑनलाईन शिबिरे\nकोविड -19 व्हायरस : उगम, उद्रेक व मिथके\n- डॉ. श्रीधर पवार\nकोरोना काळात धर्मनिरपेक्ष अभ्यासक्रम बदलण्याचा घाट\n- डॉ. राम पुनियानी\nमूलभूत बदलाच्या अपेक्षेत परीक्षा\nकोरोना काळात देहविक्रय करणार्‍यांना दिला ‘नागपूर अंनिस’ने मदतीचा हात\nअंनिसचे ‘मानसमित्र’ देत आहेत कोरोना रूग्णांना मानसिक आधार\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://intrepidians.com/mr/about-us/", "date_download": "2020-10-31T17:09:28Z", "digest": "sha1:A7LJFPNAJD3IFKBRAAQ7SUFMPBQI7534", "length": 3831, "nlines": 18, "source_domain": "intrepidians.com", "title": "आमच्या-विषयी – इंटरपिडीयन्स", "raw_content": "\nइंटरपिडीयन्स ही कंपनी २०१७ साली, विजय नाग आणि भानुदास साटम या दोघांनी मिळुन चालु केली. जरी कंपनी २०१७ साली स्थापन झाली तरी त्यापुर्वी आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलमेंट, वेबपेज डिझाईन, या प्रकारच्या सेवा आणि आय.टी. क्षेत्रातले ट्रेनिंग गेली १५ वर्षे देत आहोत. आम्हाला साधारणतः २५ वर्षाचा कॉम्युटर सायन्स हा क्षेत्रातील अनुभव आहे. ट्रेनिंग, कोचिंग, आणि कन्सलटन्सी हे गेली अनेक वर्ष आम्ही करीत आहेत. आतापर्यंत अनेक समाधानी ग्राहक कंपनीची सेवा घेत आहेत. त्यामध्ये सरकारी एजन्सी आणि खाजगी संस्था देखील आहेत.\nआम्ही आता नव्याने गेली दोन वर्ष २०१८ पासुन टेक्निकल शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत त्याच्या भाषेत पोहचविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीकोनातुन प्रयत्न ही करत आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे वेबीनार द्वारे किंवा सेमीनार द्वारे भारतीय भाषेत हे ज���ञान लोकांपर्यंत पोहचवत आहोत. ते ही लोकांना परवडेल अशा फी मध्ये. २५ वर्षाचा प्रवास आणि अनुभव गाठीशी आहे. अनेक स्थित्यंतरे आम्ही पाहिलेली आहेत. १९९० मध्ये आलेल्या आयटीच्या म्हणजे इंडस्टी ३.० चे आम्ही साक्षीदार आहोत. आणि आता उंबरठ्यावर येऊन पोहचलेल्या इंडस्टी ४.० साठी आम्ही तयार आहोत आणि इतरांना तयार करणार आहोत. प्रत्येकाला आधुनिक ज्ञान घेण्याचा हक्क आहे. फी साठी पैसे नाहीत किंवा फी चे पैसे जास्त आहेत म्हणुन शिकता येत नाही. त्या सर्वसामान्यांसाठी माफक फी मध्ये आणि काही कोर्सेस मोफत आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.\n© Copyright. सर्व हक्क इंटरपिडीयन्सच्या स्वाधीन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/ncbc-brought-by-bjp-has-increased-th-complexity-of-maratha-reservation-says-gopaldada-tiwari/", "date_download": "2020-10-31T15:36:56Z", "digest": "sha1:MCGNJ57I442WN4254SHENJ45KIIXXRXC", "length": 16730, "nlines": 198, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "भाजपने आणलेला NCBC या केंद्रीय मागासवर्ग आयोगामुळेच ‘मराठा आरक्षणातील’ क्लिष्टता वाढली - गोपाळदादा तिवारी - Hello Maharashtra", "raw_content": "\nभाजपने आणलेला NCBC या केंद्रीय मागासवर्ग आयोगामुळेच ‘मराठा आरक्षणातील’ क्लिष्टता वाढली – गोपाळदादा तिवारी\nभाजपने आणलेला NCBC या केंद्रीय मागासवर्ग आयोगामुळेच ‘मराठा आरक्षणातील’ क्लिष्टता वाढली – गोपाळदादा तिवारी\nमुंबई | तत्कालीन फडणवीस सरकार ‘विशीष्ठ अपवादात्मक परिस्थिती’ विषद करून न्या. गायकवाड मागासवर्गीय आयोग द्वारे उच्च न्यायालयात बाजू मांडत असतांनाच, दूसरीकडे मात्र भाजपचे केंद्र सरकार ११ॲागस्ट २०१८ रोजी राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने (एनसीबीसी) या केंद्रीय मागासवर्ग आयोगाचा ‘जीआर’ काढते, हाच भाजपचा दुटप्पीपणा व मोठा राजकीय विरोधाभासच होता.. १०२ दुरूस्ती द्वारे केलेला ‘नॅशनल कमिशन ॲाफ बॅकवर्ड’ कमिशन’ च्या “अस्तित्वाची” दखल मात्र मेहेरबान सुप्रीम कोर्ट’ घेते व त्याचा निकालात ऊल्लेख ही करते.. १०२ दुरूस्ती द्वारे केलेला ‘नॅशनल कमिशन ॲाफ बॅकवर्ड’ कमिशन’ च्या “अस्तित्वाची” दखल मात्र मेहेरबान सुप्रीम कोर्ट’ घेते व त्याचा निकालात ऊल्लेख ही करते.. ही दुर्लक्षित करण्याजोगी बाब नसून आरक्षणाची क्लिष्टता’ (काॅप्म्लीकेशन्स) वाढवणारा प्रकार आहे, व त्याच वेळी भाजपला हे सुचले होते काय ही दुर्लक्षित करण्याजोगी बाब नसून आरक्षणाची क्लिष्टता’ (काॅप्म्लीकेशन्स) वाढवणारा प्रकार आहे, व त्याच वेळी भाजपला हे सुचले होते काय असा सवाल ही त्यांनी केला..\nभाजप चे बहूमत असल्यामुळे देशभरात अधिकारांचे ‘केंद्रीय करण’ करण्याचे भाजप’चे कृतीशील डावपेच चालू आहेत. हा केंद्रीय स्तरावरील ‘एनसीबीसी’ आयोग राज्यांच्या अधिकारांवर देखील गदा आणणार हे लवकरच सिध्द होईल व म्हणूनच या आयोगास घटना पीठासमोर चॅलेंज करण्यात ही आले आहे असेही गोपाळ तिवारी यांनी म्हंटले आहे..\nहे पण वाचा -\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा…\nमराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही \n‘मी जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करून थकलो,…\nराज्यातील मराठा समाजास इतर कोणाही ओबीसींचे अधिकार कमी न करता ‘विशेष अपवादात्मक परिस्थितीतील प्रवर्ग’ दर्शवणारा गायकवाड कमि’चा १४०० पानी अहवालाचा संदर्भ, ऊच्च न्यायालया प्रमाणे कदाचित सर्वोच्च न्यायालयाने देखील मान्य केला असता.. परंतू १०२ वी घटना दूरूस्तीच्या माध्यमातून मागास वर्गीयांचे हक्क प्रमाणित करण्यासाठी राज्य पातळीवर न्या. गायकवाड आयोग प्रस्थापित झालेवर ‘केंद्रातील भाजप सरकारने’ NCBC चा पर्याय’ केंद्रस्थानी आणून ‘मराठा आरक्षणास’ एकप्रकारे ‘परावलंबित्व आणण्याचा प्रकार व प्रयत्न केला असल्याचे’ परखड मत काॅंग्रेसचे राज्य प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे एकंदरच केंद्राने १०२वी घटना दूरूस्ती करून ‘मराठा आरक्षण प्रक्रियेत’ आवश्यकता नसतांना दखलपात्र मुद्दा’ ऊपस्थित केला गेला असल्याचे मत व्यक्त करून खंत व्यक्त केली आहे..\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nनॅशनल कमिशन ॲाफ बॅकवर्ड’ कमिशनमराठा आरक्षणGopal Tiwarimaratha aarakshanNCBC\nमहाविकासआघाडी विरोधात जावली भाजपाचे कुडाळ येथे आंदोलन\nआता क्रेडिट कार्ड बिल Amazon ने देखील भरले जाऊ शकते, यासाठीची संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश…\nमराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही चंद्रकांत पाटलांचा संतप्त सवाल\n‘मी जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करून थकलो, आतातरी सरकारने ताबडतोब…\nजिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही ; सामनातून संभाजीराज���ना टोला\nएखाद्या समाजासाठी तलवार काढण्याची भाषा चुकीची – विजय वड्डेटीवारांचा…\n….तर वेळ आल्यास तलवार पण काढेल ; छत्रपती संभाजीराजेंचा इशारा\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा…\nमराठा समाजाला आरक्षण नक्की द्यायचं आहे की नाही \n‘मी जीव धोक्यात घालून मराठा समाजासाठी सर्व करून थकलो,…\nजिभेची तलवारबाजी लोकं फार काळ सहन करतील अशी स्थिती नाही ;…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम ��हाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2-256-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B6%E0%A4%AF%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B9%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4;-12-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%A4-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%82/TVgoXH.html", "date_download": "2020-10-31T15:37:56Z", "digest": "sha1:LU75LEV56N4IOCOT7FCJPYNKOEQCBONB", "length": 9701, "nlines": 51, "source_domain": "krishnakath.page", "title": "जिल्ह्यातील 256 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 12 बाधित नागरिकांचा मृत्यू - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nजिल्ह्यातील 256 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 12 बाधित नागरिकांचा मृत्यू\nAugust 15, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजिल्ह्यातील 256 संशयितांचे अहवाल कोरोना बाधित; 12 बाधित नागरिकांचा मृत्यू\nसातारा दि. 15 (जि. मा. का) : जिल्ह्यात काल शुक्रवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्ट नुसार 256 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nफलटण तालुक्यातील*फलटण शहरातील मेटकरी गल्ली 1, मंगळवार पेठ 5, लक्ष्मीनगर 1, मांडव खडक 2, मारवाड पेठ 1, खाटीक गल्ली 1, रविवार पेठ 1, सोमवार पेठ 1, गुणावरे 8, कोऱ्हाळे 3, सिमेंट रोड फलटण 1, मलठण 1, ठाकूरकी 1, सस्तेवाडी 1, साखरवाडी 3.,\nवाई तालुक्यातील वाई शहरातील रविवार पेठ 4, सह्याद्रीनगर 2, पसरणी मालकपेठ 2, व्याजवाडी 3, विरमाडे 1, जांब 4, मधली आळी 10, सोनगिरवाडी 3, महात्माफुलेनगर 7, सिध्दनाथवाडी 1, यशवंतनगर 1, कडकी 1, ओझर्डे –कदमवाडी 1, शाहबाग 1, प्राध्यापक कॉलनी 1, शेंदूरजणे 1, रामडोहाळी 1, भोगाव 1, वाई 1, ब्रम्हशाही 1, गंगापुरी 2, गणपती आळी 1, बावधन 2, उडतारे 1, भूईज 3.,\nसातारा तालुक्यातील शाहूपुरी 9, शेंद्रे 1, निंब 6, मेघदूत कॉलनी कोडोली 3, सातारा शहरातील शनिवार पेठ 4, गुरुवार पेठ 3, सिव्हील 2, शुक्रवार पेठेतील सुर्या कॉप्लेक्स 1, मंगळवार पेठ 2, करंजे 1, शिवथर 1, शाहूपुरी पोलीस स्टेशन 1, न्यु विकासनगर खेड 1, खावली 1, शनिवार पेठ 2, सदर बझार 1, उत्तेकर नगर 1, मंगळवार पेठेतील दस्तगीर कॉलनी 1, देगाव 1, गोडोली 1, पोलीस हेडक्वार्टर वसाहत 1, कोडोली 1, धावडशी 1.,\nकराड तालुक्यातील कराड शहरातील शनिवार पेठ 3, शिवाजी हौसिंग सोसायटी 1, कोयनानगर 1, कोल्हापूर नाका 1, सोमवार पेठ 1, गुरुवार पेठ 5, दौलत कॉलनी 1 कार्वे नाका 1, मलकापूर 4, बुधवार पेठ 4, शास्त्रीनगर मलकापूर 2, आगाशिवनगर 3, बनवडी 2, रेठरे 1, श्रध्दा क्लिनिक कराड 3, मार्केट यार्ड कराड 2, मंगळवार पेठ 1, शनिवार पेठेतील उर्दू शाळेजवळ 1, रुक्मिणी इस्टेट 1, किवळ 2, काले 3, कोळे 1, म्होप्रे 1, उब्रंज खालकरवाडी 1, गोळेश्वर 1, कराड 2, जखिणवाडी 6, शेरे 1, कराड शहर पोलीस 2, गोटे 4, वडगाव हवेली 3, खुबी 1, विद्यानगर 1., गोवारे 1, कोयना वसाहत 2, हिंगनोळे 1.,\nपाटण तालुक्यातील मालदन 2.,\nमहाबळेश्वर तालुक्यातील देवळी 1.,\nकोरेगाव तालुक्यातील सोळशी नायगाव 1, वाठार किरोली 1, कोरेगाव 1, करंजखोप 3, विखळे 1, गिघेवाडी (पिंपोडे) 1, पळशी प्राथमिक आरोग्य केंद्र 1.,\nखटाव तालुक्यातील मोरोळे-मायणी 1, फडतरवाडी 1, जायगाव 3, मायणी 3, वडूज 1, ज्योतिबा मंदिर गुंडवाडी 1.,\nमाण तालुक्यातील देवापूर 1, म्हसवड 3, वरकुटे 1.,\nजावळी तालुक्यातील मोरघर 1.,\nखंडाळा तालुक्यातील पाडळी 1, लोणंद 1, शिरवळ 12, नायगाव 1, खंडाळा 2, झगलवाडी 1.,\nइतर जिल्हा- ताडदेव (मुंबई) 1, जेजूरी (पुणे) 1, पेठ वडगाव (हातकलंगणे-कोल्हापूर)1, रेठरे (वाळवा-सांगली) 1, अंबिकानगर (सांगली) 1.\n12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू\nक्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे कोरोनाबाधित असलेल्या शिरवडे ता. कराड येथील 61 वर्षीय पुरुष, मोरोळे ता. खटाव येथील 62 वर्षीय पुरुष, साताऱ्यातील शनिवार पेठेतील 64 वर्षीय पुरुष, व मंगळवार पेठेतील 53 वर्षीय महिला, फडतरवाडी ता. सातारा येथील 40 वर्षीय पुरुष, बेलवडी ता. कराड येथील 44 वर्षीय पुरुष, म्हसवड ता. माण येथील 60 वर्षीय पु���ुष, व उंब्रज ता. कराड येथील 53 वर्षीय पुरुषाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. तर कराड येथील खाजगी रुग्णालयामध्ये ढेबेवाडी ता. पाटण येथील 83 वर्षीय पुरुष, कराडमधील मंगळवार पेठेतील 74 वर्षीय पुरुष, व सोमवार पेठेतील 68 वर्षीय पुरुषाचा तसेच वाई येथील खाजगी रुग्णालयात सहृयाद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष अशा एकूण 12 कोरोनाबाधित नागरिकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशीही माहिती डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00381.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AC_%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%85%E0%A5%85%E0%A4%A5%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8_-_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%B7_%E0%A5%A7%E0%A5%AB%E0%A5%A6%E0%A5%A6_%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T17:52:13Z", "digest": "sha1:WOI7ZSJNVZQJTMHGGWT6V3PEVAEA566F", "length": 20042, "nlines": 341, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर - विकिपीडिया", "raw_content": "२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील अॅथलेटिक्स - पुरुष १५०० मीटर\nपुरुष १५००मी विजेता मॅथ्यू सेंट्रोवित्झ\n१६ ऑगस्ट २०१६ (हीट्स)\n१८ ऑगस्ट २०१६ (उपांत्य फेरी)\n२० ऑगस्ट २०१६ (अंतिम फेरी)\nमॅथ्यू सेंट्रोवित्झ, ज्यु. अमेरिका\n१०० मी पुरुष महिला\n२०० मी पुरुष महिला\n४०० मी पुरुष महिला\n८०० मी पुरुष महिला\n१५०० मी पुरुष महिला\n५००० मी पुरुष महिला\n१०,००० मी पुरुष महिला\n१०० मी अडथळा महिला\n११० मी अडथळा पुरुष\n४०० मी अडथळा पुरुष महिला\n४ × १०० मी रिले पुरुष महिला\n४ × ४०० मी रिले पुरुष महिला\n२० किमी चाल पुरुष महिला\n५० किमी चाल पुरुष\nलांब उडी पुरुष महिला\nतिहेरी उडी पुरुष महिला\nउंच उडी पुरुष महिला\nपोल व्हॉल्ट पुरुष महिला\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील पुरुष १५०० मीटर स्पर्धअ १६–२० ऑगस्ट दरम्यान ऑलिंपिक मैदानावर पार पडली.[१]\n२.२.१ उपांत्य फेरी १\n२.२.२ उपांत्य फेरी २\n३ संदर्भ आणि नोंदी\nस्पर्धेआधीचे विश्व आणि ऑलिंपिक विक्रम खालीलप्रमाणे.\nविश्व विक्रम हिचम एल गुएरौज ३:२६.०० रोम, इटली १४ जुलै १९९८ यूट्यूब वरची चित्रफीत\nऑलिंपिक विक्रम नोआह न्गेनी (KEN) ३:३२.०७ सिडनी, ऑस्ट्रेलिया २९ सप्टेंबर २००० [२]\nआफ्रिका ३:२६.०० WR हिचम एल गुएरौज मोरोक्को\nआशिया ३:२९.१४ रशिद राम्झी बहरैन\nयुरोप ३:२८.८१ मो फराह ग्रेट ब्रिटन\nआणि कॅरेबियन ३:२९.३० बर्नार्ड लगत अमेरिका\nओशनिया ३.२९.६६ निक विलिस न्यूझीलंड\nदक्षिण अमेर���का ३:३३.२५ हडसन डि सुझा Brazil\nपात्रता निकष: प्रत्येक हीटमधील पहिले ६ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ८ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.\n१ ॲस्बेल किप्रॉप केनिया ३:३८.९७ Q\n२ रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ३:३९.१३ Q\n३ अयान्लेह सुलेमान जिबूती ३:३९.२५ Q\n४ ख्रिस ओ'हारे युनायटेड किंग्डम ३:३९.२६ Q\n५ मॅथ्यू सेंट्रोवित्झ अमेरिका ३:३९.३१ Q\n६ फौआद एल्काम मोरोक्को ३:३९.५१ Q\n७ डेव्हिड बस्टॉस स्पेन ३:३९.७३ q\n८ चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट कॅनडा ३:४०.०४ q\n९ ज्युलियन मॅथ्यूज न्यूझीलंड ३:४०.४०\n१० फ्लॉरियन कार्व्हाल्हो फ्रान्स ३:४१.८७\n११ थिआगो आंद्रे ब्राझील ३:४४.४२\n१२ सान्तिनो केन्यी दक्षिण सुदान ३:४५.२७\n१३ सौद अल-झाबी संयुक्त अरब अमिराती ४:०२.३५\n- अमन वोट इथियोपिया DNS\n१ तौफिक माखलौफी अल्जीरिया ३:४६.८२ Q\n२ एलिजाह मोटोनेई मानांगोई केनिया ३:४६.८३ Q\n३ रॉबी अँड्रयूज अमेरिका ३:४६.९७ Q\n४ नेथन ब्रॅनन कॅनडा ३:४७.०७ Q\n५ मेकोनेन गेब्रेमेधिन इथियोपिया ३:४७.३३ Q\n६ ब्राहिम काझौझी मोरोक्को ३:४७.३९ Q\n७ होमियु टेस्फाये जर्मनी ३:४७.४४ q\n८ हामिश कार्सन न्यूझीलंड ३:४८.१८\n९ ॲडेल मेचाल स्पेन ३:४८.४१\n१० चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम ३:४८.५१ q\n११ पावलो लोकोरो निर्वासित ऑलिंपिक संघ ४:०३.९६\n१२ ऑगस्टो सोरेस पूर्व तिमोर ४:११.३५ PB\n१३ – अब्दि वैस मोउह्यादिम जिबूती ५ DNF\n१४ – फिलिप इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे ६ DQ R१६३.२\n१ जेकब होलुसा चेक प्रजासत्ताक ३:३८.३१ Q\n२ रोनाल्ड क्वेमोई केनिया ३:३८.३३ Q\n३ अब्दलाती इग्विदर मोरोक्को ३:३८.४० Q\n४ रोनाल्ड मुसागाला युगांडा ३:३८.४५ Q\n५ हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे ३:३८.५० Q\n६ निकोलस विलीस न्यूझीलंड ३:३८.५५ Q\n७ बेन्सन किप्लागट सेउराय बहरैन ३:३८.८२ q\n८ पीटर-जॅन हेन्स बेल्जियम ३:३८.८९ q\n९ बेन ब्लँकनशिप अमेरिका ३:३८.९२ q\n१० दावित वोल्डे इथियोपिया ३:३९.२९ q\n११ सलिम केदार अल्जीरिया ३:४०.६३\n१२ ल्युक मॅथ्युज ऑस्ट्रेलिया ३:४४.५१\n१३ इल्हान तानुई ओझ्बिलेन तुर्कस्तान ३:४९.०२\n१४ मोहम्मद रागेह यमनचे प्रजासत्ताक ३:५८.९९\n१५ एरिक रॉड्रीग्स निकाराग्वा ४:००.३०\nपात्रता निकष: प्रत्येक उपांत्य फेरीमधील पहिले ५ स्पर्धक (Q) आणि त्यानंतरचे सर्वात जलद स्पर्धा पूर्ण करणारे ३ स्पर्धक (q) उपांत्य फेरीसाठी पात्र.\n१ ॲस्बेल किप्रॉप केनिया ३:३९.७३ Q\n२ तौफिक माखलौफी अल्जीरिया ३:३९.८८ Q\n३ निकोलस विलीस न्यूझीलंड ३:३९.९६ Q\n४ बेन ब्लँकनशिप अमेरिका ३:३९.९९ Q\n५ चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम ३:४०.०५ Q\n६ अब्दलाती इग्विदर मोरोक्को ३:४०.११ q\n७ नेथन ब्रॅनन कॅनडा ३:४०.२० q\n८ बेन्सन किप्लागट सेउराय बहरैन ३:४०.५३\n९ जेकब होलुसा चेक प्रजासत्ताक ३:४०.८३\n१० दावित वोल्डे इथियोपिया ३:४१.४२\n११ हेन्रीक इंगब्रिज्स्त्सन नॉर्वे ३:४२.५१\n१२ पीटर-जॅन हेन्स बेल्जियम ३:४३.७१\n१३ ब्राहिम काझौझी मोरोक्को ३:४८.६६\n०१ १ रोनाल्ड क्वेमोई केनिया ३:३९.४२ Q\n०२ २ अयान्लेह सुलेमान जिबूती ३:३९.४६ Q\n०३ ३ मॅथ्यू सेंट्रोवित्झ अमेरिका ३:३९.६१ Q\n०४ ४ रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ३:४०.०२ Q\n०५ ५ रोनाल्ड मुसागाला युगांडा ३:४०.३७ Q\n०६ ६ मेकोनेन गेब्रेमेधिन इथियोपिया ३:४०.६९\n०७ ७ होमियु टेस्फाये जर्मनी ३:४०.७६\n०८ ८ चार्ल्स फिलिबर्ट-थिबौटॉट कॅनडा ३:४०.७९\n०९ ९ फौआद एल्काम मोरोक्को ३:४०.९३\n१० ख्रिस ओ’हारे युनायटेड किंग्डम ३:४४.२७\n११ डेव्हिड बस्टॉस स्पेन ३:५६.५४ q[४]\n१२ – एलिजाह मनन्गोई केनिया ४ DNS\n१३ – रॉबी अँड्रयूज अमेरिका ५ DQ R१६३.४[५]\n01 मॅथ्यू सेंट्रोवित्झ, ज्यु. अमेरिका ३:५०.००\n02 तौफिक माखलौफी अल्जीरिया ३:५०.११\n03 निक विलिस न्यूझीलंड ३:५०.२४\n०४ ४ अयान्लेह सुलेमान जिबूती ३:५०.२९\n०५ ५ अब्दलाती इग्विदर मोरोक्को ३:५०.५८\n०६ ६ ॲस्बेल किप्रॉप केनिया ३:५०.८७\n०७ ७ डेव्हिड बस्टॉस स्पेन ३:५१.०६\n०८ ८ बेन ब्लँकनशिप अमेरिका ३:५१.०९\n०९ ९ रायन ग्रेगसन ऑस्ट्रेलिया ३:५१.३९\n१० नेथन ब्रॅनन कॅनडा ३:५१.४५\n११ रोनाल्ड मुसागाला युगांडा ३:५१.६८\n१२ चार्ली ग्रिस युनायटेड किंग्डम ३:५१.७३\n१३ रोनाल्ड क्वेमोई केनिया ३:५६.७६\n^ \"पुरुष १५००मी\" (इंग्रजी भाषेत). ३ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.\n^ \"नोआह न्गेनी, केनिया\". ऑगस्ट १६, २०११ रोजी पाहिले.\n^ \"ॲथलेटिक्स - पुरुष १५००मी – उपांत्य फेरी – निकाल\" (PDF). १९ ऑगस्ट २०१६ रोजी पाहिले.\n^ नियम क्र. १६३.२अ नुसार, दुसर्‍या स्पर्धकाने अडथळा निर्माण केल्याचे व्हिडीओ पंचांच्या निदर्शनास आल्यानंतर बुस्टॉसला अंतिम फेरीत स्थान देण्यात आले.[३]\n^ \"१५०० मीटर पुरुष - उपांत्य फेरी\" (इंग्रजी भाषेत). २९ सप्टेंबर २०१६ रोजी पाहिले.\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील खेळ\n२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील ॲथलेटिक्स\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00382.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Convert/in", "date_download": "2020-10-31T16:31:28Z", "digest": "sha1:D24BFSO25UZF3NYRZRZY3GZRENLHAD5P", "length": 3786, "nlines": 101, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Convert/in - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ ऑक्टोबर २०११ रोजी १९:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/know-more-about-marathi-yuvakbharati-books-12th-class-306261", "date_download": "2020-10-31T15:48:05Z", "digest": "sha1:IHFYBBCRQBKUQ7GX7SAJKPDBZY5FFYBG", "length": 22294, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारावीच्या ‘मराठी युवकभारती’मध्ये नवे काय? जाणून घ्या... - Know more about Marathi Yuvakbharati Books of 12th Class | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारावीच्या ‘मराठी युवकभारती’मध्ये नवे काय\nभाषेच्या अध्यापनातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नवे काय हे आपण जाणून घेऊ...\nजन्मदात्री आणि जन्मभूमी यांना जोडणारा दुवा म्हणजे मातृभाषा होय. मानवी जीवनात मातृभाषेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भाषा हे मानवाला मिळालेले एक वरदान आहे. भाषेच्या अध्यापनातील एक अविभाज्य घटक म्हणजे पाठ्यपुस्तक होय. नव्या अभ्यासक्रमाच्या पुस्तकात नवे काय हे आपण जाणून घेऊ...\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nपाठ्यपुस्तकाच्या योग्य उपयोगाने अध्यापनात सुसूत्रता, तर येतेच पण त्याचबरोबर अभ्यासाला योग्य ती दिशाही मिळते. विद्यार्थ्यांना कृतिप्रवण शिक्षण देण्यात अभ्यासक्रम व पाठ्यपुस्तकाची भूमिका महत्त्वाची ठरते. क्षमताधिष्ठित, कौशल्याधिष्ठित व कृतिप्रवण अभ्यासक्रम हे इयत्ता बारावी ‘’मराठी युवकभारती’चे वैशिष्ट्य आहे. भाषिक व भावनिक विकास, गाभाघटक, जीवनकौशल्ये आणि मूल्यांचा साकल्याने विचार करून पाठ्यपुस्तकाची रचना करण्यात आली आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\n‘मराठी युवकभारती’ पाठ्यपुस्तकाचे एकूण सहा भागात विभाजन केले आहे. पहिल्या आणि दुसर्‍या भागात सहा गद्य घटक व सहा पद्य घटक दिले आहेत. भाग तीनमध्ये ‘कथा’ या साहित्यप्रकाराचा परिचय करून दिला आहे. तसेच त्याला जोडून प्रातिनिधिक स्वरूपात नामवंत कथाकारांच्या दोन कथा दिलेल्या आहेत. भाग चार ‘उपयोजित मराठी’ या भागामध्ये ‘मुलाखत’, माहितीपत्रक’, ‘अहवाल’ आणि ‘वृत्तलेख’ या घटकांचा समावेश केला आहे. भाग पाचमध्ये ‘व्याकरण व लेखन’ यात व व्याकरण भागात वाक्यप्रकार व वाक्यरूपांतर, समास, प्रयोग, अलंकार यांचा समावेश आहे, तर लेखन भागात निबंधाचा अंतर्भाव केला आहे. भाग सहामध्ये परिशिष्टे अंतर्गत पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांची नावे व साहित्यकृती, शब्दार्थ व वाक्प्रचार यांचा समावेश आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबारावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणारा वेळ लक्षात घेवून पाठ्यपुस्तकाची रचना केली आहे. वाड़मयातील विविध प्रकार व नव्या-जुन्या साहित्यिकांच्या साहित्याचा परिचय करून देण्याचा प्रयत्न प्रस्तुत पाठ्यपुस्तकातून केला आहे. निवडलेले पाठ, कविता व कथा हे विषयाच्याच नाही, तर भाषेच्या दृष्टीनेही उत्तम आहेत. पाठ्यपुस्तकातील नमुना गद्य आकलनासाठी उत्कृष्ट जातिवंत गद्य उताऱ्याची निवड केली आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nविद्यार्थ्यांच्या भाषिक क्षमतांचा विकास करणे, कृतीप्रधान अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांमधील कौशल्ये विकसित करणे हे ‘उपयोजित’ भागाचे सूत्र आहे. विद्यार्थ्यांनी आत्मसात केलेल्या भाषिक कौशल्यांचा वापर त्यांना व्यवसायाभिमुखतेबरोबरच आत्मनिर्भरतेकडे घेवून जाणारा आहे. आजमितीस विविध व्यवहारक्षेत्रे व सेवाक्षेत्रांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. भविष्यात ही क्षेत्रे आणखी व्यापक होणार आहेत. यातून उपजीविकेच्या अनेकविध संधींचा फायदा घेणे, त्यासाठी सक्षम होणे क्रमप्राप्त आहे. आजच्या काळातील कौशल्याचे महत्त्व लक्षात घेता स्वतःच्या ठायी असणार्‍या कौशल्याचा जाणीवपूर्वक विकास करणे अनिवार्य आहे. आकाशवाणी, दूरचित्रवाणी, वृत्तपत्रे या क्षेत्रातील संधींचा शोध घेऊन विद्यार्थ्यांनी स्वतःला सक्षम करावे. उपयोजित विभागातील मुलाखत, माहितीपत्रक, अहवाल व वृत्तलेख हे घटक व्यवसाय वा नोकरीमधील भूमिकेच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार आहेत.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबारावीच्या मूल्यमापन पद्धतीत विचार प्रवर्तक कृती व आशयाच्या आकलनावर भर दिलेला आहे. पाठाखालील कृती अशा खुबीने आणि दूरदृष्टीने दिल्या आहेत की त्या सोडविताना विद्यार्थ्यांच्या सृजनशील व चिकित्सक विचाराचा प्रत्यय येणार आहे. पाठाखालील कृती केवळ ज्ञानावर आधारित नसून अभिव्यक्ती व उपयोजनाचाही त्यात बारकाईने विचार केलेला आहे. इयत्ता बारावीचा नवीन अभ्यासक्रम कृतीप्रधान आहेच पण त्याचबरोबर तो जीवनकौशल्यावर आधारित व अनुभवकेंद्री आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nआजचा विद्यार्थी तंत्रस्नेही आहे. आधुनिक तंत्रज्ञानाची अभ्यासाची जोड कशी द्यावी याचे मार्गदर्शन शिक्षक व पालक यांनी जरूर करावे. विषयाचा अभ्यास करताना पाठ्यपुस्तकाचे सखोल वाचन तसेच अवांतर वाचन महत्त्वाचे ठरणार आहे. यातूनच विद्यार्थ्यांचा शब्दसंग्रह आपोआप वाढेल व त्याचा फायदा त्यांना निबंध लेखन, स्वमत, अभिव्यक्ती यासारख्या कृती अभ्यासताना होईल. व्याख्याने, आंतरजालावरील लिंक्स, व्हिडिओज, यू-ट्यूब व प्रसारमाध्यमे यासारख्या दृकश्राव्य माध्यमातून विद्यार्थ्यांना आपले श्रवण, वाचन व भाषणाचे क्षेत्र वाढवता येईल.\nपुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबारावीच्या विद्यार्थ्यांचा बौद्धिक स्तर, आकलनशक्तीची पातळी, भाषिक ज्ञान नजरेसमोर ठेवून पाठ्यपुस्तक दर्जेदार करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रस्तुत पाठ्यपुस्तक ग्रामीण आणि नागरी दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांना आपलेसे वाटेल असेच आहे. भाषेच्या पाठ्यपुस्तका बद्दल विद्यार्थ्यांच्या, शिक्षकांच्या, पालकांच्या व समाजाच्या वेगवेगळ्या अपेक्षा असतात. त्यांच्या अपेक्षेला पाठ्यपुस्तक नक्की उतरेल.\nस्प��्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसितारमण अर्थ मंत्री होताच माझ्या बदलीच्या मागे लागल्या; माजी अर्थ सचिवांचा खळबळजनक खुलासा\nनवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कार्यपद्धती तसेच बॅंकेतर वित्तीय संस्थांचे पॅकज, रिझर्व्ह बॅंकेची भांडवली चौकट, आंशिक वित्तीय हमी...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-pathan-came-first-newspaper-vendors-cycle-competition-nanded-news-358826", "date_download": "2020-10-31T16:43:10Z", "digest": "sha1:LBCG7CBGXZZ3MMOR66TGZSJ5BOXNAKLY", "length": 18449, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सायकल स्पर्धेत पठाण पहिले - Nanded: Pathan came first in the newspaper vendors' cycle competition nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nनांदेड : वृत्तपत्र विक्रेत्यांच्या सायकल स्पर्धेत पठाण पहिले\nमंगळवारी (ता. १३) वृत्तपत्र विक्रेते व लाईनवर पेपर वाटणाऱ्या मुलांसाठी आयोजित सायकल स्पर्धेत जुनेद पठाण पहिले आले.\nनांदेड : महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र विक्रेता संघटना संलग्न नांदेड जिल्हा वृत्तपत्र वितरक विकास मंडळाचा २१ वा वर्धापन दिन, वृत्तपत्र विक्रेता दिन व पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी (ता. १३) वृत्तपत्र विक्रेते व लाईनवर पेपर वाटणाऱ्या मुलांसाठी आयोजित सायकल स्पर्धेत जुनेद पठाण पहिले आले. वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी शेड व अन्य सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन महापौर मोहिनी विजय येवनकर यांनी यावेळी दिले.\nमंगळवारी (ता. १३) ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता शहरातील शिवमंदिर चैतन्यनगर ते सांगवी नाका- पुन्हा शिवमंदिर या मार्गावर आयोजित या सायकल स्पर्धेला महापौर मोहिनी येवनकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी उपमहापौर सतीश देशमुख तरोडेकर, विजय जोशी, विजय येवनकर, संतोष पांडागळे, गजानन काळे, वृत्तपत्र विक्रेता संघटनेचे राज्य सरचिटणीस बालाजी पवार, प्रदीप नागापूरकर, सुभाष लोणे, कृष्णा उमरीकर, नगरसेवक संदीप सोनकांबळे, नगरसेवक प्रतिनिधी सखाराम तुप्पेकर, सदाशिव गच्चे, गणपत बनसोडे, गोविंद कंधारे, राजकुमार बगाटे, सुधाकर काकडे, बाळासाहेब टकले यांची प्रमुख उपस्थिती होती.\nहेही वाचा - स्लोमोशनमुळे मोठा अपघात टळला, सचखंडचे तीन डब्बे निसटले -\nया स्पर्धेत ७६ स्पर्धकांनी सहभाग\nया स्पर्धेत ७६ स्पर्धकांनी सहभाग घेतला. स्पर्धेत पहिला विजेता ठरला जुनेद पठाण. दुसरा विजेता ठरला मारोती जाधव, तिसरा विजेता ठरला तेजस हिंगोले तर उत्तेजनार्थ पात्र ठरले दीपक तिडके व संघरत्न बुक्तरे. या विजेत्यांचे महापौर येवनकर यांच्याहस्ते पुष्पहार घालून कौतुक करण्यात आले. यावेळी बोलताना महापौर येवनकर म्हणाल्या की, मी महापौर होताच सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण आणि आ. अमर राजूरकर यांनी स्वत:हून वृत्तपत्र विक्रेत्यांसाठी सोयी सुविधायुक्त शेडची उभारणी ल��करात लवकर करा असे सांगितले. त्यानुसार मनपा यंत्रणा कामाला लागली आहे. लवकरच हे शेड उभारले जाणार आहे.अन्य काही समस्या असतील आणि मनपाच्या कक्षेतील असतील तर आपण त्या सोडविण्याचा प्रयत्न करणार आहोत.\nया स्पर्धेचे प्रायोजक सत्यप्रभाच्या वतीने सर्व स्पर्धकांना मोफत टी शर्ट वाटप करण्यात आले. या विजेत्यांना १५ ऑक्टोबर रोजी वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बक्षीस वितरित केले जाणार आहे. सायकल प्रशिक्षक अजय उर्फ शिनू पवार, प्रवीण कल्याणकर यांनी मार्गदर्शन केले.\nयेथे क्लिक करा - जूनी वीजबील थकबाकी असलेल्या ठिकाणी नवीन वीज जोडणी देता येणार नाही -\nया स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी जिल्हा उपाध्यक्ष गणेश वडगावकर, चंद्रकांत घाटोळ, सरदारसिंह चौहान, अवधूत सावळे, बाबु जल्देवार, संदीप कटकमवार, चेतन चौधरी, व्यंकटेश आनलदास, खय्यूम पठाण, बालाजी चंदेल, गजानन पवार, विनायक आंधे, लखन नरवाडे, भागवत गायकवाड, रामेश्वर पवार, नीळकंठ सोनटक्के,सतीश कदम,बालाजी सुताडे,राज ठाकूर,बाबुराव थोरात, राजेश्वर लोकडे, संजय पाटील, राजू पवार, गजानन पवार, शुभम पवार, अनुप ठाकुर, प्रशांत वाघमारे नायगाव, सुदर्शन कऱ्हाळे निवघा बाजार, सुनील व्यवहारे हदगाव, हबीब उबेद देगलूर, पांडुरंग रहाटकर लोहा, केशव रापतवार बाऱ्हाळी यांनी प्रयत्न केले. या स्पर्धेसाठी जिल्हा प्रशासन, पोलिस यंत्रणेने सहकार्य केले.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशाळेत जाण्यासाठी जंगलातून जावं लागायचं, सोनूनं सायकल दिली\nमुंबई - समाजात गरजूंना मदत करण्यासाठी अभिनेता सोनू सुदचे नाव घेतले जाते. त्याने मोठ्या प्रमाणावर केलेल्या सहकार्यामुळे त्याचा फॉलोअर्स लाखोच्या घरात...\n‘जिसका कोई नही उसका खुदा है यारो’\nरमणमळा : ‘जिसका कोई नही उसका खुदा है यारो,’ या गीताचा अर्थ तसा साधा-सोपा. माणसातील माणूसपण जागे झाल्यानंतर मात्र देवाकडे धाव घेण्याची गरज उरत नाही,...\nआरक्षणाची खेळी; जातीनिहाय जागांची नितीशकुमार यांची भूमिका\nपाटणा - विविध जातींसाठी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण असावे, अशी भूमिका बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी आज मांडली. जणगणना केल्यानंतर...\nसावधान... नांदेडला वाहनांची होतेय चोरी; पोलिसांनी द्यावे लक्ष\nनांदेड - गेल्या ���हिन्याभरापासून नांदेड शहर आणि परिसरातून दररोज दोन पाच दुचाकी वाहनांची चोरी होत आहे. त्याचबरोबर ट्रकसह चारचाकी वाहनांच्याही चोरीच्या...\n सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनला `प्लॅटिनम' दर्जा; इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिलकडून सन्मान\nनागपूर ः आतापर्यंत अनेक मैलाचे दगड गाठणाऱ्या नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंज स्टेशनला इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल संस्थेने प्लॅटिनम दर्जा बहाल...\nपर्यावरणपूरक शहरासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका राबविणार 'हरित सेतू'\nपिंपरी : पर्यावरणपूरक शहरासाठी स्मार्ट सिटी अंतर्गत महापालिका 'हरित सेतू' उपक्रम राबविणार आहे. त्यासाठी नागरिकांनी सहकार्य व सूचना कराव्यात, असे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/31-bridges-be-constructed-baramati-355282", "date_download": "2020-10-31T17:05:10Z", "digest": "sha1:SB7SCZOW5AXZ6HBIXUR6FOBG2QN5DQR5", "length": 15715, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "महत्वाची बातमी : बारामतीत 31 पूल उभारणार?; काय आहे योजना घ्या जाणून - 31 bridges to be constructed in Baramati | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमहत्वाची बातमी : बारामतीत 31 पूल उभारणार; काय आहे योजना घ्या जाणून\nसार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील 31 पुलांबाबत सर्वेक्षण करुन राज्य शासनास अहवाल दिला असून लवकरच शासनामार्फत नाबार्डकडे या पुलांच्या उभारणीसाठी कर्जसहाय्याची मागणी केली जाणार आहे.\nबारामती : दरवर्षी पावसाळ्यात मोठा पाऊस झाल्यानंतर अनेक गावांचा परस्परांशी संपर्क तुटतो, जनजीवन विस्कळीत होते. ही बाब लक्षात घेऊन सातत्याने पावसाळ्यात अडचणीच्या ठरणा-या पूलांची नवनिर्मिती तसेच नूतनीकरण करण्यासाठी नाबार्डला प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तालुक्यातील 31 पुलांबाबत सर्वेक्षण करुन राज्य शासनास अहवाल दिला असून लवकरच शासनामार्फत नाबार्डकडे या पुलांच्या उभारणीसाठी कर्जसहाय्याची मागणी केली जाणार आहे. यामध्ये खालील ठिकाणच्या प���लांच्या व रस्त्यांच्या कामांचा समावेश आहे.\nपावसाने ओढ्यांचे अस्तित्व जाणवले...\nयंदाच्या पावसाळ्यात झालेल्या मुसळधार पावसाने अनेक ओढे नाल्यांनी आपले अस्तित्व दाखवून दिले. जवळपास प्रत्येक ओढा नोला या पावसाळ्यात भरुन वाहिल्याने अनेक ठिकाणी येथे ओढा आहे, हे लक्षात आले. त्या मुळे पुलांच्या कामांसाठी त्याचा उपयोग होणार आहे.\n• आंबी बुद्रुक ते आंबी खुर्द क-हा नदीवरील पूल\n• जळगाव सुपे ते जळगाव कडेपठार जोडणारा क-हा नदीवरील पूल\n• वाकी व चोपडज गावानजिकचा ओढ्यावरील पूल\n• पणदरे व करंजेपूलचा नीरा डावा कालव्यावरील पूल\n• मुढाळेनजिक लोणी रस्त्यावरील ओढ्यावरील पूल\n• कुतवळवाडी व पारवडी येथे ओढ्यावरील पूल\n• शिर्सुफळ मंदीरानजिक ओढ्यावरील पूल\n• निंबोडी ते शेटफळगडे सुतारवस्तीजवळील पूल\n• चोपडज येथील पर्णकुटी शाळेजवळील पूल\n• मेखळी बरकडवाडी ते झारगडवाडी रस्ता क-हा नदीवरील पूल\n• खताळपट्टा झारगडवाडी येथे माणिक मासाळवस्ती ओढ्यावरील पूल\n• काटेवाडी येथील नीरा डावा कालव्यावरील धडी पूल\n• मळशीजवळ नीरा डावा कालव्यावरील लोखंडी पूल काढून नवीन पूल उभारणी\n• मुर्टी वाकी होळ रस्त्यावर भगतवाडी व कारंडेमळा येथे पूल\n• खंडोबाची वाडी येथे नीरा डावा कालव्यावर पूल\n• काटेवाडी कण्हेरी रस्त्यावर नीरा डावा कालव्यावर पूल\n• ढेकळवाडी सोनगाव येथे सूळवस्तीजवळ ओढ्यावरील पूल\n• हिंगणीगाडा रस्त्यावर उत्तर खोपवाडी येथील पूल\n• सोनवडी सुपे स्मशानभूमीजवळ पूल\n• अंजनगाव येथे पावसेवस्ती जवळ पूल\n• परिटवस्ती ते शिर्सुफळ रस्ता\n• ढाकाळे ते मेडद रस्ता\n• मुर्टी वाकी चोपडज होळ रस्ता\n• रुई सावळ ते निरगुडे रस्ता\n• सोमेश्वर कारखाना, वाणेवाडी मुरुम रस्ता\n• का-हाटीजवळ रस्ता व पूल\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nकामगारांसाठी वेतनवाढ करार करण्यास काळे कारखाना कधीही तयार\nकोपरगाव ः राज्यातील ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळाली; मात्र दीड वर्षापासून साखर कामगार वेतनवाढ कराराच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हा करार झाला तर...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nअगस्ती कारखाना कार्यस्थळावर कामगारांची लगबग\nअकोले : तालुक्‍याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे गळीत सुरू झाले असून, ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या बांधांवर, कारखाना...\nबाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय \nनांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत करुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00383.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/08/blog-post.html", "date_download": "2020-10-31T15:43:02Z", "digest": "sha1:6QQTP2U56NLGUZB7TFC4PSURFRWWPLCG", "length": 2300, "nlines": 57, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "पालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा, व वंदनीय योजनांचा शुभारंभ", "raw_content": "\nHomeव वंदनीय योजनांचा शुभारंभपालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा, व वंदनीय योजनांचा शुभारंभ\nपालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा, व वंदनीय योजनांचा शुभारंभ\nपालकमंत्री आशा सुरक्षा सुविधा व वंदनीय योजनांचा शुभारंभ\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.77, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/crime-news/bombay-hc-says-that-it-expects-media-to-exercise-restraint-while-reporting-on-the-sushant-singh-rajput-death-case/", "date_download": "2020-10-31T17:05:40Z", "digest": "sha1:CY27EAVO5NXCR7PFU2ZBYZUZNIJ4APZJ", "length": 15876, "nlines": 200, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "सुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले.. - Hello Maharashtra", "raw_content": "\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले..\nसुशांत सिंह मृत्यू प्रकरणाच्या वार्तांकनावरून मुंबई हायकोर्टाने प्रसार माध्यमांना दिली तंबी, म्हणाले..\n बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या प्रसार माध्यमांच्या वार्तांकनावर आज उच्च न्यायालयानं बोट ठेवतं तंबी दिली. ८ माजी आयपीएएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात सुशांत सिंह प्रकरणी ‘मीडिया ट्रायल’ थांबवण्यासाठी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. या सुनावणी दरम्यान न्यायालयानं माध्यमांना संयम ठेवण्यास बजावलं आहे.\n३१ ऑगस्ट रोजी ८ माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी सुशांत सिंह प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर मीडिया ट्रायल थांबवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली होती. “या प्रकरणाचा तपास नैतिकदृष्ट्या, निष्पक्षपणे आणि वस्तुनिष्ठ केला जावा. तसंच वार्तांकन हे पोलीस किंवा अन्य लोकांच्या विरोधात मोहिमेसारखं बदलू नये,” असं याचिकाकर्त्यांनी नमूद केलं होतं. या याचिकेवर आज सुनावणी पार पडली. सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करताना माध्यमांनी संयम ठेवावा. तसंच तपासावर कोणत्याही प्रकारे परिणाम होणार नाही अशा प्रकारे वार्तांकन करावं, असं न्यायालयानं सुनावणी दरम्यान प्रसार माध्यमांना दटावलं.\nहे पण वाचा -\nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर विभागाच्या…\nआदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार…\nभाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून…\nराज्यातील माजी डीजीपी एम.एन.सिंग, पी.एस. पसरिचा, डी.के.सिवानंदन, संजीव दयाल, सतीश माथूर, के.सुब्रमण्यम, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त डी.एन. जाधव आणि माजी अतिरिक्त डीजीपी के.पी.रघुवंशी यांनी याविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूची चौकशी मुंबई पोलिसांनी सीबीआयकडे सोपवली. सीबीआयकडे चौकशी सोपवल्यानंतर या प्रकरणी अनेक नवी माहिती समोर आली.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nराज्यातील मंदिरं सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं सूचक विधान, म्हणाले..\n राज्यातील कोरोनाच्या अ‍ॅक्टिव्ह केसेसमध्ये घट; केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती\nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर विभागाच्या माहितीनंतर पोलिसांनी घेतला…\nHDFC Bank मध्ये शिफ्ट होणार मुंबई पोलिसांच्या 50 हजार कर्मचार्‍यांचे सॅलरी अकाउंट,…\nआदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार कंपनीला भारतात येण्याचे…\nभाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून अटक\nTRP रेटिंग घोटाळ्यामुळे राजीव बजाज यांनी ‘या’ 3 वृत्तवाहिन्यांना…\nज्यामुळे मुंबईतील बर्‍याच भागात वीज गेली Power Grid म्हणजे काय ते जाणून घ्या\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमुंबईवर दहशतवादी हल्ल्याचे सावट; गुप्तचर विभागाच्या…\nHDFC Bank मध्ये शिफ्ट होणार मुंबई पोलिसांच्या 50 हजार…\nआदित्य ठाकरे यांनी ‘या’ दिग्गज इलेक्ट्रिक कार…\nभाजपच्या ‘या’ मोठ्या नेत्याला मुंबई पोलिसांकडून…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%B6%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T18:03:50Z", "digest": "sha1:SSTMGWXT2FJPAC6SCKLBW27NTCZ7HJFY", "length": 9597, "nlines": 80, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "नागेश जोशी - विकिपीडिया", "raw_content": "\nनागेश जोशी (१९१५ - १९५८) हे मराठी नाटककार, गीतकार होते.\nआर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसाई · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी · भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nइ.स. १९१५ मधील जन्म\nइ.स. १९५८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ मे २०१८ रोजी २२:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू श���तात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.art.satto.org/mr/%E0%A4%9F%E0%A5%85%E0%A4%97/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%A8%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-31T15:48:31Z", "digest": "sha1:2B34LTNW7XUJ2Q2TMFEF56JY6RNZYJY6", "length": 25022, "nlines": 279, "source_domain": "www.art.satto.org", "title": "идеи за дома | Art senses – идеи за дома и градината", "raw_content": "\nवॉल स्टिकर वॉल स्टिकर\nनाजूक रंगांमध्ये स्वयंपाकघरांचे फोटो\nकोपरा डी-आकाराच्या स्वयंपाकघरांचे फोटो\nजांभळ्या मध्ये स्वयंपाकघरातील चित्रे\nस्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीसह लिव्हिंग रूमची चित्रे - फर्निचर कल्पना\nतपकिरी आणि फिकट तपकिरी रंगात राहत्या खोलीची छायाचित्रे\nपांढर्‍या खोलीत लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nपांढर्‍या, फिकट तपकिरी आणि तपकिरी रंगात राहत्या खोलीची चित्रे\nटीव्ही भिंतीवरील फोटो - टीव्हीच्या मागे भिंतीमागील कल्पना\nआतील भागात झोनिंगसाठी चित्रे आणि कल्पना\nजांभळ्यामध्ये लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nकॉरिडॉर आणि हॉलवेसाठी फोटो आणि कल्पना\nएक मजली घरासाठी फोटो आणि कल्पना\nजलतरण तलावासह आधुनिक घरांची छायाचित्रे\nबागांची व्यवस्था आणि लँडस्केपींग\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nअन्या गोरेवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेली निकोलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेफका estiन्टीसीवा यू. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nबोरियाना जॉर्जियावा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nकालिंका स्टोइलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड ��ोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nदेसी इवानोव्हा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nआशिया डोईकोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nअन्न व्यवस्था आणि सजावट\nयासाठी परिणामः घरासाठी कल्पना\nआपल्या स्काईललाइटद्वारे समुद्राला थंड वारा आणि खारट श्वास घेण्यास\nवारणा जवळील झेलेनिका कॉम्प्लेक्स आधुनिक जीवनशैलीची जोड देते\nबाग कल्पना - दगड पथ\nबागेसाठी सद्य कल्पनांसह आणि विशेषत: बांधकाम\n3 शयनकक्ष आणि दुहेरी गॅरेजसह एक मजली घराचा भव्य प्रकल्प\n3 बेडरूम आणि सह एक मजली घराचा एक भव्य प्रकल्प\nआतील रचना - लिव्हिंग रूमसाठी काही कल्पना आणि टिपा\nपुढील ओळींमध्ये आम्ही यासाठी काही कल्पना आणि टिपा सादर करू\nआतील रचना - लिव्हिंग रूममध्ये गडद मजल्यासाठी कल्पना\nदिवाणखान्यात गडद मजला - अशा कल्पना चांगल्या आहेत\nआतील रचना - पडदे आणि ड्रेप्ससाठी कल्पना\nपडदे आणि पडदे आणि त्यांच्या एकत्रिकरणाकरिता सद्य कल्पनांसह\nलँडस्केपींग गार्डन - सजावटीच्या तलावासाठी कल्पना\nबर्‍याचदा बागकाम प्रकल्प समाविष्ट केले जातात\nप्रचंड व्हरांड्यासह कॉम्पॅक्ट ग्रीष्मकालीन घर\nएक प्रचंड पोर्च असलेल्या कॉम्पॅक्ट समर हाऊससाठी हा मनोरंजक प्रकल्प\nबीबीक्यू आर्बर कल्पना आणि टिपा\nगॅझ्बो बांधण्यासाठी या कल्पना आणि टिपांसह\nलाल आणि काळा मध्ये स्वयंपाकघर डिझाइन\nलाल आणि काळा मध्ये स्वयंपाकघर डिझाइन कल्पना आहेत\nबाल्कनी कॅबिनेट कल्पना आणि टिपा\nबाल्कनीतील मंत्रिमंडळासाठी सद्य कल्पना आणि टिपांसह\nजिवंत मार्गासाठी कल्पना - फायदे आणि तोटे\nदैनंदिन मार्गातील सद्य कल्पनांच्या सादरीकरणासह\nहलके रंग आणि अॅक्सेंटमध्ये मोहक अंतर्गत समाधान\nहलके रंग आणि अॅक्सेंटमधील अंतर्गत समाधान सुबक आहेत\nआर्ट सेन्सेस द्वारे वॉल स्टिकरसह जुने स्वयंपाकघर पुन्हा तयार कर��े\nपुढील ओळींमध्ये आम्ही आपल्यास तुलनेने वेगवान आणि\nहाताने पेंट केलेल्या भांडीची कल्पना खालील ओळींमध्ये सादर केली\nस्वत: ला हातांचा भांडे बनवा\nकोणीही सहज आकाराचा भांडे बनवू शकतो\nजुन्या शिवणकामाच्या मशीन कल्पना\nपुढील ओळींमध्ये आम्ही आतील डिझाइनसाठी काही कलात्मक कल्पना सादर करू\nबार्बेक्यू स्मोकी बार्बेक्यू बनविणे हा एक चांगला मार्ग आहे\nवादळापासून स्वत: ला बीयरची बार बनवा\nजंक बॅरल आणि जंकमधून बीयर बार बनवा\nबीबीक्यू एरिया डिझाइन कल्पना\nयेथे दर्शविलेले बीबीक्यू एरिया डिझाइन कल्पना द्वारे एक्सेंट्युएटेड आहेत\nघर आणि बाग कल्पना\nआतील रचना, फर्निचर, यार्ड आणि बाग यासाठी कल्पना. घर सजावट आणि सजावट. ते स्वतः करा.\nयार्ड आणि बाग डिझाइन कल्पना\nप्रत्येकजण ज्याला एक सुंदर यार्ड आणि बाग पाहिजे आहे त्यांना आवश्यक आहे\nजांभळ्या अॅक्सेंटसह बेडरूमची कल्पना\nत्याच्या सर्व शेड्समधील जांभळा रंग रोमान्सचे प्रतीक आहे\nस्टाईलिश किचन डिझाइन एक्सएनयूएमएक्स स्क्वेअर\n1 मधील 21 पृष्ठ123451020पुढील »शेवटचे\nएलिटिस आणि लेडी जेन\nजगातील स्टिकर्स आणि गृह सजावट\nआर्ट स्टुडिओ - डाग ग्लास\nबारबोलेटा teटीलर - विणलेल्या वस्तू\nसंग्रह शोधा - महिना निवडा - ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2020 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2020 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2019 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2019 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2018 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2018 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2017 मार्च एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2016 जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्���एनयूएमएक्स एप्रिल 2016 मार्च एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2015 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2015 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2014 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2014 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2013 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2013 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2012 मार्च एक्सएनयूएमएक्स\nआर्ट सेन्सेस एक इलेक्ट्रॉनिक इंटिरियर डिझाइन प्रकाशन आहे जे नवीन आणि ताजे अंतर्गत आणि बाग सजावट कल्पना सादर करेल. घरासाठी मनोरंजक कल्पना.\nआम्ही आपल्याला कलात्मक सल्ला आणि व्यावहारिक सूचना मदत करू.\nमजा करा आणि सर्जनशील भावना आपल्याला पूर्णपणे भारावून टाकू द्या\nअद्वितीय शैली आणि अभिजातपणा, अद्वितीय कोझनेस आणि कळकळ, रंग आणि आकार यांच्यात सुसंवाद मिळवा. प्रत्येक घर त्याच्या वैयक्तिकतेसह एक आनंददायी आणि आकर्षक ठिकाण बनू शकते, जे अभ्यागतांना प्रभावित करते आणि त्यांच्यावर अवलंबून असते.\nसट्टो आर्ट गॅलरी सादर करणारी एक ऑनलाइन गॅलरी आहे - डागलेला काच и तेल पेंटिंग्ज.\nसट्टो आर्ट गॅलरी बद्दल »\nआर्ट स्टुडिओ सट्टो - लेखकाचा डागलेला काच. पेंट केलेला ग्लास.\nजर व्यावसायिक दृष्टीकोन कंपनीचे तत्वज्ञान असेल तर नवीन कार्याकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून नवकल्पना आणि दृष्टी हे महत्त्वाचे शब्द आहेत. साठी प्राधान्य सट्टो आर्ट स्टुडिओ अद्वितीय प्रतिमा आणि कला संस्मरणीय कार्ये तयार करण्याची मोहक चव जपण्यासाठी आहे.\nसट्टो आर्ट स्टुडिओ विषयी »\nआतील भागात डाग-काचेच्या खिडक्या.\nरंगविलेल्या काचेच्या पेंट केलेल्या काचेच्या तंत्रात स्टेन्ड ग्लास हा एक प्रकारचा लेख आहे आणि लेखकांचे एक अद्वितीय कार्य आहे. हे एका हाताने बनविले जाते, प्रत्येक डागलेल्या काचेच्या एकाच प्रतीमध्ये प्रक्षेपित केले जाते. प्रकल्प वैयक्तिक प्राधान्यांनुसार निश्चित केला जातो आणि पूर्णपणे आतील बाजूस असतो.\n. 2012-2020 कला संवेदना - घर आणि बाग कल्पना\nगोपनीयता धोरण वापरण्याच्या अटी संपर्क आणि जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/12/Rajmata-Shinde-Jayanti-.html", "date_download": "2020-10-31T15:36:52Z", "digest": "sha1:KESVRAY3KT6E34WXHFONLO2V3TXOK66H", "length": 10377, "nlines": 17, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " राजमाता जयंती : नरेंद्र मोदी यांनी दिला स्मृतींना उजाळा - महा एमटीबी", "raw_content": "राजमाता जयंती : मोदींनी दिला रामजन्मभूमी आंदोलन स्मृतींना उजाळा\nजन्मशताब्दीनिमित्त शंभर रुपयांचे विशेष नाणे जाहीर\nनवी दिल्ली : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एका व्हर्च्युअल कार्यक्रमात राजमाता विजया राजे शिंदे यांच्या सन्मानार्थ शंभर रुपयांचे नाणे जाहीर केले आहे. त्यांच्या जन्मशताब्दीनिमित्त अर्थमंत्रालयाने हे विशेष नाणे जाहीर केले आहे. कोरोना महामारीमुळे राजमाता यांच्या जन्मशताब्दी कार्यक्रमाचे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हर्च्युअल) आयोजन करण्यात आले होते.\nपंतप्रधान म्हणाले, \"एकता यात्रेनिमित्त राजमाता यांनी माझा परिचय गुजरातचे युवा नेता नरेंद्र मोदी म्हणून केला होता. इतक्या वर्षांनंतर तोच मी आज प्रधान सेवक म्हणून त्यांच्या अनेक स्मृतींना उजाळा देत उभा आहे. राजमाता यांनी आपले आयुष्य गरीबांसाठी समर्पित केले होते. त्यांना राजसत्तेपेक्षा जनसेवा महत्वाची होती.\"\nमोदींच्या भाषणातील महत्वाचे मुद्दे\nनारी शक्तीच्या बद्दल उल्लेख करताना त्या म्हणत, जे हात पाळणा झुलवू शकतात ते जगावर राज्यही करू शकतात. आज भारताची नारी शक्ती प्रत्येक क्षेत्रात पुढे जात आहे, देशाला पुढे घेऊन जात आहेत. मोदी सरकारने तिेहेरी तलाक कायदा पारीत करून देशासमोर राजमाता शिंदे यांच्या महिला सशक्तीकरणाच्या दृष्टीकोन समोर ठेवला आहे. रामजन्मभूमी मंदिर निर्माणासाठी त्यांनी जो संघर्ष केला त्यांच्या जन्मशताब्दी वर्षातच त्यांचे स्वप्न पूर्ण झाले.\nहा किती अद्भभूत योगायोग आहे. राजमाता यांच्या आशीर्वादामुळे देश आज विकासाच्या मार्गावर चालला आहे. गाव, गरीब, मागासवर्गीय, शोषित, वंचित, महिलांचा विकास देशाच्या प्रार्थमिकतेचा भाग आहे. राजमाता एक आध्यात्मिक व्यक्तित्व होत्या. साधना, उपासना, भक्ति त्यांच्या अंतर्मनात होती. ज्यावेळी त्या देवाची उपासना करत त्यावेळी भारतमातेचीही प्रतिमेची पूजा करायच्या.\nतिहार तुरुंगात राजमाता यांनी आपल्या मुलींना पत्र लिहीले होते. त्यात त्यांनी मोठी शिकवण दिली होती. आपल्या भावी पीढीला अभिमानाने जगता आले पाहिजे. निधड्या छातीने वावरण्याच्या उद्देशाने आपल्याला संकटात धीराने जगण्याची प्रेरणा मिळते.\nकुणीही साधारण व्यक्ती ज्याची योग्यता असते, प्रतिभा असते देशाची सेवा करण्याची भावना असते ती व्यक्ती लोकतंत्र आणि सत्तेला सेवेचे माध्यम बनवू शकतात. राजमाता यांनी आपल्या आयुष्यातील मोठा कालखंड तुरुंगात घालवला आहे. आणीबाणीच्या काळात त्यांनी जे जे सहन केले त्याची साक्ष देणारे बरेच लोक आपल्यात आजही आहेत.\nविवाहापूर्वी राजमाता कुठल्या राज परिवारातील नव्हत्या. त्या एका सर्वसामान्य कुटूंबातील होत्या. मात्र, विवाहानंतर त्यांनी सर्वांना आपलेसे केले. जनसेवेची शिक्षा त्यांनी सर्वांना दिली. राजकीय दायित्वासाठी कुठल्याही खास परिवारात जन्म घेणेच गरजेचे आहे, असे नाही हे देखील त्यांनी दाखवून दिले. राजमाता यांनी आपले जीवन गाव आणि गरीबांसाठी समर्पित केले.आपण राजमाता यांच्या आयुष्यातील प्रत्येक क्षणापासून बऱ्याच गोष्टी शिकू शकतो. राजमाता आपल्या लहानातल्या लहान सहकाऱ्याशी परिचय ठेवत. सामाजिक कार्यात असणाऱ्या प्रत्येकासाठी हा आदर्श असायला हवा.\nराष्ट्राच्या भविष्यासाठी राजमाता यांनी आपले वर्तमान समर्पित केले. देशाच्या भावी पीढीसाठी त्यांनी समाजाचे सर्वसुख त्याग केला. पद आणि प्रतिष्ठेसाठी त्यांनी कधी राजकारण केले नाही किंवा तसे जगणेही पत्करले नाही. राजकारणातील अनेक उच्च पदे त्यांच्याकडे आली. मात्र, त्या सर्व पदांचा त्यांनी विनम्रतेने नाकारले होते. अटलजी आणि आडवाणीजींनी त्यांना जनसंघाच्या अध्यक्ष होण्याचा आग्रह केला होता. मात्र, त्यांनी स्वतःला कार्यकर्ता म्हणवून घेणेच स्वीकारले होते. एकता यात्रेमध्ये विजया राजे सिंधिया यांनी माझा परिचय गुजरातचा युवा नेता म्हणून केला होता. मात्र, आज इतक्या वर्षांनी त्यांचा हा नरेंद्र देशाचा प्रधानसेवक म्हणून त्यांच्या स्मृतींना उजाळा देत तुमच्या समोर आहे.\nमध्य प्रदेशच्या विविध जिल्ह्यांमध्ये राजमाता यांच्या स्मरणार्थ कार्यक्रम आयोजित करण्यात आले. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ग्वाल्हेर आणि प्रदेश भाजप अध्यक्ष विष्णुदत्त शर्मा यांच्या भोपाळ येथील प्रदेश कार्यालयात राजमाता यांच्या जीवनावर आधारित चित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nपंतप्रधान नरेंद्र मोदी राज्य सरकार विजया राजे शिंदे राजमाता आरबीाय", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidhansabha-2019/bjp-no-ticket-to-17-sitting-mlas-120997.html", "date_download": "2020-10-31T17:01:09Z", "digest": "sha1:RHXOT65BV7GWE3YVZVD4RF3K4DMG6FMR", "length": 19092, "nlines": 219, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "भाजपचे कोणते विद्यमान आमदार घरी बसले | BJP No Ticket to Sitting MLA", "raw_content": "\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला तिसरा झटका, ऋद्धीमान साहा आऊट\nखडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी\nराजकारण विधानसभा 2019 हेडलाईन्स\nखडसे, तावडेच नव्हे, भाजपचे 18 विद्यमान आमदार घरी\nमेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह, राज पुरोहित, प्रकाश मेहता यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली आहे. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे.\nटीव्ही 9 मराठी डिजीटल टीम\nमुंबई : भाजपने आतापर्यंत 18 विद्यमान आमदारांचा पत्ता कट (BJP No Ticket to Sitting MLA) केला आहे. विधानसभा निवडणुकांसाठी चार याद्या घोषित करत भाजपने 150 उमेदवार जाहीर केले आहेत. त्यात विनोद तावडे, एकनाथ खडसे, प्रकाश मेहता यासारख्या दिग्गज आमदारांचा पत्ता कट झाल्याचं स्पष्ट झालं आहे.\nविनोद तावडे यांच्या जागी बोरीवलीतून सुनील राणे यांना तिकीट देण्यात आलं आहे. प्रकाश मेहता यांच्या जागी पराग शहा, एकनाथ खडसे यांच्या जागी कन्या रोहिणी खडसे, तर राज पुरोहित यांच्या जागी रामराजे निंबाळकर यांचे जावई राहुल नार्वेकर यांना संधी देण्यात आली आहे, तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागेवर अद्याप दुसरा उमेदव��र दिला नसल्यामुळे त्यांना अंधुकशी आशा कायम आहे.\nयाशिवाय मेधा कुलकर्णी, सरदार तारासिंह यांनाही उमेदवारी नाकारण्यात (BJP No Ticket to Sitting MLA) आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरुडमधून उभं राहता यावं, यासाठी मेधा कुलकर्णींना बाजूला करण्यात आलं. संगिता ठोंबरे यांच्या जागी राष्ट्रवादीतून आलेल्या नमिता मुंदडा यांना तिकीट मिळालं आहे.\nविशेष म्हणजे नंदुरबारमधील शहाद्याचे विद्यमान आमदार उदेसिंह पाडवी यांचं तिकीट कापून त्यांच्याच मुलाला संधी देण्यात आली आहे. परंतु पाडवी यांना मुलाला तिकीट दिल्याचाही राग आला आहे.\nजळगावातील चाळीसगाव मतदारसंघातून विद्यमान आमदार उन्मेष पाटील यांना आपल्या पत्नीला तिकीट मिळावं, अशी आशा होती, मात्र ती मावळल्याने पाटीलही खट्टू आहेत.\nविद्यमान आमदार- नवीन संधी – मतदारसंघ\n1. विनोद तावडे – सुनील राणे (बोरीवली, मुंबई)\n2. प्रकाश मेहता – पराग शहा (घाटकोपर पूर्व, मुंबई)\n3. राज पुरोहित – राहुल नार्वेकर (कुलाबा, मुंबई)\n4. एकनाथ खडसे – रोहिणी खडसे (मुक्ताईनगर, जळगाव)\n5. सरदार तारासिंह – मिहीर कोटेचा (मुलुंड, मुंबई)\n6. विजय काळे – सिद्धार्थ शिरोळे (शिवाजीनगर, पुणे)\n7. मेधा कुलकर्णी – चंद्रकांत पाटील (कोथरुड, पुणे)\n8. बाळा काशिवार – परिणय फुके (साकोली, भंडारा)\n9. उदेसिंह पाडवी – राजेश पडवी (शहादा, नंदुरबार)\n10. उन्मेष पाटील – मंगेश चव्हाण (चाळीसगाव, जळगाव)\n11. प्रभूदास भिलावेकर – रमेश मावस्कर (मेळघाट, अमरावती)\n12. चरण वाघमारे – प्रदीप पडोळे (तुमसर, भंडारा)\n13. बाळासाहेब सानप – राहुल ढिकळे (नाशिक पूर्व, नाशिक)\n14. सुधाकर कोठले – मोहन माटे (नागपूर दक्षिण)\n15. आर. टी. देशमुख – रमेश आडासकर (माजलगाव, बीड)\n16. संगिता ठोंबरे – नमिता मुंदडा (केज, बीड)\n17. सुधाकर भालेराव – अनिल कांबळे (उदगीर, लातूर)\n18. राजू तोडसाम – संदीप धुर्वे (आर्णी, यवतमाळ)\nदरम्यान, विक्रमगडचे आमदार विष्णू सावरा यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांच्या जागी पुत्र हेमंत सावरा यांना तिकीट देण्यात आलं आहे. तर कसबा पेठचे आमदार गिरीष बापट खासदारपदी निवडले गेल्यानंतर त्यांच्या जागी पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांना संधी देण्यात आली आहे.\nचौथ्या लिस्टमध्ये नाव नसलं की कसं वाटतं\nविष्णू सावरा – हेमंत सावरा (विक्रमगड, पालघर) पुत्राला उमेदवारी\nगिरीष बापट – मुक्ता टिळक (कसबा पेठ, पुणे) खासद��रकी\nचंद्रशेखर बावनकुळे – (कामठी, नागपूर) – अद्याप अस्पष्ट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nफडणवीस आणि अजितदादांना एकाचवेळी कोरोना, आता डिस्चार्जही एकत्रच मिळणार\nसोशल मीडियावर दिग्गजांची बदनामी करणं महागात पडणार; सरकारने पोलिसांना दिले…\n'लव्ह-जिहाद' रोखण्यासाठी उत्तर प्रदेशात कडक कायदा; योगी आदित्यनाथ यांची घोषणा\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून आहे; चंद्रकांत पाटलांचा…\nगोवा विद्यापीठातही आता छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्र; संभाजीराजेंनी घेतली…\n'काँग्रेसने का माफी मागावी', पुलवामा हल्ल्यावरुन शशी थरुर यांचा भाजपला…\nविधानसभेपूर्वी काँग्रेसला रामराम, अशोक चव्हाणांच्या उपस्थितीत बड्या नेत्याची पक्षात घरवापसी\nनोकरीच्या अपेक्षेने ऑनलाईन व्यवहारातील एक चूक महागात, मुंबईकर महिलेला आठ…\n महिलेच्या मारहाणीनंतरही धैर्य, हवालदार एकनाथ पार्टे यांचा गृहमंत्र्यांकडून…\nमुलांनी हाफ पँट घालू नये, उत्तर प्रदेशातील खाप पंचायतीचा फतवा\nशरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा', म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना…\nRuturaj Gaikwad | धोनीचा 'हा' सल्ला उपयुक्त ठरला, ऋतुराज गायकवाडकडून…\n\"नितेश राणेंना खासगीत विचारा...\" कुडाळ सभापतींच्या भाजपप्रवेशानंतर वैभव नाईकांचे प्रत्युत्तर\n\"आधी पृथ्वीबाबांनी करुन दाखवलं, आताही शक्य, विधानपरिषदेसाठी राज्यपालांना थेट शिफारसीचे…\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला तिसरा झटका, ऋद्धीमान साहा आऊट\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला तिसरा झटका, ऋद्धीमान साहा आऊट\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00384.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.hellodox.com/healthtips/Green-Veggies/1694?page=2", "date_download": "2020-10-31T17:10:06Z", "digest": "sha1:6H5EUPGECK3G6GRLOU4SXGA775YRBEHB", "length": 14162, "nlines": 89, "source_domain": "www.hellodox.com", "title": "Health Tips", "raw_content": "\nमधुमेहींसाठी फायदेशीर शेपूची भाजी\nआजाकाल तणावग्रस्त होत चाललेल्या जीवनशैलीमुळे लाईफ़स्टाईलशी निगडीत अनेक आजारांचा धोका बळावला आहे. यापैकी एक म्हणजे मधुमेह. मधुमेहाच्या रूग्णांना आहाराचं पथ्यपाणी सांभाळणं अत्यंत गरजेचे आहे. मधुमेहावर पूर्णपणे मात करणं कठीण असले तरीही काही उपायांनी त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.\nमधुमेहींसाठी शेपूची भाजी अत्यंत फायदेशीर आहे. शेपूच्या भाजीच्यामुळे रक्तातील साखरेचं प्रमाण आटोक्यात ठेवण्यास मदत होते. शेपूची भाजी ही ओव्याच्या प्रजातींपैकी एक आहे. त्यामुळे मधुमेहींसोबतच इतर काही आजारांनाही आटोक्यात ठेवण्यास मदत होते.\nशेपूच्या भाजीमध्ये कॅल्शियम घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे ऑस्टोपोरायसिसचा त्रास दूर ठेवण्यासाठी शेपू मदत करते.\nगॅस कमी होतो -\nवातावरणातील बदलांमुळे असेल किंवा चूकीच्या आहार पद्धतीमुळे पोटात गॅस होऊ शकतो. शेपूच्या भाजीमुळे वरंवार होणारा हा गॅसचा त्रास नैसर्गिकरित्या आटोक्यात ठेवण्यास मदत होते.\nतोंडाचं आरोग्य जपतं -\nशेपूच्या भाजीमुळे तोंडाचं आरोग्य जपण्यासाठीदेखील मदत होते. यामधील अ‍ॅन्टिऑक्सिडंट घटक हिरड्यांचं आरोग्य जपते. सोबतच इंफेक्शनचा धोका कमी करण्यासही मदत होते.\nशेपूच्या भाजीमुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत होते. शरीरात वाढणार्‍या बॅक्टेरिया, व्हायरसचा धोका कमी ��ोण्यास मदत होते. यामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास शेपूची भाजी मदत करते.\nशेपूच्या भाजीमध्ये आढळणारे नैसर्गिक स्वरूपातील तेल श्वसन संस्थेचं आरोग्य सुधारायला मदत करतात.\nश्रावणातील भाज्या : करटुलं (कंटोल)\nसाहित्य : आठ ते दहा हिरवी कोवळी करटुलं (साधारण पाव किलो), अर्धी वाटी ओले खोबरे, एक वाटी बारीक चिरलेला कांदा, फोडणीकरता हिंग व मोहरी, मीठ, हळद, दोन-तीन चिरलेल्या मिरच्या, थोडंसं लाल तिखट, दोन टेबल स्पून तेल.\nकृती : प्रथम करटुलांचे अर्धे भाग करून त्यातील गर काढून टाकावा. नंतर बटाटय़ाचे काप केल्याप्रमाणे करटुलं चिरून घ्यावीत व थोडंसं मिठ लावून धुवून घ्यावीत. पॅनमध्ये तेल गरम करुन हिंग, मोहरी, थोडेसे जीरे टाकून फोडणी घालावी, त्यात चिरून घेतलेल्या हिरव्या मिरच्याही टाकाव्यात. नंतर त्यात कांदा, मिठ, थोडेसे लाल तिखट व हळद घालून चांगले परतावे. चिरलेली करटुलं त्यात घालून पुन्हा परतावीत. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. नंतर झाकण काढून मंद गॅसवर तीन ते चार मिनिटे भाजी पाणी न घालता परतावी. वरून ओले खोबरे व चवीपुरती साखर घालावी.\nकांद्यांची पात खाणे आरोग्यासाठी उत्तम\nहिरव्या कांद्याची पात खाण्यासाठी चविष्ट असतेच मात्र त्याचबरोबर त्यात अनेक पोषणतत्वे असतात. या कांद्यामध्ये सल्फरचे प्रमाण अधिक असते जे शरीरासाठी लाभदायक आहे.\nहिरव्या पातीच्या कांद्यामध्ये कॉपर, फॉस्फरस, मॅग्नेशियम, पोटॅशियम, क्रोमियम, मॅगनीज आणि फायबरचे प्रमाण चांगले असते.\nहिरव्या पातीच्या कांद्याच्या सेवनाने हृद्याचे आरोग्यही चांगले राहण्यास मदत होते.\nहिरव्या पातीच्या कांद्यात अँटीऑक्‍सिडंट्‌स असतात. तसेच व्हिटामिन सीचे प्रमाणही अधिक असते.\nयामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते तसेच ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास हिरव्या पातीचा कांदा फायदेशीर ठरतो.\nकोबी-फ्लॉवरचे सेवन केल्याने रक्तवाहिन्यांचा कठोरपणा कमी होतो\n#हिरव्या भाज्या#आरोग्याचे फायदे#निरोगी जिवन\nवाढत्या वयासोबत वृद्ध मंडळींमध्ये अनेक शारीरिक समस्या डोके वर काढतात. मात्र हिरव्या पालेदार भाज्यांचे सेवन यातून बाहेर पडण्यास मदत करू शकते.\nहिरव्या भाज्यामुंळे बुजुर्गांचा अनेक समस्यांतून बचाव होऊ शकतो.\nहल्लीच झालेल्या एका अध्ययनात असे आढळून आले की, ब्रोकली, कोबी, फ्लॉवर आणि मोड आलेल कडधान्याच्या सेवनामुळे वृद्ध महिलांच्या गळ्यातील रक्तवाहिन्या कठोर होण्यापासून बचाव केला जाऊ शकतो.\nत्यांच्या सेवनामुळे साहिजकच हृदयविकारांचा धोकाही कमी केला जाऊ शकतो. अशा प्रकारच्या आहाराचे दररोज तीन वा तीनपेक्षा जास्त वेळा सेवन करणे वृद्धांसाठी लाभदायक ठरू शकते.\nऑस्ट्रेलियातील वेस्टर्न ऑस्ट्रेलिया युनिव्हर्सिटीतील शास्त्रज्ञ लॉरेन ब्लॅकेनहॉर्स्ट यांच्या नेतृत्वाखालील चमूने हे अध्ययन केले असून अशा प्रकारच्या भाज्यांचा हृदयाच्या कॅरोटिड आर्टरी वॉलवर पडणार्‍या प्रभावाचे अध्ययन करून त्यांनी हा निष्कर्ष काढला आहे.\nकॅरोटिड वॉलची जाडीमध्ये 0.1 मिलीमीटर घटीचा संबंध पक्षघात व हृदयविकारांच्या जोखीमींमध्ये 10 ते 18 टक्क्यांच्या घटीसोबत आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.\nसंतुलित जीवनशैली आणि अशा प्रकारच्या भाज्यांचे सेवन हृदयरोगापासून बचाव करण्यातही महत्त्वपूर्ण समजले जाते.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00385.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80%E0%A4%97%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T16:49:09Z", "digest": "sha1:TU6TETQBSZWXPZZFF6RKJWFX5BSK3GFA", "length": 5635, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "बाजीगर - विकिपीडिया", "raw_content": "\nबाजीगर हा १९९३ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. अब्बास-मस्तान ह्यांनी दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये शाहरूख खानने प्रथमच खलनायकाची भूमिका केली. अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिने बाजीगरमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला व त्याला अनेक पुरस्कार मिळाले.\nसर्वोत्तम अभिनेता - शाहरूख खान\nसर्वोत्तम संगीत दिग्दर्शक - अन्नू मलिक\nसर्वोत्तम पुरुष पार्श्वगायक - कुमार सानू\nइंटरनेट मुव्ही डेटाबेसवरील बाजीगर चे पान (इंग्लिश मजकूर)\nइ.स. १९९३ मधील हिंदी भाषेमधील चित्रपट\nइ.स. १९९३ मधील चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ ऑक्टोबर २०१६ रोजी १९:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/rupee-depreciates-against-dollar/", "date_download": "2020-10-31T16:42:20Z", "digest": "sha1:O4LJLAQ6HUZ2KYV5XQMRDPMZOVK2NXXP", "length": 7566, "nlines": 111, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "रुपया अजून घसरला... - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या रुपया अजून घसरला…\nसोमवारी भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत १९ पैशांनी घसरला आणि ७५.७३ वर बंद झाला. अमेरिकेने चलन मजबूत केल्याने तसेच देशातील कोरोना व्हायरसच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्यामुळे गुंतवणूकदारांच्या भावनांवर त्याचा परिणाम झाला. ७५.५५ वर सुरु झालेला भारतीय रुपया नंतर कोसळला आणि अमेरिकन चलनाच्या तुलनेत ७५.७३ म्हणजेच १९ पैशांनी घसरल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले. सकारात्मक डोमेस्टिक इक्विटिजनी लोकल युनिटला पाठींबा दिला आणि सहभागींनी अर्थव्यवस्थेतील कोरोना व्हायरससंबंधी घटनांबद्दल चिंता व्यक्त केली, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर परिणाम होत\n2 ते 3 दिवसांत मिळणार नवीन पॅकेज\nताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज\nPrevious article2 ते 3 दिवसांत मिळणार नवीन पॅकेज\nNext article२० लाख कोटींचे ‘आत्मनिर्भर भारत’ पॅकेज\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\n‘क्विक हिल’ रोखणार सायबर हल्ले\n‘पीएनबी’ने केली व्याजदरात कपात\n‘मेरिटनेशन’च्या लाईव्ह क्लासला आठपट प्रतिसाद\nगणेशोत्सवात द्या रोगप्रतिकारक मोदकाचा प्रसाद\n​रेनो ट्रायबर एएमटीच्या बुकिंगला सुरुवात\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 ��ोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/9/Nobel-Peace-Prize-Awarded-To-World-Food-Programme.html", "date_download": "2020-10-31T15:32:58Z", "digest": "sha1:EYIJKMCK6F3TM6ZL2FIHNP233F6XCAKO", "length": 4964, "nlines": 7, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " यंदाचा नोबल शांतता पुरस्कार या 'मोहिमेला' - महा एमटीबी", "raw_content": "यंदाचा नोबल शांतता पुरस्कार या 'मोहिमेला'\nस्टॉकहोम : जागतिक स्तरावर अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्काराचा मानकरी ‘जागतिक अन्न कार्यक्रम’ म्हणजेच ‘वर्ल्ड फूड प्रोग्राम’ (WFP) ही संस्था ठरली आहे. 'डब्ल्यूएफपी’ला जागतिक स्तरावरील भुकेचा प्रश्न सोडवणे, युद्धजन्य परिस्थितीत परिस्थिती सुधारण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल या वर्षीचा शांतीचा नोबेल पुरस्कार देण्यात येत आहे,” अशी माहिती नोबेल पुरस्कार समितीने दिली.\nतसेच युद्ध-संघर्षग्रस्त भागातील शांततेसाठी परिस्थिती सुधारण्यासाठी आणि उपासमारीला रोखण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या या वर्ल्ड फूड प्रोग्रामने मोलाची कामगिरी बजावली असल्याचे नोबेल पुरस्कार समितीने म्हटले आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या स्थापनेनंतर १९६३ मध्ये या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी जगभरातील विविध देशांमधून निधी दिला जातो. 'वर्ल्ड फूड प्रोगाम'ने २०१९ मध्ये ८८ देशांतील जवळपास १० कोटी नागरिकांपर्यंत खाद्यान्न पाठवले. जगभरातील उपासमार संपुष्टात आणण्यासाठी आणि खाद्य सुरक्षितेला प्रोत्साहन देणारी 'वर्ल्ड फूड प्रोगाम' सर्वात मोठी संघटना आहे. यावेळी या पुरस्काराच्या निमित्ताने नोबेल पुरस्कार समिती जगाचं लक्ष भुकेच्या धोक्याचा सामना करत असलेल्या कोट्यावधी नागरिकांकडे वेधू इच्छिते, असंही समितीने नमूद केलं आहे. या पुरस्कारानंतर नोबेल पुरस्कार्थी वर्ल्ड फूड प्रोग्रामने नोबेल पुरस्कार समितीचे आभार मानले आ���े. WFP ने म्हटले आहे, “या पुरस्कारासाठी आम्ही नोबेल पुरस्कार समितीचे आभारी आहोत. शांतता आणि भूक शमवणे या दोन्ही गोष्टी हातात हात घालून चालतात याची आठवण करुन देण्यासाठी हा पुरस्कार महत्त्वाची बाब आहे.” यंदाच्या शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी जवळपास ३१८ जण स्पर्धेत होती.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nशांतता नोबेल पुरस्कार जागतिक वर्ल्ड फूड प्रोग्राम Peace Nobel Prize World World Food Program", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/taxonomy/term/560", "date_download": "2020-10-31T15:24:03Z", "digest": "sha1:7THTSH7GNEHDCSHRPLMCQM32T7AKHQII", "length": 27300, "nlines": 134, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "वारकरी | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nअनंत भालेराव - लोकनेता संपादक\n‘मराठवाडा’ वृत्तपत्र आणि संपादक अनंतराव यांची भाषा या दोन्हींचे ‘मराठवाडा’ या भूप्रदेशाच्या संस्कृतीशी अजोड नाते आहे. मराठवाड्यात सर्वसामान्य माणसे जी भाषा बोलत, जे वाक्प्रचार वापरत, जी उदाहरणे देत, परंपरेने घडवलेले आणि विशिष्ट अर्थ प्राप्त झालेले जे शब्द उपयोगात आणत, तेच सगळे अनंतराव यांच्या शैलीचा भाग झाले होते. अनंतराव यांनी त्यांचे लिखाण ललित व्हावे, रंजक व्हावे अशा उद्देशाने कधी लिहिले नाही. ‘अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी’ हे आशयाबरोबरच भाषेबद्दल आणि शैलीबद्दलसुद्धा खरे आहे. सहज आणि सोपे मराठी लिहिणारे गद्यकार म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची सर्वांना ओळख आहे. बाबासाहेब हैदराबादला एकदा आले असताना, ‘मराठवाडा साहित्य परिषदे’च्या त्या वेळी इसामिया बाजारात असलेल्या कार्यालयात अनौपचारिक भेटीसाठी आले. अनेक विषयांवर मनमोकळी चर्चा झाली. अनंतराव त्या बैठकीला परिषदेचे कार्यकर्ते आणि ‘मराठवाड्या’चे सहसंपादक या दोन्ही नात्यांनी उपस्थित होते. अनंतराव यांनी ‘आपल्या या चर्चेचा वृत्तांत प्रसिद्ध केला तर चालेल काय’ असा प्रश्न आंबेडकर परत जाण्यास निघाले असता त्यांना विचारला.\n‘ज्ञानेश्वरी’ हा संत ज्ञानेश्वरांचा प्रसिद्ध ग्रंथ होय. ज्ञानेश्वरांनी ‘ज्ञानेश्वरी’ असे नाव त्या ग्रंथाला दिलेले नाही. ‘भावार्थदीपिका’ हे ज्ञानेश्वरीचे मूळ नाव होय. ज्ञानेश्वरांच्या ग्रंथाला ‘देशीकार लेणे’ असे संबोधतात. ‘ज्ञानेश्वरी’ ही भगवदगीतेवर लिहिलेली टीका होय. त्या टीकाग्रंथात सुमारे नऊ हजार ओव्या आहेत. भगवदगीतेतील तत्त्वज्ञान त्यात उपमादृष्टांताच्या आधारे सुलभतेने सांगितले आहे. आध्यात्मिक विषयाचे काव्यमय विवेचन या दृष्टीने तो ग्रंथ लोकोत्तर मानावा लागेल. ज्ञानेश्वरीत काव्य आणि तत्त्वज्ञान यांचा सुंदर मिलाफ आहे. भगवदगीतेवर आत्तापर्यंत अनेक टीकाग्रंथ निर्माण झाले. परंतु, त्या सर्व टीकांमध्ये लोकप्रिय आहे ‘ज्ञानेश्वरी’. ज्ञानेश्वरीस तिची रचना, विस्तारित आशय व काव्यात्मता यांमुळे गीतानिरपेक्ष स्वतंत्र अनन्य स्थान लाभले आहे.\nवारकरी शिक्षण संस्था आळंदी : कीर्तनकारांचे विद्यापीठ\nमहाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतातील पहिल्या वारकरी शिक्षण संस्थेची गुढी 24 मार्च 1917 रोजी (चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढीपाडवा) शके 1839) आळंदी येथे उभारली गेली. महाराष्ट्र धर्माचे अनौपचारिक विद्यापीठ त्या संस्थेच्या द्वारे निर्माण झाले. त्या विद्यापीठाचे पहिले कुलगुरू झाले ते वै. गुरुवर्य जोग महाराज त्यांचेच प्रयत्न त्या पीठाच्या स्थापनेमागे होते. घटनेला 2017 च्या गुढीपाडव्याला एक शतक पूर्ण झाले. संस्थेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहाने वर्षभर महाराष्ट्रात साजरा झाला. आता ती संस्था म्हणजे जोगमहाराज यांचे स्मृतीस्मारकच होऊन गेली आहे. या शतकाच्या वाटचालीत संस्थेने हिंदू संस्कृतीचे, वारकरी पंथाच्या तत्त्वज्ञानाचे जागरण तर केलेच; त्याबरोबर महाराष्ट्राचे ‘महाराष्ट्रपण’ जपले. बुद्धिमत्ता, वैज्ञानिक दृष्टिकोन, सुसंस्कारित समाज व सामाजिक निकोपता यांसाठी संस्थेने कार्य केले. वारकरी शिक्षण संस्थेचे अभूतपूर्व असे योगदान महाराष्ट्रात कीर्तनकारांची, कीर्तन-प्रवचन-भजनादी भक्तिपर्वाची आणि प्रबोधन परंपरेची कक्षा रुंदावण्यात आहे. वारकरी संस्थेने ग्रामीण भागातील व विशेषतः बहुजन समाजातील तरुणांना या भक्तिप्रवाहांमध्ये आणून महाराष्ट्रात हरिभक्तीची आणि कीर्तनकारांची मांदियाळी निर्माण केली.\nविनोदिनी पिटके-काळगी - आनंददायी शिक्षणाच्या वारकरी\nमुलांना इंग्रजी शाळेतच घालणे याकडे अधिकाधिक पालकांचा कल दिसत असताना नाशिकमध्ये एका मराठी शाळेसमोर प्रवेशासाठी रांगा दरवर्षी लागतात शाळेच्या ‘प्रत्येक वर्गात फक्त चाळीस विद्यार्थी’ या धोरणामुळे दरवर्षी अनेकांना प्रवेशाव��ना परतावे लागते. शाळा वीस वर्षांपूर्वी सुरू झाली. शाळेत गणित, भाषा, विज्ञान या विषयांबद्दलचे काही नवीन दृष्टिकोन, पद्धती, साहित्य तयार करण्यात आलेले आहे. इतर शाळांमधील शिक्षकही साहित्याधारे प्रशिक्षण घेत आहेत. त्या मराठी शाळेचे नाव आहे ‘आनंदनिकेतन’.\nदेवपूरला बाबा भागवत आणि राणेखान यांचा अजब इतिहास\nदेवपूर हे नाशिक जिल्ह्यात सिन्नर शहरापासून बावीस किलोमीटर अंतरावर आहे. देवपूरचा संदर्भ पुराणात येतो. त्याची नोंद इतिहासातही आहे. देवपूर वारकरी परंपरेशीही जोडले गेलेले आहे. त्या परंपरेतील संत बाबा भागवत महाराज यांचा जन्म देवपूर गावी झालेला आहे. भागवत बाबांच्या जन्माचा भाग अनेक चरित्रकारांनी रसाळ पद्धतीने रंगवलेला आहे.\nदेवपूर गाव देवनदी तीरावर वसले आहे. गावाच्या चौफेर हिरवीगार झाडी आहे. त्या वनराईच्या आश्रयाने अनेक त-हेचे पशू-पक्षी वास्तव्य करून आहेत. त्यातील सर्वांत महत्त्वाचा पक्षी म्हणजे मोर. ब्रिटिशांनी देव नदीवर कालवा बांधला. नदीतील पूरपाणी गावानजीकच्या शेतीला त्या कालव्यातून पुरवले जाते. त्यामुळे गावाचा बराचसा भाग हा ओलिताखाली आला.\nगावामध्ये विविध जाती-धर्मांचे लोक आहेत. मराठा, जरेमाळी, मांग, महार, ढोर, परिट, भिल्ल, चांभार, सोनार, मारवाडी, कोळी, ब्राह्मण इत्यादी जातींचे लोक एकत्र राहतात.\nसिन्नर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या विडी उद्योगाचे काही कारखाने देवपूर गावामध्ये पूर्वी चालत. परंतु विड्यांची मागणी कमी होत असल्याने तो उद्योगधंदा मंदीच्या मार्गावर आहे.\nसंत बाबा भागवत महाराज\nवावीचे वारकरी संत – रामगिरी महाराज\nपुनम कैलास गोसावी 26/08/2016\nभक्तिमार्गाचा अधिकार त्रैवर्णीकांना वारकरी संप्रदायाने दिला. सिन्नर तालुक्यात हरिनाम सप्ताह गावागावांत होत असतो. गुरुवर्य मामासाहेब दांडेकर, भारदेबुवा यांच्यासारखे श्रेष्ठ प्रवचनकार, कीर्तनकार तेथे पोचत असत. सिन्नर तालुक्यातून वारक-यांच्या दिंड्या पंढरपूरला जातात.\nमहाराष्ट्रभर संत विचारांचा प्रचार आणि प्रसार करणारे वावीचे रामगिरी महाराज म्हणजे जणू संतच. श्री. रामगिरी महाराज वावीकर यांचा जन्म १९२० साली धानोरी (ता. गंगापूर, जि. औरंगाबाद) येथे झाला. त्यांचे पिताश्री भाऊगिरी नारायणगिरी गोसावी व मातोश्री सरूबाई. त्यांचे प्राथमिक शिक्षण धानोरी गावी होत असतानाच ते तिस���्या इयत्तेत, मुळातच अध्यात्माच्या ओढीमुळे गंगागिरी महाराज (सरला बेट, ता. वैजापूर) या ठिकाणी घरामध्ये कोणालाही न सांगता निघून गेले. तेथे त्यांना श्री. कोंडाजीकाकाक ऊर्फ सोनेश्वर गिरीजी महाराज यांचा अनुग्रह लाभला.\nतेथे त्यांनी ज्ञानेश्वरी, गाथा, श्रीमद्भगवतगीता या ग्रंथांचे; मृदुंगवादन, शास्त्रीय गायन या कलांचे व कीर्तन आणि प्रवचन या कौशल्याचे अध्ययन केले. त्यामुळे काका त्यांना त्यांच्यासोबत कीर्तनाच्या कार्यक्रमाला घेऊन जात. प्रवासाच्या दरम्यान, कोंडाजी काकांनी रामगिरी महाराज यांची वावी संस्थानासाठी नियुक्ती केली.\nडॉ. संपतराव काळे - सायकलवारीतील प्राचार्य\nसायकल हे वाहन एकेकाळी शहरांतील सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन उपयोगात होते. स्वयंचलित दुचाकी, चारचाकी वाहने आल्यावर सायकलकडे दुर्लक्ष होऊ लागले. स्वयंचलित वाहनांना ऐट आहे - त्यामुळे सायकल चालवणे कमीपणाचे ठरू लागले. जीवनाची गती वाढल्यावर सायकलचा वापर कमी होत गेला. मोठमोठे कारखाने, शाळा-महाविद्यालये, मोठ्या संस्था यांच्या आवारात पूर्वी सायकल स्टँड असत. त्यांची जागा बव्हंशी मोटार सायकल व मोटार गाड्या यांनी व्यापलेली दिसते.\nसायकलबाबत असे उदासीनतेचे वातावरण सगळीकडे असताना ‘सिन्नर महाविद्यालया’चे प्राचार्य डॉ. संपतराव सहादराव काळे यांनी मात्र त्यांचे सायकलप्रेम जपले आहे. त्यांनी भौतिकशास्त्रात डॉक्टरेट मिळवली, पण ते भौतिक सुखांच्या मोहपाशात रमले नाहीत. त्यांनी साधी राहणी आत्मसात केली आहे. त्यांना प्राचार्यपद कमी वयात लाभले आहे. त्यांनी त्या पदाचा उपयोग सायकलला वलय, प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी उपयोगात आणला आहे. ते ‘नाशिक सायक्लिस्ट ग्रूप’च्या वतीने गेल्या पाच वर्षांपासून सुरू असलेल्या ‘पंढरीच्या वारी’त दरवर्षी समील होतात. त्यांची ओळख ‘सायकलवारीतील वारकरी प्राचार्य’ अशी होत आहे.\nज्ञानेश्वरीचे उपासक धुंडा महाराज देगलूरकर\nवारकरी संप्रदायातील संत एकनाथांनंतरचे ज्ञानेश्वरीचे थोर भाष्यकार म्हणून धुंडा महाराज देगलूरकर यांचा गौरव केला जातो.\nदेगलूरकर घराण्यातील संत परंपरेचा इतिहास जवळपास दोनशेसाठ वर्षाचा आहे. त्या घराण्याचे मुळ पुरुष गुंडा महाराज यांचा जन्म 1753 साली महिपती नाईक आणि भाग्यवती यांच्या पोटी देगलूर येथे झाला. त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय सराफीचा होता. गुंडा महाराजांना बालपणापासून संतसंगाची आवड होती. त्यांनी ज्ञानेश्वरांची गुरुपरंपरा लाभलेले सिद्धयोगी संत चुडामणी महाराज यांचे शिष्यत्व पत्करले. गुंडा महाराजांनी भारतभर तीर्थयात्रा केली. तिचा आरंभ देगलूर ते पंढरपूर पदयात्रेने झाला. त्यांनी पांडुरंगाच्या मंदिरात चक्रिभजन रूढ केले. त्यांचे रसाळ कीर्तन आणि प्रवचन पंढरपूर येथे चातुर्मासात होत असे. त्यामुळे गुंडा महाराजांची ख्याती सर्वदूर पसरली. महाराजांचा शिष्यपरिवार महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र या प्रदेशांत वाढला. औशाचे वीरनाथ महाराज, विजापूरचे रामचंद्र महाराज तिकोटेकर, तत्त्वज्ञानी बाबा गर्दे, श्रीगोंद्याचे श्रीकृष्णानंद महाराज, कुशतपर्णकर नाथमहाराज इत्यादी श्रेष्ठ मंडळींनी गुंडा महाराजांचे शिष्यत्व पत्करले होते. गुंडा महाराजांनी पंढरपूर येथे 1817 साली देह ठेवला. गुंडा महाराजांच्या शिष्यत्वाचा वारसा जोपासणारे देशात पंचवीस मठ अस्तित्वात आहेत.\nनामदेवांचे कुटुंबीय व त्यांची अभंगरचना\nवारकरी संप्रदायाच्या सुंदर शिल्पाचा पाया ज्ञानदेवांनी घातला, पण त्या संप्रदायाच्या विस्ताराची कामगिरी पार पाडली ती संत नामदेवांनी. ते काम नामदेवांनी ‘नाचू कीर्तनाचे रंगी| ज्ञानदीप लावू जगी |’ असा विश्वास मनाशी बांधून केले. नामदेव स्वत:ला त्या संप्रदायाचे ‘किंकर’ मानतात. नामदेवांनी त्यांच्या आयुष्याची वाटचाल ‘आम्हा सापडले वर्म | करू भागवत धर्म ||’ असे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवून केली. अभंग हे त्यांच्या जीवनाचे प्रतिबिंब. त्यामधून त्यांच्या जीवनात आणि काव्यात घडलेली परिवर्तने यांचा मेळ घालता येतो. त्या अभंगांमधून ज्ञानदेवांचे लोकोत्तर जीवन, ज्ञानदेवांच्या समाधीच्या वेळचे वर्णन, ‘आदि’, ‘तीर्थावेळी’ आणि ‘समाधी’ यांचे स्वरूप वाचकांसमोर येते. त्यांतून समकालीन संतांची चरित्रेही स्पष्ट होतात. ते ऐहिक व पारलौकिक अशा दोन्ही पातळ्यांवरचे विवेचन करतात.\nअधिकारी संत व्यक्तीच्या मार्गदर्शनाखाली पालखीच्या बरोबर चालणारा वा राहणारा वारक-यांचा समूह म्हणजे दिंडी, असा 'दिंडी' शब्दाचा अर्थ 'मराठी विश्वकोशा' त दिला आहे; तर लहान दरवाजा किंवा पताका असेही त्याचे दोन अर्थ सांगितले जातात.\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00386.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://marathidictionary.org/wordmeaning.php?q=Internal+economies+of+scale", "date_download": "2020-10-31T16:28:20Z", "digest": "sha1:HDKTFC2P7KTJVDBAJVMGZAODGUXA7YBY", "length": 2544, "nlines": 54, "source_domain": "marathidictionary.org", "title": "Internal Economies Of Scale meaning in Marathi | Online Marathi Dictionary Software Download | English to Marathi Dictionary, Marathi to English Dictionary", "raw_content": "\nTime scale प्रकल्पासाठी लागणारा अवधी\nScale of preference 1. अधिमान श्रेणी 2. पसंत श्रेणी\nEconomies of scale परिमाणानुसारी मितव्यय लाभ\nSmall scale industry 1. साठ लाख रूपयापर्यंत भांडवल असलेला उद्योग 2. लघुउद्योग\nLarge scale मोठ्या प्रमाणात\nLarge scale retail trade 1. बृहत्परिणाम 2. फुटकळ व्यापार\nLarge scale production 1. मोठ्या प्रमाणावरील उत्पादन 2. बृहत्परिणाम उत्पादन\nInternal value आंतरिक मूल्य\nInternal management अंतर्गत व्यवस्थापन\nInternal communiction 1. अंतर्गत दळणवळण 2. अंतर्देशीय दळणवळण\nInternal auditor अंतर्गत हिशेबतपासनीस\nInternal control 1. पध्दतींचे एकत्रीकरण करून तपासणी करण्याच्या तंत्राची योजना करणे 2. अफरातफर कमी करणे साधते\nVersion internal एक हात योनिमार्गात ठेवून गर्भ हाताळणे\nInternal trade देशांतर्गत व्यापार\nInternal audit अंतर्गत हिशेब तपासणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/12/blog-post_22.html", "date_download": "2020-10-31T17:01:33Z", "digest": "sha1:6N4W3ENKTSG3BLZULEFQB6VYICVTDJVL", "length": 7161, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन", "raw_content": "\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येणार्‍या दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे प्रवेशपत्र ऑनलाईन देण्याचा निर्णय प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात घेण्यात आला होता. तो निर्णय यशस्वी झाला असून संपूर्ण राज्यात आता फेब्रुवारी-मार्च २०१९ च्या दहावी, बारावी परिक्षेच्यावेळी विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय राज्य मंडळाने घेतला असल्याचे मंडळाचे सचिव डॉ.अशोक भोसले यांनी जाहीर केले आहे.\nदहावी आणि बारावीची परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र हे सर्व विभागीय मंडळांना गणक यंत्र विभागामार्फत पुरविली जात होती. परंतु २०१८ मध्ये झालेल्या फेरपरिक्षेत प्रायोगिक तत्वावर पुणे बोर्डात ऑनलाईन प्रवेशपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या प्रयोगाला यश मिळाल्यामुळे राज्यात २०१९ आणि त्यापुढे विद्यार्थ्यांना प्रवेशपत्र ऑनलाईन देण्यात येणार आहे. मंडळाने विभागीय सचिवांना दिलेल्या सूचनांनुसार, विभागीय मंडळाच्या कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी परिक्षेची ऑनलाईन प्रवेशपत्रे प्रिंट करून विद्यार्थ्यांना द्यायची आहेत.\nप्रवेशपत्र ऑनलाईन पध्दतीने प्रिटींग करताना विद्यार्थ्यांकडून कोणतेही वेगळे शुल्क घेऊ नये. प्रवेशपत्राची प्रिंट काढून त्यावर मुख्याध्यापकांचा शिक्का मारून स्वाक्षरी करावी. प्रवेशपत्रामध्ये विषय व माध्यम बदल असेल तर त्यांच्या दुरुस्त्या विभागीय मंडळाकडे येवून कराव्यात. प्रवेशपत्रावरील फोटो, स्वाक्षरी, विद्यार्थ्यांचे नाव, जन्मतारीख व जन्मस्थळाबाबतच्या दुरुस्त्या शाळा, महाविद्यालयांनी त्यांच्या स्तरावर करुन त्यांची एक प्रत विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे.\nप्रवेशपत्र विद्यार्थ्यांकडून गहाळ झाल्यास संबंधित शाळा,कनिष्ठ महाविद्यालयांनी पुन्हा प्रिंट काढून त्यावर लाल शाईने व्दितीय प्रत असा शेरा देऊन विद्यार्थ्यास द्यावे. फोटो चुकीचा असल्यास फोटो चिकटवून त्यावर शिक्का मारून सही करावी. अशा सूचना शाळा महावविद्यालयांना देण्याचे आदेश विभागीय सचिवांना देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे, ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार आहेत. त्याबाबतचे संकेतस्थळ व दिनांक स्वतंत्रपणे कळविण्यात येणार असल्याचे देखील मंडळामार्फत कळविण्यात आले आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/02/blog-post_46.html", "date_download": "2020-10-31T15:48:57Z", "digest": "sha1:SO2ZAPJ5KCAJS7P4JKEAQTEDC2GKNB35", "length": 3960, "nlines": 44, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "तुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषतुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी\nतुळजापूर तालुक्यातील बारुळ येथे मोठ्या उत्साहात शिव जयंती साजरी\nबारूळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले. यावेळी उपस्थित लहुजी शक्ती सेना विद्यार्थी आघाडी तालुका उपाध्यक्ष सुरज सगट, समाज सेवक नबिलाल चाचा शेख,भास्कर भिसे,दत्ता लोखंडे, समाधान लोखंडे, संतोष सागर, विशाल लोखंडे, रत्नदिप लोखंडे, अध्यक्ष चेतन लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे हे उपस्थित होते.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/author/aniva/", "date_download": "2020-10-31T16:12:29Z", "digest": "sha1:6QSQNFBIMAPETKWJJ4YKNDZNWYNODPNL", "length": 22421, "nlines": 143, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "अनिंवा – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nविज्ञानाचा इतिहास केवळ 500 वर्षांचा. या काळात अनेक विस्मयकारी शोधांनी मानवी संस्कृतीमध्ये क्रांतिकारी बदल केले. सर आर्थर एडिंग्टन यांचं एक वचन आहे - ‘सागरात बोट उभी आहे. बोटीमध्ये तळघरात बटाट्याची...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nमहाराष्ट्रात आज देखील अंधश्रद्धेपोटी मुले देवाला सोडली जातात. आश्रमात राहणार्‍या या मुलांचे लैंगिक शोषण झाले तर आश्रम चालक मौन बाळगतात. बीड जिल्ह्यातील मांजरसुंभा भागातील वेगवेगळ्या आश्रमांमधून 12मुलांची सुटका करण्यात आली....\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nभोळ्या-भाबड्या लोकांच्या देशात रोज नव्या ‘दिशाभूलतज्ज्ञा’चा जन्म होतो. ही ‘दिशाभूलतज्ज्ञ’ मंडळी सर्वच क्षेत्रांत आढळतात. लोकांचा भित्रेपणा आणि अडाणीपणा यांच्या भांडवलावर चालणार्‍या त्यांच्या धंद्याला मंदी माहीतच नसते. धर्माच्या नावाखालील वेडगळ समजुतींवर...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nमठाच्या तथाकथित औषधाची तपास��ी करावी – कोल्हापूर अंनिसची मागणी\nकोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nबार्शी येथे कोरोनादेवीची स्थापना\nप्रा. डॉ. अशोक कदम\nसंपूर्ण जग कोरोना (कोविड-19) महामारीने ग्रासलेले आहे. जगातील अनेक देशांत या रोगावर अनेक वैज्ञानिक खात्रीशीर उपाय शोधत आहेत, प्रयोगशाळेत लसीची चाचपणी चालू आहे. अजूनसुद्धा त्यावर प्रभावी लस शोधण्यात यश आलेले...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nभांडाफोड / पर्दाफाश शाखा-वार्ता\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\nडॉ. टी. आर. गोराणे\nतंत्र- मंत्र, विधी, पूजा-पाठ करून जमिनीतून सोन्याची वीट काढून देण्याच्या बहाण्याने, संशयित आरोपी श्री 1008 महंत गणेश आनंदगिरी महाराज उर्फ गणेश जयराम जगताप (रा. बडे बाबा आश्रम, इंदिरानगर, नाशिक) याने...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\n‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत\nगडचिरोली तालुक्यातील वाकडीजवळ असलेल्या कृपाळा गावात नुकत्याच येऊन गेलेल्या पुरामुळे त्या गावातील वसंत तुकाराम भोयर व रंजित बोंडकुजी बावणे यांची घरे पाण्यात बुडाल्याने क्षतिग्रस्त झाली. घरातील अन्नधान्याची पाण्यामुळे खूप मोठी...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nभांडाफोड / पर्दाफाश भानामती शाखा-वार्ता\n‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम\n5 सप्टेंबर 2020 शिक्षक दिन. सातारा जिल्ह्यातील कायम दुष्काळग्रस्त असणार्‍या एका खेड्यातून शिक्षकाचा फोन खणाणला, “सर, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं काम करता ना” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय” मी म्हणालो, “हो....पण आपण कोण बोलताय\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nडॉ. रवींद्रनाथ टोणगावकर – देव न मानणारा ‘देवमाणूस\n7 सप्टेंबर 2020. सायंकाळी सहा वाजेपासूनच जवळपास सर्वच व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आणि व्यक्तिगतही ‘पोस्ट’ फिरायला लागल्या - ‘सुप्रसिद्ध सर्जन डॉ. टोणगावकर (दोंडाईचा) यांचे कोरोनामुळे दु:खद निधन.’ खानदेशभरातल्या मोबाईलधारकांच्या व्हॉट्सअ‍ॅपवर ही बातमी...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nतानाजी खिलारे : व्यक्ती व विचार\nअंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी सहसंपादक टी.बी.खिलारे यांचे पुणे येथे नुकतेच निधन झाले. त्यांना अभिवादन म्हणून प्रभाकर नानावटी आणि डॉ.प्रदीप पाटील यांनी लिहिलेले अभिवादन लेख वाचकांच्यासाठी देत आहोत. या दोन्ही लेखातून...\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्र��ीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्���ागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/pune-news/maharashtra-sahakari-sanstha-nivadnuk-postponed-till-december-end/articleshow/78374987.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article12", "date_download": "2020-10-31T15:55:33Z", "digest": "sha1:DCCBH4NOQ4OOKCS2ZUUSIVFR4D2Z7C5Z", "length": 15986, "nlines": 109, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nराज्य सरकारने सहकारी संस्थांच्या निवडणुकांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. महाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. यामुळे निवडणुका होईपर्यंत विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहणार आहे.\nसहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ\nम. टा. प्रतिनिधी, पुणेः करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारने याबाबतचे आदेश काढले असल्याने निवडणुका प्रलंबित असलेल्या सुमारे ४७ हजार २७५ सहकारी संस्थांचे विद्यमान कार्यकारी मंडळ हे कार्यरत राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.\nकरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने यापूर्वी सहकारी संस्थांच्या निवडणुकांना दोनवेळा मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ३० जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबरपर्यंत मुदत वाढविण्यात आली. ही मुदत संपण्यापूर्वी राज्य सरकारने निवडणुकांसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ दिली आहे. आता ३१ डिसेंबरपर्यंत सहकारी संस्थांच्या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत. मात्र, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाने निवडणूक घेण्याचे आदेश दिलेल्या सहकारी संस्था यामधून वगळण्यात आल्या असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.\nमहाराष्ट्र सहकारी संस्था कायद्यात सुधारणा करण्यात आली असल्याने निवडणुका होईपर्यंत सहकारी संस्थांचे विद्यमान संचालक मंडळ कार्यरत राहू शकणार आहे. सध्या राज्यातील ४७ हजार २७५ सहकारी संस्थांच्या निवडणूका प्रलंबित असून, या संस्थांच्या संचालकांना ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ मिळाली असल्याचे राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून सांगण्यात आले.\nराज्यात निवडणुका प्रलंबित असलेल्या सहकारी संस्थांमध्ये साखर कारखाने, सूत गिरण्या, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, नागरी आणि ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था, जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती याबरोबरच मत्स्य व्यावसायिक सहकारी संस्था, कृषी प्रक्रिया सहकारी संस्था, सहकारी ग्राहक संस्था, पाणीपुरवठा सहकारी संस्था, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, यंत्रमाग सहकारी संस्था, जिल्हा मजूर सहकारी संघ, हातमाग विणकर सहकारी संस्था, औद्योगि‍क सहकारी संस्था, खरेदी विक्री सहकारी संस्था, पगारदार नोकरांच्या सहकारी पतसंस्था, आदिवासी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, सामुदायिक शेती सहकारी संस्था, हस्तकला वस्तू उत्पादन सहकारी संस्था आदींचा सामवेश आहे.\nरेस्टॉरंट उघडणार 'या' अटींवर CM ठाकरेंनी सांगितली खास रेसीपी\nकंगनाच्या बंगल्यावरील कारवाई; हायकोर्टाने नोंदवले 'हे' महत्त्वाचे निरीक्षण\nदरम्यान, राज्यात दोन लाख ५८ हजार ७८६ सहकारी संस्था आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांनी मासिक सभा व्हिडिओ कॉन्फरन्सिंग किंवा अन्य डिजिटल पर्यायांचा वापर करून घेण्याचा निर्णय सहकार विभागाने यापूर्वीच घेतला आहे. सहकारी संस्थांच्या उपविधीतील तरतुदीनुसार संचालक मंडळाची बैठक दरमहा घ्यावी लागते. करोनामुळे बैठका घेण्यात संस्थांना अडचणी येत होत्या. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र त्यासाठी काही अटी घालण्यात आल्या आहेत. त्यानुसार मासिक सभेची कार्यक्रम पत्रिका ही सदस्यांना व्हाट्सअप, ई-मेल किंवा अन्य डिजिटल माध्यमातून पाठविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nशरद पवार, धनंजय व पंकजा मुंडे यांची बैठक; झाला 'हा' खूप...\nगौतम पाषाणकर बेपत्ता होण्याचा मागे बड्या राजकीय नेत्याच...\nकांद्याचा 'भाव' कमी झाला\nराज्याचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राच...\nपुण्यातील केशरी रेशनकार्डधारकांना 'तो' लाभ नोव्हेंबरपास...\nSaurabh Rao: करोना संकटात पुण्याला 'जम्बो' दिलासा; जाणून घ्या 'ही' खास माहिती महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nदेशलव्ह जिहाद: सुधारा, अन्यथा तुमची 'राम नाम सत्य हैं'ची यात्रा निघेल\nदेशभेटा या छोट्या पिकासोला; ३ वर्षांच्या वयात पेंटिंगचे अनेक विक्रम\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nदेश'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:Transclude", "date_download": "2020-10-31T18:06:09Z", "digest": "sha1:L6LSERI36LIHDQSAYU4RRKZBP742LQVJ", "length": 6306, "nlines": 178, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:Transclude - विकिपीडिया", "raw_content": "\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:Transclude/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nविकिपीडिया प्रारुपण व क्रिया साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०१० रोजी १३:५९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00387.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-andhadhun-telugu-remake-nithiin-ayushmann-khurrana-latest-news/", "date_download": "2020-10-31T16:02:08Z", "digest": "sha1:T3SMTI56KX66QHUX7GGYK6Y4ZZVZ7UZD", "length": 10739, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "आयुषमान खुरानाच्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा बनणार तेलगू रीमेक हा दाक्षिणात्य अभिनेता साकारणार मुख्य भूमिका – Hello Bollywood", "raw_content": "\nआयुषमान खुरानाच्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा बनणार तेलगू रीमेक हा दाक्षिणात्य अभिनेता साकारणार मुख्य भूमिका\nआयुषमान खुरानाच्या ‘अंधाधुन’ चित्रपटाचा बनणार तेलगू रीमेक हा दाक्षिणात्य अभिनेता साकारणार मुख्य भूमिका\n बॉलिवूड अभिनेता आयुषमान खुराना याला ‘अंधाधुन’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, आता या चित्रपटाचा तेलगू रीमेक होणार आहे.सोमवारी हैदराबादमध्ये एका कार्यक्रमामध्ये याची घोषणा करण्यात आली. ‘अंधाधुन’च्या तेलगू रीमेकमध्ये नितीन मुख्य अभिनेता म्हणून काम करणार आहे. चित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन मेरलापाका गांधी करणार आहेत, तर एन सुधाकर रेड्डी आणि निकिता रेड्डी हे निर्मिती करण��र आहेत.या चित्रपटाचे शूटिंग जून २०२० मध्ये सुरू होईल.\nश्रीराम राघवन यांच्या ‘अंधाधुन’ या थ्रिलर चित्रपटात आयुषमान व्यतिरिक्त तब्बू आणि राधिका आपटे यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. या चित्रपटासाठी आयुषमान खुरानाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळण्याव्यतिरिक्त यावर्षी ‘बेस्ट हिंदी फिल्म’ प्रकारातील राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. ‘अंधाधुन’ ५ ऑक्टोबर २०१८ रोजी प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाचे जगभरात ४५० कोटींपेक्षा जास्त व्यायसाय केला आहे.\nAndhadhunayushman khuranaअंधाधुन’आयुषमान खुरानाएन सुधाकर रेड्डीतब्बूनिकिता रेड्डीनितीन\nहो माझं लग्न ठरलं आहे;अनुष्का शेट्टीने दिली प्रतिक्रिया\nडोनाल्ड ट्रम्प आहेत बॉलीवूड चित्रपटांचे चाहते,’डीडीएलजे’ आणि ‘शोले’ ची केली प्रशंसा\nया अभिनेत्रीने करोडो रुपयांच्या किसींग सीन्सच्या ऑफर्स नाकारल्या, तरी जिंकली…\nकोरोनाच्या वाढत्या दहशती दरम्यान राधिका आपटे पोहोचली लंडनमध्ये\nबर्थडे स्पेशल: तब्बूच्या साडी प्रेस पासून ते काजोलच्या स्पॉटबॉयपर्यंत रोहित शेट्टीने…\nगानकोकिळा लता मंगेशकर यांनी केले आयुष्मानचे कौतुक,असे केले ट्विट\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्य���चा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%81%E0%A4%8F%E0%A4%B2_%E0%A4%AE%E0%A5%85%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%81", "date_download": "2020-10-31T16:37:14Z", "digest": "sha1:P6HMVVVX567R6NNUJ3F2A6V46OAPTY7J", "length": 8511, "nlines": 230, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इमॅन्युएल मॅक्राँ - विकिपीडिया", "raw_content": "\nअर्थव्यवस्था, उद्योग आणि डिजिटल कार्य मंत्री\n२६ ऑगस्ट २०१४ – ३० ऑगस्ट २०१६\n२१ डिसेंबर, १९७७ (1977-12-21) (वय: ४२)\nमागील इतर राजकीय पक्ष\nसमाजवादी पक्ष (२००९ पूर्वी)\nइमॅन्युएल मॅक्राँ (जन्म: २१ डिसेंबर १९७७ (1977-12-21), अमियॉं) हे फ्रान्स देशातील एक राजकारणी आणि विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहेत. ते माजी नागरी अधिकारी आणि गुंतवणूक बॅंकर आहेत. २०१७ च्या फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षीय निवडणूकीत त्यांनी मरीन ले पेन यांचा पराभव केला.\n३९व्या वर्षी राष्ट्राध्यक्ष झालेले मॅक्रॉं फ्रान्सचे सर्वात तरुण राष्ट्राध्यक्ष आहेत आणि नेपोलियन नंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात तरुण फ्रान्सचे प्रमुख आहेत.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपाचव्या फ्रेंच प्रजासत्ताकाचे राष्ट्राध्यक्ष\nचार्ल्स दि गॉल · जोर्ज पाँपिदु · व्हॅलेरी जिस्कॅर देस्तें · फ्रांस्वा मित्तराँ · जाक शिराक · निकोला सार्कोझी · फ्रांस्वा ऑलांद · इमॅन्युएल मॅक्राँ‎\nइ.स. १९७७ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १२ एप्रिल २०२० रोजी १०:१० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%B5%E0%A4%BE,_%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%AE%E0%A4%A8_%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9F", "date_download": "2020-10-31T17:52:47Z", "digest": "sha1:6Z7OR743K53KHLKIVPIW76G46FGUOJPO", "length": 5817, "nlines": 173, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट - विकिपीडिया", "raw_content": "चार्ल्स पाचवा, पवित्र रोमन सम्राट\nचार्ल्स पाचवा (२४ फेब्रुवारी १५००, गेंट – २१ सप्टेंबर १५५८, युस्ते, स्पेन) हा १५१९ पासून जर्मनीचा व इटलीचा राजा आणि पवित्र रोमन सम्राट होता. तो इ.स. १५१६ ते १५५६ दरम्यान कार्लोस पहिला ह्या नावाने स्पेनचा सम्राट होता.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nमॅक्सिमिलियन पहिला पवित्र रोमन सम्राट\nइ.स. १५०० मधील जन्म\nइ.स. १५५८ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ ऑगस्ट २०१७ रोजी ०३:४० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/dhangar-samaj-dhol-bajao-movement-ambad-news-350631", "date_download": "2020-10-31T16:41:27Z", "digest": "sha1:QMIGIIIU4XEOXXUEOD7O5RIOPMKCYKAD", "length": 14060, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "सकल धनगर समाजातर्फे अंबड तहसीलमध्ये 'ढोल बजाओ' आंदोलन - Dhangar Samaj Dhol Bajao movement Ambad news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसकल धनगर समाजातर्फे अंबड तहसीलमध्ये 'ढोल बजाओ' आंदोलन\nसरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अंबड तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ सरकार जगाओ करण्यात आले.\nअंबड (जि.जालना) : सकल धनगर समाजाच्या वतीने अंबड शहरात शुक्रवारी (ता.२५) धनगर समाजाच्या आरक्षणासाठी ढोल ब���ाव आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र सरकार धनगर समाजाला आरक्षण देण्यासंदर्भात गंभीर दिसत नाही. सरकार झोपेचे सोंग घेऊन बसले आहे. झोपलेल्या सरकारला जागे करण्यासाठी अंबड तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाच्या वतीने ढोल बजाओ सरकार जगाओ करण्यात आले.\nमराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..\nधनगर समाजाला लवकरात लवकर एसटी प्रवर्गात समाविष्ट करण्यात यावे, धनगर समाजाची एस. टी. प्रवर्गासाठी न्यायालयात चालू असलेल्या याचिकेला सरकारच्या वतीने वकिलाची नेमणूक करावी, याचिका जलद कोर्टात चालवावी, सरकारने जे आदिवासींना ते धनगर समाजाला या तत्त्वावर दिलेले एक हजार कोटीचे पॅकेज त्वरित द्यावे. यासह आदी मागण्यांचे निवेदन तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंबडचे तहसीलदार यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले.\nऔरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nयावेळी सकल धनगर समाजाचे बाळासाहेब तायडे, भीमराव शिंगाडे, बळीराम खटके, रामभाऊ लांडे, गणेश खरात, संतोष खरात, जय खरात, गणेश शिंगाडे, सचिन खरात, संजय बेवले, पंकज पांढरे, अजय भोजने, शिवाजी लांडे,शरद तायडे, भागचंद खरात, बाबू लांडे, संदीप खरात, गणेश जाधव, संजय खरात, प्रकाश खरात, अनिल भालेकर, राजेंद्र दिवटे आदींची उपस्थिती होती.\nदेशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप कार्यकर्त्याच्या हत्येची पाकिस्तानी झेंडा जाळून युवा मोर्चाने केला निषेध\nऔरंगाबाद : जम्मू - काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी...\nसंगमनेरात विशेष पथकांचे जुगार अड्ड्यांवर छापे\nसंगमनेर ः नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने काल (गुरुवारी) वडगाव पान येथील एका व संगमनेर शहरातील दोन मटकाअड्ड्यांवर छापे...\n'अल्लाउद्दीनचा दिवा' म्हणून घातला गंडा; डॉक्टरच्या तक्रारीनंतर पोलिसही बुचकळ्यात\nमेरठ : आजकाल काय घडेल याचा काही नेम नाही. फसवणुकीचे अनेक फंडे बदलत्या जमान्यात बदललेले दिसतात. मात्र, लोक कशाला फसतील याचा आपणही काही अंदाज बांधू शकत...\nहिंगोली : जिल्ह्यात १९७ विद्यार्थ���यांना स्वाधार योजनेचा मिळाला आधार\nहिंगोली : दहावी नंतर जिल्ह्याच्या मुख्यालयी शक्षण घेत असलेल्या अनुसूचित जातीच्या द्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार जनेचा लाभ देण्यात येतो....\nपक्ष पाठिंब्यासाठी सरसावले शिक्षक\nकोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, शिक्षकांनी आपली उमेदवारी...\nदेशात प्रथम येण्यास सज्ज; ग्रामविकास मंत्री मुश्रीफ\nकागल : २०२१ च्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात सर्वप्रथम येण्यासाठी कागल शहर स्वच्छ सज्ज आहे, असा विश्वास ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00388.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4917", "date_download": "2020-10-31T17:00:28Z", "digest": "sha1:6MGVAOZKJW2UZ2UV7VTR2CUO33N2QZKL", "length": 5011, "nlines": 123, "source_domain": "m4marathi.com", "title": "माझा बाप – m4marathi", "raw_content": "\nबाप उजेड देतसे ||२||\nमात्र नसतो पोकळ ||३||\nमनी नसतोच खल ||४||\nपुढे जावी त्याची मुले ||५||\nबाप कसाही असू दया\nसाऱ्या जगाशी ठसावा ||६||\nतोच देतो तिला बळ ||७||\nझाला ज्ञानेश्वर माय ||८||\nफक्त एकांती वाहतो ||९||\nबापा म्हणो कुणी काय\nमाया असतो हो वेडी ||१०||\nबाप मनात साचावा ||११||\nबाप लागते हो व्हावे\nअसे बापालाच ठाव ||१२||\nकिवितेतला एक एक शब्द म्हणजे\nमाणसाच्या जगण्याला उजळून टाकण्याचे\nसामर्थ्य कवितेत असते .\nकविता जगण्यावर प्रकाश तर टाकतेच\nत्यापलीकडचे काहीतरी सांगू पाहते .\nतुझ्या दिलेल्या वचनांचे ….\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/airbnb-contribute-61-million-to-goa/", "date_download": "2020-10-31T15:58:56Z", "digest": "sha1:4E35RU7NUNRXYBNDAQ66G3T2SKX7HCMQ", "length": 12819, "nlines": 115, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "एअरबीएनबीचे गोव्यात ६१ दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या एअरबीएनबीचे गोव्यात ६१ दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन\nएअरबीएनबीचे गोव्यात ६१ दशलक्ष डॉलर्सचे पर्यटन\nएअरबीएनबी समुदायाने २०१९ या वर्षांत गोव्यात���ल अर्थव्यवस्थेत ६१ दशलक्ष अमिरेकन डॉलरचे (४ अब्ज रुपये) योगदान दिले असून साडे सात हजारांहून अधिक रोजगारांना पाठबळ दिले. आज प्रकाशित करण्यात आलेल्या ऑक्स्फर्ड इकॉनॉमिक्सच्या द इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ एअरबीएनबी इन इंडिया या अहवालात ही माहिती नमूद करण्यात आली आहे.\nया महत्त्वपूर्ण अहवालात एअरबीएनबीच्या भारतातील २०१५ ते २०१९ या कालावधीतील परिणामाचे विश्लेषण करण्यात आले असून गोव्याच्या पर्यटनाधारित अर्थव्यवस्थेत एअरबीएनबीने लक्षणीय योगदान दिल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या पाच वर्षांत एअरबीएनबीच्या माध्यमातून आलेल्या पाहुण्यांनी गोव्यात एकूण १५५.८ दशलक्ष अमेरिकन डॉलर (११ अब्ज रुपये) खर्च केले असून त्यापैकी ६४.२ दशलक्ष अमेरिकन डॉलर तर केवळ २०१९ या एका वर्षात खर्च केले आहेत.\nमहत्त्वाचे म्हणजे, एअरबीएनबीच्या समुदायकेंद्री दृष्टिकोनामुळे सूक्ष्म उद्योजक आणि छोट्या व्यवसायांपर्यंत पर्यटनाचा लाभ कशा प्रकारे पोहोचत आहे, हेही या अहवालातून अधोरेखित झाले आहे. एअरबीएनबीच्या भारतातील पाहुण्यांनी राहाण्यासाठीच्या व्यवस्थेव्यतिरिक्त खर्च केलेल्या प्रत्येक १० हजार रुपयांपैकी साडे सहा हजार रुपये खरेदी किंवा खाण्यावर खर्च केले असून त्यामुळे स्थानिक व्यवसायांना पाठबळ लाभले आहे.\nऑक्स्फर्ड इकॉनॉमिक्सचे आशियातील आर्थिक सल्ला सेवा विषयक संचालक जेम्स लँबर्ट म्हणाले : “पर्यटानाधारित अर्थव्यवस्थेत पर्यटकांना पुन्हा खेचून आणणे आणि त्यांच्या खर्चाला पुन्हा चालना देण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय प्रवासाऐवजी आपल्या देशातच एखादा नवा प्रदेश पाहाण्याची इच्छा असलेल्यांना मदत करून देशांतर्गत प्रवासाचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करण्यातही महत्त्वाची भूमिका बजावण्याची क्षमता एअरबीएनबीकडे आहे.”\nएअरबीएनबीचे भारत, आग्नेय आशिया, हाँगकाँग आणि तैवान प्रदेशाचे महाव्यवस्थापक अमनप्रीत बजाज म्हणाले, “गोवा भारतातील सर्वाधिक पसंतीचे आणि मागणी असलेले पर्यटनस्थळ आहे. पर्यटन उद्योग हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून राज्यातील स्थानिकांसाठी सूक्ष्म उद्योजकतेच्या संधी पर्यटनाद्वारे निर्माण होतात. तसेच, पर्यटनाशी संबंधित उद्योगांमध्ये हजारो स्थानिकांना रोजगार मिळतो. सध्या सुरू असलेल्या साथीच्या आजाराचे वर्तुळ आपण पूर्ण कर�� असताना स्थानिक समुदायांवर या साथीचा झालेल्या परिणामांवर तोडगा काढण्यास सुरुवात करणेही महत्त्वाचे आहे. येणाऱ्या काळात गोव्यात उच्च दर्जाच्या आणि शाश्वत पर्यटनाला पाठबळ देण्यासाठी गोवा सरकारशी अधिक निकटपणे काम करण्याची आमची इच्छा आहे.”\nएअरबीएनबीने २०१९ या वर्षात भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात ३२० अमेरिकन डॉलरचे (२३ अब्ज रुपये) योगदान दिले असून देशातील ५० हजारांहून अधिक स्थानिक रोजगारांना पाठबळ दिल्याचेही अहवालातून अधोरेखित झाले आहे. २०१५ ते २०१९ या काळात एअरबीएनबीच्या पाहुण्यांनी भारतात एकूण ६१० दशलक्ष अमेरिकन डॉलर (४५ अब्ज रुपये) खर्च केले आहेत.\nPrevious articleवित्तीय आणि आयटी स्टॉक्सची दमदार कामगिरी\nNext article‘या’ कंपनीला मिळाला ‘रिटेल’साठीचा पहिला ट्रेडमार्क\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\n‘एलजी पॉलिमर्स’मधून गॅसगळती; ८ जणांचा मृत्यू\nयुनियन बँक ऑफ इंडियाची व्याजदर कपात\n‘पे पॉइंट’वरून घेता येणार ‘जनधन’चा लाभ\n‘…तर लाखो भारतीय गरिबीच्या फेऱ्यात’\nओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये वाढ\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/forest-area-will-be-taken-over-forest-department-near-mithi-river-354741", "date_download": "2020-10-31T17:08:12Z", "digest": "sha1:D5IUNUMQR3YQC3LOM4A4NAM5BVSPJTOG", "length": 18687, "nlines": 314, "source_domain": "www.esakal.com", "title": "मिठी नदी लगतची जागा वन विभाग ताब्यात घेणार, 176 हेक्टर कांदळवनांना वनाचा दर्जा मिळणार - Forest area will be taken over by the forest department near Mithi river | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमिठी नदी लगतची जागा वन विभाग ताब्यात घेणार, 176 हेक्टर कांदळवनांना वनाचा दर्जा मिळणार\nयेत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत.\nमुंबई : येत्या दोन महिन्यात मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे येथील विविध सरकारी विभागांनी आपल्याकडील कांदळवनांच्या जमिनी वन विभागाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहेत. या जमिनींवरील वाढते अतिक्रमण आणि कारवाईसंदर्भात वन विभागाकडे नसलेले हक्क लक्षात घेता, हा निर्णय घेण्यात आलाय. महत्त्वाचे म्हणजे या जागा वन विभागाच्या 'कांदळवन कक्षा'कडे (मॅंग्रोव्ह सेल) हस्तांतरित झाल्यानंतर त्यांना राखीव वनांचा दर्जा देण्यात येईल.\nमुंबई महानगर परिक्षेत्रातील अतिक्रमाणामुळे कांदळवने मोठ्या प्रमाणात नष्ट होत आहेत. या कांदळवनांच्या जमिनींची मालकी कांदळवन कक्ष, जिल्हाधिकारी, म्हाडा, सिडको आणि महानगरपालिकांकडे विभागलेली आहे. त्यामुळे इतर सरकारी विभागांच्या मालकीच्या कांदळवनांमधील अतिक्रमणावर कारवाई करण्याचे अधिकार 'कांदळवन कक्षा'कडे नाहीत. ही बाब लक्षात घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने इतर सरकारी विभागांना त्यांच्याकडील कांदळवनांच्या जमिनींचे हस्तांतरण वन विभागाकडे करण्याचे आदेश दिले होते.\nन्यायालयाने आदेश देऊन ही सरकारी विभागांनी त्यात फारसा रस दाखवला नाही. परिणामी या जागांवर अतिक्रमण वाढले. ही बाब लक्षात घेऊन शुक्रवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी विशेष बैठक बोलावली. यावेळी कोकण विभागीय आयुक्त, मुंबई शहर, उपनगर, रायगड, पालघर, ठाणे जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि पर्यावरण, वन आणि महसूल विभागाचे अधिकारी उपस्थित होते. यावेळी ठाकरे यांनी सरकारी जमिनींवरील कांदळवनांच्या हस्तांतरणाबरोबरच आजतागायत औपचारिकरित्या राखीव वनक्षेत्राचा दर्जा घोषित न केलेल्या कांदळवन जमि���ींचाही आढावा घेतला.\nअधिक वाचाः पर्यटन सुरळीत होईल तेव्हाच पालघरमधील हॉटेल व्यावसायिकांना दिलासा\nमुंबईतील मिठी नदीलगत 184 हेक्टर जागेवर कांदळवन विस्तारलेले आहे. त्यापैकी 8 हेक्टर जागेवर 'महाराष्ट्र निसर्ग उद्यान' वसलेले असून उर्वरित 176 हेक्टर जागा मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्याधिकाऱ्यांच्या मालकीची आहे. या जागेबरोबरच मुंबई, ठाणे, नवी मुंबई, रायगड, पालघरमधील जिल्हाधिकारी आणि महानगरपालिकेच्या अधिपत्याखालील कांदळवनांच्या जमीन वन विभागाच्या ताब्यात देण्याच्या सूचना या बैठकीत पर्यावरण मंत्र्यांनी दिल्याची माहिती 'कांदळवन कक्षा'चे अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेंद्र तिवारी यांनी दिली. येत्या दोन महिन्यात ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिल्याचे तिवारी यांनी सांगितले.\nहेही वाचाः मस्जिद बंदरमध्ये अग्नितांडव, १० जणांची सुखरुप सुटका\nयाशिवाय अद्याप औपचारिकरित्या राखीव वनक्षेत्राचा दर्जा न मिळालेल्या 13 हजार 500 हेक्टर कांदळवन जमिनींचा आढावा ही ठाकरे यांनी घेतला. या राखीव वनक्षेत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भातही त्यांनी प्रशासनाला सूचना दिल्या. बऱ्याचदा सरकारी विभाग कांदळवन जमिनींच्या हस्तांतरणांसाठी सर्वेक्षण करताना कांदळवन नष्ट झालेल्या जमिनींचा समावेश हस्तांतरणामध्ये करत नाहीत. मात्र,यापुढे अशा प्रकारे कांदळवन नष्ट झालेल्या जमिनीही वन विभागाच्या ताब्यात देण्यासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग 2 नोव्हेंबरपासून नोंदणी; तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00389.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?paged=3&cat=379", "date_download": "2020-10-31T16:38:09Z", "digest": "sha1:GHBLN36OAI4K4EPJGIHAJISZ2UFEEEHI", "length": 6600, "nlines": 101, "source_domain": "m4marathi.com", "title": "भाज्यांचे प्रकार – Page 3 – m4marathi", "raw_content": "\nसाहित्य :- १) मुळ्याचा पाला एक जुडी २) हरभऱ्याची डाळ पाव वाटी ३) लसूण चार पाकळ्या ४) चवीपुरतं मीठ ५) आवडीप्रमाणे लाल तिखट ६) तेल पाव वाटीपेक्षा थोडं\nसाहित्य :- १) हरभऱ्याचा कोवळा पाला २) लसूण चार-पाच पाकळ्या ३) डाळीचं पीठ पाव वाटी ४) तेल पाव वाटी ५) मीठ चवीपुरतं ६) आवडीप्रमाणे तिखट ७) फोडणीचं साहित्य\n(चिवळ ही एक प्रकारची पालेभाजी आहे . ती नाजूक बारीक पानांची असून चवीला आंबटसर असते . देठ लालसर आणि नाजूक असल्यामुळं कोवळी देठही भाजीसाठी घेतात . चिवळ मराठवाड्यातही\n(डाळ वांगं हा वरणाचा प्रकार काही ठिकाणी मानतात . पण विदर्भात काही ठिकाणी हा भाजीचा प्रकार मानतात व ते करण्याची पद्धतही काहीशी वेगळी आहे .) साहित्य :- १)\nसाहित्य :- १) मोठे लालभडक टोमाटो तीन-चार २) कांदे दोन मध्यम आकाराचे ३) तीन-चार हिरव्या मिरच्या ४) पाव वाटी कोथिंबीर ५) तीन चमचे तेल ६) तिखट एक चमचा\nसाहित्य :- १) मोठया मावळी काकड्या तीन-चार २) लसूण चार-पाच पाकळ्या ३) डाळीचं पीठ अर्धी वाटी ४) ओवा अर्धा चमचा ५) तेल पाव वाटी ६) फोडणीचं साहित्य ७)\nसाहित्य :- १) हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी २) तिखट अर्धा चमचा ३) ओवा एक चमचा ४) धणेपूड सव्वा चमचा ५) जिरेपूड एक चमचा ६) सांबार मसाला एक\nसाहित्य :- १) हरभरा डाळीचं पीठ दीड वाटी २) तिखट अर्धा चमचा ३) ओवा एक चमचा ४) धणेपूड पूड सव्वा चमचा ५) जिरेपूड एक चमचा ६) सांबार मसाला\nसाहित्य :- १) मुगवड्या दोनशे ग्राम २) कांदे दोन-तीन मध्यम ३) लाल मिरच्या पाच-सहा ४) टोमाटो दोन मोठे ५) गरम मसाला पावडर दोन-तीन चमचे ६) लसूण पाकळ्या पाच-सहा\nसाहित्य :- १) एक कच्चा फणस २) मध्यम आकाराचे कांदे तीन-चार ३) लसूण पाकळ्या आठ-नऊ , आलं पाव इंच ४) सुकं खोबरं पाव वाटी , सुक्या लाल\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/blog-post_40.html", "date_download": "2020-10-31T17:08:52Z", "digest": "sha1:ILPB5S32ILSWIQFQ72U62EX6ODO2PCRQ", "length": 13051, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "शेतकऱ्यांना महावितरण कडून दिवाळी भेट;उच्चदाबाने होणार वीजपुरवठा", "raw_content": "\nHomeMSEBशेतकऱ्यांना महावितरण कडून दिवाळी भेट;उच्चदाबाने होणार वीजपुरवठा\nशेतकऱ्यांना महावितरण कडून दिवाळी भेट;उच्चदाबाने होणार वीजपुरवठा\nराज्यातील 2 लाख 28 हजार कृषीपंपांना आगामी काळात उच्चदाब वितरण यंत्रणेच्या माध्यमातून वीज जोडणी दिली जाणार असून यावर्षी राज्यातील 6 लाख 50 हजार शेतक-यांना सौरऊर्जेच्या माध्यमातून वीजपुरवठा करण्याचे प्रतिपादन राज्याचे ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जामंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.\nमहावितरणतर्फ़े कामठी तालुक्यातील तरोडी आणि वडोदा तसेच कॉग्रेसनगर विभागातील खामला आणि बुटीबोरी विभागातील जामठा येथील 33/11 केव्हीए उपकेंद्रांचे लोकार्पण आणि नव्यानेच स्थानांतरित झालेल्या उमरेड विभागीय कार्यालयाचे उद्घाटन चंद्रशेखर बावनकुळे यांच्या शुभहस्ते सोमवार (दि. 5 नोव्हेंबर) रोजी करण्यात आले, याप्रसंगी ते बोलत होते. दिवाळीच्या पहिल्याच दिवशी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्ह्यातील चार उपकेंद्रांचे लोकार्पण करून जिल्ह्याला ऊर्जाक्षेत्रात स्वयंपुर्ण केले आहे. तरोडी आणि वदोडा उपकेंद्राची उभारणी विहीत मुदतीदरम्यान केल्याबद्दल महावितरणच्या सर्व अधिका-यांचे आणि कर्मचा-यांचे अभिनंदन करतांना ऊर्जामंत्री यांनी शासन शेतक-यांच्या पाठीशी असून मागिल चार वर्षात विदर्भातील 7 लाख 58 हजार शेतक-यांच्या कृषीपंपांना वीजजोडण्या दिल्या असून उर्वरीत सर्व वीज जोडण्या डिसेंबर पर्यंत दिल्या जातील. राज्यातील 6 लाख 50 हजार शेतक-यांना मुख्यमंत्री सौर वाहीनीच्या माध्यमातुन आता दिवसाही मुबलक वीजपुरवठा उपलब्ध राहील, असेही त्यांनी सांगितले.\nकेंद्र सरकार पुरस्कृत दीनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील तरोडी येथील वीज उपकेंद्रातून अडका, परसोडी, बिडगाव परिसरातील 2600 ग्राहकांना वीजपुरवठा होणार आहे. येथे 5 एमव्हीए क्षमतेची दोन पैकी एक रोहीत्र उभारण्यात आले असून दुसरे रोहित्र डिसेंबर महिन्यात कार्यरत होईल, अशी माहिती मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी यावेळी दिली,. तसेच पंतप्रधान आवास योजनेतील सुमारे 4 हजार\\ लाभार्थ्यांना याच उपकेंद्रातून आगामी काळात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. तर वडोदा येथील वीज उपकेंद्रातून वडोदा, गुमथळा, पारडी परिसरातील 2600 वीज ग्राहकांना 6 वाहिन्यांव्दारे वीजपुरवठा. उभारणीवर 3 कोटी 41 कोटी रुपये खर्च झाला आहे. यातून एकूण 8 वाहिन्या काढण्यात आल्या असून त्यावरून सतराशे घरगुती, नऊशे कृषी आणि 14 सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना योग्य दाबाने वीज पुरवठा मिळणार आहे.\nयावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष निशा सावरकर, खासदार कृपाल तुमाणे, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, नारायण आमझरे यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.\nकॉग्रेसनगर विभागासाठी 100 कोटी\nमहावितरणच्या कॉग्रेसनगर विभागाला देशातील पहिल्या क्रमांकाचा विभाग बनविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी या विभागातील विकास कामासाठी 100 कोटींचा विशेष निधि मंजूर केला असून त्यात रस्त्यावरील वीज खंआंब हटविणे, वाहिन्या भुमिगत करणे, घरावरील वीज वाहिन्या काढ़णे आदी कामांचा विकास आराखडा तयार करण्याच्या सुचना ऊर्जामंत्री चंद्रशेखर बाव���कुळे यांनी एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत बुटीबोरी जामठा येथील नॅशनल कॅन्सर संस्थेच्या परिसरात आणि नागपूर शहरातील खामला उपकेंद्राच्या लोकार्पणाप्रसंगी केल्या. नागपूर शहराच्या दक्षिण पश्चिम मतदारसंघात एक हजार कोटींची विविध विकास कामे सुरु असून त्यात महावितरणसाठि 106 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. खामला उपकेंद्रातून 8 वाहिन्यांव्दारे टेलीकॉमनगर, दीनदयाल नगर, शास्त्री ले आऊट, सोमलवार निकालस शाळा, भेंडे लेआऊट, खामला, पांडे लेआऊट, चिंचभवन येथील 16500 वीज ग्राहकांना दर्जेदार वीजपुरवठा होणार आहे. जामठा आणि खामला ही दोन्ही उपकेंद्रे आधुनिक जीआयएस तंत्रत्रानावर आधारीत आहेत. या तंत्रज्ञानामुळे कमी जागेत अधिक क्षमतेचे उपकेंद्र कार्यान्वित करणे शक्य झाले आहे. या दोन्ही उपकेंद्राची कामे वेळेत पुर्ण केल्याबद्दल यावेळी ऊर्जामंत्र्यांनी महावितरण अधिकारी आणि कर्मचा-यांचे कौतूकही केले.\nयावेळी महापौर नंदा जिचकार, लघु उद्योग महामंडळाचे अध्यक्ष संदीप जोशी, महावितरणच्या नागपूर परिक्षेत्राचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल, प्रभारी मुख्य अभियंता (स्थापत्य) राकेश जनबंधू, जिल्हा विद्युत नियंत्रण समितीचे अध्यक्ष प्रा.गिरीश देशमुख, अधीक्षक अभियंता उमेश सहारे, मनिष वाठ, नगरसेवक मुन्ना यादव, दिलीप दिवे, वर्षा ठाकरे, प्रकाश कोचर, विशाखा बांते यांचेसह स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी, प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://intrepidians.com/hin/index.php/about-us/", "date_download": "2020-10-31T16:26:58Z", "digest": "sha1:HKW2XW3V2ETQPR2R45VMPSBAD7VXEVGE", "length": 4970, "nlines": 56, "source_domain": "intrepidians.com", "title": "About Us – इंटरपिडीयन्स", "raw_content": "\nइंटरपिडीयन्स ही कंपनी २०१७ साली, विजय नाग आणि भानुदास साटम या दोघांनी मिळुन चालु केली. जरी कंपनी २०१७ साली स्थापन झाली तरी त्यापुर्वी आम्ही सॉफ्टवेअर डेव्हलमेंट, वेबपेज डिझाईन, या प्रकारच्या सेवा आणि आय.टी. क्षेत्रातले ट्रेनिंग गेली १५ वर्षे देत आहोत. आम्हाला साधारणतः २५ वर्षाचा कॉम्युटर सायन्स हा क्षेत्रातील अनुभव आहे. ट्रेनिंग, कोचिंग, आणि कन्सलटन्सी हे गेली अनेक वर्ष आम्ही करीत आहेत. आतापर्यंत अनेक समाधानी ग्राहक कंपनीची सेवा घेत आहेत. त्यामध्ये सरकारी एजन्सी आणि खाजगी संस्था देखील आहेत.\nआम्ही आता नव्याने गेली दोन वर्ष २०१८ पासुन टेक्निकल शिक्षण सर्वसामान्यांपर्यंत त्याच्या भाषेत पोहचविण्याचा मानस आहे. त्या दृष्टीकोनातुन प्रयत्न ही करत आहोत. जिथे जिथे शक्य असेल तिथे तिथे वेबीनार द्वारे किंवा सेमीनार द्वारे भारतीय भाषेत हे ज्ञान लोकांपर्यंत पोहचवत आहोत. ते ही लोकांना परवडेल अशा फी मध्ये. २५ वर्षाचा प्रवास आणि अनुभव गाठीशी आहे. अनेक स्थित्यंतरे आम्ही पाहिलेली आहेत. १९९० मध्ये आलेल्या आयटीच्या म्हणजे इंडस्टी ३.० चे आम्ही साक्षीदार आहोत. आणि आता उंबरठ्यावर येऊन पोहचलेल्या इंडस्टी ४.० साठी आम्ही तयार आहोत आणि इतरांना तयार करणार आहोत. प्रत्येकाला आधुनिक ज्ञान घेण्याचा हक्क आहे. पैस नाहीत किंवा पैसे जास्त आहेत म्हणुन शिकता येत नाही. त्या सर्वसामान्यांसाठी माफक फी मध्ये कोर्सेस आम्ही उपलब्ध करुन देणार आहोत.\nडिजीटल मार्केटींग शिकण्याची ९ कारणे - Intrepidians on डिजीटल मार्केटींग-जॉब आणि संधी\nडिजीटल मार्केटींग शिकण्याची ९ कारणे - Intrepidians on डिजीटल मार्केटींग-जॉबऔर मौके\nडिजीटल मार्केटींग काय आहे- What is Digital Marketing - Intrepidians on डिजीटल मार्केटींग क्यों सिखे ९ कारण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00390.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%95%E0%A4%82%E0%A4%AA", "date_download": "2020-10-31T17:27:11Z", "digest": "sha1:FMHNKX5SBVJRAROUQ2RI32PVYOLCJLRS", "length": 4086, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार भूकंप - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतामधील भूकंप‎ (१ क)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मे २००९ रोजी १७:०६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती ���ेत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-heavy-rain-latur-and-nanded-maharashtra-36625", "date_download": "2020-10-31T16:54:27Z", "digest": "sha1:XXEE6AMEJDGKVHILZSZ36I43J2ZVUVQZ", "length": 19309, "nlines": 164, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in Marathi heavy rain in Latur and Nanded Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊस\nलातूर, नांदेडमध्ये दमदार पाऊस\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nराज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण निवळून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही भागांत अजूनही दमदार पाऊस पडत आहे.\nपुणे ः राज्यातील अनेक भागांत पावसाचे वातावरण निवळून ऊन पडण्यास सुरूवात झाली आहे. मात्र, मराठवाड्यातील काही भागांत अजूनही दमदार पाऊस पडत आहे. लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाने चांगलीच हजेरी लावल्याने पिकांचे नुकसान झाल्याची स्थिती आहे.\nमराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे खरिपातील पिके धोक्यात आली आहेत. औरंगाबाद, बीड, जालना, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यांत पावसाचा जोर कमी असून अनेक भागात पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे पिकांतील वाफसा स्थिती हळूहळू पूर्वपदावर येत असल्याने शेती कामे सुरू होत आहेत. मात्र, लातूर, नांदेड, परभणी जिल्ह्यांत पावसाचा जोर बऱ्यापैकी आहे. नांदेडमधील पासदगाव शिवारात अतिवृष्टीमुळे गंगाधर जाधव यांच्या सोयाबीन पाण्याखाली आहे.\nपरभणीतील सायाळा सुगाव येथे गोदावरी नदीला महापूर आल्याने गोदावरीची उपनदी इंद्रायणीचे पाणी तुंबले असून सायाळा सुनेगाव रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने नागरिकांना कसरत करावी लागत आहे. तर गंगाखेड तालुक्यातील मुळी शिवारात कापणी केलेल्या सोयाबीनचे पीक भिजून नुकसान झाले. विदर्भातही पावसाचा प्रभाव कमी झाला आहे. बुलडाणा, वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाचा शिडकावा झाला. पाऊस कमी झाल्याने शेतातील फवारणीचे कामे वेगाने सुरू आहेत. तर काही ठिकाणी काढणीचे कामे सुरू आहेत.\nगेल्या दोन ते तीन दिवसांपासून महाराष्ट्रातील काही भागात पावसाने उघडीप देण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर, नाशिक, सातारा जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडल्या. मात्र, इतर भागात ऊन पडल्यामुळे बाजरी, तूर, सोयाबीन पिकांची काढणी वेगाने सुरू झाली आहे. तर मूग, उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास काढणी पूर्ण होऊन रब्बीची तयारी शेतकरी करतील अशी अपेक्षा आहे. खानदेशातही पावसाचा जोर कमी झाल्याने शेतीकामे वेगाने सुरू आहेत.\nकोकणातही पाऊस कमी झाला असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस थांबण्याची कोणतीही चिन्हे नाहीत. शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्याच्या बहुतांशी भागात रिमझिम पावसाला सुरुवात झाली होती. काही भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. पाऊस सुरूच असल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पावसात भातकापणी करायची कशी असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. काही भागात रिमझिम तर काही भागात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत. दररोज सकाळपासून पडणारा हा पाऊस शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालणारा आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भातपिके परिपक्व झालेली आहेत. परंतु पावसामुळे भातकापणी करता येत नाही, अशी शेतकऱ्यांची स्थिती आहे.\nकाही ठिकाणी भातपिके जमिनीवर कोसळली आहेत. त्यामुळे जर पावसाचे प्रमाण असेच राहिले तर या पिकांचे नुकसान अटळ आहे. भातकापणी करता येत नाही म्हणून शेतकरी हवालदिल झाले आहेत. दरम्यान रविवारी दुपारनंतर पावसाने उघडीप दिली होती.\nरविवारी (ता.२७) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला\nपाऊस (मि.मी.मध्ये) ः (स्त्रोत, हवामान विभाग)\n कोकण : महाड १०, चिपळूण २५, गुहागर २४, हर्णे २९.६, लांजा १६, रत्नागिरी १३.९, दोडामार्ग २७, कणकवली ३१, कुडाळ १०, वैभववाडी १४.\n मध्य महाराष्ट्र : आजरा १२, राधानगरी २०, गिरणाधरण ११.२, महाबळेश्वर २३.३.\n मराठवाडा : औंढा नागनाथ ३३, वसमत २२, अहमदपूर ३१, जळकोट २६, रेणापूर ३३, अर्धापूर २३, भोकर ५२, बिलोली २०, देगलूर ५२, हादगाव ६७, किनवट ३७, मुदखेड ४४, मुखेड ३८, नायगाव खैरगाव ३४, उमरी २४, कळंब १९, उमरगा ३२, पुर्णा ३३.\n विदर्भ : लोणार २०.२, कळमेश्वर १६, रिसोड ३५.९, वाशिम १२.१\nपुणे ऊस पाऊस लातूर latur तूर नांदेड nanded परभणी parbhabi औरंगाबाद aurangabad बीड beed उस्मानाबाद usmanabad पूर floods शेती farming अतिवृष्टी गंगा ganga river सोयाबीन गोदावरी पूल खेड विदर्भ vidarbha वाशिम washim चंद्रपूर महाराष्ट्र maharashtra कोल्हापूर मूग उडीद खानदेश कोक�� konkan सिंधुदुर्ग sindhudurg सकाळ हवामान विभाग sections महाड mahad चिपळूण कुडाळ नगर धरण महाबळेश्वर वसमत\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अक��ला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z161202211355/view", "date_download": "2020-10-31T16:12:44Z", "digest": "sha1:6EFIUKZRRPGQNSBYSWB262CKVYOPLQP5", "length": 28658, "nlines": 176, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त|\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ४ था\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\nनम: परम् कल्याण नम: परम् मंगल वासुदेवाय शांताय यदूनां पतये नम: ॥ मोंगलाई माजि जिल्हा एक \n वीट नामें ग्राम वसे ॥१॥\n तीन कोस दूर असून खर्ड्याइतुकेच ते पावन महाराष्ट्र देशी झाले असे ॥२॥\nया पवित्र गांवी एक घराणें नामांकित “रामराप” नामे अद्वैत भाव राखूनी ॥३॥\n परम श्रेष्ठ भगवत भक्त गोविंदपंत नामे अत्रि गोत्राचे ॥४॥\n नेटक्या गृहस्थी रिवाजे ॥५॥\nभगवद गीतेचे नित्य पठण पूजा अर्चा धारणा ध्यान पूजा अर्चा धारणा ध्यान शुध्द आणि पवित्राचरण आचरती तटस्थ वृत्तीनें ॥६॥\n नित्य नेमे करी जपतप भावभक्ती स्वयंज्योत दिव्य तेज भासतसे ॥७॥\n दैववशें तया अंगी ॥८॥\nगोड गळ्यांतून पुत्राच्या ॥९॥\n नित्य असे या साध्वीस वेचिले उभे आयुष्य चिंतनी केवळ प्रभूच्या ॥११॥\n अखंड ऐसे करीत स्मरण पंचतत्त्वांत झाली विलीन “मोहरी” गांवास माता ही ॥१२॥\n वारसा ठेविला मागे तिनें ॥१३॥\nअशा या जननीच्या कुशीत जन्मावे गोविंदपंत हें नवल नव्हे अघटीत पुण्याई अनेक जन्मांची ॥१४॥\n अंगी तयांच्या वसतसे ॥१६॥\nआल्या गेल्या तडी तापसा मुक्त ह्स्ते द्यावा पैसा मुक्त ह्स्ते द्यावा पैसा दीन दुबळ्यासांठी वसा मायेचा घ्यावा अखंड ॥१७॥\n यथार्थ होते नांव साचे उणेपण नव्हते कशाचे वीटे गावांत कुठेही ॥१८॥\n तुकोबा आपुल्या मुखानें ॥२१॥\n तो साधूच म्हणावा निखळ तुक्याचेच शब्द हे ॥२२॥\n ऐशी जया नराची करणी तो सत्पुरुष जाणावा ॥२३॥\n होती शुध्द आणि उदार मराळ जणूं मानसीचे ॥२४॥\n पुण्याई भगवत भक्तांची ॥२५॥\n अठराशें अकरा संवत्सरीं ॥२६॥\n होते निसर्गरम्य बहू ॥२७॥\n संत एक जन्मले ॥२८॥\n केला ज्यांचा मी उल्लेख ‘नदी किनारी आया बालक’ ‘नदी किनारी आया बालक’ तृतीयोध्यायी श्रोते हो ॥२९॥\n अवतार यांनी घेतला ॥३०॥\n प्रबुध्द तैसे प्रबोधिनी ॥३१॥\n आली सकल जनांसी ॥३२॥\n ग्रह उच्चीचे सकळ पवित्र कुंडलितला योग अन्यत्र दिसेल ऐसा क्वचित ॥३३॥\n वर्तविलें यांनी भविष्य संपूर्ण \n सत्वशील योगी म्हणोनी ॥३५॥\n उत्पन्न होईल तयासी ॥३६॥\n दुरितांचा होईल तापहार कनवाळू मायमाऊली ॥३७॥\n मिरवील पताका खांद्यावरी ॥३८॥\n संतुष्ट महायोगी हा ॥३९॥\nहा न मानील सुखदु:ख यासी न ग्रासील भयक्रोध यासी न ग्रासील भयक्रोध न करील कशाचा उद्वेग न करील कशाचा उद्वेग \n वाचिल्या ग्रंथ संपूर्ण ॥४२॥\n वाढत होते बाळ सान मातापिता उभय जण पाहती कवतुक सुखानें ॥४३॥\n सतेज सुंदर रूप दिसे ॥४५॥\n “केशव” ऐसे सुबोध ॥४६॥\n वर्षे लागतां अवघी तीन दुरावले मातेपासोन पूर्व प्रारब्धा कारणें ॥४७॥\n खत आपैसे हे सत्य सांगती संत महात्मे ॥५०॥\n नियम कधीं चुको नये ॥५२॥\n आनंदे मग पित्याच्या ॥५३॥\n ज्योत ठेविली तेवत ॥५४॥\nवय होता सहा वर्षे शाळेत गेले सहर्षे \nनऊ वर्षांचे हे बालक दिसे जणूं मुनी शुक दिसे जणूं मुनी शुक ज्ञानवैराग्याचा मृगांक \n पित्यानें प्रथम निवेदिला ॥५८॥\n आले नेवासे गावांत ॥५९॥\nपहा कैसे हे भाग्यवंत वास करण्या आले नेवाश्यांत वास करण्या आले नेवाश्यांत जेथें ज्ञानेश भगवंत \nजे परम शांतीचे आगरु सत्वशीलतेचे महामेरू \nजे परम शांतीचे उमाळु भृतमात्रासी सदा स्नेहाळु ऐसे हे परम वेल्हाळु \n ठेविती भाली ज्ञानदेव संत लिहून घेण्या ज्ञानेश्वरी ॥६३॥\nअशी ही भूमी परम मंगल शीवे न जीसी अमंगल शीवे न जीसी अमंगल इथेच पडले शुभ पाऊल इथेच पडले शुभ पाऊल ज्ञानेशा भगवान विष्णुचे ॥६४॥\n चक्षुम मग दिसतसे ॥ ६६॥\n सरले न जयांचे शैशव देखोनी तयांचे ज्ञानवैभव दिपले डोळे गुरुजनांचे ॥६७॥\n वसे मनीं भगवतचिंतन ॥ ईशप्रेमी अखंड तल्लीन \nप्रेमाचें यावे अनन्य भरते नयनीं बाहावे नीर सरते नयनीं बाहावे नीर सरते डुल्लावे होऊनी निरुते स्वानंदे भेटतां वनमाळी ॥७०॥\n सांपडली एका दु:खार्णवीं ॥७१॥\n दान उफराटे घेऊनी ॥७३॥\n विधीलिखित कैसे हें ॥७४॥\nछत्र न राहावे मातेचे न तैसेची प्रिय पित्याचे न तैसेची प्रिय पित्याचे या अतर्क्य घटनेचे आलेख कुणा कळावे ॥७५॥\n ही वैराग्यरुपी संपदा ॥ ज्ञानीजन मानिती सदा मुढास मात्र सिनानी ॥७६॥\n ते तत्वज्ञ आणि ज्ञानवंतु शोक तयांचा न मानिती ॥७७॥\n इथेच घेतला तयांनी छंद राधेगोविंद-राधेगोविंद \n भान न राहावे काळाचे ॥८०॥\n तेंच हे नेवासे ॥८२॥\nया खाणीतील सुवर्ण कण अति आदरे वेचून बालत्वे लाविले केशवांनी ॥८३॥\n ज्ञानदेवे कृपा केली ॥८४॥\nधैर्य, पावित्र्य, उत्साह, ओज अद्रोहता, नम्रता, क्षमा, तेज अद्रोहता, नम्रता, क्षमा, तेज दैवसंपत्ति ऐशी सहज घेऊन आले प्रभुत्वर ॥८५॥\n कर्ते सात्विक केशव ॥८६॥\nतरी या पुढती विज्ञापना शेषग्रंथी केशवांना श्रीस्वामी वा महाराज ॥८८॥\n महाराज आले “नगरासी ॥८९॥\n प्रभा अंगी तयांच्या ॥९०॥\n करण्या साहाय्य तयासी ॥९१॥\n झाले साहाय्य स्वामींना ॥९२॥\n घेतले इंग्रजी शिक्षण ॥९३॥\n यांचे येथें कांही दिवस राहिले महाराज शिक्षणासी ॥९४॥\n कौशल्यें मेळवी मधू अवघा तैशीच सकल ज्ञानसंपदा प्राप्त केली तयांनी ॥९७॥\nजे वावरती ऐहिक जीवनी ठेवोनी मन परमार्थचिंतनी होवोत कृपाळू तुम्हां आम्हां ॥९९॥\nअस्तू या पुढील वृत्तांत ऐके सहृदा दत्तचित्त जे मग गुरुकृपे प्रेरित सांगेन शेष प्रबंधी ॥१००॥\n अध्याय चवथा संपूर्ण ॥१०१॥\n॥ इति चतुर्थोऽध्याय: समाप्त ॥\nआजीचें काम सरेना आणि कंबर उभी राहीना\nआजीला म्हातारपणी पोक आलेले असले तरी ती वांकून वांकून घरांतील काम काहीना काही तरी एकसारखे करीतच असते. तिला काम करीत राहिल्याशिवाय चैन पडत नाही. त्यामुळे तिला सरळ उभे राहून विश्रांति घेण्यासहि वेळ मिळत नाही. त्यामुळे तिची कंबर कायमची वांकलेलीच राहते.\nविविध पूजा अथवा होम प्रसंगी स्त्रीने पुरूषाच्या कोणत्या अंगास बसावे आणि हाताला हात कां लावावा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00391.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.7, "bucket": "all"} +{"url": "https://mr.phoneky.com/videos/?cat=22", "date_download": "2020-10-31T15:22:50Z", "digest": "sha1:FIBJRGWITLLOGTJY7UFBGQTBUQ3SINKX", "length": 6782, "nlines": 138, "source_domain": "mr.phoneky.com", "title": "PHONEKY - तंत्रज्ञान एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही", "raw_content": "\nया आठवड्याचे सर्वोत्तम तंत्रज्ञान एचडी मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही प्रदर्शित केले जात आहेत:\nनवीन आणि लोकप्रिय | सर्वात डाउनलोड | नवीनतम | जागतिक Top | सर्वाधिक मानांकित\nया आठवड्यात | या महिन्यात | नेहमी\nमोबाई�� व्हिडिओ GIF अॅनिमेशन रिंगटोन्स\nमोबाइल व्हिडिओ सेवा PHONEKY द्वारे प्रदान करण्यात आली आहे आणि ते 100% विनामूल्य आहे\nव्हिडिओ अँड्रॉइड, सफरचंद आयफोन, सॅमसंग, नोकिया, सोनी, मोटोरोला, एचटीसी, मायक्रोमॅक्स, हूईई, एलजी, ब्लॅकबेरी आणि इतर मोबाईल फोनद्वारे डाऊनलोड केले जाऊ शकतात.\nसाइन इन करा सदस्य बना\nगोपनीयता धोरण | ज्याने मदत मिळून | संपर्क | वापरण्याच्या अटी | PRODIGITS चॅट आणि डेटिंग\nकॉपीराइट © 2000-2020 PHONEKY सर्व हक्क राखीव.\nआपल्या मोबाइलवर Digital Heart Block Operation व्हिडिओ डाउनलोड करा किंवा तो प्ले कराआपण नक्कीच यातील मनोरंजक दृश्यांचा आनंद घ्याल PHONEKY विनामूल्य व्हिडिओ सेवेवर, संगीत आणि क्रिडा पासून कार आणि मजेदार व्हिडिओंपर्यंत आपण विविध शैलीच्या मोबाइल व्हिडिओ आणि मूव्ही क्लिप डाउनलोड करू शकता किंवा प्ले करू शकता. शीर्ष 10 सर्वोत्कृष्ट व्हिडिओ पाहण्यासाठी, फक्त लोकप्रियतेनुसार व्हिडिओ क्रमवारी लावा.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00392.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/12/blog-post_87.html", "date_download": "2020-10-31T15:44:13Z", "digest": "sha1:IQ73YB3NOFTW2FZMXCYBAKJZKWRREMDR", "length": 7532, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "फिट फिट फिटिंग - गोफणगुंडा - कवी शिवाजी सातपुते लेखक , कवी, गीतकार त्यांच्याबद्दल जाणून घ्या 9860624732 - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nशुक्रवार, ६ डिसेंबर, २०१९\nHome महाराष्ट्र राजकीय फिट फिट फिटिंग - गोफणगुंडा - कवी शिवाजी सातपुते लेखक , कवी, गीतकार त्यांच्याबद्दल जाणून घ्या 9860624732\nफिट फिट फिटिंग - गोफणगुंडा - कवी शिवाजी सातपुते लेखक , कवी, गीतकार त्यांच्याबद्दल जाणून घ्या 9860624732\nsanwad news डिसेंबर ०६, २०१९ महाराष्ट्र, राजकीय,\nलेखक , कवी, गीतकार त्यांच्याबद्दल जाणून घ्या 9860624732\nआता शिवाजी सातपुतेंचा गोफणगुंडा संवाद न्यूज पोर्टलवर\nTags # महाराष्ट्र # राजकीय\nBy sanwad news येथे डिसेंबर ०६, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शु��� मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88-%E0%A4%AB%E0%A5%81%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%AF-%E0%A4%86%E0%A4%B0.-%E0%A4%86%E0%A4%B0.-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5/hrZPW4.html", "date_download": "2020-10-31T15:42:02Z", "digest": "sha1:D4Q4DBZ5UVHBEKSQJEW4O3LOBF4DKPO4", "length": 4290, "nlines": 34, "source_domain": "punepravah.page", "title": "सावित्रीबाई ��ुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रास स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य आदरणीय अभिषेक दादा बोके यांनी निवेदनाद्वारे केली आहे - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रास स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य आदरणीय अभिषेक दादा बोके यांनी निवेदनाद्वारे केली आहे\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे :- पुणे महाराष्ट्राचे लाडके नेतृत्व, महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, तसेच माजी गृहमंत्री स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधुन त्याच्या जिद्दीचे, ध्येयापोटीची चिकाटी याबाबत स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्या विधार्थी वर्गाला प्रेरणा मिळावी म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या स्पर्धा परीक्षा केंद्रास स्वर्गीय आर. आर. पाटील यांचे नाव द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अधिसभा सदस्य आदरणीय अभिषेक दादा बोके यांच्याद्वारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू आदरणीय नितीन करमाळकर यांच्याशी चर्चा करून एक निवेदन देऊन केली तसेच ही मागणी व्यवस्थापकीय समिती मध्ये मांडुन नक्की पारित करू असे आश्वासन दिले....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/struggle-three-orphans-find-ek-nath-continues-nanded-news-357673", "date_download": "2020-10-31T17:03:01Z", "digest": "sha1:ESVC66GETBQSIDEYPR6HEBIUE3TIWNKE", "length": 16826, "nlines": 287, "source_domain": "www.esakal.com", "title": "तीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू - The Struggle Of Three Orphans To Find 'Ek Nath' Continues, Nanded News | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nतीन अनाथांचा ‘एक नाथ’ शोधण्यासाठी संघर्ष सुरू\nएकीकडे कोरोनाच्या महामारीचा सामना तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम मिळवण्यासाठीचा दररोजचा संघर्ष कांबळे कुटुंबियांचा सुरू होता. पदरात असणाऱ्या तीन मुलांचा कधी ‘बाप’ही तेच अन् ‘माय’ही तेच अशा भूमिका गेल्या पा��� वर्षापासून निभावणाऱ्या दिलीप कांबळे (रा.शहापूर) यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या निधनाने जगण्यासाठी अनेक संकटावर मात करून सुरू असलेली कांबळे कुटुंबीयांची धडपड अखेर थांबली.\nदेगलूर, (जि. नांदेड) ः एकीकडे कोरोनाच्या महामारीचा सामना तर दुसरीकडे पोटाची खळगी भरण्यासाठी हाताला काम मिळवण्यासाठीचा दररोजचा संघर्ष कांबळे कुटुंबियांचा सुरू होता. पदरात असणाऱ्या तीन मुलांचा कधी ‘बाप’ही तेच अन् ‘माय’ही तेच अशा भूमिका गेल्या पाच वर्षापासून निभावणाऱ्या दिलीप कांबळे (रा.शहापूर) यांच्या गेल्या आठवड्यात झालेल्या निधनाने जगण्यासाठी अनेक संकटावर मात करून सुरू असलेली कांबळे कुटुंबीयांची धडपड अखेर थांबली.\nया घटनेने त्यांची तीन मुले ‘अनाथ’ बनली असून आता आपला ‘नाथ’ शोधण्यासाठी त्या तिघांची संघर्षाची बिकट वाट पुन्हा सुरू झाली. या घटनेने शहापूर परिसरातील समाजमन सुन्न झाले आहे. शहापूर येथील हातावर पोट असणाऱ्या दिलीप कांबळे यांच्या पत्नीचे गेल्या पाच वर्षापूर्वी निधन झाले. घरी शेती नाही उत्पन्नाचे दुसरे असे कोणतेही शाश्वत साधन नाही. पदरात तीन अपत्य, अशा कठीण प्रसंगातून ते मार्ग काढीत असताना त्यांना कधी बापाची, तर कधी ‘माय’ची भूमिका वठवावी लागत होती. हर्षवर्धन (वय १२), अनिकेत (वय १०), दत्ता (वय ८) यांना मुखेडच्या एका निवासी शाळेत शिक्षणासाठी प्रवेश दिला व ते मोल मजुरी करून स्वतःची उपजीविका गेल्या पाच वर्षापासून स्वतः भागवत होते. मात्र नियतीला तेही मान्य नसावे. गेल्या मार्च महिन्यापासून कोरोनामुळे शाळाही बंदच आहेत. त्यामुळे मुलांच्या संगोपनाची जबाबदारी दिलीप कांबळे यांच्या खांद्यावर आली.\nहेही वाचा - नागरीकांचे आरोग्याकडे विशेष लक्ष; कोरोनाबाधितांच्या संख्येत होतेय घट रविवारी २०५ रुग्ण कोरोनामुक्त ः १२० जण पॉझिटिव्ह -\nअनांथाकडे ‘नाथ’ बनुन येतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा\nइकडे कोरोनामुळे हाताला कामही मिळेनासे झाले. त्यातही तीन मुलांच्या गरजा भागवण्यासाठी त्यांची धडपड सुरूच असताना गुरुवारी (ता.आठ) रोजी त्यांनाही आजाराने गाठले, त्यातच दिलीप कांबळे यांचे निधन झाले. जीवन जगण्यासाठी संघर्ष करावा लागतो याचेही आकलन या तीन मुलांना नसल्याने या घटनेने त्यांच्यावर प्रचंड मोठा आघात झाला. या तीन मुलांपुढे अनेक खडतर प्रश्नांची मालिका अभी टाकली असून ते समाजाकडे आशाळभूत नजरेने बघत आहेत. या दुखद घटनेने शहापूर परिसरात हळहळ व्यक्त होत असून समाजातील दानशूर या अनांथाकडे ‘नाथ’ बनुन येतील अशी गावकऱ्यांना अपेक्षा आहे.\nसंपादन - स्वप्निल गायकवाड\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर स���टिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/satara/crime-news-karad-police-registered-case-against-husband-who-beats-wife-340122", "date_download": "2020-10-31T17:21:02Z", "digest": "sha1:WOUSPYPDZ2CGQFPBDPKBLMQPPSIKXOY6", "length": 15432, "nlines": 282, "source_domain": "www.esakal.com", "title": "...तर आईचे प्राण वाचले असते; खुनानंतर अनिकेतचा आक्रोश - Crime News Karad Police Registered Case Against Husband Who Beats Wife | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n...तर आईचे प्राण वाचले असते; खुनानंतर अनिकेतचा आक्रोश\nखुनाच्या घटनेनंतर दाजी येडगे हे गायब झाल्याचे समजताच काहींनी शोधाशोध केली. पुणे-बंगळूर महामार्गाकडेला ते फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शोधणाऱ्या नागरिकांनी दाजीला ताब्यात घेऊन घरी आणले.\nमलकापूर (जि. सातारा) : पती-पत्नीच्या वैयक्तिक वादातून पत्नीचा खून झाल्याची घटना रविवारी (ता.30) सकाळी उघडकीस आली. मंगल दाजी येडगे (वय 50, रा. मलकापूर, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. दाजी आनंदा येडगे (पती, वय 54, रा. मलकापूर) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.\nयाबाबत महिलेचा भाऊ विलास महादेव सोनके (रा. मलकापूर) यांनी शहर पोलिसांत फिर्याद दिली आहे. घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी : येथील मुख्य रस्त्यालगत शिवाजी चौक परिसरात दाजी येडगे, पत्नी मंगल व मुलगा अनिकेत वास्तव्यास होते. दाजी व मंगल येडगे यांच्यात घरगुती कारणांमुळे वारंवार भांडणे होत होती. चार दिवसांपूर्वीच अनिकेत व विलास या दोघांनाही दाजीला समजावून सांगितले होते. रविवारी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास दोघांमध्ये भांडण झाले. या भांडणात मंगल यांना वजनदार वस्तूने मारहाण झाली. त्यातच डोक्‍याला जबर मार लागल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.\nराज्यभरात कीड नियंत्रण ‘अनियंत्रित’; दरवर्षी निम्मे पीक होते उद्‍ध्वस्त\nखुनाच्या घटनेनंतर दाजी येडगे हे गायब झाल्याचे समजताच काहींनी शोधाशोध केली. पुणे-बंगळूर महामार्गाकडेला ते फिरत असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शोधणाऱ्या नागरिकांनी दाजीला ताब्यात घेऊन घरी आणले. या प्रकरणी पोलिसांनी दाजी येडगेला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव यांच्यासह सराटे, हवालदार सुनील पन्हाळे, हवालदार बर्गे घटनास्थळी दाखल झाले.\nलाहोटी, झंवर, सारडा, लढ्ढा, राठी चमकले; माहेश्वरीची काैतुकाची थाप\nयेडगे दाम्पत्याला तीन विवाहित मुली, नातवंडे व एक मुलगा असा परिवार आहे. सध्या येडगे दांपत्य व त्यांचा मुलगा अनिकेत हे वास्तव्यास होते. आज पहाटे या दाम्पत्यामध्ये भांडण सुरू होते. यावेळी साखरझोपेत असलेल्या अनिकेतच्या कानावर भांडणाचा आवाजही आला. मात्र, आई-वडिलांचे नेहमीचेच भांडण म्हणून त्याने दुर्लक्ष केले. तो उठून गेला असता किंवा भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला असता तर आईचे प्राण वाचले असते, असे अनिकेतने आक्रोश करत बोलून दाखवले.\nसातारकरांनाे... रुग्णांसाठी बेड मिळत नाहीये, मग हे वाचा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nमंगळवेढ्यात बायपास असूनही अवजड वाहतूक शहरातूनच\nमंगळवेढा : अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून जाण्यासाठी बायपास मार्ग असताना देखील ही वाहने शहरात प्रवेश करत असल्यामुळे अपघातचे प्रमाण वाढू लागले. शिवाय...\nकर्करोगाच्या काही रुग्णांना आता थेट पोटातूनच केमोथेरपी\nपुणे - कर्करोगाच्या काही रुग्णांना सलाइनऐवजी थेट पोटातूनच केमोथेरपी देण्याची पद्धत पुढे आली आहे. अर्थात, जगभराबरोबरच पुण्यातही या नव्या पद्धतीने...\nदसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मोकळेपणाने बोलले. फेसबुक लाइव्हवरची त्यांची मनोगते अन् दसऱ्याचे भाषण यांत जमीन-...\nबिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; थोरांदळे येथील घटना\nनिरगुडसर : दुपारी दोन वाजण्याची वेळ होती, मी बटाटा पिकाला पाणी देत होतो, मेंढीचा आवाज आल्याने पुढे गेलो तर मेंढी बिबटयाच्या तोंडात ...\nकुलगाममध्ये दहशतवाद्यांकडून तीन भाजप कार्यकर्त्यांची हत्या; PM मोदींनी नोंदवला निषेध\nकुलगाम : जम्मू आणि काश्मीरमधील कुलगामच्या एका गावात दहशतवाद्यांकडून तीन भाजपा कार्यकर्त्यांची हत्या केल्याची घटना काल समोर आली आहे. याबाबतची माहिती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण��यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/eight-courts-nashik-road-one-place-marathi-news-358794", "date_download": "2020-10-31T17:09:48Z", "digest": "sha1:B244V64ET6R335SZOXCWDOFV7NET5XQX", "length": 16475, "nlines": 293, "source_domain": "www.esakal.com", "title": "नाशिक रोडला आठ कोर्ट एकाच जागी! महिनाअखेर स्थलांतर; विविध वैशिष्ट्यांचा समावेश - Eight courts on Nashik Road in one place marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनाशिक रोडला आठ कोर्ट एकाच जागी महिनाअखेर स्थलांतर; विविध वैशिष्ट्यांचा समावेश\nसाडेचौदा कोटी रुपये खर्चून नाशिक रोड कोर्टची नवीन इमारत विक्रमी दोन वर्षांच्या कालावधीतच तयार झाली आहे. की नवीन कोर्ट जागेत ४२ हजार चौरस फुटाचे सुसज्ज न्यायालय आहे. से नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड यांनी सांगितले.\nनाशिक रोड : येथील अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असणारी न्यायालयाची इमारत तयार झाली असून, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन व्यक्तींमध्ये अंतर राहावे, यासाठी या महिनाभरात दुर्गा गार्डनजवळ आठ कोर्ट या इमारतीत येणार असल्याचे वकील संघाचे सुदाम गायकवाड यांनी सांगितले.\nनाशिक रोडला आठ कोर्ट एकाच जागी\nसाडेचौदा कोटी रुपये खर्चून नाशिक रोड कोर्टची नवीन इमारत विक्रमी दोन वर्षांच्या कालावधीतच तयार झाली आहे. नाशिक रोड वकील संघाचे अध्यक्ष सुदाम गायकवाड यांनी सांगितले, की नवीन कोर्ट जागेत ४२ हजार चौरस फुटाचे सुसज्ज न्यायालय आहे. वायू व ध्वनिप्रदूषणापासून मुक्ती, अंतर्गत रस्ते, प्रशस्त पार्किंग, आकर्षक उद्यान, न्यायाधीश व इतर कक्षांमध्ये अद्ययावत फर्निचर, चारही बाजूंनी संरक्षक भिंत ही या कोर्टची वैशिष्ट्ये आहेत. दोन मजली बांधकाम झाले असले तरी चार मजल्यांपर्यंत बांधकामाची तजवीज आहे. येथे एकूण आठ कोर्ट आहेत. म्हणजेच सध्यापेक्षा पाच कोर्ट जास्त आहेत. कॉमन बार रूम असून, त्यामध्ये सुमारे सत्तर वकील एकावेळी बसू शकतात.\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nमहिनाअखेर स्थलांतर; दोन वर्षांत इमारतीची उभारणी\nभविष्यात येथे वरिष्ठ स्तर न्यायालय येण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सिन्नरचे वरिष्ठ स्तराचे दावे नाशिक रोड कोर्टात येऊ शकतात. त्यामुळे नाशिकला जाण्याची गरज ���ासणार नाही. नाशिक रोड वकील संघ नऊ वर्षांपासून नव्या कोर्टसाठी प्रयत्नशील होता. नवीन कोर्टचे बजेट सव्वासात कोटींचे होते. मधल्या काळात वेळ गेल्यामुळे ते साडेचौदा कोटीवर गेले. उच्च न्यायालयाचे न्या. रणजित मोरे, जिल्हा न्यायाधीश शिंदे, तत्कालीन आमदार बाळासाहेब सानप यांच्या हस्ते २८ जुलै २०१८ ला भूमिपूजन झाले. आता कोरोनामुळे दोन व्यक्तींमध्ये सामाजिक आंतर राहावे आणि न्यायव्यवस्था मध्यवर्ती व्हावी, या उद्देशाने वकील संघाच्या प्रयत्नाने या महिनाअखेरीस न्यायालयाचे स्थलांतर ठरले असल्याचे गायकवाड यांनी ‘सकाळ’ला सांगितले.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nसंपादन - ज्योती देवरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएकवीस वर्षे उलटले तरीही 'बोरसुरी' प्रकल्प रखडलेलाच, कागदी घोडे नाचविणा-या यंत्रणेचा फटका\nनिलंगा (लातूर) : तालुक्यात पंधरा दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, नाले, ओढे तु़डूंब भरून वाहत आहेत. २१ वर्षापूर्वी मंजूर...\n अखेर नाशिककरांनी करून दाखवलचं; कोरोनामुक्तीत राज्यात आघाडीवर\nनाशिक : गेल्या महिन्यापर्यंत वर असलेल्या कोरोना प्रादुर्भावाचा आलेख ऑक्टोंबर महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून खालावला. कोरोना बाधित बरे होण्याच्या...\nवाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्या आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे विधानसभा उपाध्यक्षांना साकडे\nनाशिक : कोरोना या जागतिक महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा, गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या वाढीव मोबदल्यासह दिवाळी...\n 'मिशन-ए-स्वच्छ सर्वेक्षण' सुरु; पहिल्या दहामध्ये येण्यासाठी धडपड\nनाशिक : गेल्या वर्षी स्वच्छ भारत अभियानात देशातील पहिल्या दहा शहरांमध्ये येण्याचा मान हुकल्याने यंदा पुन्हा पालिकेने कंबर कसली. महापालिका आयुक्त...\nसंगमनेरात विशेष पथकांचे जुगार अड्ड्यांवर छापे\nसंगमनेर ः नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने काल (गुरुवारी) वडगाव पान येथील एका व संगमनेर शहरातील दोन मटकाअड्ड्यांवर छापे...\nतीन वर्षाची मुलगी पलंगावर मृतावस्थेत; शेतकऱ्याने केली आत्महत्या\nराहुरी (अहमदनगर) : त���लुक्‍यातील दवणगाव येथे गुरुवारी मध्यरात्री शेतकऱ्याने घरातील छताला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांची तीन वर्षांची मुलगी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/short-circuit-caused-cylinder-explode-nashik-marathi-news-304178", "date_download": "2020-10-31T16:23:15Z", "digest": "sha1:V3TL34ZYHNZG4H6MKIB6J5AZ2V2KJFTL", "length": 13813, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "भीषण! स्फोटात घर उद्‌ध्वस्त.. सिलिंडरचे अक्षरश: तुकडे - short circuit caused the cylinder explode nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n स्फोटात घर उद्‌ध्वस्त.. सिलिंडरचे अक्षरश: तुकडे\nमाहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आली. शेजारील घरांना आगीची थोडी झळ बसली. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला. याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही.\nनाशिक / मालेगाव : शहरातील कुसुंबा रस्त्यावरील गणेशनगर भागातील असिमा शहेनशाह यांच्या घरातील वरच्या मजल्यावर सिलिंडरचा स्फोट झाला. यामुळे घराचे पत्रे उडाले. स्फोट व आगीने घर, संसारोपयोगी वस्तू, फ्रीज, कपाट फुटले. भिंतीला तडे गेल्याने सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले. .\nमाहिती मिळताच महापालिका अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. एका बंबाच्या मदतीने आग आटोक्‍यात आली. शेजारील घरांना आगीची थोडी झळ बसली. सिलिंडरचा स्फोट नेमका कशामुळे झाला. याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही. शाह कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार सिलिंडरचा नॉब लिक होता. त्यामुळे स्फोट झाला. यात सिलिंडरचे अक्षरश: तुकडे झाले. याउलट काहींच्या मतानुसार सिलिंडरजवळ काही जळत असावे किंवा घरातील शॉर्टसर्किटमुळे सिलिंडरला आग लागून स्फोट झाला असावा. या वेळी घरात खाली तिघे होते. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. घरातील सर्व सामानाच्या ठिकऱ्या उडाल्या. अग्निशमन दल व शहर पोलिसांनी आगीची नोंद केली आहे. सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही. ही घटना रविवारी (ता. 7) सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास घडली.\nहेही वाचा > धगधगते वास्तव...मुख्यमंत्र्यांची घोषणा शेतकऱ्यांपर्यंत पोचली पण बॅंकांना सांगणार कोण\nहेही वाचा > संजय राऊत ऐकलतं का...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं...'सोनू सूदच्या पाठीशी गिरीश महाजन खंबीरपणे उभे आहे हं\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nकोरोनामुळे सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक बळी पंढरपूर तालुक्‍यात\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्यात कोरोनाच्या हिटलिस्टवर आतापर्यंत बार्शी तालुका होता. आता बार्शी तालुक्‍याला पंढरपूर तालुक्‍याने मागे टाकले असून सोलापूर...\nकंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन द्या; नीलम गोऱ्हे यांच्या ठाणे पालिका आयुक्तांना सूचना\nठाणे : ठाणे महापालिका, कल्याण-डोंबिवली महापालिका व बदलापूर पालिकेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन लागू करून व किमान वेतनाचा फरक देण्याबाबत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/17/MNS-strike-on-CM-Uddhav-Thackeray-on-Maharashtra-Floods.html", "date_download": "2020-10-31T17:06:01Z", "digest": "sha1:L2SNA36QHUHAVHMIE6ESY5HY7ZQJJ5RO", "length": 4088, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " “जनतेने तुम्हाला उद्या आभासी मुख्यमंत्री मानले तर?” - महा एमटीबी", "raw_content": "“जनतेने तुम्हाला उद्या आभासी मुख्यमंत्री मानले तर\nमुंबई : महाराष्ट्रामध्ये एकीकडे शेतकरी संकटात आहे, तर दुसरीकडे अद्याप मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानाबद्दल ठोस पाऊल उचललेले नाही. त्यात, बॉलीवूडचे समर्थन करताना मुख्यमंत्री दिसत असल्याने विरोधी पक्षाने त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपनंतर आता मनसेनेदेखील मुख्यमंत्र्यांवर टीका करत मुख्यमंत्र्यांच्या कामावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. “निवडणुकीपूर्वी बांधावर दिसणारे उद्धव ठाकरे आता आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत,” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.\n“निवडणुकीआधी प्रत्यक्ष बांधावर जाणारे उद्धव ठाकरे आता मात्र आभासी पद्धतीने बांधावर जात आहेत. उद्या जनतेने तुम्हाला आभासी मुख्यमंत्री मानले तर” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. “राज्यातले सर्व नेते दौरे करत असताना मग मुख्यमंत्री घरी बसून का आहेत” अशी टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे. “राज्यातले सर्व नेते दौरे करत असताना मग मुख्यमंत्री घरी बसून का आहेत शेतकऱ्यांना वाटत आहे की कुणीतरी आपल्याला दिलासा द्यायला हवा.” अशी टीका त्यांनी केली आहे.\nगेल्या काही दिवसांत राज्यातील अनेक भागांना परतीच्या पावसाचा फटका बसला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची पिके मातीमोल झाली आहेत. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांना प्रत्यक्ष या भागांचा दौरा करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे. परंतु, आतापर्यंत तरी उद्धव ठाकरे यांनी व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातूनच अधिकाऱ्यांशी चर्चा आणि परिस्थितीचा आढावा घेण्यावर भर दिला आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nमहाराष्ट्र मनसे संदीप देशपांडे उद्धव ठाकरे Maharashtra MNS Sandip Dehspande Uddhav Thackeray", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/2202", "date_download": "2020-10-31T17:03:00Z", "digest": "sha1:BBLGOKQP7V7A24QNPEMKS7ZR5RH74VFG", "length": 15401, "nlines": 117, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "दुर्लक्षित महिपतगड | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nखेड तालुक्याच्या पूर्वेस बारा मैलांवर रसाळगड, सुमारगड आणि महिपतगड ही डोंगररांग उभी आहे. त्यामध्ये उत्तर दिशेला एकशेवीस एकर क्षेत्रफळावर महिपतगड उभा आहे. महिपतगडाची उंची आणि विस्तार प्रचंड आहे. ते तीन किल्ले एकमेकांच्या जवळ असल्‍यामुळे अनेक ट्रेकर्स महिपतगड - सुमारगड - रसाळगड असा ट्रेक देखील करतात. महिपतगडाला 'महिमानगड' असेही नाव आहे.\nसंगमेश्वर तालुक्यातील कुंडी या गावाच्या शिखरावर आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये महिपतगड उभा आहे. महिपतगडाची समुद्रसपाटीपासूनची उंची 3090 फूट आहे. त्यामुळे गडावर उन्हाळ्यातही थंड वातावरण असते. शिवाजी महाराजांनी कर्नाटकपर्यंतच्या मोहिमा यशस्वीपणे पार पाडल्या. त्या मोहिमांवरून स्वराज्याची राजधानी रायगड येथे परतण्याचा लांब पल्‍ला पार करताना मावळ्यांची दमछाक होत असे. त्यांच्यासाठी एखादे विश्रांतीस्थान असावे या उद्देशाने शिवाजींनी महिपतगडाची उभारणी केली.\nमहिपतगडाचा परिसर चार किलोमीटर अंतराचा विस्तीर्ण असा आहे. गड त्रिकोणी आकाराचा असून त्याच्या तीन दिशांनी तटबंदी उभारण्यात आली आहे. मात्र गडाच्या चारही बाजूंनी तुटलेले कडे आहेत. त्या‍मुळे प्रत्येक ठिकाणी तटबंदीची गरज भासत नाही. ज्या ठिकाणी कडा चढण्यास सोपा आहे तिथे तटबंदी उभारलेली दिसते. सध्या त्‍या तटबंदीची मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. गडाकडे जातानाच भव्य असे प्रवेशद्वार आहे. किल्ल्याला एकूण सहा दरवाजे आहेत. ईशान्येकडे लालदेवडी दरवाजा, पूर्वेस पुसाटी दरवाजा, दक्षिणेकडे खेड दरवाजा, पश्चिमेस शिवगंगा दरवाजा, उत्तरेकडे कोतवाल दरवाजा आणि आग्नेयेस यशवंत दरवाजा आहे. सद्य…स्थितीत त्या दरवाजांच्या केवळ खुणा उरल्या आहेत. शिवगंगा दरवाजाजवळ शिवाची पिंड आहे. पुसाटी दरवाजाजवळ एक शिडी आहे. कोतवाल दरवाजाजवळ मारुतीचे छोटे मंदिर आहे. किल्‍ल्‍यावर पारेश्वराचे मोठे मंदिर आहे. त्या मंदिरात वीस ते तीस जणांच्या राहण्याची सोय होते. मंदिरासमोर पिण्याच्या पाण्याची विहीर आहे. गडावरील भवानीमातेच्या मंदिराजवळ गड उभारताना गूळ व चुना यांच्या मिश्रणासाठी उभारलेल्या भट्टयांचे अवशेष आजही दिसून येतात. किल्‍ल्‍���ावर शिवकालिन भुयार आहे. मात्र ते दगडमातीने भरून गेले आहे.\nगडावर थंड पाण्याचे सात-आठ टाके आढळतात. त्यापैकी पाच टाके दगडमाती आणि पालापाचोळ्यांनी बुझून गेली आहेत. किल्ल्याचे पठार म्हणजे एक जंगलच आहे. अनेक प्रकारचे अवशेष या झाडीत लपलेले आहेत. तसेच तेथे अनेक जंगली प्राण्यांचा वावरही आहे. यामुळे या गडाकडे जाण्यासाठी माहितगार व अनुभवी वाटाड्यांची गरज लागते. गडावर तीन तोफा असून यातील दोन तोफा लहान तर एक सहा फूट लांबीची दिसून येते. त्या तोफा किल्‍ल्यावरील जंगलामध्ये दुर्लक्षित अवस्थेत पडून आहेत.\nगडावर दर मंगळवारी नजीकच्या निगुडवाडीतील गुरव पूजा करतात. या व्यतिरिक्त वर्षातून दोन वेळा राखण दिली जाते. तेथील म्हसोबा हे देवस्थान नवसाला पावणारे असल्याचा समज आहे.\nमहिपगडावरून संगमेश्वर तालुक्याचे नयनरम्य दर्शन होते. गडाकडे जाणारा रस्ता सुस्थितीत नाही. त्यामुळे अनेक स्वयंसेवी संस्था दरवर्षी गडाकडे जाणारी पायवाट नीटनेटकी करण्याचा प्रयत्न करत असतात. गडावर राहण्याची सोय असली तरी जेवणाची सोय नाही. पाणी बारामही उपलब्ध आहे. महिपतगड फिरण्यास दोन ते तीन तास पुरतात.\nगडाच्या पायथ्याजवळूनच संगमेश्वर ते कराड असा जोडणारा कुंडी घाटाचा रस्ता जातो. मात्र तो चांगल्या स्थितीत नाही. महिपतगडाकडे जाण्यासाठी खेड वरून पहाटे दहिवली गावाला जाणारी बस पकडावी. ते एका तासाचे अंतर पार केल्यनंतर दहिवली गावात पाचेता येते. त्या गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी मळलेली वाट आहे. ती वाट लांबची असल्याने गडमाथा गाठण्यास चार तास लागतात. त्या वाटेने जाताना दोन खिंडी पार कराव्या लागतात. गडाकडे जाणारा दुसरा रस्ता वाडीजैतापूर गावातून जातो. खेडवरून वाडीजैतापूरला जाणारी गाडी पकडावी. वाडीजैतापूरास उतरल्यावर मळलेल्या वाटेने दोन ते अडीच तासांचा प्रवास केल्यानंतर वाडीबेलदार गावात पोचता येते. वाडीबेलदारहून गडमाथा गाठण्यास एक तास पुरतो. वाट चांगली मळलेली असल्याने चुकण्याचा संभव नाही. रसाळगडवरून सुमारगड मार्गेसुद्धा महिपतगड गाठता येतो. ते अंतर साधारणत…: सात तासांचे आहे. जंगल दाट असल्याने वाट चुकण्याचा शक्‍यता आहे.\nमहिपतगडाला 2015 मध्ये संरक्षित स्मारक म्हणून मान्यता मिळाली आहे.\n- टिम थिंक महाराष्‍ट्र\nखूपच छान आहे माहिती.\nचांगली माहिती. पण १- २ फोटो पाहिजे होते.\nसंपू��्ण लेखात महिपतगड आणि महिमतगड या मध्ये घोळ झालेला आहे.महिपतगड खेड तालुक्यातील आहे आणि महिमतगड संगमेश्वर तालुक्यातील आहे.\nआदर्श मोठे - विकसनशील छोट्यांसाठी\n‘व्यासपीठ’ शिक्षक प्रेरित होईल\nसिंधी व मराठी या भाषांची तुलना\nदिलीप उतेकर - साखर गावचा भगिरथ\nसंदर्भ: पाणी, दिलीप उतेकर, खेड, जलसंवर्धन\nरोहिडा ऊर्फ विचित्रगड - शिवकाळाचा साक्षीदार\nसंदर्भ: बाजीप्रभू देशपांडे, शिवाजी महाराज, शिलालेख\nरंगनाथ वायाळ गुरुजी आणि ठाकरवाडीचा उद्धार\nसंदर्भ: खेड, दोंदे गाव, शाळा, शिक्षण\nबहादुरगड उर्फ पेडगावचा भुईकोट\nसंदर्भ: शिवाजी महाराज, बहादुरखान कोकलताश, महाराष्ट्रातील भुईकोट, Pedgaon Fort, Bahadurgad, श्रीगोंदे तालुका\nराजापूरची गंगा - श्रद्धा आणि विज्ञान\nसंदर्भ: भूगर्भ, कोकण, दंतकथा-आख्‍यायिका, पाणी, राजापूरची गंगा, कुंड, उत्‍सव, शिवाजी महाराज\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00394.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/04/302/", "date_download": "2020-10-31T15:24:55Z", "digest": "sha1:ZQBLDX24N22P6BCZFZSDRCCQEOL4S25T", "length": 19802, "nlines": 117, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "अरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nअरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल\nअरबी समुद्राच्या तळातून शोधलं पिस्तूल\nअंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयला मोठं यश मिळालं आहे. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येसाठी वापरण्यात आलेलं पिस्तूल सीबीआयच्या हाती लागलं आहे. अरबी समुद्राच्या तळातून हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं आहे. नॉर्वेमधील पाणबुडे आणि तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हे पिस्तूल सीबीआयने शोधून काढलं. तपासाशी संबंधित दोन वरिष्ठ अधिकार्‍यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात 2013 रोजी नरेंद्र दाभोलकर यांची दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञातांनी गोळी घालून हत्या केली होती.\nहे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येसाठी वापरले होते का, याचा तपास सध्या सीबीआय करत असून फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे. सीबीआयने 2019 रोजी पुणे कोर्टात ठाण्यामधील खारेगाव खाड��त हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्राचा शोध घ्यायचा असल्याचं सांगितलं होतं. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत, अशी माहिती एका अधिकार्‍याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.\nपिस्तुलाचा शोध घेण्यासाठी मदत करणार्‍या दुबईस्थित एन्विटेक मरीन कन्सल्टंटने नॉर्वेमधून यंत्रसामग्री मागवली होती; तज्ज्ञांकडून लोहचुंबकाचा वापर करण्यात आला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत खारेगाव येथील सर्व परिसराची छाननी करण्यात आली. या ऑपरेशनसाठी सीबीआयकडून पूर्ण तयारी करण्यात आली होती. राज्य सरकारकडून परवानगी घेण्यापासून ते पर्यावरण खात्याकडून मंजुरीपासून सगळी तयारी त्यांनी केली होती. नॉर्वेमधून यंत्रसामग्री आणण्यासाठी 95 लाखांचे सीमाशुल्क त्यांना माफ करण्यात आले.\nपिस्तुलाचा शोध घेण्यासाठी आखण्यात आलेल्या या मोहिमेसाठी एकूण 7.5 कोटींचा खर्च आला. या केसचा निकाल लागावा, यासाठी सीबीआय सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचं अधिकार्‍यानं सांगितलं आहे. दरम्यान, सध्या या पिस्तुलाची पाहणी केली जात असून यानंतरच हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरण्यात आलं होतं की नव्हतं, हे स्पष्ट होईल.\n- एप्रिल 2020 जून 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाण��� चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वै��� पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nडॉ. दाभोलकरांचा खून हा मूलभूत हक्कांवर घाला\n- अ‍ॅड. अभय नेवगी\nदाभोलकरांचा खून ही एक स्वतंत्र घटना नसून, ते एक दहशतवादी कृत्य आहे – सी.बी.आय.\nडॉ.दाभोलकर विशेषांकाचे वाचकांकडून राज्यभर स्वागत\nदाभोलकर-पानसरे हत्या प्रकरणी संथ तपासाबद्दल उच्च न्यायालयाने पोलिसांना फटकारले\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/05/103/", "date_download": "2020-10-31T16:17:02Z", "digest": "sha1:HD4KPY2WWQYY4VTRLHVIPE4MNXLSMSRR", "length": 38751, "nlines": 131, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "कोरोनाचं आपल्याला कळकळीचं सांगणं… – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nकोरोनाचं आपल्याला कळकळीचं सांगणं…\nकोरोनाचं आपल्याला कळकळीचं सांगणं…\nडॉ. नितीन शिंदे - 9860438208\nकोणत्याही भविष्यवेत्त्याने, ज्योतिषाने अथवा वास्तुतज्ज्ञाने भारतीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाबाबतचे भविष्य वर्तवलेलं नव्हतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे.\nभविष्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणार्‍यांपासून सर्वसामान्यांची सुटका करणं हे महत्त्वाचं काम आहे. विज्ञान आणि संशोधनाकडे सकारात्मक द़ृष्टीने पाहणं गरजेचं आहे, हे कोरोनाचं आपल्याला तळमळीनं सांगणं आहे.\n‘कोरोना’ हे नाव सध्या चांगलंच सुपरिचित झालेलं आहे. चांगल्या अर्थाने नक्कीच नाही. कोरोना या विषाणूने निर्माण केलेल्या ‘कोव्हिड-19’ या आजाराने आज सर्व जग अचंबित झालेलं आहे. जात, धर्म, लिंग, देश यांच्या सीमारेषा त्याने कधीच ओलांडलेल्या आहेत. मी यामध्ये ‘दिशा‘ पण टाकतो. सर्व दिशांनी कोरोना गावागावांत आणि घराघरांत शिरलेला आहे. वास्तुतज्ज्ञ आणि त्याच्या सल्ल्यानुसार ज्याने घर बांधलेलं आहे, ते सुध्दा याला अपवाद नाहीत. याबद्दल कोणाचच दुमत असेल, असं मला वाटत नाही.\nकोणत्याही भविष्यवेत्त्याने, ज्योतिषाने अथवा वास्तुतज्ज्ञाने भारतीय पातळीवर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर कोरोनाबाबतचे भविष्य वर्तवलेलं नव्हतं, हे लक्षात घेण्याची गरज आहे. मी आंतरराष्ट्रीय पातळीवर एवढ्यासाठीच म्हटलं, कारण तथाकथित जागतिक ज्योतिषी नॉस्ट्रडॅमस किंवा वेदोक्त ज्योतिषाच्या नावे भविष्यात काहीतरी छापून येण्याची शक्यता आहे, म्हणून सुरुवातीलाच हे स्पष्ट करतो. या भविष्यवाणीसाठी श्लोक, वेद, पुराण याचा दाखला पण दिला जाण्याची शक्यता आहे.\nकोरोना ही नैसर्गिक आपत्ती संपूर्ण जगावर आलेली आहे. चीनमध्ये तिचा उगम झालेला असला, तरी ती चीनचीच निर्मिती आहे, असं आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृतरित्या मानलं जात नाही. पुराव्याशिवाय कोणतंही वक्तव्य करणं, हे बेजबाबदारीचं असल्यामुळे अजून तरी चीनवर अधिकृतरित्या ठपका पडलेला नाही.\nकोरोनापासून बचाव करण्यासाठी लॉकडाऊनसारख्या ��ाध्यमाचा वापर करणारी यंत्रणा ही पूर्णपणे मानवनिर्मित आहे. अत्यंत प्रतिकूल आणि आणीबाणीच्या प्रसंगी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या माध्यमातून केंद्र सरकार, राज्य सरकार, वैद्यकीय यंत्रणा, डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी आणि पोलीस जीव ओतून काम करत आहेत. ग्रह-तारे किंवा दिशा बघून ते बिलकूल काम करत नाहीत, हे वास्तव आहे. कोणत्याही ज्योतिषाचा अथवा वास्तुतज्ज्ञाच्या सल्ला या यंत्रणांनी घेतलेला नाही. राज्य पातळीवर, केंद्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरसुध्दा अशा प्रकारची अवैज्ञानिक सल्लागार समिती कोठेही कार्यरत नाही. प्रत्यक्षात फिल्डवर काम करणार्‍यालाच वास्तवतेचं भान असतं, घरात बसून पोथ्यापुराणांचा हवाला देणार्‍यांना याचं महत्त्व कसं काय कळणार म्हणा\n‘गो कोरोना’ म्हणून, गोमूत्र पिऊन, गोबर खाऊन, जप करून, टाळ्या वाजवून, दिवा लावून, कापूर जाळून आणि मृत्युंजय यंत्राचा गवगवा करून तो कदापिही जाणार नाही. त्याला घालवण्यासाठी लसच उपयुक्त ठरणार आहे आणि ती संशोधनातूनच मिळणार आहे, हे निर्विवाद. ही लस वरून कोठूनही पडणार नाही, तर तिला माणूसच शोधून काढणार आहे.\nनोकरी लागणे, आजारी पडणे, लग्न न होणे, कर्जबाजारी होणे यांना ग्रह-तारे कारणीभूत ठरतात, असं सांगणारे ज्योतिषी; तसेच दिशा आणि वास्तू कारणीभूत ठरतात, असं सांगणारे वास्तुतज्ज्ञ हे दोघेही सर्वसामान्यांच्या भावनांशी खेळतात. सध्या मात्र हे दोघेही कोमातच गेलेले आहेत. वास्तू लाभदायक ठरते आणि ग्रह-तारे माणसाचं भविष्य ठरवतात, असं सांगून वैज्ञानिक संकल्पनांचा गैरवापर करणरे हे वास्तुविशारद आणि ज्योतिषी अक्षरश: उघडे पडलेले आहेत.\nवास्तुपुरुष असतो आणि ज्या ठिकाणी घर बांधतात, त्या जागेमध्ये तो असतो. त्याच्या निवारणासाठी वास्तुतज्ज्ञाची गरज असते, असं सांगणार्‍या वास्तुतज्ज्ञाच्या वास्तुपुरुषाला, अत्यंत नगण्य असणारा नॅनो आकाराचा कोरोना व्हायरस सध्या तरी लोड गेलेला आहे, असंच म्हणावं लागेल. स्वयंपाकघर आग्नेयेला बांधलं की, सूर्याची किरणे जंतूचा नाश करतात, असं अवैज्ञानिक बरळणार्‍या प्रवृत्तींना, कोरोनाची एंन्टी सर्व बाजूंनी होते, हे सांगावं लागेल. स्वयंपाकघर आग्नेयेला बांधा, असं सांगणार्‍यांच्या आणि बांधणार्‍याच्या घरातच कोरोनाचे विषाणू शिरलेले असण्याची दाट शक्यता आहे. कोरोना हा विषाणू पृथ्वीवरचाच आहे. तो सर्व बाजूंनी आलेला आहे. एवढासा विषाणू थोपवण्याचं आपल्याला जमत नाही आणि हे ज्योतिषी आणि वास्तुविशारद माणसाच्या आयुष्यात घडणार्‍या चांगल्या-वाईट घटनांचा संबध ग्रह-तारे आणि दिशांचा संबंध जोडायला निघालेले आहेत.\nवास्तूचा किंवा घराचा संबंध हा जागेची उपलब्धता, तिचे मजबूतपण, वास्तूमध्ये असणार्‍या सोयी-सुविधा, सुंदरपणा, घर बांधणार्‍याची आर्थिक कुवत आणि इंजिनिअरचं स्कील यापुरतंच महत्त्वाचं आहे. हे ज्ञान देणारा इंजिनिअरच खरा तज्ज्ञ आहे. वास्तू कशी असायला पाहिजे, हे सांगणारे एपसळपशशी ळी ींहश ीळसहीं र्रीींहेीळीूं. स्वत:ला वास्तुतज्ज्ञ समजणारा हा कधीच वास्तूमधील तज्ज्ञ असूच शकत नाही. तज्ज्ञ असल्याचा त्याने भास निर्माण केलेला आहे. सर्वसामान्य जनता त्यांनाच वास्तूचे तज्ज्ञ म्हणून समजत आहे, हे दुर्दैव\nसंशोधन करणं किती महत्त्वाचं आहे, हे आज कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. कोणतीही गोष्ट संशोधनातून सिध्द करायची असेल तर किती कठीण बाब असते, हे कोरोनाच्या निमित्ताने आपण अनुभवत आहोत. डिसेंबर 2019 मध्ये विषाणू सापडून आज जवळपास पाच महिने झाले, तरी लस सापडलेली नाही. सगळेजण कोणीतरी संशोधन करेल आणि आपली सुटका होईल, या विश्वासावरच मार्गक्रमण करत आहेत. आपल्याकडे संशोधनाच्या पातळीवर सगळंच आलबेल आहे. आपल संशोधन फक्त गाय, गोमूत्र आणि गोबर यावरच आहे.\nअस्तित्वात असलेल्याचा शोध घेणं तुलनेनं सोप आहे. पण नसणार्‍याचा शोध घेण महाकठीण काम. खर्पींशपींळेप आणि ऊळीर्लेींशीू यामधील फरक कोरोनाच्या निमित्ताने जाणवतो. कोरोनाचा विषाणू सापडणं तुलनेनं सोपं आहे. पण त्यावर लस शोधून तुलनेनं अत्यंत जटिल होत आहे. त्यासाठी कोरोना विषाणूचे सर्वांगाने संशोधन करावं लागणार. त्याचे गुणधर्म तपासावे लागणार. त्या गुणधर्माला मारक ठरणारी औषध विकसित करावी लागणार. एखादी लस शोधलीच तर तिची चाचणी घेण्यासाठी उंदीर, गिनीपिग किंवा माकड या प्राण्यांचा बळी दिला जाणार. प्राण्यांवरील चाचणी यशस्वी झाल्यानंतरच माणसावर चाचणी केली जाणार. तद्नंतरच अधिकृत लस म्हणून बाजारात येणार. यासाठी बराचसा अवधी लागणार. ही लगेचच होणारी प्रक्रिया नाही. संशोधनातून सिध्द होण्यासाठी भरपूर कालावधी लागतो, धीर धरावा लागतो; पण आपल्याकडे कॅन्सर, कुत्रे चावले, साप चावला, कावीळ, हार्ट अ‍ॅटॅक यावर गावठी उपचार करणारी अनेक ठिकाणं (कु) प्रसिध्द आहेत. कोणत्याही चाचणीचा वापर न करता पेशंटला औषध दिले जाते. शिक्षित आणि उच्चशिक्षितसुध्दा यांच्याकडे हजेरी लावतात. पेशंट एकाचवेळी डॉक्टर आणि गावठी दोन्हीही उपचार घेत असल्यामुळे, बरं झालं तर गावठी भाव खाऊन जातो. भविष्यात सुध्दा हा धोका आहेच.\nऊठसूट कोणीही म्हणतो, ‘आम्ही हे संशोधनातून निर्माण केलेलं आहे.’ असं म्हणत असेल तर त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर अधिकृतता लागते. केवळ आपण म्हणून ते चालत नाही. ते सत्य सार्वजनिक असावं लागतं. अवैज्ञानिक दावे करणारे ज्योतिषी आणि वास्तुतज्ज्ञ यांच्याकडे ती कुवत नसते.\n‘जगा आणि जगू द्या’, ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’, असं म्हणायचा अधिकार आज तरी फक्त सरकार, पोलीस, डॉक्टर, संशोधक आणि अन्नधान्याची निर्मिती करणारा शेतकरी यांनाच आहे. ही भारतीय आणि जागतिक पातळीवर सिध्द झालेली बाब आहे. राजा, मानाचा, पावणारा, जागृत हे अलंकारिक शब्द फक्त संशोधकांनाच चिकटवले जाऊ शकतात. ज्यांच्यामागे हे शब्द चिकटवलेले आहेत, ते सगळे आज कुलूपबंद झालेले आहेत.\nसर्वसामान्यांचा विज्ञानाकडे पाहण्याचा द़ृष्टिकोन तितकासा चांगला नाही. त्यामुळे अवैज्ञानिक दावे करणार्‍यांचा आणि दैववादी द़ृष्टिकोन पसरवणार्‍यांचा समाजावर जास्त प्रभाव आहे. असे दावे करणारे सर्वसामान्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी त्यांच्याकडे उपाय असल्याचा आभास निर्माण करतात. त्यांची साधी, सोपी आणि भावनिक भाषाशैली सर्वसामान्यांवर प्रभाव टाकते.\nविज्ञान किचकट आहे, असं म्हणणार्‍या सर्वसामान्यांचे आज अनेक वैज्ञानिक शब्द पाठ झालेले आहेत. कोरोना, कोरोना टेस्ट, सोशल डिस्टसिंग, कॉरंटाईन, होम कॉरंटाईन हे त्याची साक्ष देतात. किचकटसुध्दा अंगवळणी पडू शकतं, हे कोरोनाने सिध्द केलेलं आहे. विज्ञान सर्वसामान्यापर्यंत पोचलं तरच अवैज्ञानिक दावे करणारे उघडे पडू शकतात; अन्यथा नाही.\n‘डॉक्टरांना देव म्हणा आणि रुग्णालयालाच मंदिर म्हणा,’ असा एक ट्रेेंड सध्या जोरात सुरू आहे. परंतु समाजाची मानसिकता विचारात घेतली, तर भारतात तरी हा ट्रेेंड फार काळ चालणार नाही. एकदा का कोरोनावर लस उपलब्ध झाली (लस शोधणारे बाहेरचे असणार) की, आपलं परावलंबित्व संपलं आणि डॉक्टरांचं गुणगौरवत्वही तात्काळ समाप्त. ‘गरज सरो, वैद्य मरो’ ���ाची प्रचिती येण्यासाठी डॉक्टरांनाही फार काळ वाट पाहायला लागणार नाही. अर्थात, डॉक्टरांना याची कल्पना आहेच आणि सर्वसामान्यांच्या तर हे अंगवळणीच पडलेलं आहे.\nमहत्त्वाची धोक्याची सूचना ः\nकोरोनामुळे सर्वसामान्यांना प्रचंड फटका बसलेला आहे. आर्थिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर. पण एकदा का लस तयार झाली की, वास्तुविशारद आणि ज्योतिषांना कोरोनाच्या रूपाने एक आयतंच कोलीत मिळणार.\nआपल्या वास्तूची किंवा घराची कोरोनापासून मुक्ती करण्यासाठी वास्तुविशारद एखादी वस्तू बाजारात आणणार. कुबेर यंत्र, शनिसुरक्षा यंत्र, लक्ष्मी यंत्र यामध्ये आणखी एका नवीन यंत्राची भर पडणार. कोरोना यंत्र हे यंत्र कसं लावायचं हे सुध्दा पाल्हाळ लावून ते सांगणार. प्रवेशव्दारासमोरील भिंतीवर, थोडंसं उजव्या बाजूला, चांगला दिवस (मुहूर्त) बघून, विधिवत पूजा करून हे यंत्र लावा म्हणून सांगणार. मुहूर्त बघणार्‍या ज्योतिषाचा आणि पूजा करून देणार्‍या पुरोहिताचा रोजगार सुरू. बिनभांडवली हे यंत्र कसं लावायचं हे सुध्दा पाल्हाळ लावून ते सांगणार. प्रवेशव्दारासमोरील भिंतीवर, थोडंसं उजव्या बाजूला, चांगला दिवस (मुहूर्त) बघून, विधिवत पूजा करून हे यंत्र लावा म्हणून सांगणार. मुहूर्त बघणार्‍या ज्योतिषाचा आणि पूजा करून देणार्‍या पुरोहिताचा रोजगार सुरू. बिनभांडवली आज आपल्याला हे हास्यास्पद वाटेल. पण हे करणारी पिढी भविष्यात येणार. तशी पिढी निर्माण करायची की नाही, हे आज आपल्या हातात आहे.\nज्योतिषी, वास्तुतज्ज्ञ, पुरोहित यांच्याबरोबरच ‘जेम्स स्पेशालिस्ट’वाले पण आपला बिझनेस सुरू करणार. कोरोना अंगठीच्या रूपाने\nमुहूर्त काढणारे ज्योतिषी, कोरोना यंत्रवाले वास्तुविशारद, यंत्राची पूजा घालणारे पुरोहित आणि कोरोना अंगठीवाले जेम्स स्पेशालिस्ट हे सर्वजण भविष्यातील कोरोनाचे ‘लाभार्थी’ असणार. विनाभांडवल सरकारी पातळीवर कोणतीही योजना राबवलेली नसताना सरकारी पातळीवर कोणतीही योजना राबवलेली नसताना कोणत्याची प्रकारची कागदपत्रे जवळ नसताना कोणत्याची प्रकारची कागदपत्रे जवळ नसताना भविष्यामध्ये कोरोनाबद्दल अनभिज्ञ असणारी तत्कालीन पिढी यामध्ये भरडली जाणार, हे निर्विवाद सत्य आहे.\nभविष्यामध्ये अवैज्ञानिक गोष्टींचा प्रचार आणि प्रसार करणार्‍यांपासून सर्वसामान्यांची सुटका करणं हे महत्त���वाचं काम आहे. विज्ञान आणि संशोधनाकडे सकारात्मक द़ृष्टीने पाहणं गरजेचं आहे, हे कोरोनाचं आपल्याला तळमळीनं सांगणं आहे.\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महार���ज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nनॉस्ट्रडॅमसची भविष्यवाणी आणि कोरोना\n- डॉ. नितीन शिंदे\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसं��ादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://inshow.info/watch/htx4ieqZnIk/m-jh-ka-b-dha-aka-mad-ra-bacc-ka-y-n-cy-dilakhul-sa-gapp.html", "date_download": "2020-10-31T15:28:22Z", "digest": "sha1:BKFQB3MEGZEFO4RCGPS2MKUIHO4DDNMB", "length": 20467, "nlines": 340, "source_domain": "inshow.info", "title": "माझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nमाझा कट्टा : बेधडक आमदार बच्चू कडू यांच्याशी दिलखुलास गप्पा\nयोग्यरित्या बोलणारे वक्ते आहेत 🍏🍏🍏👌👌👌🍅🍅🍅🍊🍊🍊\nसाहेब शेतकरी जगला तर देश जगला साहेब सौ उषा उमेशजी पन्नासे खैरी पन्नासे हिंगणा नागपुर\nबचचूभाऊ तुमहाला उदंड आयुष्य लाभो कारण असाच बेधडक नेता या भारत देशाला पाहिजे साहेब\nमी परशुराम माळी मी राजकारण हेच काय आहे तिथं किती वेळेस सत्य किती खोटं बोलले जाते हे माला माहीत नाही पण आपलं जे भाषण आपण एकल मला खरच आपलं अभिमान वाटला आपण सांगितलं की कोणताही पक्ष असो त्यांनी पक्त शेतकरी ची आपण बाजू जीव तिडकी ने मांडली बरोबर तसेच प्रत्येक जातीचा मोटा नेता आपल्या जातील काहीतरी आरक्षण मिळावं या साठी थोडे फार पर्यंत करतात अन पण ओ बी सी समाजात येणारी जाती आहेत त्या जातीचीआता पर्यंत कोणीच दाखल घेत नसते कारण कारण की ओ बी सी प्रवर्गच आसा कोणताच नेता आज पर्यंत ज्या माली सोनार धोबी सोनार वाणी तसेच इतर समाजच कोणीच वाली नाही असं मला वाटते बघा काही करता येईल का तसेच जे हातावर काम करणारे कामगारांचे मुलं करिता ज्यांना चाचभर जमीन नाही अश्या गरिब या करिता करा\nसर आणि प्रत्येक श मु���्यमंत्री निवडायला हवा\nमी तुमच्या सोबय आहे काही मदत लागेल आमच्या ikd न तर सागा\nभाऊ यांना शेकडा समजला का\nखुप सुंदर तुम्हाला तोडच नाही बच्चु भाऊ\nसाहेब जरा e.p.s. पेन्शनर कडे जरा लक्ष द्याना please\nकाँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणतात तर आता तर त्या च सरकार मध्ये राज्य मंत्री आहेत त्या च काय\nखरंच कडु सर अतिशय निर्भिड व्यक्तिमत्व आहे सलाम अशा व्यक्तीला 👌👌👌\nबच्चू कडू भाऊ 1 नंबर नेते\nविदर्भ का शेर........... बचु कडू\nKISHOR PURI महीने पहले\nसर सगल्याना मदत भेटली पण घरकाम कंरणारे लेडीज त्याचा कोणीही विचार केला नाही आता आमी बसुन आहो आम्हाला काम मिलवु ध्यान हिनक विनंति\nकॉंग्रेस सोबत मग आता का आले बचू भाऊ तुमचे विचार खुप छान आहेत\nमी बच्चु कडु साहेबांना अगदी जवळून पाहिले आहे.... साधी राहणी, उच्च विचार सरणी.... 😊no ego... गरिबी ची जाणीव असणारा, असा हा माणूस 😇👑\nइतक्या कमेंट्स मधुन एक ही कमेंट्स वाईट नाही आली या महान व्यक्ती बद्दल.असे भाऊ फक्त बच्चु भाऊ\nजे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले त्याशी म्हणे जो आपुले तोची साधु ओळखावा\nअपना भिडू बच्चू कडू... बच्चूभाऊ ज्यांना आवडतात त्यांनी like करा...\nसाहेब आमच आयुष्य तुम्हाला लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करु आम्ही💐💐💐💐💐💐👌👌👌👌\nसाहेबांचा वाॅटस अप नंबर ,ईमेल नंबर मिळेल का\nआशा नेत्याला माझ्याकडून मानाचा मुजरा अपना भिडू बच्चू कडू\nमी मरो आनी माझ आयुष्या या महान मानसाला लाभो कैवारी दीन दुबळ्याचा आवाज जनतेचा बच्चुभाउ\nअशा आमदारांची गरज आहे\nदगडू वाघमारे 4 महीने पहले\nC m पदाचे उमेदवार आहेत भाऊ\nअसा देव माणुस अमच्या चिखली मतदार संघात असायले पहीजेत होते जय प्रहार\nअसा माणूस उंचच जायला पाहिजे\nजगताप शास्री 4 महीने पहले\nसर निवळ शेतकरेला बॅका करजच दिले नहि आशे शेतकरेव सदि ओवाळिणि सुधा टाकलि नाहि तेवा आशे शेतकरेला करजमाफिकशिकरनार Kilda s jagtap Nashik निफाड तारुखेडले 9420257280\nजगताप शास्री 4 महीने पहले\nसर आपलेनाव मात्र चुकिचे आसलेतरि आपले कार्र आतिशय म्हणजे जंगलातिल मदमाशि जंगलातुन ऐक ऐक फुलामधुन जो गोडमध जमा करु मधाचेगोड पोळबनवणेत निशित सकशम होनार माझे तालुकेचे आजि व माजि दोनिहि आमदार चोर व लबाड माझे आनभवानुसार k.s.jagtap 9420257280 नाशिक निफाड तारुखेडले मला आपन मला ऐकदा कोनंटेक कराच हि विनंति\nमाहाराष्टाचे मुख्यमंत्री हेच पाहिजे\nभाऊ मी तुमच्या मताचा आहे पिकवाय��ं पण विकायचा नाही\nआपला भिडू बच्चू कडू\nगरीब माणुस आहे आपला भाऊ.गोरगरीबां साठी रात्रंदिवस झगडणारा आपला भाऊ.\nसाहेब मुख्यमंत्री पदासाठी सक्षम आहेत असं माझं व्यक्तिगत मत आहे\nबच्चु बाहू कडू हैच मंत्री होयेत महाराष्ट्र चे\nRaj Thackeray Interview UNCUT | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रगट मुलाखत अनकट\nMajha Katta | 'सरपंच ते पद्मश्री', पोपटराव पवारांचा अनोखा प्रवास | माझा कट्टा\nमहागठबंधन मुख्यमंत्री पद उम्मीदवार श्री तेजस्वी यादव को सिवान से लाइव सुनिए\nMajha Katta | कॉमेडीचा बादशाह जॉनी लिव्हर मिमिक्रीकडे कसा वळला\nविधानसभेत अंगावर काटा आणणारं बच्चू कडू भाषण ऐकून तुम्ही सलाम ठोकाल\nमाझा कट्टा : एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्याशी खास गप्पा\nBacchu Kadu | बच्चू कडूंकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातील काही आठवणी\nUNCUT : मुंबईतील मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण\nमहागठबंधन मुख्यमंत्री पद उम्मीदवार श्री तेजस्वी यादव को सिवान से लाइव सुनिए\nसेवा की शर्तें | गोपनीयता नीति | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/indian-women-cricketer-smriti-mandhana-arjuna-award1/", "date_download": "2020-10-31T16:24:42Z", "digest": "sha1:BWBFQHLM44N3I3Y4IE76OJOUP6AEQHE4", "length": 12244, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "भारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला 'अर्जुन पुरस्कार' - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nभारताची महिला क्रिकेटपटू स्मृती मंधानाला ‘अर्जुन पुरस्कार’\nनवी दिल्ली | भारताची महिला क्रिकेटपटू स्म��ती मंधाना हिला क्रीडा राज्यमंत्री किरेन रिजीजू यांच्या हस्ते मंगळवारी ‘अर्जुन पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आलं आहे.\nजवाहरलाला नेहरु स्टेडियममध्ये असलेल्या क्रीड प्राधिकरणाच्या मुख्यालयात रिजीजू यांच्या हस्ते स्मृती मंधाना हिला हा पुरस्कार देण्यात आला. स्मृतीसह टेनिसपटू रोहन बोपन्नालाही 2018 चा अर्जुन पुरस्कार देण्यात आला.\nराष्ट्रीय क्रिडा दिनाच्या दिवशी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2018 चे वितरण करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी स्मृती श्रीलंकेत क्रिकेट सामने सुरू असल्याने उपस्थित राहू शकली नव्हती.\nदरम्यान, स्मृती मंधानाने 55 एकदिवसीय सामन्यात 1951 धावा केल्या आहेत.\n-विजय वडेट्टीवारांचे चंद्रकांत पाटलांवर गंभीर आरोप; म्हणतात…\n-काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक आमदार आठवड्याभरात राजीनामा देतील; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट\n-…तर त्यादिवशी महाराष्ट्र आश्चर्यचकित होईल; जितेंद्र आव्हाडांचं चंद्रकांत पाटलांना प्रत्युत्तर\n-अक्षय कुमार आसाममधील पूरग्रस्तांच्या मदतीला धावला; केली 2 कोटींची मदत\n-…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स\nदिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…\nविराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल\nदेशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही\nहम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात\n“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही\n‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक\n‘त्यानं’ षटकार मारला अन् दुर्दैवाने त्याचवेळी त्याच्या गुरूंनी प्राण सोडला\n…म्हणून सुपर ओेव्हरमध्ये पुन्हा खेळण्याची इच्छा नाही- बेन स्टोक्स\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्ष��� सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00395.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%8B_%E0%A4%91%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%AA%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%8B", "date_download": "2020-10-31T17:10:12Z", "digest": "sha1:3OAUXC75YMB3PTSFKRIMR2TGOUWYRAGS", "length": 7027, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "स्टेडियो ऑलिंपिको - विकिपीडिया", "raw_content": "\nस्टेडियो ऑलिंपिको (इटालियन: Stadio Olimpico) हे इटली देशाच्या रोम शहरामधील एक स्टेडियम आहे. रोममधील सर्वात मोठे असलेले हे स्टेडियम १९६० उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धेसाठी वापरले गेले. सध्या ह्या स्टेडियमचा वापर प्रामुख्याने फुटबॉलसाठी होतो. एस.एस. लाझियो व ए.एस. रोमा हे सेरी आमधील क्लब तसेच इटली राष्ट्रीय रग्बी युनियन संघ हे स्टेडियम वापरतात.\nविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:\nअथेन्स, १८९६ • पॅरिस १९०० • सेंट लुइस १९०४ • लंडन १९०८ • स्टॉकहोम १९१२ • अँटवर्प १९२० • पॅरिस १९२४ • अॅम्स्टरडॅम १९२८ • लॉस एंजेल्स १९३२ • बर्लिन १९३६ • लंडन १९४८ • हेलसिंकी १९५२ • मेलबर्न १९५६ • रोम १९६० • टोकियो १९६४ • मेक्सिको सिटी १९६८ • म्युनिक १९७२ • माँत्रियाल १९७६ • मॉस्को १९८० • लॉस एंजेल्स १९८४ • सोल १९८८ • बार्सिलोना १९९२ • अटलांटा १९९६ • सिडनी २००० • अथेन्स २००४ • बीजिंग २००८ • लंडन २०१२ • रियो दि जानेरो २०१६\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-��ोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2018/12/blog-post_20.html", "date_download": "2020-10-31T15:45:28Z", "digest": "sha1:FPPWR6352V2WWSBF7ZQHB7X2JVC64QHS", "length": 17508, "nlines": 175, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : केंद्रीय दुष्काळ पाहणी पथक जतला आलेच नाही", "raw_content": "\nकेंद्रीय दुष्काळ पाहणी पथक जतला आलेच नाही\nदुष्काळी जनतेची क्रुर थट्टा\nजत तालुक्यात दुष्काळाने थैमान घातले असताना आणि राज्य सरकारने दुष्काळी तालुका जाहीर केला असतानाही दीड महिना उलटला तरी सरकार व प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाहीत. कोणतीही उपाययोजना होत नसल्याने जतवासीयांमध्ये संताप व्यक्त होत असताना केंद्रीय पाहणी पथकही जतला न येता परस्पर आटपाडीला गेल्याने दुष्काळी जनतेची क्रूर चेष्टा चालवली असल्याचा आरोप होत आहे.\nजत तालुक्यातील तब्बल ४२ गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना आणि पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्याची मागणी असतातना फक्त पाच गावांना टँकर सुरू करण्यात आले आहे. लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर असताना शासन आणि प्रशासन उपाययोजना करायला तयार नाही. त्यामुळे तालुक्यात संताप व्यक्त केला जात आहे.\nरोजगाराचा प्रश्न सुटलेला नाही. लोक स्थलांतर करीत आहेत. तालुका व जिल्हा प्रशासनाने दुष्काळी जनतेची क्रुर थट्टा चालवली आहे.\nअशी भीषण परिस्थिती असताना आज दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक जत तालुक्यात येणार होते, पण तेही जत तालुक्यात न येता तालुक्याच्या सीमेवरून आटपाडी कडे रवाना झाले. केंद्रीय पथकाने सुध्दा दुष्काळी जनतेच्या जखमेवर मीठ चोळून दुष्काळी पाहणी दौरा केला आहे,असा आरोप होत आहे.\nसामाजिक कार्यकर्ते विक्रम ढोणे म्हणाले, जत तालुक्यातील शेतकरी शेळ्या मेंढ्या व जनावरे पशुपालन करणारे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात आहेत शेतकरी पशुपालकांच्या जनावरांच्या चारयाचा पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे सरकार व प्रशासन याबाबत गंभीर दिसत नाही तालुक्यातील पशुधन नष्ट होण्याच्या मार्गावर आहे पंधरा दिवसात शेळ्या मेंढ्या सहित जनावरांसाठी चारा डेपो अथवा थेट अनुदान याची व्यवस्था करावी अन्यथा पशुपालक शेतकरी बांधवांना सोबत घेऊन जनावरे तहसिल कार्यालयमध्ये सोडण्यात येतील याच�� जबाबदारी शासनाची व प्रशासनाची राहिल.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nकर्नाळ येथे 3 रोजी पाचवे विद्यार्थी साहित्य संमेलन\nफेब्रुवारीमध्ये येणार शिक्षक भरतीसाठी 'अच्छे दिन'\nशरीर संबंधास नकार देणाऱ्या विवाहितेचा खून\nडीसीसी बँकेचे कॅशिअर कांबळे यांचा सेवानिवृत्तीनिमि...\nजतची यल्लमा यात्रा मोठ्या उत्साहात सुरू\nदहावीच्या मुलांचा लागणार कस\nयेत्या काही दिवसांत शेतकर्‍यांना खुशखबर मिळणार\nभाजपाच्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग\nआता सोने खरेदी करण्यासाठी मिळणार कर्ज\nदोन वा दोनपेक्षा अधिक अपत्य होऊ द्या\nशासकीय कर्मचार्‍यांना 109, तर शिक्षण क्षेत्राला 14...\n3 ते 26 अखेर सर्व शाळांमध्ये ‘लेक शिकवा अभियान’\n(संपादकीय) मुलाच्या हव्यासाचा हकनाक बळी\nकुंभारीचे सुपुत्र डॉ. एस.आय. पाटील सोलापूर विद्याप...\nमोदी सर्वात महागडे पंतप्रधान\nनवीन वर्षाचे स्वागत आता ई-कार्ड शुभेच्छापत्राने\nमंगळवेढ्यात गीरगाय, कुक्कुट व शेळीपालन उद्योजकता प...\n‘थापाड्या’ चित्रपट 4 जानेवारीला प्रदर्शित\nअभिनयापेक्षाही आपल्याला दिग्दर्शनात अधिक रस\nएके काळी ‘रिजेक्टेड’ असल्यासारखे वाटायचे : टायगर\nआता टीकेमुळे काहीही फरक पडत नाही : कॅटरिना\nइतक्या लवकर आईची भूमिका करेन असे वाटले नव्हते : तन्वी\nनर्गिस फाकरी येतेय घाबरवायला\nया कारणामुळे अर्जुनपासून दूर झाला रणवीर\nपंतप्रधान मोदी 9 जानेवारीला पंढरपूर, सोलापूर दौर्‍...\nआंतरराष्ट्रीय स्तरावर ज्ञानाचे आदान-प्रदान झाले पा...\nबिळूर जि .प. गटात पाण्याचे टँकर, चारा छावणी सुरू करा\nजि.प. तोडफोड: संशयितांना 4 दिवसांची कोठडी\nयल्लमादेवी यात्रेत खिलार जनावरे, शेतीमालाचे प्रदर्शन\nजिल्हा परिषदेकडे 72 वैद्यकीय अधिकार्‍यांची भरती कर...\nपाणी फौंडेशनच्या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन\nजत पालिकेत 17 कोटीचा निधी पडून\nलोकसभेपूर्वी शिक्षकांची भरती पूर्ण करण्याची मागणी\nजनतेची दिशाभूल करणे म्हणजेच गुजरात पॅटर्न : प्रतीक...\nनववर्षाचे स्वागत करा; मात्र अतिउत्साह टाळा\nजत निबंधक कार्यालयास ‘स्वाभिमानी’कडून टाळे\nकाँग्रेस लोकसभेला तगडे आव्हान उभे करणार का\n(संपादकीय) गुप्तांग कापण्याचे महिलेचे धाडस\nआसंगी(जत) शाळेचे तालुका क्रीडा स्पर्धेत यश\nराज्य सरकारी कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू\nशेतकरी संघटनेची जिल्हा परिषद���त तोडफोड\nमोटेवाडी येथे शॉर्टसर्किटने घर जळाले\nउड्डाणपुलाच्या उदघाटनासाठी अमित शहा सांगलीत\nविराटने मोडला द्रविडचा 16 वर्षे जुना विक्रम\nनव्या वर्षातील पाच ग्रहणांपैकी भारतीयांना दिसणार फ...\nदीडपट बाजारभावाचे आश्‍वासन देणार्‍या सरकारविरुद्ध ...\nफ्लिपकार्टचा बंपर मोबाइल सेल\nसांगलीत आमच्याकडे बलाढ्य उमेदवार\nविविध धर्माचे नव वर्ष\nचहा: इथला आणि तिथला\nमनाला चेतना देणारा शब्द: आठवण\nमराठी चित्रपटांना आले चांगले दिवस\nजुगार अड्ड्यावर छापा ;42 हजारांचा मुद्देमाल जप्त\nआसंगी तुर्कचा कबड्डी संघ तालुक्यात प्रथम\nग्रामरोजगार सेवक संघटनेचे धरणे आंदोलन\nधनगर समाजाच्या आरक्षणासाठी दिल्लीला जाणार\nशाळा सोडल्याचे बनावट दाखले देणारी टोळी अटकेत\nशासकीय योजनांच्या लाभार्थ्यांशी मुख्यमंत्र्यांचा ‘...\nशिधापत्रिकेस आधार जोडले नसल्यास धान्य नाही\nगाडी आडवी मारल्याने दोघांना बेदम मारहाण\nजत नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराची जाहीर पोलखोल\nअन्न व औषध प्रशासनाची अकरा ठिकाणी कारवाई\nसंख पाणी योजनेची चौकशी करण्यासाठी सांगलीत उपोषण\nडॉ. रवींद्र आरळी यांनी साधी पाणपोई सुरू करून दाखवावी\nजतची यात्रा पार पाडण्यासाठी प्रशासन सज्ज\nमहिलेचा विहिरीत उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न\nतालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्साहात प्रारंभ\nदलित वस्ती योजनेंतर्गत जत शहरात पावणे दोन कोटी रुप...\nचारा छावणीसाठी एक जानेवारीपासून नाव नोंदवा: तुकारा...\nदुष्काळग्रस्त गावातील शेतीपंपाचे वीज बिल माफ करा: ...\nजिल्हा बँकेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सक्षम बनवण...\nप्रेमसंबंधाला विरोध झाल्याने चुलत बहीण-भावाची आत्म...\nगैरसोय झालेल्या शिक्षकांना न्याय मिळावा: विनायक शिंदे\nजत येथील राजे रामराव महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय प...\nया 5 सवयी हिवाळ्यात निरोगी ठेवतात\nसाळमळगेवाडी शाळेचे केंद्र स्तरीय क्रीडा स्पर्धेत यश\nजाधववस्ती शाळेचे क्रीडा स्पर्धेत यश\nअप्पर तहसीलदारांची सही करणारा लिपिक कार्यमुक्त\nडॉ. कदम शिष्यवृत्ती योजना यशाची जबाबदारी गटशिक्षणा...\nम्हैसाळच्या पाण्याने डफळापूर पूर्व भाग सुखावला\nराज्यातील वीज कर्मचारी 7 जानेवारीपासून तीन दिवस सं...\nदुष्काळग्रस्तांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचविण्यासा...\nगदिमां'नी सामान्य माणसाच्या हृदयात घर केले डॉ.श्...\nसांगली जि���्हा माध्यमिक शिक्षक संघाच्या जिल्हाध्यक्...\nकाँग्रेसने तुबची योजनेचे राजकारण करू नये\n‘शाळासिध्दी’ची अट रद्द करणे गरजेचे : अमोल शिंदे\nविनाअनुदानित शाळातील शिक्षक संतप्त\n(बोधकथा) एक छोटीशी संधी\nस्मार्ट युगात मुलांनी वाचले पाहिजे\nअस्मिता योजना : काळजी मुलींच्या आरोग्य व स्वच्छतेची\nकोतवालांची उपेक्षा आजही कायम\nआता स्मार्ट क्रेडिट कार्ड\nशाहरुखला सतावतेय ‘ही’ चिंता\nकतरिनाविषयी नेहमी आदर वाटला आहे : दीपिका\nअमेय झळकणार हिंदी वेबसीरिजमध्ये\nकार्तिक आणि अनन्याचे डेटिंग\nजानेवारीमध्ये येणार एलेनाचा चित्रपट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/dictionary/%E0%A4%B8%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4/word", "date_download": "2020-10-31T16:21:01Z", "digest": "sha1:ABG4AQEYTLBNNP2FHK3C4OJS7T4YT4LZ", "length": 15536, "nlines": 49, "source_domain": "www.transliteral.org", "title": "सलामीचा हात - Marathi Dictionary Definition", "raw_content": "\n| Marathi | मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार\nकुस्ती, पट्टा इ. खेळतांना प्रथम मंगलार्थ करावयाचा हात.\nसलामीचा हात हात देवावर हात ठेवणें हात चालणें हात वळणें वाहत्‍या गंगेत हात धुणें करडा हात करणें कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो गुडघ्‍यावर हात देणें-येणें मुळाशीं हात घालणें हात चोळणें अंधके हात बटेर ढुंगणास हात पोचणें आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी ज्‍याचा हात मोडेल, त्‍याच्या गळ्यात पडेल माझे हात का कोकणांत गेले व्हावचें-व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें हात धरुन काढून लावणें हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं हात हातांत देणें आपला हात जगन्नाथ कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें कंठास हात लावणें देवाक हात, गुरवाक भात वरच्यास हात, खालच्यास लाथ हातास हात मिळणें तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं हात बांधणें हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम हात दाखविणें-दावणें जानव्यास हात घालणें हात जोडणें हात धरणें हात बसणें उराला हात लावणें उरावर हात ठेवणें-लावणें उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें गळ्यांत हात घालणें दगडाखालीं हात सांपडणें - गुंतणें दाढीला हात लावणें पायापुढें दोनच हात पाहणें हात चालणें (अंगावरुन) हात फिरवणें अंधके हात बटेर करडा हात करणें छातीला हात लावून म्‍हणणें-���ांगणें ढुंगणास हात पोचणें पटयाचा हात फिरविणें पाठीवर-वरुन हात फिरविणें हात घालणें हात टेकणें हात देणें हात भिजणें हातांत हात घालणें हाताला हात लावणें हातावर हात मारणें अब - अबतो पत्थर के नीचे हात दबा है आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी आपना वकर आपने हात है कंठास हात लावणें कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो गुडघ्‍यावर हात देणें-येणें तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका दगडाखालून हात काढून घेणें देवावर हात ठेवणें पायांवर हात मारणें वाहत्‍या गंगेत हात धुणें स्वर्गास हात पोचणें हात (ता-तो) फळी हात आटोपणें हात ओला करणें हात करणें हात चालविणें. हात झाडणें हात धरुन जाणें हात धुणें हात पाटिलकी हात भिजविणें हात मारणें हात मिळवणें हात मोडणें हात राखून काम करणें हात लावणें हात वळणें (पाठ हात इ. चें) धिरडें काढणें-निघणें (हात) केळीं खाण्यास जाणें-खाण्यांत गुंतणें अंधळ्याचा हात उपस्थावर, अंधळ्याचा हात ताटावर, अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच) आईच्या कासोट्याला हात घालणें आपला हात जगन्नाथ उचलला हात उचापतीचे पोतें, सवा हात रितें ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल व्हावचें-व्हावंचा न्हयींतु हात धुंवचें हात धरुन काढून लावणें हात दाखवून अवलक्षण करणें-चिंतणें छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें ज्‍याचा हात खालीं, त्‍याच्या सुरकुत्‍या गालीं हात हातांत देणें आपला हात जगन्नाथ कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें कंठास हात लावणें देवाक हात, गुरवाक भात वरच्यास हात, खालच्यास लाथ हातास हात मिळणें तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं हात बांधणें हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये हात हात ताजीम आणि पसा पसा रामराम हात दाखविणें-दावणें जानव्यास हात घालणें हात जोडणें हात धरणें हात बसणें उराला हात लावणें उरावर हात ठेवणें-लावणें उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें गळ्यांत हात घालणें दगडाखालीं हात सांपडणें - गुंतणें दाढीला हात लावणें पायापुढें दोनच हात पाहणें हात चालणें (अंगावरुन) हात फिरवणें अंधके हात बटेर करडा हात करणें छातीला हात लावून म्‍हणणें-सांगणें ढुंगणास हात पोचणें पटयाचा हात फिरविणें प��ठीवर-वरुन हात फिरविणें हात घालणें हात टेकणें हात देणें हात भिजणें हातांत हात घालणें हाताला हात लावणें हातावर हात मारणें अब - अबतो पत्थर के नीचे हात दबा है आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी आपना वकर आपने हात है कंठास हात लावणें कोणाचे तोंड चालतें, कोणाचा हात चालतो गुडघ्‍यावर हात देणें-येणें तुम्‍ही आम्‍ही एक पण कंठाळीस हात लावूं नका दगडाखालून हात काढून घेणें देवावर हात ठेवणें पायांवर हात मारणें वाहत्‍या गंगेत हात धुणें स्वर्गास हात पोचणें हात (ता-तो) फळी हात आटोपणें हात ओला करणें हात करणें हात चालविणें. हात झाडणें हात धरुन जाणें हात धुणें हात पाटिलकी हात भिजविणें हात मारणें हात मिळवणें हात मोडणें हात राखून काम करणें हात लावणें हात वळणें (पाठ हात इ. चें) धिरडें काढणें-निघणें (हात) केळीं खाण्यास जाणें-खाण्यांत गुंतणें अंधळ्याचा हात उपस्थावर, अंधळ्याचा हात ताटावर, अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच) आईच्या कासोट्याला हात घालणें आपला हात जगन्नाथ उचलला हात उचापतीचे पोतें, सवा हात रितें ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें काकडी - आठ हात काकडी, नऊ हात बी कानावर हात ठेवणें कामाला बाट नाहीं, कामाला हात बाटत नाहीं खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले गांडीस हात पोंचणें घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव चणे खावुनु हात धुवंचें जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात टाळूवर हात फिरविणें डोईवर हात घेऊन येणें डोईवर हात ठेवणें डोईवर हात ठेवून जाणें डोईवर हात फिरविणें ढुंगणास हात पोहोंचले कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें काकडी - आठ हात काकडी, नऊ हात बी कानावर हात ठेवणें कामाला बाट नाहीं, कामाला हात बाटत नाहीं खाल्‍लें पिल्‍लें, ढुंगणाला हात पुसले गांडीस हात पोंचणें घर सगळें तुमगेलें, सामना हात लाव नाका घरदार तुमारा, कोठीको हात मत लगाव चणे खावुनु हात धुवंचें जगन्नाथका भात, जगत्‌ पसरे हात टाळूवर हात फिरविणें डोईवर हात घेऊन येणें डोईवर हात ठेवणें डोईवर हात ठेवून जाणें डोईवर हात फिरविणें ढुंगणास हात पोहोंचले तुझोच भोपळो, तुझोच भात, निमत��क लावतंय माझो हात तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं दगड मारून हात लपविणें दोन डगरीवर हात असणें-ठेवणें दोन हातांचे चार हात होणें धोंडयाखालीं हात सांपडणें न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ नरडीला हात घालणें नरडीला हात देणें बंदरके हात नारियेल मुळाशीं हात घालणें राशीला हात धुवून लागणें विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत-भोंकांत हात घालायला शिंकें-शिंक्याला हात पुरणें शिखरास हात पोंचणें साडेतीन हात नशीब सोळा हात लुगडी-साडी, नि अर्धीं तंगडी उघडी हात आवरणें हात उचलणें हात ओढवणें हात ओला होणें हात ओला, तर मैत्र भला हात कापून देणें हात गहाण ठेवणें हात गुंतणें हात गोड नाहीं, हाट गोड हात चोळणें हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें (धरलें) हात झाडणे हात दगडाखालीं सांपडणें हात देणे हात न बनणें हात फिरणें हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे-फिरे हात बळकट करणें हात बांधणें हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये (अंगावरुन) हात फिरवणें अंधके हात बटेर अंधळ्याचा हात उपस्थावर, अंधळ्याचा हात ताटावर, अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे अब - अबतो पत्थर के नीचे हात दबा है अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात अशक्ताचे शत, बळियाचा एक हात. असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत आईच्या कासोट्याला हात घालणें आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच) आईचा हात, शिळा गोड भात आठ हात काकडी, नऊ हात बी आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी आपना वकर आपने हात है आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा आपला भात आखडला हात आपला हात जगन्नाथ आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें उचलला हात उचापतीचे पोतें, सवा हात रितें उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला उताण्यापेक्षां उपडा हात चांगला उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात उधाराचें पोतें सवा हात रितें उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें उराला हात लावणें उरावरचा हात उरावर हात ठेवणे���-लावणें उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल तुझोच भोपळो, तुझोच भात, निमताक लावतंय माझो हात तुम्‍ही आम्‍ही भाऊ, गाठोड्‌याला हात नका लावूं दगड मारून हात लपविणें दोन डगरीवर हात असणें-ठेवणें दोन हातांचे चार हात होणें धोंडयाखालीं हात सांपडणें न लागो पुत्राचा हात, पण लागो डोंबाची लाथ नरडीला हात घालणें नरडीला हात देणें बंदरके हात नारियेल मुळाशीं हात घालणें राशीला हात धुवून लागणें विंचवाचा मंत्र येईना आणि चालला सापाचे बिळांत-भोंकांत हात घालायला शिंकें-शिंक्याला हात पुरणें शिखरास हात पोंचणें साडेतीन हात नशीब सोळा हात लुगडी-साडी, नि अर्धीं तंगडी उघडी हात आवरणें हात उचलणें हात ओढवणें हात ओला होणें हात ओला, तर मैत्र भला हात कापून देणें हात गहाण ठेवणें हात गुंतणें हात गोड नाहीं, हाट गोड हात चोळणें हात जळूं नये म्हणून खोरणें हातीं घेतलें (धरलें) हात झाडणे हात दगडाखालीं सांपडणें हात देणे हात न बनणें हात फिरणें हात फिरे, तेथें लक्ष्मी ठरे-फिरे हात बळकट करणें हात बांधणें हात बाटवावा परंतु हाड बाटवूं नये (अंगावरुन) हात फिरवणें अंधके हात बटेर अंधळ्याचा हात उपस्थावर, अंधळ्याचा हात ताटावर, अंधळ्याचा हात उपस्थानावर नेमका जातो अनुकूल साधनीं कार्य साधावें वाहत्या गंगेंत हात धुवावे अब - अबतो पत्थर के नीचे हात दबा है अभाव - अभावाचें पोतें सव्वा हात रितें अर्द्या माडार चढून हात सोडचें न्हयत अर्धी सोडून सगळ्यास हात घालूं नये अल्प काम नाहीं होत, मोठे कामीं घाली हात अशक्ताचे शत, बळियाचा एक हात. असतां खाली हात, मनुष्याचे नाही चालत आईच्या कासोट्याला हात घालणें आईचा हात नि नारीचा दहिभात (सारखाच) आईचा हात, शिळा गोड भात आठ हात काकडी, नऊ हात बी आठ हात लांकूड, नऊ हात ढलपी आठ हात लांकूड व नऊ हात ढलपी आपना वकर आपने हात है आपलें पागोटे कांखेत मारून मग दुसर्‍याच्यास हात घालावा आपलें पागोटें काखेंत मारुन मग दुसर्‍याच्यास हात घालावा आपला भात आखडला हात आपला हात जगन्नाथ आम्ही तुम्ही भाऊ, आमच्या कंठाळ्यास हात नका लावूं आळशाचे तोंड मोठे पण हात मात्र कोते ईर्षा मनी धरणें, मग हात वळविणें उचलला हात उचापतीचे पोतें, सवा हात रितें उतूं गेले दुधाला, हात लावी कपाळाला उताण्यापेक्षां उपडा हात चांगला उदीम आणि खर्च मित, श्रीचा डावा उजवा हात उधाराचें पोतें सवा हात रितें उधारीचें खातें (पोतें), सव्वा हात रितें उराला हात लावणें उरावरचा हात उरावर हात ठेवणें-लावणें उरावर हात ठेवून सांगणें-बोलणें ऊन पाण्यानें हात भाजतील म्हणोन काय आग लागेल एक एक बात, नऊ नऊ हात एक एक बात, सव्वा सव्वा हात एक हात दुधां, एक हात धयां एक हाथ जिकर पर, एक हात फिकर पर औट हात तुझा जागा एक एक बात, नऊ नऊ हात एक एक बात, सव्वा सव्वा हात एक हात दुधां, एक हात धयां एक हाथ जिकर पर, एक हात फिकर पर औट हात तुझा जागा येर सिणसी वाउगा कटास हात लावणें कंठास हात लावणें कपाळाला हात लावून बसणें कपाळावर (कपाळाला, कपाळीं) हात मारणें-लावणें करडा हात करडा हात करणें केला हात करी मात, यातायात विसाव्याची बात काकडी - आठ हात काकडी, नऊ हात बी\n यह इंद्र की सभा में विराजमान होता था [म.स.७.१६] \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00396.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/rape-and-murder-of-a-minor-girl-in-raigad-district/", "date_download": "2020-10-31T16:55:19Z", "digest": "sha1:YVV2JAUUCINBOMNQFF4XSQ2GGUI3PCDK", "length": 10365, "nlines": 160, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या ! | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome रायगड रायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या \nरायगड जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून हत्या \nरायगड l रायगड मध्ये एक अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्याची क्रूरुर धक्कादायक प्रकार रोहा तालुक्यात घडली दिनांक 26 रोजी रात्री ही घटना उघडकीस आली\nसविस्तर माहिती अशी की रोहा तालुक्यातील तांबडी येथील एका 15 वर्षीय मुलगी आपल्या आजोबांना आनण्याकरिता शेतावर दुचाकी घेऊन गेली असता होती, मात्र रात्र होऊन सुद्धा ती घरी परत न आल्याने तिच्या कुटुंबियानी तिचा शोध घेण्यास सुरू केली,अंधार कारणास्तव तिचा शोध घेणे शक्य नाही होत नसल्याने गावकऱ्यांच्या मदतीने शोध कार्य केले,\nरात्री उशिरा नऊ सव्वा नऊ च्या सुमारास ताम्हणेशेत गावाच्या हद्दीत एका दगडावर ती मृत्य अवस्थेत आढळून आली,त्या अवस्थेत आपल्या मुलीला पाहून तुच्या आई वडील सर्व कुटुंबाची पायाखालील जमिनच सरखली,ही घटना तालुक्यात 27 तारखेला वाऱ्या सारखी सर्वत्र पसरली व नागरिकांन मध्ये एकच संतापाची लाट उसळली,या घटनेनंतर जिल्ह्यातील पोलीस अधीक्षक अनिल पारसकर,अपर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, तसेच रोह्या तालु���्याचे डीवायएसपी सूर्यवंशी तसेच रोहा तालुक्याचे पोलीस निरीक्षक बंडगर,तपासाचे चक्र फिरविले,\nपोलीस अधीक्षक यांनी आठ पथके तयार केली व सर्च ऑपरेशन सुरू केले अश्या नराधमाला पकडने गरजेचं होतं ज्याने अशे कृत्य केले होते,आणि अवघ्या 12 तासाच्या आत त्या नराधमाच्या मुसक्या आवळण्यात पोलीसा ना यश आले,त्याने केलेल्या या कृत्याची त्यानें कबुली दिली असून अजून कोण कोण गुन्ह्यामध्ये सहभागी आहेत याचा पोलीस तपास करत आहेत,\nPrevious articleआजचे राशी भविष्य l आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार \n आता कोरोना लशीचं ह्यूमन ट्रायल होणार \nआता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती” – एकनाथ खडसे\nपनवेलमध्ये आजपासून लॉकडाऊन अधिक कडक, यावर निर्बंध\nरायगडःसुधागड तालुक्यात पाली शहरात आणखीन कोरोनोचे 2 रूग्ण आढळले\nरायगड – महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाला मनसेचा दणका \nसुधागड तालुक्यातील केंद्र बिंदू असणाऱ्या पाली शहरात एकला कोरोनो ची लागण\nरायगडःरोहा तालुक्यात दोन दिवसात आढळले 10 कोरोनो रुग्ण\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य...\nकोरोना लसची प्रतीक्षा संपली जगातली पहिली कोरोना लस दोन दिवसांत नोंदवली...\nजीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीत एकवाक्यता आणण्यासाठी कोणत्या अधिनियमात सुधारणा \nनाशिक जिल्ह्यात आज निघाले 57 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक – पिंपळगाव नजीक खून प्रकरणातील आठ आरोपींना ५ दिवसांची पोलीस...\nनाशिक जिल्ह्यात 28 सप्टेंबरला निघाले 1057 कोरोना पाॅझिटिव्ह\nभावाने मोबाईल घेऊन दिला नाही म्हणून चक्क बहिणीची आत्महत्या\nशरद पवारांनी दिला मोदी सरकारला इशारा l चीन भारताला सर्व बाजूंनी...\nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nरायगडःरोहा तालुक्यात दोन दिवसात आढळले 10 कोरोनो रुग्ण\nआता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00397.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%AB%E0%A5%85%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-31T16:59:33Z", "digest": "sha1:OHSMJRPMTUSK6V6F66ZYDIHPYNKKAZIS", "length": 5787, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "फॅट्स Archives - Arogyanama", "raw_content": "\n‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - काही चुकीच्या सवयींमुळे वार्धक्य खुप लवकर तुम्हाला गाठू शकते. यासाठी वाईट सवयी ताबडतोब सोडाव्यात. सतत एनर्जी ...\nजिरे-आल्याचा रस प्या…आणि १० दिवसात पोट कमी करा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - फास्ट फूडचे अतिसेवन, वाईट सवयी, बिघडलेली आहार पद्धती आणि एकाच ठिकाणी तासनतान काम करावे लागत असल्याने ...\nसर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन - पूर्णान्न असलेल्या दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्याप्रमाणात असतात. आपल्याकडे लहान मुलांना दूध आवर्जून दिले ...\nफालूदा आइस्क्रिम : आरोग्यासाठी घरीच तयार करा, वाचा सोपी रेसिपी\nकंबर आणि पोटावरील चरबी ‘या’ आसनाने होईल कमी, ‘हे’ आहेत ४ फायदे\nफक्त हरभरे नाही, तर हरभऱ्याची भाजी सुद्धा खा, होतील ७ फायदे\nनिरोगी किडनीसाठी ‘या’ 3 फळांचे सेवन फायदेशीर, आजार टाळण्यासाठी जरूर करा सेवन\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\n‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mahagov.info/the-second-phase-of-teacher-recruitment-begins/", "date_download": "2020-10-31T15:27:27Z", "digest": "sha1:ZQV3UANHO7AOTG5HG3BYYFLXGWGZSA3O", "length": 8324, "nlines": 47, "source_domain": "mahagov.info", "title": "The second phase of Teacher Recruitment begins - MahaGov.info", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स..\nशिक्षक भरतीचा दुसरा टप्पा सुरू\nशिक्षक भरतीची रखडलेली प्रक्रिया नवीन वर्षात सुरू होण्याची शक्यता आहे. उर्दू माध्यमाच्या शाळांमधील मुलाखतीशिवाय पदभरती निवड यादीतील उमेदवारांसाठी कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया बुधवारपासून सुरुवात झाली. इतर माध्यमांसाठीची विनामुलाखतीशिवायची प्रक्रिया १५ जानेवारीपर्यंत जाहीर केली जाणार आहे.\nशिक्षक भरतीची प्रक्रिया २८ ऑगस्ट २०१९ पासून सुरू झाली. पहिल्या टप्प्यात ५८२२ उमदेवारांची निवड यादी जाहीर करण्यात आली. त्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया ऑक्टोबर-नोव्हेंबरपर्यंत चालली. त्यापैकी अनेकांनी नियुक्ती स्वीकारली. मात्र, दुसरा टप्पा सुरू झालेला नाही. नवीन वर्षात भरतीचा पुढचा टप्पा मार्गी लागण्याची शक्यता आहे. यामध्ये मुलाखतीशिवाय पदनिवडीचा पर्याय दिलेल्या संस्थामध्ये निवड यादीतील उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणीची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० जानेवारपर्यंत ही प्रक्रिया उमदेवारांना पूर्ण करायची आहे. १७५ शिक्षकांची निवड यादी २७ डिसेंबर रोजी जाहीर करण्यात आली होती. नियुक्ती देण्यापूर्वी संबंधित उमेदवारांच्या सर्व कागदपत्रांच्या पडताळणीची प्रक्रिया पूर्ण केली जाते. ऑगस्टमध्ये उर्दू माध्यमाची आरक्षणानुसार पात्र उमेदवार न झाल्याने काही जागा रिक्त होत्या. त्या रिक्त जागांवर माजी सैनिक, सामाजिक आक्षणनिहाय शिल्लक रिक्त पदे खुल्या पद्धतीने भरण्यात येत आहेत. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम भरल्यानंतर गुणवत्तेनुसार ही यादी जाहीर केली होती. यामध्ये जिल्हा परिषद, नगरपालिका, महापालिकांमधील रिक्त जागांचा समावेश आहे. इतर माध्यमांमधील विनामुलाखत पदभरतीचा टप्पा अद्याप सुरू झालेला नाही. यामध्ये प्राधान्यक्रम दिल्यानंतर विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे. त्यासाठी आवश्यक बाबींची पूर्तता पवित्र पोर्टलने केली असून ही प्रक्रिया १५ जानेवारी दरम्यान सुरू होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यामध्ये ७७१ जागांसाठीची प्रक्रिया असणार आहे. ५८२२ निवड यादीनंतरची ही मोठी यादी असणार आहे. भरती प्रक्रियेत १२ हजार शिक्षकांची भरती केली जाईल, असे स्पष्ट केले होते. प्रत्यक्षात प्रक्रिया रखडल्याने एकच टप्पा सुरू आहे. दुसरा टप्पा मार्गी लागल्या राज्यभरात आणखी साडेसहा हजारपेक्षा अधिक डीटीएड, बीएडधारकांना नोकरीची संधी मिळाण्याची शक्यता आहे.\nसमांतर, आक्षेप अर्जांचा संभ्रम कायम\nसमांतर आरक्षणासह आक्षेप घेतलेल्या उमेदवारांचा प्रश्न ‘जैसे थे’च आहे. पवित्र प्रणालीतून निवड यादी जाहीर झाली. त्यानंतर राज्यभरातून अनेक आक्षेप आले. अधिकचे गुण असताना निवड यादीत नाव नसणे, प्राधान्यक्रम चुकीचा देणे, पदांबाबत आक्षेप आहेत. त्यांची छाननी करून याबाबतच्या सर्व उमेदवारांच्या प्रकरणांचा निपटारा करावा लागणार आहे. त्याची प्रक्रिया केव्हा होते याकडेही उमेदवारांचे लक्ष लागले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00398.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_54.html", "date_download": "2020-10-31T16:41:56Z", "digest": "sha1:LQUDP2NJSZU2WYICCNEQILBXCVESLMM6", "length": 3522, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "खानापूर तालुक्यात आज २४ पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeखानापूर तालुक्यात आज २४ पॉझिटिव्ह\nखानापूर तालुक्यात आज २४ पॉझिटिव्ह\n: ऍक्टिव रुग्णांची संख्या ४८३ वर\nविटा ( मनोज देवकर )\nआज खानापूर तालुक्यात २४ जणांच्या कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्या. विटा शहरातील ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. हिवरे येथील एक , वेजेगाव येथील दोन , भाळवणी येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत . बलवडी ( भा ) येथील तीन , वासुंबे येथील एक , ढवळेश्वर येथील दोन , रामनगर येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.\nखूप दिवसांनी उपचाराधीन रुग्णांची संख्या पाचशे च्या खाली आली. ४८३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत . आजवर १४७८ रुग्ण बरे झाले असून मृतांची संख्या ५७ वर पोहचली आहे.\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://bhutkatha.com/author/9", "date_download": "2020-10-31T16:29:23Z", "digest": "sha1:7FPGYMEGJIMJVS3QU3ERP2KQEFPIDQI4", "length": 26830, "nlines": 264, "source_domain": "bhutkatha.com", "title": "Bookstruck.app | We Tell Stories", "raw_content": "\nमराठीजो जे वांछील तो ते\nReligious धार्मिकगीता से लेकर तुकाराम गाथा तक\nसर्व स्तोत्रे या वर्गात आहे.\nशनिमाहात्म्य शनिदेवाची स्तुती आहे. साडेसाती असलेल्या लोकांनी शनिमाहात्म्य वाचावे अशी परंपरा आहे.\nसगुण उपासनेंत देवाला मनुष्यासारखे सोपस्कार करतात. देव रात्रीं झोंपला आहे. त्याला झोंपेतून उठविण्यासाठी पहांटेच्या भूप रागांत गाणें गावयाचें ही कल्पना भूपाळ्यांत आहे. त्याचप्रमाणें स्वतःच्या अंतःकरणांत असलेल्या देवत्त्वालाही जागृत करण्याचा हेतु भूपाळ्या म्हणण्यांत डोळ्यासमोर ठेवलेला आहे.\nश्रीविष्णुने सज्जनांच्या उद्धारासाठी या पृथ्वीतलावर दहावेळा अवतार घेतले.याचेच वर्णन महाभारतात भगवद्‌गीतेमधून श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले आहे. विष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे.\nश्री समर्थ रामदास्वामींनी रचलेली ' भीमरूपी स्तोत्रे ' पठन केल्यास मारूतीचा आशीर्वाद प्राप्त होतो.\nसती पार्वतीची दहा रूपे - काली, तारा, छिन्नमस्ता, भुवनेश्वरी, बगलामुखी, धूमावती, त्रिपुर सुंदरी, मातंगी, षोड़शी आणि भैरवी.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे.\nदेवी आदिशक्ती माया आहे. तिची अनेक रूपे आहेत. जसे ती जगत्‌कल्याण्कारी तसेच दुष्टांचा संहार करणारीही आहे. श्री देवी स्तोत्रे वाचल्याने स्त्री शक्ति जागृत होऊन दुष्टांचा नाश करते.\nदेवी देवतांची स्तुती करताना म्हणावयाच्या रचना म्हणजेच स्तोत्रे. स्तोत्रे स्तुतीपर असल्याने, त्यांना कोणतेही वैदिक नियम नाहीत. स्तोत्रांचे पठण केल्याने इच्छित फल प्राप्त होते.\nॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात् \nगुरु म्हणजे शिक्षक ज्ञान देणारा. खरे तर आई हीच पहिली गुरु होय.\nश्री ज्ञानेश्वर महाराज, श्री एकनाथ महाराज, श्री नामदेव महाराज, श्री निवृत्ति महाराज आणि श्री तुकाराम महाराज यांचे हरिपाठ\nभगवान श्रीकृष्ण विष्णुचा आठवा अवतार आहे. श्रीकृष्णाचा अवतार पूर्ण अवतार समजतात.\nभीमरूपी मारुती स्तोत्र. हनुमान वायुपुत्र आहे, त्यामुळे त्याच्यात प्रचंड शक्ति आहे.\nमनुष्य आपल्या पूर्व जन्मींच्या कर्मानुसार हा जन्म भोगत असतो, पण या जन्मीच्या सर्व पीडा नवग्रहांच्या पूजा अर्चा करून जीवन सुखमय बनवू शकतो.\nशिव हि महान शक्ति असून त्रिमूर्तींपैकी एक आहेत. विश्वाची निर्मीती ब्रह्मदेवाने केली असून नाश करण्याचे कार्य शिवाचे आहे. शिवाचे वास्तव्य कैलास पर्वतावर आहे.\nविष्णू हि सर्वोच्च शक्ती असून, त्रिमूर्ती ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांपैकी, भगवान विष्णूचे कार्य विश्वाचा सांभाळ आणि प्रतिपाळ करणे आहे.या विश्वात जेव्हा जेव्हा राक्षसी शक्ती मानवास त्रासदायक होतात,तेव्हा श्रीविष्णू अवतार घेऊन त्यांचा नाश करतात.विष्णूचे अवतार दहा-मत्स्य, कूर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की. ज्या ज्या वेळेस विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला त्या त्या वेळेस त्यांची पत्नी लक्ष्मीनेही अवतार घेतला, रामावतरात सीता तर कृष्णावतारात रुख्मिणी. कृष्णावतारात भगवानांनी अर्जुनाला गीता सांगितली, ज्यात जीवनातील अंतीम सत्य आहे.विष्णूला नारायण म्हणूनही संबोधतात.विष्णूचे वास्तव्य क्षीरसागरात शेशनागावर आहे. त्याचे वाहन गरूड आहे.चार हातात शंख, चक्र, गदा, पद्म आहेत.समुद्रमंथनात अमृत मिळाले असता मोहिनी रूप घेऊन ते त्यांनी देवांना मिळवून दिले.\nसूर्य ग्रह नवग्रहांतील प्रमुख देवता आहे. वैदिक काळापासून प्रकाश आणि जीवन देणार्‍या सुर्याला देवता मानले आहे.\nपुरुष सूक्त हे हिंदू धर्मातील ऋग्वेदातल्या दहाव्या मंडळातील एक प्रमुख सूक्त किंवा मंत्र संग्रह आहे. हे सूक्त संस्कृत भाषेमध्ये आहे. पुरुष सूक्तामध्ये विराट अशा पुरुषाचे वर्णन आहे. त्या विराट पुरुषाला वैदिक ईश्वराचे स्वरूप मानले गेले आहे. या सुक्तामध्ये चातुर्वर्ण, मन, प्राण, इंद्रिये, आदी शारीरिक व नैसर्गिक बाबींचा उल्लेख आहे. यात यज्ञाचे वर्णनही केले आहे. षोडशोपचार पूजा करताना पुरुष सूक्तातील एक एक ऋचा एक एक उपचारासाठी वापरली जाते.\nश्रीसूक्त हे लक्ष्मीची स्तुती करण्यासाठी मंत्र आहे. याला 'लक्ष्मी सूक्त' सुद्धा म्हणतात. धन-धान्य आणि लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी याचे पठण करावे.\nसर्व स्तोत्रे या वर्गात आहे.\nओवी गीते : इतर\nसासर-माहेरविषयींच्या कल्पना ओवी गीतांतून गाऊन सामान्य स्त्रियांनी असामान्य जग उभे केले आहे.\nओवी गीते : स्नेहसंबंध\nस्नेहसंबंधी ओव्या म्हणजेच एकमेकांची चौकशी करणे आणि परस्परांच्या सुखदुःखात भागीदार होणे.\nओवी गीते : कृषिजीवन\nशेतकर्‍यांचे जीवन शेतीवरच अवलंबून असल्याने जणू त्यांच्या हृदयीचे नाजूक विचारच या गीतांतून प्रकट झाले आहेत.\nओवी गीते : आई बाप\nस्त्रीनिर्मित लोकगीतात, आई बापाबद्दल अत्यंत जिव्हाळ्याने ओव्या रचलेल्या आहेत,कारण स्त्रीच्या जीवनपटात आई बापाच्या प्रीतीचे धागे जुळलेले असतात.\nओवी गीते : माहेरचे आप्तेष्ट\nलग्नानंतर मुलींना माहेरची ओढ विलक्षण असते,त्यातूनच सहजस्फूर्तिने ओव्या प्रकट होतात.\nओवी गीते : सासरचे आप्तेष्ट\nसासू-सासर्‍यांना आई वडिलांच्या जागी मानून गायलेल्या ओव्या.\nओवी गीते : घरधनी\nस्त्रीसुलभ लज्जा व पतिबद्दलचा आदर यामुळे हि सुंदर गीते कोणी उघड उघड गात नाही. एकांतात बसून प्रिय पतीबद्दलची मधुर गीते तरूण पत्नी जेव्हा गुणगुणते तेव्हा भावसुंदर ओव्या जन्माला येतात.\nओवी गीते : तान्हुलें\nजेव्हा लहान मूल जन्माला येते, तेव्हा आईच्या ओठावर ओव्या आपोआप जन्म घेतात.\nओवी गीते : बाळराजा\nमुलगा मोठा होऊन बापाला मदत करू लागतो, हीच वर्णने ओव्यातून येतात. मुलाबद्दल आईच्या भावना यातून स्पष्ट होतात.\nओवी गीते : मुलगी\nमुलींवरच्या ओव्यांतून मुलीचम रूप, बांधा, तिचे बालहट्ट, तिचे लग्न, तिची मुलं,तिचा संसार यबद्दलची वर्णने अधिक येतात.\nओवी गीते : सोहाळे\nमुलगी मोठी होताना तिच्या बालिश चेहर्‍यातून नवतीची रूपसंपदा जसजसी प्रकटू लागते, तसतशी आईच्या दृष्टीसमोर एका सोहाळ्याची सुख स्वप्ने ओव्यातून प्रकट होतात.\nओवी गीते : समाजदर्शन\nअशिक्षीत स्त्रीयांनी, स्त्रीयांचे समाजातील स्थान काय आहे, ते ओव्यांतून वर्णिले आहे.\nओवी गीते : ऋणानुबंध\nमराठीतील लोकगीतांना मातीचा वास आहे, कुळाचे ओज आहे, कारुण्याची चाल आहे, सुगरणीचा साज आहे आणि घरंदाज घरमालकिणीचा साटोपही आहे.\nओवी गीते : बंधुराय\nसासुरवास होत असताना, आसरा आणि मायेचा निवारा बंधुरायच, त्या भावाबद्दल विशेष आपुलकीने व पवित्र भावनेने म्हटल्या जाणार्‍या ओव्या.\nओवी गीते : भाविकता\nग्रामीण जनतेत शिक्षणाचे मान कमी असूनसुद्धा देवावरची श्रद्धा अटळ व भक्ति मनापासून असते हेच या ओव्यांतून दिसून येते.\nओवी गीते : स्त्रीजीवन\nचार भिंतींच्या आत जे जे स्त्रीहृदयाला अनुभव येतात, त्याची यथार्थ कल्पना देणार्‍या या ओव्या आहेत, यावरून तिच्या समजुती, प्रीतीचे अनुभव, तिची वैयक्तिक सुखदुःखे यांची कल्पना येते.\nब्रह्मचैतन्य महाराज - जानेवारी मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - फेब्रुवारी मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - मार्च मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - एप्रिल मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - मे मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - जून मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - जुलै मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑगस्ट मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - सप्टेंबर मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - ऑक्टोबर मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - नोव्हेंबर मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nब्रह्मचैतन्य महाराज - डिसेंबर मास\nमहाराजांचे प्रवचन वाचले की वाटते, श्रीमहाराजांनी हे माझ्याचसाठी लिहिलेले आहे. तारखेप्रमाणे शक्यतो प्रवचन वाचण्याचा नेम करावा, म्हणजे वर्षाला एक पारायण पूर्ण होईल.\nसमर्थ रामदास रचीत गीते\nसेना महाराज रचीत गीते\nसंत अमृतराय महाराज रचीत गीते\nसंत एकनाथ रचीत गीते\nसंत कान्होपात्रा रचीत गीते\nसंत गोरा कुंभार रचीत गीते\nसंत चोखामेळा रचीत गीते\nसंत जनाबाई रचीत गीते\nसंत तुकाराम रचीत गीते\nसंत नरहरी सोनार रचीत गीते\nसंत नामदेव रचीत गीते\nसंत मुक्ताई रचीत गीते\nसंत सावता माळी रचीत गीते\nसंत निवृत्तीनाथ रचीत गीते\nसंत भानुदास रचीत गीते\nस्वानुभव आधारित भुतांच्या कथा\nकाही वाचकांनी आपले अनुभव आम्हाला पाठवले आहेत. आम्ही नावे,स्थळे इत्यादी बदलून त्याचे शब्दांत वर्णन केले आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/discount-offer", "date_download": "2020-10-31T17:16:06Z", "digest": "sha1:GFMQR72QRUSVT32ARC4IOEREIGS2WOGI", "length": 9527, "nlines": 167, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "discount offer Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nमतदारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी नाशिकच्या डॉक्टर आणि सलून चालकाची अनोखी ऑफर\nराज्यातील मतदानाचा टक्का घसरल्याने विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावं यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे. तसेच, नागरिकांमध्ये मतदानाची जागरुकता पसरवण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जात आहेत.\nनोकियाच्या बजेट स्मार्टफोनच्या किंमतीत कपात\nजर तुम्ही नवा मोबाईल घेण्याचा विचार करत आहे, तर तुम्हाला सुवर्णसंधी आहे. कारण नोकियाने आपल्या स्मार्टफोनच्या किंमतीत कपात (Nokia budget smartphone price deduct) केली आहे.\n‘या’ 7 सीटर SUV कारवर एक लाख रुपयांची सूट\nमुंबई : गेल्या काही दिवसांमध्ये कारच्या विक्रीमध्ये घट झाल्याचे दिसत आहे. यामुळे कार निर्मात्या कंपन्याही ऑफ सीजनमध्ये आपल्या कारवर सूट देत आहेत. अशी परिस्थिती असतानाही\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघा���ीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00399.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AE", "date_download": "2020-10-31T17:24:41Z", "digest": "sha1:NNTEY5CR5KPPBGZAXQ3RMDQ4H66AMEJI", "length": 13386, "nlines": 92, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भीष्मराज बाम - विकिपीडिया", "raw_content": "\nह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. संदर्भ कसे निवडावेत याची माहिती येथे मिळेल तर संदर्भ कसे जोडायचे याची माहिती आपल्याला येथे मिळेल.\nभीष्मराज बाम (जन्म : हैदराबाद, इ.स. १९३८; मृत्यू : नाशिक, १२ मे, इ.स. २०१७) हे महाराष्ट्र राज्याचे माजी पोलीस महासंचालक व एक क्रीडा मानसोपचार तज्ज्ञ होते.\nबाम यांनी उस्मानिया विद्यापीठातून ॲप्लाइड मॅथेमॅटिक्स ॲन्ड स्टॅटिस्टिक्स या विषयाची प्रथम श्रेणीत बीएची पदवी मिळवली होती. ते १९६३ साली डेप्युटी सुपरिंटेन्डन्ट ऑफ पोलीस या पदावर महाराष्ट्र राज्याच्या पोलीस दलात दाखल झाले व १८ वर्ष त्यांनी पोलीस दलात काम केले त्यानंतर त्यांची गृहमंत्रालयात डेप्युटेशनवर बदली झाली. शेवटी शेवटी ते नॅशनल रायफल असोसिएशन या संघटनेचे अध्यक्ष म्हणून काम कर�� होते. नाशिकच्या महात्मानगर सभागृहात दर शुक्रवारी बाम हे योग या विषयावर नागरिकांसह खेळाडूंना मार्गदर्शन करीत असत. सभागृहात मार्गदर्शन करीत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले.\nमहाराष्ट्र पोलीस दलातर्फे प्रकाशित होणाऱ्या दक्षता मासिकाचे ते दोन वर्ष संपादक होते.\n१ क्रीडा मानसोपचार म्हणून कारकिर्दीची सुरुवात\n२ बाम यांचे संस्थाकीय कार्य\n४ भीष्मराज बाम यांनी लिहिलेली पुस्तके\nक्रीडा मानसोपचार म्हणून कारकिर्दीची सुरुवात[संपादन]\nपोलीस महासंचालकपदाहून निवृत्त झाल्यानंतर भीष्मराज बाम यांना एक दुखापत झाली. या दुखापतीमुळे बाम यांना सहा महिन्यांपेक्षा अधिक दिवस विश्रांती घ्यावी लागली. यादरम्यान काही रशियन पुस्तके त्यांच्या वाचण्यात आली. त्यात एका पुस्तकातील ‘आपले मन हाच आपला शत्रू’ हे वाक्य त्यांना अधिक भावले. स्वतः: एक उत्कृष्ट नेमबाज असलेल्या बाम यांनी त्यानंतर योग आणि मन यांचा क्रीडा क्षेत्राच्या दृष्टिकोनातून अभ्यास करण्यास सुरुवात केली. क्रीडा मानसोपचाराचा रीतसर अभ्यासक्रमही पूर्ण केला. काही खेळाडूंच्या कामगिरीत त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार फरक पडत गेल्यावर दिग्गज खेळाडू त्यांच्याकडे मार्गदर्शन घेण्यास येऊ लागले. २००१ पर्यंत माजी क्रिकेट कसोटीपटू राहुल द्रविड हा अत्यंत संथपणे खेळत असे. फटकेबाजी करण्याचा प्रयत्‍न करूनही ते जमत नव्हते. अशा वेळी बाम यांनी दिलेल्या सल्ल्यामुळे द्रविडच्या कामगिरीत आमूलाग्र बदल झाला. बाम यांच्या मार्गदर्शनामुळे २००० च्या राष्ट्रकुल स्पर्धेत अंजली भागवतला सुवर्णपदके मिळाली. नाशिकची आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत हिलाही बाम यांच्या मार्गदर्शनाचा आधार मिळत असे.\nसचिन तेंडुलकर, जसपाल राणा, सुमा शिरूर, पी.गोपीचंद, मोनिका आथरे हे भीष्मसरांचा लाभ घेणारे अन्य खेळाडू होत.\nबाम यांचे संस्थाकीय कार्य[संपादन]\n१९९८ मध्ये नाशिकमध्ये नेमबाजीची क्रीडा प्रबोधिनी स्थापन केली आणि तिच्याद्वारे अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय नेमबाज घडविले.\nनेमबाजीला प्रोत्साहन देण्यासाठी बाम यांनी एक्स एल टारगेट शूटर्स असोसिएशनची स्थापना केली.\nबाम हे पुरुषोत्तम अकॅडमीचे संस्थापक, पुण्याच्या चाणक्य मंडलाचे विश्वस्त व मार्गदर्शक होते. योग विद्याधामच्या योग गुरुकु��� विभागात अध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे.\nरिओ ऑलिम्पिकपूर्वी बंगलोर येथे आयोजित केलेल्या शिबिरात खेळाडूंना मानसिकदृष्ट्या कणखर कसे राहावे यासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बाम यांना भारतीय क्रीडा प्राधिकरणातर्फे आमंत्रित करण्यात आले होते. महिनाभरासाठी बाम यांच्या व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते. परंतु, त्या ठिकाणी क्रीडा क्षेत्रातील विचित्र राजकारण सहन न झाल्याने ते अवघ्या दोन आठवड्यांत परत आले.\nभीष्मराज बाम यांनी लिहिलेली पुस्तके[संपादन]\nमार्ग यशाचा (अनुवादित, मूळ इंग्रजी - Winning Habit) : ह्या पुस्तकाचे मराठीखेरीज हिंदी, तामिळ व पंजाबी भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत.\nसंधीचं सोनं करणारी इच्छाशक्ती\nमहाराष्ट्र सरकारकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार (२०११-१२)\nपोलिस महासंचालकपदी असताना मानाचे राष्ट्रपती पदक\nभारतीय क्रीडा मानसोपचार संघटनेतर्फे जीवनगौरव पुरस्कर\nएक ही संदर्भ नसलेले लेख\nइ.स. २०१७ मधील मृत्यू\nइ.स. १९३८ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ जानेवारी २०१९ रोजी २२:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2017/12/blog-post_99.html", "date_download": "2020-10-31T15:42:45Z", "digest": "sha1:HLZCEMURWB3OCAH72H3PTZZN462DX6L2", "length": 2449, "nlines": 38, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तू किती सुंदर दिसतेस | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतू किती सुंदर दिसतेस\nमराठी प्रेम कविता मराठी कविता\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्��� ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00400.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-insurance-taken-out-14000-hectares-crops-thane-36358", "date_download": "2020-10-31T16:35:32Z", "digest": "sha1:CARUYBL3RWGAEX2WBWEKOX6LE5S3T46Z", "length": 18211, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Insurance taken out for 14,000 hectares of crops in Thane | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला विमा\nठाण्यातील १४ हजार हेक्टर पिकांचा काढला विमा\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील विमा संरक्षित शेती क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून १३ हजार ७७० हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे.\nमुंबई : ठाणे जिल्हा कृषी विभागाने यंदा पंतप्रधान पीकविमा योजनेची प्रभावी अंमलबजावणी केल्यामुळे जिल्ह्यातील विमा संरक्षित शेती क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत मोठी वाढ झाली आहे. या योजनेच्या माध्यमातून १३ हजार ७७० हेक्टर क्षेत्र विम्याच्या संरक्षणाखाली आले आहे. यंदा विमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे. अतिवृष्टीमुळे शेतीचे वारंवार होणारे नुकसान लक्षात घेता विमा संरक्षणासाठी शेतकरी पुढे येत आहेत.\nठाणे जिल्ह्यातील शहापूर, मुरबाड, भिवंडी, कल्याण आणि अंबरनाथ या पाच तालुक्यांमध्ये ६५ हजार हेक्टर क्षेत्रांवर शेतीची लागवड केली जाते. जिल्ह्यात अनेकदा अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी या नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी यासाठी कृषी विभागाकडून जिल्ह्यात पंतप्रधान पीक विमा संरक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर हे वेळोवेळी पंतप्रधान पीक विमा योजनेबाबत आढावा घेऊन मार्गदर्शन करत आहेत. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पीक विमा संरक्षण योज���ेत सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या तिपटीने वाढली आहे.\nजिल्ह्यात २०१९-२० मध्ये कर्जदार १४ हजार ३८९ आणि बिगर कर्जदार ९४८ अशा एकूण १५ हजार ३३७ शेतकऱ्यांच्या १० हजार ५०९.५० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविण्यात आला. गेल्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पिकांचे मोठे नुकसान झाले होते. त्यामुळे १३ हजार ७९० शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळाला होता.\nजिल्ह्याने यंदा ३५ हजार ५७३ कर्जदार शेतकऱ्यांचे १२ हजार ८२३.९९ क्षेत्र तर, २ हजार ५१३ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचे ९४६.३७ क्षेत्र असे मिळून ३८ हजार ८६ शेतकऱ्यांच्या १३ हजार ७७० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरवण्यात आला आहे. त्यामुळे मागील वर्षापेक्षा यंदा पीक विमा उतरविलेल्या क्षेत्रात ३ हजार २६०.८६ हेक्टर क्षेत्राची वाढ झाली असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अंकुश माने यांनी दिली.\nकोरोनाकाळात शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवावा यासाठी जिल्हा कृषी विभागाने विशेष प्रयत्न केले. ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुट्टीच्या दिवशी सुरू ठेवण्यात आले होते. कर्मचाऱ्यांना घरातून केंद्रावर पोहोचण्यासाठी ई-पास उपलब्ध करून देण्यात आले होते. तसेच शेतकऱ्यांचा सहभाग वाढविण्यासाठी इफको टोकिओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि.या पीकविमा कंपनीच्या माध्यमातून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी ग्रामीण स्तरावर दोन कृषीरथ पाठवण्यात आले. या माध्यमातून मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करून शेतकऱ्यांचा पीक विम्यासाठी सहभाग मिळवता आला.\nआंबा विमाधारकांना मिळाला लाभ\nगेल्या वर्षी आलेल्या संकटामुळे जिल्ह्यातील १ हजार २९४ आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते. या सर्व शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवला असल्यामुळे त्यांना त्याचा लाभ झाला. नुकसान झालेल्या या सर्व शेतकऱ्यांना नुकतेच नुकसान भरपाईचे ६ कोटी रुपये देण्यात आल्याची माहिती अंकुश माने यांनी दिली.\nठाणे कृषी agriculture कृषी विभाग agriculture department शेती farming मुंबई अतिवृष्टी कल्याण अवकाळी पाऊस सरकार government इन्शुरन्स\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख ���ृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष���ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/08/", "date_download": "2020-10-31T16:26:57Z", "digest": "sha1:QLEONLB4ZF2D42PBLNOEJZ2ZMNZRXTVZ", "length": 84673, "nlines": 395, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nऑगस्ट, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nपंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद. निधी तत्काळ ग्रामपंचायत स्तरावर वितरीत करून जनहिताचे कामे विहित मुदतीत करणार- लीना बनसोड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नासिक. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २८, २०२०\nपंधराव्या वित्त आयोगाच्या पहिल्या हप्त्यापोटी ग्रामपंचायतींना रुपये ६५ कोटी वितरीत – बाळासाहेब रामनाथ क्षीरसागर, अध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक नाशिक (नरेंद्र पाटील)::- जिल्हा परिषदेस पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत निधी प्राप्त झाालेला आाहे. प्राप्त निधीतुन ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना तर जिल्हा परिषद १० टक्के व पंचायत समित्यांना १० टक्के निधी वितरीत करण्याबाबत शासनाच्या सुचना आहेत. नाशिक जिल्ह्यासाठी पंधराव्या वित्त आयोगातून पहिल्या हप्त्यापोटी रुपये ८२ कोटी ४ लाख ३७ हजार रुपये प्राप्त झालेले आहेत. नाशिक जिल्हयातील १३८५ ग्रामपंचायतींना शासन निर्देशानुसार रुपये ६५ कोटी ६३ लाख ४९ हजार रुपये पहिला हप्ता वितरीत करण्यात आलेला आहे. ग्रामपंचायत स्तरावरील निधीच्या वितरणाचे नियोजन, संनियंत्रण व समन्वयाची जबाबदारी ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची असणार आहे. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे कृती आराखड्यातील मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास विलंब होत होता. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात …\nतब्बल १२० अनुकंपा धारकांना समक्ष बोलावून समुपदेननाने नियुक्ती कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम कौतुकास्पद- कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी जिप अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी केलेले प्रयत्न व प्रशासनाने घेतलेले परिश्रम सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २७, २०२०\nनाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने अनुकंपा अंतर्गत १२० अनुकंपाधारकांना समक्ष बोलावून समुपदेशन पद्धतीने नियुक्ती आदेश देण्यात आले. जिल्हा परिषदेच्या परिचर, आरोग्य सहाय्यक, स्थापत्य अभियंता, शिक्षण सेवक, मुख्य सेविका, पशुधन पर्यवेक्षक या रिक्त पदांवर सर्व उमेदवारांना नियुक्ती देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या तीन महिन्यात पारदर्शक पध्दतीने मोठया प्रमाणात कर्मचा-यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आल्याने कर्मचा-यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.\nअनुकंपा अंतर्गत १२० उमेदवारांना समुपदेशनाने नियुक्ती देण्यात आली आहे. यामध्ये परिचर पदावर ४६, ग्रामसेवक पदावर १९, शिक्षण सेवक पदावर १२, पर्यवेक्षिका पदावर १, आरोग्य सेवक पदावर २८, आरोग्य सेविका १, प्रयोग शाळा तंत्रज्ञ १, पशुधन पर्यवेक्षक २, स्थापत्य अभियंता सहाय्यक ५, कनिष्ठ अभियंता २ व विस्तार अधिकारी कृषी १ अशा ११८ जणांना नियुक्ती आदेश देण्यात आले असून २ पदांवर नियुक्ती आदेश देणे बाकी असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी द…\n\"लोकराजा\" संपादक नरेंद्र पाटील यांचा सत्कार संपन्न दिवाणखान्यात स्थान मिळविलेला दिवाळी विशेषांक - ना. बाळासाहेब क्षीरसागर. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २७, २०२०\nनामदारांनी केला न्यूज मसाला संपादकाचा सत्कार न्यूज मसाला चा प्रसिद्ध दिवाळी विशेषांक \"लोकराजा\" यांस आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना २०१९ चा उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार जाहीर झाला यानिमित्ताने नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ना. बाळासाहेब क्षीरसागर यांनी संपादक नरेंद्र पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अशोक मस्के व इतर मान्यवर उपस्थित होते.\nसत्कारप्रसंगी नाशिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले की \"लोकराजा\" दिवाळी विशेषांक हा सामाजिक भान ठेवत आपली वाटचाल करीत आहे. आजपर्यंतच्या प्रकाशित झालेल्या \"लोकराजा\" दिवाळी अंकातील साहित्य खऱ्���ा अर्थाने आबालवृद्धांना सामावून घेणारे व भारत सरकारच्या लोकसभा तथा राज्यसभा सदनात नेतृत्व करणाऱ्या लोकप्रतिनिधींना \"लोकराजा\" दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर स्थान देण्याची परंपरा कायम राखत असल्याने प्रत्येक वाचकाच्या घरातील दिवाणखान्यात स्थान मिळवणारा विशेषांक ठरला आहे. भविष्यात \"लोकराजा\" दिवाळी अंकाची ही परंपरा कायम राखावी व समाजाला भ…\nआंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) स्पर्धा २०१९ चा, न्यूज मसालाच्या \"लोकराजा\" दिवाळी विशेषांकास पुरस्कार न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा न्यूज मसालाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा अंक दि. २७ आॅगस्ट २०२० न्यूज मसाला सर्विसेस 7387333801 सविस्तर बातम्यांसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २७, २०२०\n\"लोकराजा\" दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटना (IDAA) २०१९ चा पुरस्कार नासिक:- न्यूज मसालाच्या लोकराजा दिवाळी विशेषांकास आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेच्या (IDAA) चा सन २०१९ स्पर्धेत चौथ्या क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला असून कोव्हिड-१९ मुळे पुरस्कार वितरण लांबणीवर पडले आहे, न्यूज मसाला परीवाराचे वाॾमयीन क्षेत्रातून तसेच हितचिंतक, जाहीरातदार यांचेकडून अभिनंदन करण्यात येत आहे.\nलोकराजा दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसंद सदस्यांचे छायाचित्र प्रकाशित करण्याचा उपक्रम राबविणारा एकमेव विशेषांक आहे. अंकाच्या सुरूवातीला संसद सदस्यांची थोडक्यात त्यांनी केलेल्या कार्याची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जातो, इतर मजकूर हा निखळ आनंद देणारा, आबालवृद्धांना सामावून घेत समाविष्ट केला जातो त्यामुळे घराघरात \"सेंट्रल टेबलावर\" स्थान प्राप्त करतो, मराठी भाषेतील नामवंत लेखक कवी यांच्या निवडक उत्तम लिखाणाला व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येते.\nसन २०१२ मा. खा. डॉ. दौलतराव आहेर यांचे मुखपृष्ठ छायाचित्र प्रकाशित करून सुरूवात …\nगणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा वारली चित्रशैलीचे विद्रुपीकरण नको-प्रसिद्ध वारली चित्रकार संजय देवधर. न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. वारली चित्रकलेचा लेख सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २३, २०२०\nगणेशाची विविध रुपे आणि प्रतिमा गणपती म्हणजे बुद्धीची देवता. गणेशाचे रूप अत्यंत सृजनात्मक आहे. कलाक���रांना अनेक रुपात गणराया दिसतो. साध्यासोप्या आकारातून गणेशप्रतिमा आकाराला येते. गजवदन, लंबोदर, एकदंत, शूर्पकर्ण अशा त्याच्या विविध नावातूनच त्याच्या रूपाचे वर्णन दिसते. मूर्तिकार व चित्रकारांनी वेगवेगळ्या आकारात गणेशप्रतिमा साकारल्याचे आढळते.आदिवासी वारली कलाकार भौमितिक मुलाकार वापरुन त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रशैलीत गणेशाची प्रतिमा साकारतात. आदिवासी वारली जमातीत मूळातच मूर्तिपूजा नव्हती. नंतरच्या काळात आदिशक्तीची, पंचतत्वांंची प्रतिकात्मक पूजा केली जाऊ लागली. वारली जमात कलेतच देवत्व शोधते आणि निसर्गालाच परमेश्वर मानते. त्यांचे देवदेवता दगडावर किंवा मोठ्या लाकडी फळीवर कोरलेले असतात. बऱ्याच ठिकाणी घरातील देव तांदळाच्या टोपलीतही ठेवले जातात. अलीकडे शहरी संस्कृतीशी येणाऱ्या संपर्कातून काही वारली पाड्यांवर गणेशोत्सव साजरा केला जातो. त्रिकोण,चौकोन, वर्तुळ या भौमितिक मुलाकारांचा वापर करुन गणपतीची प्रतिमा साकारण्यात येते. मूळात वारली चित्रकलेचा जन्मच परमेश्वराच्या उपासने…\nदोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निवेदन न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २३, २०२०\nपावसाने नाशिक महानगरातील रस्त्यांच्या झालेल्या दुरावस्थे बाबत दोषी अधिकारी व संबंधीत कंत्राटदारांवर कारवाई व्हावी - मनसेचा आयुक्तांना इशारा.\nनाशिक : महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांच्या पावसाने झालेल्या दुरावस्थेस दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कारवाई होणे बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मनपा आयुक्तांना निवेदन दिले आहे.\nगत तीन-चार दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाच्या संततधारेने नाशिक महानगरपालिका हद्दीतील रस्त्यांची मोठ्या प्रमाणावर दुरावस्था झाली असून रस्त्यांच्या कामाच्या दर्ज्याबाबत समाजातील विविध स्तरांवरून अनेक तक्रारी येत आहेत. राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्ते व तत्सम कामांसाठी असलेल्या व महानगरपालिकांसाठी बंधनकारक असलेल्या नियमावली प्रमाणे रस्ते बनविणाऱ्या कंत्राटदारांनी ठराविक मुदती करीता (DLP) संबंधीत रस्त्यांची देखरेख ठेवणे बंधनकारक आहे. मात्र अधिकाऱ्यांच्या व ठेकेदारांच्या संगनमतामुळे दरवर्षी पावसा���ा संपल्यावर रस्ते दुरुस्तीच्या कामांची नव्याने निविदा काढून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत असल्याच्या तक्रारी आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकाळा …\nजनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २३, २०२०\nजनसुविधा योजने अंतर्गत निधी वेळेत खर्च करा - बाळासाहेब क्षिरसागर,\nअध्यक्ष, जिल्हा परिषद, नाशिक नाशिक - नाशिक जिल्हा परिषदेने सन २०१९-२० या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात जनसुविधा योजने अंतर्गत कामे प्रस्तावित करुन जिल्हा नियोजन मंडळास सादर केलेली होती. ग्रामीण भागातील ग्रामपंचायत स्तरावरील कामांची निकड, लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेऊन नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या प्रमाणात जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. सदर योजनेत मंजूर कामांमध्ये ग्रामपंचायत कार्यालय बांधकाम करणे, स्मशानभूमी बांधकाम करणे, दफनभूमी बांधकाम करणे, दशक्रिया विधी शेड बांधकाम करणे व तत्सम अनुषंगिक कामे आदी कामांचा समावेश असून यासाठी रुपये (२६,५७,७६,०००/-) सव्वीस कोटी सत्तावन्न लक्ष शहात्तर हजार रकमेची २५७ जनसुविधेची कामे मंजुर करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यात माहे मार्च २०२० पासुन आजतागायत कोविड - १९ च्या प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामीण भागात विकास कामांवर मोठा परिणाम झालेला होता. ग्रामपंचायत स्तरावर विकास कामांचा निधी उपलब्ध नसल्यामुळे मंजुर असलेली विकास कामे सुरु करण्यास वि…\nमाजी आमदार रामनाथ दादा मोते काळाच्या पडद्याआड न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801. न्यूज मसाला परीवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली \n- ऑगस्ट २३, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस कुंभारी चे भूमिपुत्र माजी आमदार रामनाथ मोते काळाच्या पडद्याआड निफाड तालुक्यातील कुंभारी सारक्या छोठ्या गावाला आमदारकी ती पण कोकण पट्यात मिळवून देणारा आज काळाच्या पडद्याआड नाशिक::- जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कुंभारी गावचे भुमीपुत्र माजी शिक्षक आमदार रामनाथ मोते वय ६८ यांचे दु: खद निधन झाले. महाराष्ट्रातील शिक्षकांचे प्रश्न अत्यंत तळमळीने मांडणारे व सोडविणारे शिक्षक नेते म्हणून कोकणासह संपूर्ण महाराष्ट्रात त्यांनी आपली ओळख निर्माण केल��� होती. त्यांचे निधन झाल्याने मोते परिवारासह राज्यातील शिक्षकांवर गणरायाच्या आगमनाच्या दुसऱ्या दिवशी अशी दुर्दैवी घटना घडल्याने त्यांच्या जन्मगावी कुंभारीत स्वयंस्फुर्तीने गाव बंद करत त्यांना श्रद्धांजली वाहून व्यवहार बंद ठेवले याबाबत अधिक माहिती अशी की,\nआज सकाळी ७ वा. कोकण विभागाचे माजी शिक्षक आमदार रामनाथ दादा मोते यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी दु:खद निधन झाले. त्यांच्यावर जवाहर बाग स्मशानभुमी, दादोजी कोंडदेव स्टेडीयम समोर , ठाणे ( प. ) येथे दुपारी 12 वा. शासकीय नियमांचे पालन करून अंत्…\nउमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजार-स्तुत्य उपक्रम न्यूज मसाला सर्विसेस 7387 333 801,. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २३, २०२०\nनाशिक- ग्रामीण भागातील रानभाजी व सेंद्रिय शेतीमाल नियमित आठवडी बाजारच्या माध्यमातून शहरात उपलब्ध व्हावा या उद्देशाने उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांच्या सहकार्याने आज नाशिक पंचायत समिती आवारात आयोजित रानभाज्या महोत्सवास उत्तम प्रतिसाद मिळाला. अवघ्या तीनच तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड आणि जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आज या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. उमेद – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि कृषी विभाग,जिल्हा परिषद नाशिक यांनी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते.\nरानभाज्या महोत्सवास १३ महिला स्वयंसहायता समूहांनी आणि ३ शेतकरी उत्पादक गटानी सहभाग नोंदविला .पहिल्याच प्रयत्नात ग्राहकाकडून उत्तम प्रतिसाद मिळाला असून तीन तासात २८००० रुपयांच्या शेतमालाची विक्री झाली.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात येत असून रानभाज्या आणि इतर सेंद्रिय भाज्यांचा हा महोत्सव प्रत्येक रविवा…\nयंदा तरी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटणार का सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस यंदा तरी रासाकाचे बाॅयलर प���टणार का नासिक::-निफाड तालुक्यातील साखर कारखान्यांचा अवघ्या दोन महिन्यावर उसाचा गळीत हंगाम येऊन ठेपला आहे. गेल्या हंगामातील शिल्लक ऊस आणि यंदाच्या हंगामातील ऊस तसेच जिल्हाभरातील कादवा आणि द्वारकाधीश हे दोन साखर कारखाने सोडले तर निसाका, रासाका, गिसाका, वसाका, रावळगाव, के.जी.एस. सर्व कारखाने बंद असल्याने मोठ्या प्रमाणात अतिरिक्त असलेल्या उसासाठी दुसऱ्या जिल्ह्यातील कारखान्यांचे उंबरे झिजवावे लागणार आहेत, त्यासाठी यंदा तरी रासाका अर्थात कर्मवीर काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे बाॅयलर पेटलेच पाहिजेत या मागणीवरून आक्रमक होत रासाका कृती समितीचे अध्यक्ष नामदेव शिंदे यांनी आंदोलनात्मक पवित्रा घेतला आहे, वर्षाच्या सुरवातीला निसाका रासाका सुरु होण्याच्या अपेक्षांचे धुमारे फुटण्यास विधानसभा निवडणुकीत झालेला सत्तापालट अन निवडणुकीपुर्वी दिलेले निसाका, रासाका सुरु करण्याचे आश्वासन कारणीभुत आहे, तसेच कोरोना महामारीमुळे कादवा गोदा खोऱ्यातील उत्पादीत ऊसाला असलेल्या रसवंती, चाऱ्याच्या बाजारपेठा बंद, ऊसतोड करण्यासाठी …\nरिस्क\" घ्यायला जे लोकप्रतिनिधी पुढे आले आहेत ते जनतेच्या कौतुकास पात्र ठरत आहेत, हे ही नसे थोडके,,,,,,,,,,,,,. प्रशासनाकडून आॅफलाईन सभा अटी-शर्तीनुसार घेतल्या जाणार न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801. सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट २१, २०२०\nकोव्हिड-१९ च्या पार्श्र्वभूमीवर संपूर्ण भारतात अनलाॅक प्रक्रीया सुरू झाली आहे. या धर्तीवर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आॅफलाईन सभा घेण्याचा मार्ग अटी-शर्तीनुसार मोकळा झाला आहे. अनेक ठिकाणी आॅनलाईन सभा घेण्यावरून मतभेद निर्माण झाले होते. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात गेल्या तीन महिन्यांपासून कलगीतुरा रंगला असल्याचे आपण सारेच बघत आलो होतो. मात्र आता कोव्हिड-१९ चां प्रादुर्भाव व त्याच्या अनुषंगाने होणाऱ्या मृत्युंच्या संख्येवर नियंत्रण तसेच संसर्ग झालेल्यांना आजारातून बरे करण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे संपूर्ण देशात अनलाॅक प्रक्रीयेने सुरूवात केली आहे.\nलोकप्रतीनिधींकडून आॅफलाईन सभांसाठी प्रशासनावर दबाव आणण्यासाठी प्रयत्न केले जात होते परंतु जनहितासाठी अशा दबावाला प्रशासन बळी पडले नाही. अनेकांकडून खडेबोल सुनावण्याचे \"रा��कारण\" करण्यात आले. यांत प्रामुख्याने सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले होते. प्रशासनाला आजारावर नियंत्रण मिळविण्यात यश मिळू लागले तेव्हाच प्रशासनाकडून अटी-शर्ती नुसार मेट्रो सुरू करणे, रेल्वेच्या काही मार्गिकांवरील वाहतूक, आंतरराष्ट्रीय विम…\nपोलिस उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांना मातृशोक न्यूज मसाला सर्विसेस संपर्क 7387333801.\n- ऑगस्ट २०, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निफाड तालुक्यातील गोदाकाठावर असलेल्या\nमांजरगाव येथील माजी सरपंच सखूबाई रामनाम सोनवणे यांच्या सासूबाई व प्रगतशील शेतकरी रामनाम नथु सोनवणे यांच्या मातोश्री भागीरतीबाई नथु सोनवणे यांचे( वय ९५ ) दुःखद निधन झाले ,त्यांचे पश्चात चार मुले ,दोन मुली,सूना नातवंडे असा परिवार आहे,\nमुंबई पोलीस दलात सेवा बजावणारे उपनिरीक्षक नवनाथ सोनवणे यांच्या त्या मातोश्री होत.\nकर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा न्यूज मसाला सर्विसेस संपर्क: 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट १९, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस कर्मवीरांच्या त्यागामुळेच मविप्रचा वटवृक्ष बहरला : बाळासाहेब क्षिरसागर करंजगाव जनता विद्यालयात समाजदिन साजरा नासिक::-कर्मवीर रावसाहेब थोरात यांच्यापासून ते स्वर्गीय डॉ.वसंतराव पवार यांच्यापर्यंत सर्वच कर्मवीरांनी मराठा विद्या प्रसारक समाजाच्या उत्कर्षासाठी योगदान दिले. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील लाखो विद्यार्थी मविप्रच्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहे. शंभर वर्षांपूर्वी रोपटे लावलेल्या मविप्रचा वटवृक्ष कर्मवीरांच्या त्यागातुनच बहरला आहे, असे प्रतिपादन जि.प अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी केले. गोदाकाठच्या करंजगाव मविप्र जनता विद्यालयात त्यांच्या अध्यक्षतेखाली समाजदिन उत्साहात साजरा करून कर्मवीरांना अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून व्यासपीठावर मविप्र तालुका संचालक प्रल्हाददादा गडाख, शालेय समिती अध्यक्ष भास्करदादा राजोळे, पंचायत समिती सदस्य शहाजी राजोळे, सरपंच अनिता भगूरे, मा.सरपंच खंडू बोडके-पाटील, धोंडूमामा भगूरे, सुरेशबापू राजोळे, राजेंद्र राजोळे, नंदू राजोळे, सोमनाथ राजोळे, देवकर भाऊस��हेब, सोमनाथ भ…\nन्यूज मसाला अंक दि. १३ आॅगस्ट २०२०,. संपादकीय- पत्रकार महापूरावर लिहीता लिहीता वाहून गेला इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा इतर बातम्यांसह सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा 7387333801, न्यूज मसाला संपर्क भ्रमणध्वनी \n- ऑगस्ट १२, २०२०\nसंपादकीय पत्रकार महापुरावर लिहीता लिहीता वाहून गेला समृद्ध मराठी भाषेतील म्हणी,\n\"आई जेवू घालेना, बाप भिक मागू देईना\"\nअर्थ सर्वसामान्यांसाठी खूप काही सांगून जातो मात्र पत्रकारिता क्षेत्रात या म्हणी फक्त वापर म्हणून वापरायच्या असतात काय \nजगाला प्रकाशाकडे नेणारा पत्रकार इतका उपेक्षित असू शकतो हे आजच्या परिस्थितीने त्याला त्याचे अस्तित्व दाखवून दिले, अरे बाबा आधी तुझ्या बुडाखाली अंधार असताना तू जो प्रकाश दाखवतो त्यावर किती विश्र्वास ठेवावा \nमाध्यमांचे मालक यांनाच प्रती आईबाप मानणारी पत्रकार जमात इतकी \"निर्बुद्ध\" असू शकते की मालक आई जेवू घालेना आणि मालक बाप भिक मागू देईना तरीही शांत बसू शकतो यापलीकडे त्याच्या हाती कोणताही निर्णय घेऊ शकण्याची शक्ती नसणे ही शोकांतिकाच आहे.\nसामाजिक आरोग्य सुदृढ राहण्यासाठी अहोरात्र मेहनत घेणारा वैद्य-पत्रकार आपल्या स्वत:च्या कुटुंबासाठी एका पांगळ्या जबाबदारीचा बाप गणला जावा यांसारखे दुर्देव काय \nमाध्यमांनी जाहीराती मिळविण्याचा जो बाजार मांडला होता …\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण - डॉ मुरहरी सोपानराव केळे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा - डॉ मुरहरी सोपानराव केळे सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा न्यूज मसाला सर्विसेस संपर्क- 7387333801.\n- ऑगस्ट १२, २०२०\nपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चित्रपटाचे कथानक पूर्ण - डॉ मुरहरी सोपानराव केळे निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि सूर्यकांत कडाकने यांच्या \"पुण्यश्लोक प्रॉडक्शन्स\"द्वारे दिग्दर्शक दिलीप भोसले दिग्दर्शित \"पुण्यश्लोक अहिल्यादेवी\" या हिंदी आणि मराठी चित्रपटाची विशेष चर्चा निर्माण झाली होती. महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या चित्रपटाच्या मुखचित्राचे प्रकाशन झाल्याने राजकीय वर्तुळातही चित्रपटाविषयी विविध चर्चा रंगू लागल्या होत्या. २० मान्यवर तज्ज्ञ, लेखक-साहित��यिकांच्या सहकार्याने डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांनी अल्पावधीत कथानक पूर्ण करून पुढील कार्याला गती दिली आहे. \"पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा\" दुर्लक्षित इतिहास जगभरातील प्रेक्षकांना परिचित व्हावा यासाठी निर्माते बाळासाहेब कर्णवर - पाटील आणि दिग्दर्शक दिलीप भोसले यांनी डॉ. मुरहरी सोपानराव केळे यांच्या मार्गदर्शनाखाली खास, (महाराष्ट्र,गुजरात , राज्यस्थान,कर्नाटक,गुजरात, ) संशोधनासाठी २० मान्यवर तज्ज्ञ लेखक - साहित्यिकांना आमंत्रित करून लेखन कार्याची सुरुवात केली. …\nकरंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत आमदार अनिल कदम यांच्या हस्ते, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या उपस्थितीत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा न्यूज मसाला सर्विसेस संपर्क भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801.\n- ऑगस्ट ०९, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस करंजगाव येथे आज दि.१० विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण नासिक::-निफाड तालुक्यातील गोदाघाट परिसरात निफाडचे माजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगाव येथे साकारलेल्या विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन आज सोमवार दि १० ऑगस्टला करंजगाव ग्रामपालिका पटांगणात सकाळी १० वाजता होणार आहे. माजी आमदार अनिल कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमास जिल्हा परिषद अध्यक्ष नामदार बाळासाहेब क्षीरसागर विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून पंचायत समिती सभापती अनुसया जगताप, उपसभापती शिवा पाटील सुरासे, गट विकास अधिकारी संदीप कराड, शिवसेना तालुकाप्रमुख सुधीर कराड, पंचायत समिती सदस्या कमलताई शहाजी राजोळे, भास्करदादा राजोळे, कचरू राजोळे, सागर जाधव, रमेश राजोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.\nमाजी आमदार अनिल कदम यांच्या विशेष प्रयत्नाने करंजगावी प्रगतीपथावर काम सुरू असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत एक कोटी ६८ लक्ष रुपयांच्या नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन यावेळी करण्यात येणार आहे. तसेच …\nरोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम ��िट्सचे वितरण प्रभावी व सुरक्षित व्हिएलटीएम किट्सचे वितरण सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा न्यूज मसाला भ्रमणध्वनी क्रमांक 7387333801,.\n- ऑगस्ट ०७, २०२०\nरोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्टतर्फे कोरोना योध्याना संजीवनी नाशिक - कोरोना योद्ध्यांनी केलेल्या बहुमूल्य अनमोल कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे. हा त्यांचा स्तुत्य उपक्रमच आहे. परंतु त्या बरोबरच या योध्यांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या व्हीएलटीएमच्या किटचे वितरण रोटरी क्लब ऑफ नाशिक व्हिजन नेक्स्ट तर्फे होत आहे.\nनाशिक व नागपूरमधील वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा परिषद व महानगरपालिकांना परिषदा व महानगरपालिकांना व्हीएलटीएम या किट्सचे वितरण करून एका भव्य व उदात्त हेतूसाठी रोटरी क्लब कार्यरत आहे.\nसामान्यत: नाकातील आणि घशातील नमुने साठविण्यासाठी (व्हीएलटीएमच्या) व्हायरल ट्रान्सपोर्ट मिडीयम किटस काचेच्या सिलेंडरचा वापर होतो. तदनंतर हे कोविडचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. परंतु हे करत असतांना असे निदर्शनास आले कि, या कोरोना पद्धतीने काम करत असतांना कोरोना योध्यांना संसर्ग होण्याची दाट शक्यता आहे. कोरोना योध्यांची जोखीम कमी करण्याचा भाग म्हणुन ही महत्वपूर्ण व आवश्यक बाब लक्षात घेऊन व्हीएलटीएमच्या किट्स हे अत्यंत प्रभावी व सुरक्षित आहे. कारण या किटस वापरले गेलेल्या घटकांमुळे …\nआदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली न्यूज मसाला संपर्क क्रमांक 7387333801. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०६, २०२०\nनाशिक- जिल्हा परिषदेच्या विविध विभागांतर्गत असलेल्या रिक्त पदांमुळे बदली प्रक्रिया केल्यास आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रात समतोल बिघडणार असल्याने जिल्हा परिषदेने सार्वत्रिक बदली प्रक्रिया रदद केली आहे. नियमानुसार आपसी बदल्या १० ऑगस्टपर्यत करण्यात येणार आहे. शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या निर्देशानुसार वर्ग ३ संर्वगातील सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविण्यासाठी १० ऑगस्टपर्यत मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या विविध विभाग निहाय बदली प्रक्रियेचा आढावा घेतल्यावर गेल्या चार वर्षापासून पद��रती न झाल्यामुळे तसेच आरक्षण पदावरची पदोन्नतीबाबत शासनाने दिलेल्या स्थगितीमुळे मोठया प्रमाणात पद रिक्त असल्याचे निर्दशनास आले आहे. आदिवासी क्षेत्रामध्ये सध्या पदे रिक्त असून विनंती बदलीने पुन्हा आदिवासी क्षेत्रातीलच पदे रिक्त होण्याची शक्यता आहे. आदिवासी क्षेत्रातील रिक्त पदे भरण्यासाठी प्रशासकीय बदलीने बिगर आदिवासी क्षेत्रातून मोठया प्रमाणात बदल्या कराव्या लागतील. त्यामुळे बिगर आदिवासी क्षेत्रातील पदे मोठया प्रमाणात रिक्त होऊन त्या भागातील समतोल बिघडेल असे संव…\nधनगर ऐक्य अभियान -- धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन १३ आॅगस्ट राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुण्यतिथी दिनी देणार निवेदन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०६, २०२०\nधनगर ऐक्य अभियान महाराष्ट्र राज्य.. धनगर समाज सरकारला देणार स्वतःच्या रक्ताने लिहून निवेदन - डॉ शशिकांत तरंगे १३ ऑगस्ट रोजी पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने त्यांना अभिवादन करून संपूर्ण महाराष्ट्रातून प्रत्येक तहसील कार्यालय वरती धनगर समाज बांधव धनगर ऐक्य अभियान मार्फत राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयामध्ये स्व:ताच्या रक्ताने लिहून निवेदन देणार आहे .....निवेदन मधील विषय.... धनगर समाज STआरक्षणाची अंमलबजावणी त्वरित करा धनगर समाजाच्या विकासासाठी घोषित केलेल्या 22 योजनांची अंमलबजावणी करा व 1000 कोटीची तरतूद ताबडतोब करा. मेंढपाळांना संरक्षण द्या त्याच्यावर होणारे हाल्ले थांबवा. यासाठी राज्यभरातून आपल्या मागण्यांसाठी धनगर बांधव स्वतःच्या रक्ताने निवेदन लिहून मे. तहसीलदार मार्फत राज्य सरकारला निवेदन देणार आहे, यामध्ये सरकारला पंधरा दिवसाचा वेळही ही दिला जाणार आहे.\nअन्यथा पंधरा दिवसानंतर राज्यभर महा विकास आघाडी सरकार विरोधात धनगर समाज अतिशय उग्र आंदोलन घोषित करणार असल्याचे डॉ शशिकांत तरंगे यांनी जाहीर केले...\nन्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक\n- ऑगस्ट ०६, २०२०\nन्यूज मसाला दि. ६ आॅगस्ट २०२० चा प्रकाशित अंक\nशेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक सविस्तर बातमीसाठी खालील लिंकव�� क्लिक करा \n- ऑगस्ट ०५, २०२०\nशेतकरी कुटुंबातील कांचन बनली सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक नुकताच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (तांत्रिक) परीक्षा चा निकाल जाहीर झाला असून निफाड तालुक्यातील खेरवाडी येथील शेतकरी कुटुंबातील कांचन शंकर आवारे हिने सहायक मोटार वाहन निरीक्षक पदाला गवसणी घातली आहे. या बद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.\nकांचन ही शेतकरी व सर्वसामान्य घरातील मुलगी असून तिचे शालेय शिक्षण चांदोरी येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये व त्यांनतर मेकॅनिकल डिप्लोमा हा चांदोरी येथील कर्मवीर काकासाहेब वाघ आभियांत्रिकी महाविद्यालयात पूर्ण केला, पदवी शिक्षण नाशिक येथील गोखले महाविद्यालयात पूर्ण केले, कांचन ने पदवी महाविद्यालयात प्रवेश घेतल्या बरोबरच स्पर्धा परीक्षा चा अभ्यास सुरू केला. महाविद्यालयातील अभ्यासिका व घरी अभ्यास करीत २०१७ च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादन केले. काही कारणास्तव त्याचा निकाल जाहीर होण्यास विलंब झाला होता. मोठ्या प्रतिक्षेनंतर निकाल जाहीर झाला व त्यात कांचनने यशाला गवसणी घातल्याचे घोषित झाले, यांत अरुण नागरे ,महेंद्र धनाईत ,अमोल टाके यांचे मार्गदर्शन लाभले, वडील शंकर…\nसुमित जगताप वयाच्या २४ व्या वर्षी आयपीएस तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी तालुक्यातील पहीला आयपीएस अधिकारी होण्याचा मान अन् गांवात दिवाळी साजरी सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०५, २०२०\nनासिक::- निफाड तालुक्यातील उत्तर-पूर्व पट्ट्यातील सरहद्दीवर असणाऱ्या वावी ठुशी गावचे भूमिपुत्र सुमित कैलास जगताप वय (२४) यांनी पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी परीक्षेत निफाड तालुक्यातील पहिला आयपीएस होण्याचा मान मिळवत देशात ५०७ वे मानांकन मिळविले. तालुक्याबरोबर वावी ठुशी चे नाव कानाकोपऱ्यात पोहोचवल्याने तालुक्यात तसेच गावात दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरी होत असून फटाक्यांची आतषबाजी व गुलालाची उधळण करत वावी ठुशीकरांनी आनंदोत्सव साजरा केला,\nसुमीत जगताप यांचे प्राथमिक शिक्षण वावी ठुशी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत , काकासाहेब नगर येथील छत्रपती शिवाजी विद्यालयात इयत्ता पाचवीचे तर इयत्ता सहावी ते दहावी पर्यंतचे शिक्षण कळवण-मान���र येथील शरद पवार पब्लिक स्कूल येथे होऊन इयत्ता अकरावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण नाशिक येथील अशोका कॉलेज येथे घेतले, के के वाघ शिक्षण संस्थेत केमिकल इंजीनियरिंग ची पदवी २०१७ मध्ये घेत यूपीएससीचा अभ्यास पुणे, नाशिक, दिल्ली येथे सुरू करून पहिल्याच प्रयत्नात यशाचा झेंडा रोवला. यूपीएससी परीक्षेत पूर्व मुख्य परी…\nकष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे मान्यवरांकडून कौतुक व सत्कार सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०२०\nनाशिक – जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेतील कष्टकरी कुटुंबातील मुलींनी दहावीत मिळवलेल्या यशाचे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी कौतूक केले. गुणवंत विद्यार्थीनींचा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ. सयाजीराव गायकवाड, कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय बनकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या शासकिय कन्या शाळेत कष्टकरी तसेच शेतकरी कुटुंबांतील विद्यार्थीनी शिक्षण घेतात. सन २०१९-२० मध्ये दहावी परिक्षेत बसलेल्या ६९ पैकी ५९ विद्यार्थी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ८५.५० टक्के लागला आहे. प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेत असलेल्या या विद्यार्थीचे कौतुक करण्यासाठी जिल्हा परिषदेचया मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आज जिल्हा परिषदेत या विद्यार्थींचा सत्कार करण्यात आला. अश्विनी गांगुर्डे ही विद्यार्थीनी ८८.५० टक्के गुण मिळवून प्रथम आली आहे. ही विद्यार्थीनी सर्वसाधारण कुटुंबांतील असून जातेगाव येथे आत्याच्या घरी राहुन शिक्षण घेत आहे. ८७.०० गुणांसह व्दितीय क्रमांकाने उत्तीण झालेली अनुजा मेढे ही वासाळी गावातील आहे.…\nकांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस कांदा प्रश्न मार्गी न लावल्यास आंदोलनाचा उद्रेक होईल. शेतकरी संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हंसराज वडघुले पाटील यांचा इशारा. \nनासिक::-कोरोना संकटामुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष, भाजीपाला, मका, सोयाबीन इत्यादी पिकांना प्रसंगी मातीमोल भावात विक्री करावी लागल्याने आधीच कोलमडलेल्या शेतकऱ्यांना आता कांदा दराच्या घसरणीला तोंड द्यावे लागत आहे. कांद्याची अर्धेअर्धास उत्पादन शिल्लक असून ऑक्टोबर महिन्या पर्यंत नवीन कांदा बाजारात येईल परंतु आज रोजी कांदा दरात प्रचंड घसरण झाली असून यातून मार्ग निघाला नाही तर शेतकरी मोठ्या संकटात सापडेल. केंद्र सरकारने तातडीने निर्यात प्रोत्साहन योजना लागू करून निर्यातीला चालना देण्याची आवश्यकता आहे. १५ ऑगस्ट स्वातंत्रदिनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीमा बंदी करण्याचा निर्णय घेतला जातो तेव्हा आज होणारी निर्यात सुद्धा थांबेल. पर्यायांने पुन्हा दरात घसरण होईल यासाठी आताच नियोजन होण्याची आवशकता आहे. मागच्या काळात रेल्वे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या होत्या त्याच प्रकारे वॅगन्स उपलब्ध करून दिल्या तर निर्यात…\nआमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०४, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस आमदार दिलीपराव बनकरांच्या प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी २ कोटी मंजूर... नासिक::-निफाड तालुक्यातील विकास कामांचा झंझावात आमदार दिलीपराव बनकर यांनी कोरोनाच्या या वैश्चिक संकटातही सुरूच ठेवल्याने निफाड शहराच्या पाच कोटी निधी नंतर तालुक्यातील रस्ते व सभामंडप यासाठी सन २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा (२५१५) पुरविणे अंतर्गत निफाड विधानसभा मतदार संघातील रु.२ कोटीची खालील विकास कामांना मंजुरी मिळाली असल्याचे आमदार दिलीपराव बनकर यांनी माहिती दिली. यामध्ये १) पिंपळगांव बसवंत येथे पाचोरे वणी हायवेलगत शिवरस्त्याची सुधारणा करणे. (रु.३ लक्ष) २) रामा ते पिंपळगांव जॅकवेल रस्त्याची सुधारणा करणे. (रु.१५ लक्ष) ३) पिंपळगांव बसवंत येथील शिवाजीनगर अंतर्गत रस्त्याची सुधारणा करणे. (रु.२५ लक्ष) ४) पिंपळगांव बसवंत ते जुना शिरसगांव रस्त्याची सुधारणा करणे. (रु.५ लक्ष) ५) पाचोरे वणी येथील प्रताप नागरे ते प्रकाश नागरे व दिलीप वाळुंज रस्ता करणे. (रु.१० लक्ष) ६) सावरगांव येथील बेघर वस्तीमध्ये सभामंडपाचे बां…\nमहाराष्ट्र राज्य कंत्राटदार महासंघ व राज्य अभियंता संघटना यांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री, सार्वजनिक बांधकाम राज्��मंत्री यांना देण्यात आलेले निवेदन (जसे आहे तसे). विषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावा सविस्तर निवेदन वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- ऑगस्ट ०२, २०२०\nसार्वजनिक बांधकाम मंत्री, महाराष्ट्र राज्यमा.ना.दत्तात्रयजी भरणे\nराज्य मंत्री सार्वजनिक बांधकाम विभागविषय: राज्याचे कालच निवृत्त झालेले माजी सचिव यांनी राज्यातील कंत्राटदार बाबतीत काढलेला अन्यायकारक शासन निर्णय तातडीने रद्दच करण्यात यावासंदर्भ : कंत्राटदार नामनोदंणी ( Enlistment of pwd contrctors)\nशासन निर्णय क्रमांक/ संकीर्ण- २०२० / प्र.क्र१४७/ इमारत -२\nदिनांक ३० जुलै २०२०महोदय साहेब\nआज या आमच्या राज्य संघटनेच्या जवळपास तीन लाख कंत्राटदाराच्या व त्यावर अवलंबून असणाऱ्या लाखो घटकांच्या वतीने सार्वजनिक बांधकाम खात्यातील कालच निवृत्त झालेले सचिव आता ते माजी सचिव झालेले आहेत यांनी केलेल्या मागील चार वर्षातील अनागोंदी कारभाराबाबत व चुकीचे स्वतास जसे पाहिजे तसे व एखादे मोठ्या आर्थिक गोष्टी,घबाड प्राप्त करण्यासाठी व स्वताचे हितचिंतकाचे Consultancy company ,व प्रति स्वताचे खासगी सार्वजनिक बांधकाम खाते निर्माण करण्यासाठी घेतलेल्या शासन निर्णय चा दुष्टहेतु व कारनामे आपणासमोर मांडीत आहोत यावरून कंत्राटदार, सुशिक्षित बेरोजगार स्थापत्य अभियंता,मजुर सहकारी संस्था व राजकीय मं…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00401.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://avatibhavti.com/page/2/", "date_download": "2020-10-31T16:31:47Z", "digest": "sha1:2WVWT2AJLE6BLNRUXUAT7NDA2ZTPMVZI", "length": 208254, "nlines": 407, "source_domain": "avatibhavti.com", "title": "अवती भवती – Page 2 – आपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचे खणखणीत विश्लेषण", "raw_content": "\nआपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचे खणखणीत विश्लेषण\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\nगेल्या पंचवीस प्रकरणांपासून ज्या प्राचीन भारताच्या लखलखत्या, वैभवशाली खजिन्या विषयी आपण बोलतोय, तो ज्ञानाचा खजिना नेमका गेला कुठे.. हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठ��� हरवले.. हे अत्यंत अमूल्य असे प्राचीन ज्ञान कुठे हरवले.. अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो, त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या.. अनेक गोष्टी आपण भारतीयांनी सर्वप्रथम शोधल्या असे आपण म्हणतो, त्या गोष्टी नेमक्या कुठे विखरून गेल्या.. असे प्रश्न अनेक जण विचारतात. असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे. एके काळी अत्यंत समृध्द असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला.. असे प्रश्न अनेक जण विचारतात. असे प्रश्न समोर येणे स्वाभाविकच आहे. एके काळी अत्यंत समृध्द असलेला आपला देश इतका गरीब कसा काय झाला.. त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का.. त्या प्राचीन ज्ञानाचा काहीच उपयोग झाला नाही का.. असेही प्रश्न समोर येतात.\nकाही जण तर खवचटपणे असेही म्हणतात की, ‘जगात एखादा नवीन शोध लागला की प्राचीन भारताची ही अभिमानी मंडळी ताबडतोप उसळी मारून समोर येतात आणि म्हणतात की हा शोध तर भारतीयांनी फार आधीच लावला होता…\nअसे अनेक प्रश्न आणि अनेक आरोप…\nमग खरी वस्तुस्थिती काय आहे..\nपहिली गोष्ट ही की त्या काळात आपला देश हा संपत्तीने आणि संस्कृतीने सर्वात समृध्द असलेला देश होता. आणि ही माहिती जग भर होती. म्हणूनच जगज्जेत्या म्हणवल्या जाणाऱ्या सिकंदरला (अलेक्झांडर ला) अगदी लहानपणापासून वाटत होतं की भारताला जिंकून घ्यावं. अकराव्या शतकापासून भारतावर आक्रमण करणाऱ्या मुसलमान आक्रमकांना भुरळ पडली होती ती भारताच्या वैभवाची. भारताला जाण्यासाठी म्हणून निघालेला कोलंबस अमेरिकेला पोहोचला, तर वास्को-डी-गामा, मार्कोपोलो या लोकांना भारताचे प्रचंड आकर्षण होते.\nथोडक्यात, आपल्या सारख्या समृध्द देशाबद्दल जगाचे कुतूहल असणे स्वाभाविकच होते. आणि ही समृद्धी आपण आपल्या ज्ञानाच्या बळावर मिळवलेली होती.\nहे ज्ञान कश्या स्वरूपात आपल्या देशात जतन करून ठेवलं होतं.. त्या काळात छपाई चे तंत्रज्ञान अवगत नसल्याने ग्रंथ नकलून घेत. ते ग्रंथ लिहिणे, अर्थात नकलून घेणे, हा एक सोहळाच असायचा. रामायण / गीता / महाभारत / वेद / उपनिषदे या सारखे ग्रंथ नकलून घेण्यास महिनोन महिने लागत. अगदी व्युत्पन्न शास्त्र्यांच्या घरी ही फारसे ग्रंथ किंवा पोथ्या नसत.\nहे ग्रंथ किंवा पोथ्या ठेवण्याच्या जागा म्हणजे विद्यापीठं, गुरुकुल आश्रम, मठं, देवस्थानं आणि मंदिरं. या ठिकाणी हे ग्रंथ अगदी भक्तिभावाने आणि व्यवस्थित ठेवलेले असायचे.\nविद्यापीठांमध्ये मोठमोठी ग्रंथालयं होती. नालंदा च्या ग्रंथालया बद्दल इतिहासात तुटक, तुटक माहिती आढळते. मात्र निश्चित आणि भरभक्कम पुरावा मिळाला तो हिंदीचे प्रसिध्द लेखक आणि संशोधक राहुल सांस्कृत्यायन (१८९३ – १९६३) यांना. हे बौध्द धर्माचे अभ्यासक होते. बौध्द धर्माच्या प्राचीन ग्रंथांसाठी यांनी तिबेट पासून श्रीलंके पर्यंत अनेक प्रवास केले. तिबेट ला तर ते अनेकदा गेले. त्या काळात तिबेट वर चीन चे आक्रमण झालेले नव्हते. तिबेट च्या तत्कालीन सरकार ने त्यांना विशिष्ट अतिथी चा दर्जा दिलेला होता आणि त्यांना कोणत्याही बौध्द मंदिरात जाण्याचा मुक्त परवाना होता.\nराहुल सांस्कृत्यायन नी याचा चांगला उपयोग करून घेतला. पाली आणि संस्कृत भाषेतले अनेक प्राचीन ग्रंथ त्यांनी वाचले आणि त्यातले बरेचसे भारतातही आणले. याच प्रवासात मध्य तिबेट च्या एका बौध्द आश्रमात त्यांना एक महत्वाचा ग्रंथ मिळाला. बाराव्या / तेराव्या शतकातील तिबेटी भिख्खू, ‘धर्मस्वामी’ (मूळ नाव – चाग लोत्सावा. ११९७ – १२६४) ने लिहिलेला हा ग्रंथ. हा धर्मस्वामी सन १२३० च्या सुमारास नालंदा ला भेट द्यायला गेला. बख्तियार खिलजी ने ११९३ मधे नालंदा ला उध्वस्त केले होते. त्यामुळे नालंदा चे ग्रंथालय आणि नंतर चा तो विध्वंस डोळ्यांनी बघितलेली माणसं तिथं होती. त्या उध्वस्त नालंदा च्या परिसरात फक्त सत्तर विद्यार्थी, ‘राहुल श्रीभद्र’ ह्या ऐंशी वर्षांच्या बौध्द शिक्षकाकडे विद्याध्ययन घेत होती. आणि या सर्वांची काळजी घेत होता, जयदेव नावाचा एक ब्राम्हण.\nया सर्वांशी बोलून धर्मस्वामी ने जे चित्र नालंदा चे उभे केले आहे, ते भव्य आणि समृध्द अश्या विद्यापीठाचे आहे. दहा हजार विद्यार्थी, दोन हजार शिक्षक आणि संशोधक असलेले हे विद्यापीठ होते.\nविद्यापीठाचे ग्रंथालय देखील विद्यापीठा सारखेच प्रचंड होते. ‘धर्मगंगा’ नाव असलेल्या ह्या ग्रंथालय परिसरात तीन मोठमोठ्या इमारती होत्या. त्यांची नावं होती – रत्नसागर, रत्नोदधी आणि रत्नगंजका. यातल्या रत्नोदधी ह्या नऊ मजल्याच्या (होय, नऊ मजल्याच्या. धर्मस्वामी ने तसा उल्लेख त्याच्या पुस्तकात केला आहे. आणि ह्यूएनत्संग सकट काही चीनी प्रवासी-विद्यार्थ्यांनीही नऊ माजली उंच इमारतीचा उल्लेख केलाय). इमारतीत अनेक प्राची��� (त्या काळातील प्राचीन. अर्थात त्या काळापूर्वी दीड ते दोन हजार वर्षांपूर्वीचे. अर्थातच ख्रिस्तपूर्व एक हजार वर्षांचे) ग्रंथ सुरक्षितपणे ठेवण्यात आलेले होते. या दुर्मिळ ग्रंथांपैकी ‘प्रज्ञा पर मिता सूत्र’ या ग्रंथाचा उल्लेख धर्मस्वामी करतोय.\nप्राचीन चीनी संशोधक झुआन झांग हा ह्या ग्रंथालया संदर्भात लिहितो – ‘हा संपूर्ण ग्रंथालय परिसर, विटेच्या भिंतींनी बंदिस्त होता. या परिसराला एकच मोठे दार होते, जे उघडल्यावर आत आठ मोठमोठी दालनं दिसायची.\nह्या ग्रंथालयात किती ग्रंथ असतील.. अक्षरशः अगणित. हजारो. कदाचित लाखो पण. आणि ग्रंथ म्हणजे हस्तलिखित. भूर्जपत्रांवर, ताम्रपत्रांवर आणि कागदांवरही लिहिलेली. दुर्मिळ, प्राचीन अशी ही अमाप ग्रंथसंपदा.\nबख्तियार खिलजी ह्या क्रूरकर्म्यानं ही सारी ग्रंथसंपदा जाळली. आणि हे सर्व ग्रंथ भांडार जाळून नष्ट करायला त्याला तीन महिन्यांपेक्षाही जास्त वेळ लागला..\nकोण होता हा बख्तियार खिलजी..\n‘इख्तीयारुद्दिन मुहम्मद बिन बख्तियार खिलजी’ या लांबलचक नावाचा हा प्राणी आताच्या दक्षिण अफगाणीस्तानातल्या ‘गर्मसीर’ ह्या लहानश्या गावातला एक टोळी प्रमुख. पुढे हा कुतुबुद्दीन ऐबक च्या सैन्यात सेनापती झाला आणि दिल्ली बळकावल्यावर ऐबकाने त्याला बिहार आणि बंगाल जिंकायला पाठवले.\n१९९३ मध्ये याने नालंदा विद्यापीठाचा विध्वंस केला आणि विद्यापीठातील अत्यंत दुर्मिळ असा ग्रंथ संग्रह अक्षरशः जाळून टाकला. सतत तीन महिने त्याचं सैन्य ग्रंथालयातून पुस्तकं आणू आणू आगीत टाकत होतं. पण तरीही पुस्तकं उरतच होती. इतका विशाल ग्रंथ संग्रह होता तो.\nबख्तियार खिलजी नं फक्त नालंदा चं ग्रंथ भांडारच नाही जाळलं, तर बंगाल मधल्या विक्रमशीला आणि उड्डयनपूर या विद्यापीठांना ही जाळून उध्वस्त केलं. तिथलाही असाच मोठा ग्रंथ संग्रह नष्ट केला गेला. दुर्दैवाने हा क्रूरकर्मा बख्तियार खिलजी आज ‘बांगला देशाचा’ राष्ट्रीय नायक आहे..\nनालंदा विश्वविद्यालय हे त्या काळातील सर्वात मोठं विद्यापीठ असल्याने त्याला नष्ट करण्याची, त्यातील पुस्तक जाळून टाकण्याची बातमी इतिहासकारांनी नोंदवून घेतली. मात्र आपल्या खंड प्राय असलेल्या विशाल देशात अशी अनेक लहान मोठी विद्यापीठं आणि कितीतरी गुरुकुलं होती. पुढच्या दोनशे – तीनशे वर्षांच्या काळात या ठिकाणची ग्���ंथ संपत्ती ही, मुस्लीम आक्रमकांद्वारे अश्याच प्रकारे नष्ट करण्यात आली.\nबाराव्या शतकानंतर, भारतात विद्यापीठं नष्ट झाल्याने वेगवेगळ्या विषयांवर होत असलेले संशोधनाचे प्रकल्प बंद पडले. भारतीय ज्ञानाचा हा ओघच थांबला. उच्च स्तरावरचं ज्ञान घेणं आणि देणं, नुसतं कठीणच नाही, तर अशक्य झालं. ग्रंथांची निर्मिती थांबली. आणि म्हणूनच अगदी अपवाद वगळता, बाराव्या शतकानंतर लिहिलेले महत्वाचे अथवा मौलिक ग्रंथ आढळत नाहीत.\nअकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने संकलित केलेला ‘समरांगण सूत्रधार’ हा महत्वाचा ग्रंथ. यात ८३ अध्याय असून अनेक विषयांसंबंधी लिहिलेले आहे. पुढे अठराव्या शतकात जगन्नाथ पंडिताने ‘सिद्धांत कौस्तुभ’ हा खगोलशास्त्रावरचा ग्रंथ लिहिला आहे. पण हे तसे अपवादच. आपलं प्रचंड मोठं ज्ञान भांडार मुस्लिम आक्रामकांनी नष्ट केल्या मुळे ज्ञानाचा जिवंत आणि खळाळता प्रवाह आटला. थांबला.\nत्यातूनही जे तुरळक ग्रंथ शिल्लक होते, ते इंग्रजांनी आणि इतर युरोपियनांनी आपापल्या देशात नेले. खगोल शास्त्रावरील ‘नारदीय सिद्धांताचा’ ग्रंथ आज भारतात उपलब्धच नाही. अर्थात त्याचे कोणतेही हस्तलिखित आपल्या जवळ नाही. मात्र बर्लिन च्या प्राचीन ग्रंथ संग्रहालयात हा ग्रंथ (त्याच्या मूळ हस्तलिखित स्वरूपात) उपलब्ध आहे. (Webar Catalogue no 862). खगोलशास्त्रा वरचाच ‘धर्मत्तारा पुराणातील’ सोम – चंद्र सिद्धान्तावरील ग्रंथ भारतात मिळतच नाही. त्याचे हस्तलिखित बर्लिन च्या संग्रहालयात आहे (Webar Catalogue no 840). प्राचीन खगोलशास्त्रात ‘वशिष्ठ सिद्धांत’ महत्वाचा मानला जातो. या सिद्धांताचे उल्लेख अनेक ठिकाणी येतात. या ग्रंथाचेही हस्तलिखित भारतात उपलब्ध नाही. ते आहे – इंग्लंड मधल्या मेकेंजी संग्रहालयाच्या विल्सन कॅटेलॉग मध्ये १२१ व्या क्रमांकावर.. आर्यभटाचे ‘आर्य अष्टक शतः’ आणि ‘दश गीतिका’ हे दोन्ही दुर्मिळ ग्रंथ बर्लिन च्या वेबर कॅटेलॉग मध्ये ८३४ व्या क्रमांकावर उपलब्ध आहेत.\nएकुणात काय, तर ग्रंथांच्या रुपात असलेलं आपलं बरचसं ज्ञान मुसलमान आक्रामकांनी नष्ट केलं, उध्वस्त केलं. जे काही ग्रंथ शिल्लक राहिले, त्यांना इंग्रजी शासनाच्या काळात इंग्रज, डच, फ्रेंच आणि जर्मन संशोधकांनी युरोप ला नेलं. मग ज्ञानाचा साठा आपल्या जवळ राहील तरी कुठून..\nआपली हिंदू परंपरा ही वाचिक आहे. आणि ह्या परंपरे मुळेच आपले अनेक ग्रंथ, पुराणे, उपनिषदं, वेद इत्यादी एका पिढी कडून दुसऱ्या पिढीकडे वाचिक स्वरूपात हस्तांतरित होत राहिले. मात्र शाहजहा आणि औरंगजेबाच्या काळात, ज्या क्रौर्याने आणि बर्बर्तेने मोठ्या प्रमाणात ब्राम्हणांना मारण्यात आले, त्यामुळे ही वाचिक परंपरा ही पुढे काहीशी क्षीण झाली…\nमात्र इतकं सारं होऊनही आज जे ज्ञान आपल्या समोर आहे, ते प्रचंड आहे. अद्भुत आहे. विलक्षण आहे. ‘सिरी भूवलय’ सारखा ग्रंथ आजही आपण पूर्ण वाचू शकलेलो नाही. आजही दिल्लीचा ‘लोह स्तंभ’ कश्यामुळे गंजत नाही, हे कोडं आपण सोडवू शकलेलो नाही. ‘अग्र भागवताच्या’ अदृश्य शाईचे रहस्य आजही आपण उकलू शकलेलो नाही.. थोडक्यात काय, तर आपल्या प्राचीन ज्ञानाचा शोध घेण्याचा हा अद्भुतरम्य प्रवास असाच चिरंतन चालू राहील असे वाटते..\nभारताचे प्रगत नौकानयन शास्त्र\nजगप्रसिध्द पर्यटन स्थळ असलेल्या बँकॉक च्या प्रशस्त विमानतळाचे नाव आहे – सुवर्णभूमि विमानतळ. या विमानतळात प्रवेश केल्यावर सर्व प्रवाश्यांचे लक्ष आकृष्ट करते ती एक भली मोठी कलाकृती – आपल्या पुराणात वर्णन केलेल्या समुद्रमंथनाची.. या कलाकृती भोवती फोटो आणि सेल्फी घेणाऱ्यांची एकाच झुंबड उडालेली असते.\nयाच सुवर्णभूमि विमानतळावर, थोडं पुढं गेलं की एक भला मोठा नकाशा लावलेला आहे. साधारण हजार, दीड हजार वर्षांपूर्वीचा हा नकाशा आहे. ‘पेशावर’ पासून तर ‘पापुआ न्यू गिनी’ पर्यंत पसरलेल्या ह्या नकाशाच्या मध्यभागी ठसठशीत अक्षरात लिहिलंय – इंडिया आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय. अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय – ‘अरे, कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे आणि याचं नकाशात सयाम (थायलंड) ला ठळक स्वरूपात दाखवलंय. अर्थात हा नकाशा उच्च स्वरात सांगतोय – ‘अरे, कोणे एके काळी ह्या विशाल पसरलेल्या भारतीय संस्कृतीचा सयाम (थायलंड) हा एक हिस्सा होता आणि आम्हाला त्याचा प्रचंड अभिमान आहे \nजवळ जवळ साऱ्याच दक्षिण पूर्व आशिया मधे ही भावना आढळते. आपल्या राष्ट्रध्वजात हिंदू मंदिराचे चिन्ह अभिमानाने बाळगणारा कंबोडिया तर आहेच. पण गंमत म्हणजे या भागातला एकमात्र इस्लामी देश आहे – ब्रुनेइ दारुस्सलाम. ह्या देशाच्या राजधानीचं नाव आहे – बं���र सेरी भगवान. हे नाव ‘बंदर श्री भगवान’ ह्या संस्कृत नावाचा अपभ्रंश आहे. पण इस्लामी राष्ट्राच्या राजधानीच्या नावात ‘श्री भगवान’ येणं हे त्यांना खटकत तर नाहीच, उलट त्याचा अभिमान वाटतो.\nजावा, सुमात्रा, मलय, सिंहपुर, सयाम, यव व्दिप इत्यादी सर्व भाग, जे आज इंडोनेशिया, मलेशिया, सिंगापुर, थायलंड, कंबोडिया, विएतनाम वगैरे म्हणवले जातात, त्या सर्व देशांवर हिंदू संस्कृती ची जबरदस्त छाप आज ही दिसते. दोन, अडीच हजार वर्षांपूर्वी दक्षिण भारतातले हिंदू राजे ह्या प्रदेशात गेले. त्यांनी फारसे कुठे युध्द केल्याचे पुरावे सापडत नाहीत. उलट शांततापूर्ण मार्गांनी, पण समृध्द अश्या संस्कृती च्या जोरावर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया हा हिंदू विचारांना मानू लागला.\nआता इतक्या मोठ्या प्रमाणावर जर हिंदू राजे, त्यांचे सैनिक, सामान्य नागरिक दक्षिण-पूर्व आशियात गेले असतील तर ते कसे गेले असतील.. अर्थातच समुद्री मार्गाने. म्हणजेच त्या काळात भारतामधे नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत अवस्थेत असेल. त्या काळातील भारतीय नौकांची आणि नावाड्यांची अनेक चित्र शिल्प कंबोडिया, जावा, सुमात्रा, बाली मधे मिळतात. पाचशे पेक्षा जास्त लोकांना घेऊन जाणाऱ्या नौका त्या काळात भारतात तयार व्हायच्या.\nएकूण समुद्र प्रवासाची स्थिती बघता, त्या काळात भारतीयांजवळ बऱ्यापैकी चांगले दिशाज्ञान आणि समुद्री वातावरणाचा अंदाज असला पाहिजे. अन्यथा त्या खवळलेल्या समुद्रातून, आजच्या सारखा हवामानाचा अंदाज आणि दळणवळणाची साधनं नसतानाही इतका दूरचा पल्ला गाठायचा, त्या देशांशी संबंध ठेवायचे, व्यापार करायचा, भारताचे ‘एक्स्टेन्शन’ असल्यासारखा संपर्क ठेवायचा…. म्हणजेच भारतीयांचं नौकानयन शास्त्र अत्यंत प्रगत असलंच पाहिजे.\n१९५५ आणि १९६१ मधे गुजराथ च्या ‘लोथल’ मधे पुरातत्व खात्याव्दारे उत्खनन करण्यात आले. लोथल अगदी समुद्र किनाऱ्यावर वसलेलं नाही. तर समुद्राची एक चिंचोळी पट्टी लोथल पर्यंत आलेली आहे. मात्र उत्खननात हे दिसले की सुमारे साडे तीन हजार वर्षांपूर्वी लोथल हे अत्यंत वैभवशाली बंदर होते. तेथे अत्यंत प्रगत आणि नीट-नेटकी नगर रचना वसलेली आढळली. पण सर्वात महत्वाचे म्हणजे लोथल मधे जहाज बांधणीचा कारखाना होता, असे अवशेष सापडले. लोथल हून अरब देशांमधे, इजिप्त मधे मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा याचे पुरावे मिळाले.\nसाधारण १९५५ पर्यंत लोथल किंवा पश्चिम भारतातील नौकानयन शास्त्राबद्दल फारसे पुरावे आपल्याजवळ नव्हते. लोथल च्या उत्खननाने या ज्ञानाची कवाडं उघडल्या गेली. पण यावरून असं जाणवलं की अगदी समुद्र किनाऱ्यावर नसणारं लोथल जर इतकं समृध्द असेल आणि तिथे नौकानयना च्या बाबतीत इतक्या गोष्टी घडत असतील तर गुजराथ, महाराष्ट्र, कर्नाटक आणि केरळ या पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील बंदरांमधे या ही पेक्षा सरस आणि समृध्द संरचना असेल.\nआज ज्याला आपण नालासोपारा म्हणतो, तिथे हजार / दीड हजार वर्षांपूर्वी पर्यंत ‘शुर्पारक’ नावाचे वैभवशाली बंदर होते. तिथे भारताच्या जहाजांबरोबर अनेक देशांची जहाजं व्यापारासाठी यायची. तसंच दाभोळ, तसंच सुरत.\nपुढे विजयनगर साम्राज्य स्थापन झाल्यावर त्या राज्याने दक्षिणेतील अनेक बंदरं परत वैभवशाली अवस्थेत उभी केली आणि पूर्व व पश्चिम अश्या दोन्ही दिशांमध्ये व्यापार सुरु केला.\nमेक्सिको च्या उत्तर पश्चिम टोकाला, म्हणजेच ‘दक्षिण अमेरिकेच्या’ उत्तर टोकाला जिथे समुद्र मिळतो, तिथे मेक्सिको चा युकाटान प्रांत आहे. या प्रांतात त्यांच्या पुरातन ‘माया’ संस्कृतीचे अनेक अवशेष आजही मोठ्या प्रमाणावर जपून ठेवलेले आहेत. याच युकाटान प्रांतात जवाकेतू नावाच्या जागी एक अति प्राचीन सूर्य मंदिर अवशेषांच्या रुपात आजही उभे आहे. या सूर्य मंदिरात एक संस्कृत चा शिलालेख सापडला, ज्यात शक संवत ८८५ मधे ‘भारतीय महानाविक’ वूसुलीन येऊन गेल्याची नोंद आहे..\nरॉबर्ट बेरोन वोन हेन गेल्डर्न (१८८५ – १९६८) या लांबलचक नावाचा नामांकित ऑस्ट्रियन एंथ्रोपोलोजिस्ट होऊन गेला. हा विएन्ना विद्यापीठात शिकला. पुढे १९१० मधे भारत आणि ब्रम्ह्देशाच्या दौऱ्यावर आला. भारतीयांच्या प्रगत ज्ञानाविषयी प्रचंड कुतूहल वाटले म्हणून त्याने अभ्यास सुरु केला. त्याने दक्षिण-पूर्व देशांबद्दल प्रचंड संशोधन केले. आणि त्याच्या पूर्ण अभ्यासाअंती त्याने ठामपणे असे मांडले की भारतीय जहाजे, कोलंबस च्या कितीतरी आधी मेक्सिको आणि पेरू मधे जात होती\nभारतीय नौकांचा प्रवास विश्वव्यापी होत होता, याचा यापेक्षा दुसरा कुठला स्पष्ट पुरावा हवा आहे.. आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंबस ने शोधलं आणि भारताचा ‘शोध’ ( आणि तरीही आम्ही म्हणत राहणार की अमेरिकेला कोलंब�� ने शोधलं आणि भारताचा ‘शोध’ () वास्को-डी-गामा ने लावला \nमुळात वास्को-डी-गामा हाच भारतीय जहाजांच्या मदतीनं भारतापर्यंत पोहोचला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पूर्व सह-सरकार्यवाह श्री सुरेश सोनी यांनी डॉ. वाकणकरांचा संदर्भ देत याचं फार छान वर्णन केलं आहे. डॉ. हरिभाऊ (विष्णु श्रीधर) वाकणकर हे उज्जैन चे प्रसिध्द पुरातत्ववेत्ता. भारतातील सर्वात प्राचीन वसाहतीचा पुरावा म्हणून ज्या ‘भीमबेटका’ गुहांचा उल्लेख होतो, त्या डॉ. वाकणकरांनीच शोधून काढलेल्या आहेत. डॉ. वाकणकर त्यांच्या अभ्यासाच्या संदर्भात इंग्लंड ला गेले होते. तिथे एका संग्रहालयात त्यांना वास्को-डी-गामा ची दैनंदिनी ठेवलेली दिसली. ती त्यांनी बघितली आणि त्याचा अनुवाद वाचला. त्यात वास्को-डी-गामा ने तो भारतात कसा पोहोचला याचे वर्णन केले आहे.\nवास्को-डी-गामा चे जहाज जेंव्हा आफ्रिकेतील जान्जीबार ला आले, तेंव्हा त्याने तिथे त्याच्या जहाजाच्या तिप्पट आकाराचे मोठे जहाज बघितले. एका आफ्रिकन दुभाष्याला घेऊन हा, त्या भारतीय जहाजाच्या मालकाला भेटायला गेला. ‘चंदन’ नावाचा तो भारतीय व्यापारी अत्यंत साध्या वेशात खाटेवर बसला होता. जेंव्हा वास्को-डी-गामा ने भारतात येण्याची इच्छा दाखविली, तेंव्हा सहजपणे त्या भारतीय व्यापाऱ्याने सांगितले, ‘मी उद्या भारतात परत चाललोय. तू माझ्या मागोमाग ये…’\nआणि अश्या रीतीने वास्को-डी-गामा भारताच्या किनाऱ्याला लागला..\nदुर्दैवाने आजही शाळेत शिकवल्या जाणाऱ्या पुस्तकांत ‘वास्को-डी-गामाने भारताचा ‘शोध’ लावला असा उल्लेख असतो..\nमार्को पोलो (१२५४ – १३२४) हा साहसी दर्यावर्दी समजल्या जातो. इटलीच्या ह्या व्यापाऱ्याने भारत मार्गे चीन पर्यंत प्रवास केला होता. हा तेराव्या शतकात भारतात आला. मार्को पोलो ने त्याच्या प्रवासातील अनुभवांवर एक पुस्तक लिहिलंय – ‘मार्व्हल्स ऑफ द वर्ल्ड’. याचा अनुवाद इंग्रजी मधे ही उपलब्ध आहे. या पुस्तकात त्याने भारतीय जहाजांचं सुरेख वर्णन केलेलं आहे. त्यानं लिहिलंय की भारतात विशाल जहाजं तयार होतात. लाकडांचे दोन थर जोडून त्याला लोखंडी खिळ्यांनी पक्के केले जाते. आणि नंतर त्या सर्व लहान मोठ्या छिद्रांमधून विशेष पध्दतीचा डिंक टाकला जातो, ज्यामुळे पाण्याचा प्रवेश पूर्णपणे निषिध्द होतो.\nमार्को पोलो ने भारतात तीनशे नावाड्यांची जहाजं बघ���तली होती. त्यानं लिहिलंय, एका एका जहाजात तीन ते चार हजार पोती सामान मावतं आणि त्याच्या वर राहण्याच्या खोल्या असतात. खालच्या लाकडाचा तळ खराब होऊ लागला की त्याच्यावर दुसऱ्या लाकडाचा थर लावल्या जातो. जहाजांचा वेग चांगला असतो. इराण पासून कोचीन पर्यंत चा प्रवास भारतीय जहाजांमधून आठ दिवसात होतो.\nपुढे निकोली कांटी हा दर्यावर्दी पंधराव्या शतकात भारतात आला. याने भारतीय जहाजांच्या भव्यतेबद्द्ल बरंच लिहिलंय. डॉ. राधा कुमुद मुखर्जी यांनी आपल्या ‘इंडियन शिपिंग’ या पुस्तकात भारतीय जहाजांचं सप्रमाण सविस्तर वर्णन केलंय. पण हे झालं खूप नंतरचं. म्हणजे भारतावर इस्लामी आक्रमण सुरु झाल्या नंतरचं. याच काळात युरोपातही साहसी दर्यावर्दींचं पेव फुटलं होतं. युरोपियन खलाशी आणि व्यापारी जग जिंकायला निघालेले होते. अजून अमेरिकेची वसाहत व्हायची होती. हाच कालखंड युरोपातील रेनेसॉं चा आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या इतिहास लेखनामधे, विकीपेडिया सारख्या माध्यमांमध्ये युरोपियन नौकानयन शास्त्राबद्दलंच भरभरून लिहिलं जातं. पण त्याच्या ही दीड, दोन हजार वर्षांपुर्वीचे भारतीय नौकानयनाच्या प्रगतीचे पुरावे मिळाले आहेत.\nआपल्याकडे उत्तरेत इस्लामी आक्रमण सुरु होण्याच्या काळात, म्हणजे अकराव्या शतकात, माळव्याचा राजा भोज याने ज्ञान-विज्ञाना संबंधी अनेक ग्रंथ लिहिली किंवा लिहून घेतली. त्यातील एक महत्वाचा ग्रंथ आहे – ‘युक्ती कल्पतरू’. हा ग्रंथ जहाज बांधणीच्या संदर्भातला आहे. जवळच्या आणि लांबच्या प्रवासासाठी लहान – मोठी, वेगवेगळ्या क्षमतेची जहाजं कशी बनवली जावीत याचं सविस्तर वर्णन ह्या ग्रंथात आहे. जहाज बांधणीच्या बाबतीत हा ग्रंथ प्रमाण मानल्या जातो. वेगवेगळ्या जहाजांसाठी वेगवेगळे लाकूड कसं निवडावं या पासून तर विशिष्ट क्षमतेचं जहाज, त्याची डोलकाठी यांचं निर्माण कसं करावं ह्याचं गणितही ह्या ग्रंथात मिळतं.\nपण ह्या ग्रंथाच्या पूर्वीही, हजार – दोन हजार वर्ष तरी, भारतीय जहाजं जगभर संचार करीत होतीच. म्हणजे हा ‘युक्ती कल्पतरू’ ग्रंथ, नवीन कांही शोधून काढत नाही, तर आधीच्या ज्ञानाला ‘लेखबध्द’ करतोय. कारण भारतीयांजवळ नौका शास्त्राचं ज्ञान फार पुरातन काळापासून होतं.\nचंद्रगुप्त मौर्य च्या काळात भारताची जहाजं जगप्रसिध्द होती. ह्या जहाजांद्वारे जगभर भारता��ा व्यापार चालायचा. या संबंधी ची ताम्रपत्र आणि शिलालेख मिळालेले आहेत. बौध्द प्रभावाच्या काळात, बंगाल मधे सिंहबाहू राजाच्या शासन काळात सातशे यात्रेकरू श्रीलंकेला एकाच जहाजाने गेल्याचा उल्लेख आढळतो. कुशाण काळ आणि हर्षवर्धन च्या काळातही समृध्द सागरी व्यापाराचे उल्लेख सापडतात. इस्लामी आक्रमकांना भारतीय नाविक तंत्रज्ञान काही विशेष मेहनत न घेता मिळून गेले. त्यामुळे अकबराच्या काळात नौकानयन विभाग इतका समृध्द झाला होता की जहाजांच्या डागडुजी साठी आणि कर वसुली साठी त्याला वेगळा विभाग बनवावा लागला.\nपण अकराव्या शतकापर्यंत चरम सीमेवर असणारं भारतीय नौकानयन शास्त्र पुढे उतरंडीला लागलं. मोगलांनी आयत्या मिळालेल्या जहाजांना नीट ठेवलं इतकंच. पण त्यात वाढ केली नाही. दोनशे वर्षांचं विजयनगर साम्राज्य तेवढं अपवाद. त्यांनी जहाज बांधणीचे कारखाने पूर्व आणि पश्चिम अश्या दोन्ही तटांवर सुरु केले आणि ८० पेक्षा जास्त बंदरांना ऊर्जितावस्थेत आणलं. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं आरमार उभारलं आणि नंतर आंग्र्‍यांनी त्याला बळकट केलं.\nपण अकराव्या शतकाच्या आधीचे वैभव भारताच्या जहाज बांधणी उद्योगाला पुढे आलेच नाही. त्याच काळात स्पेन आणि पोर्तुगाल यांनी जहाज बांधणीच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली अन भारत मागे पडला.\nपण तरीही, इंग्रज येई पर्यंत भारतात जहाजं बांधण्याची प्राचीन विद्या जिवंत होती. सतराव्या शतका पर्यंत युरोपियन राष्ट्रांची क्षमता अधिकतम सहाशे टनाचं जहाज बांधण्याची होती. पण त्याच सुमारास त्यांनी भारताचे ‘गोधा’ (कदाचित ‘गोदा’ असावे. स्पेनिश अपभ्रंशाने गोधा झाले असावे) नावाचे जहाज बघितले, जे १,५०० टनां पेक्षाही मोठे होते. भारतात आपल्या वखारी उघडलेल्या युरोपियन कंपन्या, म्हणजे डच, पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच इत्यादी भारतीय जहाजं वापरू लागली आणि भारतीय खलाश्यांना नोकरीवर ठेऊ लागली. सन १८११ मधे ब्रिटीश अधिकारी कर्नल वॉकर लिहितो की ‘ब्रिटीश जहाजांची दर दहा / बारा वर्षांनी मोठी डागडुजी करावी लागते. पण सागवानी लाकडापासून बनलेली भारतीय जहाजं गेल्या पन्नास वर्षांपासून डागडुजी शिवाय उत्तम काम करताहेत.’\nभारतीय जहाजांची ही गुणवत्ता बघून ‘इस्ट इंडिया कंपनी’ ने ‘दरिया दौलत’ नावाचे एक भारतीय जहाज विकत घेतले होते, जे ८७ वर्ष, डागडुजी न करता व्यवस्थित काम करत राहिले.\nब्रिटिशांनी मराठ्यांकडून भारतावरील राज्य हिसकावून घेण्याच्या काही वर्ष आधीच, म्हणजे १८११ मधे एक फ्रांसीसी यात्री वाल्तजर साल्विन्स ने ‘ले हिंदू’ नावाचे एक पुस्तक लिहिले. त्यात तो लिहितो, “प्राचीन काळात नौकानयनाच्या क्षेत्रात हिंदू सर्वात अघाडीवर होते आणि आजही (१८११) ते या क्षेत्रात आमच्या युरोपियन देशांना शिकवू शकतात.”\nइंग्रजांनीच दिलेल्या आकड्यांप्रमाणे १७३३ ते १८६३ मधे एकट्या मुंबईतल्या कारखान्यात ३०० भारतीय जहाजं तयार झाली, ज्यातील अधिकांश जहाजं ब्रिटेन च्या राणी च्या ‘शाही नौदलात’ शामिल करण्यात आली. यातील ‘एशिया’ नावाचे जहाज २,२८९ टनांचे होते आणि त्यावर ८४ तोफा बसविलेल्या होत्या. बंगाल मधे चितगाव, हुगळी (कोलकाता), सिलहट आणि ढाका मधे जहाजं बनविण्याचे कारखाने होते. १७८१ ते १८८१ ह्या शंभर वर्षात एकट्या हुगळी च्या कारखान्यात २७२ लहान मोठी जहाजं तयार झाली. यावरून अकराव्या शतकापूर्वी भारताच्या जहाज बांधणी उद्योगाची स्थिती किती समृध्दशाली असेल, याचा अंदाज येऊ शकतो.\nमात्र अश्या दर्जेदार गुणवत्तेची जहाजं बघून इंग्लंडमधील इंग्रज, इस्ट इंडिया कंपनी ला, ही जहाजं न घेण्यासाठी दबाव टाकू लागले. सन १८११ मधे कर्नल वॉकर ने आकडे देऊन हे सिध्द केले की ‘भारतीय जहाजांना फारशी डागडुजी लागत नाही. आणि त्यांच्या ‘मेंटेनन्स’ ला अत्यल्प खर्च येतो. तरीही ते जबरदस्त मजबूत असतात.’ (ही सर्व कागदपत्रं ब्रिटीश संग्रहालयात, इस्ट इंडिया कंपनी च्या अभिलेखागारात (आर्काईव्हल मधे) सुरक्षित आहेत).\nमात्र इंग्लंड च्या जहाज बनविणाऱ्या व्यापाऱ्यांना हे फार झोंबलं. इंग्लंड चे डॉ. टेलर लिहितात की भारतीय मालाने लादलेलं भारतीय जहाज जेंव्हा इंग्लंड च्या किनाऱ्याला लागलं, तेंव्हा इंग्रजी व्यापाऱ्यांमध्ये अशी गडबड उडाली की जणू शत्रुनेच आक्रमण केले आहे. लंडन च्या गोदीतील (बंदरातील) जहाज बांधणाऱ्या कारागिरांनी इस्ट इंडिया कंपनी च्या डायरेक्टर बोर्डाला लिहिलं की जर भारतीय बांधणीची जहाजं तुम्ही वापरायला लागाल तर आमच्यावर उपासमारीची वेळ येईल, आमची अन्नान्न दशा होईल..\nइस्ट इंडिया कंपनी ने त्यावेळी हे फार मनावर घेतलं नाही. कारण भारतीय जहाजं वापरण्यात त्यांचा व्यापारिक फायदा होता. मात्र १८५७ च्या क्रांतीयुध्द��नंतर भारतातले शासन सरळ इंग्लंड च्या राणी च्या हातात आले. आणि राणीने विशेष अध्यादेश काढून भारतीय जहाजांच्या निर्मितीवर बंदी घातली. १८६३ पासून ही बंदी अंमलात आली आणि एका वैभवशाली, समृध्द आणि तात्रिक दृष्ट्‍या पुढारलेल्या भारतीय नौकानयन शास्त्राचा मृत्यू झाला \nसर विलियम डिग्वी ने या संदर्भात लिहिलेय की “पाश्चिमात्य जगाच्या सामर्थ्यशाली राणीने, प्राच्य सागराच्या वैभवशाली राणीचा खून केला..\nआणि जगाला ‘नेव्हिगेशन’ हा शब्द देण्यापासून तर प्रगत नौकानयन शास्त्र शिकवणाऱ्या भारतीय नाविक शास्त्राचा, प्रगत जहाज बांधणी उद्योगाचा अंत झाला..\nहायडलबर्ग हे जर्मनीतलं तसं लहानसं गाव. अवघ्या दीड लाख लोकवस्तीचं. मात्र हायडलबर्ग प्रसिध्द आहे ते शिक्षणाचं माहेरघर म्हणूनही. युरोपातलं पाहिलं विद्यापीठ याच शहरात सुरु झालं, सन १३८६ मध्ये.\nया हायडलबर्ग शहरात, शहराजवळच, एका पर्वती सारख्या टेकडीवर बांधलेला किल्ला आहे. या किल्ल्याला ‘हायडलबर्ग कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हणूनही ओळखला जातो. (जर्मनीत किल्ल्याला ‘कासल’ किंवा ‘श्लोस’ म्हटलं जातं). तेराव्या शतकात बांधलेला हा किल्ला व्यवस्थित देखरेखी खाली आहे. आणि म्हणूनच पर्यटकांच्या आकर्षणाचं एक मोठं केंद्र ही आहे. या किल्ल्याच्या एका भागात एक नितांत सुंदर संग्रहालय आहे – ‘अपोथीकरी म्युझियम’ किंवा ‘औषधांचं संग्रहालय’. अत्यंत कलात्मक पद्धतीने, नीट / नेटक्या स्वरूपात, सुबक अश्या बरण्यांमधून आणि बाटल्यांमधून, आकृत्या, पुतळे आणि जुन्या यंत्रांमधून त्यांनी औषध निर्मितीचा इतिहास जिवंतपणे समोर उभा केला आहे. जर्मनीतला हा औषधांचा इतिहास उण्या – पुऱ्या आठशे / नऊशे वर्षांचा. मात्र त्यांच्या मते जगातील औषध शास्त्राचे अग्रणी जर्मनच आहेत.\nया संग्रहालयात अगदी लाजे काजेस्तव भारताचा उल्लेख करण्यात आलेला आहे. आणि तो ही असा की, ‘वास्को-डी-गामाच्या भारत भेटीनंतर भारतातल्या जडी-बुटींच्या औषधांची ओळख युरोप ला झाली.’\nगेल्या महिन्यात मी या हायडलबर्ग च्या किल्ल्यातल्या औषधी संग्रहालयाला भेट द्यायला गेलो होतो, तेंव्हा तिथे आसपासच्या कुठल्यातरी शाळेतली मुलं आली होती. चौथी – पाचवीतली ती पोरं, त्या संग्रहालयात बागडत होती, चिवचिवत होती. मात्र ती पोरं फार सूक्ष्मतेने प्रत्येक गोष्ट बघत होती, आपापसात जोरजोरात चर्चा करत होती. आणि गंमत म्हणजे प्रत्येकाच्या हातात कागद होता आणि ती पोरं त्या कागदावर काही तरी लिहित होती. जरा विचारल्यावर कळलं की ही सहल म्हणजे त्या मुलांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमाचा भाग आहे आणि त्या मुलांना ह्या संग्रहालयाच्या भेटीवर नोट्स काढायच्या आहेत. ह्या नोट्स च्या आधारावर त्यांची युनिट टेस्ट होणार आहे.\nखरं सांगतो, माझ्या काळजात लक्कन काही तरी हाललं…\nआपल्या देशात असं होऊ शकेल..\nती मुलं काय मत घेऊन बाहेर पडतील.. की जगामधे औषधांच्या / चिकित्सा शास्त्राच्या जगात (फक्त एक हजार वर्षांचा या संबंधात इतिहास असलेली) ‘जर्मनी’ सर्वात पुढे आहे. भारत तर त्यांच्या खिजगणतीलाही नसेल..\nआणि आपण इतके कर्मदरिद्री, की तीन हजार वर्षांचा, चिकित्सा शास्त्राचा, औषधी विज्ञानाचा खणखणीत इतिहास असणारे आपण….\nयातलं काहीही आपल्या नवीन पिढीला दाखवू शकत नाही..\nसाऱ्या जगाला जेंव्हा चिकित्सा, मेडिसिन, अपोथिके, फार्मेसी सारखे शब्द ही माहीत नव्हते, त्या काळात, म्हणजे इसवी सनाच्या सातशे वर्ष आधी, जगातील पहिल्या (तक्षशीला) विद्यापीठात चिकित्साशास्त्र नावाचा सुव्यवस्थित विभाग होता.. इसवी सनाच्या सहाशे वर्ष आधी सुश्रुताने ‘सुश्रुत संहिता’ हा चिकित्सा शास्त्रा वरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता. सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात ‘शल्य चिकित्सक’ (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा. या सर्व उपकरणांची यादी सुध्दा त्याने दिली आहे. सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या ‘शल्य चिकित्सा’ (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे. अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुध्दा त्याने सविस्तर वर्णन केले आहे. लक्षात घ्या, हे सारे पावणे तीन हजार वर्षांच्या आधीचे आहे.. इसवी सनाच्या सहाशे वर्ष आधी सुश्रुताने ‘सुश्रुत संहिता’ हा चिकित्सा शास्त्रा वरचा परिपूर्ण ग्रंथ लिहिला होता. सुश्रुत हा जगातील पहिला ज्ञात ‘शल्य चिकित्सक’ (सर्जन) आहे. ह्या शल्य चिकित्सेसाठी तो १२५ प्रकारची उपकरणे वापरायचा. या सर्व उपकरणांची यादी सुध्दा त्याने दिली आहे. सुश्रुताने ३०० प्रकारच्या वेगवेगळ्या ‘शल्य चिकित्सा’ (ऑपरेशन्स) केल्याचे लिहून ठेवले आहे. अगदी मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेचे सुध्दा त्याने सविस्तर वर्णन केले आहे. लक्षात घ्या, हे सारे पावणे तीन हजार वर्षांच्या आधीचे आहे.. युरोप सकट साऱ्या जगाला या शब्दांची तोंड ओळख होण्याच्या कितीतरी आधीचे \nआजच्या विद्यार्थ्यांना तर जाऊच द्या, पण जाणत्या पिढीला तरी यातलं कितीसं माहीत आहे..\nचिकित्सा शास्त्राच्या प्राचीनते संदर्भात तीन प्रकारच्या प्रणालींचा विचार केल्या जातो –\n1. भारतीय चिकित्सा पद्धती – प्रामुख्याने आयुर्वेद\nयातील इजिप्शियन प्रणालीत, पिरामिड मध्ये ‘ममीज’ ठेवण्याचं शास्त्र त्यांना माहीत असल्याने प्राचीन मानलं जातं. या प्रणालीत ‘इमहोटेप’ (Imhotep) हा अनेक विषयात पारंगत असलेला गृहस्थ, इजिप्शियन चिकित्सा प्रणाली चा मूळ पुरुष मानला जातो. इसवी सनापूर्वी सत्तावीसशे वर्ष, हा त्याचा कार्यकाळ मानला जातो. अर्थात आजपासून सुमारे पावणे पाच हजार वर्ष जूना. मात्र शास्त्रशुध्द रित्या रोगांचे निवारण आणि त्या प्रकारची औषधांची रचना त्या काळात उपलब्ध नव्हती. प्रामुख्याने वाईट शक्तींपासून (भूता–खेतां पासून) वाचविण्यासाठी काही औषधं वापरण्यावर भर होता.\nग्रीक चिकित्सा प्रणाली हे देखील बरीच जुनी. आजचे डॉक्टर्स ज्या ‘हिप्पोक्रेट’ च्या नावाने, व्यवसाय सुरु करण्या आधी, शपथ घेतात, तो हिप्पोक्रेट हा ग्रीसचाच. सुश्रुत च्या सुमारे दीडशे वर्ष नंतरचा.\nह्या हिप्पोक्रेट च्या काळात भारतात चिकित्सा शास्त्र विकसित स्वरूपात वापरले जात होते. ख्रिस्तपूर्व सातव्या – आठव्या शतकात तक्षशीला विद्यापीठातील चिकित्सा शास्त्राचा अभ्यासक्रम शिकायला अनेक देशांचे विद्यार्थी येत होते. आणि म्हणूनच असं म्हटलं जातं की हिप्पोक्रेट च्या लेखांमधे सुश्रुत संहितेचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो.\nपुढे येशू ख्रिस्ताच्या काळात ‘केलसस’ (Aulus Cornelius Celsus – ख्रिस्तपूर्व २५ ते ख्रिस्तानंतर ५० वर्षे) ने चिकित्सा शास्त्रा संबंधी ‘डी मेडीसिना’ हा आठ भागांचा मोठा ग्रंथ लिहिला. यात सातव्या भागात काही शस्त्रक्रियांची माहिती दिलेली आहे. आणि गंमत म्हणजे यात वर्णन केलेल्या मोतीबिंदुंच्या शस्त्रक्रियेची माहिती ही या ग्रंथाच्या सहाशे वर्ष आधी सुश्रुत ने लिहिलेल्या ‘सुश्रुत संहिता’ मधील मोतीबिंदुंच्या शस्त्रक्रियेच्या माहितीशी तंतोतंत जुळणारी आहे..\nमुळात भारतात आयुर्वेदाची सुरुवात कोठून झाली हे कोणालाच ठामपणे सांगता यायचं नाही. ऋग्वेदात आणि अथर्ववेदात या संबंधी उल्लेख सापडतात. अथर्ववेदात तर चिकित्सा शास्त्रा संबंधी अनेक टिपण्या आढळतात. आणि म्हणूनच आयुर्वेदाला, अथर्ववेदाचा उपवेद समजले जाते. आता अथर्ववेदाचा निश्चित कालखंड कोणता.. कठीण आहे सांगणं. कोणी ख्रिस्तपूर्व १२०० वर्षे सांगतात तर कोणी ख्रिस्तपूर्व १८०० वर्षे.\nआणि या ग्रंथामधूनही ‘आयुर्वेद’ हा नवीन शोधलेला प्रकार आहे, असं जाणवत नाहीच. त्या काळात असलेल्या ज्ञानाला अथर्ववेदा सारखा ग्रंथ शब्दबध्द करतोय असंच दिसतंय. याचाच अर्थ, आपली चिकित्सा पद्धत ही अति प्राचीन आहे.\nमुळात आयुर्वेद हे अत्यंत सुव्यवस्थित पणे रचलेलं चिकित्सा / आरोग्य शास्त्र आहे. चरक आणि सुश्रुतांच्या परंपरेला त्यांच्या शिष्यांनी पुढे नेलं. पुढे इसवी सनाच्या सातव्या शतकात सिंध प्रांतातील वाग्भटांनी चरक, सुश्रुत आणि कश्यप यांच्या ग्रंथांना एकत्र करून, त्यांच्या आधाराने एक ग्रंथ लिहिला. त्यालाच ‘अष्टांग हृदय’ असे म्हटले जाते.\nयातील रोग / विकारांवर अधिक काम करून आठव्या शतकात वैद्य माधव ऋषी यांनी ‘निदान ग्रंथ’ लिहिला. या ग्रंथाची ७९ प्रकरणं आहेत, ज्यात रोग, त्यांची लक्षणं आणि त्यावरील उपचार याबाबत सखोल विवेचन केलेले आहे. या नंतर ‘भावप्रकाश’, ‘योग रत्नाकर’ हे ग्रंथ तयार झाले. शारंगधरांनी औषध निर्मिती च्या प्रक्रीये संबंधी बरेच लिहिले. पुढे अकराव्या शतकात मुस्लिम आक्रांतांची आक्रमणं सुरु झाल्यानंतर भारतात ही आयुर्वेदाची परंपरा क्षीण झाली.\nमात्र आज जगात इजिप्शियन चिकित्सा पध्दती अस्तित्वात नाही. ग्रीक चिकित्सा पद्धत (यूनानी) काही प्रमाणात आहे. मात्र त्यातील ‘शुध्द युनानी’ औषधं किती, हा प्रश्नच आहे. जगात आज बोलबाला आहे तो एलोपेथीक पद्धती चा, जी साधारण आठशे / नऊशे वर्षांपासून विकसित होत आलेली आहे. होमियोपेथी तर अगदी अलीकडची. १७९० मध्ये जर्मनीत सुरु झालेली.\nया सर्व पार्श्वभूमीवर किमान तीन / चार हजार वर्ष जुनी असणारी आणि आजही जगभर प्रचंड मागणी असणारी ‘आयुर्वेदिक चिकित्सा पद्धती’ ही अद्वितीय ठरते. फक्त आपल्याला त्याची जाणीव नाही, हेच काय ते दुःख आहे..\nफक्त एका पुस्तकाने इतका गदारोळ..\nडॉ. अभिराम दीक्षित हे नाव तसं\nसोशल मिडिया मध्ये चर्चित नाव.\nसावरकर आणि शेषराव मोरे गटातलं हे नाव..\nप्रचंड वाचन, फटकेबाज लेखणी, टोकाचा उपरोध,\nसोशल मिडिया मधे कायम वास्तव्य\nआणि जोडीला स्वतः बद्दल ��्रचंड अभिमान..\nआता इतकं सारं असलं\nकी सोशल मिडिया वर ‘चर्चित व्यक्तित्व’ असणारच.\nतर अश्या ह्या डॉक्टर अभिराम दिक्षितांचा\nमाझ्या ‘भारतीय ज्ञानाचा खजिना’\nह्या पुस्तकाला वाचून प्रचंड तिळपापड झालेला आहे.\nह्या पुस्तकाला प. पू. सरसंघचालक\nडॉ. मोहनराव भागवतांची प्रस्तावना आहे.\nयाचं विमोचन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री\nमान. देवेंद्र फडणवीस यांनी केलंय.\nया सर्वांचा डॉक्टर दीक्षितांना किती राग यावा..\nतर त्यांनी ‘संघी’ लोकांना\n‘जोकर्स’, ‘ब्लडी जोकर्स’ सारख्या\nइंग्रजी शिव्या दिल्या आहेत.\n‘संघी’ लोकांचं विज्ञान हे ‘चंपक, ठकठक, मोगली, ब्याटमन’\nच्याच धर्तीचं आहे, असा त्यांचा ठाम समज आहे.\n‘संघी वेग्रे लोक्स आता विज्ञान शिकवणार आहेत – ते एक बरे आहे.\nगायीचे मूत हे आता विज्ञान’ ही त्यांची\nत्यांची आणखी एक पोस्ट अशी आहे –\n‘भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री – सरसंघचालक यांनी\n‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ नामक पुस्तक प्रसिद्ध केले आहे’\nमी यापूर्वी अभिराम दीक्षितांना\nचांगला वाचक समजत होतो. पण आता नाही.\nसरसंघचालकांनी पुस्तक प्रसिद्ध केले नाही.\nत्यांची ह्या पुस्तकाला प्रस्तावना आहे.\nमुख्यमंत्र्‍यांनीही पुस्तक प्रसिध्द केलेले नाही.\nत्यांनी विमोचन केले आहे.\nह्या पुस्तकात एकाही ठिकाणी\nदीक्षितांनी सनसनाटी निर्माण करण्यासाठी\n‘गायीचे मूत’ सारखे शब्द वापरले आहेत,\nहे सर्व सुजाण वाचकांचे दुर्दैव..\nत्यांचा आक्षेप कशावर आहे,\nहे मला कळलेले नाही.\n‘भारतीय ज्ञानाचा खजिना’ हे पुस्तक आपल्या\nपुरातन, सनातन आणि चिरंतन\nज्ञानाची ओळख करून देतं,\nजे ज्ञान आजही कोड्यात पाडणारं आहे.\nया संबंधी काही लिहिण्या ऐवजी\nडॉ. दीक्षितांनी शिवराळ भाषा वापरून\n‘संघी’ लोकांचा जो ‘उध्दार’ केलेला आहे,\nतो सनसनाटी निर्माण करण्यापेक्षा\nAuthor प्रशांत पोळPosted on May 19, 2017 May 19, 2017 Categories राजनीतिक, Indology, UncategorizedTags #अभिराम_दीक्षित, #भारतीय_ज्ञानाचा_खजिना1 Comment on फक्त एका पुस्तकाने इतका गदारोळ..\nयुध्द – आकाशातील लहरींसाठी..\nगेल्या पंधरवड्यात, दूरसंचार च्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी हात मिळवला अन देशाच्या व्यावसायिक वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली. कारण हे फक्त एकत्र येणं नव्हतं तर विलीनीकरण होतं. ‘मर्जर’ होतं. आणि असं भलं मोठं मर्जर आपल्या देशानच काय, पण इतरही देशांनी फारसं बघितलेलं नव्हतं. या विलीनीकरणामुळे ही ‘जोड कंपनी’ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झालेली आहे. देशातील एकूण मोबाईल ग्राहकांच्या ३४.५% ग्राहक या एका कंपनी जवळ असणार आहेत. आणि म्हणूनच सध्या तरी ही ‘जोड कंपनी’ देशातील बलाढ्य दूरसंचार कंपनी झालेली आहे.\nगंमत म्हणजे हे विलीनीकरण तसं असमान आहे. व्होडाफोन सारख्या ताकतवर ब्रिटीश दूरसंचार कंपनीने तुलनेने लहान अश्या, भारतीय असलेल्या, आयडिया बरोबर हिस्सेदारी करावी, हेच मुळात अप्रूप आहे. कारण व्होडाफोन नेहमी दुसऱ्या कंपनीला ‘एक्वायर’ करते. विकत घेते. किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं तर ‘गिळंकृत’ करते. पण तसं काही इथे झालेलं नाही. याचा अर्थ, ‘भारतातले मार्केट डायनामिक्स इतर देशांपेक्षा वेगळे आहेत’ हे व्होडाफोन ला पटलंय असं दिसतंय.\nव्होडाफोन चे वार्षिक उत्पन्न ४१ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. (माहितीसाठी – मायक्रोसॉफ्ट चे वार्षिक उत्पन्न ६० बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. यावरून अंदाज यावा.) एक लाख आठ हजार कर्मचारी त्यांच्या जगभरातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करतात. त्या मानाने आयडिया ही लहान कंपनी आहे. या कंपनी चे वार्षिक उत्पन्न फक्त ४ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. म्हणजे व्होडाफोन च्या एक दशांश..\nमात्र आयडिया ची मुळं भारतातल्या निमशहरी आणि ग्रामीण क्षेत्रात घट्ट रुजली आहेत. म्हणून शहरी क्षेत्रात वरचष्मा असणाऱ्या व्होडाफोन ने, आयडिया ला आपला पार्टनर निवडले. एकप्रकारे या दोन्ही कंपन्या एक दुसऱ्याला, ग्राहकांच्या बाबतीत, पूरक आहेत.\nहे विलीनीकरण, सुखासुखी किंवा उगीचच झालेले नाही. याला कारण आहे ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल टेलिफोनी च्या बाजारात मुसंडी मारत असलेले ‘रिलायंस जिओ’.. फक्त सहा महिन्यात रिलायंस जिओ ने बाजाराची सर्व समीकरणे बदलली. डिसेंबर मधे संपलेल्या तिमाहीत आयडिया चे उत्पन्न ३.८ टक्क्यांनी घसरले तर व्होडाफोन चे १.९ टक्क्यांनी. आता, ही टक्केवारी फारशी जास्त दिसत नसली तरी जिथे मोबाईल चे मार्केट अत्यंत वेगाने वाढते आहे, तिथे वाढी मधे फरक न होता, जर ग्राहकांची संख्या खाली जात असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच, बिहार च्या निवडणुकीत ज्या प्रमाणे भाजप विरुध्द, एकमेकांचे हाडवैरी असलेले पक्ष एकत्र आले, तसाच काहीसा हा प्रकार आहे. रिलायंस ���िओ च्या विरुध्द टक्कर देण्यासाठी ह्या कंपन्या एकवटलेल्या आहेत.\nआणि याला कारण ही तसेच आहे. रिलायंन्स समूहाचे जेंव्हा वाटे-हिस्से झाले, तेंव्हा रिलायन्स कम्युनिकेशन्स हे अनिल अंबानींकडे आले. मुळात रिलायंस समूहाने दूरसंचार व्यवसायात यावे, ही मुकेश अंबानींची कल्पना होती. त्यामुळे त्यांचे ‘ब्रेन चाईल्ड’ असलेले रिलायंस कम्युनिकेशन जेंव्हा अनिल अंबानींकडे गेले, तेंव्हाच केंव्हातरी मुकेश नी भविष्यात या क्षेत्रात परत येण्या संबंधी विचार करून ठेवला असेल.\nआणि म्हणूनच, सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे रिलायंस ने मागील दाराहून का होईना, पण मोबाईल च्या क्षेत्रात प्रवेश केला, तो असाच धडाकेबाज होता. त्या मागे कल्पना होती धीरूभाईंची, की गरिबाला सुध्दा परवडेल अश्या दरात मोबाईल सेवा पुरवता आली पाहिजे. त्यांनी लक्ष्य ठेवले होते पोस्टकार्डाचे. तेंव्हा १५ पैशांना मिळणारे पोस्टकार्ड हे गरिबांसाठी सर्वात स्वस्त असणारे संवाद साधण्याचे साधन होते. तितक्या पैशात मोबाईल वरून बोलता आलं पाहिजे अश्या आग्रहानी त्यांनी सेवा सुरु केली. अत्यंत स्वस्तात, इतरांकडे नसणारे, किंवा इतर देशात फारसे लोकप्रिय नसलेले ‘सी डी एम ए’ हे तंत्रज्ञान त्यांनी वापरले. मोठ्या प्रमाणावर ग्राहक तयार केले. मात्र पुढे जाऊन ‘मुख्य धारेतले’ तंत्रज्ञान नसल्याने रिलायंस च्या मोबाईल व्यवसायाला मर्यादा पडल्या.\nनेमकं हेच हेरून मुकेश अंबानींनी नवीन, बदललेल्या मोबाईल च्या बाजारात अत्यंत विचारपूर्वक पाउल टाकले. पूर्वी झालेल्या काही चुकांची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी त्या चुका टाळल्या. या वेळी त्यांनी मुख्य धारेतील तंत्रज्ञान वापरले. जगभरात 4G सेवेसाठी LTE (Long Term Evolution) हे तंत्रज्ञान वापरले जाते. यातील अत्याधुनिक व्हर्शन रिलायंस जिओ ने वापरले.\nगेल्या २ – ३ वर्षात मोबाईल कंपन्यांच्या उत्पन्नाच्या प्रकारामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी ह्या कंपन्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे ‘व्हॉईस कॉल’ होते. इंटरनेट वापरामुळे मिळणारे उत्पन्न हे कमी असायचे. मात्र हळू हळू हे चित्र बदलत गेले. व्हॉईस कॉल मुळे मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत गेली आणि इंटरनेट च्या वापरामुळे मिळणारे उत्पन्न वाढत गेले. आज मोबाईल कंपन्यांचा महसूल हा प्रामुख्यानं इंटरनेट च्या वापरातून येतोय. सर्वसामान्य माणसाचं जीवन ही इंटरनेट ने व्यापून टाकलंय. डेन्मार्क, स्वीडन सारख्या देशांमध्ये तर इंटरनेट चा वापर हा त्यांच्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांमध्ये शामिल केला गेलाय. सोशल मिडिया ने इंटरनेट वरील गर्दी वाढविण्यास चांगलाच हातभार लावलाय.\nआणि आता तर व्हॉईस कॉल सुद्धा इंटरनेट वरून होताहेत. हा बदल लक्षणीय आहे. म्हणजे आता, हळू हळू, दूरसंचार कंपन्यांचं महसुलाचं जे मुख्य साधन होतं, तेच बंद होणार आहे आणि दूरसंचार च्या सर्व गरजां करता इंटरनेट हे एक मात्र साधन राहणार असे चित्र समोर आहे. हे नेमकं हेरलं मुकेश अंबानींनी. आणि म्हणूनच आधीच्या नेटवर्क्स चा (म्हणजे ‘लेगसी’ नेटवर्क्स, अर्थात 2G, 3G), चा विचार न करता त्यांनी सरळ 4G मधे उडी मारली. यात व्हॉईस कॉल साठी 2G, 3G प्रमाणे वेगळे स्विच ठेवण्याची गरज नसते. आणि हे तंत्रज्ञान मुख्यत्वे इंटरनेट च्या वापराला समोर ठेऊनच विकसित करण्यात आलेले आहे.\nया सर्व गोष्टींचा विचार मुकेश अंबानींनी किमान सात – आठ वर्ष आधीच केला होता. जून २०१० मधे मुकेश अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीज ने ४,८०० कोटी रुपयांमध्ये ‘इंफोटेल ब्रॉडबेंड सर्व्हीसेज लिमिटेड’ ही कंपनी विकत घेतली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे 4G च्या लिलावाच्या एक वर्ष आधी भारताच्या सर्व २२ सर्कल्स मधे (दूरसंचार च्या दृष्टीने भारताला २२ सर्कल्स मधे वाटलेले आहे. साधारणतः प्रत्येक प्रदेश म्हणजे एक सर्कल आहे. पण सर्वच बाबतीत तसे ते नाही. उत्तर प्रदेशात २ सर्कल्स आहेत तर मध्य प्रदेश आणि छत्तिसगढ मिळून एक सर्कल आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई वेगळे सर्कल आहे तर उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा मिळून एक सर्कल आहे.) ब्रॉडबेंड स्पेक्ट्रम जिंकणारी ही एकमेव कंपनी होती. या कंपनी वर स्वामित्व मिळवल्या मुळे रिलायन्स ला स्वाभाविकच इंटरनेट च्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे ‘प्लेटफ़ॉर्म’ तयार झाले. याला जोड दिली ती 4G च्या LTE ह्या तंत्रज्ञानाची. त्याचबरोबर मुकेश अंबानींनी मतभेद बाजूला ठेऊन भावाच्या दूरसंचार कंपनी बरोबर हात मिळवणी केली आणि मोबाईल नेटवर्क च्या पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या टावर्स ची व्यवस्था केली.\nमुकेश अंबानींनी, मागील वेळेचा अनुभव लक्षात घेता, या वेळेस मोबाईल संचांच्या उत्पादना वर त्यांचे नियंत्रण असेल अशी व्यवस्था केली. त्या साठी LYF (लाईफ) ही कंपनी दोन वर्षांपूर्वी उभी केली. ही कंपनी रिलायन्स जिओ ची सहायक कंपनी आहे. आतापर्यंत या कंपनीने वाटर – १, वाटर – २, अर्थ आणि फ्लेम या ब्रांड चे हँण्डसेट विक्रीला आणले आहेत.\nरिलायन्स जिओ चा ग्राहकांना आकर्षित करण्याचा वेग इतका जबरदस्त आहे, की पहिल्या ८३ दिवसात त्यांनी ५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आणि या २१ फेब्रुवारी ला त्यांच्या नेटवर्क मधे १० कोटी ग्राहक होते. जिओ येण्यापूर्वी ब्रॉडबेंड वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगामधे १५० वा क्रमांक होता. आता मात्र मोबाईल डेटा वापरण्याच्या बाबतीत भारत जगामधे पहिल्या क्रमांकावर आला आहे.. गेल्या महिन्याची सरासरी काढली तर जिओ च्या ग्राहकांनी रोज ३.३ कोटी गिगाबाईट डेटा वापरला. जिओ चे ग्राहक मोबाईल वर सरासरी रोज साडे पाच तास व्हिडियो बघण्यात घालवतात.\nआणि या सर्व आकडेवारी मुळे व्होडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांना हादरे बसणं स्वाभाविकच होतं. यातूनच मग विलीनीकरणाची कल्पना पुढे आली.\nया नवीन कंपनी जवळ सुरुवात करतानाच जवळपास ४० कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या अश्या दूरसंचार कंपनीं पैकी एक असे स्थान निर्माण झाले आहे. भारती एयरटेल ही, ह्या कंपनीच्या थोडी मागे असून त्यांची ग्राहक संख्या आहे – ३२ कोटी. या विलीनीकरणाचा फायदा, जास्त स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्याने, सेवेचा दर्जा सुधारण्यात होईल. सध्या आयडिया कडे २० सर्कल्स मधे 4G तर १५ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे. तर व्होडाफोन कडे १६ सर्कल्स मधे 4G आणि १७ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे.\nआता खेळाला खरी सुरुवात झालेली आहे. ही नवीन कंपनी, एयरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात खरा खेळ रंगणार आहे. दुर्दैवानं एकेकाळची सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी ‘बी एस एन एल’ ह्या खेळात कुठेच नाही.. काही काळानंतर किमतींमध्ये भडकलेलं युध्द थांबेल, कारण कोणालाच ते परवडणारं नाही. ‘पेमेंट बँकिंग’ सारखे उत्पन्नाचे नवीन एव्हेन्यू समोर येतील. स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेक नवनवीन सेवा सुरु होतील. रेल्वे गाड्यांमध्ये, वोल्वो बस मधे लौकरच मोबाईल वर इंटरनेट वापरता येईल. असं बरंच काही होईल..\nआणि या सर्वांचा फायदा तुमच्या – आमच्या सारख्या सामान्य ग्राहकाला होईल, हे निश्चित..\nनुकतीच वर्तमानपत्रात एक बातमी प्रसिध्द झाली की विविध प्रकारच्या घेण्यात आलेल्या चाचण���यांनुसार आपल्या पृथ्वीचे वय हे ४.५ बिलियन वर्ष आहे. थोडक्यात ४५४ कोटी वर्षे आहे.\nगंमत म्हणजे आपल्या ‘पुराणांमध्ये’ या गोष्टीचा स्पष्ट उल्लेख आहे. पुराणांसाठी इंग्रजी प्रतिशब्द Mythology हा आहे, जो Myth ह्या शब्दावरून बनलेला आहे. Myth चा अर्थ ‘खऱ्यासारखे वाटणारे खोटे’. अर्थात Mythology म्हणजे, ‘जे खरे नाही ते..’ याचा दुसरा अर्थ असा की पुराणात सांगितलेले खरे मानता येत नाही. ते आजी – आजोबांच्या भगवत भक्ती साठी, भजन – कीर्तनासाठी ठीक असेलही. पण प्रत्यक्षात त्याला मोल नाही. पुराणातील गोष्टींना प्रमाण मानु शकत नाही. त्यांना काहीही ऐतिहासिक आधार नसतो.\nमग आता विष्णुपुराणातील तिसऱ्या अध्यायातील हा श्लोक बघा –\n‘काष्ठा पञ्चदशाख्याता निमेषा मुनिसत्तम \nकाष्ठात्रिंशत्कला त्रिंशत्कला मौहूर्तिको विधिः ॥ १,३.८ ॥\nअहोरात्राणि तावन्ति मासः पक्षद्वयात्मकः ॥ १,३.९ ॥\nतैः षड्भिरयनं वर्षं द्वेऽयने दक्षिणोत्तरे \nअयनं दक्षिणं रात्रिर्देवानामुत्तरं दिनम् ॥ १,३.१० ॥\nचतुर्युगं द्वादशभिस्तद्विभागं निबोद मे ॥ १,३.११ ॥\nचत्वारित्रीणि द्वे चैकं कृतादिषु यथाक्रमम् \nद्विव्याब्दानां सहस्राणि युगोष्वाहुः पुराविदः ॥ १,३.१२ ॥\nतत्प्रमाणैः शतैः संध्या पूर्वा तत्राभिधीयते \nसन्ध्यांशश्चैव तत्तुल्यो युगस्यानन्तरो हि सः ॥ १,३.१३ ॥\nयुगाख्यः स तु विज्ञेयः कृतत्रेतादिसंज्ञितः ॥ १,३.१४ ॥\nकृतं त्रेता द्वापरश्च कलिश्चैव चतुर्युगम् \nप्रोच्यते तत्सहस्रं व ब्रह्मणां दिवसं मुने ॥ १,३.१५ ॥\nमहाभारतातही या कालगणनेचे वर्णन आहे –\nकाष्ठा निमेषा दश पञ्च चैव\nत्रिंशत्तु काष्ठा गणयेत्कलां ताम्\nभागः कलाया दशमश्च यः स्यात्\nरात्रिश्च सङ्ख्या मुनिभिः प्रणीता\nमासः स्मृतो रात्र्यहनी च त्रिंशु\n– महाभारत, १२ वा अध्याय (शांतिपर्व), २३८ वा सर्ग\n१५ निमिष (पापण्या मिटण्या-उघडण्याचा काळ) १ कष्ट\n३० कष्ट १ कला\n३० कला १ मुहूर्त\n३० मुहूर्त १ दिवस / रात्र\n३० दिवस / रात्री १ महिना (मास)\n६ महिने १ अयन\n२ अयन १ मानवी वर्ष\n३६० मानवी वर्ष १ दैवी वर्ष\n१२,००० दैवी वर्ष ४ युगं\n७२ चौकड्या (चतुर्युग) ३१ कोटी १० लाख ४० हजार वर्षे\nअशी १४ मन्वंतरं झाली की तो ब्रम्हदेवाचा एक दिवस.\n१४ मन्वंतरं ४३५.४५ कोटी मानवी वर्षे\nब्रम्हदेवाचा दिवस आणि रात्र ८७०.९१ कोटी मानवी वर्षे\n(सृष्टीचा आरंभ / अंत)\nसध्या चौदा पैकी सातवे वैवस्वत ���न्वंतर चालू आहे. त्यातील अठ्ठाविसावे युग म्हणजे कलियुग आहे.\nम्हणजे – ४३५.४५ कोटी + २८ युगं (३ कोटी २ लाख वर्षे) = ४३८.६५ कोटी वर्षे.\n(गंमत म्हणजे अथर्ववेदातही सृष्टीच्या आयुर्माना संबंधी एक श्लोक आहे –\nशतं तेs युतं हायनान् द्वे युगे त्रीणि चत्वारि … ॥अथर्ववेद ८.२.२१॥\nया श्लोकाच्या गणनेनुसार सृष्टीचे वय येतंय – ४३२ कोटी वर्षे.)\nयाचा अर्थ, आपल्या ‘तथाकथित खऱ्या भासणाऱ्या, पण खोट्या असलेल्या’ पुराणात सृष्टीचा निर्मितीकाळ हा ४३५.६५ कोटी वर्षे आहे असं लिहिलंय. आणि आधुनिक विज्ञान अगदी काटेकोरपणे केलेल्या निरीक्षणातून हे नोंदवतंय की सृष्टीचा उगम ४५४ कोटी वर्षांपूर्वी झाला असावा.\nयाचाच अर्थ, आपली पुराणं ही आधुनिक काळात नोंदलेल्या निरीक्षणांच्या बरीच जवळ आहेत. काही हजार वर्षे पूर्वी, आजच्या सारखी आधुनिक साधने नसताना, आपल्या पूर्वजांनी पृथ्वीच्या उगमाचं हे ज्ञान कुठून मिळवलं असेल..\nआजही आपल्या शाळेतली पोरं शिकतात की ‘निकोलस कोपर्निकस’ (१४७३ – १५४३) ह्या पोलंड मधील खगोल शास्त्रज्ञाने, सर्वप्रथम ‘सूर्य हा आपल्या ग्रहमालिकेचा केंद्र बिंदू असून पृथ्वी ही सूर्याभोवती फिरते’ असे सांगितले..\nआपणही इतके करंटे की हीच माहिती पुढे देत राहिलो….\nह्या कोपर्निकस च्या सुमारे अडीच, तीन हजार वर्षांपूर्वी पाराशर ऋषींनी विष्णुपुराणाची रचना केलेली आहे. त्या विष्णुपुराणातील आठव्या अध्यायातील पंधरावा श्लोक आहे –\nनैवास्तमन मर्कस्य नोदयः सर्वता सतः I\nउदयास्तमनाख्यं हि दर्शना दर्शनं रवेः I\nअर्थात ‘सत्य सांगायचं झालं तर सूर्याचा उदय आणि अस्त म्हणजे सूर्याचे अस्तित्व असणे आणि नसणे असे होत नाही. सूर्य नेहमीच तिथे आहे.’\nअगदी अश्याच स्पष्टपणे सूर्य, पृथ्वी, चंद्र, ग्रह-गोल-तारे या सर्वांबाबत आपल्या पूर्वजांना माहिती होती. आणि ती सर्वांनाच होती. त्यात खूप काही थोर आपल्याला माहीत आहे, अशी भावना कुठेही नव्हती.\nम्हणजे ज्या काळात गाजलेला पाश्चात्य शास्त्रज्ञ टोलेमी (Ptolemy – AD 100 ते AD 170) हा ‘पृथ्वी स्थिर आहे आणि सूर्य तिच्या भोवती फिरतो’ हा सिध्दांत मांडत होता, आणि पाश्चात्य जग (अगदीच तुरळक अपवाद वगळता) त्याचं समर्थन करत होतं, त्या काळात भारतात आर्यभट्ट अत्यंत आत्मविश्वासाने आपले प्राचीन ज्ञान प्रतिपादन करत होते –\nअनुलोमगतिनरस्थ: पश्यत्यचलं विलोमगं यद्वत��\nअचलानि भानि तदवत्समपश्चिमगानि लङ्कायाम्॥\nउदयास्तमयनिमित्तं नित्यं प्रवहेण वायुना क्षिप्त:\nलङ्कासमपश्चिमगो भपञ्जर: सग्रहो भ्रमति॥\n(आर्यभटीय ४.९ ते ४.१० श्लोक)\nअर्थात ‘ज्या प्रमाणे अनुलोम (गतीने पुढे) जाणारा आणि नावेत बसलेला मनुष्य, अचल असा किनारा विलोम (मागे) जाताना पहातो, त्याच प्रमाणे लंके मधे अचल असे असलेले तारे पश्चिम दिशेस जाताना दिसतात.’\nकिती स्पष्ट शब्दात समजवलंय.. लंकेचा संदर्भ इतकाच, की पूर्वी, म्हणजे ग्रीनविच रेखा ठरवण्यापूर्वी, भारतीयांचे असे अक्षांश – रेखांश होते, आणि त्यातील विषुववृत्त लंके वरून जात होते.\nपुढे तेराव्या शतकात ज्ञानेश्वर माउली (१२७५ – १२९६) अगदी सहजपणे लिहून जातात –\nअथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रुख जातां देखे वेगें \nतेचि साचोकारें जों पाहों लागे तंव रुख म्हणे अचळ ॥\n– श्री ज्ञानेश्वरी ४-९७\nआणि उदोअस्ताचेनि प्रमाणें, जैसे न चलतां सूर्याचें चालणें\nतैसें नैष्कर्म्यत्व जाणे, कर्मीचि असतां ॥\n– श्री ज्ञानेश्वरी ४-९९\nह्या ओव्या म्हणजे आर्यभट्ट ने दिलेल्या उदाहरणाचे सरळ सरळ प्राकृत स्वरूप आहे. याचाच दुसरा अर्थ, मुस्लिम आक्रमक भारतात येई पर्यंत जी शिक्षण प्रणाली आपल्या देशात होती, त्या प्रणालीत ही सर्व माहिती अंतर्भूत असणार. खगोल शास्त्राचे हे ‘बेसिक सिध्दांत’ त्या काळातल्या विद्यार्थ्यांना नक्कीच माहीत असणार. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर सुध्दा अगदी सहजपणे हा सिध्दांत लिहून जातात.\nयाचाच दुसरा अर्थ असा की जे ज्ञान आम्हा भारतीयांना अगदी सहज रूपाने, हजारो वर्षांपासून होते, तेच ज्ञान पंधराव्या शतकात कोपर्निकस ने मांडले, आणि साऱ्या जगाने ‘जणु काही कोपर्निकस ने मोठा थोरला शोध लावला आहे’ अश्या स्वरूपात स्वीकार केले.\nआणि भारतातल्या पिढ्यान पिढ्या, ‘हा शोध कोपर्निकस ने लावला’ असं शिकू लागल्या, शिकवू लागल्या..\nकिती मोठं दुर्दैव आपलं…\nहे जसं सूर्याच्या केंद्रीय स्थाना बद्दल आहे, तसंच सूर्यप्रकाशाच्या गतीबद्दल ही आहे.\nआज तिसरी – चौथीतला मुलगा ही शिकतो की प्रकाशाच्या गतीचा शोध डेनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर (Olaus Roemer) याने सन १६७६ मधे, अर्थात आपल्या महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी राजे सिंहासनाधीश्वर झाल्यानंतर दोनच वर्षांनी, लावला. अर्थात अगदी अलीकडे.\nमात्र खरी परिस्थिती काय आहे..\nयुनेस्को च्या अधिकृ�� अहवालात म्हटल्या गेल्या प्रमाणे, जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ हा ऋग्वेद आहे. तो इसवी सनापूर्वी किमान पाच ते सहा हजार वर्षांपूर्वी लिहिल्या गेला असावा. तर ह्या ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलात, पन्नासाव्या सूक्तात, चौथ्या श्लोकात काय म्हटले आहे –\nतरणिर्विश्वदर्शतो तरणिर्विश्वदर्शतो ज्योतिष्कृदसि सूर्य \nविश्वमा भासि रोचनम् ॥ ऋग्वेद १.५०.४\nअर्थात हे सूर्या, गतीनं भारलेला (तीव्रगामी) तू, सर्वांना दिसतोस. तू प्रकाशाचा स्त्रोत आहेस. तू साऱ्या जगाला प्रकाशमान करतोस.\nपुढे चौदाव्या शतकात, विजयनगर साम्राज्यातील सायणाचार्य (१३३५ – १३८७) ह्या शास्त्रज्ञाने ऋग्वेदाच्या ह्या श्लोकाची मीमांसा करताना लिहिले –\nतथा च स्मर्यते योजनानां सहस्त्रं द्वे द्वे शते द्वे च\nयोजने एकेन निमिषार्धेन क्रममाण नमोऽस्तुते॥ – सायण ऋग्वेद भाष्य १.५०.४\nप्रकाशाने पार पडलेले अंतर २,२०२ योजने (द्वे द्वे शते द्वे..)\n१ योजन ९ मैल, ११० यार्ड्स\nअर्थात प्रकाशाचे अंतर ९.०६२५ X २२०२\nघेतलेला वेळ अर्धा निमिष = १/८.७५\nअर्थात प्रकाशाचा वेग १८५,०२५.८१३ मैल / सेकंद\nआधुनिक गणनेनुसार प्रकाशाचा वेग १८६,२८२.३९७ मैल / सेकंद\nम्हणजे लक्षात घ्या, ओले रोमर च्या किमान पाच हजार वर्ष आधी आपल्याला सूर्य प्रकाशाच्या वेगाची कल्पना होती. या संदर्भातील काही सूत्र आधी ही असतील. पण आज ती उपलब्ध नाहीत. आज आपल्याजवळ आहे तो सायणाचार्य यांनी लिहिलेल्या ऋग्वेदावरील मिमांसेच्या रुपात असलेला खणखणीत पुरावा. ओले रोमर च्या तीनशे वर्षां आधी मोजलेला प्रकाशाचा वेग..\nआणि तरीही आपण पिढ्यान पिढ्या शिकत राहणार की प्रकाशाच्या गतीचा शोध हा युरोपियन शास्त्रज्ञ ओले रोमर ने लावला..\nअसं किती बाबतीत आपण म्हणत राहणार..\nग्रहण ही संकल्पना किती तरी जुनी. चीनी वैज्ञानिकांनी २,६०० वर्षात एकूण ९०० सूर्यग्रहण आणि ६०० चंद्रग्रहण झाल्याची नोंद ठेवली आहे. मात्र ह्या ग्रहणाचं कारण कोणीही सांगू शकत नव्हतं.\nपाचव्या शतकात आर्यभट ने अगदी स्पष्टपणे सांगितलं की –\nछादयति शशी सूर्य शशिनं महती च भूच्छाया \nअर्थात ‘पृथ्वीची सावली चंद्राला झाकोळते तेंव्हा चंद्रग्रहण होते. अगदी आठ हजार वर्षांपूर्वीच्या ऋग्वेदात चंद्राला उद्देशून म्हटले आहे –\nॐ आयं गौ : पृश्निरक्रमीद सदन्नमातरं पुर : पितरञ्च प्रयन्त्स्व : ॐ भू : गौतमाय नम : गौतमाया��ाहयामि स्थापयामि \nअर्थात पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र, हा आपल्या मातृग्रहा भोवती फिरतो, जो त्याच्या (पृथ्वीच्या) प्रकाशमान पितृग्रहाभोवती फिरत असतो.\nअजून किती स्पष्ट हवं.. लक्षात घ्या, आजपासून सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो.. लक्षात घ्या, आजपासून सुमारे आठ हजार वर्षांपूर्वी आपल्या पूर्वजांना हे माहीत होतं की पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो.. याच्या हजारो वर्षानंतर उर्वरित जगाला, आणि विशेष करून पाश्चात्य जगाला हे ज्ञान मिळालं.\nयात महत्वाचं म्हणजे हे ज्ञान आपल्या देशात फार पूर्वीपासून होतं. त्यामुळे ह्या गोष्टी माहीत आहेत, म्हणजे आपल्याला फार कांही मोठं ज्ञानाचं भांडार माहीत आहे, असा अभिनिवेश कुठेही नव्हता. आणि म्हणूनच ज्ञानेश्वर किंवा गोस्वामी तुलसीदास अशी महत्वाची माहिती सहजगत्या लिहून जातात..\n…आणि वैष्णवांच्या भूमीत फुलले कमळ\nदेशाच्या राजकारणाला वळण देऊ शकणाऱ्या पाच राज्यांच्या निवडणुका जेंव्हा जाहीर झाल्या, तेंव्हा त्यातील दोन राज्य अगदी लहान होती – गोवा आणि मणिपुर. एक देशाच्या दक्षिण-पूर्वेत तर दुसरे उत्तर-पूर्वेच्या टोकाला. अगदी ‘डायगोनली अपोझिट’. दोन्ही प्रांतात ख्रिश्चन मतदारांचा आणि चर्च चा प्रभाव हा समान दुवा.\nआणि ह्या दोन्ही राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजप ने सत्ता पटकाविली आहे. ‘खाये गोरी का यार, बलम तरसे…’ म्हणत सोशल मिडिया वर या दोन्ही राज्यांचे यथार्थ वर्णन केले जात आहे..\nया दोन्ही राज्यात क्रमांक एक चा पक्ष कॉंग्रेस होता. दोन्ही कडे त्याला फक्त ३ – ४ आमदारांची गरज होती. आणि दोन्ही राज्यात मागून येऊन, तत्परता आणि चपळता दाखवत भाजप ने सत्ता आपल्या हातात घेतली.\nया दोन्ही राज्यांपैकी मणिपुर मधे भाजप चं सत्तेवर येणं फार महत्वाचं होतं. मणिपुर हे भारताच्या अगदी उत्तर-पूर्वेच्या टोकाचं राज्य. याची पूर्व सीमा, मियांमार (ब्रम्हदेश) ला लागुन असलेलं राज्य. अस्वस्थ आणि अशांत राज्य. अवघ्या २८ लाख लोकसंख्या असलेलं हे राज्य, देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्वाचं आहे.\nया राज्यात भाजप चं अस्तित्व अक्षरशः नगण्य होतं. मुळात ख्रिश्चन प्रभाव असलेलं हे राज्य अजूनही आपली प्राचीन ‘वैष्णव पर��परा’ सांभाळून आहे. मात्र दहशतवादाने ह्या राज्याला फार त्रास दिलाय. मियांमार ची सीमा लागून असल्याने, दहशतवादी आणि फुटीरतावादी, एखादे मोठे हत्याकांड करून, मियांमार मधे लपतात. आणि म्हणुनच सन २०१५ मधे आपल्या सैन्याने मणिपुर-नागालेंड ला चिटकलेल्या मियांमार च्या हद्दीत शिरून सुमारे तीस दहशतवाद्यांना मारून त्यांचे अड्डे ध्वस्त केले. कदाचित भाजपाच्या यशाचा पाया याच घटनेत दडला असावा..\nभाजपाच्या दृष्टीने मणिपुर चं महत्त्व हे देशाच्या सीमेवरील राष्ट्र म्हणून जास्त आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने इतर देशांशी सीमा लागून असलेल्या राज्यांमध्ये राष्ट्रवादी विचारधारेचं सरकार असणे आवश्यक आहे. म्हणूनच भाजप ने जम्मू-काश्मीर मधे तडजोडी करत पी डी पी बरोबर संयुक्त सरकार स्थापन केले. आणि म्हणूनच पंजाब हातचे गेल्यावर, मणिपुर मधे सरकार येणे आवश्यक होते. या कारणासाठीच ६० पैकी फक्त एक तृतियांश (२१) आमदार असूनही भाजप ने मणिपुर मधे आपला मुख्यमंत्री बसवला.\nसन २०१२ च्या निवडणुकांत भाजप ला मिळालेल्या मतांची टक्केवारी होती, फक्त २.१२% आणि या निवडणुकीत मिळालेली मतं आहेत – ३६.६%. म्हणजेच भाजप च्या मतांमध्ये सणसणीत अठरा पटीची वाढ…\nकॉंग्रेस च्या मतांमध्ये काहीशी घसरण झाली. मागच्या वेळी मिळालेल्या ४२.४% मतांच्या तुलनेत त्यांना ३५.१% मतं मिळाली. अर्थात भाजप पेक्षा दीड टक्का कमीच. मात्र मिळालेल्या जागा ह्या भाजप पेक्षा सात ने जास्त होत्या. यंदा अप्रत्याशित रित्या रामविलास पासवान यांच्या पक्षाला ही एक जागा मिळाली.\nमात्र सर्वांचे लक्ष असलेल्या थाऊबल ह्या विधानसभा क्षेत्रात निवडणुक निकाल अगदीच अळणी निघाले. या आधी तीनदा निवडणूक जिंकलेल्या, मुख्यमंत्री इबोबी सिंह यांच्या विरोधात, इरोम शर्मिला’ ह्या निवडणूक लढवत होत्या. मणिपुर मधून AFSPA हा दहशतवाद विरोधी कायदा दूर करावा म्हणून त्या १५ वर्ष उपोषण करत होत्या. गंमत म्हणजे त्यांना पंधराशे मतं ही मिळाली नाहीत. इबोबी सिंह यांना १५,००० तर शर्मिला इरोम यांना फक्त १०० मतांवर समाधान मानावे लागले. भाजप चे प्रदेश अध्यक्ष चाओबा सिंह हे मुख्यमंत्री पदाचे ही दावेदार होते. मात्र नाम्बोल विधानसभा क्षेत्रातून त्यांना हार मानावी लागली.\nनिवडणुकीचे निकाल लागल्यावर कॉंग्रेस कडे २८ आमदार असल्यामुळे, त्यांचेच सरकार बनेल अ���े चित्र होते. कॉंग्रेस ला फक्त तीन आमदारांचीच गरज होती, तर भाजप हा हवे होते १० आमदार..\nमात्र ससा – कासवाच्या शर्यती सारखं, भाजप ने चपळता दाखविली. चार आमदार असलेल्या ‘नागा पीपल्स फ्रंट’ आणि चार आमदार असलेल्या ‘नेशनल पीपल्स फ्रंट’ ला आपल्या बाजूला वळवले. हे घसघशीत आठ आमदार भाजप च्या बाजूला आल्यावर इतर दोन आमदार सहज रित्या येऊन मिळणार हे निश्चित होतं. गोवा आणि मणिपुर मधे कॉंग्रेस ने सरकार स्थापनेसाठी जो काही वेळ लावला त्यावरून हे स्पष्ट होतं की कॉंग्रेस मधील जीवनेच्छाच संपून गेलेली आहे. निवडणुकीच्या काळातही कॉंग्रेस चे पर्यवेक्षक होते, कॉंग्रेस च्या आपल्संख्यांक मोर्च्याचे प्रमुख, करिम लश्कर, ज्यांना कॉंग्रेस चे कार्यकर्ते तरी ओळखत असतील की नाही ही शंका आहे.\nआणि म्हणूनच भाजप चे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि प्रकाश जावडेकर जेंव्हा इंफाळ मधे सरकार स्थापन करण्यासाठी जोमानं गाठी-भेटी घेत होते, तेंव्हा कॉंग्रेस चे केंद्रीय नेतृत्व काहीही हालचाल न करता आराम करत होते.\nएन बिरेन सिंह हे भाजप चे मणिपुर चे पहिले मुख्यमंत्री आहेत. त्यांनी तृणमूल कॉंग्रेस च्या पांगीजम सरतचन्द्र सिंह यांना पराभूत केले. कधी फुटबाल चे चांगले खेळाडू असलेले बिरेन सिंह हे पूर्वी कॉंग्रेस चे मुख्यमंत्री इबोबी सिंह चे उजवे हात समजले जायचे. कॉंग्रेस च्या नेतृत्वाशी मतभेद झाल्यामुळे गेल्या वर्षी त्यांनी कॉंग्रेस सोडून भाजप मधे प्रवेश केला होता.\nपूर्वांचलातील मणिपुर हे भाजपा शासित तिसरे राज्य झाले आहे. अरुणाचल प्रदेश, आसाम आणि आता मणिपुर. गेली अनेक वर्षे आपले पूर्वांचल, अस्वस्थ राहिलेले आहे. देशाचा हा समृध्द आणि संपन्न भाग दहशतवादामुळे उपेक्षित राहिलेला होता. नागलंड, मणिपुर आणि मिझोरम या, मियांमार च्या सीमेला लागून असलेल्या राज्यांमध्ये तर फुटीरतावादी शक्तींनी थैमान घातले होते. आता मणिपुर मधे भाजप च्या रुपात राष्ट्रवादी विचारांचे सरकार आल्यामुळे सीमेवर एक जागता प्रहरी तैनात झाला आहे..\nकेरळ च्या लाल दहशतवादाचा देशव्यापी धिक्कार..\nकांजीकोडे. पलक्कड जिल्ह्यातलं एक लहानसं गाव. केरळ च्या पूर्व सीमेवर असणारं. तामिळनाडू ला खेटून वसलेलं. मात्र औद्योगिक बाबतीत पुढारलेलं. केरळ चे पूर्व मुख्यमंत्री आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते अच्युतानंदन यांचं हे विधानसभा क्षेत्र. पलक्कड ह्या लोकसभा क्षेत्रात असणारं. १९५७ पासून एकूण ११ वेळा ह्या जागेवर कम्युनिस्ट खासदारांचा कब्जा राहिलेला आहे. त्यातील १९९६ पासून सतत ६ वेळा मार्क्सवादी पक्षाचाच खासदार निवडून आलेला आहे.\nतर अश्या ह्या मार्क्सवाद्यांचा सुरक्षित तटबंदीत, कांजीकोडे मधे, कन्नन हा संघाचा स्वयंसेवक पंचायत समितीवर भाजप तर्फे निवडून आला. त्याचा भाऊ राधाकृष्णन हा संघाचं काम करणारा हाडाचा स्वयंसेवक. कन्नन ची बायको विमला हिला संघ आणि भाजप ची ओळख झाली ती सासरी आल्यावरच. मग ती देखील हिरीरीने भाजपच्या महिला मोर्चाचं काम करू लागली. या दोन भावांचं एकत्र कुटुंब. पूर्णपणे संघ समर्पित. एका लहानश्या एकमजली बैठ्या घरात त्यांचा निवास.\nमात्र कन्नन – राधाकृष्णन परिवाराचं संघ – भाजप विषयी प्रेम आणि त्यांचा वाढता प्रभाव हा मार्क्सवादी गुंडांना पचनी पडणं शक्यच नव्हतं. तश्यातच मागच्या विधानसभा निवडणुकीत फक्त २,५०० मतं मिळविणाऱ्या भाजप ने ह्या विधानसभा निवडणुकीत चमत्कार केला. चक्क ४६,००० मतं घेऊन भाजप दुसऱ्या स्थानावर आला. अच्युतानंदन च्या समर्थकांना हे सहन होणं शक्यच नव्हतं. त्यांनी आधी धमक्या दिल्या. पण हे दोघेही भाऊ बधले नाहीत. पक्षाचं काम करतच राहिले.\nअश्या ह्या स्वाभिमानी, राष्ट्रभक्त परिवाराला अद्दल घडविण्यासाठी मार्क्सवादी गुंडांनी २८ डिसेंबर च्या अगदी पहाटे, अडीच वाजता, त्यांच्या घरावर पेट्रोलबॉम्ब फेकला आणि घराचे दरवाजे बाहेरून बंद केले.\nत्या भडकलेल्या आगीत हे कुटुंब अक्षरशः होरपळून निघालं. आणि पुढील आठ – दहा दिवसात हे तिघंही, ह्या मार्क्सवादी हिंसेत हुतात्मे झाले… त्या विमलेचा दोष इतकाच होता की त्या माउलीने संघ समर्पित, राष्ट्रभक्त कुटुंबात विवाह केला..\nमार्क्सवादी गुंडांनी, त्यांची सत्ता केरळ मधे पुनः स्थापित झाल्यानंतर घातलेल्या हैदोसाचा हा फक्त एक नमुना आहे.\nपलक्कड मधल्या कांजीकोडे हल्ल्याची शाई वाळलीही नसेल तर मार्क्सवाद्यांनी या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मल्लपुरम जिल्ह्यात आपल्या क्रौर्याची आणखी एक चुणूक दाखवली.\nसुरेश हा मल्लपुरम जिल्ह्यातला भाजप चा सक्रीय कार्यकर्ता. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी त्यांच्या ‘मोपल्यांचे बंड’ ह्या पुस्तकात वर्णन केलेला मलाबार भाग तो हाच. पूर्णपणे मुस्लिम बहुल. येथील ‘मुस्लिम लीग’ चे खासदार ई. अहमद यांचा नुकताच मृत्यू झालाय. येथील आमदारही मुस्लिम लीग चाच आहे. या जिल्ह्यात मुस्लिम लीग खालोखाल चलती असते ती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची. मात्र २०१४ च्या लोकसभेत भाजप ने चांगलीच मुसंडी मारली आणि ६४,००० मतं मिळविली. मे, २०१६ मधे झालेल्या विधानसभा निवडणुकांतही भाजप ची कामगिरी फारच छान होती. म्हणजे पुढील निवडणुकीत मार्क्सवादी पक्षाला बाजूला सारून, भाजप हा पक्ष मुस्लिम लीग बरोबर टक्कर देऊ लागेल अशी चिन्ह निर्माण झाली.\nझालं. मार्क्सवादी खवळले. त्यांनी संघ आणि भाजप ला अद्दल घडविण्यासाठी सुरेश ह्या भाजप च्या कार्यकर्त्यावर हल्ला केला. सुरेश आपल्या परिवारा सोबत कार ने जात असताना ह्या मार्क्सवादी गुंडांनी मल्लपुरम जिल्ह्याच्या तिरूर जवळ त्याची कार थांबवली. जबरदस्तीनं कार चा दरवाजा उघडला. सुरेश च्या १० महिन्यांच्या लहान बाळाला पायाला धरून रस्त्यावर फेकून दिलं आणि सर्वांसमोर सुरेश ला भोसकलं…\nसुरेश चा गुन्हा काय होता.. तर तो मल्लपुरम जिल्ह्यात प्रामाणिकपणे भाजप चं काम वाढविण्याचा प्रयत्न करत होता.\nअशी अनेक उदाहरणं आहेत. मे, २०१६ मधे यु डी एफ चं राज्य आल्यावर आणि ‘पिनरई विजयन’ मुख्यमंत्री झाल्यावर हे मार्क्सवादी गुंड अक्षरशः चेकाळले आहेत.\nपिनरई विजयन मुख्यमंत्री झाल्यापासून, आजपर्यंत, अर्थात फक्त नऊ महिन्यांच्या कालावधीत बारा संघ स्वयंसेवकांची / भाजप कार्यकर्त्यांची निर्मम हत्या झालीय. शंभर च्या आसपास संघ स्वयंसेवकांना कायमचं अपंगत्व आलंय. आणि ह्या नऊ महिन्यात संघ स्वयंसेवकांच्या एकूण पाचशे पेक्षा जास्त घरांवर हल्ले झालेले आहेत…\nहे भयानक आहे. फार जास्त भयानक आहे. आणि दुर्दैवाने ह्याची दखल न राष्ट्रीय मिडियात घेतली जातेय, न प्रादेशिक. ‘असहिष्णुते’ वरून देश सोडण्याच्या धमक्या देणारे, अवार्ड वापस करणारे सारे चिडीचूप बसलेत. बरखा दत्त, राजदीप सरदेसाई, अरुंधती रॉय वगैरे ‘बुद्धिवंतांनी’ केरळ च्या लाल दहशतवादा विरुध्द ‘ब्र’ देखील उच्चारलेला नाही.\nकेरळ मधे कम्युनिस्टांनी संघाच्या स्वयंसेवकांवर आक्रमणं करण्याचा इतिहास तसा जुना आहे. संघाच्या विचारसरणी बद्दल लोकांचं आकर्षण वाढू लागलं आणि कम्युनिस्टांची अस्वस्थताही वाढू लागली. कारण कम्युनिस्ट पक्षाचे अनेक कार्यकर्ते सं���ाचे चांगले स्वयंसेवक झाले. आणि येथूनच संघर्षाला सुरुवात झाली.\nजानेवारी १९४८ मधे, संघ बंदी पूर्वी काही दिवस, श्री गुरुजी केरळ च्या प्रवासात होते. एर्नाकुलम मधे स्वयंसेवकांची बैठक घेत असताना त्या बैठकीवर मार्क्सवादी गुंडांनी हल्ला केला. मात्र स्वयंसेवकांनी तो परतवून लावला. पुढे संघ बंदी हटल्या नंतर जेंव्हा श्री गुरुजींचा पहिला केरळ प्रवास झाला, तेंव्हाही अलपुझ्झा मधे त्यांच्या कार्यक्रमात हल्ला करण्यात आला. अर्थात स्वयंसेवकांच्या सावधतेने विपरीत काही घडू शकले नाही.\n१९६७ च्या जनसंघाच्या कालिकत अधिवेशनानंतर, कम्युनिस्ट अधिकच आक्रमक झाले. १९६९ मधे चिन्मय मिशन चे संस्थापक स्वामी चिन्मयानंद, विद्यार्थी परिषदेच्या एका कार्यक्रमात भाग घेण्यास त्रिशूर च्या केरलवर्मा कॉलेजात आले असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. मात्र सुदैवाने परिषद कार्यकर्त्यांनी तो ही परतवून लावला.\n१९६९ मधे आताचे मुख्यमंत्री पिनरई विजयन हे कण्णुर मधे एस एफ आय चे सचिव होते. अत्यंत आक्रमक आणि क्रूर अशी त्यांची प्रतिमा होती. कण्णुर मधे कम्युनिस्टांच्या ‘लाल दहशतवादाला’ सुरुवात झाली ती प्रामुख्याने याच काळात. २८ एप्रिल १९६९ ला कण्णुर मधे, टेलरिंग चा व्यवसाय करणारे संघ स्वयंसेवक, वडिक्कल राधाकृष्णन यांची निर्घुण हत्या झाली. पोलिसांनी जे आरोपी पकडले त्यातील दोन प्रमुख नावे होती – पिनरई विजयन आणि कोडियारी बाळकृष्णन. मात्र सहा महिन्यांच्या मामुली कैदेनंतर ती दोघंही पुराव्या अभावी निर्दोष सुटली.. महत्वाचे म्हणजे यातील पिनरई विजयन हे सध्या केरळ चे मुख्यमंत्री आहेत, तर कोडियारी बाळकृष्णन हे केरळ मधे अनेक वर्ष मंत्री होते आणि सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे महामंत्री आहेत.. महत्वाचे म्हणजे यातील पिनरई विजयन हे सध्या केरळ चे मुख्यमंत्री आहेत, तर कोडियारी बाळकृष्णन हे केरळ मधे अनेक वर्ष मंत्री होते आणि सध्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केरळ शाखेचे महामंत्री आहेत.. गेल्या मे महिन्यात, कम्युनिस्ट परत सत्तेवर आल्यावर संघ स्वयंसेवकांवरचे हल्ले का वाढले, हे यातून स्पष्ट होतं..\nकण्णुर लोकसभा क्षेत्रातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे दोनदा खासदार राहिलेल्या ए. पी. अब्दुल्लाकुट्टी यांचं एक पुस्तक प्रसिध्द आहे – ‘निंगलेने कॉंग्रेस अक्की’ (अर्थात ‘तुम्ही मला काँग्रेसी बनविलं’ कारण २००९ नंतर हे अब्दुल्लाकुट्टी कॉंग्रेस मधे शामिल झाले). यात अब्दुल्ला कुट्टी नी पिनरई विजयन बरोबर काम करताना चे अनेक अनुभव दिलेले आहेत. एका ठिकाणी ते लिहितात, “पिनरई विजयन यांनी पश्चिम बंगाल च्या मार्क्सवादी साथीदारांची प्रशंसा करत आम्हाला समजावलं की आपल्या वैचारिक विरोधकांना इतक्या शिताफीने नष्ट केले पाहिजे की त्यांचा कुठलाही मागमूस उरता कामा नये”. अब्दुल्लाकुट्टी पुढे लिहितात, “विजयन म्हणत होते की तुमचा विरोधक तुम्हाला जिवंत मिळाला तर त्याला बांधून पोत्यात घाला. नंतर जमिनीत खोल खड्डा खणून ते पोतं त्यात टाका. वरून भरपूर मीठ घालून तो खड्डा बुजवा. कोणाला काही कळणार ही नाही..\nअश्या क्रूर काळजाचा माणूस आज केरळ चा मुख्यमंत्री आहे..\nगेल्या साठ – सत्तर वर्षांची कम्युनिस्टांची शैली ही भयानक दहशतवादाची राहिलेली आहे. कम्युनिस्टांना फक्त हत्या करायची नसते, तर अत्यंत क्रूर, पाशवी आणि बीभत्स पद्धतीने करायची असते, ज्या द्वारे एक जबरदस्त दहशत लोकांमध्ये पसरेल. त्यामुळे त्यांनी केलेल्या सर्व हत्या या अश्या नृशंस आणि निर्घृण प्रकारातच मोडतात.\nसाधारण दर पाच वर्षानंतर केरळात डाव्यांची सत्ता येते. अशी सत्ता आल्यावर त्यांच्या क्रौर्याला उधाण येतं अन संपूर्ण प्रशासन तंत्र ते या कामासाठी वापरतात. सध्याचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी गृहखाते स्वतःजवळ ठेवलंय ते या साठीच.. या संदर्भातलं एक उदाहरण सांगता येईल –\nके. टी. जयकृष्णन हा तरुण भाजयुमो चा प्रदेश उपाध्यक्ष होता, शिवाय शाळेत शिकवणारा लोकप्रिय शिक्षक ही. त्याने अनेक तरुणांना भाजयुमो च्या कामात आणले, ज्यात मार्क्सवादी तरुणही होते. झालं. मार्क्सवादी चवताळले. आणि पाच मार्क्सवादी गुंडांनी भरदिवसा, शाळेत शिरून, जयकृष्णन शिकवत असताना, त्या लहान मुलांसमोर त्याचा निर्घृण खून केला. भर वर्गात केलेल्या ह्या खुनामुळे केरळ हादरलं. सरकारला काही एक्शन घेणं भाग होतं. ते ५ मार्क्सवादी गुंड पकडल्या गेले. २००३ मधे जिल्हा न्यायालयाने त्यांना आजन्म कैदेची शिक्षा सुनावली. २००५ मधे केरळ उच्च न्यायालयानेही हीच शिक्षा कायम ठेवली. अपिलात प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं. २००६ मधे न्याय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने केरळ पोल��सांवर भरपूर ताशेरे ओढले. न्यायमूर्तींनी म्हटलं की ‘पोलिसांपेक्षा जास्त हिंमत त्या वर्गातल्या लहानश्या विद्यार्थ्यांनी दाखविली. मात्र पोलिसांनी या प्रकरणात कुठंही गंभीरतेनं काम केल्याचं दिसत नाही’. आणि पाच पैकी चार आरोपी पुराव्या अभावी निर्दोष सुटले. दिल्लीत तेंव्हा डाव्यांच्या मदतीने चालणारे युपीए सरकार होते. त्यात मार्क्सवाद्यांनी चावी फिरवली अन फक्त सहा महिन्यात तो पाचवा आरोपी ही निर्दोष सुटला.\nभर वर्गात जयकृष्णन या शिक्षकाचा निर्घृण पणे खून करणारे पाचही मार्क्सवादी गुंड, आज उजळ माथ्यानं केरळ मधे हिंडत आहेत..\nमार्क्सवाद्यांची हीच कार्यशैली आहे. शासकीय यंत्रणेचा पुरेपूर वापर करत, आपल्या कार्यकर्त्यांना ते अलगद वाचवतात.\nहा हिंसाचार बंद करण्यासाठी संघाने, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाशी बोलणी करण्याचे तीन प्रयत्न केले.\nपन्नास च्या दशकात, आधी केरळ मधे प्रांत प्रचारक असणाऱ्या दत्तोपंत ठेंगडींनी पुढाकार घेतला. त्या काळचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते राममूर्ती यांच्याशी एर्नाकुलम येथे सविस्तर चर्चा झाली. पण नंतरही कम्युनिस्टांचे हल्ले चालूच राहिले. दुसरा प्रयत्न केला, तत्कालीन ‘भारतीय विचार केंद्राचे’ संयोजक असलेल्या पी. परमेश्वरन यांनी. त्यांच्या पुढाकाराने संघाचे दोन वरिष्ठ प्रचारक, भास्कर राव कळंबी आणि रंगा हरी, हे केरळ चे तत्कालीन मुख्यमंत्री के. नयनार यांना दिल्लीत भेटले. मात्र या बैठकीचाही फार काही लाभ झाला नाही.\nतिसरा प्रयत्न केला, न्यायमूर्ती व्ही. आर. कृष्णा ऐय्यर यांनी. मात्र ह्या सर्व बैठकींतून हेच निष्पन्न होत होतं की मार्क्सवाद्यांचं ‘कॅडर’ हे शांती वार्ते साठी तयार नाही. मुळात मार्क्सवाद हाच ‘संघर्ष’ ह्या संकल्पनेवर आधारित असल्यामुळे त्यांना संघर्षाचीच ‘ओढ’ जास्त होती. एका प्रसंगी तर मार्क्सवादाचे अर्ध्वयू म्हणवले जाणारे ई एम एस नंबुदरीपाद म्हणाले, “We will take up arms against RSS”\nसंघ ह्या हल्ल्यांना तोंड देऊ शकतो का.. जास्त स्पष्टपणे मांडायचं तर संघ ह्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतो का.. जास्त स्पष्टपणे मांडायचं तर संघ ह्या हल्ल्यांचा प्रतिकार करू शकतो का.. याचं सरळ उत्तर आहे, होय. संघटीत शक्तीच्या रुपात संघाची ताकद केरळ मधे जबरदस्त आहे. त्यामुळे संघाने मनात आणलं तर केरळ मधे मार्क्सवादी क��र्यकर्त्यांना पळता भुई थोडी होईल, हे निश्चित..\nपण मुळात संघाचा तो मार्गच नाही. संघाचा उद्देश स्पष्ट आहे. संघाला साम्यवाद संपवायचा आहे, साम्यवादी नाहीत गेल्या चार – पाच वर्षात संघाजवळ आलेल्या अधिकांश कार्यकर्त्यांमधे अधिकतर हे जुने कम्युनिस्ट आहेत. कम्युनिझम च्या विचारधारेला आणि त्यांच्या कार्यशैली ला कंटाळून ते सारे, संघ स्वयंसेवक झालेले आहेत. त्यामुळे ‘प्रत्यक्ष प्रतिकाराचा’ मार्ग हा संघाचा मार्ग नाही हे निश्चित..\nआणि म्हणूनच संघाने केरळच्या ह्या लाल दहशतवादा विरुध्द एक राष्ट्रव्यापी आंदोलन छेडायचे ठरविले. त्यापूर्वी २४ जानेवारी ला दिल्लीत केरळ भवन वर जनाधिकार समिती तर्फे एक धरना आंदोलन झाले, ज्यात संघाचे सह-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे शामिल झाले. मात्र हे सर्व होऊनही संघ स्वयंसेवकांच्या हत्येचं सत्र थांबलं नाही म्हणून १ मार्च ला संघाने देशव्यापी धरणे आंदोलन करायचा निर्णय घेतला. हे प्रदर्शन ‘जनाधिकार समिती’ आणि तिच्या सहयोगी मंचांद्वारे होणार होते.\nआणि १ मार्च ला कम्युनिस्टांच्या विरोधात देश भर जे प्रदर्शन झाले, ते फार जबरदस्त होते. अभूतपूर्व होते. देशाच्या काना कोपऱ्यात, अक्षरशः प्रत्येक जिल्ह्यात हे प्रदर्शन झाले. या निमित्ताने केरळ चा ‘लाल आतंक’ लोकांसमोर आला.\nपूर्ण देशभरात, साधारण एक हजार ठिकाणी झालेल्या ह्या प्रदर्शनांमध्ये बारा लाखांपेक्षा जास्त लोकं शामिल झाले. नागपुर ला संघाचे सरकार्यवाह मान. भैय्याजी जोशी यांच्या नेतृत्वात भव्य ‘धिक्कार रैली’ काढण्यात आली. भोपाळ ला संघाचे सह प्रचार प्रमुख जे. नंदकुमार यांच्या नेतृत्वात धरणे आंदोलन झाले. बंगळूर ला क्षेत्रीय संघचालक नागराज आणि भाजप च्या दिल्ली च्या खासदार मिनाक्षी लेखी यांनी केरळ च्या कम्युनिस्टांचे क्रौर्य लोकांसमोर आणले. भुवनेश्वर, चेन्नई, कोलकाता, शिमला, इंदूर, जयपूर, गुवाहाटी, जम्मू, अहमदाबाद… या सर्व ठिकाणी केरळ च्या लाल दहशतवादाला विरोध करण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.\nसोशल मिडिया मधे ही ह्या लाल दहशतवादा विरोधात मोठे आंदोलन उभे राहिले. १ मार्च ला ट्विटर वर #EndViolanceCPM हा हेश टेग पहिल्या क्रमांकावर ट्रेंड करत होता.\nसंघाच्या ह्या देशव्यापी आंदोलनाने मार्क्सवादी खवळले आहेत. याचा प्रतिशोध म्हणून गेल्या आठवड्याभरात संघ आणि भाजप कार्यकर्त्यांवरचे हल्ले वाढले आहेत. केंद्र शासनाची अगतिकता अशी की एका विशिष्ट सीमेबाहेर ते राज्य शासनाच्या कारभारात हस्तक्षेप करू शकत नाहीत. मग त्या वेळेस राज्य शासनाची बरखास्ती हा एकच मार्ग उरतो.\nमात्र ह्या सर्व विषम परिस्थितीत एक मात्र निश्चित की केरळ चा स्वयंसेवक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही ठामपणे उभा आहे. आजुबाजूला मृत्यू चे तांडव चालू असतानाही अत्यंत समर्पित भावनेने आणि निर्भयपणे काम करणारा केरळ चा स्वयंसेवक म्हणजे हिंदुत्वाचे खरे-खुरे, चालते बोलते प्रतीक आहे. त्यांच्या ह्या विजीगिषु वृत्तीने लवकरच केरळ मधे कम्युनिस्टांना फार मोठे वैचारिक हादरे बसायला लागणार आहेत, हे स्पष्टपणे दिसतंय..\nगूढ वाटत असलेल्या ‘श्री यंत्रावर’ एक प्रकाशझोत.\nत्या घटनेला आता २६ – २७ वर्षे होऊन गेलेली आहेत. मधल्या काळात ती घटना परत तिथे घडल्याचं ऐकिवात नाही. पण १९९० च्या ऑगस्ट महिन्यात, अमेरिकेतला उन्हाळा आपलं उग्र रूप दाखवत असताना, अमेरिकेच्या ओरेगॉन प्रांतात ती घटना घडली. एका कोरड्या ठक्क पडलेल्या तळ्याच्या मातीवर भारतीय ‘श्री यंत्राची’ प्रतिकृती उमटलेली दिसली. अन वेगवेगळ्या कथा, कल्पनांना ऊत आला…\nबरं, ही घटना कोणी एखाद्या चेष्टेखोर माणसाने गंमत म्हणून सांगितलेली नव्हती, तर अमेरिकन एयर फोर्स च्या ‘एयर नेशनल गार्ड’ च्या पायलट ने ती घटना बघितलेली होती. आणि नुसतीच बघून तिचे रिपोर्टिंग केलेले नव्हते, तर त्या ‘श्री यंत्राच्या’ आकृतीचे फोटो ही काढले होते..\nइडाहो, ह्या शेजारच्या लागून असलेल्या प्रांताच्या ‘बॉईस एयर बेस’ वर ‘बिल मिलर’ हा पायलट तैनात होता. १० ऑगस्ट १९९० ला तो आपल्या नियमित उड्डाणावर होता. उड्डाण करताना, खाली बघत असताना त्याला ओरेगॉन च्या कोरड्या, वाळलेल्या सरोवरात एक आकृती दिसली. आता इतक्या उंच विमानातून दिसणारी आकृती तशी मोठीच असणार.. बिल च्या म्हणण्याप्रमाणे ती साधारण पाव मैल तरी लांब असावी. म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर लांब..\nआता इतकी मोठी आकृती तिथे आधीपासून असणं हे संभव नव्हतं. कारण एयर नेशनल गार्ड च्या पायलटांच्या नजरेतून ती सुटणं शक्यच नव्हतं. अर्थात ती आकृती नवीनच बनलेली होती हे निश्चित..\nपरत आपल्या तळावर आल्यावर लेफ्टीनेंट बिल मिलर ने ही बातमी आपल्या वरिष्ठांना सांगितली. ओरेगॉन प्रांताच्या ‘सि���ी ऑफ बर्न्स’ पासून साधारण सत्तर मैलांवर ही रहस्यमय आकृती आहे, असे त्याने सांगितले.\nओरेगॉन, इडाहो, नेवाडा . . . हा अमेरिकेतला तसा डोंगराळ आणि काही प्रमाणात वाळवंटी भाग. मात्र ह्या राज्यांचे आकार आणि विस्तार प्रचंड आहेत. ओरेगॉन मधे १९८१ ते १९८५ या काळात ओशो रजनीश वास्तव्याला होते, म्हणून अनेक भारतीयांना ‘ओरेगॉन’ हे नाव परिचित आहे.\nत्या बिल मिलर ला हिंदू धर्म, श्री यंत्र वगैरे गोष्टी माहीत असण्याचं काहीच कारण नव्हतं. म्हणून त्याने त्या आकृतीला एखाद्या मशीन ची (अर्थातच यंत्राची) आकृती म्हटले.\nअधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन त्या प्रकाराची पुष्टी केली. ती आकृती प्रत्यक्षात दिसल्यावर त्या जागेला ‘सील’ करण्यात आलं. ती आकृती जमिनी च्या पृष्ठभागात तीन ते दहा इंच दाबून / खणून तयार केलेली होती. त्या सर्व रेषांची लांबी मोजली तर ती साधारण साडे तेरा मैल होत होती. बरं, त्या आकृती शेजारी कसल्याही प्रकारचे बुटांचे किंवा टायर्स चे निशाण नव्हते. ही अशी रहस्यमय आकृती कश्या प्रकारे आणि कशी निर्माण झाली हे न समजल्याने तेथील अधिकाऱ्यांनी प्रारंभी ही बातमी दाबून ठेवली.\nया घटने नंतर साधारण महिन्याभराने, अर्थात १५ सप्टेंबर, १९९० ला डॉन न्यूमन आणि एलेन डेकर या दोन संशोधकांनी ह्या जागेला भेट दिली. तेंव्हा पर्यंत ती आकृती तशीच होती. सुरुवातीला शास्त्रज्ञांना वाटलं की उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत, जिथे मैलन मैल पसरलेली शेतं असतात, तिथे पिकं चांगली येण्यासाठी ‘क्रॉप सर्कल्स’ तयार करण्याची पध्दत आहे, त्याच प्रकारची ही आकृती असेल. मात्र निरीक्षणा नंतर त्यांच्या लक्षात आलं की ही आकृती हिंदूंशी संबंधित आहे. पुढे त्यांना ही आकृती म्हणजे ‘श्री यंत्र’ आहे, हे देखील कळालं. मात्र ही अशी अत्यंत प्रमाणबध्द आणि अतिशय विशाल आकृती जमिनीवर तयार होताना आजूबाजूला बुटांच्या, टायर्स च्या कसल्याही खुणा नाहीत, हे जरा आश्चर्यकारक होतं. म्हणून या संशोधनानंतर त्यांच्या मित्राने, डॉ. जेम्स डियरडोर्फ ने, ‘यु. एफ. ओ.’ (अन आयडेंटीफाईड ऑबजेंक्ट्स) मासिकात या घटनेवर एक स्टोरी केली आणि ही आश्चर्यकारक घटना साऱ्या जगासमोर आली.\nअर्थातच ‘अंतराळातल्या काही अदृश्य शक्तींनी ही आखणी केली असावी’ अश्या प्रकारच्या किश्श्यांना ऊत आला. तश्यातच ओरेगॉन मधल्या दोन तरुणांनी सांगितले की ह्या आकृ��्या आम्हीच काढल्या आहेत. त्यांना जेंव्हा विचारले की ‘ही इतकी प्रमाणबध्द आकृती तुम्ही दोघं इतक्या विशाल प्रमाणावर कशी काय आखू शकलात.. तर जमिनीवर राहू द्या, ह्या कागदावर तरी ही आकृती काढून दाखवा.’\nअर्थात दोघांनाही ते जमले नाही आणि त्यांनी तेथून पळ काढला.\nतेंव्हा पासून आजपर्यंत ह्या प्रमाणबध्द, आखीव-रेखीव आणि विशाल श्री यंत्राच्या आकृतीचं रहस्य गुलदस्त्यातच आहे…\n‘श्री यंत्र’ हा शब्द ‘गुगल’ केला तर आपल्याला धार्मिक, तांत्रिक अश्या प्रकारचे रिझल्ट मिळतात. नेट वर ‘श्री यंत्र’ विकत मिळतात. अगदी वीस – पंचवीस हजारांचे ‘श्री यंत्र’ ही उपलब्ध आहेत. ‘श्री यंत्राच्या’ वापरामुळे मनुष्याला पैसा आणि इतर हवं ते कसं मिळवता येतं याच्याच जाहिराती दिसतात. थोडक्यात काय, तर ‘श्री यंत्र’ हे श्रद्धा किंवा अंधश्रद्धा पसरविण्याचं मोठं दुकान झालेलं आहे. आणि दुर्दैवाने ‘श्री यंत्राच्या’ होणाऱ्या बुवाबाजी पायी, त्याचे खरे सामर्थ्य, त्याची ताकद, त्यातील लपलेलं गूढ हे लोकांपर्यंत पोहोचतच नाही.\nगेल्या दीड – दोनशे वर्षात भौतिक शास्त्रात एक नवीन शब्द ‘कॉईन’ झालाय – ‘सिमेटीक्स’. ग्रीक शब्दापासून तयार झालेल्या ह्या शास्त्राचा संबंध, ध्वनी लहरींपासून निर्माण होणाऱ्या फॉर्मेशन्स च्या संबंधात आहे. सतराव्या शतकात अर्न्स्ट क्लाड्नी ने ह्या शास्त्रावर प्रारंभिक काम केले. मात्र स्विस शास्त्रज्ञ ‘हांस जेनी’ (१९०४ – १९७२) ने ह्याला संपूर्ण आकार दिला.\nत्याने पाणी, रेती, माती सारख्या वेगवेगळ्या माध्यमांवर काही ध्वनी लहरी सोडून त्याचे प्रयोग केले. अत्यंत शास्त्रशुध्द रीतीने केलेल्या ह्या प्रयोगांना जगभर मान्यता मिळाली. वेगवेगळ्या ध्वनी लहरींमुळे निर्माण होणाऱ्या पेटर्न्स चा त्याने अभ्यास केला. हे पेटर्न्स निर्माण करण्यासाठी त्याने क्रिस्टल ऑसिलेटर्स वापरून ‘टोनोस्कोप’ हे यंत्र तयार केले.\nखरी गंमत तर पुढेच आहे….\nहे टोनोस्कोप वापरून त्याने काही भारतीय साधुंना, स्वामींना ॐ शब्दाचा उच्चार करायला लावला. आणि गंमत म्हणजे पाण्यात आणि रेतीवर ॐ मुळे ज्या लहरी निर्माण झाल्या त्यांनी ‘श्री यंत्राचे’ फॉर्मेशन तयार केले. अगदी तसेच. प्रमाणबध्द…\nहांस जेनी ने अनेकांकडून ॐ म्हणवून घेतले. ॐ चा जितका जास्त शुध्द उच्चार, तितकीच प्रमाणबध्द ‘श्री यंत्राची’ आक��ती निर्माण होत होती…\nअर्थातच ‘श्री यंत्रात’ जबरदस्त ताकद लपलेली आहे आणि ती आपल्या पूर्वजांना काही हजार वर्षे आधी माहीत होती…\n‘श्री यंत्र’ ही अत्यंत जटील आणि व्यामिश्र (कॉम्प्लेक्स) रचना आहे. सामान्य माणसाला त्याचे आरेखन करणे कठीण आहे. या यंत्राच्या केंद्रात एक बिंदू आहे. ह्या बिंदूच्या चारी कडे, एकात एक अडकलेले असे ९ त्रिकोण आहेत. ह्यातील चार वरच्या दिशेने, तर पाच खालच्या दिशेने आहेत. ह्या ९ त्रिकोणांच्या गुंतण्याने एकूण ४३ लहान त्रिकोण तयार होतात, आणि ते अत्यंत प्रमाणबध्द आहेत.\nमात्र ‘श्री यंत्राचं’ वैशिष्ठ्य इतकेच नाही. या त्रिकोणांमध्ये ‘फाईबोनेची संख्येचे’ सूत्र आणि ‘गोल्डन रेशो’ मिळतात. ही ‘फाईबोनेची संख्या’ काय आहे.. इटली मधल्या ‘पिसा’ शहराच्या ‘फाईबोनेची’ नावाच्या गणितज्ञाच्या नावावर जगभर चालत आलेली ही संख्या आहे. सन १२०२ मधे ‘फाईबोनेची’ ने ह्या वर पुस्तक लिहिले. आपल्या भारतीयांचे दुर्दैव असे की ही संख्या प्रणाली मुळात भारतीयांनी शोधलेली असली, तरी जगाला मात्र त्याची ओळख आहे ती फाईबोनेची या नावाने. या फाईबोनेची ने, भारतीय गणित शास्त्राची जी पुस्तकं तत्कालीन अरबांनी अनुवादित केली होती, त्या पुस्तकावरून ही संख्या प्रणाली घेतलेली आहे, असे त्यानेच म्हणून ठेवलेले आहे.\nफाईबोनेची च्या दीड हजार वर्षं आधी, महर्षि पिंगल शास्त्रींनी त्यांच्या ‘छंद शास्त्राच्या’ पुस्तकात अश्या प्रकारच्या गणितीय संख्येचा विस्ताराने उल्लेख केलेला आहे. त्यांच्या नंतर ६ व्या शतकात विरहंका, सन ११३५ मधे गोपाळ आणि सन ११५० मधे हेमचंद्र शास्त्रींनी ह्या संख्येवर अनेक समीकरणं मांडली आहेत.\nतर मुद्दा असा की पिंगल शास्त्रींनी जी गणितीय श्रेणी यात मांडलेली आहे, त्याच्याच अनुसार ‘श्री यंत्राचे’ त्रिकोण निर्माण होताहेत. ‘मेरू प्रस्तर’ (मेरू पर्वत चढण्याच्या पायऱ्या) च्या प्रमाणे हे त्रिकोण तयार झाले आहेत, ज्याला अनेक शतकांनतर ‘पास्कल त्रिकोण’ म्हटल्या गेले. ‘श्री यंत्रात’ मध्यभागी (खालच्या दिशेने असलेला) त्रिकोण आहे. ह्या त्रिकोणाच्या ३ भुजा एकूण ५४ बिंदूंना छेदतात. संयोग म्हणजे संस्कृत मधे ५४ मुळाक्षरं आहेत.\nगोल्डन रेशो हा संख्यांचा अनुपात आहे. याची किंमत १.६१८०३ आहे. दोन संख्याचा अनुपात आणि ह्या दोन संख्यांची बेरीज आणि यातील मोठ्य�� संख्येचा अनुपात हे जर समान असतील तर त्याला गोल्डन रेशो (सुवर्ण अनुपात) म्हणतात. पाय आणि फाय चा अनुपात हा सुवर्ण अनुपात म्हणवला जातो. इजिप्त च्या पिरामिड च्या रचनेत या सुवर्ण अनुपाताचा उपयोग झालेला आहे. आणि विशेष म्हणजे या ‘श्री यंत्रात’ जे त्रिकोण निर्माण होतात, त्या त्रिकोणांच्या बाजूंमध्ये हा ‘सुवर्ण अनुपात’ अर्थात १.६१८०३, आढळून येतो..\nहे सारंच अद्भुत आहे… अत्यंत व्यामिश्र अश्या गणितीय रचनेतून ‘श्री यंत्र’ तयार होते. तेच ‘श्री यंत्र’ ॐ ध्वनीच्या लहरींनी तयार होते आणि अमेरिकेतल्या ओसाड, वाळलेल्या सरोवरात कोणीतरी भव्य आणि विशाल असे प्रमाणबध्द ‘श्री यंत्र’ काढून ठेवते…\nसाधारणतः पौराणिक मान्यतांमधे ‘श्री यंत्राची’ अधिष्ठात्री देवी त्रिपुर सुंदरी मानली जाते. शं‍कराचार्यांपासून अनेकांनी याचा उल्लेख केलेला आहे. ‘श्री यंत्राला’ समृध्दी चं प्रतीक मानल्या जातं.\nहे ‘श्री यंत्र’ किंवा ‘श्री चक्र’ भारतातील आणि दक्षिण-पूर्व आशियातील अनेक मंदिरांमधे आहे. चेन्नई चं कामाक्षी मंदिर, कलिकंबल मंदिर, श्रीरंगपट्टणम चं निमिशंबा मंदिर, जयपुर चं काली मंदिर इत्यादी. यातील सर्वात शास्त्रशुध्द पद्धतीने ‘श्री यंत्रावर’ बांधलेलं मंदिर आहे, शं‍कराचार्यांचे आद्य पीठ असलेल्या शृंगेरी मठात…\nतर असं आहे ‘श्री यंत्रा’ चं गूढ. पूर्णपणे वैज्ञानिक आणि गणितीय सिद्धान्तांवर आधारलेलं अत्यंत प्राचीन असं ‘श्री यंत्र’ आज बुवाबाजीच्या विळख्यात अडकलंय, आणि त्यामुळे याची खरी ताकद जगापर्यंत पोहोचतच नाहिये, हीच खंत आहे…\nमहाराष्ट्राचं राजकारण बदलून टाकणाऱ्या निवडणुका…\nमहाराष्ट्रातल्या ‘मिनी विधानसभा’ समजल्या जाणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकीचे निकाल लागलेले आहेत. सर्वत्र स्थिती स्पष्ट झालेली आहे. आणि निवडणुकांनंतर चा धुरळा ही आता खाली बसत चालला आहे.\nया प्रसंगी आठवण होते ती चार – पाच महिन्यांपूर्वीच्या परिस्थितीची. आपल्या महाराष्ट्रात तेंव्हाची परिस्थिती कशी होती.. राज्यभरात मराठा समाजाचे मोठ मोठे मोर्चे निघत होते. राज्यभर भाजप सरकार विरोधातलं वातावरण तापवणे चालू होते. महाराष्ट्र परत जाती – बिरादरी च्या झगड्यात होरपळून निघतो की काय, असे चित्र निर्माण होत होते. मु’ख्यमंत्री ब्राम्हण आहे’, या एकाच निकषावर त्यांचा विरोध होत होता. ‘पुढील महिन्यातच भाजप चं केंद्रीय नेतृत्व, ब्राम्हण मुख्यमंत्री हटवून त्या जागी मराठा मुख्यमंत्री नेमणार’ असं छातीठोक पणे सांगणारे भाजप चे नेते ही दिसत होते. तश्यातच दिवाळी नंतर नोटबंदी झाली. त्या विरोधात शिवसेने सारखा पक्ष ही चक्क ममता बेनर्जींनी पुकारलेल्या मोर्चात शामिल झाला. एका विकसित आणि तरीही विकासोन्मुखी अश्या महाराष्ट्र राज्याचे आता पुढे काय होणार असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झालेले होते..\n आज या साऱ्यांचा मागसुमही नाही. अगदी खणखणीतपणे भाजप ने राज्यात आपले वर्चस्व सिद्ध केलेले आहे. दहा पैकी आठ महानगर पालिका आपल्या खिशात घातल्या आहेत. जिल्हा परिषदांमधेही आपली दमदार उपस्थित नोंदवली आहे. विरोधक गपगार झालेले आहेत. आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भरजरी शिरपेचात रत्नजडीत मोत्याचा तुरा खोवल्या गेला आहे..\nहे कर्तुत्व जितकं पक्षाचं, त्याहीपेक्षा जास्त, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं. अगदी एकहाती निवडणूक त्यांनी खेळली, रंगविली, लढली आणि दणदणीतपणे जिंकूनही दाखविली. ह्या निवडणुकांनी महाराष्ट्राच्या राजकारणाला एक महत्वपूर्ण वळण दिलेलं आहे. यापुढील राज्याच्या राजकारणाचे संदर्भ पूर्णपणे बदलणार आहेत. आणि म्हणूनच ह्या निवडणुकीच्या निकालांचा सर्व पक्षांनी नीट विचार करणं आवश्यक आहे.\nभाजप ला जे यश मिळालंय ते अनेकांच्या दृष्टीने आश्चर्यकारक आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर भाजप जिंकेल असं अनेक राजकीय विश्लेषकांनाही वाटलं नव्हतं. आणि म्हणूनच भाजप ने ह्या निवडणूक निकालांचे मनन करणे आवश्यक आहे.\nह्या निवडणुकीत भाजप ने अनेक ‘आयातीत’ उमेदवारांना तिकीटं दिली. अनेक गुंडांनाही पावन केलं. त्यातले अधिकांश निवडणूक जिंकले. मात्र याचा अर्थ मतदारांनी भाजपच्या या धोरणाला ‘एंडोर्स’ केलंय असा होत नाही. या निवडणुकीत मतदारांनी मुख्यमंत्र्‍यांच्या प्रतिमेला, गुड गव्हर्नेंस ला आणि भाजप च्या धोरणांना बघून मतदान केलं. राजकारणात आणि विशेषतः निवडणुकात अंतिम विजयाच्या दृष्टीने काही तडजोडी कराव्या लागतात, हे तर कोणीही समजू शकेल. पण त्यांचे प्रमाण किती.. आणि म्हणूनच भाजपच्या रणनीतीत हा प्रकार म्हणजे ‘ट्रेंड सेटर’ ठरू नये. संगठनात्मक दृष्ट्‍या मजबूत असलेल्या जागी, कार्यकर्त्यांना डावलून बाहेरच्या मंडळींन��� घेऊन निवडणूक लढविणे हे यापुढे योग्य होणार नाही.\nदुसरे महत्वाचे म्हणजे इतक्या दणदणीत विजयानंतर भाजप समोर फार मोठी जवाबदारी आलेली आहे. या सर्व नागरी संस्थांमध्ये भाजप ला आता भ्रष्टाचार मुक्त, वेगवान प्रशासन असलेलं शासन द्यावं लागणार आहे. त्या साठी फार मोठी योजना आखावी लागेल. त्या ताकदीची, तज्ञ असलेली प्रमाणिक माणसं शोधून त्यांना कामावर लावावं लागेल, तरच मतदारांच्या या वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होतील.\nशिवसेनेला जरी मुंबईत एका हाती सत्ता मिळाली नाही, तरी या पक्षाला कमी लेखून चालणार नाही. निकालानंतर ‘आमची शाखा फक्त मुंबई-ठाण्यातच..’ यासारखे विनोद झाले असले तरी हे काही खरे नाही. आज हिंदुत्वाची कास धरलेल्या, लोकांच्या मनातील मुद्द्यांवर संवेदनशील असलेला ‘शिवसेना’ हा पक्ष राज्यव्यापी आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांतही शिवसेनेचे ठळक अस्तित्व दिसून आलेले आहे. नाशिक मधे महापालिकेत जरी भाजप कडे बहुमत असले तरी जिल्हा परिषदेत ४० जाणा घेऊन शिवसेना बरीच पुढे आहे. अशी अनेक उदाहरणं आहेत. एकट्याच्या बळावर निवडणुका लढवूनही शिवसेनेला जे यश मिळालं, ते वाखाणण्या सारखंच आहे.\nमात्र बाळासाहेबांच्या काळात शिवसेनेत जशी खंद्या लढ्वैय्यांची फौज होती, तसं चित्र आज नाही. तेंव्हा मनोहर जोशी, छगन भुजबळ, प्रमोद नवलकर, दत्ताजी नलावडे, आनंद दिघे, सुधीर जोशी… असे अनेक नेते शिवसेनेला मजबूत करत होते. तशी फळी आज जाणीवपूर्वक उभारावी लागेल. हिंदुत्व वादी पक्ष असं नुसतं म्हणून होणार नाही तर त्यासाठी लढा द्यावा लागेल. हिंदुंवर होत असलेल्या अत्याचारांविरुध्द ममता बेनर्जींना खडसावून विचारावं लागेळ. शिवाय लोकांच्या लहानमोठ्या प्रश्नांवर आंदोलनं, काही सकारात्मक प्रकल्प, समाजकारण या साऱ्या गोष्टी शिवसेनेला सातत्यानं चालू ठेवाव्या लागतील तरच जवाबदार विरोधी पक्ष म्हणून त्यांचं भवितव्य आहे.\nफडणवीस सरकार चा पाठिंबा शिवसेना काढून घेईल का.. मला तसं वाटत नाही. तसं केलं तर ती शिवसेनेची घोडचूक ठरेल. सध्या लोकमताचा पाठिंबा हा भाजप ला आहे. अश्या वेळी त्यांचं सरकार पाडण्याचं पाप शिवसेनेनी केलं तर ती त्यांची राजकीय आत्महत्या ठरेल. माझ्या मते विधानसभा निवडणुकीच्या सहा महिने आधी शिवसेना पाठिंबा काढून घेईल.\nमग दोन्ही पक्षांचं भवितव्य काय.. दोघांची मतपेढी एकच आह��. त्यामुळे दोघांत संघर्ष हा होतच राहणार. आणि सेना जर संकुचित वृत्तीच्या आणि ‘आम्ही शाईस्तेखानाची बोटं छाटली’ असं बोलणाऱ्या वाचाळ वीरांच्या ताब्यात राहिली तर सेनेची अधोगती निश्चित आहे.\nमनसे बद्दल बोलणंच योग्य नाही. त्यांनी आपला गाशा गुंडाळावा हेच योग्य. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला आपापल्या मतपेढ्या सांभाळून ठेवण्याचं भविष्य काळातलं खूप मोठं आव्हान आहे.\nजाता जाता – मात्र तरीही… महाराष्ट्राच्या मनात आहे की भाजप – शिवसेनेनं बरोबर चालावं. यातच या दोन्ही पक्षांचं हित आहे, आणि पर्यायानं महाराष्ट्राचंही..\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-gaongappa-kolhapur/sangli-district-bank-preparing-give-loan-sanjaykaka-patil-60303", "date_download": "2020-10-31T16:04:34Z", "digest": "sha1:FLGB3P63FGWSZAWHACWWCJAEHA2E4OL5", "length": 14505, "nlines": 196, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "शेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान - Sangli District Bank is preparing to give loan to Sanjaykaka Patil | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nशेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान\nशेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान\nशेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान\nशेतकऱ्यांना कर्ज न देणारी सांगली बॅंक संजयकाका पाटलांवर मेहेरबान\nमंगळवार, 18 ऑगस्ट 2020\nसांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनीही कर्ज देत नाही, मात्र, तीच बॅंक थकबाकीदार असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र मेहेरबान झाली आहे. त्यांच्या साखर कारखान्यासाठी 30 कोटींचे कर्ज वाटप करण्याच्या तयारीत आहे.\nपुणे : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक थकबाकीदार शेतकऱ्यांना कर्ज देत नाही, कर्जमाफीस पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांनीही कर्ज देत नाही, मात्र, तीच बॅंक थकबाकीदार असलेल्या खासदार संजयकाका पाटील यांच्यावर मात्र मेहेरबान झाली आहे. त्यांच्या साखर कारखान्यासाठी 30 कोटींचे कर्ज वाटप करण्याच्���ा तयारीत आहे. शेतकऱ्यांना एक न्याय आणि खासदारांना वेगळा न्याय का' असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी केला आहे.\nदरम्यान, \"कर्ज नाकारलेल्या शेतकऱ्यांना सोबत घेऊन आम्ही सांगली जिल्हा बॅंकेवर मोर्चा काढणार आहोत,' असा इशारा खराडे यांनी दिला आहे.\nखराडे म्हणाले,\"संजयकाका पाटील यांच्या पलूस येथील दिव्हा इन्‌ फूड या कंपनीचे 36 कोटी रुपयांचे कर्ज थकीत आहे. या कंपनीचा जिल्हा बॅंकेने लिलावही काढला आहे. म्हणजेच संजयकाका हे थकबाकीदार आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तासगाव सहकारी साखर कारखान्यासाठी ही जिल्हा बॅंकेने 100 ते 125 कोटीचा कर्ज पुरवठा केला होता ते कर्ज ही थकीत असल्यानेच कारखाना बंद पडला. राज्य बॅंकेने त्याची विक्री 34 कोटी रुपयांना केली, हे वास्तव आहे. पुन्हा त्याच कारखान्यासाठी जिल्हा बॅंक 30 कोटींचा कर्ज पुरवठा करणार आहे.\nजिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील आणि कार्यकारी अधिकारी जयवंत कडू पाटील हे दोघेही खमके आहेत, तरीही नियम धाब्यावर बसवून कसा काय कर्ज पुरवठा करण्यात येतो आहे, हा खरा प्रश्न आहे,' असे खराडे म्हणाले.\n\"सारे संचालक मंडळ काय करते आहे संजयकाका यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी विशाल पाटील हे ही संचालक आहेत. बॅंक शेतकऱ्याची आहे की कारखानदारांची संजयकाका यांच्या विरोधात लोकसभा निवडणुकीतील प्रतिस्पर्धी विशाल पाटील हे ही संचालक आहेत. बॅंक शेतकऱ्याची आहे की कारखानदारांची असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.\nशेतकऱ्यांना कर्ज पुरवठा केला जात नाही आणि कारखानदारांना कोट्यवधीच्या कर्जाची खिरापत वाटण्याचा गोरखधंदा बॅंकेत सुरू आहे. जिल्हा बॅंकेत जिल्ह्यातील बड्या नेत्यांचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज असताना पुन्हा बड्या नेत्यांना कर्जे देण्याचा घाट घातला जातो आहे, हे कशासाठी, असा प्रश्‍न महेश खराडे यांनी उपस्थित केला आहे.\n\"बॅंक शेतकऱ्यांची असताना शेतकऱ्यांना कर्जे नाकारली जात आहेत. जे शेतकरी कर्जमाफीत बसले आहेत. त्याच्या नावावर कोणतेही कर्ज नाही, अशा शेतकऱ्यांचे सीबिल खराब आहे; म्हणून त्यांना कर्ज दिले जात नाही. शेतकऱ्याच्यासाठी कडक नियमावली आणि संजयकाकांना पायघड्या घातल्या जात असतील तर हे चालू दिले जाणार नाही, या मनमानी विरोधात बॅंकेवर मोर्चा काढण्यात येईल,' असा इशारा खराडे यांनी दिला आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसंजय राऊतांना भीती कुणाची वाटते...शरद पवार की अमित शहांची\nपुणे : \"भीती कशाला पाहिजे कोणाची मला वाटत नाही शरद पवार किंवा अमित शहा हे भीतीदायक आहेत म्हणून. एक मात्र खरं की त्यांच्या त्यांच्या पक्षातील...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nबिहार निवडणुकीत संजय राऊतांचा कौल तेजस्वी यादवांना\nपुणे : जनमताचा अंदाज कुणालाही येत नाही. बिहार निवडणुकीत तेथील कदाचित राष्ट्रीय जनता दलाला बहुमताने निवडून देईल तसेच तेजस्वी यादव मुख्यमंत्री होतील,...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nराज्यपालांना भेटणारे महाराष्ट्राचा अपमान करताहेत : संजय राऊत\nपुणे : विविध प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी राज्य सरकारकडे जाण्याऐवजी राज्यपालांकडे जाणारे लोक महाराष्ट्राचा अपमान करीत आहेत, अशी टीका शिवसेनेचे नेते...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nआमदार दिलीप मोहितेंच्या कट्टर कार्यकर्त्यास नाट्यमयरित्या अटक\nचाकण (जि. पुणे) : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार दिलीप मोहिते यांचे कट्टर कार्यकर्ते आणि चाकणचे (ता. खेड) माजी सरपंच दत्तात्रेय बिरदवडे यांना...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nमनसचे नेते संदिप देशपांडेंकडून संजय राऊतांचा 'तो ' फोटो व्हायरल..\nपुणे : \"मुख्यमंत्री हे लोकनियुक्त असून, राज्याचे प्रश्‍न सोडविण्याची त्यांची जबाबदारी असते. विविध प्रश्‍न घेऊन, राज्यपालांना भेटणं हाच महाराष्ट्राचा...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nपुणे सांगली sangli कर्ज कर्जमाफी खासदार साखर कंपनी company तासगाव लोकसभा विशाल पाटील vishal patil\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00402.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/09/janata-curfew_16.html", "date_download": "2020-10-31T15:51:40Z", "digest": "sha1:YHLWLXKSVXYZQ2MAC64PYW2VTCYXCFUU", "length": 4507, "nlines": 69, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पंधरा दिवससाठी ” जनता कर्फ्यू” होण्याची शक्यता.?", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पंधरा दिवससाठी ” जनता कर्फ्यू” होण्याची शक्यता.\nचंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा पंधरा दिवससाठी ” जनता कर्फ्यू” होण्याची शक्यता.\nचंद्रपूर:- चंद्रपूर शहर आणि काही तालुक्यांच्या ठिकाणि कोरोना समूह संसर्ग सुरू झाल्यामुळे जिल्हा प्रशासन, महानगरपालिका प्रशासन, आणि आरोग्य यंत्रणा चिंतेत असून कोरोनाची साखळी तोडण्यासाठी पंधरा दिवससाठी “जनत�� कर्फ्यू ” लावण्यासाठी पालकमंत्री आ. विजय वडेट्टीवार हे गंभीरपणे विचार करीत आहेत. त्या साठी शुक्रवारी विजय वडेट्टीवार यांच्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रमुख पदाधिकारी आणि व्यापाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागामध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असल्यामुळे, उद्याच्या बैठकीमध्ये जनता कर्फ्यू लावण्याच्या संदर्भात चर्चा होणार आहे:- अजय गुल्हाणे जिल्हाधिकारी चंद्रपूर\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00403.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-start-agricultural-courses-open-university-samant-36452", "date_download": "2020-10-31T15:46:44Z", "digest": "sha1:NLA6BFNRJ63DQNC5MY5SSIHGRQJPXXOM", "length": 16874, "nlines": 157, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi To start agricultural courses in open university: Samant | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार : सामंत\nमुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम सुरू करणार : सामंत\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु, मधल्या कालखंडात 'युजीसी'ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही.\nनाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यपीठात यापूर्वी काही कृषी अभ्यासक्रम सुरू होते. परंतु, मधल्या कालखंडात 'युजीसी'ने त्यांना तांत्रिक कारणास्तव सुरू ठेवण्यास मान्यता दिलेली नाही. परंतु, विद्यापीठाने यापूर्वी त्या अभ्यासक्रमांद्वारे सुरू केलेले कृषी विज्ञान केंद्र, त्या म���ध्यमातून यशस्वी केलेले प्रयोग पाहता शासनातर्फे काही अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार आहे’’, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.\nयशवंतराव चव्हाण माहाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सभागृहात परिक्षांबाबत रविवारी (ता.२०) आयोजित आढावा बैठकीत सामंत बोलत होते. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. ई. वायुनंदन, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलिस आयुक्त दीपक पाण्डेय्, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अपर पोलिस अधिक्षक शर्मिष्ठा वालावलकर, तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन खताळ, मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. दिनेश बोंडे उपस्थित होते.\nसामंत म्हणाले, ‘‘जुन्या कृषी अभ्यासक्रमांना केंद्र सरकारद्वारे मान्यता मिळावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. विद्यापीठाने आपल्याकडील मुदत ठेवींद्वारे विद्यार्थी कल्याण तसेच विद्यापीठाच्या विस्तारीकरणाचा विचार करावा. त्यासाठी शासनाशी समन्वय वाढवावा. राज्यात अंतीम परिक्षा घ्याव्या. त्याचे स्वरूप विद्यापीठांनी निश्चित करावयाचे असल्याने त्यांना शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल.’’\n‘‘राज्यभरात विद्यापीठांना भेटी देवून त्यांच्या परिक्षा पद्धतीची रूपरेषा, पूर्वतयारी व परिक्षांच्या नियोजनात शासनाचा सहभाग यांची सांगड महत्वाची आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाद्वारे अंतीम वर्षात शिक्षण घेत असलेल्या १ लाख ९१ हजार विद्यार्थ्यांनी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात येईल. त्यासाठी विद्यापीठाला शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.’’\nकोरोना काळात घेतल्या जाणारे कुठलेही गुणपत्रक अथवा पदवी प्रमाणपत्र कोरोना कालखंडातील म्हणून बाधित केले जाणार नाही. अथवा, त्यावर कुठलाही तशाप्रकारचा उल्लेख केला जाणार नाही. नियमित परिक्षांच्या गुणपत्रक व प्रमाणपत्राप्रमाणे ते असतील. त्याबात राज्यस्तरावरून व्यापक जागृती व प्रसिद्धी मोहिम राबवावी, असे सामंत म्हणाले.\nयशवंतराव चव्हाण महाराष्ट्र maharashtra शिक्षण education उदय सामंत uday samant पोलिस पोलिस आयुक्त विभाग sections खत fertiliser मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare शरद पवार sharad pawar कल्याण पदवी\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्य���...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00404.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/parliament-monsoon-session-live-eight-members-of-the-house-are-suspended-for-a-week/articleshow/78227506.cms", "date_download": "2020-10-31T15:46:16Z", "digest": "sha1:M6AUMJ3TCVZWKIEKA7L2NWVKI7V6US5G", "length": 16646, "nlines": 105, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nParliament Session : राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई\nparliament Monsoon Session Live : कृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या विरोधी पक्षाच्या आठ खासदारांवर आठवड्याभरासाठी निलंबनाची कारवाई करण्यात आलीय.\nराज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू (फाईल फोटो)\nनवी दिल्ली : आज (सोमवारी) संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आठवा दिवस आहे. रविवारी कृषि विषयक विधेयकांवरून राज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आणि धक्काबुक्की करणाऱ्या आठ खासदारांवर राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी निलंबनाची कारवाई केलीय. यानंतर सभागृहाचं कामकाज १०.०० वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं. १० वाजता सभागृहाचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर पुन्हा खासदारांनी घातलेल्या गोंधळामुळे कामकाज १०.३६ पर्यंत स्थगित करण्यात आलं. १०.०० वाजता उपसभापती हरिवंश नारायण सिंह यांनी कामकाजाला सुरुवात केल्यानंतर निलंबित करण्यात आलेल्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. उपसभापतींना त्यांना सदनाच्या बाहेर जाण्यास सांगितलं मात्र त्यांनी यास नकार दिला.\nयाच गोंधळादरम्यान शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था (सुधारणा) विधेयक, २०२० चर्चेसाठी सदनात सादर केलं. परंतु, गोंधळ वाढलेला पाहता उपसभापतींना सदनाचं कामकाज अर्ध्या तासासाठी स्थगित केलं.\nया खासदारांवर निलंबनाची कारवाई\n- डेरेक ओ'ब्रायन (तृणमूल काँग्रेस)\n- संजय सिंह (आम आदमी पक्ष)\n- राजीव सातव (काँग्रेस)\n- के के रागेश (सीपीआई-एम)\n- रिपुण बोरा (काँग्रेस)\n- डोला सेन (तृणमूल काँग्रेस)\nकृषि विषयक विधेयकांवरून रविवारी राज्यसभेत विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला होता. या गोंधळावर सभापती व्यंकय्या नायडून यांनी नाराजी व्यक्त करत या घटनेची निंदा केली. उपसभापती हरिवंश यांच्यासमोर गैरवर्तन केल्याबद्दल सभापती व्यंकय्या नायडू यांनी आठ खासदारांना एका आठवड्यासाठी सदनाच्या कामकाजातून निलंबित केलंय.\nवाचा :पुस्तक फाडलं, माईक तोडला; गोंधळातच कृषि विधेयक राज्यसभेत मंजूर\nवाचा :गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विधेयके मंजूर, पंतप्रधान मोदी म्हणतात...\nवाचा :कृषि विधेयकाविरोधात पंजाबात भडका, शेतकऱ्यांकडून महामार्ग ठप्प\nनिलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांचाही समावेश आहे. याशिवाय राजीव सातव, के के रागेश, रिपून बोरा, डोला सेन, सय्यद नझीर हुसैन आणि एलामारन करिम यांचाही निलंबित खासदारांमध्ये समावेशी आहे. मात्र, सभापतींनी विरोधकांकडून दाखल करण्यात आलेला उपसभापतींविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळून लावलाय.\nदरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार के सी वेणुगोपाळ यांनी 'कर्ज देण्यास बँकांचा नकार' या मुद्यावर राज्यसभेत शून्यकाळात नोटीस दिली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनच्या सातव्या दिवशी (रविवारी) राज्यसभेत कृषि विधेयकांवर चर्चा आणि मतदान सुरू असताना विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला. विधेयकं संमत करून घेण्यासाठी उपसभापतींनी राज्यसभेचं कामकाजाची वेळ वाढवली. यावर, उपसभापतींच्या निर्णयावर खासदारांनी जोरदार आक्षेप घेत सभागृहात तोडफोडही केली. खासदारांनी सभागृहातच नियम पुस्तिका फाडली तसेच माईकही तोडण्यात आला. 'विधेयकांवर चर्चा सरकारला नकोय. त्यांना केवळ लवकरात लवकर ही विधेयकं मंजूर करायची आहेत. ही विधेयकं आणण्यापूर्वी विरोधकांशी संवाद साधणं गरजेचं होतं. करोनाच्या नावावर अध्यादेश काढले गेले. सरकारनं भारतीय मजूर संघालाही विश्वासात घेतलेलं नाही' असा आरोप विरोधी खासदारांकडून करण्यात आला. या गोंधळातच आवाजी मतदानाद्वारे कृषि विषयक दोन विधेयके मंजूर करण्यात आली.\nवाचा :'अफवांवर विश्वास ठेऊन मंत्र्यानं राजीनामा दिला का, संजय राऊत यांचा सवाल\nवाचा :राज्यसभेत गोंधळ; सभापती नायडूंच्या घरी तातडीची बैठक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचि...\nबिहार निवडणूक: प्रचारादरम्यान माझ्यावर बलात्कार होण्याच...\nमुंगेर गोळीबार : जमावाचा पोलीस स्टेशनजवळ धिंगाणा, गाड्य...\nदहशतवाद्यांचा हल्ला; भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीससह ति...\n'त्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत'; राज्यमंत्री सिंह ...\nजम्मू काश्मीरला ज्ञान, संशोधनाचे आगर बनवा : राष्ट्रपती कोविंद महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसंसदेचं पावसाळी अधिवेशन विरोधकांचा गोंधळ राज्यसभा निलंबनाची कारवाई कृषि विधेयक Venkaiah Naidu suspended Rajya Sabha members of parliament chairman\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\nदेश'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवायलाही जागा राहणार नाही'\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nदेशभेटा या छोट्या पिकासोला; ३ वर्षांच्या वयात पेंटिंगचे अनेक विक्रम\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/birth-place-tanaji-movie-tanaji-unsung-warrior-movie-neglected-says-villagers", "date_download": "2020-10-31T16:19:03Z", "digest": "sha1:E5HISVNDXQI77OJLM56PVN2ZVXV7EYEL", "length": 19323, "nlines": 301, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही 'अनसंग' - Birth Place Of Tanaji In The Movie Tanaji Unsung Warrior Movie Is Neglected Says Villagers | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVideo : तानाजी मालुसरेंची जन्मभूमीही 'अनसंग'\nमालुसरे परिवार हा मूळचा पाचगणीजवळील गोडवली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडवली येथे गेले. शिवरायांनी बालपणात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते.\nभिलार (ता. महाबळेश्‍‍वर, जि. सातारा) : नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांच्या जीवनावरील आधारित \"तान्हाजी.. द अनसंग वॉरिअर' या चित्रपटात त्यांचे मूळ गाव असलेल्या गोडवलीचा उल्लेख नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. देशात चित्रपट गर्दी खेचत असतानाच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या गोडवली (ता. महाबळेश्‍वर) या जन्मगावातील उल्लेखच नाही.\nहे वाचा - Video : जाणता राजा ही शिवछत्रपतींची उपाधी नव्हेच : शरद पवार\nइतिहासकार दत्ताजी नलावडे यांनी इतिहासाचे अनेक पुरावे व दाखले गोळा करून गोडवली हेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे जन्मगाव हे महाड तालुक्‍यातील उमरठा हे नसून गोडवली असल्याचे सिद्ध केले. त्यानंतर ओम राऊत यांनी तानाजी मालुसरे यांच्यावर चित्रपटनिर्मिती सुरू केली. त्यावेळी मालुसरेंच्या वंशज डॉ. शीतल मालुसरे, दत्ताजी नलावडे व मालुसरे वारसदार यांच्यात चर्चा होऊन गोडवली या जन्मगावाचा उल्लेख होईल, असे निर्मात्यांनी सांगितले.\nपरंतु, चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर त्यात हा उल्लेख कुठेही नव्हता, म्हणून तानाजी मालुसरे महाराष्ट्र एकीकरण समितीने न्यायालयात धाव घेतली. परंतु, निर्माते ओम राऊत यांनी मात्र, यावेळी आम्हाला जसा इतिहास मिळाला, तसाच आम्ही मांडला आहे, असे सांगितले. त्यामुळे आता हा तान्हाजी मालुसरेंचा इतिहास पडद्यावर आला. तो जगासमोर जाणार हे भूषणावह आहे. परंतु, त्यांचे जन्मगाव गोडवली मात्र दुर्लक्षित राहिल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त करून नाराजी व्यक्त केली आहे.\nहेही वाचा - संजय राऊत जरा जपून : शिवेंद्रसिंहराजे\nमालुसरे परिवार हा मूळचा पाचगणीजवळील गोडवली गावचा. तानाजी मालुसरे यांचे वडील काळोजीराव यांचे तेथे वास्तव्य होते. तानाजी मालुसरे यांचे बालपण गोडवली येथे गेले. शिवरायांनी बालपणात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. तेव्हापासूनच तानाजी मालुसरे शिवरायांच्या सोबतच होते. तेथून पुढे शिवरायांच्या अनेक मोहिमा, लढायांमध्ये विश्वासू सहकारी म्हणून तानाजी सहभागी असत.\nआणखी वाचा - छत्रपती घराण्यावर टीका खपवून घेणार नाही ; समर्थक कडाडले...\nनरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज (कै.) शिवराज बाळकृष्ण मालुसरे यांच्या पत्नी डॉ. शीतल मालुसरे व त्यांचे पुत्र रायबा हे सध्या महाड (जि. रायगड) येथे आहेत. डॉ. मालुसरे महाड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. मुलगा पुण्यात शिक्षण घेत आहे. डॉ. शीतल यांनी नरवीर तानाजी मालुसरे यांच्या इतिहासावर पीएच.डी. पूर्ण केली आहे. त्या राज्यात आणि राज्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज, नरवीर तानाजी मालुसरे यांच्या जीवनावर व्याख्याने देतात. कवयित्री म्हणून त्यांनी साहित्य क्षेत्रात ठसा उमटवला आहे.\nआवश्‍‍य वाचा - शिवेंद्रराजेंच्या फेसबुक पेजवरील पवारांचा उल्लेख बदलला\nपारंपरिक लोककला आणि बखर, मोडी लिपीतील कागदपत्रांतही \"तान्हाजी' असा उल्लेख आहे. ऐतिहासिक पुस्तके, पोवाडे यातूनही \"तान्हाजी' असा उल्लेख आहे. शिवचरित्र साहित्य पुस्तकाच्या पान क्रमांक 431 वर \"तान्हाजी मालुसरे' मोकादम मोजे गोडवली असा उल्लेख आहे.\nनरवीर तानाजी मालुसरे यांचा जन्म आमच्या गावात झाला. ओम राऊत यांनी सिनेमा निर्मिती करताना आम्हाला गावाच्या उल्लेखाविषयी शब्द दिला होता. परंतु, मालुसरेंच्या थेट वंशज डॉ. शीतल मालुसरे आणि इतिहास संशोधक दत्ताजी नलावडे यांनी निर्मात्यांना वास्तुदर्शक माहिती न दिल्याने या सिनेमात गोडवली गावचा उल्लेख झाला नाही.''\n- अंकुश मालुसरे, माजी सरपंच, गोडवली\nया सिनेमात आमच्या गावाचा उल्लेख न झाल्याने अजूनही तानाजी मालुसरे यांची जन्मभूमी दुर्लक्षितच राहिली.\n- योगेश मालुसरे, गोडवली\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकॉंग्रेस पाळत नाही आघाडीचा धर्म कोठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगणार कॉंग्रेसच्या करामती\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. मात्र, सोलापूर महापालिके��� पक्षीय राजकारणाला बगल देऊन...\nग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना शिवीगाळप्रकरणी कोरिवळेतील आठ जणांवर गुन्हा\nउंब्रज (जि. सातारा) : नकाशावरील रस्त्याची पाहणी करणाऱ्या कोरिवळे (ता. कऱ्हाड) येथील ग्रामपंचायत प्रशासनाच्या पदाधिकाऱ्यांना गावातील एकाने शिवीगाळ...\nउपळे दुमाला येथे दोन गटांत तलवार, कोयता व दगडांनी हाणामारी चौदा जणांविरोधात गुन्हा दाखल\nवैराग (सोलापूर) : उपळे दुमाला (ता. बार्शी) येथे तांबारे-साळुंखे या दोन गटांत हाणामारी झाली. पूर्ववैमनस्यातून व शेतीच्या कारणावरून दोन गटात तलवार,...\nरस्त्यावर निर्जन ठिकाणी तरूणीचा विनयभंग ; पीडितेची आत्महत्या\nआपटी (ता. पन्हाळा) - विनयभंग झाल्यानंतर नैराश्‍यातून एका तरुणीने विष घेऊन आत्महत्या केली. पन्हाळा तालुक्‍यातील नणुंद्रे येथे हा प्रकार घडला आहे....\nCrime News : भोसरीतील गुन्हेगारी टोळीवर मोका\nपिंपरी : भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमांतर्गत (मोका) कारवाई करण्यात आली आहे....\nकारखाने उस्मानाबादमध्ये; वर्चस्व पश्चिम महाराष्ट्राचे\nउस्मानाबाद : जिल्ह्यामधील साखर कारखाने वाढले असून, ते आता पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांच्या ताब्यात गेले आहेत. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/wari/dnyaneshwar-palkhi-2017-jejuri-wari-2017-54599", "date_download": "2020-10-31T16:16:16Z", "digest": "sha1:IAEB6SLLWDIMV6RISLGONC2O6CPLYW4P", "length": 12237, "nlines": 253, "source_domain": "www.esakal.com", "title": "जेजुरीत पाहिला अबीर-भंडाऱ्याचा संगम - Dnyaneshwar Palkhi 2017 jejuri wari 2017 | Marathi News - eSakal", "raw_content": "\nजेजुरीत पाहिला अबीर-भंडाऱ्याचा संगम\n(शब्दांकन - विलास काटे)\nउद्या सकाळी पालखी वाल्ह्याकडे रवाना\nसकाळी ८.३० वा. दौंडज येथे न्याहरी\nदु. १२ वा. वाल्हे येथे मुक्काम\nअप्पा बागूल, खडकी, ता. मालेगाव, जि. नाशिक\nजेजुरीचा खंडोबा शैव आणि माउली वैष्णव परंपरेतील असले तरी गुरुवारी जेजुरीत आल्यानंतर दोन्ही देवतांच्या दर्शनाचा दुग्धशर्करा योग घडला. जेजुरीत आल्यावर वारकऱ्यांच्या कपाळी अबिराबरोबरच भंडाराही दिसत होता. एक कुलदैवत आणि एक वैष्णवांचे आद्यगुरू अशा दोन्ही देवतांचे दर्शन झाले. हा क्षण माझ्यासाठी विशेष आनंदाचा होता.\nसकाळी सात वाजता माउलींचा पालखी सोहळा सासवडहून जेजुरीकडे मार्गस्थ झाला. सासवडवासीयांचा दोन दिवसांचा पाहुणचार घेऊन पुढे मार्गस्थ होताना नागरिकांनी रांगोळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. शहरातील अरुंद रस्त्यावरून वारकरी शिस्तीत चालत होते. गावकरी दर्शन घेत होते. मधूनच महिला दारासमोर रांगोळ्या काढत होत्या. पालखी सोहळा बोरावके मळा येथे आल्यानंतर हिरव्यागार शेतशिवारांचा आनंद सकाळच्या टप्प्यात वारकऱ्यांनी घेतला. इथल्या वातावरणाने घरापासून लांब आलो आहोत, असे वाटलेच नाही. दुपारी शिवरी येथे विसाव्याला सगळ्यांनी जेवण करून थोडी विश्रांती घेतली. दुपारी चारच्या दरम्यान साकुर्डे फाट्यावर आलो आणि महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायाच्या मल्हारगडाचे दुरूनच दर्शन झाले. गडाच्या दर्शनाने ऊर भरून आला. सोहळ्यातील अनेक भाविक खंडेरायाचे दर्शन घेण्यासाठी सकाळपासूनच गर्दी करत होते. दुरूनच गडावर वारकऱ्यांची गर्दी दिसून येत होती. मीही दर्शनासाठी गडावर गेलो. पालखी सोहळा सायंकाळी जेजुरीत आल्यानंतर भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करून स्वागत करण्यात आले. ग्रामस्थांच्या स्वागताचा उत्साह अमाप होता. सायंकाळी पालखी सोहळा जेजुरीपासून पुढे लोणार समाजाच्या जागेत विसावला. समाजआरती झाल्यानंतर तळावरील कीर्तनासाठी गर्दी झाली. काही वारकरी खंडेरायाच्या दर्शनासाठी गडावर गेले.\nमाउलींच्या सोहळ्यात चालल्यामुळे आज वैष्णव आणि शैव अशा दोन देवतांच्या दर्शनाचा लाभ झाला. वर्षातून दोन वाऱ्या खंडेरायाच्या आणि एक पायी वारी माउलींची करतो. खंडेरायाची एक दिवसाची वारी आणि माउलींची वारी अठरा दिवसांची; पण दोघांच्या दर्शनाचा आनंद सारखाच. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांनी खंडेरायाचे वर्णन केले आहे. आज प्रत्येक वारकऱ्याच्या कपाळी अबीरही होता आणि भंडाराही. दोन्हींचा संगम पाहिल्याने कृतार्थ झालो.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसंत तुकाराम महा��ाज पालखी\nसंत ज्ञानेश्वर महाराज पालखी\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/08/walls-of-school-spoke.html", "date_download": "2020-10-31T16:30:24Z", "digest": "sha1:DDJWP3VOEHUIWWGB6TPVJYMPLATQJ24F", "length": 14186, "nlines": 77, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "लॉकडाऊनच्या काळात शाळेचे बदलले रूप जिल्ह्यातील शाळांच्या भिंती झाल्यात बोलक्या", "raw_content": "\nHomeचंद्रपूरलॉकडाऊनच्या काळात शाळेचे बदलले रूप जिल्ह्यातील शाळांच्या भिंती झाल्यात बोलक्या\nलॉकडाऊनच्या काळात शाळेचे बदलले रूप जिल्ह्यातील शाळांच्या भिंती झाल्यात बोलक्या\nचंद्रपूर, दि. 2 ऑगस्ट: जगभरात कोरोनाविषाणूने थैमान घातलेले आहे. कोरोनाचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच आहे. हा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन केलेले होते. परंतु आता लॉकडाऊन मध्ये काही प्रमाणात शिथिलता देण्यात आली असून अनलॉकची प्रक्रिया सुरू आहे. लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये शाळांना सुटी देण्यात आली आहे. शिक्षक मात्र आवश्यक ती खबरदारी घेऊन ई लर्निंग कँटेन्ट, उत्तरपत्रिकांची तपासणी, निकालपत्र संबंधित कामकाजा करिता उपस्थित राहत आहेत. अशातच शिक्षकांनी जिल्ह्यातील अनेक शाळांच्या भिंती विविध चित्रांच्या माध्यमातून बोलक्या केलेल्या आहेत.\nजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात शिक्षणाधिकारी ( प्राथमिक) दिपेन्द्र लोखंडे तसेच जिल्ह्यातील शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी तसेच आजच्या कोरोना परिस्थितीमध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना काय कराव्यात या संदर्भातील मार्गदर्शक चित्रे, शैक्षणिक अभ्यासक्रमातील विविध विषयांचे चित्राच्या माध्यमातून भिंतीवर रेखाटन केले आहे. या चित्रामुळे शाळेतील, परिसरातील भिंती बोलक्या झाल्या आहे. शाळा सुरू झाल्यानंतर विद्यार्थ्यांना या बोलक्या भिंतीतून ज्ञान मिळणार आहेतच.परंतु गावातील नागरिकांना देखील मार्���दर्शनाचा एक भाग झालेला आहे.\nचंद्रपूर तालुक्यातील चिंचाळा येथील भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी आंतरराष्ट्रीय शाळा जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेने लॉकडाऊनच्या काळामध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाच्या सर्व नियमांचे पालन करून मे आणि जून महिन्यात शाळा आकर्षक आणि भिंती बोलक्या करण्याचे काम या शाळेने केलेले आहे.\nयासाठी सरपंच डॉ.शरद रणदीवे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्योधन वाघमारे, गट शिक्षणाधिकारी समाधान भसारकर, शिक्षण विस्तार अधिकारी धनराज आ वारी, केंद्रप्रमुख रत्नमाला खोब्रागडे यांचे विशेष सहकार्य लाभत आहे. शाळेचे मुख्याध्यापक नामदेव आस्वले तसेच शिक्षक यांच्या मार्गदर्शनातून गणेश आर्ट चंद्रपूर, क्षितीज शिवकर भद्रावती, विनोद ठमके भद्रावती या चित्रकारांनी शाळेतील भिंतींचे कायापालट करत भिंती बोलक्या केलेल्या आहेत.\nशाळेचे मुख्याध्यापक नामदेव आस्वले आणि सर्व शिक्षकांचे सहविचारातून आंतरराष्ट्रीय पातळीचे विचार आणि शिक्षण देणारी शाळा आहे. हा दृष्टीकोण डोळ्यासमोर ठेवून शाळेच्या भिंती बोलक्या करताना हा सर्व सारासार विचार करून 'आंतरराष्ट्रीय शिक्षण विचार रेल्वे' हि संकल्पना भिंतीवर चित्रांच्या माध्यमातून रंगविण्यात आली. यातून भविष्यातील संकटे, संधी, संस्कृती आणि मानव समाज परस्पर व्यवहार या घटकांवर चित्रे काढण्यात आली.\nउर्वरित रंगरंगोटी करताना मुख्य तीन क्षेत्रे जसे जमीन, पाणी आणि अवकाश यांची निवड करण्यात आली. या शाळेत नर्सरी ते सातवीपर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेत असल्यामुळे त्या सर्वांचे उपयोगाची आणि प्रत्येक घटकातून ज्ञान घेता येणारी चित्रे ऍक्रेलिक रंगांमध्ये रेखाटण्यात आली. ग्रामगीतेतील शिक्षण विषयक ओव्या रेखाटून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चरित्र घडविण्यास मदत होणार आहे. स्मार्टफार्म या चित्र रेखाटनातून भविष्यातील एज्युकेटेड स्मार्ट फार्मर दर्शविण्यात आला तर जल चित्रांमध्ये समुद्राशी संबंधित माहिती दर्शविण्यात आली.\nअवकाश क्षेत्रातील सूर्यमाला, अवकाश संबंधित वाहने, यान, क्षेपणास्त्रे तर जमीन क्षेत्राचा विचार करताना निसर्ग, सौंदर्य भूभाग, पाणी जीवन, ग्रामीण जीवन, शेती, वाळवंट, दुष्काळ हे सर्व घटक चित्रकाराच्या कुंचल्यातून आणि मुख्याध्यापकांच्या संकल्पनेतून पूर्ण ��रण्यात आले आहे.\nसावली तालुक्यातील करगाव केंद्र पाथरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेनी देखील लॉकडाऊनच्या काळामध्ये सरपंच धनराज लांडगे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद नागापूरे, गट शिक्षणाधिकारी तथा विस्तार अधिकारी बिट पाथरीचे अनिल चव्हाण, केंद्रप्रमुख प्रमोद नान्हे यांचे विशेष सहकार्याने शाळेच्या भिंती बोलक्या झालेल्या आहेत. शाळेचे मुख्याध्यापक बी.एम मेश्राम, सहाय्यक शिक्षक ए.एम मानकर, टी.डी नैताम यांच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षण देण्याकरिता व विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून शाळेच्या भिंतींवर चित्र रेखाटलेले आहे.\nमहापुरुषांची जीवनपट दर्शक माहिती, स्वच्छतेचे संदेश, पर्यावरण विषयक माहिती, व्यसनमुक्ती, जलसंवर्धन बाबत चित्र, पक्षी, प्राणी यांची माहिती, नकाशे, आपलं गाव व परिसराचे थ्रीडी चित्र, गणितीय संकल्पना व संवाद ऋतुचक्र व सूर्यमाला, दिनचर्या इंग्रजी विषयी चित्रे शाळेच्या भिंतीवर काढलेले आहे. तसेच स्वच्छतागृह व किचनशेडचे चित्राद्वारे सुशोभिकरण करण्यात आले आहे. यामुळे शाळा सुंदर व आकर्षक झाल्यामुळे शालेय परिसरात प्रवेश करताच मन मोहून टाकते.\nशाळेतील या उपक्रमासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या भौतिक सुविधा व सर्वांगिण गुणवत्ता विकासाकरिता शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कार्यालय व समस्त गावकरी मंडळींचे यामध्ये मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभत आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/09/1803/", "date_download": "2020-10-31T16:58:39Z", "digest": "sha1:DHHZAUHPG7SL4FXX6QFLDN65DYOXF7FM", "length": 32389, "nlines": 81, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आगरकर : एक आगळे चरित्र – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nआगरकर : एक आगळे चरित्र\nसप्टेंबर, 1996इतरप्र. ब. कुळकर्णी\n‘टिळक, आगरकर, गोखले वगैरे मंडळींविषयी आतापर्यंत खूप लिहिले गेले आहे … मात्र हे लेखन कळत नकळत एकतर्फी, पूर्वग्रहदूषित होते … ज्या शिस्तीने व काटेकोरपणे व्हावयास हवे होते तसे ते झालेले दिसत नाही,” अशी डॉ. य. दि. फडके यांची तक्रार कधीपासून वाचनात आहे. अर्वाचीन महाराष्ट्राचे इतिहासकार आणि सामाजिक परिवर्तनाचे भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक विद्वन्मान्य आहे, इतकेच नाही तर राजमान्य देखील आहे. आपल्या सत्यसंशोधनाचे फलित शिस्त आणि काटेकोरपणा पाळून त्यांनी वारंवार वाचकापुढे ठेवले आहे. त्यांची शोधः बाळ-गोपाळांचा (१९७७)आणि व्यक्ती आणि विचार (१९७९) ही प्रस्तुत चरित्रविषयाशी संबंधित पुस्तके याच भूमिकेची निदर्शक आहेत. येणार, येणार’ म्हणून गाजत असलेल्या त्यांच्या आगरकरचरित्राविषयी वाचकांच्या उत्कंठा जशा वाढल्या होत्या तशा अपेक्षाही उंचावल्या होत्या त्या यामुळेच.\nमौज प्रकाशन गृहाने मार्च ९६ मध्ये प्रकाशित केलेल्या आगरकर या पुस्तकात आपला आगळेपणा राखण्याचा आणि दाखविण्याचा प्रयत्न फडक्यांनी केला आहे, तो असा: असा :\n‘कुलवृत्तान्त, जन्म, बालपण, शिक्षण, विवाह अशा सर्वपरिचित सरधोपट पद्धतीने आगरकरांचे चरित्र लिहायचे नाही, मात्र ‘वाचकाला आपण एखादी ललितकृती वाचीत आहोत असा भास अधून मधून व्हावा… हे चरित्र कोणीतरी आपल्याला सांगत आहे असे वाचकाला वाटावे, अशा निवेदनशैलीचा अवलंब मी जाणूनबुजून केला आहे (सोळा).२ हेतू हा की, ‘चरित्र नुसते विश्वसनीय नव्हे तर वाचनीयही व्हावे’ (तत्रैव).\n१. य. दि. फडके, शोध : बाळगोपाळांचा, श्रीविद्या १९७७, प्रास्ताविक.\nगेली तेवीस वर्षे फडके या चरित्राची सामग्री जुळवीत आहेत. अप्रकाशित मूळ साधने स्वतः धुंडाळून अभ्यासत आहेत, घटनांची शहानिशा करून त्या संगतवार मांडत आहेत. त्यांचे हे परिश्रम पुस्तकाच्या पानोपानी दिसतात. जुळवलेल्या माहितीचे स्वरूप केवळ संकलनात्मक न ठेवता विवेचनात्मक ठेवावयाचे’ असा त्यांचा पूर्वघोषित आग्रह आहे. या सगळ्यांचा परिणाम वाचकाच्या मनात दोन अपेक्षा उत्पन्न करण्यात होतो. एक अशी की, वर उल्लेखित पुस्तकांत आणि मासिकांच्या विशेषांकांमध्ये त्यांनी आजवर न सांगितलेले आगरकरचरित्र आता आपल्याला वाचायला मिळेल. आणि दुसरी अशी की, या माहितीचे स्वरूप केवळ संकलनात्मक न राहता आगरकरांचे असाधारण व्यक्तित���व आणि लोकोत्तर कर्तृत्व आपल्यापुढे आखीव रेखीव स्वरूपात कसे ठसठशीतपणे उभे राहील याच अपेक्षा बाळगून मी हे चरित्र वाचले. ते वाचल्यावर जो ठसा मनावर उमटला तो वाचकांपुढे ठेवत आहे.\nमाझ्या मनात विचार असा आला की आगरकर काही आकाशातून टपकले नव्हते. त्यांची जडण घडण होण्यात त्यांच्या आधीच्या महाराष्ट्रातील किंवा बाहेरील विचारवंतांचा काही वाटा असणारच. त्यांच्या समकालीनांमधील जे ज्येष्ठ समानधर्मे होते त्यांच्यात व यांच्यात काही वैचारिक देवाण-घेवाण झालेली असणार. ती या चरित्रात कुठे दिसते का ज्या सुधारणांसाठी त्यांनी एवढे जिवाचे रान केले त्या त्यांच्या आधी कोणीच का पुरस्कारल्या नाहीत ज्या सुधारणांसाठी त्यांनी एवढे जिवाचे रान केले त्या त्यांच्या आधी कोणीच का पुरस्कारल्या नाहीतआणि असतील तर ‘सुधारक’ या पदवीवर आगरकरांची जितकी मुद्रा उमटलेली दिसते तितकीयांची का नाहीआणि असतील तर ‘सुधारक’ या पदवीवर आगरकरांची जितकी मुद्रा उमटलेली दिसते तितकीयांची का नाहीकिंवा साध्या शब्दांत, आगरकरांचे इतर सुधारकांपासून वेगळेपण कशात आहेकिंवा साध्या शब्दांत, आगरकरांचे इतर सुधारकांपासून वेगळेपण कशात आहेअनन्यसाधारंण वैशिष्ट्य काय आहेअनन्यसाधारंण वैशिष्ट्य काय आहेतसेच महाराष्ट्रभाषेत ज्यांनी सुधारणावादाचा कैवार घेऊन लिखाण केले अशा पूर्वसूरींची दखलआगरकरांनी घेतली की नाही आणि घेतली असेल तर कशीतसेच महाराष्ट्रभाषेत ज्यांनी सुधारणावादाचा कैवार घेऊन लिखाण केले अशा पूर्वसूरींची दखलआगरकरांनी घेतली की नाही आणि घेतली असेल तर कशीय. दि. फं.च्या प्रस्तुत चरित्रात मला या प्रश्नांची उत्तरे मिळाली नाहीत.\n२. कंसातील आकडे प्रस्तुत आगरकर-चरित्रातील पानांचे.\n३. य. दि. फडके, व्यक्ती आणि विचार : श्रीविद्या १९७९, प्रास्ताविक.\nमाझा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट कराँतो. आगरकरांच्या स्वतंत्र कर्तृत्वाचा, ते बहरण्याचा काळ सात-आठ वर्षांचा. इ. स. १८८७ मध्ये त्यांनी केसरी सोडला आणि १८९५ मध्ये इलोक. या काळात त्यांच्या समकालीनांमध्ये दोन ज्येष्ठ सुधारक विद्यमान होते. लोकहितवादी १८९२ मध्ये आणि न्या. मू. रानडे १९०९ मध्ये वारले. आगरकरांनी पुरस्कारलेल्याजवळजवळ सगळ्या सुधारणालोकहितवादींनी आगरकरांच्या जन्माच्या आधी आठ वर्षे, १९४८ पासून शतपत्रांमधून मांडल्या. ते उच्चरवाने सांगत होते की, ‘शास्त्रास एकीकडे ठेवा, आपली बुद्धी चालवा’. आप्तवचनाचे प्रामाण्य नाकारणे हे सुधारणावादाचे पहिले गमक आहे. केवळ ऐहिकदृष्टी’ आणि आपल्या मनाची परिशुद्धी या दोन कसोट्यांत सुधारणावादाची परिसमाप्ती आहे. विवेकबुद्धीशी इमान राखून, ऐहिक दृष्टीने सामाजिक प्रश्नांची शहानिशा करावी ही लोकहितवादींची विवेचनपद्धती पूर्ण सुधारकी होती. मात्र ‘लग्नासारख्या स्वसत्तेतील कामात सरकारचा उपद्रव ठीक नाही … जे जबरीने चालू झाले त्याचा खचितपणा नाही’ अशी मवाळ सुधारकाची भूमिका ते वठवतात.\nया लोकहितवादींची आगरकरांनी कशी दखल घेतली हे फडक्यांच्या आगरकरचरित्रात कुठे आढळले नाही. १८९२ साली लोकहितवादींचा मृत्यू झाला, त्या निमित्त आगरकरांनी सुधारकात एखादा मृत्युलेखही लिहिला असेल हे संभवते. यासंबंधी खरे काय ते फडकेच सांगू शकले असते. १९९२ ते ९५ या काळातील सुधारकच्या संचिका त्यांनी दिल्लीला तळ ठोकून पाहिल्याचे तेच सांगतात. मग हे मौन काकी त्यांना हा प्रश्नच पडला नाही\nबाळशास्त्री जांभेकर हे मराठीतले पहिले पत्रकार (१८१०-४६), आणि महाराष्ट्रातले आद्यसुधारक. आगरकरांच्या जन्माआधी २४ वर्षे १८३२ मध्ये त्यांनी ‘दर्पण’ या आपल्या पाक्षिकातून लोकशिक्षणाला आरंभ केला. १८३९ इतक्या जुन्याकाळी त्यांनी स्त्रीशिक्षण, विधवाविवाह, बालविवाहाची कुप्रथा या सामाजिक विषयांवर लिहिले.‘सामाजिक दोष नाहीसे करण्यासाठी जे विचार आचरणात आणावयाचे ते पूर्वेकडे आहेत की पश्चिमेकडून आले याला महत्त्व देण्याचे कारण नाही’. त्या विचारांचा उपयोग समाजास नवी दिशा देण्यासाठी व्हावा ही एकच कसोटी’ आहे असा दृष्टिकोन ठेवून ते लिहितात, ‘युरोपीय लोकांमध्ये सर्व स्त्रियांत विद्याभ्यास पुरुषांप्रमाणेच असतो. त्या कोणत्या बिघडल्या, हिंदुस्थानच्या कोणत्या परिशुद्ध आहेतयास्तव (स्त्रियांनी)विद्याभ्यास जरूर करावा. तसेच समाजातील विचारवान लोकांनी पुनर्विवाहविधी चालविल्यावाचून (विधवांकडून होणारा) दुराचार मिटणार नाही’ असा स्पष्ट इशारा तेआपल्या सुबुद्ध वाचकांना देतात.\nविष्णुबुवा ब्रह्मचारीही (१८२५-७१) सुधारणावादी होते. प्रभावी वक्ते आणि लेखक होते. ते पुनर्विवाह आणि घटस्फोट यांचे समर्थक आणि जातिभेद आणि अस्पृश्यता यांचे विरोधक होते. इतकेच नाही तर थेटसमाजवादी वाटावी अशी भाषा ते बोलत होते. ‘सर्वांचे राहणे एकत्र असावे, सर्वांचे जेवण एकत्र रांधले जावे, प्रत्येकाने आपल्या क्षमतेप्रमाणे काम करावे’ असा त्यांचा सुधारणावादी विचार असला तरी त्यांनी शास्त्राधार सोडला नव्हता. ‘वेदोक्त धर्मप्रकाश’ त्यांना हवा होता.\nआगरकरांचे ज्येष्ठ समकालीन न्या.मू. रानडे आगरकरांप्रमाणे कायद्याच्या पक्षाचे होते. बालविवाह आणि असंमत वैधव्य ही कायद्याने बंद झाली पाहिजेत या मताचे डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दहा आजीव सदस्यांमध्ये एकटे आगरकर, आणि बाहेर न्या. मू. रानडे असे दोघेच होते. वामनराव आपटे देखील त्यांच्यासोबत नव्हते. रानडे सुधारक खरे, पण त्यांना धर्माभिमान सोडवत नव्हता. डेक्कन कॉलेजच्या आजी-माजी विद्यार्थ्यांच्या १८८५ च्या संमेलनात रानडे विरुद्ध टिळक-आगरकर असे जे वाग्युद्ध झाले त्याचा वृत्तान्त य. दि. फडके देतात (६६). “आमच्या दुर्दैवामुळे स्पेन्सर व मिल्ल प्रभृती तत्त्ववेत्त्यांची पुस्तकें आमच्या येथील अप्रबुद्ध तरुणांच्या हातीं पडून ती बिघडत चालली आहेत. धर्मबंधाची आवश्यकता नाहीं हे बोलणे शाळेतील किंवा कॉलेजांतील विद्यार्थ्यांपुढे खपते. कॉलेजांच्या आणि शाळांच्या द्वाराबाहेर अशा प्रकारची बडबड करणारास दगडांचा मारच खावा लागेल. मनुष्याने धर्म सोडला की तो पशू झालाच म्हणून समजावे. स्पेन्सरभक्तांनीं, मिल्लभक्तांनीं व सेल्बीभक्तांनीं डेक्कन कॉलेज, न्यू इंग्लिश स्कूल आणि फर्युसन कॉलेज हीं अगदी बिघडून टाकली आहेत. मिल्ल-स्पेन्सर वगैरे ग्रंथकारांचे विचार हिंदु समाजाला लागू पडतील अशी ज्यांची कल्पना असेल त्यांनी खुशाल सहाराच्या वाळवंटांत जावे आणि वरील ग्रंथकारांच्या मतांचा उदोउदो करावा.’\nएरवी शांत आणि गंभीरवृत्तीचे रानडे किती भडकले होते हे या उतार्या वरून फडके दाखवतात. या वादात आगरकर म्हणाले होते, ‘धर्माच्या नावानं माणसाचं सामर्थ्य वाया जातं. धर्म हे संस्कृतीचं आवश्यक अंग नाही. धर्माला फाटा देऊनही संस्कृतीची भरभराट होऊ शकते.’ हे सांगून फडके लिहितात, ‘गोपाळरावांचा विचार योग्य असल्याचंबळवंतराव (टिळक) सांगत असलेले पाहून गोपाळरावांसकट सर्वांनाच आश्चर्य वाटलं’ (६६).\n४. सेल्बी – डेक्कन कॉलेजचे प्राचार्य.\nआता फडके सांगतात त्या अर्थी टिळक तसे बोलले असावेत यात शंका नको. फडक्यांनी ललितशैलीचा अवलंब केला असला तरी लिहिलेला वृत्तान्त खराच असला पाहिजे. पण वाचकाला शंका वाटते की टिळक असे कसे बोललेकाहीतरी खुलासा पुढे असेल. पण नाव नाहीकाहीतरी खुलासा पुढे असेल. पण नाव नाही ‘रानड्यांची टर उडवणारा’ अग्रलेख ९ जून १८८५ च्या केसरीत झळकला. त्याचे शीर्षक होते : आनरेबल रा. ब. रानडे बाटले’ (६७). या वाक्यांनी फडके हे प्रकरण संपवतात. टिळकांचे बोलणे हा गनिमी कावा होता की काय असा प्रश्न आपल्याला पडला तरी फडक्यांना पडत नाही. असता तर त्यांनी तो छेडला असता. उत्तर माहीत नसेल तर निदान स्वतःलाही आश्चर्य वाटते, असे ते म्हणू शकले असते; पण नाव\n“विचारांची आयात हवी तेव्हां करता येते, पण समाजाचे पूर्वसंस्कार आणि त्या त्या काळाची गरज यांचे भान राखल्याखेरीज ते (नवे विचार) जनमानसांत रुजवतां येत नाहींत’ असे परंपराभिमानी रानड्यांना वाटत होते. धर्मनिरपेक्ष नीतीची कल्पना त्यांना फसवी, रूक्ष आणि हानिकारक वाटे. उपयुक्तता किंवा पुष्कळांचे पुष्कळ सुख या तत्त्वाला त्यांचा विरोध होता. व्यक्तिसुखापेक्षां व्यक्तिप्रतिष्ठा, व्यक्तीचा विकास हे उच्चतर मूल्य तेमानत.”\nरानडे सुधारणापक्षाचे अध्वर्यु होते. तेव्हा आगरकर त्यांचा प्रतिवाद कसा करीत असतील, आपल्या उपयुक्ततावादी, विवेकवादी तत्त्वज्ञानाचे मंडन जोरकस शैलीत करून त्यांना निरुत्तर करीत किंवा कसे या प्रकारचे प्रश्न वाचकाला पडत असतील तर पडोत. फडक्यांना ते पडले नाहीत. मग त्याचे उत्तर ते देणार तरी कसे\nशास्त्रसंमतीची अपेक्षा धरणारे विष्णुबुवा ब्रह्मचारी आणि तिच्यापुढे माघार घेणारे बाळशास्त्री आगरकरांच्या पसंतीला न उतरणे शक्य होते. आगरकर चिपळूणकरांच्या निबंधमालेतील ओजस्वी भाषेवर पोसलेले देशभक्त होते.‘क्रियाशून्य रावबहादुरे आणि खोडसाळ रेव्हरंडे’ यांबद्दल विष्णुशास्त्र्यांइतकाच त्यांनाही तिटकारा होता.’६ असेलही, त्यामुळे त्यांना लोकहितवादींची क्रियाहीन सत्त्वशून्यता भावली नसेल.\nलोकांत नवीन विचारांचा प्रसार ज्याला करायचा असतो त्याला जुन्या विचारांचाविध्वंस केल्याशिवाय गत्यंतरच नसते, या जाणिवेने न्या. मू. रानडे यांचा मवाळपणाखपत नसेल.\n५. गं. बा. सरदार : रानडेप्रणीत सामाजिक सुधारणेची मीमांसा, पुणे विद्यापीठ प्रकाशन, १९७३, पृ., ६९\n६. ग. त्र्यं. माडखोलकर : विष्णु कृष्ण चिपळूणकर, प्रका: रा. ज. देशम��ख आणि कंपनी, १९५७,\nअसे विचार आपल्या मनात येतात. असेही वाटते की, आपल्या मतांचा पुरस्कार जर त्यांनी सौम्य भाषेत केला असतातर लोकांच्या विचारांना नवीन वळण लावण्याच्या कार्यात त्यांना कितीसे यश आले असते’७ असे शास्त्रीबुवांबद्दल म्हणतात ते आगरकरांना पुरेपर लागू पडते.\nशास्त्रीबुवांच्याच शब्दांत सांगायचे तर, ‘खरा लोककल्याणेच्छु व देशाभिमानी पुरुष म्ह्टला म्हणजे त्याचे ठायीं पराकोटीची निःस्पृहता वागत असली पाहिजे. तो वचनाचा धड असला पाहिजे … जीवितसंशयाचा जरी प्रसंग येऊन ठेपला तरी त्याने डगमगतां उपयोगी नाहीं.”\nआगरकरांचे पूर्वसूरी काय किंवा समकालीन समानधर्मे काय, एक विष्णुबुवा ब्रह्मचारी सोडले तर कोणीच सुधारक या कसोट्यांना उतरत नव्हते. विष्णुबुवा निःस्पृह\nआणि धैर्यशील असले तरी शास्त्रसंमतीच्या खोड्यात अडकलेले होते. एकटे आगरकर प्रखर विवेकवादी भूमिकेतून सुधारणावाद सांगत होते आणि त्याची पुरेपूर किंमत ते तपाचरणाने मोजत होते. आगरकरांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे असाधारणत्व आणि कर्तृत्वाचे लोकोत्तरत्व फडक्यांच्या आगरकर चरित्रात सप्रमाण पाहायला मिळेल ही माझी अपेक्षा अपुरीच राहिली.\nआगरकर हे कुटुंबसुधारक जास्त आणि समाजसुधारक कमी होते असा एक आक्षेपपुरोगामी सत्यसंशोधकांकडून होतो. आणि तेही ब्राह्मणी कुटुंबसुधारक. फडकेकृत चरित्रात या आरोपातील तथ्यांची शहानिशा नाही. परंतु त्यात काय नाही हे पाहण्यापेक्षा काय आहे हे पाहावे व त्याचे मर्म ओळखावे असे म्हणता येईल. ते मान्य करून हे कबूल केले पाहिजे की फडके यांनी प्रदीर्घ परिश्रम करून अगणित तपशील गोळा केले आहेत. त्यांतून आगरकरांचे कोणते चित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते आता पाहू.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन ��गण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00405.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/editor?NewsEdition=Raigad", "date_download": "2020-10-31T16:45:59Z", "digest": "sha1:FHI6SDG5NNTNCCOCDFNALCKHHPYUGUMH", "length": 5123, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "संपादकीय: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nमुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेनदिवस घटू लागली आहे, त्याचबरोबर...\nकामगार, शेतकरी या कष्टकरी वर्गाच्या विरोधात धोरणे आखण्याचा जो सपाटा केंद्र...\nकोरोनाच्या संकटातून हळूहळू देश सावरु लागल्याचे आशादायी चित्र आता समोर येऊ.......\nबिहार निवडणूक जशी जवळ येऊ लागली आहे तसे तेथील सत्तेचा संघर्ष तीव्र होऊ लागला...\nआपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाला संबोधित करणार अशी बातमी आली की धडकी....\nराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अतिवृष्टी भागाचा दौरा करुन सरकार तुमची...\nदेशातील कोरोना येत्या फेब्रुवारीपर्यंत नियंत्रणात येईल असे तज्ज्ञाच्या समितीने..\nकोकणासह बहुुतांशी राज्यातील भागात जोरदार पाऊस पडल्याने आता ओल्या दुष्काळाचे...\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/gaongappa/administration-irritated-due-threats-call-ajit-pawar-61001", "date_download": "2020-10-31T15:30:28Z", "digest": "sha1:ZOFS2NLPWO7FHGAPMTA7B77RYRKMWYZV", "length": 16159, "nlines": 188, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "कुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन; प्रशासकीय यंत्रणा झाली हैराण - Administration irritated due to Threats to call Ajit Pawar | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन; प्रशासकीय यंत्रणा झाली हैराण\nकुणीही उठते आणि म्हणते...करु का दादांना फोन; प्रशासकीय यंत्रणा झाली हैराण\nसोमवार, 31 ऑगस्ट 2020\nशहर असो की तालुका प्रत्येक रुग्णालाच 'व्हीआयपी ट्रीटमेंट'ची अपेक्षा असल्याचे दिसते. त्यामुळे थेट अजितदादांना फोनवरुन तक्रारीचा दमच अधिका-यांना दिला जातो. अनेकदा अधिका-यांशी होणा-या संवादाचे रेकॉर्डींग करुन ते व्हायरल करण्याच्याही धमक्या दिल्या जातात. कामाच्या ताणाने त्रस्त असलेली यंत्रणा आता या नव्या बाबीला तोंड देत काम करत असल्याने वरिष्ठ पदाधिका-यांनी यात समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे\nबारामती : कोरोना संशयितांच्या तपासण्यांची वाढलेली संख्या, त्यात पॉझिटीव्ह सापडणाऱ्यांचीही वाढती संख्या, अशा लोकांच्या संपर्कात आलेल्यांना शोधण्याची व त्यांच्या तपासण्यांची होणारी घाई, थोडासा जरी ताप, सर्दी, खोकला झाला की तपासणीसाठी होणारा आग्रह...या ओझ्यांखाली प्रशासकीय यंत्रणा दबून गेली आहे. त्यात थोडेजरी मनाविरुद्ध झाले की मग धमकीवजा विचारणा होते....करु का अजितदादांना फोन ग्रामीण भागात वारंवार येत असलेल्या या अनुभवामुळे प्रशासकीय यंत्रणा जाम वैतागली आहे.\nबारामतीत कोरोनाच्या साथीत आरोग्य, महसूल, नगरपालिका, पंचायत समिती या सह सर्वच यंत्रणांचे काम रात्रंदिवस सुरु आहे. कोरोना नमुन्यांच्या प्रयोगशाळा तपासणीचे कामही अव्याहतपणे सुरु आहे. वास्तविक इतर तालुक्यांच्या तुलनेत बारामतीत तपासणी संख्या व रिपोर्ट मिळण्याची गती दोन्हीही जास्त आहे. तपासणीमध्ये अनेक जण पॉझिटीव्ह येतात. मग त्यांच्या संपर्कातील व्यक्ती शोधायच्या, त्यांच्या तपासण्या करायच्या, प्रतिबंधित क्षेत्र ठरवायचे, रुग्णांच्या निवास, भोजन��ची सोय करायची, रुग्णवाहिका पाठवून रुग्णांना दाखल करुन घ्यायचे, प्रकृती चिंताजनक असलेल्या रुग्णांचा जीव वाचविण्याची धडपड करायची, यातच कोणाचा मृत्यू झाला तर त्याच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था करायची, या सारख्या कामात यंत्रणा पूर्णपणे व्यग्र आहे.\nअशा प्रकारचे संकट प्रथमच आले आहे. त्यामुळे अनेकदा अचानक येणा-या अडचणींचा अंदाज प्रशासनालाही नसतो, त्या मुळे अडचण निर्माण झाल्यावर त्या त्या परिस्थितीत उपलब्ध स्त्रोतांच्या आधारे मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा साधनांच्या कमतरतेसह मनुष्यबळाचीही अडचण यंत्रणेसमोर उभी राहते. नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करतानाच प्रशासनातील व्यवस्थेलाही सांभाळून घेण्याची कसरत अधिका-यांना करावी लागते. त्यात विशेषतः ग्रामीण भागातून रुग्णांना घेऊन येणा-या रुग्णवाहिकांच्या बाबतीत, रुग्ण दाखल करुन घेण्यासह इतर सुविधांच्या बाबतीतही थोडा उशीर झाला की गावपातळीवरील कार्यकर्ते अधिका-यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडेच थेट तक्रारीची धमकी देतात.\nगेल्या १८ मार्च पासून सर्वच यंत्रणा सुटी न घेता सातत्याने काम करत असल्याने दमून गेली आहे. पण शहर असो की तालुका प्रत्येक रुग्णालाच 'व्हीआयपी ट्रीटमेंट'ची अपेक्षा असल्याचे दिसते. त्यामुळे थेट अजितदादांना फोनवरुन तक्रारीचा दमच अधिका-यांना दिला जातो. अनेकदा अधिका-यांशी होणा-या संवादाचे रेकॉर्डींग करुन ते व्हायरल करण्याच्याही धमक्या दिल्या जातात. कामाच्या ताणाने त्रस्त असलेली यंत्रणा आता या नव्या बाबीला तोंड देत काम करत असल्याने वरिष्ठ पदाधिका-यांनी यात समन्वयाची भूमिका घेण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. या सर्व परिस्थितीमुळे अधिका-यांचाही आता संयम सुटत चालला असल्याचे दिसते आहे. यात समन्वय राखणे गरजेचे बनले आहे.\nप्रत्येक रुग्णाला चांगली व्यवस्था देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. केंद्र व राज्य सरकारची नियमावली व उपलब्ध यंत्रणा यांचा समन्वय साधून प्रशासन रात्रंदिवस काम करण्याचा प्रयत्न करीत आहे. या स्थितीत लोकांनी संय़म ठेवून प्रशासनाचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे, असे मत बारामतीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, यांनी व्यक्त केले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nआता कोण कोण राह्यलंय आमच्य�� वेळचं : शरद पवारांचे भावनिक उद्‌गार\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र आणि पुणे जिल्हा सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे शुक्रवारी (...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nशरद पवार - शिवाजीराव भोसले यांची ती शेवटची भेटही होऊ शकली नाही\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांच्या पत्नीचे निधन तेरा दिवसांपूर्वीच झाले होते. ही बातमी समजताच ज्येष्ठ...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nसाहेब तुम्ही तिकीट द्या; शरदरावांना 101 टक्के निवडून आणतो : भोसलेंनी व्यक्त केला होता पवारांच्या विजयाचा विश्‍वास\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : \"अरे तुला मिसरुडपण फुटलेले नाही. तू काय शरदला निवडून आणणार' असा सवाल दस्तुरखुद्द यशवंतराव चव्हाण यांनी केला. त्यावर न...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nपुणे जिल्हा बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव भोसले यांचे निधन\nसोमेश्वरनगर (जि. पुणे) : पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे माजी अध्यक्ष शिवाजीराव यशवंतराव भोसले (वय 81) यांचे आज (ता. 30 ऑक्‍टोबर) सकाळी...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nअजितदादांनी शिवतारेंच्या पराभवाचा विडा उचलला अन्‌ माझा विजय निश्‍चित झाला\nसासवड (जि. पुणे) : पुरंदर विधानसभेची गतवर्षी झालेली निवडणूक ही माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्यातील व्यक्ती आणि वृत्तीविरुद्ध होती. अतिशय...\nगुरुवार, 29 ऑक्टोबर 2020\nबारामती कोरोना corona फोन आरोग्य health प्रशासन administrations अजित पवार ajit pawar\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/rajya-nagpur-jilha/yavatmal-poisoning-case-reaches-swiss-court-62162", "date_download": "2020-10-31T16:30:14Z", "digest": "sha1:JLMR7MLOGIEGZDRBAW7ETUOD4IHRRDC5", "length": 16612, "nlines": 195, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "स्वित्झर्लंड न्यायालयात पोचले यवतमाळचे विषबाधा प्रकरण - yavatmal poisoning case reaches swiss court | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nस्वित्झर्लंड न्यायालयात पोचले यवतमाळचे विषबाधा प्रकरण\nस्वित्झर्लंड न्यायालयात पोचले यवतमाळचे विषबाधा प्रकरण\nस्वित्झर्लंड न्यायालयात पोचले यवतमाळचे विषबाधा प्रकरण\nस्वित्झर्लंड न्यायालयात पोचले यवतमाळच��� विषबाधा प्रकरण\nशनिवार, 19 सप्टेंबर 2020\nशेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाईच्या माध्यमातून न्याय मिळेल व जहाल अशा कीटकनाशकांची निर्यात थांबविण्यात येईल. वकील रायझन यांना आंतरराष्ट्रीय दावे चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. या प्रकरणाला बर्लीनस्थित युरोपियन सेंटर फॉर कॉन्टिट्यूशनल अँड ह्यूमन राइट्स (ईसीसीएचआर), पब्लिक आय व पॅन आशिया पॅसिफिक यांचे समर्थन लाभले आहे.\nयवतमाळ : सन २०१७ मध्ये यवतमाळ जिल्ह्यात कपाशीवर फवारणी करताना विषबाधा झाल्याने २२ शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला होता, तर विदर्भात ५६ शेतकरी मरण पावले होते. या प्रकरणात नुकसान भरपाई मिळावी, म्हणून यवतमाळ जिल्ह्यातील स्वित्झर्लंडमधील बासेल येथील न्यायालयात जागतिक अ‍ॅग्रो केमिकल सिन्जेंटा कंपनीविरुद्ध गुरुवारी (ता. 17) नागरी दिवाणी दावा दाखल केला आहे. त्यामुळे कीटकनाशक औषधांची निर्मिती करणाऱ्या या कंपनीकडून पीडितांच्या कुटुंबांना आर्थिक नुकसानभरपाई मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.\n‘फवारणीतून विषबाधा’ या प्रकरणाची धग विधानसभेपासून संसदेपर्यंत पोहोचली होती. हा विषय ‘सकाळ’, साम टीव्ही व ‘अ‍ॅग्रोवन’ने सर्वप्रथम उघडकीस आणून त्याचा सतत पाठपुरावा केला होता. शेतकरी नेते देवानंद पवार यांनी हा विषय आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविला. अखेर या प्रकरणात स्वित्झर्लंडच्या बासेल येथील न्यायालयात नागरी दिवाणी दावा दाखल झाला आहे. सिन्जेंटा कंपनीचे मुख्यालय बासेल येथे आहे. दावा दाखल करणाऱ्या अर्जदारांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील दोन महिलांसह एका शेतकऱ्याचा देखील समावेश आहे.\nत्यांनी दावा केला आहे की, ‘2017 मध्ये कपाशी या पिकावर सिन्जेंटाच्या ‘पोलो’ या कीटकनाशकाची फवारणी करताना त्यांच्या पतींना विषबाधा झाल्याने जीव गमवावा लागला.’ 2017मध्ये कीटकनाशकांच्या विषबाधेची सातशे प्रकरणे नोंदविण्यात आली होती. स्विस वकील सिल्वीओ राइझन यांनी अर्जदारांच्या वतीने हा दावा दाखल केला आहे. याबाबत बोलताना त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली की, ’कंपनीने शेतकऱ्यांना कीटकनाशकांच्या वापराबाबत व धोक्यांबाबत पुरेशी माहिती दिली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांना विषबाधा झाली.’ या प्रकरणात तीन शेतकऱ्यांचे स्वतंत्र दावे दाखल करण्यात आले असले तरी या तिन्ही दाव्यांची सुनावणी एकत्रित केली जाणा�� आहे, असे रायझन यांनी सांगितले.\nरायझन म्हणाले की, शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानभरपाईच्या माध्यमातून न्याय मिळेल व जहाल अशा कीटकनाशकांची निर्यात थांबविण्यात येईल. वकील रायझन यांना आंतरराष्ट्रीय दावे चालविण्याचा दांडगा अनुभव आहे. या प्रकरणाला बर्लीनस्थित युरोपियन सेंटर फॉर कॉन्टिट्यूशनल अँड ह्यूमन राइट्स (ईसीसीएचआर), पब्लिक आय व पॅन आशिया पॅसिफिक यांचे समर्थन लाभले आहे. तात्त्विक दृष्ट्या यासंबंधाने काहीही बोलण्यास सिजेंटा कंपनीने मात्र नकार दिला आहे. शेतकरी नेते देवानंद पवार यांनी विषबाधेचे प्रकरण पेस्टिसाईट अ‍ॅक्शन नेटवर्क इंडिया (पॅन), महाराष्ट्र असोसिएशन ऑफ पेस्टिसाइड पॉइझन्ड पर्सन्स (मॅप) या सामाजिक क्षेत्रात कार्यरत संस्थांपर्यंत पोहोचविले. या संस्थांच्या स्वयंसेवकांनी यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन त्यांना एकत्र केले. त्यांना सतत पाठबळ दिले. उच्च न्यायालय, राज्य सरकार व भारत सरकारकडे याचा पाठपुरावा केला व मदतही मिळवून दिली.\nभारतात पोलोवर बंदी आणावी : देवानंद पवार\nया प्रकरणातील सहअर्जदार व शेतकरी नेते देवानंद पवार म्हणाले की, सिन्जेंटाच्या कीटकनाशकामुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. तीन पीडित शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्यावर दबाव येऊ नये, म्हणून त्यांचे नाव गुप्त ठेवण्यात आले आहे. भारतात ’पोलो’ या कीटकनाशकांवर बंदी आणावी व पीडितांना आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, असे मत महाराष्ट्र किसान काँग्रेसचे विदर्भ अध्यक्ष देवानंद पवार यांनी व्यक्त केले आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nकृषिमंत्र्यांच्या जिल्ह्यातच सुरु आहे खतांचे 'लिंकिंग'\nनाशिक : स्वतः शेतकरी बनून औरंगाबादमध्ये कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना मिळणाऱ्या खताबाबत स्टिंग ऑपरेशन राबवले. परंतु, त्यांच्या...\nमंगळवार, 23 जून 2020\nअरविंदच्या मृत्युची सीबीआय चौकशी करा : प्रकाश आंबेडकर\nलालखेडा (जि.नागपूर) : नरखेड तालुक्‍यातील पिंपळधरा येथील 32 वर्षीय अरविंद जनार्दन बन्सोड या युवकाचा पंचायत समिती सदस्य मयूर उमरकर यांच्याशी कथित...\nबुधवार, 10 जून 2020\nटोळधाड नियंत्रणासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा\nमुंबई : मध्य प्रदेशातून नागपूर व अमरावती विभागात आलेल��या टोळधाडीमुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. या टोळधाडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी...\nगुरुवार, 4 जून 2020\nखरिपासाठी खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधावर, भुसे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश\nमुंबई : लॉकडाऊनमुळे खरीप हंगामासाठी राज्यातील शेतकऱ्यांना बियाणे, खते, कीटकनाशके (कृषी निविष्ठा) त्यांच्या शेताच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी...\nसोमवार, 27 एप्रिल 2020\nतुकाराम मुंढेंनी केली रस्त्यांवर भटकणाऱ्यांची बेघर निवाऱ्यात रवानगी\nनागपूर ः महानगरपालिकेचा समाजकल्याण विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत लॉक डाऊनदरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि...\nबुधवार, 25 मार्च 2020\nकीटकनाशक वकील यवतमाळ yavatmal विदर्भ vidarbha कंपनी company विषय topics सकाळ वन forest महिला women नेटवर्क महाराष्ट्र maharashtra उच्च न्यायालय high court सरकार government भारत\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tangres100.com/mr/light-marble-tggd8916.html", "date_download": "2020-10-31T16:37:09Z", "digest": "sha1:JETKZ625IQJTEWLGY5A7QJT3VVB3OPYK", "length": 7222, "nlines": 252, "source_domain": "www.tangres100.com", "title": "", "raw_content": "\nवारंवार विचारले जाणारे प्रश्न\nएफओबी किंमत: यूएस $ 4.00 - अमेरिकन $ 8.00 / M2\nपुरवठा योग्यता: 30000 M2 per Day\nआम्हाला ई-मेल पाठवा Download as PDF\nसाहित्य Glazed Polsihed डुकराचा\nआकार 800 x 800 मिमी\nअर्ज मजला फरशा, भिंत फरशा\nपॅकेजिंग लाकडी गवताचा बिछाना सह रिक्त पुठ्ठा\n24x24 व्हाइट डुकराचा टाइल\nविरोधी स्लिप सिरॅमिक टाइल्स\nविरोधी स्लिप बाहेरची टाइल\nविरोधी स्लिप बाहेरची टाइल्स\nविरोधी स्लिप जलतरण तलाव टाइल्स\nApi सिंगल धनुष्य वसंत ऋतु Centralizer\nसिरॅमिक 3 डी वॉल टाइल\nसिरॅमिक शौचालयाची भिंत टाइल\nसिरॅमिक शौचालयाची भिंत टाइल किनारी\nसिरॅमिक स्नानगृह भिंत फरशा\nडबल धनुष्य संरक्षक आच्छादन Centralizer\nपूर्ण शरीर डुकराचा टाइल\nगोल्डन सिरॅमिक बॉर्डर टाइल्स\nलक्झरी सिरॅमिक वॉल किनारी\nमार्बल पाहा डुकराचा टाइल\nसिंगल धनुष्य संरक्षक आच्छादन Centralizer\nसिंगल धनुष्य वसंत ऋतु संरक्षक आच्छादन Centralizer\nसिंगल धनुष्य वसंत ऋतु Centralizer\nअल्ट्रा थीन Porcel ऐन टाइल\nवॉल वापर सिरॅमिक स्नानगृह टाइल\nपिवळा रंग लक्झरी सिरॅमिक वॉल किनारी\nNO.15-16, ब इमारत, Shiwan स्वच्छता केंद्र, Chanchen जिल्हा, यान शहर, Guangdong प्रांत, चीन\nआमची उत्पादने किंवा pricelist चौकशी साठी, आम्हाला आपल्या ई-मेल द्या आणि आम्ही 24 तासांमध्ये संपर्कात असेल.\n© कॉपीराईट - 2010-2017: सर्व हक्क राखीव.\nई - मेल पाठवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00406.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sunny-leone-makes-different-faces-while-getting-bore-at-home-video-viral/", "date_download": "2020-10-31T17:16:58Z", "digest": "sha1:FDCUSXQIQR35EWNNKQFWY5D3H6NFVI5D", "length": 10838, "nlines": 127, "source_domain": "hellobollywood.in", "title": "नक्की सनी लिओनीला असे झाले काय,कि जेवणाच्या टेबलावर बसून तिने सुरवात केली विचित्र कृत्ये करण्यास … पहा व्हिडिओ – Hello Bollywood", "raw_content": "\nनक्की सनी लिओनीला असे झाले काय,कि जेवणाच्या टेबलावर बसून तिने सुरवात केली विचित्र कृत्ये करण्यास … पहा व्हिडिओ\nनक्की सनी लिओनीला असे झाले काय,कि जेवणाच्या टेबलावर बसून तिने सुरवात केली विचित्र कृत्ये करण्यास … पहा व्हिडिओ\n बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव आहे, तिचे फोटो किंवा व्हिडीओज येताच इंटरनेटवर व्हायरल होतात. पुन्हा एकदा सनी लिओनीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. अभिनेत्रीने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर चाहत्यांसह शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्री टेबलावर विचित्र चेहरे बनवताना दिसत आहे. सनी लिओनीच्या व्हिडिओवर तिचे चाहते बर्‍याच कमेंट करत आहेत आणि आपला अभिप्रायही देत ​​आहेत.\nहा व्हिडिओ शेअर करताना सनी लिओनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “हे गाणे किती फिट आहे, घरी राहून मी कंटाळले आहे.” या व्हिडिओमध्ये सनी वाइन पिताना विविध प्रकारचे हावभाव बनवत आहे. व्हिडिओमध्ये अभिनेत्रीने चष्मा देखील घातला आहे. या व्हिडिओमध्ये सनी खूपच गोंडस दिसत आहे.\nसनी लिओनीने २०१२ मध्ये पूजा भट्टच्या जिस्म २ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. यानंतर ती अनेक गाण्यांमध्येही दिसली आहे. विशेषत: रईस या चित्रपटात तिच्या लैला मै लैला गाण्याने मोठा धमाका केला होता. आता लवकरच ती ‘कोका कोला’, ‘रंगीला’ आणि ‘वीरमादेवी’ या आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटांमध्ये काम करताना दिसणार आहे.\nएली अवरामने पोस्ट केला एक जोरदार डान्स व्हिडिओ,अवघ्या काही वेळातच मिळाले लाखांहून व्हयूज .. पहा व्हिडिओ\nशाहरुख खानची मुलगी ‘सुहाना’ अडकली अमेरिकेत\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\nNCB घरी येईल अस काही करू नको ; शाहिदचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सची हटके…\nअभिनेत्री सनी लिओनी घेतेय बॉक्सिंगचे धडे ; फोटो शेअर करत दिली माहिती\nयूजरन��� शेअर केला सुशांतच्या अंत्यदर्शनाचा व्हिडिओ ; अंकिता लोखंडेने सुनावले खडेबोल\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:45:54Z", "digest": "sha1:VZFR475NROKQUCSDMUTSOAXLU4KLQVO2", "length": 5505, "nlines": 83, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अनारकली - विकिपीडिया", "raw_content": "\nअब्दुर रहमान चुगताई यांनी चितारलेले अनारकलीचे काल्पनिक चित्र\nअनारकली (शाहमुखी पंजाबी लिपी: انارکلی गुरुमुखी लिपी: ਅਨਾਰਕਲੀ; अर्थ: डाळिंबाची कळी;) ही इ.स.च्या १७ व्या शतकातील लाहोर, पंजाब येथील एक गुलाम स्त���री होती. आख्यायिकांनुसार मोगल सम्राट अकबर याचा मुलगा सलीम (उत्तरकाळात जहांगीर म्हणून परिचित) याचे तिच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र अकबरास त्यांचे संबंध अमान्य असल्याने त्याने अनारकलीला भिंतीत चिणून मारण्याची शिक्षा फर्मावली. प्रत्यक्षात या कथाप्रसंगांबद्दल आजवर विश्वासार्ह पुरावा सापडला नसल्याने, अनारकलीची ही कथा पूर्णतः काल्पनिक किंवा किमानपक्षी फुगवून सांगितली असावी. मात्र साहित्यातून, लोककला, कला, चित्रपटादी माध्यमांतून ही आख्यायिका उत्कटपणे वारंवार मांडण्यात आली आहे. अनारकली आणि मु्गले आझम अशा किमान दोन हिंदी चित्रपटांत ही कथा आली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ ऑक्टोबर २०१८ रोजी १९:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/kolhapuri-khadyasanskruti-2/", "date_download": "2020-10-31T16:18:44Z", "digest": "sha1:ADG2VEZSNCXWC3XNG63YAWJFBITZG4CD", "length": 13244, "nlines": 172, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "कोल्हापूरी खाद्यसंस्कृती | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nदाण्याचा कुट 2 वाटया\nआलं-लसूण पेस्ट 2 चमचे\nआमचूर पावडर 1 चमचा\nमीठ, साखर, हळद चवीनुसार\nधने-जीरे पावडर 1 चमचा\nकढईत तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी घालावी. मोहरी तडतडल्यावर त्यात आलं, लसूण आणि कांदे घालून चांगल्या प्रकारे परतून घ्यावे. नंतर त्यात हळद, तिखट, धने पावडर, जीरा पावडर, आमचूर पावडर व चवीनुसार मीठ, साखर घालून थोडया वेळ परतावे. शेवटी शेंगदाण्याचे कुट घालावे व वरुन थोडे पाणी घालून वाफेवर शिजवावे. वरुन सजावटीकरीता कोथिंबीर घालावी.\nभाजून कुटलेले दाणे 2 वाटया\nबारीक चिरलेला कांदा 1 वाटी\nआलं-लसूण पेस्ट 4 चमचे\nकश्मिरी चपटा मिरची 1 वाटी\nबेडगी मिरची अर्धी वाटी\nचपटा मिरची, बेडगी मिरची एकत्�� करुन देठ काढून स्वच्छ धुऊन मिक्सरवर बारीक करा. सर्व मसाले त्यात घालून चांगले वाटून घ्या. याला रंजका असे म्हणतात. पातेल्यात तेल घेऊन सर्व प्रथम शहाजिरे, आलं-लसूण पेस्ट, बारीक चिरलेला कांदा घालून चांगले परता. नंतर दाण्याचे कुट व रंजका घालून तेल सुटेस्तोवर परता. थोडे गरम पाणी सुद्धा घाला. चवीनुसार मीठ व कोथिंबीर घालून कडक भाकरी बरोबर सर्व करा.\nमसुर आणि तुरीच्या डाळीचे वरण 1 वाटी\nबारीक चिरलेल्या पालेभाज्या 4 वाटया\nअख्खा ठेचलेला लसूण 8-10 पाकळया\nठेचलेली हिरवी मिरची चवीनुसार\nबारीक चिरलेली कोथिंबीर 4 चमचे\nठेचलेलं आलं 2 चमचे\nदुधाची साय पाव वाटी\nफ्रायपॅनमधे तेल घेवून मोहरी तडतडल्यावर यात लसूण, आलं, हिरवी मिरची घालून चांगले परतावे. यानंतर पालेभाज्या घालून त्याही परताव्यात. त्यातले पाणी सुकल्यावर त्यात शिजलेली डाळ घालावी नंतर त्यात दुध, चवीनुसार मीठ, साखर घालून एक उकळी येवू द्यावी. वरुन दुधाची साय घालून सव्र्ह करा.\nटीप:- हा भाजीचा प्रकार पोळी, भात, भाकर याबरोबर चांगला लागतो.\nफणसाची तुकडे 2 वाटया\nआलं-लसूण पेस्ट 2 चमचे\nलिंबाचा रस 1 चमचा\nधणे-जीरे पावडर 1 चमचा\nबारीक चिरलेला कांदा 1 नग\nआल्याचा तुकडा 1 इंच\nबेसन, आरारोट व मीठ एकत्र चाळून घ्या. फणसाच्या तुकडयांना आलं-लसूण पेस्ट, लिंबू, हळद, तिखट, मीठ चोळून ठेवा. हे तुकडे बेसनाच्या मिश्रणात बुडवून डीप फ्राय करा. एका पॅनमध्ये थोडे घेवून त्यामध्ये खसखस, कांदा, खोबरं, आलं-लसूण थोडे तेल घालून परतून घ्या. नंतर हे मिश्रण मिक्सरवर बारीक करुन घ्या. दुसरे पॅन घेवून त्यात तेल गरम करुन तमालपत्र व वाटलेला मसाला घालून परतून घ्या. चवीनुसार मीठ व पाणी घालून वरुन कोथिंबीर घाला सव्र्ह करतेवेळी दोन-तीन एकत्रीत ठेवून त्यावर ग्रेव्ही घालून सव्र्ह करा.\nपिठी साखर 1 वाटी\nतांदूळ चांगल्या प्रकारे साफ करुन 3 दिवस पाण्यात भिजवून ठेवावे. पण पाणी दररोज बदलत राहावे. चैथ्या दिवशी तांदूळ चाळणीत टाकून पाणी निथळू 2-3 तास कपडयावर पसरुन वाळवून घ्यावे. नंतर मिक्सरमध्ये बारीक करुन घेणे. मिक्सरमध्ये बारीक केलेल्या तांदळाच्या पाठात पिठी साखर व 1 चमचा तूप गरम करुन टाकावे व त्याचे मोठे मोठे गोळे करुन ठेवणे. 2-3 दिवसांनी एक गोळा घेऊन त्याला फोडणे. गोळा जास्ती कडक असल्यास 1 चमचा दूध घालून हाताने मळून घ्यावे. नंतर 1 ताटावर थोडीशी खसखस घेऊन त्यावर वर���ल तयार केलेल्या पिठीचा अनारसा हातानेच थापून घेणे. (पुÚयांचा आकाराऐवढा). नंतर कढईत तेल गरम करुन त्यात तयार केलेला अनारसा तांबूस होईस्तोवर तळून घेणे. व थंड झाल्यावर खायला देणे.\nटीप:- खसखस लागलेला भाग तळतांना वर असायला हवा. ऐवढे मात्र लक्षात ठेवणे.\nवेलची पूड 1 चमचा\nप्रथम दूध गरम करुन त्यास अर्धे आटवून घ्या. नंतर शेवया तूपावर भाजून नंतर पाण्यात शिजवून पाणी काढून टाका शिजलेल्या शेवया आटवलेल्या दूधात घालून त्यात केशर, वेलची पूड, ड्रायफ्रुट घालून उकळवा. घट्टसर झाल्यानंतर सव्र्ह करा.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nकोल्हापूरी खाद्यसंस्कृती कोल्हापूरी खाद्यसंस्कृती\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://newsexpressmarathi.com/maharashtra/mumbai/8285/attachment/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A5%80%E0%A4%B8-%E0%A4%AD%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%9C%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%B8-2/", "date_download": "2020-10-31T17:24:02Z", "digest": "sha1:DFQHF5TRHQQOZZ7KGNAFQ3UMVDSKMXGM", "length": 25634, "nlines": 265, "source_domain": "newsexpressmarathi.com", "title": "पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप – News Express Marathi", "raw_content": "\nमहापालिकेच्या कारभारात नागरिकांच्या हितापेक्षा ठेकेदारांच्या हिताला जास्त प्राधान्य\nआमदार महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’\nएल्प्रो स्कुलकडून पाल्यांसह पालकांचा केला जातोय छळ\nपंधरा वर्षापासून रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे काम अखेर मार्गी\nनदी प्रदूषणाबाबत ‘एमपीसीबी’कडून पिंपरी-चिंचवड महापालिकेविरोधात खटला दाखल\nपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दुरावस्थेवरून आमदार जगतापांनी सुनावले ठेकेदाराला खडे बोल\nअधिकारी – ठेकेदारात नाही ताळमेळ;वाहनचालकांच्या जीवाशी खेळ\n‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या\nसीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या, भारतीय सैन्याने गोळीबार करताच फिरले माघारी\n#Covid-19: आंध्र प्रदेश मध्ये आज 2,783 नवे बाधित रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 8,23,348 वर\nकोलकाताच्या बैष्णबाघाता टाउनशिप भागात मूर्तीच्या गोदामात भीषण आग\nछत्तीसगडमध्ये 27 वर्षीय CRPFच्या जवान��ची आत्महत्या\n#Covid-19: मिझोराममध्ये आज 28 नवे रुग्ण\nदेशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार- पंतप्रधान\nफ्रान्समध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर होताच रस्त्यावर ७०० किमीच्या वाहनांच्या रांगा\nमनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखील ईडीकडून साई चंद्रशेखर यांना अटक\nतुर्कीत भूकंप आणि त्सुनामी, दुहेरी संकटात २२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी\nपुणे विमानतळावर दुबई वरून आलेल्या प्रवाशाकडून 7.89 लाखाच्या सोन्याच्या वस्तू जप्त\n‘पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारचे मोठे यश’, पाकिस्तान मंत्र्याचा दावा\nफ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी\n अल्लाहचं नाव घेत चर्चमध्ये घुसून केला महिलेचा शिरच्छेद फ्रान्स हल्ल्यात 3 ठार, का होत आहेत हे धार्मिक हल्ले\nदिल्लीत उद्यापासून पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही – राघव चढा\nपंतप्रधानांनी केला सी-प्लेनमधून केवाडिया ते साबरमती प्रवास\n#Covid-19: आगामी उत्सव हंगामात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिबिरांचे आयोजन\nबंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजसुधारक श्रद्धेय संत रामराव महाराज यांना एकनाथ खडसेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली\nमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली\nआजपासून साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया या सीप्लेन सेवेला सुरुवात- पंतप्रधान\nसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलं अभिवादन\nभारत सरकारकडून कांद्याच्या बियाच्या निर्यातीला बंदी\nभारत ई मार्केटचा लोगो लवकरच\nथेट विदेशी गुंतवणुकीत वाढ\nऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा\nसोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण;जाणून घ्या आजचे दर\nशेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची तब्बल 215.36 अंकांनी उसळी\nस्टेट बँकेचे गृहकर्ज होणार स्वस्त\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\n#NEETResult2020: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 आणि 22 नोव्हेंबरला होणा-या परीक्षा ढकलल्या पुढे\n15 ऑक्टोबरपासून शाळा, कॉलेज, क्लासेस उघडण्यासाठी केंद्राची गाइड���ाइन\n15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nयंदा ‘जेईई अ‍ॅडव्हान्स 2020’ चा निकाल 5 ऑक्टोबरला\nCOVID-19: pandemic मुळे ज्यांना मागील युपीएससी परीक्षेमध्ये सहभागी होता आलेले नाही त्यांना एक संधी द्या- सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्राला सूचना\nUPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलणं अशक्य; केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज\nजेम्स बाँड अभिनेता Sir Sean Connery यांचे निधन\n‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध\nलक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलातच मुकेश खन्ना म्हणाले..\n‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप\nआईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू\nकंगना, रंगोलीविरोधात न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nमहापालिकेच्या कारभारात नागरिकांच्या हितापेक्षा ठेकेदारांच्या हिताला जास्त प्राधान्य\nआमदार महेशदादा लांडगे युवा मंचच्या वतीने ‘पदवीधर मतदार नोंदणी महाअभियान’\nएल्प्रो स्कुलकडून पाल्यांसह पालकांचा केला जातोय छळ\nपंधरा वर्षापासून रखडलेल्या ड्रेनेज लाईनचे काम अखेर मार्गी\nनदी प्रदूषणाबाबत ‘एमपीसीबी’कडून पिंपरी-चिंचवड महापालिकेविरोधात खटला दाखल\nपुणे-मुंबई द्रुतगती महामार्गाच्या दुरावस्थेवरून आमदार जगतापांनी सुनावले ठेकेदाराला खडे बोल\nअधिकारी – ठेकेदारात नाही ताळमेळ;वाहनचालकांच्या जीवाशी खेळ\n‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या\nसीमेवर पाकिस्तानी ड्रोनच्या गिरट्या, भारतीय सैन्याने गोळीबार करताच फिरले माघारी\n#Covid-19: आंध्र प्रदेश मध्ये आज 2,783 नवे बाधित रुग्ण; एकूण रुग्णसंख्या 8,23,348 वर\nकोलकाताच्या बैष्णबाघाता टाउनशिप भागात मूर्तीच्या गोदामात भीषण आग\nछत्तीसगडमध्ये 27 वर्षीय CRPFच्या जवानाची आत्महत्या\n#Covid-19: मिझोराममध्ये आज 28 नवे रुग्ण\nदेशाच्या प्रादेशिक अखंडतेच्या, सार्वभौमत्वाच्या रक्षणासाठी पूर्णपणे तयार- पंतप्रधान\nफ्रान्समध्ये दुसरा लॉकडाऊन जाहीर होताच रस्त्यावर ७०० किमीच्या वाहनांच्या रांगा\nमनी लॉन्ड्रिंगच्या आरोपाखील ईडीकडून साई चंद्रशेखर यांना अटक\nतुर्कीत भूकंप आणि त्सुनामी, दुहेरी संकटात २२ जणांचा मृत्यू, ७०० हून अधिक जखमी\nपुणे विमानतळावर दुबई वरून आलेल्या प्रवाशाकडून 7.89 लाखाच्या सोन्याच्या वस्तू जप्त\n‘पुलवामा हल्ला इम्रान खान सरकारचे मोठे यश’, पाकिस्तान मंत्र्याचा दावा\nफ्रान्समध्ये चर्चबाहेर दहशतवादी हल्ला, तिघांचा मृत्यू तर अनेकजण जखमी\n अल्लाहचं नाव घेत चर्चमध्ये घुसून केला महिलेचा शिरच्छेद फ्रान्स हल्ल्यात 3 ठार, का होत आहेत हे धार्मिक हल्ले\nदिल्लीत उद्यापासून पाणीपुरवठ्यात कोणतीही अडचण येणार नाही – राघव चढा\nपंतप्रधानांनी केला सी-प्लेनमधून केवाडिया ते साबरमती प्रवास\n#Covid-19: आगामी उत्सव हंगामात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शिबिरांचे आयोजन\nबंजारा समाजाचे धर्मगुरू, समाजसुधारक श्रद्धेय संत रामराव महाराज यांना एकनाथ खडसेंनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली\nमुख्यमंत्री नितीशकुमार यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना वाहिली आदरांजली\nआजपासून साबरमती रिव्हरफ्रंट ते केवडिया या सीप्लेन सेवेला सुरुवात- पंतप्रधान\nसरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केलं अभिवादन\nभारत सरकारकडून कांद्याच्या बियाच्या निर्यातीला बंदी\nभारत ई मार्केटचा लोगो लवकरच\nथेट विदेशी गुंतवणुकीत वाढ\nऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलन वाढण्याची आशा\nसोन्या, चांदीच्या दरात पुन्हा घसरण;जाणून घ्या आजचे दर\nशेअर बाजार उघडताच सेन्सेक्सची तब्बल 215.36 अंकांनी उसळी\nस्टेट बँकेचे गृहकर्ज होणार स्वस्त\nट्विटर हॅकिंग प्रकरणी भारताने सुरू केली चौकशी, ट्विटरला नोटीस\nबंद झालेल्या चिनी अ‍ॅप्सचे हे स्वदेशी पर्याय तुम्हाला नक्की आवडतील\nयेतोय नवीन ‘गेमिंग’ स्मार्टफोन, सर्वात जबरदस्त प्रोसेसर\n#NEETResult2020: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर\nमहाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 1 आणि 22 नोव्हेंबरला होणा-या परीक्षा ढकलल्या पुढे\n15 ऑक्टोबरपासून शाळा, कॉलेज, क्लासेस उघडण्यासाठी केंद्राची गाइडलाइन\n15 ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने जारी केल्या मार्गदर्शक सूचना\nयंदा ‘जेईई अ‍ॅडव्हान्स 2020’ चा निकाल 5 ऑक्टोबरला\nCOVID-19: pandemic मुळे ज्यांना मागील युपीएससी परी��्षेमध्ये सहभागी होता आलेले नाही त्यांना एक संधी द्या- सर्वोच्च न्यायालयाच्या केंद्राला सूचना\nUPSC पूर्व परीक्षा पुढे ढकलणं अशक्य; केंद्रीय लोकसेवा आयोगाचं सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज\nजेम्स बाँड अभिनेता Sir Sean Connery यांचे निधन\n‘ब्लॅक विडो’ फेम स्कारलेटने केलं गुपचूप लग्न; तिसऱ्यांदा झाली विवाहबद्ध\nलक्ष्मी बॉम्ब चित्रपटाचे नाव बदलातच मुकेश खन्ना म्हणाले..\n‘दख्खनचा राजा जोतिबा’ मालिका बंद करा कथानकावर पुजारी, ग्रामस्तांचा आक्षेप\nआईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू\nकंगना, रंगोलीविरोधात न्यायालयाचे पोलिसांना चौकशीचे आदेश\nकाय आहे आरोग्यसेतू ऍप \nवक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा॥\nHome महाराष्ट्र मुंबई पोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप\nपोलीस भरती म्हणजे मराठा समाजाला चिथावणी देण्यासारखं; संभाजीराजेंचा संताप\nप्रामाणिक पत्रकारिता केवळ आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहूनच टिकवून ठेवणं शक्य आहे. त्याचा अर्थ मुख्यत: असा आहे की वाचक आणि जवाबदार नागरिकांच्या योगदानावर पत्रकारिता अवलंबून राहिल्यास, दर्जेदार पत्रकारितेचे स्थान लोकशाहीत कायम टिकवून ठेवता येईल. मुक्त आणि स्वतंत्र पत्रकारितेसाठी आम्हाला मदत करू शकता…\nराम मंदिर भूमिपूजनाऐवजी कोरोना संकटाकडे, खचलेल्या अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्यावं, असा सल्ला शरद पवारांनी भाजपाला, केंद्र सरकारला दिला आहे. त्याबद्दल काय वाटतं\nशरद पवारांचं मत योग्य आहे\nकोरोनामुळे मंदिराचं काम थांबवण्याचं कारण नाही\nपिंपरी – चिंचवड (257)\nIPL2020: मुंबईचा दिल्लीविरुद्ध 9 विकेट्सनी दणदणीत विजय\nदीपिका पादुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश ने दाखल केला अटकपूर्व जामीन अर्ज\nजेम्स बाँड अभिनेता Sir Sean Connery यांचे निधन\n‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या\nमुख्यमंत्र्यांकडून जनतेचे प्रश्न सुटत नाही, म्हणूनच राज्यपालांकडे जावे लागते – चंद्रकांत पाटील\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/node/3376", "date_download": "2020-10-31T17:14:30Z", "digest": "sha1:II3HPDES6BXI5RCGHMGN6RD64TVB42WC", "length": 60022, "nlines": 115, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "भारताच्या खाद्यसंस्कृतीचा इतिहास | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nमहाराष्ट्राची किंबहुना, भारताची खाद्यसंस्कृती कशी घडत गेली. त्याचा रोचक इतिहास तो वाचताना कोणताही अभिमान, अस्मिता टिकणार नाही एवढी संमिश्रता या प्रदेशाच्या खाद्यसंस्कृतित आहे. चहा, पाव, डबलरोटी हे पदार्थ परदेशातून आलेच, परंतु मिरची आणि बटाटा या चीजादेखील आपल्याकडे आयात झालेले आहेत. मिरची मिळेपर्यंत तिखट चवीसाठी भारतात आले-लवंग यांचा वापर होत होता. अशी कितीतरी मनोवेधक माहिती\n‘नेग्रिटोज’ हे लोक आफ्रिकेहून भारतात प्रथम तीस ते साठ हजार वर्षांपूर्वी आले. ते भारतातील पहिले रहिवासी. त्या लोकांची गुजराण मांस, मासे, कंदमुळे आणि फळे यांवर होत असे. त्यानंतरचे भारतातील लोक म्हणजे पोऍस्ट्रॅलॉइडस् किंवा ऑस्ट्रिक्स. ते लोक स्वत:साठी भाज्या आणि फळे उत्पादित करू शकत होते. त्यांना विड्याचे पान आणि सुपारी यांची माहिती होती. सध्या असलेल्या फळांपैकी कित्येक फळे त्या काळीही उत्पादित होत होती. त्या लोकांनी भारतीय संस्कृतीचा पाया रचला. तांदूळ आणि भाज्या यांचे उत्पादन कसे करायचे हे त्यांना माहीत होते. ऊसापासून साखर करण्याची माहिती त्यांना होती. त्यांची वस्ती दक्षिण मध्य आणि पूर्व भारतात होती. त्या वंशाचे लोक अजूनही मध्य आणि पूर्व भारतात आढळतात. भारताच्या इशान्य (उत्तर पूर्व) भागात मँगोलाइडस् आहेत.\nद्रविड लोक भारतात, विशेष करून दक्षिण भारतात नंतरच्या काळात आले. तोपर्यंत अन्न शिजवण्याच्या विविध पद्धती उदयाला येऊ लागल्या होत्या. भाजणे, उकडणे, तळणे ह्या पद्धती द्रविड लोकांना माहीत होत्या. तांदूळ शिजवून भात करणे, तांदूळ वाटून ते पीठ आंबवून त्यापासून पदार्थ करणे, बार्ली-मांस यांसारख्या गोष्टी तळणे अशा गोष्टी वापरात होत्या. ते मूग, मसूर आणि उडीद या कडधान्यांचा उपयोगही करत. नीरा आणि ताडी यांचाही उपयोग पिण्यासाठी केला जाई. सागरकिनार्यानमुळे भरपूर प्रमाणात उपलब्ध असलेल्या मासे आणि नारळ यांचा उपयोग केला जात होता आणि आजही होतो.\nसिंधूसंस्कृतीमध्ये गहू, बार्ली, तीळ यांचा उपयोग केला जात होता. ही अनुमाने उत्खननात सापडलेल्या अवशेषांवरून काढली गेली आहेत. रोटी भाजण्यासाठी तंदूर ख्रिस्तपूर्व 2500 वर्षांपूर्वींच्या काळात वापरला जाई. म्हशी, बकर्याम पाळून दूधदुभत्याचा वापर केला जाई. फळांचा वापरही भरपूर केला जाई. पाटा, वरवंटा, जाते, रव्या, लाटणी अशा वस्तू उत्खननात सापडल्या आहेत; त्यावरून अन्नपदार्थ तयार करण्याच्या पद्धतींची कल्पना येते. सिंधूसंस्कृतीचा काळ साधारणपणे ख्रिस्तपूर्व 3300 ते 1700 असा धरला जातो. त्या संस्कृतीमधील लोक कोण होते त्याबद्दल विद्वानांची वेगवेगळी मते आहेत. ऋग्वेदकाळात आर्यांच्या अन्नपदार्थांमध्ये बार्ली, दूध, दही, तूप, मांस यांचा समावेश केलेला होता. मीठ ही अत्यंत महाग अशी गोष्ट होती. सोन्यापेक्षा दुर्लभ असे त्याचे वर्णन उपनिषदांमध्ये आहे. त्यामुळेच कदाचित गोड पदार्थ जास्त खाल्ले जात असावेत, पण ऊसाचा उल्लेख ऋग्वेदात नाही. गोड पदार्थांसाठी प्रामुख्याने मधाचा वापर केला जाई.\nविशेष प्रचारात असलेला आणि भारताचे सर्वात प्राचीन मिष्टान्न म्हणून गणला जाणारा पदार्थ म्हणजे अपूप. कणकेची लोळी बनवून भट्टीत भाजलेल्या अपूपाच्या प्रकाराला भ्राष्ट्र असे म्हणत. अपूपाचा दुसरा प्रकार म्हणजे कौंभ. चण्याच्या डाळीत मसाला घालून, सारण बनवून, कणकेची पारी करून त्यात भरत. एका मोठ्या कलशात पाणी घालून त्यात एक प्रकारच्या गवताचे तुकडे घालून ते पाण्याच्या वर येतील असे ठेवत. मग त्यावर ते गोळे ठेवून उकडले जात. पाणिनीने अभ्यूष नावाच्या, गूळ घालून केलेल्या अपूपाचा उल्लेख केला आहे. नागपंचमीला जी दिंडे केली जातात ती म्हणजे अपूपाचाच प्रकार. बार्ली आणि गहू यांच्या पिठापासून पुर्याक करून, त्या तुपात तळून, त्यावर मध पसरून पदार्थ बनवला जाई.\nआहाराचे पाच भाग मानले जात - भोज्य, मस्य, चोष्य, लेह्य व पेय. भोज्य म्हणजे भात, डाळ, भाजी यांसारखे पदार्थ, मस्य म्हणजे लाडू, मोदक यांसारखे पदार्थ, ते पदार्थ चावून तोंडात घोळवून मग गिळण्याचे असत. चोष्य म्हणजे ऊसासारखे चोखून खाण्याचे पदार्थ, लेह्य म्हणजे चाटून खाण्यासारखे चटणी-लोणच्यासारखे पदार्थ आणि पेय म्हणजे पाणी-सरबतासारखे पिण्याचे पदार्थ, असे पाच भाग व त्याप्रमाणे अन्नसिद्धी केली जात असे. स्मृती, वृत्ती आणि आरोग्य उत्तम राहण्यासाठी शुद्ध आणि सात्त्विक आहाराचे महत्त्व लोकांना कळले होते. मधुपर्क म्हणजे मध आणि दही यांचे मिश्रण ख्रिस्तपूर्व 800 ते 300 म्हणजे सूत्रकाळात वापरला जाई. तिळाची पूड आणि गूळ किंवा साखर घालून पलाला नावाचा पदार्थ बनवला जाई. पुरोडाश नावाची मोठी पोळी करून ती तुपात बुडवलेली असे. अनेक प्रकारचे लाडू बनवले जात. त्याला मोदक म्हणजे मनाला रिझवणारा असे म्हणत. ऋग्वेदाच्या काळापासूनच दुधात शिजवलेला भात उत्तम समजला जाई आणि त्याला क्षीरोपाकमओदन असे म्हणत. त्याशिवाय दध्योदन, तीलौदन, मांसौदन, धृतौदन असेही भाताचे इतर प्रकार होते. सातूचाही वापर केला जाई. वेलची, आले, सुंठ, पिंपळी यांसारख्या पदार्थांचा उपयोग चव वाढवण्यासाठी होई.\nआर्य आणि द्रविड यांच्या अन्नपद्धतींचे रूपांतर उत्तर आणि दक्षिण भारतीय खाद्य-प्रकार व पद्धती यांमध्ये झाला. वेदकाळात दिवसभराच्या अन्नप्राशनाच्या वेळा आणि त्या वेळी पाळण्याचे शिष्टाचार निश्चित करण्यात आले.\nरामायणकाळ म्हणजे अन्नसमृद्धीचे युग होते. वानर हे पूर्ण शाकाहारी होते. त्याकाळी तांदूळ, यव व गहू ही धान्ये व मूग, चणे, कुळीथ, उडीद यांच्या डाळी वापरत. खिचडी, तांदूळ व तीळ यांची खीर, खवा- तुपात शिजवलेले पदार्थ, खव्याचे पदार्थ, सूप म्हणजे आमटी, कढी किंवा रस्सा यांचा अंतर्भाव आहारात होता. राक्षसांच्या भोजनात विविध प्रकारचे मांसांचे पदार्थ, गोडाचे-तिखटमिठाचे व आंबट पदार्थ आणि फळे असत. पाकविद्या त्यावेळी प्रतिष्ठा पावलेली होती. लक्ष्मण उत्तम स्वयंपाक करी. तो मांस आणि मासे यांचे चविष्ट पदार्थ बनवत असे. महाभारतकाळातही वडे, विविध प्रकारच्या भाज्या, खीर, खिचडी, लाडू, मोदक, करंज्या, मांसाचे पदार्थ बनवले जात. भीम हा उत्तम स्वयंपाकी होता. श्रीखंड हा पदार्थ त्याने प्रथम बनवला विविध फळांचे तुकडे एकत्र करून त्यामध्ये दही घालून तो शिखरिणी नावाचा पदार्थ बनवी. त्यातून शिकरण जन्माला आली, पण भीमाची शिखरिणी म्हणजे दह्यातील फ्रूट सॅलडच होते. पांडव अज्ञातवासात असताना भीम विराट राजाकडे वल्लभाचार्य म्हणून स्वयंपाकाचे काम करत होता हे सर्वांनाच माहीत आहे.\nभीम आणि लक्ष्मण यांच्याप्रमाणे पाकविद्येत पारंगत असलेली आणखी एक पुराणकालीन व्यक्ती म्हणजे नलराजा. कमाल म्हणजे त्या नलराजाने लिहिलेला 'पाकदर्पण' हा ग्रंथ उपलब्ध आहे नलराजाने देवांकडून पाकविद्या, जलविद्या, अग्निविद्या अशा आठ वरदानांची प्राप्ती केली होती. नलराजा द्यूतामधे राज्य हरल्यावर राजा ऋतुपर्णाकडे त्याच्या सेवेत बाहुक म्हणून राहिला. त्याने ऋतुपर्णाबरोबर पाकविद्येवर केलेली चर्चा म्हणजेच ‘पाकदर्पण’ हा ग्रंथ होय. त्या ���्रंथात अकरा प्रकरणे आहेत. पहिल्यामध्ये विविध प्रकारच्या पाककृती, दुसऱ्यात कोणत्या ऋतूमध्ये कोणते पदार्थ खाणे योग्य, तिसऱ्यात भक्ष्य-भोज्य वगैरे पदार्थांचे वर्णन, चौथ्यात खिरींचे विविध प्रकार व त्यांतील फरक, पाचव्यात पेय पदार्थ, सहाव्यात आमटी-कढण यांसारखे पदार्थ व त्यांच्या कृती, सातव्यात तुपामधे तयार केलेले पदार्थ, आठव्यात चाटून खाण्यायोग्य पदार्थांच्या कृती, नवव्यात पाणी थंड करण्याच्या कृती, दहाव्यात आटीव दूध-दही-मठ्ठा-खीर यांच्या कृती आणि अकराव्यात मातीच्या छोट्या बुडकुल्यांमध्ये दूध घालून त्याचे वेगवेगळ्या पदार्थांत रूपांतर करण्याच्या कृती अशा प्रकारे विविध पाककृतींचे वर्णन केले आहे. नलराजाचा ‘पाकदर्पण’ हा संस्कृत ग्रंथ म्हणजे भारतातील स्वयंपाकावरील आणि आहारशास्त्रावरील पहिले पुस्तक असावे.\nहा ही लेख वाचा- मोहोळचा लांबोटी चिवडा\nअहिंसेचा प्रसार जैन आणि बौद्ध काळामध्ये झाला. मांस आणि दारू यांचा वापर करण्यावर बंधन आले. त्यामुळे शाकाहारावर भर जास्त देण्यात येऊ लागला. फळांचे आणि फळांच्या रसाचे अनेक प्रकार उदयास आले. मिठाईचेही प्रकार अनेक होते. डाळी आंबवून त्यापासून केलेले वडे आवडीने खाल्ले जात. साखरभात, गूळपापडी, धीवर यांसारखे पदार्थ बनवले जात. दुधापासून पनीर बनवण्याची पद्धत माहीत होती. पनीरला अमिक्सा म्हणत. त्यापासून रसगुल्ले बनवत. त्यांना मोरेंडक म्हटले जाई. कौटिल्याने मौर्यकालीन अन्नपद्धतींचे वर्णन अर्थशास्त्रामधे (ख्रिस्तपूर्व 300) केले आहे. त्यानुसार कत्तलखान्यामधील काम एका मोठ्या अधिकार्या्च्या पर्यवेक्षणाखाली होत असे. शिजवलेले मांस दुकानांमधून विक्रीला असे. कौटिल्याने मासे आणि भाज्या यांचा उल्लेख केला आहे. कारण त्या गोष्टी पूर्व भारतातील लोकांच्या आहारात नेहमी होत्या, अजूनही आहेत. मौर्यकाळात हरणाचे मांस आणि तांदूळ यांपासून बनवलेला पदार्थ विशेष लोकप्रिय होता. सारंग जातीच्या हरणाचा त्यासाठी विशेष उपयोग केला जात असे. गंमत म्हणजे हरणाचे मांस, तांदूळ, भाज्या आणि मसाले वापरून तयार झालेला मांसभूनदन हा पदार्थ सीतेचा अत्यंत आवडता होता असे काही ग्रंथांत म्हटले आहे. बौद्ध आणि जैन काळात कमी झालेले मांसाहाराचे महत्त्व सुंग काळात पुन्हा वाढले. सातवाहन आणि पल्लव यांच्यासारखे हिंदू राजे मांसभक्षण करत होते. चरकसंहिता आणि सुश्रूतसंहिता यांसारखे ग्रंथ त्या काळात निर्माण झाले. जवळ जवळ चाळीस प्रकारचा तांदूळ, साठ प्रकारची फळे (ज्यात बदामासारख्या सुक्या फळांचा समावेश होता) आणि एकशेवीसपेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या त्यावेळी भारतात वापरल्या जात होत्या. वेगवेगळया भागांतील लोकांनी वेगवेगळया ऋतूंमध्ये कोणत्या गोष्टी भक्षण कराव्यात याचे शास्त्रशुद्ध विवेचन ग्रंथात आहे. नवीन पदार्थांच्या कृती दिलेल्या होत्या. मांसाचे सूप आरोग्याला उत्तम असल्याचे आणि दारू योग्य प्रमाणात घेतल्यास आरोग्याला उत्तम असल्याचे चरक संहितेत सांगितले आहे. फळांच्या रसापासून बनवलेले पदार्थ आणि तर्हयतर्हेाची मिठाई यांच्या कृती दिलेल्या होत्या. कुशाण काळात ग्रीस, इटली यांसारख्या देशांबरोबर भारताच्या असलेल्या व्यापारामुळे देशात सर्व प्रकारची समृद्धी होती, त्याचाच हा परिणाम असावा.\nउच्चभ्रू लोकांची मेजवानी म्हणजे तेव्हाही मोठा समारंभ असे. ज्या क्रमाने पदार्थ वाढले जाणार तो क्रम ठरलेला असे. कश्यपसंहितेतील नोंदीप्रमाणे मेजवानीच्या वेळी मधूर संगीत वाजवले जाई. पान खाणे आणि सुवासिक पदार्थांनी युक्त सिगार ओढणे या गोष्टी समाजात नेहमीच्या होत्या. सुश्रूतसंहितेतही मांसाच्या वेगवेगळया पाककृती दिलेल्या आहेत. खरे तर, ते स्वयंपाकावरचेच पुस्तक आहे. चरकसंहिता हे देखील पाककृतींवरील पुस्तक आहे असेच म्हणावे लागेल. उदाहरणादाखल त्यावेळचे काही पदार्थ -\nगव्हाचे पीठ (रवा) तुपात भाजून त्यात दूध व साखर घालून सद्यकाळातील शिर्या सारखा ‘साम्यव’ नावाचा पदार्थ केला जाई. त्यात वेलची, मिरी आणि सुंठ घातली जाई. त्यात खवलेला नारळ घातला की घृतपुरा नावाचा पदार्थ तयार होई. तांदूळ आणि गव्हाचे पीठ वापरून त्या पारीत मध भरून तो गोळा तुपात तळत. त्याला 'पुपलिका' म्हणत. तांदळाचे पीठ, तूप आणि साखरेचा पाक वापरून उल्कलिका आणि नर्टिका नावाच्या मिठाया बनवल्या जात. त्या दोन्ही ग्रंथांमध्ये अन्नाचा विविध रोगांवर आणि आरोग्यावर होणारा परिणाम या विषयावर विवेचन केलेले आहे. सातव्या शतकात अन्नपदार्थ आणि त्याचे आरोग्याला असणारे औषधी उपयोग यावर वाग्भटाने लिहिलेले दोन ग्रंथ ‘अष्टांगहृदयसंहिता ‘आणि ‘अष्टांगसंग्रह’ हे विशेष महत्त्वाचे आहेत कारण ते पूर्णपणे विज्ञानाधिष्ठित आह���त. सातव्या किंवा आठव्या शतकात नागार्जुन या दक्षिणेकडील बौद्ध भिक्षू आणि वैद्याने लिहिलेल्या ‘रसरत्नाकर’ या ग्रंथात आरोग्यासाठी असलेले धातूंचे महत्त्व सांगितलेले आहे. एकूणच, त्या काळात अन्नपदार्थांच्या कृती आणि त्यांचे औषधी उपयोग यासंबंधी संपूर्णपणे विज्ञानाधिष्टित विचार होऊन आयुर्वेदासारखे अजोड, अमोल शास्त्र उदयास आले. ती कामगिरी करणार्यात बुद्धिमान लोकांनी अमूल्य अशी ग्रंथनिर्मिती करून ठेवली ही अभिमानाची गोष्ट आहे.\nगुप्तकाळामधे बौद्ध आणि जैन धर्मांच्या शाकाहारी असण्याच्या शिकवणीला उजाळा मिळाला. तिसर्या् ते पाचव्या शतकातील त्या काळात भारत समृद्धीच्या शिखरावर होता. त्या काळात कालिदास, वराहमिहिर, विष्णुशर्मा, वात्स्यायन, आर्यभट या विद्वानांनी विविध विषयांवर अमूल्य अशी ग्रंथनिर्मिती केली. अन्नपदार्थांबद्दलचे उल्लेख कालिदास, वराहमिहिर, वात्स्यायन यांच्या ग्रंथांमधून आहेत. लसूण औषध म्हणून वापरण्यास सुरुवात झाली होती. त्या काळचे ऐश्वर्य अजिंठ्याच्या चित्रांमध्येही दिसते. तांदळापासून बनवलेले पदार्थ, दूध आणि दुधाचे पदार्थ, फळे आणि त्यांचे रस यांचा भरपूर समावेश त्या काळच्या आहारात होता. स्त्री-पुरुष दोघांनी मद्य प्राशन करण्याची प्रथा होती. कालिदासाचे ‘शाकुंतल’, ‘रघुवंश’, वात्स्यायनाचे ‘कामसूत्र’ यांमध्ये तशा प्रकारच्या देखाव्यांची वर्णने आहेत. अजिंठ्याच्या चित्रांमध्येही तसे निर्देश आहेत.\nभारतावर आक्रमणे अनेक झाली. भारताचा व्यापारही अनेक देशांबरोबर होता आणि त्याचा परिणाम येथील खाद्यसंस्कृतीवर झाला. भारताचा व्यापार ग्रीक, रोमन आणि इजिप्शीयन लोकांबरोबर होता. त्या व्यापारामुळे भारताला केशर माहीत झाले. मध वापरून केकसारखी वस्तू बनवली जाई. अलेक्झांडरच्या सरदाराने ती वस्तू इराकमध्ये आणि तेथून ग्रीसमधे नेली. ग्रीसमधे तीळ आणि मध वापरून केक आजच्या काळातही बनवले जातात. कॉफी भारतात अरब लोकांमुळे आली. त्यांच्यामुळेच युनानी पद्धतीच्या औषधांची माहिती भारतीयांना झाली. त्या लोकांचे संबंध विशेष करून केरळमधील मलबार राज्यांशी होते, म्हणूनच अजूनही कॉफी दक्षिण भारतात जास्त लोकप्रिय आहे. हिंग आणि पिस्ते या दोन गोष्टींची माहितीही अरबांमुळे भारताला झाली. सिरियन ख्रिश्चन लोकांनंतर पर्शियन झोरोस्ट्रिय��्स भारतात आले. त्यांनी बिर्याणी प्रथम भारतात आणली आणि मोगलांनी ती लोकप्रिय केली. पारशी लोकांचा डाळी, मटण आणि भाज्या वापरून केलेला धनसाक हा पदार्थ आणि केळीच्या पानात गुंडाळून वाफवलेला मासा हे दोन्ही भारतातील वाटावेत इतके येथील झाले आहेत. हूण, गुर्जर आणि तिबेटी लोक भारतात आठव्या ते बाराव्या शतकामध्ये स्थिरावले आणि गुप्तकाळात निर्माण झालेले शाकाहाराचे प्राधान्य कमी होऊन पुन्हा एकदा लोकांना मांसाहार आवडू लागला, विशेषकरून राजपूत लोकांमधे त्याला प्राधान्य मिळाले.\nआर्यांच्या काळात असलेले तुपाचे महत्त्व कमी होऊन तेल वापरले जाण्यास सुरुवात झाली. तिळाचे तेल सर्वोत्कृष्ट मानले जाई. भारतीय ग्रंथसंपदेमधील अमूल्य रत्न म्हणून राजा सोमेश्वराने लिहिलेल्या ‘अभिलाषितार्थ चिंतामणी’ अर्थात् ‘मानसोल्लास’ या ग्रंथाचा उल्लेख करावा लागेल. तो ग्रंथ बाराव्या शतकात लिहिला गेला. तो जगातील पहिला ज्ञानकोश गणला जातो. हैदराबादपासून साधारण एकशेसाठ किलोमीटर पश्चिमेला बीदर जिल्ह्यातील कल्याण या राजधानीमधून चालुक्य वंशातील राजे राज्यकारभार चालवत असत. चालुक्य वंशातील राजा सोमेश्वर तिसरा हा इसवी सन 1126 मध्ये राज्यावर आला. अत्यंत शक्तिमान आणि प्रकांडपंडित अशी त्याची ख्याती होती. राजाने बाराव्या शतकापर्यंत भारतात विद्या आणि कला या संबंधात जी ग्रंथसंपदा निर्माण केली गेली तिचे अवलोकन करून त्यांतील सर्व सार ‘मानसोल्लासा’त आणले. विशुद्ध हिंदू संस्कृतीचा परिचय करून देणारा तो शेवटचा ग्रंथ म्हणून त्याचे महत्त्व वेगळे आहे. त्या ग्रंथात एकूण शंभर प्रकरणे आहेत. अन्नभोग हे प्रकरण स्वयंपाक करण्याच्या पद्धती आणि विविध अन्नपदार्थ यांसंबंधी आहे. त्यात भोजन कोणाबरोबर करावे, त्यात कोणते अन्नपदार्थ असावे, भोजनविधी कसा असावा याचे वर्णन आहे. स्वयंपाक घरात वापरली जाणारी वस्त्रे; तसेच, अन्नपदार्थ वाढणाऱ्या व्यक्तीची वस्त्रे पांढरीशुभ्र असावीत असे त्यात म्हटले आहे. आताच्या काळातही उत्तम रेस्टॉरंटमधील आचारी व वाढपी यांची वस्त्रे असतात हे लक्षात घेतले, की हजारो वर्षांपूर्वीच्या चालीरीतींमध्येही आरोग्य आणि स्वच्छता यासंबंधीचे बारकावे पाळले जात होते या गोष्टीचे कौतुक वाटते. तांदूळ, डाळी, भाज्या शिजवण्याच्या पद्धती विज्ञानाला अनुसरून आहेत. राज���ला तो मांसाहारी असूनही कडधान्ये आणि डाळी यांचे असाधारण महत्त्व माहीत होते. तूर आणि मटकी ही कडधान्ये त्या काळी नसावी. त्या काळचे पदार्थ उदाहरणार्थ मांडे, दहीवडे, मेदुवडे, इडली यांच्यामध्ये आणि त्या पदार्थांच्या आताच्या कृती यांमध्ये खूपच साम्य आहे. हलव्यासाठी केला जाणारा साखरेचा पाक राजाने दिलेल्या पद्धतीनेच आजही केला जातो. सामिष पदार्थांमध्ये मांसाचे तुकडे मॅरिनेट करण्याची पद्धत, मांस शिजवण्याची पद्धत यांमध्येही तसेच साम्य आहे. पनीर बनवण्यासाठी दुधात ताक किंवा फळांचा रस घालून ते फाडले जाई. पनीरपासून बनवल्या जाणाऱ्या पदार्थांच्या कृतीही बऱ्याचशा आतासारख्या आहेत. त्यावरून लक्षात येते, की पदार्थांच्या कृतींना हजारो वर्षांची परंपरा आहे.\nमोगल येथे आल्यानंतर भारतीय खाद्यसंस्कृतीत आणखी बदल झाले. तांदूळ आणि मांसाचे तुकडे यांच्या मिश्रणातून बनणारे विविध पुलाव, कबाब, सामोसे, फळे वापरून केलेले गोड पदार्थ आणि फालुदा, सरबते यांसारख्या द्रवपदार्थांनी खाद्य प्रकारांत अव्वल स्थान मिळवले. गहू आणि मांसाचे तुकडे शिजवून, एकत्र बारीक वाटून, मसाले घालून बनवलेला हलीम हा पदार्थ; तसेच, शिजवून बारीक वाटलेले मांसाचे तुकडे आणि शिजवलेला गहू घालून, मसाले घालून केलेला हरीसा हा पदार्थ या दोन्हींचे स्वागत भारतात झाले. दूध आटवून त्याची कुल्फी बनवली जाऊ लागली. कोकराच्या मांसाचे अनेकविध पदार्थ भारतीय खाद्यसंस्कृतीत आले. बदाम, बेदाणे, मनुका अशा सुक्या मेव्याचा मुक्त वापर आणि केशर यांनी पदार्थ सजू लागले.\nबिर्याणीचे वेगवेगळे प्रकार, मुरंबे, लोणची, विविध प्रकारचे हलवे... उदाहरणार्थ, दुधीहलवा, सोहनहलवा यांच्या पाककृती, गुलाबजाम-जिलबी वगैरे मिठाया, पराठे-नान-शीरमल-बकारखानी असे गव्हाच्या पिठापासून बनवलेले पदार्थ हे सगळे खाद्यसंस्कृतीचे रूप पालटण्यास कारणीभूत झाले. त्यातील बरेच पदार्थ आजच्या काळातही बनवले आणि आवडीने खाल्ले जातात. काही पदार्थांचे उल्लेख अकबराच्या काळातील ‘आईने अकबरी’ या ग्रंथात आहेत. सतराव्या शतकात अस्तित्वात असलेल्या खाद्यसंस्कृतीचे दर्शन ‘भोजनकुतूहल’ या पंडित रघुनाथ गणेश नवहस्त (नवाथे) यांनी लिहिलेल्या ग्रंथातून होते. नवाथे यांनी तो ग्रंथ तन्नोरच्या एकोजीराजे भोसले यांच्या पत्नी राणी दीपाबाई यांच्या आग्रहावरू�� लिहिला. तृणधान्ये, दूध आणि दुधाचे पदार्थ, तेल आणि मसाले या सगळ्यांबद्दल उपयुक्त माहिती आणि पदार्थ बनवण्याच्या कृती; तसेच, औषधी गुणधर्म यांचे समग्र विवेचन त्यात आहे. त्यावरून त्या काळी तांदूळ, गहू आणि यव वापरत होते. ती सर्व कडधान्ये आताच्या काळातही वापरली जातात. भाज्या मात्र सर्व नव्हत्या. पण वेगवेगळ्या प्राण्यांच्या दुधाचे गुणधर्म त्यात दिले आहेत. त्यात लोणी, तूप यासंबंधीही माहिती आहे. नवाथे हे संत रामदासस्वामींचे मित्र होते. रामदासस्वामींनी त्यांच्या दासबोधातून प्रपंच कसा करावा हे नेमकेपणाने आणि रसाळपणे लिहिले आहे.\nत्यांनी ‘मानसपूजा’मध्ये खाद्यपदार्थांबद्दल सविस्तर लिहिले आहे. त्यानुसार सांडगे, पापड, मिरगुंडे, विविध प्रकारच्या कोशिंबिरी यांनी जेवणाचे ताट सजलेले असे. घारगे, अनारसे, दहिवडे असत. मुगाच्या डाळीची भाजी, भाज्या असत. पानाभोवती अनेक द्रोण असत. एकात पातळ तूप, दुसऱ्यात घट्ट तूप असे. दूध आटवून केलेली खीर एका द्रोणात असे. दही व ताक यांचे द्रोण असत. दह्यात मेतकूट, सुंठ, पोह्याचे पीठ, लाह्यांचे पीठ घालून तोंडीलावणी तयार करत. आंबा, लिंबू, आवळा यांची लोणची भरत. शिवाय भाज्यांची लोणची भरत असत. माईनमुळ्याच्या लोणच्याचाही उल्लेख आहे. सांज्याच्या, पुरणाच्या पोळ्या, मांडे, पुर्याच, कानवले, दिंडे, सांडवी इतकेच नव्हे तर ढोकळ्याचाही उल्लेख आहे. तेला-तुपाच्या फोडण्या, विविध खिरी यांचाही उल्लेख आहे. षड् रसांनीयुक्त अन्नाने भरलेल्या भोजनाच्या पानाच्या वर्णनातून अन्नपदार्थांमधील संतुलन ठेवण्याची दृष्टी आणि समृद्धी यांचे यथार्थ दर्शन होते.\nपेशवेकाळातील जेवणावळींची तशीच वर्णने विविध पुस्तकांतून वाचण्यास मिळतात. विविध प्रकारचे लाडू, पोळ्या, श्रीखंडासारखी पक्वान्ने तेव्हांही होतीच. भारतीय खाद्यसंस्कृतीने अशा प्रकारची समृद्धी गाठलेली असतानाच भारताच्या किनाऱ्यावर पोर्तुगीजांचे आगमन झाले. त्यांच्याबरोबर त्यांनी मिरची, बटाटा, टोमॅटो, मका, भोपळी मिरची, रताळी आणि काजू आणले. त्यांनी रिफाइण्ड साखर आणली. यीस्टचा वापर करून पाव बनवण्याचे तंत्र शिकवले. यीस्ट घातले, की पीठ फुगून दुप्पट होते म्हणून पावाला डबलरोटी म्हणण्याची पद्धत पडली. बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे. ब्रेडला पोर्तुगीजमध्ये पाव म्हणतात. मराठीने तोच शब्द उचलला. काही विद्वानांच्या मते, डच लोकांनी भारतात बटाटा आणला. भारतात मिरचीचा प्रवेश पंधराव्या ते सोळाव्या शतकाच्या सुमारास झाला. त्या अगोदर तिखटपणासाठी आले, मिरी आणि लवंग हे पदार्थ वापरले जात. पोर्तुगिजांमुळे गोव्यातील खाद्यसंस्कृतीला वेगळे परिमाण लाभले. बंगालमध्येही नवनवीन पदार्थांची माहिती झाली. फ्रेंच लोक पाँडेचेरीत आले आणि त्यांच्या पदार्थांचीही माहिती झाली. इंग्रजांनी भारतात चहा आणला आणि आता भारतातील जीवनाचा तो अपरिहार्य भाग झाला आहे. तो भारतीय आतिथ्याचाही विलोभनीय आविष्कार बनला आहे. मद्याचा व्हिस्की हा प्रकार इंग्रजांनीच भारतात आणला. सँडविच, कटलेट, सॉसेजेस, केक्स, पूडिंग्ज, बिस्किटे यांचा प्रवेश भारतीय खाद्यसंस्कृतीत त्यांच्यामुळे झाला. काटे-चमचे वापरून, टेबलावर डिश ठेवून जेवणाची पद्धत ब्रिटिशांमुळे आली. टेबलावर मीठ आणि मिरपुडीच्या बाटल्याही त्यांच्यामुळे भारतात रूढ झाल्या.\nभारत देशाला स्वातंत्र्य एकोणिसशे सत्तेचाळीस साली मिळाले. त्याआधी दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अन्न धान्याचा तुटवडा पडल्याने रेशनिंगवर अन्न, धान्य विकण्याचा प्रयोग करण्यात आला होता. मध्यम आणि निम्न मध्यमवर्गीयांना त्याचा होणारा फायदा लक्षात आल्यावर स्वातंत्र्योत्तर काळातही आजतागायत रेशनच्या दुकानात धान्य मिळत आहे. किंबहुना रेशनकार्ड हा महत्त्वाचा दस्तऐवज गणला जातो. पन्नासच्या दशकात उडपी आणि पंजाबी लोकांनी त्यांच्या खाद्यसंस्कृतीचे पाय देशभर पसरण्यास सुरुवात केली. रेडिमेड बटर आणि चीज यांचाही वापर साठच्या दशकात होऊ लागला. ओव्हन, टोस्टर या गोष्टी विकत मिळू लागल्या आणि घरी स्वयंपाकघरात केक बनू लागले. फराळाचे तयार जिन्नस दुकानांमध्ये साठ-सत्तरच्या काळात मिळू लागले. मिठाई तर मिळू लागली होतीच, तरीही बऱ्याच गोष्टी घरी तयार करण्याकडे कल होता. इडली, डोसे, मेदूवडे यांसारखे पदार्थ घरीच बनवण्यास सुरुवात झाली होती. उत्तरेकडील चाट सगळीकडे लोकप्रिय झाला आणि भेळ, पाणीपुरी वगैरे पदार्थ देशभर लोकप्रिय झाले. समोसे, पॅटिस, कटलेट वगैरे मंडळींनी सगळीकडे जम ऐंशीच्या दशकात बसवला. जागतिकीकरणामुळे खाद्यसंस्कृतीत आणखी नव्वदच्या दशकात बदल झाला. चायनीज पदार्थ आवडीने खाल्ले जाऊ लागले. पंजाबी छोले-भटुरे, पाव भाजीसारखे पदार्थ, पनीरचे पदार्थ सगळीकडे लोकप्रिय झाले. 2000 सालानंतरच्या दशकात मेक्सिकन, थाई, इटालियन पदार्थ हॉटेलच्या मेनू कार्डावर दिसू लागले आहे. मोगलाई पदार्थांनी निर्माण केलेले त्यांचे स्थान मात्र अजूनही अढळ आहे.\nयापुढील जमाना तयार खाद्यपदार्थांचा आहे. लोणची-पापडच काय, डाळफ्राय, उपमा, बिर्याणी यांसारखे पदार्थ तयार मिळू शकतात. मायक्रोवेव्ह ओव्हनसारख्या उपकरणांनी स्वयंपाक सोपा केला आहे. एकविसावे शतक हे रिमिक्स आणि फ्युजन यांचे आहे. म्हणून मग स्प्रींगडोसा, नूडल्सपोहे, शेजवान वडापाव असे खाद्य प्रकार आता नवीन पिढीला मोह घालतात, अमेरिकेतील केंटकी फ्राईड चिकन आणि मॅक्डॉनल्ड्सचा बर्गर या गोष्टी छोट्यांच्या आवडत्या प्रकारांमधे मोडतात. इटालियन पिझ्झावर पनीरचे टॉपिंग घालून त्याला भारतीयत्व बहाल केले गेले आहे. हापूस आंबा, जांभूळ आणि शहाळे यांनी आईसक्रिममधे शिरकाव केला. भारतीय पदार्थही परदेशात खूप लोकप्रिय झाले आहेत. दूरचित्रवाणीच्या विविध वाहिन्यांवर स्वयंपाकावरील कार्यक्रम, इंटरनेटवर मिळणारी माहिती आणि सर्वत्र उपलब्ध असणारे विविध अन्नपदार्थ व पाककृतीसंबंधीची भरपूर पुस्तके यांमुळे खाद्यसंस्कृती एका देशापुरती मर्यादित राहिलेली नाही. हजारो वर्षांपासून विविध देशांमधील विविध पदार्थांना भारतीय साज चढवून भारतीय खाद्यसंस्कृतीत सामावून घेतले गेले. पण आरोग्याबद्दल जागरुकता निर्माण झाल्याने कळले आहे, की मसाले, मोड आलेले कडधान्ये, यांचा वापर असलेला, विज्ञानाधिष्टित अशा खाद्यसंस्कृतीचा वारसा सांगणारा भारतीय आहार हाच संतुलित आणि आरोग्याला योग्य असा आहार आहे.\nडॉ. वर्षा जोशी यांनी बीएस्सी, एमएस्सी पर्यंतचे शिक्षण घेतले आहे. त्यांनी 'भौतिकशास्त्रा'ची पदवी अमेरिकेतील 'पर्डयू' विद्यापीठातून मिळवली आहे. त्यांनी पुणे येथील 'नौरोसजी वाडिया महाविद्यालयात' १९७३ ते २००३ पर्यंत भौतिकशास्त्र या विषयाचे अध्यापन केले आहे. त्यांची भौतिकशास्त्रासंबंधित सोळा पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांचे 'वाद्यामधील विज्ञान', 'स्वयंपाकघरातील विज्ञान' हीही पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्या ललित लेखनही करतात.\nसंदर्भ: पाककृती, खाद्यपदार्थ, गृहिणी-मित्र, बटाटावडा\nसंदर्भ: खाद्यपदार्थ, पाककृती, बटाटावडा\nगृहिणी-मित्र : शंभर वर्षें झाली तरी ताज्या पाककृती\nमहाराष्ट्राची खाद्यसंस्कृती नवे ���ालन - खाद्यदालन\nलेखक: आर्या आशुतोष जोशी\nसंदर्भ: पुस्‍तके, खाद्यपदार्थ, पाककृती\nसंदर्भ: वाळवण, संस्‍कृती, पाककृती, रुखवत\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00407.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathidictionary.org/wordmeaning.php?q=thrust", "date_download": "2020-10-31T16:21:56Z", "digest": "sha1:XIFO2DNC7MRBIQP2BHZCP547EJ22HKTB", "length": 1477, "nlines": 38, "source_domain": "marathidictionary.org", "title": "Thrust meaning in Marathi | Online Marathi Dictionary Software Download | English to Marathi Dictionary, Marathi to English Dictionary", "raw_content": "\nstick - काठी, (झाडांची) काटकी, (खडू रंग इ ची) कांडी, बुद्धीने मंद व लोकांत न मिसळणारा मनुष्य, सोटा, दांडा, घुसवणे\npush - लोटणे, ढकलणे, प्रयत्नाने शेवटास नेणे\npoke - (काठी बोट इ) खूपसणे, च्यामध्ये लुडबुडने, ढवळाढवळ करणे, धक्का, कोपरखळी, कप्पा, पिशवी\nstab - (टोकदार हत्याराने) भोसकणे, (भोसकावे तसे) भेदून जाणे, भोसकणे, तीव्र वेदना, एखादी गोष्ट करण्याचा प्रयत्न\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/other/game-news/two-indian-cricketer-found-corona-positive/", "date_download": "2020-10-31T16:31:29Z", "digest": "sha1:AJKWJDMYITVBKRXZHW7WO73GWWDJCSRV", "length": 13618, "nlines": 199, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "आयपीएलवर कोरोनाच संकट ; दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण - Hello Maharashtra", "raw_content": "\nआयपीएलवर कोरोनाच संकट ; दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण\nआयपीएलवर कोरोनाच संकट ; दोन भारतीय खेळाडूंना कोरोनाची लागण\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएल चाहत्यांसाठी चिंतेची गोष्ट आहे. भारताच्या दोन खेळाडूंना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. परंतु या खेळाडूंची नाव मात्र जाहीर करण्यात आलेली नाहीत. आयपीएलच्या टीमशी संबंधित असणाऱ्या सगळ्यांच्या एकूण १,९८८ आरटी-पीसीआर टेस्ट करण्यात आल्या. या टेस्टमधून २ खेळाडूंसह १३ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. याआधी चेन्नईच्या टीमचे १३ सदस्य कोरोना टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आल्याची माहिती समोर आली होती.\nया कोरोना टेस्टमध्ये जे खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत, त्यांच्यामध्ये भारतीय टीममधला एक टी-२० स्पेशलिस्ट बॉलर आहे, तर दुसरा भारत ए कडून खेळणारा वरच्या फळीतला बॅट्समन आहे. बीसीसीआयने या दोन्ही खेळाडूंच्या नाव अधिकृतपणे जाहीर केली नाहीत.\nहे पण वाचा -\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल ��ाहून हरभजन झाला वेडा,…\nआमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हीच जिंकणार…\nसामन्यापूर्वीच दिल्लीला बसला मोठा धक्का ; ‘हा’…\nबीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार पॉझिटिव्ह आलेल्या १३ लोकांच्या जे संपर्कात आले, त्यांच्यात कोरोनाची लक्षणं दिसत नाहीयेत. आयपीएलच्या मेडिकल टीमकडून त्यांची काळजी घेतली जात आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’\nनिलेश राणे कोरोनामुक्त ; ट्विट करुन दिली माहिती\nअण्णा हजारेंनी भाजपची ‘ही’ विनंती धुडकावली; पत्र लिहून घेतला चांगलाच समाचार\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..\nआमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हीच जिंकणार आयपीएल ; पहा कोणी केलीये ही…\nसामन्यापूर्वीच दिल्लीला बसला मोठा धक्का ; ‘हा’ दिग्गज गोलंदाज जखमी\nमुंबईच्या नावे नकोसा विक्रम चक्क 8 वेळा पहिल्या सामन्यात नशिबी पराभवच\nIPL 2020 : कधी, कुठे आणि कसा पहाल मुंबई-चेन्नईचा ‘रन’संग्राम\nचेन्नई विरुद्धच्या सलामीच्या सामन्यासाठी मुंबई सज्ज ; कर्णधार रोहित शर्माने फुकले…\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून��\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा,…\nआमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे, आम्हीच जिंकणार…\nसामन्यापूर्वीच दिल्लीला बसला मोठा धक्का ; ‘हा’…\nमुंबईच्या नावे नकोसा विक्रम चक्क 8 वेळा पहिल्या सामन्यात…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%A2_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE,_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%A8", "date_download": "2020-10-31T17:12:10Z", "digest": "sha1:ASDXNDF33VBH7YFGUMOWOE4VKIPIG7DV", "length": 7045, "nlines": 96, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "प्रतापगढ जिल्हा, राजस्थानला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nप्रतापगढ जिल्हा, राजस्थानला जोडलेली पाने\n← प्रतापगढ जिल्हा, राजस्थान\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख प्रतापगढ जिल्हा, राजस्थान या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nराजस्थान ‎ (← दुवे | संपादन)\nअजमेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअलवार जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:राजस्थान - जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nबिकानेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबारमेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबांसवाडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभरतपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबरान जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nबुंदी जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nभिलवाडा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचुरू जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nचित्तोडगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nदौसा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nधोलपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nडुंगरपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nगंगानगर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nहनुमानगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nझुनझुनू जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजालोर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजोधपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजयपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nजेसलमेर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nझालावाड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकरौली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nकोटा जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nनागौर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपाली जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nरजसामंड जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसिकर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसवाई माधोपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nसिरोही जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nटोंक जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nउदयपूर जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nअजमेर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nभरतपूर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nबिकानेर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nजयपूर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nजोधपूर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nकोटा विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nउदयपूर विभाग ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगढ जिल्हा (राजस्थान) (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगढ जिल्हा (उत्तर प्रदेश) ‎ (← दुवे | संपादन)\nराजस्थानमधील जिल्हे ‎ (← दुवे | संपादन)\nप्रतापगढ जिल्हा ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/section-144-impose-kerala-state-government-353726", "date_download": "2020-10-31T16:41:48Z", "digest": "sha1:55AMR2EQPEAVP3GFOTYJOE3MNX3KJUKC", "length": 15036, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी केरळने घेतला मोठा निर्णय - section 144 impose by kerala state government | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी केरळने घेतला मोठा निर्णय\nमुळात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला होता. त्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या केरळमध्ये वाढत गेली होती. राज्य सरकारने विविध उपाययोजना करून रुग्ण संख्या आटोक्यात आणली होती.\nतिरुअनंतपुरम : दक्षिण भारतात केरळमध्ये गेल्या तीन आठवड्यांपासून कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. केरळमध्ये रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरली आहे. या आठवड्यात केरळने रुग्ण संख्येत टॉप तीन मध्ये उसळी घेतली आहे. त्यामुळेच राज्य सरकारसाठी रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय ठरली आहे.\nकेरळमध्ये वाढती संख्या चिंताजनक\nमुळात कोरोनाचा पहिला रुग्ण केरळमध्येच आढळला होता. त्यानंतर कोरोनाची रुग्ण संख्या केरळमध्ये वाढत गेली होती. राज्य सरकारने विविध उपाययोजना करून रुग्ण संख्या आटोक्यात आणली होती. कोरोनाच्या केरळ मॉडेलची देशभरात चर्चा झाली होती. परंतु, गेल्या तीन आठवड्यांत रुग्ण संख्या झपाट्याने वाढल्याने सोशल मीडियावर केरळची खिल्ली उडवण्यात आली होती. सध्या राज्यातील रुग्ण वाढीचा वेग चिंताजनक आहे. केरळमध्ये 10 लाख लोकसंख्ये मागे असणाऱ्या कोरोना रुग्णांच्या संख्येचं प्रमाण वाढताना दिसत आहे. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात दहा लाख लोकसंख्येमागे 111 रुग्ण होते. पण, 19 ते 26 सप्टेंबर या काळात 10 लाख लोकसंख्येमागे वाढणारे रुग्ण 158 झाले आहेत. सध्या देशात 10 लाख लोकसंख्ये मागे दिल्लीत सर्वाधिक 212 तर, त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्रात 169 रुग्ण आहेत. त्यामुळे तिसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या केरळमध्ये राज्य सरकारने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.\nकेरळ सरकारने राज्यात कलम 144 लागू केले आहे. त्यानुसार संपूर्ण राज्यात जमाव बंदी असणार आहे. एका बाजूला देशात पश्चिम बंगाल, महाराष्ट्रासारखी राज्ये थिएटर्स सुरू करण्याच्या तयारीत असताना केरळला जमावबंदी लागू करावी लागत आहे. सध्या भारतातील एकूण रुग्ण संख्या 63 लाखांच्या पुढे गेली आहे. एका बाजूला अनलॉक-5च्या गाईडलाईन्स आणि दुसरीकडे केरळमधील जमावबंदी, असे चित्र सध्या दिसत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/death-swimmer-due-unpredictable-water-parbhani-news-355466", "date_download": "2020-10-31T17:20:40Z", "digest": "sha1:PDCFUGX776RGRZSHMNHTBKOAP3LK5VVJ", "length": 18253, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "पाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यु - Death of a swimmer due to unpredictable water, Parbhani News | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nपाण्याचा अंदाज न आल्याने पोहण्यासाठी गेलेल्या एकाचा मृत्यु\nगुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या करडगाव (ता.सेलू) येथील दोन भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.सहा) रोजी सेलू तालुक्यात घडली. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.\nसेलू ः गुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी उतरलेल्या करडगाव (ता.सेलू) येथील दोन भावांपैकी एकाचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (ता.सहा) रोजी घडली.\nकरडगाव (ता.सेलू) येथील रहिवासी मुंजा उत्तम वाटुरे (वय १५) व गौतम उत्तम वाटुरे (वय १२) हे दोघे सख्खे भाऊ आई व वडील सेलू येथील दवाखाण्यात गेल्यामुळे दुधना नदी पात्राशेजारी असलेल्या त्यांच्या स्वत:च्या शेतात बैलांना चारा, पाणी करण्यासाठी मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता गेले होते.\nहेही वाचा - नांदेडला पिक विमा कंपन्यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन\nगुरांना चारा, पाणी केल्यानंतर दुधना नदीपात्रात पोहण्यासाठी ते उतरले असता त्यांना पाण्याचा अंदाज आला नाही. दोघेही भाऊ पाण्यात वाहत असताना गौतम उत्तम वाटुरे याने गवताच्या बेटीचा आसरा घेत आपला जीव वाचवला. मात्र, मुंजा उत्तम वाटुरे हा पाण्याच्या प्रवाहात वाहुन जात अर्धा किलोमीटर अंतरावर दुधना नदीपात्रात असलेल्या विहिरीत अडकला. मात्र, तोपर्यंत तो मयत झाला होता. त्याचा मृतदेह अथक प्रयत्नानंतर ग्रामस्थांनी नदीपात्रातुन बाहेर काढला. मयत मुंजा उत्तम वाटुरे याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. घटनेचा तपास पोलिस करत आहेत.\nहेही वाचा - नांदेडला चोवीस तासानंतर सापडला डॉ. भगवान जाधव यांचा मृतदेह\nवेअरहाऊसच्या गोदामातून एक लाख ६२ हजाराची रोकड लंपास\nपरभणी ः पाथरी रस्त्यावरील दंत महाविद्यालयामोरील एका वेअरहाऊसचे शटर वाकवुन चोरट्यांनी एक लाख ६२ हजारांची रोकड लंपास केली. ही घटना मंगळवारी (ता. सहा) पहाटे साडेतीन-चारच्या सुमारास घडली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गोडाऊनचे शटर वाकवुन चोरट्यांनी आत प्रवेश करत सामानाची उलथापालथ केली. गोडाऊनच्या तिजोरीमध्ये ठेवलेले एक लाख ६२ हजार १३७ रुपये घेऊन चोरट्यांनी पोबारा केला. ग्रामीण पोलिसांना माहिती समजताच पोल��स निरीक्षक गणेश राहीरे हे पोलिस कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धावून गेले. उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल गायकवाड हेही घटनास्थळी दाखल झाले. लगेचच श्वानपथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. चोरट्यांच्या तपासासाठी पथक रवाना करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक गणेश राहिरे यांनी दिली. वेअरहाऊसचे व्यवस्थापक उत्तम भगत यांच्या फिर्यादीवरून ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तपास फौजदार संजय गिते करीत आहेत.\nबसस्थानकाच्या मोकळ्या जागेत जुगाऱ्यांना अटक\nपरभणी ः शहरातील बसस्थानकाच्या मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या काही इसमांना कोतवाली पोलिसांनी सोमवारी (ता.पाच) रात्री ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एक लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील बसस्थानकाचे बांधकाम सुरू आहे. जुने बसस्थानक पाडल्याने या ठिकाणी मोठी मोकळी जागा तयार झाली आहे. या परिसरात अनेक अवैध धंदे होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यातच सोमवारी (ता.पाच) या खुल्या जागेत जुगार सुरू असल्याची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील यांना मिळाली. श्री.पाटील यांनी सोमवारी रात्री छापा टाकून कारवाई करत रोख ९१ हजार ८३० रुपयांसह एकूण एक लाख २४ हजार २३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिस नाईक वैजनाथ आदोडे यांच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.\nसंपादन ः राजन मंगरुळकर\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n२९ लाखाचा अपहार : उपकोषागार कार्यालय कर्मचाऱ्यास चार वर्ष शिक्षा\nनवापूर (नंदुरबार) : नवापूर तहसीलदाराचे खोटे देयक तयार करून २९ लाखांचा अपहार करणाऱ्या उपकोषागार कार्यालयातील कनिष्ठ लिपिक इंदेलसिंग महारु जाधव (बंजारा...\nपिक-अप, आयशरची समोरासमोर धडक; चालक गंभीर\nनंदुरबार : औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे दुचाकीचे विविध पार्टस् घेऊन जाणारी आयशर व निझरकडून नंदुरबारकडे दूध घेऊन येणारे पिक-अप यांच्यात...\nमहागाव येथील बँकेच्या कामासाठी जाणाऱ्या दोघांना ट्रकने उडविले, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमहागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील खडकानजीक असलेल्या उड्डाण पुलावर ट्रक व दुचाक���ची...\nमंगळवेढ्यात बायपास असूनही अवजड वाहतूक शहरातूनच\nमंगळवेढा : अवजड वाहतूक शहराच्या बाहेरून जाण्यासाठी बायपास मार्ग असताना देखील ही वाहने शहरात प्रवेश करत असल्यामुळे अपघातचे प्रमाण वाढू लागले. शिवाय...\nरस्त्यावरील खड्ड्यांनी घेतला जीव, ट्रकच्या चाकाखाली चिरडून संघ कार्यकर्त्याचा मृत्यू\nउमरगा (जि.उस्मानाबाद) : राष्ट्रीय महामार्गावर येळी गावाजवळ ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शनिवारी ( ता.३१)...\nमक्केतील मोठ्या मशिदीच्या गेटला कारची जोराची टक्कर; घटना CCTVमध्ये कैद\nदुबई- सौदी अरेबियात (Saudi Arab) एका व्यक्तीने शुक्रवारी रात्री स्पीडमध्ये कार चालवत मक्केची मोठी मशिद अल-हरमच्या (Masjid al-Haram) बाहेरील ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/grape-pruning-completed-only-15-cent-354657", "date_download": "2020-10-31T17:10:28Z", "digest": "sha1:Y4YGCPHGVLO73NKG4ILSTIHK5LMN4VTY", "length": 16117, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिल्ह्यात केवळ 15 टक्के क्षेत्रावर द्राक्ष छाटण्या पूर्ण - Grape pruning is completed on only 15 per cent | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nजिल्ह्यात केवळ 15 टक्के क्षेत्रावर द्राक्ष छाटण्या पूर्ण\nकोरोना महामारी, पाऊस, द्राक्ष बाजारपेठेबाबतची अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमिवर यंदा गोडी छाटणी हंगाम बराच लांबला आहे. सध्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर छाटण्या पूर्ण झाल्या असून ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात 60 टक्के तर शेवटच्या पंधरा दिवसात उर्वरित छाटण्यांसाठी शेतकऱ्यांचा भर असणार आहे.\nसांगली : कोरोना महामारी, पाऊस, द्राक्ष बाजारपेठेबाबतची अनिश्‍चिततेच्या पार्श्‍वभूमिवर यंदा गोडी छाटणी हंगाम बराच लांबला आहे. सध्या केवळ 15 टक्के क्षेत्रावर छाटण्या पूर्ण झाल्या असून ऑक्‍टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात 60 टक्के तर शेवटच्या पंधरा दिवसात उर्वरित छाटण्यांसाठी शेतकऱ्यांचा भर असणार आहे.\nयंदा द्राक्ष हंगामावर पावसाचे संकट आले होते. त्याम��ळे दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस सुरू होणारी फळ छाटणी लांबली. पावसाने उघडीप दिली असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यांनी फळ छाटणीस प्रारंभ केला असून येत्या पंधरवड्यात फळ छाटणीस गती येईल. मात्र, सध्या मजूरांची टंचाई भासते आहे. बिहारी मजूर आल्यानंतरही टंचाई कायम आहे.\nजिल्ह्यात द्राक्षाचे सुमारे एक लाख 25 हजार एकरांवर द्राक्षाचे पिक घेतले जाते. सर्वसाधारणपणे मिरज तालुक्‍यात आगाप म्हणजे ऑगस्ट अखेरीस फळ छाटणी घेतली जाते. त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यातील इतर भागात फळ छाटणीस प्रारंभ होतो. सप्टेंबरच्या पंधरा दिवसांत 5-6 टक्के क्षेत्रावरील फळ छाटणी पूर्ण होते. त्यानंतर फळ छाटणीस गती येते. सप्टेंबर अखेर 10 ते 15 टक्के फळ छाटणी पूर्ण होते. ऑक्‍टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात फळ छाटणी पूर्ण होते.\nमात्र, यंदा ऑगस्टमध्ये पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे आगाप फळ छाटण्या थांबल्या. शेतकऱ्यांनी सप्टेंबरपासून फळ छाटणी करण्याचे नियोजन सुरू केले होते. परंतु, सप्टेंबर महिन्यात देखील मुसळधार पाऊस पडला. शेतांमध्ये पाणी साचले. या बदलत्या हवामानामुळे फळ छाटणी करणे मुश्‍कील झाले. मात्र, गेल्या पाच ते सहा दिवसांपासून पावसाने उघडीप दिली असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी फळ छाटणीचे नियोजन करू लागले आहे. सध्या खानापूर, तासगाव, मिरज या तालुक्‍यांसह अन्य भागात फळ छाटणीस प्रारंभ झाला आहे.\nपलूस तालुक्‍यात सर्वात शेवटी छाटण्या घेतल्या जात असल्या तरीही गेल्या चार वर्षात येथील शेतकऱ्यांनी गुणवत्ता राखली आहे. हंगामाच्या अखेरीसही येथील द्राक्ष युरोपसह अन्य देशात निर्यात होतात. येथील काही संस्था, शेतकरी गट निर्यातीसाठी पुढाकार घेतात. रासायनिक शेतीकडून सध्या सेंद्रीय शेतीकडे कल वाढतो आहे.\nसंपादन : प्रफुल्ल सुतार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nकामगारांसाठी वेतनवाढ करार करण्यास काळे कारखाना कधीही तयार\nकोपरगाव ः राज्यातील ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळाली; मात्र दीड वर्षापासून साखर कामगार वेतनवाढ कराराच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हा करार झाला तर...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nअगस्ती कारखाना कार्यस्थळावर कामगारांची लगबग\nअकोले : तालुक्‍याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे गळीत सुरू झाले असून, ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या बांधांवर, कारखाना...\nबाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय \nनांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत करुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/teachers-1155-ashram-schools-state-will-get-overdue-salary-order-352706", "date_download": "2020-10-31T17:11:05Z", "digest": "sha1:BLCTSIW3BERHWT24VDFIC22QTUNFYJ77", "length": 17800, "nlines": 284, "source_domain": "www.esakal.com", "title": "राज्यातील ११५५ आश्रमशाळेच्या शिक्षकांना मिळणार वेतन - Teachers of 1155 ashram schools in the state will get overdue salary as per the order | Marathi News - eSakal", "raw_content": "\nराज्यातील ११५५ आश्रमशाळेच्या शिक्षकांना मिळणार वेतन\n१९९९ पासून अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या या शिक्षकांना २००५-२००६ पर्यंत सेवेत कायम करण्यातच आले नव्हते. या काळात अनुदानित आश्रमशाळांच्या संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता दाखवली होती.\nशनिमांडळ (जि.नंदुरबार) : राज्यातील ११५५ आश्रमशाळा शिक्षकांना नियुक्तीपासून कायम करण्याच्या आदेशानुसार थ���ित वेतन देण्याचा प्रस्ताव आदिवासी विकास विभागाकडून सचिवांना आणि सचिवांकडून वित्त विभागाला सादर करण्यात आला. त्यासाठी २७ कोटी ३२ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे नमूद करण्यात आले आहे.\n१९९९ पासून अनुदानित आश्रमशाळांमध्ये कार्यरत असलेल्या या शिक्षकांना २००५-२००६ पर्यंत सेवेत कायम करण्यातच आले नव्हते. या काळात अनुदानित आश्रमशाळांच्या संस्थाचालकांनी मोठ्या प्रमाणावर अनियमितता दाखवली होती. त्यामुळे शासनाने या संस्थाचालकांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांसह निधीला तसेच नव्या मान्यतानाही ब्रेक लावला. पण कुठलाही संबंध नसताना त्यात शिक्षकच भरडला गेला.\nअखेर २००५-०६ मध्ये राज्यातील चौदाशे शिक्षकांसह स्वाभिमानी शिक्षक संघटनेने तत्कालीन खासदार प्रतापदादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. त्याची परिणती म्हणून या शिक्षकांना २००६ पासून सेवेत कायम करण्यासह वेतनही सुरू झाले. परंतु शिक्षकांची मागणी मात्र नियुक्तीच्या दिनांकापासून आम्ही सेवा देत असल्याने त्या दिवसापासून कायम करावे, तेव्हापासूनचे थकित वेतनही अदा करावे, अशी मागणी असल्याने शासनाने हे घोंगडे पंधरा वर्षांपासून भिजत ठेवले होते.\nया काळात २७८ शिक्षकांनी न्यायालयात दाद मागितली असता त्यांना मात्र नियुक्तीच्या दिनांकापासून कायम करत तेव्हापासून वेतन ही देण्यात आले आहे. परंतु उर्वरित ११५५ शिक्षकांना अद्यापही न्याय मिळाला नव्हता. शासन आदेश असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर आता या शिक्षकांचा थकीत वेतनासाठी प्रस्ताव सचिवालयाने मागविला आहे. त्यानुसार तो आयुक्तालयाने सादर केला, आता वित्त विभागाकडून तरतूद झाल्यानंतर प्रश्न मार्गी लागला.\nन्यायालयात न गेलेल्या शिक्षकांवर शासन प्रशासनाकडून अन्याय करण्यात आल्याचा आरोप करत स्वाभिमान शिक्षक-शिक्षकेतर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत पटेल यांनीही आता शासनाने न्याय देण्याची घेतलेली भूमिका स्वागत हरी असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. कमीत कमी संघटनेच्या दोन ऑक्टोबरच्या मंत्रालयाला घेराव हा आंदोलनाच्या धाकाने का होईना या शिक्षकांना आता २१ वर्षांनंतर न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. पण केवळ दिखावा केल्यास संघर्ष कायम ठेवण्याचा इशाराही पटेल यांनी दिला आहे.\nअप्पर आयुक्तालय निहाय लाभार्थी\nनंदुरबारला ८० शिक्षकांना मिळणार लाभ\nनियुक्तीच्या दिनांकापासूनचे थकीत वेतन यापासून वंचित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार प्रकल्पातील (२५ शिक्षक) तर तळोदा प्रकल्पातील (५५ शिक्षक) अनुदानित आश्रमशाळेतील तब्बल ऐंशी शिक्षकांना याचा लाभ मिळणार आहे. शिक्षकांनी संघटनेचे आभार व्यक्त केले आहे.\nस्वाभिमानी शिक्षक शिक्षकेतर संघटनेचे राज्य अध्यक्ष भरत पटेल म्हणाले, प्रशासनाने, शासन शिक्षकांना वेतनापासून वंचित ठेवून वेठबिगारीच्या खाईत नेल्याचे पाप केले होते. उच्च न्यायालयाने शासन निर्णय रद्द बाबत ठरवलेत आणि संघटनेच्या पाठपुराव्याने न्याय दिला. वेठबिगारीच्या कलंक पुसण्याचे काम होत आहे. हे काम लवकर झाले नाही तर दोन ऑक्टोबरपासून पदयात्रा निश्चित आहे.\nसंपादन - सुस्मिता वडतिले\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअनुदानित आश्रमशाळेतील ३४ हजार कर्मचारी वेतनापासून वंचित \nदेऊर : नाशिक आदिवासी विकास विभागातर्गंत धुळे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील ३४ अनुदानित आश्रमशाळेतील एक हजारांवर कर्मचारी चार महिन्यांच्या...\nआदिवासींना खावटी कर्ज वाटपाचे नियोजन सुरू\nअकोले: आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत असलेल्या राजूर आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत खावटी वाटप योजनेचे जिल्ह्यात 1504 गावांचे नियोजन सुरू झाले आहे....\nजांभाई शासकीय आश्रमशाळेत गैरव्यवहार; तत्‍कालीन मुख्याध्यापकांकडून वसुलीचे आदेश\nतळोदा : तळोदा आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत जांभाई (ता. तळोदा) येथील शासकीय आश्रमशाळेच्या तत्कालीन प्रभारी मुख्याध्यापकांकडून शाळा...\nआश्रमशाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान तत्काळ द्या...\nइस्लामपूर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर वित्त विभागाने संगणकप्रणाली बिल पोर्टल बंद केल्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांचे गतवर्षीचे परिपोषण अनुदान थकित...\nकोरोना संकटात शासनाने सोडले 100 आश्रमशाळेतील 10 हजार निवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर\nमंगळवेढा (सोलापूर) : कोरोना संकटाचा विचार करून शासनाने लॉकडाउन केल्याने व शाळांना सुटी दिल्याने जिल्ह्यातील 100 आश्रमशाळेतील जवळपास 10 हजार 300...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nस��ाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00408.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%AA%E0%A5%82._%E0%A5%A8%E0%A5%AC%E0%A5%AD", "date_download": "2020-10-31T18:01:03Z", "digest": "sha1:QR2BHXLTUNO3ZL4HNJESU35WMAHRZLTN", "length": 5284, "nlines": 157, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स.पू. २६७ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.पू.चे १ ले सहस्रक\nशतके: पू. ४ थे शतक - पू. ३ रे शतक - पू. २ रे शतक\nदशके: पू. २८० चे - पू. २७० चे - पू. २६० चे - पू. २५० चे - पू. २४० चे\nवर्षे: पू. २७० - पू. २६९ - पू. २६८ - पू. २६७ - पू. २६६ - पू. २६५ - पू. २६४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nइ.स.पू.चे २६० चे दशक\nइ.स.पू.चे ३ रे शतक\nइ.स.पू.चे १ ले सहस्रक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १०:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00409.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/other/game-news/ashwin-only-warns-aaron-finch-over-mankading/", "date_download": "2020-10-31T16:55:50Z", "digest": "sha1:BREQXW3CIRU3IU4UIURX6KUWSHW5XZJZ", "length": 14027, "nlines": 203, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "....आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली - Hello Maharashtra", "raw_content": "\n….आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली\n….आणि अश्विनने मांकडिंग न करता फिंचला फक्त वॉर्निंग दिली\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | बंगळुरू विरुद्ध दिल्ली यांच्यात झालेल्या सामन्यात दिल्लीचा गोलंदाज आर अश्विनला फिंच विरोधात मांकडिंग (Mankading) करण्याची संधी होती, मात्र त्यानं तसे केले नाही. केवळ फिंचला ताकिद दिली. याला कारण असे आहे की, अश्विनचे कोच रिकी पॉंटिंग यांनी त्याच्यावर मांकडिंग न करण्याचे आधीच स्पष्ट केल��� होते.\nया सामन्यात अश्विन गोलंदाजी करताना फिंच क्रिझ पुढे आल्याचे अश्विनने पाहिले आणि थांबला मात्र त्याने फिंचला बाद केले नाही. अश्विनकडे नॉनस्ट्राइकर एंडवर उभ्या असलेल्या फिंचला बाद करण्याची संधी होती. मात्र त्याने तसे केले नाही. उलट अश्विन स्टम्पजवळ उभा राहून हसू लागला. त्यानंतर फिंचला बाद न करता अश्विन पुन्हा गोलंदाजी करायला गेला.\nहे पण वाचा -\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा,…\nIPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ;…\nदिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा…\nअश्विनवर रिकी पॉटिंगचा दबाव\nआयपीएल सुरू होण्याआधी अशी चर्चा होती की पॉटिंग आणि अश्विन यांच्यात मांकडिंगवरून वाद झाला होता. पॉंटिंगचे म्हणणे होते ती, फलंदाजाला ताकिद दिली पाहिजे, मात्र त्याला मांकडिंग करू नये. त्यामुळे पॉटिंगने अश्विनला असे न करण्यास सांगितले होते. त्यामुळे या सामन्यात अश्विननं कोचचे ऐकत फिंचला ताकिद दिली.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nअंडी खाण्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते का \nहाॅटेल व लाॅज सुरु : टेबललँन्डची घोडेसवारी बंद का टेबललँन्ड व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..\nIPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ; ‘या’ आक्रमक फलंदाजाकडे…\nदिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा राहणार संघाबाहेर\nहे’ 4 संघ ठरु शकतात प्ले ऑफसाठी पात्र ; पहा तुमची आवडची टीम आहे का यामध्ये\nअति घाई संकटात नेई एकाच दिशेला धावले दोन्ही फलंदाज,अन….\n चेन्नईच्या पराभवानंतर धोनीच्या 5 वर्षाच्या मुलीला बलात्काराची धमकी \nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा,…\nIPL 2020 : दिनेश कार्तिकने कर्णधारपद सोडलं ;…\nदिल्लीच्या संघाला मोठा झटका ; हा आक्रमक फलंदाज 1 आठवडा…\nहे’ 4 संघ ठरु शकतात प्ले ऑफसाठी पात्र ; पहा तुमची…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%8F%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AC%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T18:06:56Z", "digest": "sha1:4ZAULQJCLH2ZJVTOWIYTHYSYIBUCAU27", "length": 7363, "nlines": 118, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "एल्टन चिग���म्बरा - विकिपीडिया", "raw_content": "\n(एल्टन चिगुम्बुरा या पानावरून पुनर्निर्देशित)\nपूर्ण नाव एल्टन चिगुम्बरा\nजन्म १४ मार्च, १९८६ (1986-03-14) (वय: ३४)\nगोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम\nक.सा. पदार्पण (६१) ६ मे २००४: वि श्रीलंका\nशेवटचा क.सा. ११ मार्च २००५: वि दक्षिण आफ्रिका\nआं.ए.सा. पदार्पण (७८) २० एप्रिल २००४: वि श्रीलंका\nएकदिवसीय शर्ट क्र. ४७\nकसोटी ए.सा. प्र.श्रे. लिस्ट अ\nसामने ६ ११३ ६५ १६४\nधावा १८७ २२९२ ३८२५ ३४१८\nफलंदाजीची सरासरी १५.५८ २४.३८ ३६.०८ २६.४९\nशतके/अर्धशतके –/१ –/१३ ३/२८ –/२०\nसर्वोच्च धावसंख्या ७१ ७९* १८६ ९७*\nचेंडू ८२९ २९७१ ७८९६ ४३४५\nबळी ९ ७९ १४७ ११६\nगोलंदाजीची सरासरी ५५.३३ ३७.३७ २८.७६ ३६.३५\nएका डावात ५ बळी १ – ३ –\nएका सामन्यात १० बळी – – – –\nसर्वोत्तम गोलंदाजी ५/५४ ४/२८ ५/३३ ४/२३\nझेल/यष्टीचीत २/– ३६/– २८/– ५०/–\n२० जुलै, इ.स. २०१०\nदुवा: CricketArchive (इंग्लिश मजकूर)\nझिम्बाब्वेच्या क्रिकेटपटूवरील हा लेख अपूर्ण आहे. तुम्ही हा लेख पूर्ण करण्यात विकिपीडियाला सहाय्य करू शकता.\nउदाहरणादाखल सचिन तेंडुलकर हा लेख पहा.\nझिम्बाब्वे संघ - क्रिकेट विश्वचषक, २०११\nचिगुम्बुरा(ना.) • चकाब्वा • कोव्हेंट्री • क्रेमर • क्रेग अर्व्हाइन • लँब • मसाकाद्झा • म्पोफू • प्राइस • रेन्सफोर्ड • तैबू • टेलर • उत्सेया • विल्यम्स •प्रशिक्षक: बुचर\nशॉन अर्व्हाइन ने विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला.\nइ.स. १९८६ मधील जन्म\nइ.स. १९८६ मध्ये जन्मलेले क्रिकेट खेळाडू\n१४ मार्च रोजी जन्मलेले क्रिकेट खेळाडू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०५:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%AF%E0%A5%AC_%E0%A4%8F.%E0%A4%8F%E0%A4%AB.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A4%86%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95", "date_download": "2020-10-31T17:38:54Z", "digest": "sha1:Z6VPTKSHABXHOIOBSAH36B5NEH2QX4X2", "length": 6665, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक - विकिपीडिया", "raw_content": "१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक\n१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक\n४ डिसेंबर – २१ डिसेंबर\n३ (३ यजमान शहरात)\nसौदी अरेबिया (३ वेळा)\n८० (३.०८ प्रति सामना)\n४,४८,००० (१७,२३१ प्रति सामना)\n१९९६ ए.एफ.सी. आशिया चषक ही ए.एफ.सी. आशिया चषक फुटबॉल स्पर्धेची दहावी आवृत्ती संयुक्त अरब अमिराती देशामध्ये ४ ते २१ डिसेंबर इ.स. १९९६ दरम्यान खेळवण्यात आली. ए.एफ.सी.ने आयोजित केलेल्या ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील बारा देशांच्या राष्ट्रीय संघांनी भाग घेतला. अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान संयुक्त अरब अमिरातीला हरवून सौदी अरेबियाने ही स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली.\nसंयुक्त अरब अमिराती (यजमान)\nहाँग काँग १९५६ • दक्षिण कोरिया १९६० • इस्रायल १९६४ • इराण १९६८ • थायलंड १९७२ • इराण १९७६ • कुवैत १९८० • सिंगापूर १९८४ • कतार १९८८ • जपान १९९२ • यू.ए.इ. १९९६ • लेबेनॉन २००० • चीन २००४ • इंडोनेशिया/मलेशिया/थायलंड/व्हियेतनाम २००७ • कतार २०११ • ऑस्ट्रेलिया २०१५\nइ.स. १९९६ मधील खेळ\nसंयुक्त अरब अमिरातीमधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ एप्रिल २०१३ रोजी १०:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/sarv-kahi-manaa-pramane-honar-aahe/", "date_download": "2020-10-31T16:08:21Z", "digest": "sha1:4VKFWSEV6EJOUW7OGMDM7T5WNIHVJ673", "length": 14003, "nlines": 82, "source_domain": "www.marathigold.com", "title": "नोकरी उद्योगा मध्ये अफाट आर्थिक यश, वैवाहिक सुख आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार या 6 राशी च्या लोकांना", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/नोकरी उद्योगा मध्ये अफाट आर्थिक यश, वैवाहिक सुख आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार या 6 राशी च्या लोकांना\nनोकरी उद्योगा मध्ये अफाट आर्थिक यश, वैवाहिक सुख आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार या 6 राशी च्या लोकांना\nMarathi Gold Team September 26, 2020 राशिफल Comments Off on नोकरी उद्योगा मध्ये अफाट आर्थिक यश, वैवाहिक सुख आणि प्रत्येक कार्यात यश मिळणार या 6 राशी च्या लोकांना 54 Views\nआपण घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. भावंडांमधील चालू असलेल्या मतभेदांवर मात होईल. बेरोजगारांना चांगल्या नोकर्‍या मिळण्याची शक्यता आहे. खासगी नोकरीत काम करणार्‍या लोकांना पदोन्नती मिळू शकते.\nमुलांकडून प्रगतीची चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचे मन आनंदित होईल. पती-पत्नीमध्ये चांगले समन्वय असेल. प्रेम प्रकरण दृढ होतील. एकमेकांना अधिक जास्त समजून घ्याल.\nआपले रखडलेले पैसे परत मिळतील. संपत्ती मिळवण्याचे बरेच मार्ग आपल्या हाती येतील. घरातील सुखसोयी वाढतील. घर आणि वाहन खरेदी करण्याचे स्वप्न पूर्ण केले जाऊ शकते.\nनशीबाद्वारे आपल्याला अनेक संधी मिळू शकतात. नवीन कार्य सुरू करण्याची योजना बनवू शकता, ज्याचा भविष्यात मोठ्या प्रमाणात फायदा होण्याची शक्यता आहे. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.\nआपल्याला बर्‍याच क्षेत्रांतून चांगले फायदे मिळू शकतात. कोणतीही जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल. तुमची मेहनत यशस्वी होईल. नोकरीच्या क्षेत्रात तुम्ही वर्चस्व गाजवत राहाल. मोठे अधिकारी तुमच्यावर खूप प्रसन्न होतील.\nकोर्टाच्या खटल्यांमधील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतो. टेली-कम्युनिकेशन माध्यमातून शुभ माहिती प्राप्त होऊ शकते, ज्यामुळे कौटुंबिक वातावरणात आनंद होईल. मुलाची जबाबदारी पार पाडली जाईल.\nआपल्याला वडिलोपार्जित मालमत्तेचा लाभ मिळू शकेल. नोकरीच्या क��षेत्रात तुम्हाला पदोन्नतीबरोबरच आदर मिळेल. व्यवसायात गुंतलेल्यांना फायदेशीर तोडगा निघण्याची शक्यता आहे.\nप्रॉपर्टीशी संबंधित बाबतीत तुम्हाला यश मिळेल. मित्रांच्या मदतीने तुम्हाला फायदे मिळण्याची शक्यता आहे. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे आपल्याला आनंद होईल. जुन्या आठवणीला उजाळा मिळेल.\nधार्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. प्रवासासाठी परदेशात जाण्याची शक्यता. तुम्ही तुमच्या कामात पूर्णपणे लक्ष केंद्रित कराल. प्रभावशाली लोकांच्या मदतीने तुम्हाला चांगला फायदा होईल.\nआत्मविश्वास मजबूत राहील. कोणत्याही महत्त्वाच्या बाबतीत आपण घेतलेला निर्णय फायदेशीर ठरेल. नवीन काम सुरू करण्यासाठी हा काळ शुभ आहे. दैनंदिन कामे झटपट होतील. त्यामुळे आपल्याला रिकामा वेळ मिळेल.\nव्यवसायांशी संबंधित लोकांना भागीदारांच्या सहकार्याचा फायदा मिळत आहे. राज्य सरकारशी संबंधित विभागांमध्ये काम निकाली काढण्यात येईल. आपण आपली सर्व कामे अधिक चांगल्या प्रकारे पूर्ण कराल.\nवैवाहिक जीवनात आनंद राहील. सासरच्या बाजूकडून चांगली बातमी येण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ मध्ये असणारे लोक आपल्या घरच्या लोकांसोबत आपल्या पार्टनरची ओळख करून देऊ शकतात.\nवरील लाभ शुक्र ग्रह सिंह राशीमध्ये प्रवेश करत असल्यामुळे मिथुन, तुला, कर्क, वृश्चिक, धनु आणि कुंभ या राशीला मिळतील. या राशीला आपल्या आयुष्यात मनाप्रमाणे गोष्टी घडत असल्याचा अनुभव येईल.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious 100 वर्षा नंतर शनी देव करत आहेत या 5 राशी चा भाग्योदय, उत्पन्नाचे नवीन स्रोत सापडणार\nNext माता लक्ष्मी या 5 राशी वर आपली कृपा करणार आहेत, गरिबी दूर करून करणार मालामाल\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, ���िळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Signs-of-transfer-of-Superintendent-of-Police-Tejaswi-Satpute-before-the-end-of-his-term.html", "date_download": "2020-10-31T15:36:30Z", "digest": "sha1:CLYOM3ITZ2EMA6IIJTGMNJ5YTZUSDNHB", "length": 17262, "nlines": 30, "source_domain": "www.sthairya.com", "title": "कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे संकेत", "raw_content": "\nकार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे संकेत\nस्थैर्य, सातारा, दि. २८ : सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकपदाचा तीन वर्षांचा कार्यकाल पूर्ण होण्याअगोदरच पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या बदलीचे संकेत प्राप्त होत असल्याने सातपुते यांच्या तेजस्वी ‘कामगिरीचा’ हा ‘राजकीय’ बळी तर नव्हे ना असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. कायद्यावर बोट ठेवून काम करणार्‍या सातपुते यांना अनेक राजकीय विरोधक निर्माण झाले असतानाही त्यांनी केवळ पावणेदोन वर्षात केलेला जिल्हा पोलीस दलातील कायापालट हा राज्यातील पोलीस दलासाठी पायलट प्रोजेक्ट ठरणार आहे. तेजस्वी सातपुते यांची बदली त्यांच्या कामगिरीचा राजकीय बळी असेल तर सातारकर हाताची घडी घालून गप्प बसणार का त्याबाबत आवाज उठवणार हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. सुमारे पावणेदोन वर्षांपूर्वी सातारा जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची बदली झाली होती. त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह पोलीस कर्मचार्‍यांना विश्‍वासात घेऊन काम करणार असल्याचे स्पष्ट केले होते. पहिल्या वर्षभरात त्यांनी सातारा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेची घडी बसवण्याला प्राधान्य दिले. स्वतः तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख यांचे चांगले टीमवर्क निर्माण झाल्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असणारे गुन्हे उघडकीस आणण्यात सातारा जिल्हा पोलीस दलाला यश आले. कायद्यावर बोट ठेवून, नियमांना अनुसरून तेजस्वी सातपुते काम करू लागल्���ामुळे विविध पक्षातील राजकीय पदाधिकार्‍यांनी त्याचा धसका घेतला होता. त्यामुळे त्यांना अनेक राजकीय विरोधक निर्माण झाले होते. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष करत आपले कर्तव्य चोखपणे पार पाडणे सुरूच ठेवले होते.तेजस्वी सातपुते यांनी सूत्रे स्वीकारण्यापूर्वी तत्कालीन पोलीस अधीक्षकांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला म्हणावे तसे अधिकार दिले नव्हते. सातपुते यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर काही दिवसातच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र कुंभार यांची बदली झाली. त्यांच्या जागी मुंबई येथून सर्जेराव पाटील यांची बदली झाली. मुंबई पोलीस दलात कामाचा प्रदीर्घ असणारा अनुभव पाहता तेजस्वी सातपुते यांनी स्थानिक गुन्हे शाखेची संपूर्ण जबाबदारी सर्जेराव पाटील यांच्यावर सोपवली. सातपुते यांनी दाखवलेला विश्‍वास सार्थ करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अल्पावधीतच अनेक गुन्ह्यांचा उलगडा करत एकापाठोपाठ एक कारवायांचा धडाका लावला. अनेक मोठे गुन्हे उघडकीस आणले.\nसातारा तालुका पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी सजन हंकारे, शहर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी अण्णासाहेब मांजरे आणि शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी विशाल वायकर असे कर्तव्यदक्ष अधिकारी लागल्यामुळे सातारा शहर, तालुका आणि शाहूपुरी परिसरातील क्राइम रेट कमालीचा खाली आला. त्यामध्ये तेजस्वी सातपुते यांचा फार मोठा वाटा आहे. विशेष म्हणजे पहिल्या दीड वर्षांच्या कालावधीत सातारा जिल्ह्यात झालेल्या खुनाच्या घटना सातारा जिल्हा पोलीस दलाने अल्पावधीतच उघडकीस आणत संशयितांना तत्काळ जेरबंद करत जिल्ह्यात फक्त कायद्याचेच राज्य चालते, हे दाखवून दिले.\nसातारा जिल्ह्यात मार्च 2020 मध्ये कोरोनाने शिरकाव केला. वैद्यकीय क्षेत्रासह पोलीस दलापुढे हे एक मोठे आव्हान होते. सातारा जिल्ह्यात लॉकडाउन जारी झाल्यानंतर सातारा शहरासह जिल्ह्यात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनापासून दूर ठेवण्याचे शिवधनुष्य सातारा जिल्हा पोलीस दलाने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली लीलया पेलले. ही जबाबदारी पार पाडत असताना सातपुते यांनी पोलीस कर्मचार्‍यांना दिलासा देत कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला. तरीही काही पोलि��ांना कोरोनाची बाधा झाली. त्यातच काही पोलिसांचा मृत्यू झाला. अशा कठीण प्रसंगी तेजस्वी सातपुते पोलिसांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्या. सुमारे अडीच ते तीन महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत कराड येथे झालेल्या एका बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव आणि त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला होता. तदनंतर झालेल्या कमराबंद बैठकीमध्ये काही राजकीय पक्षांच्या पदाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील काही अधिकार्‍यांबाबत तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांची नावे समजली नव्हती. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी त्या दिवशी जिल्हा शल्यचिकित्सक अमोद गडीकर यांना सक्तीच्या रजेवर पाठवत असल्याची घोषणा केली होती. दरम्यानच्या काळात पोलिसांना मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण होत असल्याचे लक्षात येतात तेजस्वी सातपुते यांनी पोलिसांसाठी केवळ चार दिवसात कोरोना हॉस्पिटलची निर्मिती करत त्यांना ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले. दुसरीकडे सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांची बदली झाली. बदलीबाबत माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी झाल्या होत्या असे सांगण्यात आले. या घटनेला चार दिवस उलटतात तोच दोन दिवसांमध्ये गॅझेटनुसार होणार्‍या बदल्यांमध्ये पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे नाव असल्याचे वृत्त आज सकाळी थडकले. सातपुते यांना कार्यभार स्वीकारून केवळ पावणेदोन वर्षांचा कालावधी झाला आहे. या काळात त्यांनी केलेले काम सर्वांच्या समोर आहे. सातपुते यांचे नाव गॅझेटमध्ये कसे गेले असा प्रश्‍न उपस्थित होऊ लागला आहे. सातपुते यांची बदली राजकीय बळी तर नव्हे ना असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.\nसातारा जिल्ह्यातून उठाव होणार का..शालेय महाविद्यालयीन विद्यार्थिनींसह महिलांची होणारी छेडछाड हा मुद्दा तेजस्वी सातपुते यांनी अत्यंत गांभीर्याने घेतला होता. याबाबत विविध महाविद्यालयांशी चर्चा करून, विद्यार्थिनींचे मेळावे घेऊन त्यामध्ये स्वरक्षण कसे करायचे, याबाबत धडे दिले जात होते. संपूर्ण जिल्ह्यात हा उपक्रम राबवून सातारा जिल्हा पोलीस दल तुमच्या पाठीशी आहे, हे त्यांनी दाखवून दिले होते. मुलींच्या संरक्षणा��िवाय सातारा जिल्ह्यातील क्राईम रेट कमी करणे, गुंडांना हद्दपार करणे अशा अनेक कारवाया करून सातपुते यांनी जिल्हा भयमुक्त होण्यास मदत केली होती. अशा अधिकार्‍याची केवळ पावणेदोन वर्षात बदली होत असल्यामुळे जिल्ह्यातून या बदलीच्या विरोधात उठाव होणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Top-10-stocks-to-buy-in-September-2020.html", "date_download": "2020-10-31T16:30:33Z", "digest": "sha1:6EACLJ6X3FLRM7ADYBMKTAA3JP3NS52T", "length": 22622, "nlines": 37, "source_domain": "www.sthairya.com", "title": "सप्टेंबर २०२० मध्ये खरेदी करण्याजोगे टॉप १० स्टॉक्स", "raw_content": "\nसप्टेंबर २०२० मध्ये खरेदी करण्याजोगे टॉप १० स्टॉक्स\nस्थैर्य, दि. १० : अनलॉक ४.० अंतर्गत आर्थिक घडामोडी सुरू झाल्यामुळे आर्थिक कामकाजात सुधारणा अपेक्षित आहे. ग्रामीण, अत्यावश्यक आणि डिजिटल पातळ्यांवरही पुढील काही तिमाहीत महसूल आणि वृद्धीच्या दृष्टीने मजबूत बदल दिसेल, अशी आशा आहे. त्यामुळे अॅग्रोकेमिकल्स, आयटी, टेलिकॉम, दुचाकी आणि ट्रॅक्टर्स, कंझ्युमर ड्युरेबल्स, हॉटेल्स आणि मल्टीप्लेक्स या क्षेत्रांत सकारात्मक वाढ पाहायला मिळू शकेल. दरम्यान सप्टेंबर महिन्यात खरेदी करण्याजोगे टॉप १० स्टॉक्सबद्दल माहिती देत आहेत एंजल ब्रोकिंग लिमिटेडच्या इक्विटी स्ट्रॅटजिस्ट विभागाचे डीव्हीपी ज्योती रॉय.\nइन्ड्युरन्स टेक्नोलॉजीज (टार्गेट १,३१६ रुपये) : इन्ड्युरन्स टेक्नोलॉजीज लिमिटेड ही भारत आणि युरोपमध्ये कार्यरत, ऑटोमोटिव्ह कंपोनं���्स उत्पादन करणारी अग्रेसर कंपनी आहे. ती प्रामुख्याने भारतातील २ आणि ३ चाकी ओइएम क्षेत्र व्यापते तसेच युरोपमधील चारचाकी ओइएमना अॅल्युमिनिअम कास्टिंग उत्पादने पुरवते. कोव्हिड-१९ नंतर, दबावाखाली असलेल्या उत्पन्नामुळे ग्राहकांसाठी खासगी वाहतुकीच्या साधनांचे तिकीट कमी करणे तसेच सोशल डिस्टन्सिंगबद्दल जागरूकता निर्माण करणे हे भारतातील दुचाकी आणि विकसित देशांतील चारचाकींसाठी टेलविंड्स म्हणून काम करतील, अशी अपेक्षा आहे. इन्ड्युरन्स टेक्नोलॉजी ही भारतातील दुचाकींची मागणी उचलून धरणाऱ्यांपैकी महत्त्वाची लाभार्थी ठरेल, असा आमचा विश्वास आहे, कारण ती भारतातील दुचाकी कंपन्यांना महत्त्वाचे घटक पुरवते.\nस्वराज इंजिन्स (टार्गेट १,८९२ रुपये) : स्वराज इंजिन ही कंपनी डिझेल इंजिन आणि हाय-टेक इंजिन कंपोनंटचा व्यवसाय करते. कंपनीने बनवलेले डिझेन इंजिन विशेषत: ट्रॅक्टरसाठी तयार केले आहेत. ही कंपनी एमअँडएमची प्रमुख ट्रॅक्टर इंजिन प्रदाता आहे. एमअँडएमने जुलै २०२० मघ्ये आपल्या ट्रॅक्टर विभागात २७%ची वार्षिक मजबूत वृद्धी नोंदवली. ट्रॅक्टर्सची मागणीदेखील भरपूर वाढण्याची आम्हाला अपेक्षा आहे. रबी पिकांमध्ये चांगले उत्पादन, एमएसपीमध्ये वृद्धी आणि सामान्य मान्सूनमुळे स्वराज इंजिनला फायदा होईल. सध्याच्या काळात स्वराज इंजिनचे ऐतिहासिक मूल्यांकन केल्यास गुण देण्यास भरपूर वाव आहे.\nहॉकिन्स कूकर (टार्गेट ५,५५६ रुपये) : हॉकिन्स कुकर लिमिटेड (एचसीएल) दोन सेगमेंटमध्ये ऑपरेट होते. म्हणजेच प्रेशर कुकर आणि कुकवेअर. मागील दोन वर्षांत कंपनीने कूकर आणि कूकवेअर सेगमेंमधील विक्रीतील वृद्धी १३% विरुद्ध ४% एवढी करून टीटीके प्रेस्टीज (मार्केट लीडर) ला मागे टाकले. २०१९ या वित्त वर्षात कुकिंग गॅस (एलपीजी) ची पोहोच ५६% वरून वाढून २०१९ मध्ये ८०% एवढी झाली आहे. यामुळे मागील वर्षांच्या तुलनेत कुकर आणि कुकवेअरच्या सर्वोच्च विकासासाठी प्रोत्साहन मिळेल. एकूणच, सरकारच्या उपक्रमांवर आधारीत निरोगी टॉप-लाइन व बॉटम लाइन वृद्धीसह, नवीन उत्पादन लाँच करणे, मजबूत ब्रँड व विस्तृत वितरण नेटवर्कचा असा एचसीएलचा रिपोर्ट असेल, अशी आम्ही अपेक्षा करतो.\nरिलायन्स इंडस्ट्रीज (टार्गेट २,३६६ रुपये) : आरआयएलने रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स, टेलिकॉम आणि रिटेल व्यवसायांमध्ये जोरदार उपस्थिती नोंदवली आहे. जिओ प्लॅटफॅर्म, जो टेलिकॉम व्यवसायाचा भाग आहे, त्यांनी फेसबुक, सिल्वर लेक पार्टनर्स, जनरल अटलांटिक, केकेआरसारख्या प्रमुख गुंतवणुकदारांना आकर्षित करून १.५२ लाख कोटी रुपयांचा गुंतवणूक निधी उभारला. जिओ प्लॅटफॉर्ममध्ये अशा मोठ्या नावांची गुंतवणूक करून कंपनी केवळ कर्जमुक्तच झाली असे नाही तर, कंपनीच्या प्राथमिक अवस्थेतून डिजिटल पातळीवर बदलण्याच्या क्षमतेवरील आमच्या विश्वासाला दुजोरा मिळाला. पुढील ३-५ वर्षांमध्ये डिजिटल आणि रिटेल व्यवसायाच्या संभाव्य यादीत दीर्घकालीन शेअरधारकांसाठी महत्त्वाच्या व्हॅल्यू अनलॉकिंगचे कारण बनेल.\nमेट्रोपोलिस हेल्थकेअर (टार्गेट २,१५६ रुपये) : कंपनीने २०२१ या वित्तीय वर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी अपेक्षित आकडेवारीपेक्षा जास्त प्रगती केली. तर व्यवस्थापनाने दुस-या तिमाहीसाठी व्यापारात सुधारणेचा मार्ग दर्शवला. नॉन कोव्हिड रिव्हेन्यू प्री-कोव्हिड पातळीच्या ८० टक्क्यांनी वर आहे. कोव्हिडसंबंधीत तपासण्यांतील महसूल दुस-या तिमाहीतदेखील कमी होणार नाही. अर्थव्यवस्था आणखी खुली होण्यासह, आम्ही आशा करतो की, नॉन कोव्हिड रिव्हेन्यू वित्तवर्षातील तिस-या तिमाहित कोव्हिड-पूर्व स्थितीत पोहोचेल. कंपनीबाबत आम्ही सकारात्मक आहोत. अपेक्षित ~१५% सीएजीआरचा दीर्घकालीन विकास दर, स्थिर मार्जिन प्रोफाइल व उद्योगात सर्वसमावेशकता असल्याने तीव्र स्पर्धेची आशा आम्ही करतो.\nहिरो मोटोकॉर्प (टार्गेट ३४२२ रुपये) : हिरो मोटोकॉर्प ही भारतातील अग्रेसर मोटरसायकल कंपनी असून तिचा बाजारातील वाटा ५४% आहे. २०२० या वित्तवर्षात कंपनीने आपला बाजारातील वाट कायम ठेवला. कोव्हिड-१९ च्या नंतर चांगला मानसून आणि सार्वजनिक वाहतुकीवरून खासगी वाहनांवर शिफ्टींग झाल्यामुळे ग्रामीण भागात एंट्री लेव्हलच्या मोटरसायकलची विक्री वेगाने वाढेल. हीरो मोटोकॉर्पने दुचाकी क्षेत्रात चांगली कामगिरी ठेवली आणि ऑगस्ट २०२० साठी मोटरसायकलच्या विक्रीत ६.५% ची वृद्धी नोंदवली. यात कोव्हिड-१९ च्या पूर्वीच्या विक्री प्रमाणात सुधारणा झाली. हीरो मोटोकॉर्प ग्रामीण भारतातून मजबूत मागणी आणि बाजारातील वाट्याच्या लाभामुळे आमच्या मते, ही दुचाकी क्षेत्रातील शीर्ष कंपन्यांपैकी एक आहे.\nपरसिस्टंट सिस्टिम्स (टार्गेट १,२७६ रुपये) : प��सिस्टंट सिस्टिम ही स्वतंत्र सेवा विक्रेत्यांसाठी (आयएसव्ही) अग्रेसर सेवा प्रदात्यांपैकी एक आहे. हायटेक, मॅन्युफॅक्चरिंग व लाइफ सायन्स सेगमेंटमध्ये कंपनीची विशेष उपस्थिती आहे. ती कोव्हिड-१९च्या कमीत कमी प्रभावित क्षेत्रांमध्ये काम करते. कंपनीने २०२१ या वित्तवर्षाच्या पहिल्या तिमाहीसाठी ३.१% ची महसूल वृद्धी दर्शवली आहे. सेवांचा व्यवसाय तिमाहीनुसार १.८% वाढून १०८.२ दशलक्ष डॉलर झाली. कंपनीने खर्च नियंत्रित करून मार्जिनमध्ये सुधारणा केल्याची माहिती दिली आहे. तिमाहीत मोठे करार मिळवले, पुढील तिमाहीत ते आणखी वाढतील. आमच्या अपेक्षेनुसार, २०२१ या वित्त वर्षातील आकडेवारीनुसार, कोव्हिड-१९ चा प्रभाव खूप कमी झाला. डिल्स जिंकणे, मार्जिन विस्तारसह सध्याचे प्रकल्प वाढल्याने फायदा होईल.\nरेडिको खेतान (टार्गेट ५१४ रुपये) : रेडिको खेतान लिमिटेड (आरकेएल) ही इंडियन मेड फॉरेन लिकर (आयएमएफएल)ची अग्रगण्य निर्माता कंपनी आहे. मॅजिक मोमेंट्स व्होडका आणि 8PM प्रीमियम ब्लॅक व्हिस्कीसारख्या प्रीमियम ब्लॅक व्हिस्कीसारख्या ब्रँड्सच्या वाढत्या विक्रीसह कंपनीची संपूर्ण भारतात दमदार उपस्थिती आहे. वित्तवर्ष २०२० मध्ये आरकेएलने आयएमएफएल उद्योग १२% वृद्धीने विस्तारला आणि या उद्योगाला वाढवण्यासाठी कंपनी असेच प्रदर्शन जारी ठेवेल, असा आम्हाला विश्वास आहे. मागील ५ वर्षांमध्ये आरकेएलने प्रीमियम प्रॉडक्ट व्हॉल्युम मिक्स (हाय-मार्जिन बिझनेस) २४% नी वाढवून २९% केला आहे. हा ट्रेंड सुरू राहण्याची आशा आहे. कंपनीकडे कॅफ फ्लो आणि उच्च लाभकारकतेसह निरोगी बॅलेन्सशीट आहे. सध्याच्या काळात स्पर्धकांच्या तुलनेत ही कंपनी मजबूत स्थितीत आहे.\nजेके लक्ष्मी सिमेंट (टार्गेट ३२८ रुपये) : जेके लक्ष्मी सिंघानिया समूहाद्वारे समर्थित अशी प्रामुख्याने उत्तर भारतातील सिमेंट कंपनी आहे. तिची क्षमता १३.३ दशलक्ष टन एवढी आहे. ही प्रामुख्याने उत्तर भारतात असून, सिमेंट उद्योगासाठीचे ते सर्वात पसंतीचे क्षेत्र आहे. येथून मागणी व पुरवठा सुधारला आहे. अनुकूल प्रादेशिक स्थितीमुळे कंपनीने वित्तवर्ष २०२१ च्या पहिल्या तिमाहीची चांगली आकडेवारी दर्शवली. व्हॉल्यूममध्ये मोठी घसरण असूनही सिमेंट कंपन्या वीज आणि इंधनाच्या कमी खर्चामुळे मार्जिन राखण्यास सक्षम ठरल्या. कच्च्या तेलाचे भा��� सतत कमी होत असल्याने पुढेही हीच स्थिती राहील. जेके लक्ष्मी ही मिडकॅप सिमेंट क्षेत्रातील आमची टॉप पिक आहे. ऐतिहासिक प्रमाणानुसार, पीअर ग्रुपच्या तुलनेत ती महत्त्वपूर्ण सवलतीत व्यापार करत आहे.\nएचसीएल टेक्नोलॉजीज (टार्गेट ७९३ रुपये) : एचसीएल टेक्नोलॉजीज भारताबाहेरील शीर्ष चार आयटी सेवा कंपन्यांपैकी एक आहे आणि एडीएम, एंटरप्राइज सोल्यूशन्स, इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंट सर्व्हिसेस इत्यादीसारख्या सेवांची एक विस्तृत श्रेणी प्रदान करते. एचसीएल टेकने २०२१ या वित्तवर्षातील पहिल्या तिमाहीत बरोबरीने परिणाम दर्शवले. कंपनीने खर्च नियंत्रणाचे उपाय अवलंबून मार्जिन आणि नफा मिळवला होता. मॅनेजमेंट कॉमेंटरीदेखील मजबूत होता. क्लाउडसंबंधीत सेवांच्या नेतृत्वात मार्चपासून डील पाइपलाइनमध्ये खूप सुधारणा करण्यावर त्यांनी भर दिला होता. उर्वरीत वर्षांसाठी याच शर्थींवर तिमाहीनुसार, १.५-२.५% वृद्धीचे व्यवस्थापनही आरामात प्राप्त करता येऊ शकते. सध्याच्या किंमतींवर हा शेअर, इन्फोसिस आणि टीसीएससारख्या इतर मोठ्या भांडवलाच्या आयटी कंपन्यांसाठी महत्त्वपूर्ण सवलतीवर व्यवसाय करत आहे. सध्याच्या पातळीवर इन्फ्रास्ट्रक्चर मॅनेजमेंटमध्ये कंपनीला मार्केट लीडरचा दर्जा देण्यात आला आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00411.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/hollywood-tyka-waity-can-direct-deadpool-3/", "date_download": "2020-10-31T15:49:19Z", "digest": "sha1:RTMIUFYFYCDB5RQXY3C5FIDM4SICBJSJ", "length": 10051, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "���ाइका वाइटीटी करणार ‘डेडपूल 3’चे दिग्दर्शन ?? – Hello Bollywood", "raw_content": "\nटाइका वाइटीटी करणार ‘डेडपूल 3’चे दिग्दर्शन \nटाइका वाइटीटी करणार ‘डेडपूल 3’चे दिग्दर्शन \n हॉलीवूडचा चित्रपट निर्माता टाइका वाइटीटी ‘डेडपूल ३’ दिग्दर्शित करू शकेल असे सूत्रांनी सांगितले. ‘एसशोबिज डॉट कॉम’च्या म्हणण्यानुसार, ‘डेडपूल ३’ ची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही, पण ‘थोर: रॅग्नारॉक’ चे दिग्दर्शक वाइटीटी या फ्रँचायझीच्या तिसर्‍या चित्रपटाच्या दिग्दर्शनाच्या शर्यतीत आहेत,जो रायन रेनोल्ड्सला मार्व्हलच्या हिरोच्या मुख्य भूमिकेत पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर आणेल.\nमे २०१८ मध्ये ‘डेडपूल २’ चे दिग्दर्शक डेव्हिड लीच यांनी आणखी एक ‘डेडपूल’ चित्रपट करण्याची इच्छा व्यक्त केली.परंतु, ‘पोर्टल वी गॉट दिस कवर्ड’नुसार २०१६ मध्ये आलेल्या एका वृत्तानुसार फॉक्स तिसर्‍या चित्रपटासाठी दुसर्‍या दिग्दर्शकाची शोध घेत आहे.\nऑक्टोबर २०१९ मध्ये, पहिल्या दोन चित्रपटांची पटकथा लिहिणारे रेज आणि वॉर्निक म्हणाले की, त्यांच्याकडे ‘डेडपूल ३’ कथेसाठी स्क्रिप्ट आहे पण ते मार्व्हल स्टुडिओच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ‘डेडपूल ३’ सुरू असल्याचे रेनॉल्ड्सने’लाइव विद केली एंड रायन’ मध्ये नमूद केले होते.\nटाइका वाइटीटीडेडपूलडेडपूल २डेडपूल ३डेव्हिड लीचरायन रेनोल्ड्सलाइव विद केली एंड रायनहॉलीवूड\n‘तख्त’च्या लेखकाने केले हिंदूं विरोधात ट्विट,ट्विटरवर ट्रेंड होतोय ‘बायकॉट तख्त’\nकरिश्मा कपूरच्या वेबसीरिज ‘मेंटलहुड’ चे ट्रेलर रिलीज\nPriyanka Chopra Bday | जाणुन घ्या तुम्हाला माहित नसलेल्या देसी गर्ल बद्दलच्या काही…\nहा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम\n प्रियंका चोप्रा इन्स्टाग्रामवरील एका पोस्टसाठी घेते ‘इतके’ पैसे\nऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि फिजी येथे मेपर्यंत सिनेमागृह राहणार बंद,बॉलिवूडलाही बसणार…\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खा��चा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/03/3306-trending-again-rape-on-dalit-girl/", "date_download": "2020-10-31T15:23:42Z", "digest": "sha1:S4NEJ5RFDMJDNKUOEGE3R5Z4I2DA3BG2", "length": 10901, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "धक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या; ‘या’ राज्यात हाथरसची पुनरावृत्ती | krushirang.com", "raw_content": "\nHome Home धक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या; ‘या’ राज्यात हाथरसची...\nधक्कादायक : दलित मुलीवर सामूहिक बलात्कार, मुलीने केली आत्महत्या; ‘या’ राज्यात हाथरसची पुनरावृत्ती\nसध्या स्रीयांवरील अत्याचारामुळे देश पेटून उठला आहे. हाथरस प्रकरणामुळे देशभर संतापाची लाट उसळलेली आहे. अशातच अजून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बिहारमध्ये एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. यापेक्षाही धक्कादायक बाब म्हणजे सदर अल्पवयीन पिडीतीने आत्महत्या केली आहे. सदर घटना बिहारमधील गया ���ेथे घडली आहे.\nमहाराष्ट्र टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार सदर पिडीतेचे शवविच्छेदन झाल्यावर पोलिसांनी तिचे घाईघाईत अंतिमसंस्कार केले. हाथरस प्रकरणातही पोलिसांनी असाच अमानुष प्रकार केला होता. पोलीस प्रशासनावरील जनतेचा कमी होत असलेला विश्वास अशा घटनांमुळे अधिकच डळमळीत झाला आहे.\nअशी घडली घटना :-\nपिडीत अल्पवयीन मुलगी जवळच असलेल्या घरी वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी गेली होती. कार्यक्रम संपल्यावर घरी परतत असताना गावातील काही मुलांनी तिला पहिले आणि एका मोकळ्या घरात नेले. तिथे या नराधम मुलांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. अखेरीस नाराधामांपासून कशीबशी सुटका करून घेत पिडीत मुलगी घरी पोहोचली. एका खोलीत स्वतःला बंद करून घेत तिने फाशी घेतली. मुलगी बाहेर येत नाही, हे लक्षात येताच घरच्यांनी दरवाजा तोडला. आहे त्या अवस्थेत तिला दवाखान्यात दाखल करण्यात आले. पिडीतेचा दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला.\nबिहार निवडणुका जवळ येत असल्यामुळे हे प्रकरण दाबले गेले, अशीही चर्चा लोकांमध्ये सुरु आहे. नेमकं पोलिसांनी असं पाऊल का उचललं, याबाबतही शंका उपस्थित केली जात आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleप्रियांका गांधींचा ‘तो’ व्हिडीओ होतोय व्हायरल; पहा, नेमका काय घडला प्रकार\nNext article‘या’ माजी मंत्र्यांचा पक्षाला घरचा आहेर; भाजपासह सर्वच पक्षांनी धनगर आरक्षणाचा ‘खेळ’ केला\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी��� भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/784509", "date_download": "2020-10-31T18:01:26Z", "digest": "sha1:EHKTG6SBV66MH5RUUJBP5PJGRVNAVSK3", "length": 3042, "nlines": 72, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"डिसेंबर १८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"डिसेंबर १८\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१५:५२, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती\n५८ बाइट्सची भर घातली , ९ वर्षांपूर्वी\n०८:४१, ९ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन)\nसांगकाम्या संकल्प (चर्चा | योगदान)\n१५:५२, ३१ जुलै २०११ ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nEmausBot (चर्चा | योगदान)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/why-does-rohit-pawar-feel-proud-his-sister-law-302188", "date_download": "2020-10-31T17:00:29Z", "digest": "sha1:NJ3GPBDBS2JFASEQ3F7NZC3CDKWFIK3O", "length": 19179, "nlines": 305, "source_domain": "www.esakal.com", "title": "रोहित पवार यांना का वाटतोय मेहुणीचा अभिमान... तुम्ही म्हणाल ग्रेटच - Why does Rohit Pawar feel proud of his sister-in-law | Ahmednagar City and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nरोहित पवार यांना का वाटतोय मेहुणीचा अभिमान... तुम्ही म्हणाल ग्रेटच\nरोहित पवार यांचा मतदारसंघ कर्जत-जामखेड असला तरी त्यांचा राज्याच्या राजकारणात वावर आहे. सातत्याने कोणत्याही मतदारसंघातील प्रश्नांवर ते भाष्य करीत असतात. ते उद्योजक असल्याने युवकांच्या रोजगार आणि शिक्षणावर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे त्यांना फॉलो करणारी बरीच मंडळी आहे. सोशल मीडियात ते सक्रीय असतात.\nनगर ः महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळात सध्या मंत्री आदित्य ठाकरे, आदिती तटकरे, धीरज देशमुख, विश्वजीत कदम, प्रणिती शिंदे, राणे बंधू या मंडळींकडे सर्वाचे लक्ष लागलेले असते. त्यातील आणखी वलयांकीत नाव म्हणजे रोहित पवार. सध्या ते कर्जत-जामखेड या मतदारसंघाचे नेतृत्व करतात.\nभाजपतील ज्येष्ठ नेते, माजी मंत्री राम शिंदे यांचा पराभव करून त्यांनी विधानसभेत एंट्री केली. त्यांच्या निवडणुकीकडे सर्वच राज्याचे लक्ष लागले होते. ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे नातू व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुतणे म्हणून त्यांना राजकारणात वलय आहेच. परंतु त्यांनी स्वतःही अल्पावधीतच वेगळे स्थान निर्माण केले आहे.\nहेही वाचा - जेवण करून उपोषण करणाऱ्या शिंदेंनाच शिफारशीची गरज\nमतदारसंघ कर्जत-जामखेड असला तरी त्यांचा राज्याच्या राजकारणात वावर आहे. सातत्याने कोणत्याही मतदारसंघातील प्रश्नांवर ते भाष्य करीत असतात. ते उद्योजक असल्याने युवकांच्या रोजगार आणि शिक्षणावर त्यांचे विशेष लक्ष असते. त्यामुळे त्यांना फॉलो करणारी बरीच मंडळी आहे. सोशल मीडियात ते सक्रीय असतात.\nते प्रत्येक बारीकसारीक गोष्टींचे निरीक्षण करत असतात, परंतु कौटुंबिक पातळीवरही रोहित हे तेवढेच संवेदनशील आहेत. अगदी विधानसभेत आमदार म्हणून शपथ घेताना आई सुनंदा यांचा नामोल्लेख करून त्यांनी चुणूक दाखवली होती. कोरोना महामारीच्या काळात ते मतदारसंघात सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहेत. परगावहून आलेल्या लोकांना एकाच जागी क्वारंटाइन ठेवले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागात प्रादूर्भाव होणार नाही, ही त्यामागची त्यांची भूमिका आहे. यासाठी सर्व खर्च त्यांनी स्वतः केला आहे. कांदा-बटाटा, तसेच शिधा देऊन त्यांनी मतदारसंघातील लोकांची भूक भागवली आहे. राज्यभर सॅनिटायझर वाटप केले. तसेच जे डॉक्टर, नर्स, पोलिस कोरोना महामारीच्या काळात जीवावर उदार होऊन काम करीत आहेत. त्यांचा कोरोना योद्धा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करीत आहेत. त्यांच्या कुटुंबातही एक कोरोना योद्धा आहे.\nकोरोनाशी लढणारा एक योद्धा आमच्याही कुटुंबात आहे तो म्हणजे माझ्या सौ.कुंती यांची बहीण डॉ.शिल्पा मगर. नवले हॉस्पिटलमध्ये त्या कोरोना पेशंटची सेवा करतायेत. आज आवर्जून त्यांना भेटून त्यांचा सत्कार केला. राज्यात माझे असे अनेक भाऊ व भगिनी कोरोनाशी लढतायेत, या सर्वांचा मला अभिमान आहे. pic.twitter.com/pGHaz5q0zq\nरोहित पवार यांच्या पत्नी कुंतीही समाजकारणात सक्रिय आहेत. पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक सतीश मगर यांच्या त्या कन्या आहेत. आमदार रोहित यांची मेहुणी शिल्पा या डॉक्टर आहेत. त्यांनी श्रीमती काशीबाई नवले मेडिकल कॉलेज (नर्हे, आंबेगाव), पुणे येथून २०१५ मध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेतले आहे. २०१७पासून काशीबाई नवले हॉस्पिटल निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहेत. कोरोना काळा�� घरी न बसता त्या रूग्णसेवा करीत आहेत.\nरोहित पवार यांनी नुकतेच ससून हॉस्पिटलमध्ये सेवा देणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील सर्वाचाच कोरोना योद्धा म्हणून सत्कार केला होता. या सर्वांसोबत डॉ. शिल्पा यांचाही पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. याची माहिती त्यांनी ट्विटरवरून दिली आहे. ते म्हणतात, कोरोना महामारीच्या काळात सेवा देणारे सर्वच कोरोना योद्धे आहेत. त्यांचा अभिमान आहे. आमच्याही कुटुंबात एक कोरोना योद्धा आहे. ही अभिमानाची बाब आहे, अशा शब्दांत त्यांनी भावना व्यक्त केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nश्रीरामपूर भाजपमध्ये बंडाळी, सव्वादोनशे बूथप्रमुखांनी दिले राजीनामे\nश्रीरामपूर ः उत्तर जिल्हा भाजपाच्या कार्यकारणीने केलेल्या नुतन पदाधिकारी निवडीचा निषेध करत मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र...\nप्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा\nलातूर : अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात...\n\"सेनेची वागणूक वेदना देणारी ; नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच\"\nरत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nनळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तरुणाचा अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nवणी (जि. यवतमाळ) : आपल्या घराशेजारीच असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) उघडकीस आली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/administration-began-work-soon-patient-corona-was-found-parbhani-news-302603", "date_download": "2020-10-31T16:22:03Z", "digest": "sha1:K356PMFU2LFI5EW4MMJNNIJOQ7OFD77F", "length": 22108, "nlines": 300, "source_domain": "www.esakal.com", "title": "मुंबईहून परतलेल्या रुग्णांनी प्रशासनाची उडवली झोप - The administration began work as soon as a patient with corona was found Parbhani News | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nमुंबईहून परतलेल्या रुग्णांनी प्रशासनाची उडवली झोप\nकोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे. परभणीला शहरातील मिलिंद नगर, रामपुरी (ता.पाथरी) आणि खपाटपिंपरी (ता.सोनपेठ) येथे प्रत्येकी एक रुग्ण गुरुवारी (ता.चार) आढळला आहे. यामुळे जिल्ह्याची एकुण रुग्ण संख्या ८९ झाली आहे.\nपरभणी : जिल्ह्यात बुधवारी (ता. तीन) रात्री नांदेड येथील प्रयोगशाळेकडून प्राप्त अहवालानुसार दोन व्यक्तींचे स्वॅब पॉझिटिव्ह आढळून आले. तर गुरुवारी (ता. चार) दुपारी आलेल्या अहवालात आणखी एका महिलेचा स्वॅब पॉझिटिव्ह आला आहे. कोरोनाबाधित रुग्णांत परभणीतील मिलिंदनगर, सोनपेठ तालुक्यातील खपाटपिंपरी व पाथरी तालुक्यातील रामपुरीतील रुग्णांचा समावेश आहे. प्रशासनाच्या वतीने प्रतिबंधित क्षेत्र सील करण्यात आली आहेत. दरम्यान, मुंबई वरुन आलेल्या रुग्णांनी प्रशासनाची झोप उडवली आहे.\nकोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाकडे जाईल की काय, अशी भीती निर्माण झाली असताना बुधवारी नांदेड येथील प्रयोगशाळेकडून एकूण ३२ स्वॅबचे अहवाल प्राप्त झाले. त्यात ३२ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सेलू तालुक्यातील देवगाव फाटा येथील ३९ वर्षीय पुरुष, ब्रम्हवाकडी येथील २५ वर्षीय पुरुष व चिकलठाणा येथील २५ वर्षीय महिला कोरोनामुक्त झाली आहे. रात्री गंगाखेड तालुक्यातील तिघांना सुटी देण्यात आली. त्यामुळे परभणीकरांना दिलासा मिळाला. गुरुवारी (ता. चार) सकाळी आलेल्या अहवालात दोन व्यक्ती कोरोनाबाधित आढळून आल्या. त्यात पाथरी तालुक्यातील रामपुरी व परभणी शहरातील मिलिंदनगर, तर दुपारी आलेल्या अहवालात खपाटपिंपरी (त��. सोनपेठ) येथील एका महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.\nहेही वाचा व पहा :​ Video: जिल्हाधिकारी कार्यालयात कापूस फेकून भाजपचे आंदोलन\nपाथरी : रामपुरी (रत्नेश्वर) (ता. पाथरी) येथील एका महिलेचा २१ मे रोजी घेतलेला पहिल्या स्वॅबचा अहवाल १४ दिवसांनी ता. तीन जून रोजी रात्री पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागात एकच गोंधळ उडाला. दरम्यान, या महिलेला ता. चार जूनच्या पहाटे आरोग्य विभागाने गावातून हलवत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असून रामपुरीचा परिसर सील केला आहे.\nरामपुरी येथील एक महिला मुंबई येथून ता. २० मे रोजी टेम्पोमधून गावी आली होती. गावात आल्यानंतर सदर महिला घरी राहात असल्याने काही ग्रामस्थांनी या महिलेस क्वारंटाइन करावे यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यानंतर २१ मे रोजी सायंकाळी तहसीलदार एन. यू. कागणे यांनी या महिलेस गावातून हलवत पाथरी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात ठेवण्यात आले होते. त्याच रात्री आरोग्य विभागाने महिलेचा स्वॅब घेतला होता. त्या स्वॅबचा अहवाल २४ मे रोजी अनिर्णायक आल्यामुळे पुन्हा दुसरा स्वॅब ता. २४ मे रोजी घेण्यात आला. त्याचा अहवाल ता. २६ मे रोजी निगेटिव्ह आला. त्यानंतर २८ मे रोजी या महिलेला सुटी देण्यात येऊन घरात क्वारंटइन करण्यात आले. येथेपर्यंत सगळी प्रक्रिया ठीक होती. मात्र, या महिलेचा २१ मे रोजी घेतलेल्या पहिल्या स्वॅबचा रिपोर्ट ता. तीन जून रोजी रात्री उशिरा पॉझिटिव्ह आल्याने प्रशासकीय सर्व यंत्रणा सतर्क होऊन पहाटे या महिलेला ग्रामीण रुग्णालयाच्या आयसोलेशन कक्षात दाखल केले.\nपहिला रिपोर्ट आज पोझिटिव्ह आला असला तरी या पूर्वीच २६ मे रोजी दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने आरोग्य यंत्रणेतील गोंधळ समोर आला आहे. दरम्यान, रामपुरी येथील परिसर प्रशासनाने सील केला आहे.\nहेही वाचा :​ ‘कोरोनातून मी असा झालो बरा\nरामपुरीत शुक्रवारपासून आरोग्य सर्वेक्षण\nरामपुरी (ता.पाथरी) येथील महिलेचा स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आरोग्य विभागाने गावातील ५५० घरांचा आरोग्य तपासणी सर्व्हे करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी प्रत्येकी दोन प्रमाणे ११ टीम तयार करण्यात आल्या आहेत. या टीममध्ये आरोग्य कर्��चारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि शिक्षकांचा समावेश आहे. या टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी दोन पर्यवेक्षिका नेमण्यात आल्या आहेत, तर दोन वैद्यकीय अधिकारी निगराणी ठेवणार आहेत. प्रत्येक पथकाला ५० घरांच्या सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. १४ दिवस सतत दररोज या पथकाकडून कुटुंबीयांची भेट घेऊन माहिती घेतली जाणार आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी के. पी. चौधरी यांनी दिली.\nखपाटपिंप्रीतील युवकाला कोरोनाची बाधा\nसोनपेठ : खपाटपिंप्री (ता. सोनपेठ) येथील एक युवक गुरुवारी (ता. चार) कोरोनाबाधित आढळून आल्याने जिल्हा प्रशासनाने तेथील ग्रामपंचायत हद्दीस प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. संबंधित युवक हा नुकताच मुंबई येथून गावाकडे आल्याची माहिती मिळत असून त्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्याला अस्वस्थ वाटत असल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. यापूर्वी शेळगाव (ता. सोनपेठ) येथील तब्बल आठजण कोरोनाबाधित झाले होते. ते लोकदेखील मुंबई येथूनच आले होते. तर आता मुंबईवरूनच आलेला युवकदेखील बाधित झाल्यामुळे बाहेरून येणाऱ्या लोकांनाच याचा धोका जास्त होत असल्याचे स्पष्ट होत आहे.\nपरभणी जिल्हा कोरोना मीटर\nउपचार घेत घरी परतलेले - ३१\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/gangapur-girnare-harsul-road-speeding-illegal-traffic-system-neglect", "date_download": "2020-10-31T16:07:32Z", "digest": "sha1:IJQL3VXUTAOSK6HMFEPCI5UVIL37TPSL", "length": 14767, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "गंगापूर-गिरणारे-हरसूल रस्त्यावर रोजचेच अपघात; वाहतुक यंत्रणेचे मात्र दुर्लक्षच - Gangapur-Girnare-Harsul road speeding illegal traffic system neglect nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nगंगापूर-गिरणारे-हरसूल रस्त्यावर रोजचेच अपघात; वाहतुक यंत्रणेचे मात्र दुर्लक्षच\nगंगापूर, कश्यप धरणाकडे मौजेसाठी येणाऱ्या भरधाव वेगाच्या चारचाकी, टोळक्यांचे दुचाकींचे ताफे. आदिवासी भागातील दुचाकीस्वारांचे वेगावर सुटलेले नियंत्रण, व्यसनी वाहन चालकांकडून होणारे अपघात याला कुठेही अटकाव होत नाही.\nनाशिक : गंगापूर-गिरणारे-हरसूल या वाहतुकीच्या रस्त्यावर रोजचे अपघात घडत आहेत. कित्येकजण या अपघातात मृत्युमुखी पडले असून कित्येकजण जायबंदी झाले आहेत. भरगच्च प्रवासी वाहणारी अवैध वाहतूक, भरधाव वेगाने चालणाऱ्या चारचाकी, दुचाकी व मद्यपी वाहनचालकांमुळे हे अपघात घडत असून वाहतूक पोलीस यंत्रणेचे याकडे दुर्लक्ष का असा सवाल नागरिकांत व्यक्त होत आहे.\nहेही वाचा > लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा\nभरधाव वेगाने येणाऱ्या अवैध वाहतुकीवर यंत्रणेचे दुर्लक्ष\nनाशिकपासून गंगापूर-गिरणारे हरसूलपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर वाहतुकीची सतत वर्दळ असते. या मुख्य मार्गावर रोजचेच होणारे अपघात चिंतेचा विषय आहे. गंगापूर, कश्यप धरणाकडे मौजेसाठी येणाऱ्या भरधाव वेगाच्या चारचाकी, टोळक्यांचे दुचाकींचे ताफे. आदिवासी भागातील दुचाकीस्वारांचे वेगावर सुटलेले नियंत्रण, व्यसनी वाहन चालकांकडून होणारे अपघात याला कुठेही अटकाव होत नाही. रस्त्यावर चालणाऱ्या सामान्य नागरिकांसाठी हा मार्ग धोक्याचा बनला आहे. गंगापूर-गिरणारे दरम्यान रस्त्यावर खड्डे ही वाढले असून रस्त्याच्या दुतर्फा काटेरी वृक्षाच्या फांद्या रस्त्यावर आलेल्या आहेत. तर गंगापूर, गोवर्धनसमोर मोकाट जनावरांचे ताफे गेल्या अनेक वर्षे रस्त्यावरच फिरत असतात. प्रसंगी बसून घेतात, रस्त्यावर धड पथदिप नसल्याने अपघात कायम आहेत. हा रस्ता वाहतुकीला धोका बनला असून याकडे पोलीस यंत्रणेने तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.\nहेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nएसटी कामगारांचे आक्रोश आंदोलन, थकीत पगारासाठी आपापल्या घरातच पुकारणार एल्गार\nनांदेड - कोरोनाच्या महामारीत आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाकडे कामगारांच्या वेतनासाठी कुठलीही तरतूद नाही. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनत...\nअवैध वाळूची चोरटी विक्री करणारे ट्रँकर पकडून १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त\nहिंगोली : तालुक्यातील खानापूर चित्ता ते अंभेरी मार्गावर अवैध वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रँक्टर पकडून १७ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करुन...\nनांदेड परिक्षेत्रातील पीआय, एपीआय आणि पीएसआय यांच्या बदल्या\nनांदेड : नांदेड पोलिस परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी यांनी नांदेड पोलीस परिक्षेत्रातील नऊ पोलिस निरीक्षक, १२ सहाय्यक पोलिस निरीक्षक...\n थंडी नसल्याने पाणपक्षी कमी; पक्षीगणनेत माजी आमदारांचाही सहभाग\nनाशिक : थंडी अजूनही म्हणावी तितकी वाढली नसल्याने पक्षीतीर्थ नांदूरमध्यमेश्‍वर पक्षी अभयारण्यात गवतात राहणाऱ्या पक्ष्यांची संख्या वाढली असली,...\nधक्‍कादायक..विमा कंपनीला दीड कोटीला चुना\nधुळे : बनावट कागदपत्रांच्या आधारे खासगी विमा कंपनीला दीड कोटी रूपयां���ा चुना लावल्या प्रकरणी धुळे- नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक (ग. स.)...\nहिंगोलीत जवानाकडून अनवधानाने सुटली रायफलमधून गोळी\nहिंगोली : येथील राज्य राखीव बल गटातील एका कर्मचाऱ्याकडून शुक्रवारी (ता.३०) दुपारी दीडच्या सुमारास अनवधानाने रायफलमधून गोळी सुटली. रायफलमध्ये गोळ्या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/rohit-sharma-hits-200-sixes-in-ipl-latest-marathi-news/", "date_download": "2020-10-31T15:56:11Z", "digest": "sha1:TJE6NFQ3NY7KMB3HYZESUMYNNPB3BWLF", "length": 11708, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "रो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nरो-हिट मॅन शर्माने कोलकाताविरूद्ध अर्धशतक ठोकत केला हा विक्रम\nमुंबई | कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना चालू आहे. यामध्ये सुरूवातीला फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 20 षटकात 195 धावांचा डोंगर उभा केला आहे.\nमुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या नवा विक्रम नावावर केला आहे. रोहितने 6 षटकार ठोकत आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याच्���ा यादीत चौथं स्थान पटकावलं आहे. रोहित शर्माने आयपीएलमध्ये 200 षटकार मारले आहेत.\nदरम्यान, पहिल्या स्थानावर ख्रिस गेल 326, दुसऱ्या स्थानी ए बी डीव्हिलिअर्स तर तिसऱ्या स्थानी महेंद्रसिंह धोनी 212 षटकारांसह आहे.\n‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा\nमहाराष्ट्रात राजकीय तांडव केल्याबद्दल बिहारनं दिलं बक्षीस- संजय राऊत\n“शिवसेनेनं करून दाखवलं, मुंबईची तुंबई केली”\n‘सुप्रिया ताईंच्या 10 एकराच्या शेतातील 113 कोटी रुपयांची वांगी जितकी खरी तितकीच…’; भाजपचा पवारांना टोला\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nपहिल्यांदा केंद्रीय मंत्रिपद भूषवत असलेल्या केंद्रीय रेल्वे मंत्र्याचा कोरोनाने घेतला बळी\n‘श्रद्धा कपूरसाठी खरेदी केलं होतं सीबीडी ऑईल’; एनसीबीच्या चौकशी दरम्यान जया साहाचा मोठा खुलासा\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00412.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_17.html", "date_download": "2020-10-31T15:52:29Z", "digest": "sha1:WHU57FY6ZNFSFSKBN3GORH6AXQE6ETDL", "length": 6963, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा\nबोरगाव मंजूत निघाली ग्राम स्वच्छता पदयात्रा\nबोरगाव मंजू:-अकोला पूवॅचे लोकप्रिय आमदार आदरणिय रणधिरभाऊ सावरकर यांचे प्रमूख उपस्थितीत बोरगाव मंजू येथे गांधी जयंती निमित्त स्व\nच्छता पद यात्रा काढण्यात आली शिवमंदीरावरून महात्मा गांधी यांचे प्रतिमा पूजन करून सूरवात करण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक मगर ; मंडळ अधिकारी सूनिल देशमूख ; सरपंच चंदात्ताई खेडकर ; राजूभाऊ नागमते ; उपसभापती गणेश अंधारे ; जयंतराव म्हसने विनोदजी बोडॅ तालूका अध्यक्ष अनिल गावंडे यूवामोचाॅ अध्यक्ष गणेश सारसे ; पंकज वाडेवाले; मनिष तिवारी ; विद्याधर काकड दिपक वाडेवाले नरेद्र निवाणे मूरलीधर भटकर मधूकर तायडे बंटी मांगे ; सूधाकर गमे राजू गमे ; गोपाल दळवी प्रदिप गांजरे ; जय पाटील ठोकळ सूहास सोनोने निलेश शमाॅ ; अरूण गवळी ; रविद्र ढवळे ; विजय चवरे ; उपस्थित होते यावेळी सिनेकलावंत शाम पिंपळकर यांनी संत गाडगेबाबा यांची वेशभूषा करून पदयात्रेत लक्ष वेधून घेतले .\nत्या पदयात्रेचे अनूषंगाने सहभागी होण्यासाठी सवॅ पक्ष पदाधिकारी ; यूवामोचाॅ ; बूथप्रमूख तथा विविध आघाडीचे वणी ;पळसो; सोनाळा ; दहीगाव गावंडे ; वाशिंबा ; येथील सवॅ पदाधिकारी उपस्थित होते\nयावेळी बोरगाव मंजू येथे गावातून पदयात्रा करून स्वच्छतेचा संदेश देत सोपीनाथ मंदीरात समारोप करण्यात आला कायॅक्रमाचे प्रास्तविक पंकज वाडेवाले सूत्रसंचालन मनिष तिवारी व आभार मधूकर तायडे यांनी मानले\nत्यानंतर बालाजी मंदीरात बूथ प्रमूख तसेच सवॅ शक्ती केद्र प्रमूखांची बैठक घेऊन जास्तीत जास्त मतदार नोंदणी करण्याचे आवाहन आमदार रणधिर सावरकर यांनी केले\nयावेळी प. ना. विद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेना तथा शिक्षक वगॅ पोलीस स्टेशन कमॅचारी यांनी सहभाग नोंदवला तसेच टाळकरी भजन मंडळी यांनी महात्मा गांधी तथा संत गाडगेबाबा यांचे संदेश देत गाव स्वच्छ ठेवण्याचा संकल्प केला\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/08/5_15.html", "date_download": "2020-10-31T15:56:42Z", "digest": "sha1:TUSUNEKODOWJN75B7G24G37VIQ4VSLQ3", "length": 4042, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "विट्यातील लॅब टेक्निशियनसह 5 जण पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeविट्यातील लॅब टेक्निशियनसह 5 जण पॉझिटिव्ह\nविट्यातील लॅब टेक्निशियनसह 5 जण पॉझिटिव्ह\nविटा शहरातील एका खासगी लॅब टेक्निशियनसह विटा शहरातील अन्य दोन तसेच तालुक्यातील दोन असे एकूण पाच जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.\nयाबाबत अधिक माहिती अशी, विटा येथील एका खासगी लॅबमधील टेक्निशियन 60 वर्षे पुरुष तसेच विटा शहरातील 51 वर्षाचा पुरुष आणि भवानीनगर येथील 75 वर्षाचा पुरुष यांचे अहवाल पाॅझीटीव्ह आले आहेत. तसेच साळशिंगे येथील 74 वर्षांचा पुरुष आणि खानापूर येथील 58 वर्षाची महिला यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यातील विटा येथील रुग्ण विटा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत तर अन्य साळशिंग येथील रुग्ण सेवा सदन हॉस्पिटल मिरज येथे उपचार घेत आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर आणि लोखंडे यांनी दिली आहे\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/ahmednagar/mla-rohit-pawar-criticizes-bjp-sushant-singh-rajput-case-335564", "date_download": "2020-10-31T17:07:33Z", "digest": "sha1:2GO7LPCIOCZYO7CF32TRRIFERCCE2COB", "length": 15802, "nlines": 298, "source_domain": "www.esakal.com", "title": "सुशांत सिंह प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजपला काय दिलं उत्तर वाचा - MLA Rohit Pawar criticizes BJP in Sushant Singh Rajput case | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसुशांत सिंह प्रकरणावरुन आमदार रोहित पवार यांनी भाजपला काय दिलं उत्तर वाचा\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला.\nअहमदनगर : सुशांत सिंह राजपूत प्रकरणाच्या तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतर राज्यात घडामोडींना वेग आला. भाजपने सरकार टीका केली आहे. यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी ‘सत्यमेव जयंते’ असं ट्विट केले होते. आता आमदार रोहित पवार यांनीही ट्विट करत भाजपला लक्ष केले आहे.\nन्यायालयाच्या आदेशामुळे सुशांत सिंह राजपूत प्रकाणाचा तपास मुंबई पोलिसांकडून आता सीबीआयकडे गेला आहे. या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे जाताच राज्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.\nभाजपच्या नेत्यांना गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात एक महत्त्वाची बैठक झाली. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे म्हटलं आहे.\nयाबाबत कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करुन म्हटलंय की, ‘सुशांतसिंग आत्महत्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचा आदर आहे. सुशांतसिंगला न्याय मिळाला पाहिजे, अशी आमचीही इच्छा आहे. तसंच या प्रकरणात राज्य सरकार व मुंबई पोलिसांनी केलेल्या चौकशीचा मला आदर असून माझा या संस्थेवर पूर्ण विश्वास आहे.\nशबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते, याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय संस्कार आमचे नाहीत.\nपुढे आमदार पवार यांनी असं म्हयलंय की, शबरीमला मंदिर प्रवेशाच्या निकालावेळी भाजपाचे मोठे नेते सुप्रीम कोर्टवर टीका करत होते. याचा आज सुप्रीम कोर्टाच्या निकालावरून महाराष्ट्र सरकारला धारेवर धरणाऱ्या भाजप नेत्यांना कदाचित विसर पडलेला दिसतो. पूरक भूमिका नसेल तर एखाद्या संस्थेवर टिका करण्याचे राजकीय सं��्कार आमचे नाहीत, असंही आमदार पवार यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.\nसुशांत सिंह राजपूत प्रकरणात तपासणीबाबत सुप्रीम कोर्टाच्या ऑर्डरनंतर मुंबईत मोठ्या घडामोडी घडत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाविकाविना साजरी होतेय तूळजापुरात मानाची अश्विनी यात्रा\nतुळजापूर : तुळजा भवानीमातेची शनिवारी (ता. ३१) अश्विनी पौर्णिमा यात्रा आहे. पण, यंदा कोरोनामुळे या उत्सवावर निर्बंध असल्याने शहराबाहेरील सर्व...\nइंडियन एअरलाइन्सच्या CEO पदी हरप्रीत सिंह, पहिल्यांदाच महिलेला संधी\nनवी दिल्ली - भारताच्या विमान क्षेत्रात इतिहास रचत हरप्रीत एडी सिंह या अलायन्स एअरची पहिली महिला सीईओ बनल्या आहेत. सरकारने हरप्रीत एडी सिंह यांना एअर...\nSuccess Story : २१ व्या वर्षी तो बनला न्यायाधीश\nजयपूर (राजस्थान) : २१ वर्षीय मयंक प्रताप सिंह (Mayank Pratap Singh) हा भारतातील सर्वात युवा न्यायाधीश बनला आहे. मयंक हा राजस्थानच्या जयपूर शहराचा...\nआजचे राशिभविष्य आणि पंचांग - 31 ऑक्टोबर\nपंचांग - शनिवार - निज आश्विन शुद्ध १५, चंद्रनक्षत्र आश्विनी, चंद्रराशी मेष, सूर्योदय ६.३५, सूर्यास्त ६, चंद्रोदय सायंकाळी ६.०४, चंद्रास्त सकाळी ६.५८...\n अमेठीत दलित गाव प्रधानाच्या पतीला जाळले जिवंत\nलखनऊ- केंद्रीय मंत्री स्मृती इरानी यांच्या अमेठी मतदारसंघात एका गावातील दलित प्रधानाच्या पतीला जिवंत जाळण्याची घटना समोर आली आहे. पीडित व्यक्ती 90...\nसातारा जिल्ह्यातील दहा कोरोना बाधितांचा मृत्यू\nसातारा : सातारा जिल्ह्यात 233 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. याबरोबरच 10 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/question-russian-vaccine-about-efficiency-348043", "date_download": "2020-10-31T16:20:38Z", "digest": "sha1:CSL35SCNRDH7QJAVOYJVD4JV6OIOJNLC", "length": 17522, "nlines": 273, "source_domain": "www.esakal.com", "title": "'या' लशीच्या कार्य���्षमतेवर प्रश्नचिन्ह; साईड इफेक्ट होत असल्याची तक्रार - Question on Russian vaccine about efficiency | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n'या' लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह; साईड इफेक्ट होत असल्याची तक्रार\nरशियाच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या 'स्पुटनिक व्ही' या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण या चाचणीमध्ये सरासरी सातपैकी एका व्हॉलेंटीअरने साईड इफेक्ट होत आहेत, अशा तक्रारी केल्या आहेत.\nमॉस्को : सध्या जगाला सगळ्यात जास्त कशाची प्रतिक्षा असेल तर ती कोरोना रोगावरील लशीची विविध देशातील शास्त्रज्ञ आपापल्या पातळीवर लसनिर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. लसनिर्मितीबाबत सर्वात आधी दावा केला होता तो रशियाने. मात्र रशियाच्या तिसऱ्या टप्प्यात असणाऱ्या 'स्पुटनिक व्ही' या लशीच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. कारण या चाचणीमध्ये सरासरी सातपैकी एका व्हॉलेंटीअरने साईड इफेक्ट होत आहेत, अशा तक्रारी केल्या आहेत.\nस्पुटनिक व्ही लस ही रशियातील मॉस्कोमधील गामालया रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एपिडिमियोलॉजीने विकसित केली आहे. आतापर्यंत 40 हजारपैकी 300 हून अधिकजणांना स्पुटनिक व्ही ही लस चाचणी करण्यासाठी देण्यात आली आहे. आरोग्य मंत्री मिखाइल मुराशको यांनी यासंदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, ज्या व्हॉलेंटीअर्सना ही लस देण्यात आली आहे, त्यापैकी जवळजवळ 14 टक्के लोकांना साइड इफेक्ट जाणवू लागले आहेत. यामध्ये थकवा जाणवणे, हलकासा ताप येणे, 24 तासापर्यंत स्नायूंमध्ये दुखणे जाणवणे अशा काही तक्रारी दिसून आल्या आहेत. मात्र ही सगळी लक्षणे तात्पुरती आहेत, असे मिखाइल यांनी सांगितले. रशियातील सरकारी वृत्तसंस्था टासने यासंदर्भातील वृत्त दिले आहे.\nहेही पहा - काय आहे जगभरातील लशींची अवस्था...\nहेही वाचा - लशीपेक्षाही मास्कचा वापर अधिक उपयुक्त; अमेरिकन तज्ञांचा निर्वाळा\nचाचणीमध्ये लस सुरक्षित आहे की नाही याची तपासणी केली जाते. आणि त्याचबरोबर लसीमुळे प्रतिकार शक्ती वाढते की नाही याचीही खात्री केली जाते. लस दिल्यानंतर काही समस्या निर्माण होत असतील तर लशीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते. काही समस्या जाणवतील असं व्हॉलेंटीअर्सना आधीच सांगण्यात आलं होतं. अशी काही लक्षणे ही आधीदेखील दिसून आली होती. चाचणीत सहभागी झालेल्या व्हॉलेंटीअर्सना दिलेल्या पहिल्या डोसनंतर 21 दिवसांनंतर दुसरा डोस देण्यात येणार आहे. स्पुटनिक व्ही या लशीची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी ही भारतात देखील सुरु होणार आहे. मात्र या लशीमुळे साइड इफेक्ट्स होत असल्यामुळे एकूणच या लशीच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहत आहे.\nहेही वाचा - काय आहे जगभरातील लशींची अवस्था\nलशीच्या चाचणीचे सर्व टप्पे पुर्ण होण्याआधीच रशियाने ऑगस्ट महिन्यात लसनिर्मितीची घोषणा केली होती. मात्र घाईगडबडीत आणि लशीची सुयोग्य चाचणी न करता ती वापरात आणणे धोकादायक असल्याचं अनेक संशोधकांचं म्हणणं होतं. त्यानंतर रशियाने स्पुटनिक व्ही या लशीची चाचणी परदेशी संस्थेच्या देखरेखीखाली करण्याची तयारी दाखवली होती. चाचणीत समोर येणारे निष्कर्ष हे जागतिक आरोग्य संघटनेकडे सुपुर्द करण्यात येणार आहेत. द लॅसेन्ट या वैद्यकीय नियतकालिकाच्या म्हणण्यानुसार रशियन लशीच्या चाचणीचा पहिला व दुसरा टप्पा हा यशस्वी झाला आहे.\nरशियाने आपली लस आपल्या नागरिकांसाठी खुली केली आहे. याव्यतिरिक्त कझाकिस्तान, ब्राझील, मेक्सिकोमध्येही रशिया आपली लस पुरवणार आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nजनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nसोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या...\nकॉंग्रेस पाळत नाही आघाडीचा धर्म कोठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगणार कॉंग्रेसच्या करामती\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. मात्र, सोलापूर महापालिकेत पक्षीय राजकारणाला बगल देऊन...\nभामरागड तालुक्यात पल्ली या गावाची विशेष ओळख आहे. तालुका मुख्यालयापासून साधारण १८ किलोमीटरवर हे गाव आहे. साधारण १२...\nबायडेन यांचे सल्लागार विवेक मूर्ती कोण आहेत\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-president-donald-trump-tell-schools-reopen-or-318814", "date_download": "2020-10-31T15:20:47Z", "digest": "sha1:6UGNRYCTKIKV2LVD6YEF7V5ISG32SN4W", "length": 17017, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "शाळा लवकरात लवकर सुरु करा,अन्यथा...; ट्रम्प यांचा राज्यांना गंभीर इशारा - us president donald trump tell schools to reopen or | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nशाळा लवकरात लवकर सुरु करा,अन्यथा...; ट्रम्प यांचा राज्यांना गंभीर इशारा\nअमेरिकेमध्ये कोरोना महासाथीने अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा चंग बांधल्याचं दिसत आहे\nनवी दिल्ली- अमेरिकेमध्ये कोरोना महासाथीने अक्षरश: थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तसेच मृत्यू झालेल्यांची संख्याही दिवसागणिक वाढत आहे. अशात अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्याही परिस्थितीत शाळा सुरु करण्याचा चंग बांधल्याचं दिसत आहे. शाळा प्रशासनाने लवकरात लवकर शाळा सुरु कराव्यात, अन्यथा सरकार त्यांना दिला जाणारा निधी बंद करेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.\nचीनला चांगली अद्दल घडवली; अमेरिकेकडून भारताचे तोंडभरुन कौतुक\nशाळा प्रशासनाने ट्रम्प यांच्या शाळा सुरु करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली होती. तसेच शाळा सुरु करण्यासाठी ���रोग्य अधिकाऱ्यांनी घालून दिलेले नियम पाळणे अशक्य आणि खर्चिक असल्याचं म्हटलं होतं. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रशासनावर दबाव सुरुच ठेवला असून लवकरात लवकर शाळा सुरु करा अन्यथा निधी बंद करणार असल्याचं म्हटलं आहे.\nट्रम्प यांच्या निर्णयावर अनेक राज्यांनी टीका केली आहे. शाळा सुरु करणे अथवा न करणे याबाबत ट्रम्प आदेश देऊ शकत नाही. हा विषय पूर्णपणे राज्याच्या अखत्यारित येतो. त्यामुळे आम्हाला जेव्हा सुरक्षित वाटेल तेव्हा आम्ही शाळा सुरु करु, असा पवित्रा राज्यांनी घेतला आहे. न्यूयॉर्क शहरानेही ट्रम्प यांच्या निर्णयानंतर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विद्यार्थी आठवड्यातून केवळ दोन किंवा तीन वेळा शाळेत येतील आणि बाकीच्या वेळेत ते घरुनच ऑनलाईन शिक्षण घेतील. तसेच एकाचवेळी सर्व विद्यार्थ्यांना शाळेत बोलावणे आम्हाला शक्य होणार नाही, असं महापौर बील डी ब्लासीओ म्हणाले आहेत.\nपालकांनीही विद्यार्थ्यांना शाळेत बोलवण्याच्या ट्रम्प यांच्या निर्णयावर टीका केली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य आणि त्यांच्या सुरक्षेबाबत काळजी व्यक्त केली आहे. मात्र, डोनाल्ड ट्रम्प यांनी या मुद्द्यावरुन डेमोक्रॅटिक पक्षाला लक्ष्य केलं आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्यापेक्षा या वर्षी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर डेमोक्रॅटिकला शाळा बंद ठेवायच्या आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.\nकोरोनाचं संकट हे भारतासाठी एक संधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी\nअमेरिकेत कोरोना बाधितांची संख्या 31 लाखांच्या पुढे गेली आहे, तर आतापर्यंत 1 लाख 34 हजार लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. असे असताना ट्रम्प यांनी शाळा सुरु करण्यासाठी शाळा प्रशासनावर दबाव वाढला आहे. विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या कुटुंबासाठी शाळा सुरु करणे आवश्यक आहे. शाळेमध्ये सर्व सुरक्षा साधणे पुरवले जातील. मात्र, शाळा सुरु न केल्यास निधी बंद केला जाईल. जर्मनी, डेनमार्क आणि नॉर्वे या देशांनी शाळा सुरु केल्या आहेत. आपणही त्या सुरु करायला हव्यात, असं ट्रम्प म्हणाले आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आ���ापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nजनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nसोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2020/08/blog-post_30.html", "date_download": "2020-10-31T16:51:31Z", "digest": "sha1:NTX5TMZISKEN6IU3Z275SHOSQDL5WPKG", "length": 12710, "nlines": 98, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : किसान रेल्वे जतरोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर थांबवा-प्रकाश जमदाडे", "raw_content": "\nकिसान रेल्वे जतरोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर थांबवा-प्रकाश जमदाडे\nकिसान रेल्वे जत तालुक्यातील जतरोड( वाळेखिंडी) आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर थांबवण्यात यावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालय,दिल्ली येथे खासदार संजय(काका) पाटील यांच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे बोर्ड (पुणे) विभागाचे संचालक प्रकाशराव जमदाडे यांनी पत्रकारांना दिली.\nजत, कवठेमहांकाळ, तासगाव आणि आटपाडी या परिसरात डाळींब, पेरू, द्राक्षे , केळी, बेदाणे , लिंबू, शेंगदाणे ,ड्रॅगन इ.महत्त्वाच्या फळ बागा असून मोठ्या प्रमाणात शेतकरी यांचे उत्पादन घेत आहे. या फळांना मोठ्या प्रमाणात मार्केट हे मुंबई आणि दिल्ली येथे असल्याने व अगोदर या भागातून रेल्वेची या शहरात सरळ सेवाही नव्हती. म्हणून नाईलाजाने रस्ते मार्गाने हा माल पाठविण्याची वेळ येथील शेतकऱ्यांवर येत असते. त्यामुळे साहजिकच हा फळ माल मार्केटपर्यंत पोहचण्यासाठी अधिक वेळ लागतो. शिवाय फळं ही नाशवंत असल्या कारणाने ती ताजी राहत नाहीत. याचा मोठा फटका फळांना बसतो ,कारण त्यामुळे त्यांना दरही कमी मिळतो. शिवाय रस्ते वाहतुकीचा खर्च हा इतर वाहतुकीपेक्षा अधिक असून त्यामुळे शेतकऱ्यांना जास्त अर्थिक भुर्दंड बसतोय. फळे उत्पादन करण्याबरोबरच वाळेखिंडी, सिंदूर (ता.जत) येथील शेतकरी हे दुधावर प्रक्रिया करून बनविणाऱ्या अति उच्च गुणवत्ता असलेले जंम्बो पेढ्याचा पारंपारिक व्यवसाय करत आले आहेत. पण दिल्ली आणि मुंबई पर्यत हा माल रस्ते मार्गाने जावूपर्यत बराच कालावधीत जातो. साहजिकच व्यवसायिक ते ग्राहक असा प्रवास लगेच होत नसल्याचे कारणाने आणि हा माल दुधाचा असल्याने दीर्घकाळ टिकत नाही किंवा त्याच्या गुणवत्तेमध्ये फरक पडतो.\nया शिवाय दिल्ली, मुंबई या मार्केटमधून येणारा मालही रस्ते मार्गाने फिरत-फिरत येत आसल्याने वाहतुकीचा खर्च जास्त होवून जत आणि कवठेमहांकाळ या मार्केट पर्यत हा माल येईपर्यंत या मालांची गुणवत्ता कमी होते. शिवाय किंमतही वाढते त्यामुळे छोट्या उद्योजक आणि व्यापाऱ्याना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. म्हणून जत रोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवरती किसान रेल्वे थांबा देण्यात यावा,अशी मागणी करण्यात येणार आहे असे जमदाडे यांनी सांगितले .\n21 ऑगस्ट 2020 पासून नाशवंत कृषी मालाच्या वाहतुकीसाठी किसान रेल गाडीची सेवा सुरूवात करण्यात आली आहे. याचा उपयोग भाजीपाला आणि फळांची वाहतुक करण्यात होत आहे. ही रेल्वे जत आणि कवठेमहांकाळ परिसरातील छोटे शेतकरी आणि छोट्या व्यापा-यांच्या कृषी उत्पादनांच्या वाहतुकीची गरज भागवणार आहे. मार्गावरील जत रोड आणि कवठेमहांकाळ थांब्यावर नाशवंत मालाची लोडिंग आणि अनलोडिंग करण्याची परवानगी दिली जाणार आहे . ही सेवा सुरूवातीला आठवड्यातून एकदा असेल, तथापि वापरकर्त्याच्या अनुभवावर आधारित आणखी सेवा वाढवली जाईल. ही रेल्वे कोल्हापुरहून निघेल व मिरज, कवठेमहांकाळ,जतरोड, सांगोला, पंढरपुर, कुर्डुवाडी, दौंड आणि अहमदनगर या स्थानकावर थांबेल. सदर गाडीचे डब्बे गाडी क्र. 00107/00108 देवलाली-मुझफ्फरपूर-देवलाली गाडीला मनमाड रेल्वे स्थानकावर जोडले व काढले जातील. यामुळे प्रयागराज चौकी, न्यु चौकी (अलहाबाद चौकी), दिनदयाल उपाध्य (मुगलसराय), बक्सर, दानापुर (पटणा) आणि मुझफ्फरपुर यापरिसरात नाशवंत कृषी माल पाठविण्यात येईल. यामुळे जत आणि कवठेमहांकाळ तालुक्याच्या परिसरातील शेतकरी आणि व्यापाराचा माल सुरक्षित आणि जलद गती पोहचविण्यास मदत होणार आहे.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nबिसलसिदराया मंदिराच्या सभागृह कामाचे आमदार सावंत य...\nउमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा लाखाचा गांजा जप्त...\nजतचे माजी नगराध्यक्ष इक्बाल (पटू) गवंडी यांचे निधन\nजत प्रांत कार्यालयातील कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग...\nकिसान रेल्वे जतरोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर...\nस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरीतील १६ मोटरसाय...\nवाद्य वाजवण्यास परवानगी देण्याची होलार समाज संघटने...\nसध्या आपले सरकार काय करते\nतुकारामबाबा यांच्याकडून गणेशमूर्तींचे वाटप\nसंख येथील बलात्कार प्रकरण: आरोपीस अटक न केल्यास आक...\nवाद्य कलाकारांना वाद्ये वाजवण्यास परवानगी द्या:गणे...\nसोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासक...\nग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्...\nएक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्...\nसंविधानिक हक्काप्रमाणे मागासवर्गीयांना पदोन्नती द्...\n'ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल'च्या केंद्रीय अध्...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि पालकमंत्...\nवन्यजीवांच्या हत्या रोखण्यासाठी गस्ती वाढवा:श्रीका...\nनोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे ध...\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जत शहरवासीयांनी स...\nगुड्डापूर येथे चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास\nउमदीत सॅनिटायझर, रोगप्��तिकारक शक्तीच्या गोळ्यांचे ...\nअखिल भारतीय होलार समाज संघटना ए गटाचे धरणे आंदोलन\nम्हैसाळ विस्तारित योजनेला मंजुरी देऊन पूर्व भागाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00413.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/category/expert-advice/page/67/", "date_download": "2020-10-31T16:02:40Z", "digest": "sha1:PELDJUTNRDH4UG43Z372JDM35KMFCGS5", "length": 9206, "nlines": 127, "source_domain": "arogyanama.com", "title": "तज्ज्ञांचं मार्गदर्शन Archives - Page 67 of 68 - Arogyanama", "raw_content": "\nसततच्या डोकेदुखीमुळं त्रस्त आहात करा ‘हे’ 9 सोपे घरगुती उपाय \nWork From Home : पाठदुखीपासून मिळेल मुक्ती, ‘या’ 4 सोप्या टिप्स जाणून घ्या\nआयुर्वेदात तुळशीची पाने चावून खाण्यासाठी ‘सक्त’ मनाई \nरक्तातील व्हिटॅमीनची पातळी आरोग्याच्या धोक्याबाबत देते संकेत : संशोधन\nHome Category तज्ज्ञांचं मार्गदर्शन\nसंसर्गजन्य आजार रोखण्यास मदत करेल स्मार्टफोन\nआरोग्यनामा ऑनलाईन - जवळपास सगळ्यांच्या हाती पोहोचलेल्या स्मार्टफोनची उपयुक्तता दिवसेंदिवस वाढतच आहे. स्मार्टफोनच्या मदतीने आरोग्यासह विविध क्षेत्रांतील कामे हलकी झाली...\nडिप्रेशनमधून सुटका करून घेण्यासाठी हे आवश्य करा\nपुणे : आरोग्यनामा ऑनलाइन - केवळ १५ मिनिटं जॉगिंग केल्यास डिप्रेशनची समस्या खूप कमी होते. पंधरा मिनिटं जॉगिंग केल्यानं वा...\nआरोग्यासाठी झोपण्याची स्थितीही ठरते महत्वाची\nपुणे : आरोग्यनामा ऑनलाइन - झोप आयुष्यातील खूपच महत्त्वाचा भाग आहे. आपण किती तास झोपतो तसेच कसं झोपता हे खूप महत्त्वाचं...\nमोड आलेल्या कडधान्यांचे फायदे पहा; उद्यापासूनच खायला सुरुवात कराल\n'मटकीला आले 'मोडंच मोड' आजीचं स्वयंपाक फारच गोड ' हे बालगीत तुम्हला नक्कीच आठवत असेल. खरय मोड आलेली कडधान्ये आरोग्यासाठी...\nनेहमी सुंदर दिसायचंय मग व्यायाम कराच…\nखरंतर आपल्याकडे व्यायाम करणे म्हणजे वजन कमी करणे असा एक गैरसमज आहे. पण व्यायामाचे अनेक फायदे आहेत. व्यायामामुळे फक्त तुमचे...\nहिवाळ्यात श्वसनाच्या आजारांना दूर पळवा\nगुलबी थंडी सर्वांनाच हवीहवीशी वाटते. पहाटेच्या धुक्यात फिरायला सर्वानाच मजा येते पण या गुलबी थंडी सोबतच काही आजार देखील येतात....\nउत्तम आरोग्यासाठी घ्या हे ‘हेल्थ शॉट’\nथंडीच्या दिवसात शरीराला हेल्थ शॉट मिळणे आवश्यक असते. आता हेल्थ शॉट म्हणजे काय तर अन्टीऑक्सिडंट, व्हिटॅमीन आणि मिनरल्स यांचं एकत्रित...\nकोणत्याही स्त्रीची आई झाली की तिचं संपूर्ण आयुष्याच बदलून जातं. तिच्या शरीराची कार्य करण्याची पद्धतच बदलते. अनेकदा नकारात्मक परिणामांसह विविध...\nलहान मुलांना फळं खाऊ घालताना काळजी घ्या\nसौंदर्याची काळजी घेतात ‘तांब्याचे भांडे’, जाणून घ्या 7 महत्वाचे फायदे\nआरोग्यसेवेत केरळ नंबर १ वर, महाराष्ट्राचे स्थान कितवे \n‘या’ कारणामुळे वाढते वजन, जाणून घ्या\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nमहिलांनी आहार आणि आरोग्य जपावे\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada-news/aurangabad/aurangabad-corona-update-ex-nagarsevak-corona-death-317844", "date_download": "2020-10-31T15:38:24Z", "digest": "sha1:2ZAAINM5N7JCNKSBSFHIRM2WXHEK4ZTH", "length": 15966, "nlines": 296, "source_domain": "www.esakal.com", "title": "औरंगाबाद : कोरोनाने घेतला माजी नगरसेवकाचा बळी, तर ग्रामीण भागातील ३७ रूग्णांची वाढ - Aurangabad corona Update ex nagarsevak corona Death | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nऔरंगाबाद : कोरोनाने घेतला माजी नगरसेवकाचा बळी, तर ग्रामीण भागातील ३७ रूग्णांची वाढ\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महापालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागला होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आला होता.\nऔरंगाबाद : शहरात कोरोना विषाणूचा कहर सुरूच असून, मंगळवारी (ता. सात ) एका माजी नगरसेवकाचा बळी घेतला. शिवसेनेचे उत्तम नगर बौध्‍द नगर वाँर्डाचे माजी नगरसेवक नितीन साळवी याचा मृत्यू झाला.\nपालकमंत्र्यांपासून अल्पभूधारक शेतकरी ठेवले चार हात दूर, कृषी विभागावर शेतकरी संतापले\nशहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात नागरिकांच्या मदतीसाठी काम करणारे विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, महा��ालिकेचे अधिकारी यांना देखील कोरोनाची लागला होत आहे. नितीन साळवे यांच्यासह अन्य दोन माजी नगरसेवकांचे अहवाल पॉझिटिव्ह आला होता. साळवी यांचा मंगळवारी सकाळी मृत्यू झाला. अन्य दोन नगरसेवकांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\n औरंगाबाद प्राणिसंग्रहालयात तब्बल पाच वाघांचा मृत्यू, वाचा सविस्तर..\nजिल्ह्यात ३२४५ रुग्णांवर उपचार सुरू\nऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज दुपारी ग्रामीण भागातील ३७ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये २४ पुरूष, १३ महिला आहेत. आतापर्यंत एकूण ७१३४ कोरोनाबाधित आढळले असून त्यापैकी ३५७१ रुग्ण बरे झालेले आहेत. ३१८ जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याने ३२४५ जणांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nसावंगीत कब्रस्तानाच्या कडेला आढळली शिवपिंड; गावकऱ्यांनी हा घेतला निर्णय..\nसारा किर्ती, वडगाव (२), पाटोदा (२), अयोध्या नगर, बजाज नगर, वडगाव कोल्हाटी (१), गणपती विसर्जन विहार, बजाज नगर (१), मनजित प्राईड सिडको, बजाज नगर (३), सर्वोदय सो., बजाज नगर (१), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (२), साई प्रतीक्षा अपार्टमेंट, बजाज नगर (१), विश्वविजय हाऊसिंग सो., बजाज नगर (१), बजाज नगर (३), सिडको महानगर (१), जय भवानी चौक, बजाज नगर (१), साक्षी नगरी, बजाज नगर (२), द्वारकानगरी, बजाज नगर (३), कृष्ण कोयना सो., बजाज नगर (२), संगम नगर, वडगाव (१), नीलकमल सो., बजाज नगर (१), रांजणगाव, बजाजनगर (२), हडको, बजाज नगर (१), कन्नड बाजारपेठ (१), तहसील क्वार्टर, कन्नड (१), विहामांडवा, पैठण (१), पळसखेडा, सोयगाव (२), रांजणगाव, गंगापूर (१) या भागातील कोरोनाबाधित आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\nपिक-अप, आयशरची समोरासमोर धडक; चालक गंभीर\nनंदुरबार : औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे दुचाकीचे विविध पार्टस् घेऊन जाणारी आयशर व निझरकडून नंदुरबारकडे दूध घेऊन येणारे पिक-अप यांच्यात...\nउमरग्यात कोरोना उपचार, तपासणीची दिरंगाई; ५८ जणांचा गेला आजवर बळी\nउमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्ग कमी झाल्याचे जसे सं��ेत मिळताहेत तसे नागरिकांमधील सतर्कता कमी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. उमरगा शहरातील ४८...\nभाजप कार्यकर्त्याच्या हत्येची पाकिस्तानी झेंडा जाळून युवा मोर्चाने केला निषेध\nऔरंगाबाद : जम्मू - काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी...\nतेरवीचा खर्च टाळून स्वाध्याय पुस्तिकांची दिली भेट\nजालना : नेर ( ता. जालना) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत ग्रामस्थ व शिक्षणप्रेमी दादाराव काशिनाथ कुरेवाड यांनी प्राथमिक शाळेतील २१६...\nएकवीस वर्षे उलटले तरीही 'बोरसुरी' प्रकल्प रखडलेलाच, कागदी घोडे नाचविणा-या यंत्रणेचा फटका\nनिलंगा (लातूर) : तालुक्यात पंधरा दिवसापूर्वी मुसळधार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. नदी, नाले, ओढे तु़डूंब भरून वाहत आहेत. २१ वर्षापूर्वी मंजूर...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/pcm-groups-cet-today-nashik-marathi-news-357866", "date_download": "2020-10-31T16:17:36Z", "digest": "sha1:TPQMOVU7VNRGGV4VU5APR7CIWOTY2DKA", "length": 15972, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "आजपासून पीसीएम ग्रुपची सीईटी; २० ऑक्‍टोबरपर्यंत परीक्षा होणार - PCM Groups CET from today nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nआजपासून पीसीएम ग्रुपची सीईटी; २० ऑक्‍टोबरपर्यंत परीक्षा होणार\n२० ऑक्‍टोबरपर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने संगणकावरून विद्यार्थ्यांना वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न सीईटी परीक्षेत विचारले जाणार आहेत. सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विशेष काळजी घेतली जात आहे.\nनाशिक : एमएचटी-सीईटी परीक्षेच्‍या दुसऱ्या टप्प्यात भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि गणित (पीसीएम) या ग्रुपची सीईटी सोमवार (ता. १२)पासून राज्‍यभरात होणार आहे. अभियांत्रिकी शाखेला या ग्रुपवरील कामगिरीच्‍या आधारे प्रवेश दिला जाणार आहे. २० ऑक्‍टोबरपर्यं��� ही परीक्षा होणार असून, राज्‍यभरातून पीसीएम ग्रुपची परीक्षा देण्यासाठी एक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट आहेत.\n२० पर्यंत विविध सत्रांमध्ये परीक्षा\nपहिल्‍या टप्प्‍यात १ ते ९ ऑक्‍टोबरदरम्‍यान भौतिकशास्‍त्र, रसायनशास्‍त्र आणि जीवशास्‍त्र (पीसीबी) या ग्रुपची परीक्षा झाली. या परीक्षेसाठी राज्‍यातून एक लाख ९३ हजार ९९ विद्यार्थी प्रविष्ठ होते. तर पीसीबी आणि पीसीएम अशा दोन्‍ही ग्रुपसाठी ९० हजार १२४ विद्यार्थी प्रविष्ट होते. दुसऱ्या टप्प्‍यातील पीसीएम या ग्रुपच्‍या परीक्षेला सुरवात होत असून, २० ऑक्‍टोबरपर्यंत विविध सत्रांमध्ये ही परीक्षा पार पडणार आहे. ऑनलाइन पद्धतीने संगणकावरून विद्यार्थ्यांना वस्‍तुनिष्ठ स्‍वरूपाचे प्रश्‍न सीईटी परीक्षेत विचारले जाणार आहेत. सध्याच्‍या कोरोनाच्‍या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर विशेष काळजी घेतली जात आहे.\nएक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट\nविद्यार्थ्यांना परीक्षेला येताना मास्‍क बंधनकारक असून, सोबत सॅनिटायझरची बाटली ठेवण्यासही परवानगी आहे. दोन दिवसांपूर्वी पीसीएम ग्रुपच्‍या सीईटीसाठीचे प्रवेशपत्र संकेतस्‍थळावर उपलब्‍ध करून दिले आहे. विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रासोबतच ओळखपत्रही सोबत बाळगायचे आहे. पीसीएम ग्रुपसाठी राज्‍यभरातून एक लाख ५२ हजार ४३० विद्यार्थी प्रविष्ट असून, सीईटीच्‍या निकालाच्‍या आधारे अभियांत्रिकीच्‍या कॅप राउंडची प्रक्रिया राबविली जाईल.\nहेही वाचा > हाऊज द जोश जीव धोक्यात घालून तरुणांचा चक्क महामार्गावर सराव; युवा वर्गासाठी ठरताएत प्रेरणादायी\nपीसीएम ग्रुपसाठी प्रविष्ट विद्यार्थी----- सहा हजार ८२२\nपीसीबी ग्रुपसाठी प्रविष्ट विद्यार्थी------सात हजार ९७२\nपीसीबी व पीसीएम ग्रुपसाठी विद्यार्थी---सात हजार ८१३\nहेही वाचा > ह्रदयद्रावक सुनेच्या विरहाने सासूला तीव्र धक्का; एकाच दिवशी निघाल्या दोघींच्या अंत्ययात्रा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'बामु' विद्यापिठाचा एम.फिल. अभ्यासक्रम सुरूच राहणार\nऔरंगाबाद : एम.फिल., पीएच.डी. संशोधनासाठी राज्यात सर्वाधिक विद्यार्थी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आहेत. विद्यार्थ्यांची मागणी व...\nआरोग्य सेतू बंधनकारक, विशेष विद्यार्थ्यांना N95 मा���्कची सक्ती; CET च्या विद्यार्थ्यांना अटी पूर्ण करण्याचे टेन्शन\nमुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या (सीईटी सेल) वतीने विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा घेण्यात...\nकोरोनामुळे सात महिन्यांपासून क्लासेसला टाळे; हजारो कोटींची उलाढाल ठप्प\nपुणे : इयत्ता पाचवी ते बारावीसाठीची खासगी शिकवणी वर्ग चालविणारे, विविध स्पर्धा परीक्षा, केंद्र आणि राज्य शासनाच्या पद भरतीत मार्गदर्शन...\nCET हुकलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षेची आणखी एक संधी\nमुंबई: राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी सेल) घेण्यात आलेल्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेला यंदा विविध कारणांमुळे...\nमोठी बातमी : 'सीईटी' परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना मिळणार आणखी एक संधी\nपुणे : राज्य सीईटी सेलतर्फे घेण्यात येणाऱ्या 'एमएचटी-सीईटी' परीक्षेला कोरोना, अतिवृष्टी आदी कारणांनी विद्यार्थ्यांची अनुपस्थिती जास्त असल्याने...\nअभियांत्रिकी प्रवेश : १७ हजार जागांसाठी २७ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा\nनागपूर ः कोरोनामुळे शैक्षणिक क्षेत्रावर संकट कोसळले. यामुळे विद्यार्थी महाविद्यालयात प्रवेश घेतील काय अशी परिस्थिती असताना विभागातील ४४...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-nandurbar-corona-virus-chain-continue-and-last-two-deys-27-positive", "date_download": "2020-10-31T15:57:03Z", "digest": "sha1:NOSLUHEA5QLANPZDPJFQILN2J5UO454P", "length": 19275, "nlines": 278, "source_domain": "www.esakal.com", "title": "नंदुरबार : संपर्क साखळीमुळे दोन दिवसात २७ कोरोना पॉझिटिव्ह - marathi news nandurbar corona virus chain continue and last two deys 27 positive | Marathi News - eSakal", "raw_content": "\nनंदुरबार : संपर्क साखळीमुळे दोन दिवसात २७ कोरोना पॉझिटिव्ह\nगेल्या दोन महिन्यापासून अत्यंत स्लो गतीने आढळणाऱ्या रूग्णांमुळे नंदुरबार जिल्हा कोरोना संसर्गाबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सुरक्षित होता. मात्र जूनपासून कोर��ना संसर्गाचा आकडा वाढत गेला आहे. एकाच दिवशी ४७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते.\nनंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यातही लगतच्या जिल्ह्यांप्रमाणेच कोरोनाने हळू हळू पाय पसरवायला सुरवात केली आहे. शनिवारपर्यंत १७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. तर रविवारच्या अहवालानुसार पुन्हा १० जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दोन दिवसात २७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात नंदुरबार व शहादा येथील रूग्णांचा समावेश आहे. हे रूग्ण संसर्गित व्यक्तीच्या संपर्क साखळीतील आहेत. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातही आता कोरोनाने उग्ररूप धारण केले आहे.\nगेल्या दोन महिन्यापासून अत्यंत स्लो गतीने आढळणाऱ्या रूग्णांमुळे नंदुरबार जिल्हा कोरोना संसर्गाबाबत राज्यातील इतर जिल्ह्यांचा तुलनेत सुरक्षित होता. मात्र जूनपासून कोरोना संसर्गाचा आकडा वाढत गेला आहे. एकाच दिवशी ४७ रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. त्यामुळे पस्तीसच्या पुढे न गेलेल्या बाधितांचा आकड्याने पंच्याहत्तरी पार केली होती. आता पुन्हा या दोन दिवसात २७ रूग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. रविवारच्या अहवालानुसार पुन्हा दहा जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात तोरखेडा (ता. शहादा) येथील संसर्गित रूग्णाच्या संपर्कातील व्यक्ती आहेत. शहादा तालुक्यातील आठ, तळोदा एक व नंदुरबार एक असे दहा अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पुन्हा नंदुरबार व शहादा अलर्ट झोनमध्ये आहे.\nआतापर्यंत २५९ व्यक्तींना डिस्चार्ज\nकोरोना महामारीचे थैमान सुरू झाले ,तेव्हापासून आतापर्यंत १९० व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. कोरोना संसर्गातून आतापर्यंत २०७० जणांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी १७६५ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. आरोग्य विभागात सेवा देणारे डॉक्टरर्स व कर्मचाऱ्यांचे आतापर्यंत ४४६ जणांचे स्वॅब तपासणी झाली आहे. आतापर्यंत २५९ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आले आहेत. बाधितांमधील ८ जणांचा मृत्यू झाला आहे. सुविधांचा अभाव असला तरी डॉक्टर्स व कर्मचारी आपल्या परीने चांगले उपचार करीत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्या रूग्णांची संख्या वाढली आहे. आज सकाळी जिल्हा रूग्णालयात दाखल २५ जण कोरोनामुक्त झाल्याने व सायंकाळी एकलव्य इंग्लिश मीडिअम स्कूलच्या विलगीकरण कक्षातील २३ जणांना सायंकाळी डि��्चार्ज देण्यात आले.\nनागरिकांनो स्वतःहून पुढे या...\nशहादा : शहरातील विविध भागात वास्तव्य करणाऱ्या सात रुग्णांच्या अहवाल शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्याने शहादावासीयांचा चिंतेत भर पडली आहे. प्रशासनाने उपाययोजनांवर भर दिला असून पालिकेतर्फे शहरात फवारणी तर आरोग्य विभागामार्फत पथके कार्यान्वित करून नागरिकांची तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान ज्या लोकांशी संबंधित रुग्णांच्या संबंध आला असेल, अशा लोकांनी स्वतःहून आरोग्य विभाग किंवा प्रशासनाशी संपर्क साधून माहिती द्यावी, त्यामुळे प्रशासनास रुग्णांची साखळी तोडण्यास मदत होईल.\nशहरात विविध कॉलनी परिसरात राहणाऱ्या सात व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह अहवालामुळे प्रथमच मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या ठिकाणी प्रशासनास कंटेनमेंट झोन जाहीर करावे लागले. प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी प्रशासनाकडून सर्वत्र खबरदारी घेण्यात येत आहे.रात्री उशिरापर्यंत रुग्ण वास्तव्यास असलेल्या भागात प्रांताधिकारी डॉ. चेतन सिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, पालिकेचे मुख्याधिकारी राहुल वाघ,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र पेंढारकर व कर्मचाऱ्यांकडून संबंधित भागात उपाययोजना सुरु होत्या.\nवाढत्या संसर्ग साखळीला थोपवण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांनी घराबाहेर पडू नये,मास्क वापरावे, बाजारात गर्दी करु नका, असे आवाहन वारंवार करूनही नागरिक मात्र जुमानत नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे.त्यामुळे गर्दीला आवर घालण्यासाठी प्रशासनाने कठोर व्हावे, अशी मागणी सर्वसामान्यांकडून होत आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपिक-अप, आयशरची समोरासमोर धडक; चालक गंभीर\nनंदुरबार : औरंगाबाद येथून नंदुरबारमार्गे गुजरातकडे दुचाकीचे विविध पार्टस् घेऊन जाणारी आयशर व निझरकडून नंदुरबारकडे दूध घेऊन येणारे पिक-अप यांच्यात...\nएक लाखाचे आणले पाच लाख; कपाशी घेवून हाती दिल्‍या बनावट नोटा\nजामनेर (जळगाव) : बनावट (नकली) चलनी नोटांद्वारा चक्क कपाशीचा व्यापार करणाऱ्या एकास खबऱ्याच्या गुप्त माहितीच्या आधारे अटक करण्यात आली. स्थानीक गुन्हे...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रत��� टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nरेशन कार्ड देण्यासाठी तहसीलदार चक्‍क पोहचले पायी\nनंदुरबार : धडगाव तालुक्यातील सीमावर्ती, अतिदुर्गम भागातील गावाना पोहोचण्यासाठी धड रस्ते नाहीत; अशा डोंगर माथ्यावर वसलेल्या मांजणीपाडा व मुरवाणीपाडा...\nवाढीव मोबदल्यासह दिवाळी बोनसही द्या आशा, गटप्रवर्तक संघटनेतर्फे विधानसभा उपाध्यक्षांना साकडे\nनाशिक : कोरोना या जागतिक महामारीच्या काळात जीव धोक्यात घालून काम करणा-या आशा, गट प्रवर्तक यांना राज्य सरकारने जाहिर केलेल्या वाढीव मोबदल्यासह दिवाळी...\nआरटीओ कार्यालये होणार डिजिटल\nशनिमांडळ (नंदुरबार) : राज्यातील सर्व आरटीओ डिजिटल करण्याच्या पहिल्या टप्प्याला अखेर दसऱ्यापासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात डुबलीकेट लायसनचा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00415.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/09/1125/", "date_download": "2020-10-31T15:54:37Z", "digest": "sha1:TNOAHIGC22KDJ4TO3IB2WGWCEHW6BMEI", "length": 26937, "nlines": 127, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "‘दुग्धप्राशन करणार्‍या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र’ निबंध स्पर्धा आयोजित केली – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\n‘दुग्धप्राशन करणार्‍या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र’ निबंध स्पर्धा आयोजित केली\n‘दुग्धप्राशन करणार्‍या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र’ निबंध स्पर्धा आयोजित केली\nसंतराम कराड - 7038359767\n21सप्टेंबर 1995 : मु. पो. अंबाजोगाई\nजून 1991 पासून ‘अंनिस’ शाखा अंबाजोगाईचे कार्य सुरू होते. 1 जून 1992 पासून शाखा विधिवत सुरू झाली. सुरुवातीला उपाध्यक्ष, सचिव व कार्याध्यक्ष अशा पदांवर काम करीत राहिलो. कार्याध्यक्ष पदावर काम करीत असताना 21 सप्टेंबर 1995 रोजी सकाळी 10 वाजता कार्यवाह प्रकाश वेदपाठक माझ्या घरी आले. त्यांनी सांगितले की, अंबाजोगाईच्या चौबारा गल्लीत गणपतीला दूध पाजण्यासाठी महिलांच्या रांगा लागल्या आहेत. मोठ्या प्रमाणात जनसमुदाय जमलेला आहे. आपणाला तिथे जावे लागेल.\nथोडासा विचार करून आम्ही ठिकाणाकडे जाण्यास निघालो. मनात विचार आला की, काही अघटित घडले, तर पोलीस स्टेशनला अगोदरच कळवावे. म्हणून प्रथम पोलीस स्टेशन गाठले. ड्यूटीवर पोलीस उपनिरीक्षक एस. ए. निकम होते. त्यांनी तत्परता दाखवून बरोबर हेडकॉन्स्टेबल एच. वाय. मुंजाल यांना घेऊन आमच्यासह घटनास्थळाकडे निघाले. चौबारा गल्लीत गोंधळ चालू होता. मंदिरात गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी नंबर लागावा म्हणून धक्काधक्की चालू होती. पोलिसांनी प्रथम लोकांना रांगेत उभे केले. पोलीस अधिकार्‍यांना मी विनंती केली की, ‘स्वत: मंदिरात जाऊन गणपतीच्या मूर्तीला दूध पाजून पाहा, काय घडते ते जनतेला सांगा.’ पोलीस निरीक्षक निकम यांनी प्रत्यक्ष अनुभव जनतेला सांगितला, ‘मूर्ती दूध पित नाही. ते दूध गणपतीच्या अंगावरून खाली वाहत चालले आहे. अफवेवर विश्वास न ठेवता दूध घरी वापरावे, ही विनंती.’ आणखी तीन-चार ज्येष्ठ पुरुष व महिलांना प्रत्यक्ष अनुभव घेऊन लोकांना समजावून सांगायला लावले. त्यांच्यामधील ज्येष्ठ नागरिकांनी काय घडत आहे, हे प्रत्यक्ष समजावून सांगितले. तेव्हा रांगेमध्ये उभे असलेल्या एका-एका नागरिकांनी घरचा रस्ता धरला.\nस्वत: मी समजावून सांगताना प्रेरणा देणारे भक्त अस्वस्थ होऊ लागले, म्हणत होते, ‘तुम्ही नास्तिक आहात, तुमच्या हाताने मूर्ती दूध पिणार नाही.’ संधी साधून मी त्यांनाही पारावर बोलवीत होतो. ‘आपण पुण्यवान आहात, तर पाजून दाखवा मूर्तीला दूध’ दबाव आणणार्‍या भक्तांपैकी कोणीही मूर्तीला दूध पाजण्यास पारावर आले नाही. त्यामुळे जनतेचा रांग सोडून जाण्याचा वेग वाढला.\nसकाळी 11 ते 3 पर्यंत आम्ही सर्व कार्यकर्तेघटनास्थळी प्रबोधन करीत होतो. दुपारी तीननंतर मात्र मंदिराकडे कुणीही फिरकले नाही किंवा शहरातील इतर गणपती मंदिरांतही गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला नाही.\nचौबारा गल्लीतील गणपती मंदिरापासून आम्ही बाहेर पडल्यानंतर आम्हाला कळाले की, ही अफवा फक्त अंबाजोगाईपुरती मर्यादित नसून अफवेचा आगडोंब सर्व जगभर विषारी वायूप्रमाणे पसरला आहे.\n‘गणपती दूध पित आहे,’ या अफवेचे वादळ जगभर विनाश घडवित असताना कोट्यवधी लोक दुधाचे वाटोळे करीत असता, अशा अवैज्ञानिक घटनेकडे लोक तटस्थेने बघत होते. ‘अंनिस’च्या चळवळीत काम करणार्‍या राज्यातील काही कार्यकर्त्यांनी मोजक्या ठिकाणी ताकदीने प्रतिकार केला आणि जनतेला वैज्ञानिक दृष्टिकोन समजावण्याचा तळमळीने प्रयत्न केला. गणपतीच्या दूध पिण्याची शास्त्रीय कारणे पटवून दिली. प्रतलावरील हवेचा दाब कसे कार्य करतो, हे सांगितले.\nमानवाच्या बुद्धीची कीव करावी, अशी अशास्त्रीय घटना ‘गणपतीची मूर्ती दूध पिते’ ही अफवा. त्यामुळे भांबावलेले समाजमन लक्षात घेऊन अंबाजोगाई शाखेने कार्यक्रम घेतले. दरवर्षी 21 सप्टेंबर हा ‘चमत्कारविरोधी दिवस’ म्हणून विद्यार्थी व समाजात जाऊन शास्त्रीय प्रयोग करून साजरा केला जातो. शालेय स्तरावर बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची निबंध स्पर्धा घेतली गेली. नियम होता – ‘दुग्धप्राशन करणार्‍या गणरायास विद्यार्थ्यांचे पत्र.’ प्रथम क्रमांक 301 रुपये, द्वितीय क्रमांक 201 रुपये व तृतीय क्रमांकाच्या विद्यार्थ्यास 101 रुपये बक्षीस रक्कम आणि सहभाग प्रमाणपत्र, ‘अंनिस’ चळवळीचे एक पुस्तक सत्कारप्रसंगी 21 सप्टेंबर 1996 रोजी दिले होते. गणपतीची मूर्ती दूध पिऊ शकत नाही, तर त्यामागील शास्त्रीय कारणे आम्ही शाळा-कॉलेजमध्ये समजावून सांगितली. प्लास्टिक कोटेड फोटोला दूध पाजून सप्रयोग माहिती दिली. स्थानिक साहित्य संमेलने, मेळावे, बैठका, सभा, चर्चासत्रे घेऊन शहर व परिसरात प्रबोधन केले. समाजाने विज्ञानाची सृष्टी घेतली; पण अजूनही दृष्टी घेतली नाही, हे प्रतिगामी, सनातनी लोकांनी गणपती दूध पितो, अशी अफवा पसरवून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला होता, एवढेच. विज्ञानाच्या निकषावर त्यांची भोंदूगिरी टिकू शकली नाही. समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रसार व्हावा. घडणार्‍या घटनेमागील कार्यकारणभाव त्यांना समजावा, यासाठी अंबाजोगाई शाखा सतत प्रयत्नशील असते. शाखेचे तत्कालीन कार्यकर्ते, अध्यक्ष म. वि. काकडे, कार्याध्यक्ष संतराम कराड, कोषाध्यक्ष शेख ए. रझाक, सहकार्यवाह प्रकाश वेदपाठक, सदस्य रघुनाथ चौधरी, शेख चाँद, चंद्रकांत वेदपाठक, राजाराम वारकरी यांचे भरपूर सहकार्य लाभले. दै. ‘विवेकसिंधू’चे संपादक प्रा. नानासाहेब गाठाळ यांनी घटनेची सविस्तर बातमी देऊन चळवळीला मोलाचे सहकार्य केले.\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार���षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nधार्मिक कर्मकांडं टाळून अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले कडलासकर कुटूंबियाचा आदर्श पायंडा\nचमत्काराने चळवळीला संधी मिळाली\n- डॉ. नरेंद्र दाभोलकर\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n- डॉ. प्रदीप पाटील\nमंदिरातच चमत्काराचा भांडाफोड केला\n- प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे\nगणपती दुग्धप्राशन आणि लातूर पोलिसांची तत���परता\nचमत्काराच्या अफवेबाबत गावभर बोर्ड लिहिले\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/crimes/don-dawood-ibrahims-sisters-safema-sale-in-1-crore-80-lakh-43979.html", "date_download": "2020-10-31T15:46:50Z", "digest": "sha1:OO5JTDFIYANCDIAUQYX24QETTHMQIL2T", "length": 15810, "nlines": 194, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटची किंमत तब्बल....", "raw_content": "\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nडॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटची किंमत तब्बल…\nडॉन दाऊद इब्राहिमच्या बहिणीच्या फ्लॅटची किंमत तब्बल...\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. हा फ्लॅट मुंबईतील नागपाडा विभागात आहे. विशेष म्हणजे हसीना पारकर यांचा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला आहे. हा दाऊदसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटचा लिलाव सरकारी ऐजन्सी SAFEMA (स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अँक्ट) …\nमिनाक्षी म्हात्रे, टीव्ही 9 मराठी, मुंबई\nमुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या फ्लॅटची विक्री करण्यात आली आहे. हा फ्लॅट मुंबईतील नागपाडा विभागात आहे. विशेष म्���णजे हसीना पारकर यांचा फ्लॅट तब्बल 1 कोटी 80 लाख रुपयाला विकण्यात आला आहे. हा दाऊदसाठी मोठा धक्का असल्याचं म्हटलं जात आहे. या फ्लॅटचा लिलाव सरकारी ऐजन्सी SAFEMA (स्मगलिंग अँड फॉरेन एक्सचेंज मॅनिपुलेटर्स अँक्ट) कडून करण्यात आला आहे.\nया फ्लॅटची मूळ किंमत 1 कोटी 69 लाख रुपये ठेवण्यात आली होती. मात्र लिलावा दरम्यान फ्लॅट 1 कोटी 80 लाख रुपयाला विकला गेला. हा फ्लॅट कुणी विकत घेतलाय त्याचे नाव अजूनही समोर आलेलं नाही. हा फ्लॅट खरेदी करण्यासाठी इच्छुक लोकांना 28 मार्चपर्यंत अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख दिली होती.\nहसीना पारकरच्या फ्लॅटच्या विक्रीमध्ये 8 लोकांना वाटणी देण्यात आली आहे. नागपाडा येथील गार्डन अपार्टमेंटमध्ये 600 स्क्वेअर फूटाच्या फ्लॅटमध्ये हसीना राहत होती. 2014 ला हसीनाच्या मृत्यूनंतर दाऊदचा भाऊ इकबाल कासकर या फ्लॅटमध्ये राहत होता. कासकरला याच फ्लॅटमधून 2017 ला मुंबई पोलिसांनी एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी अटक केली होती.\nसीबीआयने 1993 बॉम्ब ब्लास्टनंतर दाऊद इब्राहिमच्या एकूण 10 संपत्ती जप्त केल्या होत्या. सैफी बुरहानी अपलिप्टमेंट ट्रस्टने 2015 मध्ये दाऊदच्या रौनक अफरोज हॉटेलवरही बोली लावली होती. या बोलीमध्ये बालकृष्णन यांनी बाजी मारली. पण पुढील पैसे भरता आले नसल्यामुळे लिलाव अयशस्वी ठरला. तसेच डांबरवाला बिल्डिंग आणि शबनम गेस्ट हाऊस या मालमत्तांचा देखील सहभाग यामध्ये होता.\n मुंबईकरांच्या जीवाशी खेळ, N95 बनावट मास्कच्या कारखान्याचा पर्दाफाश\nआता पालिकेच्या दवाखान्यातही कोरोनाची चाचणी, मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय; रुग्णांना…\nमुंबईत कोरोना रुग्ण दुप्पटीचा कालावधी वाढला, तब्बल 10 दिवसात दीडशे…\nतुमची जगभरात वाहवा, कठीण काळातही भन्नाट काम, मुंबई पोलिसांचं हायकोर्टाकडून…\nनोकरीच्या अपेक्षेने ऑनलाईन व्यवहारातील एक चूक महागात, मुंबईकर महिलेला आठ…\nदेशविरोधी कृत्य आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या रझा अकादमीवर बंदी…\n7 नोव्हेंबरला 'पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चा', 20 दिवसांच्या प्रवासानंतर…\nमनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यात…\nभेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण…\nताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी\nहमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\n2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nIPL 2020, RCB vs SRH Live : बंगळुरुकडून हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे माफक आव्हान\nअहमदनगरमध्ये भाजप जिल्हाध्यक्षांविरोधात कार्यकर्ते आक्रमक, 310 पैकी 257 बुथप्रमुखांचा राजीनामा\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nIPL 2020, RCB vs SRH Live : बंगळुरुकडून हैदराबादला विजयासाठी 121 धावांचे माफक आव्हान\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00416.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%9F%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%95_%E0%A4%A4%E0%A4%9F%E0%A4%AC%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T18:07:19Z", "digest": "sha1:QJK5ADLONX5TIOXHCSDNOTW3NRUYMH4K", "length": 5728, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अटलांटिक तटबंदी - विकिपीडिया", "raw_content": "\nअटलांटिक तटबंदी (पिवळ्या रंगात)\nअटलांटिक तटबंदी तथा अटलांटिक भिंत ही नाझी जर्मनीने पश्चिम युरोप व स्कॅंडिनेव्हियाच्या किनाऱ्यावर बांधलेली तटबंदी होती. दुसऱ्या ��हायुद्धादरम्यान दोस्त राष्ट्रांकडून होणाऱ्या हल्ल्यापासून बचाव करण्यासाठी ही भिंत १९४२ आणि १९४४ दरम्यान बांधली गेली. दहा लाखांपेक्षा फ्रेंच आणि इतर असंख्य कामगारांकडून वेठबिगारी करवून घेउन बांधण्यात आलेल्या या तटबंदीचा उल्लेख नाझी जर्मनी आपल्या जाहीरातबाजीत आवर्जून करे व ही बलाढ्य असल्याचा दावा करीत असे. वस्तुतः ऑपरेशन ओव्हरलॉर्ड व दोस्तांच्या इतर आक्रमक चढायांदरम्यान ही तटबंदी काही तास किंवा दिवसांपेक्षा अधिक तग धरू शकली नाही.\nयुद्ध संपल्यावर या तटबंदीची रया गेली व हिचा मोठा भाग ठिकठिकाणी समुद्रात कोसळला आहे तर उर्वरित भागाची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%96_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-31T17:49:44Z", "digest": "sha1:WMXNP6AISDEGOHMHWX4ZZPRCSN5VOOZS", "length": 5406, "nlines": 186, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:शीख धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\n► अनुसूचित जाती‎ (१ क, १ प)\n► शीख गुरू‎ (१३ प)\n► शीख साम्राज्य‎ (७ प)\n\"शीख धर्म\" वर्गातील लेख\nएकूण १५ पैकी खालील १५ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ जुलै २०१७ रोजी ०९:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%B6%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%AC-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%BE-%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1---%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7%E0%A4%BE-2020-PU/Js2PGj.html", "date_download": "2020-10-31T15:54:01Z", "digest": "sha1:XEL7UOR2GTL6HEMFAZO6FX4AFFDGRWIB", "length": 4375, "nlines": 68, "source_domain": "punepravah.page", "title": "शशिकांत बाळासाहेब जाधव महात्मा गांधी विद्यालय खानापूर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nशशिकांत बाळासाहेब जाधव महात्मा गांधी विद्यालय खानापूर यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020\nपुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा\nकोविड - १९ महायोद्धा 2020\nअसेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो,\nआपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nटिप :- आणखीन कुणालाही\nकोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर\nवर आपली संपूर्ण माहिती\n*त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता आ\n*थोडे च पान शिल्लक*.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra/marathi-news-dhule-soon-corona-virus-screened-mist-274326", "date_download": "2020-10-31T17:04:52Z", "digest": "sha1:DFNEU4K6D2BQ5OSVMXX5DVQYC34DBZNB", "length": 14556, "nlines": 272, "source_domain": "www.esakal.com", "title": "धुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी - marathi news dhule Soon \"Corona Virus\" screened in the mist | Marathi News - eSakal", "raw_content": "\nधुळ्यात लवकरच \"कोरोना व्हायरस'ची तपासणी\nरुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व्हीडीआरएल (व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक्‍स लॅब्रॉटरी) यंत्रणेंतर्गत आरटी पीसीआर (रिअल टाइम पीसीआर) यंत्रणा लवकरच महाविद��यालयात उपलब्ध होणार आहे.\nधुळे ः कोरोना व्हायरसची वाढती लागण लक्षात घेता राज्यात मुंबईपाठोपाठ आता धुळ्यातही कोरोना तपासणी यंत्रणेस शासनाने मंजुरी दिली आहे. येथील श्री. भाऊसाहेब हिरे शासकीय महाविद्यालयाशी संलग्न सर्वोपचार रुग्णालयात येत्या काही दिवसांत ही यंत्रणा कार्यान्वित होईल. त्यामुळे नमुन्यांच्या तपासणीनंतर चोवीस तासांत अहवाल (रिपोर्ट) प्राप्त होतील. सद्यःस्थितीत स्त्रावाच्या नमुन्यांची पुणे येथे तपासणी होत आहे.\nमहाविद्यालयाशी निगडित धुळे, नंदुरबार जिल्ह्यासह मालेगाव, बागलाण, चाळीसगाव, पारोळा, भडगाव, अमळनेर तालुका, मध्य प्रदेशातील असंख्य रुग्ण येतात. त्यांच्या सर्व प्रकारच्या तपासण्या, तसेच, कोरोनासदृश किंवा विदेशातून परतलेल्यांची वैद्यकीय तपासणी होत आहे. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता व्हीडीआरएल (व्हायरल रिसर्च डायग्नोस्टिक्‍स लॅब्रॉटरी) यंत्रणेंतर्गत आरटी पीसीआर (रिअल टाइम पीसीआर) यंत्रणा लवकरच महाविद्यालयात उपलब्ध होणार आहे.\nसूक्ष्मजीवशास्त्र विभागप्रमुख डॉ. एम. एन. द्रविड यांच्या मार्गदर्शनाखाली यंत्रणेचे कामकाज चालेल. डॉ. एच. आर. अडचित्रे, डॉ. सुप्रिया मालवीय, डॉ. माधुरी सूर्यवंशी यांच्यासह प्रयोगशाळा तंत्रज्ञ अनिल यादव, राहुल खैरनार, योगेश सोनवणे, पूजा ब्राह्मणे आदी कामकाज पाहतील. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाईल. महाविद्यालयास यंत्रणा मिळावी, यासाठी अधिष्ठाता डॉ. एन. एन. रामराजे, सर्वोपचार रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राजकुमार सूर्यवंशी आदींनी प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा केला. डॉ. द्रविड यांनी सांगितले, की शासकीय महाविद्यालयात प्राप्त होणारे नमुने पुणे येथे पाठविले जातात. यासंबंधी रिपोर्ट ची प्रतीक्षा करावी लागते. ती धुळ्यातील सुविधेमुळे संपुष्टात येऊन तपासणी रिपोर्ट लवकर मिळू शकेल.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊन कालावधीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ\nधुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nकोल्हापूर संस्थान विलिनीकरणाचे साक्षीदार एडीसी मोहनसिंह बायस\nसोलापूर : कॅप्टन मोहनसिंह बायस हे राजाराम रायफल्स मध्ये कोल्हापूरच्या शाहू महाराजाचे शाही सैन्य अधिकारी होते. त्यांनी कोल्हापूर राज्यातील शेवटचे...\n‘घटबारी’मुळे पाच हजार एकर क्षेत्र ओलिताखाली; लोकसहभागातून जलक्रांती\nनिजामपूर (धुळे) : माळमाथा परिसरातील डोमकानी शिवारातील ३ ऑक्टोबर २०१६ला रात्री फुटलेला घटबारी पाझर तलावाचा बांध खुडाणे (ता. साक्री) येथील...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nसंगमनेरात विशेष पथकांचे जुगार अड्ड्यांवर छापे\nसंगमनेर ः नाशिक परिक्षेत्राच्या पोलिस महासंचालकांच्या विशेष पथकाने काल (गुरुवारी) वडगाव पान येथील एका व संगमनेर शहरातील दोन मटकाअड्ड्यांवर छापे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00417.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/aurangabad-marathwada-news/aurangabad/imtiyaz-jaleel-slams-modi-government-over-gdp-and-coronavirus/articleshow/78223482.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-10-31T17:07:06Z", "digest": "sha1:TDAI5OQEBF6CO7FAQVRXUYAGUFIXO7EO", "length": 12790, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "aurangabad News : Imtiyaz Jaleel: 'मोदी सरकार आता 'उठ जीडीपी उठ' केव्हा म्हणणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nImtiyaz Jaleel: 'मोदी सरकार आता 'उठ जीडीपी उठ' केव्हा म्हणणार\nImtiyaz Jaleel देशातील करोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि जीडीपीच्या मुद्द्यावरून औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. आता 'उठ जीडीपी उठ' केव्हा म्हणणार, असा सवालच त्यांनी केला.\nऔरंगाबाद: गो करोना म्हणत देशभरात थाळ्या वाजविण्यात आल्या. वीज बंद ठेवण्यात आली. आता जीडीपी खाली गेला आहे. आता 'उठ जीडीपी उठ जीडीपी' कधी म्हटले जाणार आहे, अशा शब्दांत एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. ( Imtiyaz Jaleel Slams Modi Government Over GDP )\nवाचा: 'उद्धव ठाकरे माझेही मुख्यमंत्री; अरेतुरेची भाषा खपवून घेणार नाही'\nसंसदेत रविवारी करोना संक्रमणाबाबत विशेष चर्चा सुरू होती. या चर्चेत भाग घेताना, खासदार इम्तियाज जलील यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. औरंगाबादेत करमाड येथे मजूर रेल्वेच्या अपघातात मयत झाले. या अपघातासाठी आपण सर्व जण कारणीभूत आहात. या मजुरांना सर्वांनी मरण्यासाठी सोडले होते का असा सवाल जलील यांनी विचारला. जेव्हा आरोग्य सुविधांबाबत प्रश्न उपस्थित केला तेव्हा थाळ्या वाजवा, असे सांगण्यात आले. जेव्हा करोना परिस्थितीबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा वीज बंद ठेवा, असे संदेश देण्यात आले. फक्त चार तासांच्या अवधीमध्ये संपूर्ण देश बंद करण्यात आला. यामुळे सर्वसामान्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे नमूद करत जलील यांनी केंद्रावर निशाणा साधला.\nवाचा: महाराष्ट्र सावरतोय; आज विक्रमी २६४०८ रुग्ण झाले करोनामुक्त\nसध्या देशात एकाही शहरात परिपूर्ण आरोग्य व्यवस्था नाही. अनेक शहरांत व्हेंटिलेटर आणि डॉक्टर्सचा तुटवडा आहे. ज्या शहरात या दोन्ही सुविधा आहेत त्या शहरात रुग्णांसाठी पुरेसे बेड उपलब्ध नाहीत, असे वास्तव खासदार जलील यांनी मांडले. आपण जशी 'गो करोना गो करोना' म्हणून हाक दिली होती तशी आता उठ जीडीपी उठ जीडीपी म्हणून हाक देणार आहोत का, असा खरमरीत सवाल जलील यांनी केला.\nकरोनालाही धार्मिक रंग दिला\nचीनमध्ये करोना साथीची सुरुवात झाली. नंतर हा रोग इटली, फ्रान्ससह जगभरात पसरला. भारतात हा रोग आल्यानंतर या रोगाला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न करण्यात आला, असे नमूद करत तबलिघींच्या मुद्द्यावरून जलील यांनी केंद्रावर टीका केली.\nवाचा: शेतकरी आंदोलन चिघळणार; २५ सप्टेंबरला 'भारत बंद'ची हाक\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nमहसूल कर्मचाऱ्यांचे रजा आंदोलन...\nमराठवाड्यात ९४ दिवस पावसाचे...\n'महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांवर मोदी सरकारकडून अन्याय...\n‘स्मार्ट सिटी’साठी आणखी दीडशे कोटी...\nअनैतिक संबंधांत अडथळा; पत्नीनेच रचला होता पतीच्या हत्येचा कट महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादला मोठा धक्का, केन विल्यमसन आऊट\nदेश'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'\nमुंबईराज्याला खूप मोठा दिलासा; करोनामृत्यूंच्या संख्येत विक्रमी घट\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\nसिनेन्यूजहिना खानच्या वडिलांनी जप्त केले तिचे डेबिट- क्रेडिट कार्ड\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nफ्लॅश न्यूजRCB vs SRH Live स्कोअर कार्ड: आरसीबी विरुद्ध हैदराबाद\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल'\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-mumbai-gaongappa/nilesh-rane-tweets-about-uddhav-thackeray-and-dawood-ibrahim-threat", "date_download": "2020-10-31T17:15:24Z", "digest": "sha1:JEVWEEO33M56L33WBUX62LXYO4KKABOQ", "length": 9665, "nlines": 179, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "दावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले! - Nilesh Rane Tweets about Uddhav Thackeray and Dawood Ibrahim Threat | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब���राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nदावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले\nदावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले\nदावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले\nदावूद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री हवा : निलेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना छेडले\nसोमवार, 7 सप्टेंबर 2020\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीचे कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कॉल दुबईतून आल्याचे समोर आले असून, हे कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाने केल्याचे समजते. याच बातमीवरुन निलेश व नितेश राणे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून ट्वीट केली आहेत\nमुंबई : आता नवीन नाटक. अपयश आणि अपराध लपवण्याचा अजून एक प्रकार. आज मातोश्री मध्ये राहणाऱ्या एका ही व्यक्ती वर एकही केस नाही आणि ना ह्यांची दाऊदच्या विरोधात मोहीम, मग धमकी का येईल मग सांगणार अंगावर आले, आम्ही उडवून दिले. पण खरं कोणही आलेलाच नसतो. उलट दाऊद म्हणत असेल हाच मुख्यमंत्री पाहिजे,'' असे म्हणत माजी खासदार निलेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्र सोडले आहे.\nदाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन...मंत्र्यांचे फोन उचलत नाहीअन दाऊदचा लगेच उचलला, असे म्हणत निलेश यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनीही ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांला छेडले आहे. ''शेवटी..महाराष्ट्र च्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला.. डायरेक्ट दाऊद ची धमकी आली..आता तरी घरातून बाहेर निघा..मुख्यमंत्री साहेब, असे म्हणत निलेश यांनी ट्वीटद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खिल्ली उडवली आहे. त्यांचे बंधू आमदार नितेश राणे यांनीही ट्वीट करुन मुख्यमंत्र्यांला छेडले आहे. ''शेवटी..महाराष्ट्र च्या जनतेची मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी थेट दुबई वरून फोन आला.. डायरेक्ट दाऊद ची धमकी आली..आता तरी घरातून बाहेर निघा..मुख्यमंत्री साहेब'' असे ट्वीट नितेश यांनी केले आहे.\nदाऊद कडून उद्धव ठाकरेंना धमकीचा फोन...\nमंत्र्यांचे फोन उचलत नाही अन दाऊदचा लगेच उचलला\nमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी धमकीच��� कॉल आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. हे कॉल दुबईतून आल्याचे समोर आले असून, हे कॉल अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्या हस्तकाने केल्याचे समजते. यामुळे सुरक्षा यंत्रणा दक्ष झाल्या असून, मातोश्री परिसरात सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याचबरोबर या कॉलची शहानिशाही करण्यात येत आहे. याच बातमीवरुन निलेश व नितेश राणे यांनी मुख्यमंत्रांना उद्देशून ट्वीट केली आहेत.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमुंबई mumbai नाटक मुख्यमंत्री खासदार निलेश राणे nilesh rane उद्धव ठाकरे uddhav thakare आमदार नितेश राणे nitesh rane महाराष्ट्र maharashtra दाऊद इब्राहिम\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00418.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/heena-sidhu-career-horoscope.asp", "date_download": "2020-10-31T17:09:22Z", "digest": "sha1:7PGKDEVNIKKMN2VBNN2GPHC5FVNZ5AZC", "length": 10060, "nlines": 124, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "हेना सिद्धू करिअर कुंडली | हेना सिद्धू व्यवसाय कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » हेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nहेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nरेखांश: 75 E 52\nज्योतिष अक्षांश: 30 N 56\nमाहिती स्रोत: Dirty Data\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nहेना सिद्धू प्रेम जन्मपत्रिका\nहेना सिद्धू व्यवसाय जन्मपत्रिका\nहेना सिद्धू जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nहेना सिद्धू 2020 जन्मपत्रिका\nहेना सिद्धू ज्योतिष अहवाल\nहेना सिद्धू फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nहेना सिद्धूच्या करिअरची कुंडली\nतुमच्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या उलथापालथींबद्दल तुम्ही संवेदनशील आहाता. त्यामुळे कमीत कमी आटापिटा आणि दबाव असलेले कार्यक्षेत्र तुम्हाला आवडते. हे ध्यानात ठेवून तुम्ही तुमच्या अभ्यासाचाी दिशा ठरवलीत तर तुमच्या कारकीर्दीत त्याचा निश्चितच लाभ होईल.\nहेना सिद्धूच्या व्यवसायाची कुंडली\nतुम्ही शब्द उत्तर प्रकारे जुळवून मांडू शकता. त्यामुळे तुम्ही पत्रकार, प्राध्यापक किंवा पर्यटन विक्री प्रतिनिधी (ट्रॅव्हलर सेल्समॅन) म्हणून उत्तम का करू शकता. काही व्यक्त करण्याने तुम्हाला कधी नुकसान होणार नाही. या गुणामुळे तुम्ही उत्तम शिक्षक होऊ शकाल. पण तुमचा संयम सुटतो, तेव्हा मात्र तुमची वागणूक वेगळीच असते. ज्या ठिकाणी चटकन विचार करून निर्णय घेणे आवश्यक असते, ते क्षेत्र तुमच्यासाठी योग्य असेल. पण ते एकसूरी काम नसावे, अन्यथा तुम्हाला यश मिळणार नाही. तुम्हाला बदल आणि वैविध्य यांची आवड आहे. त्यामुळे ज्या कार्यक्षेत्रात तुम्हाला विविध ठिकाणी फिरावे लागेल, असे कार्यक्षेत्र तुमच्यासाठी चांगले राहील. दुसऱ्यासाठी काम करण्यापेक्षा स्वतःसाठी काम केले तर अधिक उत्तम राहील. तुम्हाला तुमच्या मर्जीप्रमाणे यायला आणि जायला आवडते, आणि तुम्ही स्वतःच स्वतःचे मालक असाल तरच हे शक्य आहे.\nहेना सिद्धूची वित्तीय कुंडली\nतुमचे व्यवसायात भागीदारांशी फार जमणार नाही. तुम्ही तुमच्या नशीबाचे शिल्पकार असाल आणि क्वचितच दुसऱ्यांकडून मदत घ्याल. असे असले तरी भविष्यात तुम्ही निश्चितच यशस्वी व्हाल आणि लक्ष्मी तुमच्या घरी पाणी भरेल. आर्थिक बाबती तुमची तल्लख बुद्धी तुम्हाला अनेक संधी उपलब्ध करून देईल. एका वेळी तुम्ही खूप श्रीमंत असाल आणि काही वेळा परिस्थिती एकदम उलट असेल. जेव्हा तुमच्याकडे पैसे असतील तेव्हा तुम्ही ऐषोआरामी जीवन जगाल आणि जेव्हा नसतील तेव्हा तुम्ही त्याही परिस्थितीशी जुळवून घ्याल. किंबहुना धोका हाच आहे की तुम्ही कोणत्याही परिस्थितीशी आणि माणसांशी जुळवून घेऊ शकता. तुम्ही यावर नियंत्रण ठेवलेत तर ज्या क्षेत्रात, व्यवसायात किंवा उद्योगात तुम्ही आहात, तिथे तुम्ही यशस्वी व्हाल.\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A0%E0%A4%BE-%E0%A4%A8%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-31T17:21:03Z", "digest": "sha1:JOKUFZEGVTQRQVO2M37MJKONPRVLD2LF", "length": 8447, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मुठा नदी सुधार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nमुळा – मुठा नदी सुधार अधांतरी, वाढीव दराच्या निविदा मंजुरीसाठी केंद्राचा अट्टाहास \nपुणे : पोलीसनामा ऑनलाइन - आंतर राष्ट्रीय पातळीवर आर्थिक निधी मिळवण्याकरिता पत टिकवून ठेवण्यासाठी नदी सुधार योजनेच्या वाढीव दराने आलेल्या निविदा मंजूर कराव्यात, असा आग्रह राष्ट्रीय नदी सुधार संचालनालयाने ( एनआरसीडी) धरला आहे. विशेष असे ���ी या…\nVideo : नोरा फतेहीच्या ‘या’ अदांवर गुरू रंधावा…\nBigg Boss 14 : एजाज खानसाठी वाढत चाललेय पवित्रा पुनियाचे…\nBigg Boss 14 : वडिलांची आठवण आल्याने इमोशनल झाली…\nमिर्झापूर वेब सीरिजची PM मोदी आणि CM योगी यांच्याकडे तक्रार,…\nड्रग्ज प्रकरणातील चौकशीनंतर साराची सोशल मीडियावर पहिली…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nअशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य ठरवून, समस्यांवरून…\nलवकरच सुरू होणार ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं…\nJ & K : 3 BJP नेत्यांच्या हत्येच्या पाठीमागे…\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल \nLasalgaon : 4 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कांदा लिलाव सुरळीत\n‘कॉंग्रेसच्या ताब्यातील पालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधीच मिळत…\nफळ विक्रेता प्रीतीनं PM मोदींना सांगितले Paytm साऊंड बॉक्सचे फायदे ,…\nदावा : ‘जनधन’ खात्यांमधून रोकड काढण्यासाठी द्यावे लागतील…\n2 दशकांपासून कमी होऊ लागले आहे का निरोगी माणसांच्या शरीराचे सरासरी तापमान\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nपुरंदर मधील वनपुरीत पुन्हा बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/pnb-pays-homage-to-ladakh-martyrs/", "date_download": "2020-10-31T17:04:44Z", "digest": "sha1:6LE56QKR6UAC72PB3VYNPL4IQ2YUD3M4", "length": 7640, "nlines": 113, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "पीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजली - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या पीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजल��\nपीएनबीतर्फे लडाख शहिदांना श्रद्धांजली\nदेशातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँकिंग संस्था, पंजाब नॅशनल बँक (पीएनबी ) यांनी शोक व्यक्त करण्यासाठी लडाखचा शहीद सिपाही कुंदन कुमार ओझा याच्या कुटूंबियांना भेट देऊन आणि पीएनबी विमा पॉलिसीचे ८. १३ लाख फक्त २४ तासात हुतात्म्याच्या पत्नीच्या नावे जमा केले आहेत. शहीद सैनिकाने पीएनबीकडून दोनविमा पॉलिसी घेतल्या होत्या.\nझारखंडमधील साहिबगंजच्या दिहारी खेड्यातील रवीवासी असलेले ओझा २०११ मध्ये भारतीय सैन्याच्या बिहार रेजिमेंटमध्ये भरती झाले होते. लडाखच्या गलवान खोऱ्यातचिनी सैन्यासह झालेल्या हिंसक सामन्यात कर्नल बी संतोष बाबू आणि हवलदार पलानी यांच्यासह ते शहीद झाले होते.\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious articleनिफ्टी १६.४०, सेन्सेक्स २६.८८ अंकांनी घसरला\nNext articleमुलं शिकतात वडिलांचे बोट धरून…\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमहिन्यातील सगळ्यात मोठी बाजारवाढ\nजीएसटी संकलनावर लॉकडाउनचा परिणाम\nशेतीमाल सेवेसाठी ‘समारू’चा पुढाकार\nआता रोबोट करणार पाठीचा मसाज\n१०० दशलक्ष विद्यार्थ्यांना मिळणार ‘उच्च’ शिक्षण\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00419.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:Tournament_bracket_templates", "date_download": "2020-10-31T17:44:21Z", "digest": "sha1:YQOOYOW4SOVQ7RNPA3P2MXAEZS24SABF", "length": 6015, "nlines": 133, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:Tournament bracket templates - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nएकूण ३ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ३ उपवर्ग आहेत.\nएकूण ८ पैकी खालील ८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ सप्टेंबर २०१८ रोजी १९:२० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/07/corona-news_19.html", "date_download": "2020-10-31T16:29:57Z", "digest": "sha1:CBCXF5IWZ5CMECHDJ2ZSM5RYRMPNC5DI", "length": 13657, "nlines": 85, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर", "raw_content": "\nHomeचंद्रपूरजिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर\nजिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर\n✳️चंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २७६\n✳️मूल येथील राईस मीलमधील आतापर्यत १४ कामगार पॉझिटीव्ह\n✳️राज्य राखीव पोलीस दलाचे आत्तापर्यंत १९ जवान पॉझिटीव्ह\n✳️उपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या ११७\n✳️१५९ बाधित कोरोनातून बरे\nचंद्रपूर,दि. १७ जुलै: चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्हमध्ये रविवारी १६ बाधिताची भर पडली आहे. जिल्ह्यात सध्या २७६ बाधितांपैकी १५९ बाधिताना कोरोनातून बरे झाल्यामुळे सुट्टी देण्यात आली आहे. तर ११७ जणांवर उपचार सुरू आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार यामध्ये ४८ बाधित हे परराज्यातील व परजिल्ह्यातील आहेत. या बाधितामध्ये ३ जण अॅन्टीजेन चाचणीतून बाधित म्हणून पुढे आले आहेत.\nआज पुढे आलेल्या बाधितांमध्ये मुल येथील राईस मिल मध्ये काम करणाऱ्या दोन कामगारांचा समावेश आहे. अनुक्रमे ५० व २५ वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी बिहार राज्यातून कामगारांची एक चमू मूल येथे आली होती. यापूर्वी १२ कामगार व एक चालक असे एकूण १३ जण पॉझिटीव्ह ठरले होते. आज दोन कामगारांमुळे एकूण १४ कामगार पॉझिटिव्ह झाले आहेत.\nबिहार राज्यातील आणखी एक व्यवसायाने चालक असणारा ४५ वर्षीय नागरिक पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी रेल्वेने आल्यानंतर बिहार येथूनच आलेल्या एका चालकाच्या संपर्कात आल्याने तो पॉझिटिव्ह झाला आहे.\nराज्य राखीव पोलीस दलाच्या कंपनीमधील आणखी तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत. जोखमीच्या संपर्कातील असणारे अनुक्रमे २७, २८ व ३१वर्षीय जवान संस्थात्मक अलगीकरणात होते. १६ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आले होते. त्यामध्ये तीन जवान पॉझिटिव्ह ठरले आहे. चंद्रपूर येथे कार्यरत असलेले यापूर्वी 16 जवान पॉझिटिव्ह ठरले होते. आत्तापर्यंत एकूण 19 जवान पॉझिटिव्ह ठरले आहेत.\nराजुरा ब्राह्मणवाडा येथील 32 वर्षीय युवक हैद्राबाद वरून आला होता. संस्थात्मक अलगीकरणात असणाऱ्या युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.\nकोरपना तालुक्यातील पालगाव फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या चेन्नई वरून परत आलेला 30 वर्षीय युवकाचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.\nगडचांदूर येथील वार्ड क्रमांक चार मधील रहिवासी असणाऱ्या 37 वर्षीय नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. अमरावती वरून परत आल्यानंतर संस्थात्मक ऐवजी गृह अलगीकरणात होता.\nविदेशातून आलेल्या चंद्रपूर येथील गाडगेबाबा चौक बाबुपेठ परिसरातील एका युवकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. विदेशातून आल्यानंतर हा युवक संस्थात्मक अलगीकरण होता.\nवरोरा येथील 70 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला पॉझिटिव्ह ठरली आहे. मुंबई येथून आल्यान���तर दोघेही ही संस्थात्मक अलगीकरणात होते. 17 जुलै रोजी घेण्यात आलेले यांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.\nबंगळूरवरून परत आलेला चंद्रपूर येथील 35 वर्षीय रयतवारी कॉलनी चंद्रपूर येथील नागरिक आल्यापासून संस्थात्मक अलगीकरणात होता. त्यांचा देखील नमुना पॉझिटिव्ह ठरला आहे. याशिवाय बाबुपेठ परिसरातील ५७ वर्षीय जोखमीच्या संपर्कातील नागरिकाचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील पालगाव येथील नागरिक असणारे सैन्यदलातील जवानाचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. ११ तारखेला चेन्नई येथून आगमन झाल्यानंतर काल स्वॅब घेण्यात आल्यावर बाधित असल्याचे आढळून आले.\nब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील एका परिवारातील चार वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीने मध्य प्रदेशातून प्रवास केला होता. त्यांचाही अहवाल पॉझिटिव्ह आला होता. 17 तारखेला बालिकेचा नमुना घेण्यात आला होता. आज ती पॉझिटिव्ह असल्याचे पुढे आले.\nजिल्हयातील आतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :चंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) 17 जुलै ( एकूण 25 बाधित ) १८ जुलै ( एकूण १७ बाधित ) व १९ जुलै ( एकूण बाधित १६ ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित २७६ झाले आहेत. आतापर्यत १५९ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे २७६ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ११७ झाली आहे. सर्व बाधिता��ची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00420.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87/", "date_download": "2020-10-31T15:46:21Z", "digest": "sha1:JQF5UDPZXQHWIVWR4VOZTO7AZA76G2HQ", "length": 5571, "nlines": 95, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "पुस्तके – Mulyavardhan", "raw_content": "\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nमूल्यवर्धन कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद शिक्षकांना आलेले अनुभवकथन करणारे ‘मी आणि मूल्यवर्धन’ हे पुस्तक\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना नियमितपणे वर्गात काही उपक्रमांचे आयोजन करायचे आहे. यासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने पहिली ते चौथीच्या प्रत्येक इयत्तेसाठी शिक्षक उपक्रम पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केल्या आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमाअंतर्गत पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी उपक्रम पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. वर्ग उपक्रमांशी संबंधित कविता, गाणी गोष्टी, चित्रे आणि चित्रांवर आधारित गोष्टी यात दिलेल्या आहेत. भाषा, परिसर अभ्यास, कला, कार्यानुभव आणि अन्य विषयांच्या अध्ययन निष्पत्तींशी सुसंगत असे काही अतिरिक्त उपक्रमसुद्धा यात दिलेले आहेत.\nमूल्यवर्धन कार्यक्रमांतर्गत शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी शांतिलाल मुथ्था फाउंडेशनने शिक्षक मार्गदर्शक पुस्तिका मराठी, इंग्रजी, उर्दू, कोकणी आणि हिंदी भाषेत तयार केलेल्या आहेत.\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nजिल्हा मेळावे – पोस्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/10/blog-post_17.html", "date_download": "2020-10-31T17:00:13Z", "digest": "sha1:TQLYZKXUOQFSDCYXN5TCDUINKFQOWP6J", "length": 6850, "nlines": 49, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "शरद पवार उदयापासुन मराठव��ड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर...", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युज शरद पवार उदयापासुन मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर...\nशरद पवार उदयापासुन मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर...\nमराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीने सर्वात नुकसान झालेल्या उस्मानाबाद, औसा, तुळजापूर,परांडा येथील गावांना भेटी देणार...\nगेले दोन दिवस झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला असून हवालदिल झालेल्या बळीराजाला मायेचा धीर देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे रविवारपासून दोन दिवसाच्या दौर्‍यावर आहेत. दरम्यान या दौऱ्यात शरद पवार शेतकर्‍यांच्या थेट बांधावर जावून शेतकर्‍यांशी संवाद साधणार आहेत.आज दिनांक १८ ऑक्टोबर रोजी सकाळी खासदार शरद पवार हे बारामतीहून निघून तुळजापूरला उमरगा आणि इतर नुकसानग्रस्त गावातील शेतीची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सर्वाधिक पाऊस पडलेल्या औसा, उस्मानाबाद आणि तुळजापूर याठिकाणी पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा देणार आहेत. रात्री तुळजापूरला मुक्काम केल्यानंतर सोमवार दिनांक १९ ऑक्टोबर रोजी पुन्हा तुळजापूर परिसराची पाहणी करणार आहेत. त्यानंतर सकाळी ११ वाजता माध्यमांशी संवाद साधणार आहेत. ही पत्रकार परिषद झाल्यावर दुपारी परांडा गावात झालेल्या नुकसानीची पाहणी करणार आहेत.\nमहाराष्ट्रात आलेल्या कोणत्याही संकटात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे पहिल्यांदा धावून जातात. विशेषतः शेतकर्‍यांच्या अडीअडचणीला तर सर्वात आधी जात असल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. त्यामुळे आताही शेतकरी अडचणीत सापडला असल्याचे समजताच शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी शेतकर्‍यांच्या नुकसानग्रस्त शेतीच्या बांधावर पोचत आहेत.\nमहाराष्ट्र न्युज महाराष्ट्र् न्युज\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सात���रा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A5%83%E0%A4%A6%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7%E0%A4%A3%E0%A4%82", "date_download": "2020-10-31T17:03:10Z", "digest": "sha1:KNFRBXDSQPRYWVPFYW4B3A433RAVBN3N", "length": 3235, "nlines": 57, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "हृदयरोगाची-लक्षणं: Latest हृदयरोगाची-लक्षणं News & Updates, हृदयरोगाची-लक्षणं Photos & Images, हृदयरोगाची-लक्षणं Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nWorld Heart Day: लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.5, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/army-public-school-recruitment-2020/", "date_download": "2020-10-31T15:51:13Z", "digest": "sha1:5RZQOHQFBVT2UJAKMND4MX7AZKD22V4K", "length": 6206, "nlines": 118, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "(आज शेवठची तारीख) आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत 8000 पदांसाठी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates (आज शेवठची तारीख) आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत 8000 पदांसाठी भरती.\n(आज शेवठची तारीख) आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत 8000 पदांसाठी भरती.\nArmy Public School Recruitment 2020: आर्मी पब्लिक स्कूल अंतर्गत 8000 पदांसाठी उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\nApplication Starting Date (अर्ज सुरु होण्याची तारीख) : 01 ऑक्टोबर 2020\nApplication Last Date (अर्ज करण्याची शेवटची तारीख): 20 ऑक्टोबर 2020.\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा) Registration\nPrevious articleDOLR – भूमि संसाधन विभाग अंतर्गत भरती.\nNext articleECIL -इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nNHSRC – राष्ट्रीय स्वास्थ्य प्रणाली संसाधन केंद्र अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया...\n(अप्रेंटिस) CSIR-सेंट्रल मीठ आणि सागरी रसायन संशोधन संस्था भरती.\nNIT-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी गोवा भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00422.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.57, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/nehami-pahat-raaha/", "date_download": "2020-10-31T15:49:35Z", "digest": "sha1:4FV4WT3PQVBM3X3D7LMS3WGDSLTCGXEV", "length": 11693, "nlines": 78, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या 5 राशी च्या जीवनात आला राजयोग, होणार सर्व मनोकामना पूर्ण", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/या 5 राशी च्या जीवनात आला राजयोग, होणार सर्व मनोकामना पूर्ण\nया 5 राशी च्या जीवनात आला राजयोग, होणार सर्व मनोकामना पूर्ण\nMarathi Gold Team 4 weeks ago राशिफल Comments Off on या 5 राशी च्या जीवनात आला राजयोग, होणार सर्व मनोकामना पूर्ण 11,004 Views\nआज आपण त्या 5 भाग्यवान राशी बद्दल जाणून घेऊ ज्या राशीवर शनिदेव पूर्णतः मेहरबान झाले आहेत. या राशीच्या जीवनातील अंधार दूर होऊन जीवन प्रकाशमान होणार आहे. आर्थिक समस्या दूर होऊन आर��थिक बाजू भक्कम होणार आहे.\nआपल्या राशीसाठी राजयोग बनत आहे ज्यामुळे अनेक मोठे बदल जीवना मध्ये आपल्याला दिसून येणार आहेत. लव्ह लाईफ मध्ये आपल्याला खऱ्या प्रेमाची प्राप्ती होईल. आपला पार्टनर आपल्यासोबत एकनिष्ठ राहील.\nआपण आपल्या जीवनामध्ये वेगाने प्रगती कराल. समाजामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्यात आपल्याला यश मिळेल. अनेक दिवसा पासून आपल्याला असलेल्या आर्थिक समस्या दूर होतील.\nआपले मित्र आपल्याकडे मदतीचा हात मागण्याची शक्यता आहे ज्यास आपण सकारात्मक प्रतिसाद देऊ शकता. इतरांना मदत करण्याकडे आपला कल वाढेल. आपले कर्म आपल्याकडे पुन्हा येतात या विचारावर आपला विश्वास वाढे.\nविचारपूर्वक घेतलेल्या निर्णयामधून आपल्याला लाभ प्राप्त होईल. आपल्या अनेक दिवसा पासून असलेल्या इच्छा पूर्ण होणार आहेत. आपण सकारात्मक राहून केलेल्या कार्यात आपल्याला यश मिळेल.\nवैवाहिक आयुष्यात आपल्याला जीवनसाथी कडून अपेक्षित असलेले प्रेम आणि सपोर्ट प्राप्त होईल. आपला जीवांसाठी आपल्यावर खूप प्रेम करणारा राहील. आपल्या सुख दुःखामध्ये आपली साथ सोडणार नाही.\nबिजनेस करणाऱ्या लोकांना त्यांच्या बिजनेस मध्ये मोठा नफा प्राप्त होईल. बिजनेस वाढीसाठी आपल्या मित्राची साथ लाभेल. आपल्याला शेयर मार्केट किंवा जुन्या गुंतवणुकी मधून मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.\nमुलांच्या आरोग्यात चांगली सुधारणा दिसून येईल. आपले आरोग्य देखील चांगले राहील. वडीलधाऱ्या लोकांच्या सल्ल्याने आपण प्रगती कराल. अडीअडचणीच्या वेळी तुम्हाला वडील मदतीचा हात पुढे करतील.\nमेष, वृश्चिक, सिंह, मकर आणि मीन या राशीच्या लोकांना शनिदेवाच्या कृपेने वरील लाभ प्राप्त होतील. शनिदेव कृपावंत झाल्याने आपल्या जीवनातील अनेक अडचणी दूर होतील आणि जीवन सुखमय होईल.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious मुलां ना सहज दिवाना बनवतात या 5 राशी च्या मुली, मिनिटात होतात फिदा\nNext संकष्टी चतुर्थी वर बनला वज्र योग, या राशी साठी राहणार उत्तम, इतर राशी ला होणार त्रास\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी प��र्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00423.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/category/offbeat/yog/page/2/", "date_download": "2020-10-31T17:03:58Z", "digest": "sha1:OWUNZTQ7AMGE6R6Q754KKVEZRSBZGRAR", "length": 10881, "nlines": 135, "source_domain": "arogyanama.com", "title": "योग Archives - Page 2 of 11 - Arogyanama", "raw_content": "\n‘भू-नमन’ आसन करून सुधारा पचनशक्ती, इम्युनिटी देखील वाढेल\nरिसर्च : वजन कमी करण्यासाठी कधी आणि किती चालायचं ते जाणून घ्या\n‘विपरीत-करणी’ डायबिटीजच्या रूग्णांसाठी वरदान, जाणून घ्या पद्धत\nरात्री उशिरापर्यंत झोप येत नाही, तर झोपण्याआधी करा ‘ही’ 3 योगासनं\nFace Yoga : काय आहे फेस योग जाणून घ्या खास 6 टिप्स आणि 8 फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन- जसे शरीराच्या अवयवांचे योग असतात तसेच चेहर्‍याचे योगसुद्धा असतात. चेहर्‍याच्या विशिष्ट मांसपेशींच्या मजबूतीसाठी चेहर्‍याचा योग केला जातो. यामुळे...\nExercise Time To Lose Weight : वजन कमी करण्यासाठी व्यायामासाठी सर्वात योग्य वेळ कोणती \nनवी दिल्ली, वृत्तसंस्था : वाढते वजन कमी करणे डोंगराच्या शिखरावर पोहोचण्यासारखेच आहे. वजन कमी करण्यासाठी आपण काय नाही करत,जिममध्ये जाऊन तासन्तास घाम...\nमुलांना तंदुरूस्त ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात समाविष्ट करा ‘हे’ योगासन\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – दैनंदिन जीवनात योगाचा समावेश केल्यास आपली मुले निरोगी व चपळ राहतील. ते आळशी होणार नाहीत. म्हणूनच मुलांच्या...\n‘मेडिटेशन’ खरचं सोपं नाही, पण एकदा जमलं की त्याला ‘चॅलेंज’ नाही, जाणून घ्या अगदी सोप्या अन् उपयोगी टिप्स\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम – मन शांत राहण्यासाठी अलीकडे जो तो मेडिटेशन करण्याचा सल्ला देतो. मात्र, त्यासाठी मन एका जागी राहिले...\nगरोदरपणात ‘योग’ करणे किती बरोबर \nआरोग्यनामा ऑनलाईन टीम : गर्भधारणेच्या दरम्यान योग कर��्यासंदर्भात बरेच प्रश्न उद्भवत असतात. काही लोक यावेळी योग करणे फायदेशीर मानतात तर...\n करा ‘हे’ सोपं आसन\nआरोग्यनामा टीम - शरीराला आकार आणि आधार देण्याचं महत्त्वाचं काम हाडं करत असतात. कमरेच्या गोलाकार हाडांचे(पेल्व्हिसचे) कार्यही शरीराला आधार देणं...\nश्वास घेण्यात होतोय त्रास ‘या’ 3 योगांद्वारे फुफ्फुसांना करा बळकट\nआरोग्यनामा टीम : फुफ्फुसांशिवाय ऑक्सिजन शरीरात पोहोचू शकत नाहीत. त्याच्या मदतीने कार्बन डाय ऑक्साईड शरीरात पोहोचू नाही. आपल्या शरीरातील सर्व...\nनाकाला शेप देण्यासाठी करा ‘या’ 5 सोप्या एक्सरसाईज \nआरोग्यनामा टीम - नाक चेहऱ्याच्या सौंदर्याचा केंद्रबिंदू मानला जातो. अशात नाकाचा आकार नीट ठेवण्यासाठी लोक अनेक उपाय करत असतात. काही...\nYoga for Skin : ‘हेल्दी’ आणि ‘ग्लोईंग स्किन’ मिळवण्यासाठी नियमित करा ‘ही’ 3 योगासनं\nआरोग्यनामा टीम - सुंदर त्वचा प्रत्येकाल हवी असते. स्वच्छ त्वचेचे कौतूक प्रत्येकजण करतो. तुम्ही तुमच्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी दररोज काही...\nमहिलांनो PCOD ची समस्या आणि मासिक पाळीत वेदना होत असतील तर घरीच करा ‘ही’ सोपी योगासनं \nआरोग्यनामा टीम - नॅशनल इंस्टिट्युट ऑफ हेल्थ अँड रिसर्चनुसार देशात सुमारे 10 टक्के महिलांना पीसीओडीचा त्रास असतो. ही समस्या वेगानं...\nOatmeal Health Benefits : पूर्ण दिवसभर रहायचंय एनर्जेटिक तर नाष्ट्यात दलियाचा करा सामावेश, होतील ‘हे’ 7 फायदे\n‘ही’ आहेत दम्याची १० लक्षणे, खोकला साधा समजून दुर्लक्ष करू नका\nकमी रक्तदाब हा उच्च रक्तदाबापेक्षा घातक जाणून घ्या 4 कारणे आणि 5 उपाय, जाणून घ्या\nलग्‍नापूर्वी अवश्‍य खा ‘हे’ १० पदार्थ, दिसाल स्‍मार्ट आणि रूबाबदार\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nHealth Tips : ब्रेन पावर वाढवते ‘ही’ एरोबिक एक्सरसाईज, जाणून घ्या इतर फायदे\nदररोज सका���ी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%A3%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%AD%E0%A5%8C%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:07:13Z", "digest": "sha1:N74NPKDJINUPGXZRVQDYJPZ6Y7CTKPHN", "length": 9235, "nlines": 146, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "अणुकेंद्रीय भौतिकी - विकिपीडिया", "raw_content": "\nअणुकेंद्रीय भौतिकी भौतिकशास्त्रातील विषय आहे.\nअणुकेंद्रासंबंधी रचना, विस्तार, आकार, प्रेरणा, प्रतिमान (मॉडेल), विक्रिया, परिवलन (स्वतःभोवती फिरणे) आणि चुंबकत्व एवढे विषय अणुकेंद्रीय भौतिकीत मोडतात.\nप्रोटॉन व न्यूट्रॉन हे अणुकेंद्राचे घटक आहेत. त्यांपैकी प्रोटॉन हा H1 (हायड्रोजन अणुकेंद्र) आहे. त्याच्यावर एक एकक धन विद्युत् भार असतो (आणवीय भौतिकीत एकक विद्युत् भार म्हणजे इलेक्ट्रॉनावरील विद्युत् भार होय). मुक्त प्रोटॉन अगर अणुकेंद्रातील प्रोटॉन स्थिर असतो. न्यूट्रॉनावर विद्युत् भार नसतो. त्याचे द्रव्यमान प्रोटॉनापेक्षा किंचित अधिक असते. मुक्त न्यूट्रॉन किरणोत्सर्गी असून त्याचे अर्धायुष्य (किरणोत्सर्गाची क्रियाशीलता निम्मी होण्यास लागणारा काल) सु. १२ मिनिटांचे आहे. न्यूट्रॉनाचे रूपांतर प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि प्रतिन्यूट्रिनो अशा तीन ⇨ मूलकणांत होते. न्यूक्लिऑन ही संज्ञा प्रामुख्याने अणुकेंद्रातील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांना वापरतात. अणुकेंद्रातील न्यूक्लिऑनांच्या संख्येस ⇨ द्रव्यमानांक म्हणतात. हा अंक A या अक्षराने दाखवतात. अणुकेंद्रातील प्रोटॉनांच्या संख्येस ⇨ अणुक्रमांक म्हणतात व तो Z या अक्षराने दाखवतात.\nअणुकेंद्राची संरचना : यासंबंधीची माहिती अणुकेंद्राची घनता, कवच प्रतिमान आणि सामूहिक प्रतिमान या परिच्छेदांत पुढे दिली आहे.\nअणुकेंद्राची बंधनऊर्जा : यासंबंधी काही उपयुक्त संज्ञांचे अर्थ खाली दिले आहेत.\n(१) आणवीय द्रव्यमानाचे एकक µ हा C12 या कार्बनाच्या समस्थानिकाच्या (अणुक्रमांक तोच पण अणुभार भिन्न असलेल्या त्याच मूलद्रव्याच्या प्रकाराच्या) द्रव्यमानाच्या १/१२ एवढे असते.\n१ आणवीय द्रव्यामानाचे एकक = १·६६०४ ×१०-२७ किलोग्रॅम.\n(२) अणुकेंद्रीय ऊर्जा एकक (Mev). १ Mev = १०६ इलेक्ट्रॉन व्होल्ट (ev) = १·६० × १०-६ अर्ग. इलेक्ट्रॉन व्होल्ट म्हणजे १ व्होल्ट विद्युत् दाबाखाली प्रवेगित केलेल्या इलेक्ट्रॉनाची ऊर्ज���.\n(३) अणुकेंद्रीय संकुलन अंक : समस्थानिकात आढळणारी द्रव्यामान घट (M–A) आणि त्याचा द्रव्यमानांक यांचे गुणोत्तर. याचे चिन्ह ƒ आहे. ƒ = (M–A)/A. या समीकरणात M = अणुकेंद्राचे तौलनिक आणवीय द्रव्यमान-एकक (µ) व्यक्त केलेले द्रव्यमान.\nमराठी भाषा दिवशी संपादीत लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०१:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80%E0%A4%B3%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE_(%E0%A5%A9_%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4)", "date_download": "2020-10-31T17:50:36Z", "digest": "sha1:D62W6YYAMG3RBBJPMSTG6PCSDHIZC7VL", "length": 4164, "nlines": 65, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "तामीळच्या लोककथा (३ भागांत) - विकिपीडिया", "raw_content": "तामीळच्या लोककथा (३ भागांत)\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nमराठी लेखिका दुर्गा भागवत यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा या पुस्तकात समाविष्ट आहेत. तामिळनाडू मधील लोककथा या पुस्तकात सांगितलेल्या आहेत. [१]\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १५:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/pramod-sawant-addressed-in-bni-goa-msme-webinar/", "date_download": "2020-10-31T16:54:01Z", "digest": "sha1:QEOVTFSV5PBBUIIY5QRZW57FEEAHZ4XO", "length": 14488, "nlines": 115, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "'कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ' - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome उद्योग मंडळ ‘कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ’\n‘कौशल्य विकसित करण्याची हीच योग्य वेळ’\nकोविड १९ साथीच्या रोगाचा परिणाम राज्यातील सर्वच क्षेत्रावर झाला असून यातून व्यवसाय क्षेत्र अलिप्त राहिले नाही खाजगी आणि लघु उद्योगांनाही याची झळ बसली आहे. अशा परिस्थितीत लोकांना आधार देण्यासाठी सरकार आपल्या विविध योजनांद्वारे मार्गदर्शन देत आहे. गोवा सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यासाठी आणि केंद्र तसेच राज्य सरकारने जाहीर केलेले आर्थिक पॅकेज विस्ताराने समजण्यासाठी बीएनआयने अलीकडेच ‘गोव्यातील एमएसएमईला डीकोडिंग फायनान्सियल सपोर्ट’ या विषयावर एक वेबिनार आयोजित केले होते. गोव्यातील व्यवसाय आणि विविध योजना लोकांपर्यंत पोहचाव्यात म्हणून मुख्यमंत्र्यांनी २० कोटी रुपये खर्च केले.\nहा वेबिनार हा दोन भागांत पार पडला. पहिल्या भागामध्ये बौद्धिक पॅनेल चर्चेचा समावेश होता. ज्यात शिरीष कोतमिरे यांनी निधीच्या स्रोताबद्दल स्पष्टीकरण दिले तसेच एमएसएमई निश्चित खर्च कमी करून कसा पुढे जाऊ शकतो याविषयी माहिती दिली. इग्रेडीएटोर हेमल खंडवाला यांनी खर्च कपातसाठीची माहिती यावेळी दिली. एमएसएमईसाठी २० कोटी पॅकेज घेऊन सरकारने राखून ठेवलेल्या शिल्लकचीही प्रशंसा केली कारण ती तारण नसलेल्या निधीतून आणि कमी व्याज दरावर मिळू शकली आहे. उद्योग संचालनालय, गोवा सरकारच्या गीता जोशी यांनी यावेळी लघु उद्योगांना द्याव्या लागणाऱ्या प्रोत्साहनांविषयी बोलल्या आणि या योजना गोवा एमएसएमईसाठी गोवा सरकारकडून उपलब्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.\nगोवा टेक्नॉलॉजी असोसिएशनचे उपाध्यक्ष मिलिंद अन्वेकर यांनी गोवा सरकारच्या आयटी धोरण व योजनांविषयी माहिती दिली. पॉलिसीतील एकूण 19 योजनांवर यावेळी माहिती देत प्रकाश टाकण्यात आला, ज्याचा फायदा कंपन्यांना होऊ शकेल. धोरणात्मक अंमलबजावणीसाठी आयटी उद्योग जोरदार प्रयत्न करीत असल्याचेही त्यांनी नमूद केले आणि गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी नुकतीच राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या पुनरुज्जीवनात मदत करण्यासाठी आयटी हे मुख्य क्षेत्रांपैकी एक असल्याचे जाहीर केल्याचे यावेळी सांगण्यात आले.\n‘निसान’ने सादर केली बी-एसयूव्ही\nया वेबिन��रचे मुख्य वक्ते पुणे प्रादेशिक कार्यालयातील लघु उद्योग विकास बँक ऑफ इंडियाचे सरव्यवस्थापक अजित नाथ झा होते. “एमएसएमईमध्ये सिडबी’साठी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल मी बीएनआय गोवा यांचा अत्यंत आभारी आहे. एमएसएमईचे सक्षमीकरण करणे हे सिडबीचे मुख्य उद्दीष्ट आहे आणि सध्याच्या गंभीर परिस्थितीत आम्ही एसपीइइडीसारख्या आमच्या विविध योजनांच्या माध्यमातून उत्कृष्ट सहाय्य देण्याचा प्रयत्न करीत आहोत ज्यामुळे एंटरप्राइझच्या विकासासाठी उपकरणे खरेदीसाठी कर्ज उपलब्ध आहे तसेच प्रथम हे सुरक्षितता मॉडेल असून रूफटॉप सोलर पीव्ही इ नाथ झा यांच्या पॅनेलसमवेत संभाषणात होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी एमएसएमईसाठी राज्य सरकारने राबविलेली विविध धोरणे आणि योजनांची सखोल माहिती दिली. आयटी उद्योगाच्या संदर्भात कोविडनंतरच्या काळात या उद्योगास विस्तृत महत्व असून या उद्योगात वाढ होऊ शकत असल्याचे मुख्यमंत्री सावंत यांचे म्हणणे आहे.\nकोविडनंतर आत्मनिर्भर भारत म्हणून विचार करतांना आपण गोवेकरांनी स्वयंपूर्ण होण्याबाबतही विचार करायला हवा. आतापर्यंत, गोवा एक राज्य म्हणून विविध कारणांसाठी इतर राज्यावर अवलंबून होते. गोव्याच्या मनुष्यबळाच्या वापराविषयी विचार करतांना गोव्याची इको सिस्टीम लक्षात घेण्याची गरज आहे. उद्योजकांनी आपल्या सध्याच्या आणि नजीकच्या भविष्यातील गरजेबद्दल विचार करणे महत्वाचे आहे. गोव्याच्या आर्थिक पुनरुज्जीवनाबाबतीत सूचनांचे मी कौतुक करतो आणि त्यांचे स्वागत करतो आणि त्याद्वारे आपल्या गोव्याला आत्मनिर्भरतेच्या मार्गावर घेऊन जाऊया, ”असा संदेश यावेळी मुख्यमंत्र्यांनी गोमंतकीय जनतेला दिला.\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious article‘निसान’ने सादर केली बी-एसयूव्ही\nNext articleतेल खा, इम्युनिटी वाढवा…\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nभारतीय स्टार्टअप पुन्हा भरारी घेण्यास सज्ज\nसिंगापूर एयरलाईन्स म्हणतेय, ‘फ्लाय विथ केअर’\nअमेरिकेत बेकारांच्या संख्येत अफाट वाढ\n…तर जीएसटी रिटर्नवर लागू होणार विलंब शुल्क\n4 महिन्यात स्टेपॲपचे 2 मिलियन डाउनलोड\nकोरोनावरील लसीसाठी बिल गेट्स देणार निधी\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्या��ारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/wheat-being-ground-while-exercising-gym-bicycle-video-going-viral-social-media-349421", "date_download": "2020-10-31T16:52:26Z", "digest": "sha1:URDR6Y6KASZX5M3TWATDR23Y4MKNVATZ", "length": 15291, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "जिम सायकलवर व्यायाम करतच केलं जातंय गहू दळण, हा अजब गजब जुगाड पाहाच - Wheat is being ground while exercising on a gym bicycle This video is going viral on social media | Global International Latest and Breaking News in Marathi - eSakal", "raw_content": "\nजिम सायकलवर व्यायाम करतच केलं जातंय गहू दळण, हा अजब गजब जुगाड पाहाच\nया व्हिडिओच्या सुरूवातीस एक महिला दुचाकी सायकल चालवत आहे. ही सायकल सामान्य सायकल नसून जिम सायकल आहे. एक महिला जिम सायकल चालवतच गहू दळत आहे. देसी जुगाडचा हा अनोखा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nइतर देशांमधील काही माहित नाही, परंतु भारताने जुगाड करण्यामध्ये प्रभुत्व मिळवले हे मात्र खरं आहे. कारण नेहमीच बऱ्याच गोष्टी जुगाडच्या जोरावर केल्या जात आहेत. जगात देसी जुगाडपेक्षा दुसरे काहीच चांगले नाही असे काहीजण बोलतात. कोरोना काळात वातावरण बदलले असल्यामुळे काही लोकांची कामे बंद झाली आहेत. तर दुसरीकडे एका पेक्षा एक जुगाड केलेले पाहावयास मिळत आहे. त्याच पद्धतीने देसी जुगाडचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.\nग़ज़ब का आविष्कार. काम भी और कसरत भी. कॉमेंट्री भी शानदार.\nया व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येत आहे की, एक महिला जिम सायकल चालवतच गहू दळत आहे. आयएएस अधिकारी अवनीश शरण यांनी सोशल मीडियावर हा अनोखा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओ शेअर करताना अवनीश यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'गजब का आविष्‍कार', काम और कसरत भी. कॉमेंट्री भी शानदार.'\nया व्हिडिओच्या सुरूवातीस एक महिला दुचाकी सायकल चालवत आहे. ही सायकल सामान्य सायकल नसून जिम सायकल आहे. ज्या महिलेने व्हिडिओ शुट केलं आहे, त्या महिलेने सुरवातीला या सायकलबद्दल माहिती सांगत आहे. घरीच गहू कसे दळता येऊ शकते हे सुद्धा सांगितले. यावेळी ती महिला म्हणाली, 'ही एक छोटी जिम आहे, जी तुम्ही घरी बसूनसुद्धा वर्कआउट करू शकता. तसेच ही कसरत शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामुळे तुम्हाला व्यायाम करता येईल, वजन कमी करता येईल आणि घरामध्येच गहू दळून घेणे सोईस्कर होईल. पीठ तयार झाल्यावर तुम्हाला ताज्या पोळ्याही (चपाती) तयार करता येतील. कोणीही हे काम अगदी आरामात करू शकेल.\nही सायकल खूप खास आहे\nया जिम सायकलमध्ये एका बाजूला धान्य ठेवण्यासाठी पिठाच्या गिरणीसारखी सिस्टीम केली आहे. सायकलचे पायडल मारल्यावर गिरणी सुरु होते आणि गहू दळणे सुरू होते. गव्हासाठी एक भांडे देखील ठेवले आहे, ज्यामध्ये पीठ पडत आहे. हाच अजब गजब व्हिडिओ पाहिल्यावर समजत की, एकावेळी दोन काम करता येऊ शकतात.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n'टिकटॉक'वरील बंदीला स्‍थगिती; न्यायालयाचा ट्रम्प यांना दणका\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या प्रशासनाने टिकटॉक या अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ ॲपवर घातलेल्या बंदीला येथील मध्यवर्ती न्यायालयाने...\nमक्केतील मोठ्या मशिदीच्या गेटला कारची जोराची टक्कर; घटना CCTVमध्ये कैद\nदुबई- सौदी अरेबियात (Saudi Arab) एका व्यक्तीने शुक्रवारी रात्री स्पीडमध्ये कार चालवत मक्केची मोठी मशिद अल-हरमच्या (Masjid al-Haram) बाहेरील ...\n'लक्ष्मी बॉंम्ब' नव्हे तर ''लक्ष्मी''चित्रपटाच्या नव्या पोस्टरमध्ये कियाराचा नवा अंदाज\nमुंबई - अखेर लोकांच्या भावनांचा सन्मान ठेवत अक्षयने आपल्या चित्रपटाचे नाव बदलले. त्यावरुन गेल्या काही दिवसांपासून त्याला मोठ्या प्रमाणात वादाला...\nPositive Story : मी आत्महत्याच करणार होतो, पण तेवढ्यात... (व्हिडिओ)\nपुणे : पॅरॅलिसीसच्या अटॅकन���तर मी तीन दिवसांपासून रुग्णालयात होतो. त्यावेळी अर्ध्या शरीराची हालचालच बंद होती. अशा काळात वैयक्तिक गोष्टींसाठी...\nपोलिसांची कारवाई लोकशाहीसाठी घातक, वरुण गांधींची ठाकरे सरकारवर टीका\nनवी दिल्ली- भाजप नेते वरुण गांधी यांनी महाराष्ट्र सरकारने समित ठक्करवर केलेली कारवाई ही लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचा आरोप केला आहे. ठाकरे सरकारने...\nपुलवामा हल्ल्याचं विरोधकांनी घाणेरडं राजकारणं केलं; PM मोदींनी व्यक्त केलं दु:ख\nनवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांसाठी गुजरात दौऱ्यावर आहेत. आज मोदी यांनी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त गुजरात मधील...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/inspection-6-specimens-beed-district-report-seven-left-276027", "date_download": "2020-10-31T17:25:32Z", "digest": "sha1:E54HG4T3UY3YADCWJWRW6KSCDDBHV23P", "length": 13893, "nlines": 265, "source_domain": "www.esakal.com", "title": "coronavirus - बीड जिल्ह्यात ३१ नमुन्यांची तपासणी; सातचा अहवाल बाकी - Inspection of 6 specimens in Beed district; Report of seven left | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\ncoronavirus - बीड जिल्ह्यात ३१ नमुन्यांची तपासणी; सातचा अहवाल बाकी\nकोरोना विषाणूवरील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी पूर्ण झाली आहे.\nबीड - जिल्ह्यात बुधवारपर्यंत (ता. एक) एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. दरम्यान, आतापर्यंत जिल्ह्यात ३१ जणांच्या स्वॅबची तपासणी केली असून, यातील २४ नमुने निगेटिव्ह आढळले आहेत. बुधवारी नऊ नमुन्यांचा अहवालही निगेटिव्ह आला असून सात नमुन्यांचा अहवाल बाकी आहे.\nकोरोना विषाणूवरील उपचारासाठी बीडच्या जिल्हा रुग्णालय व अंबाजोगाईचे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अशा दोन ठिकाणी विलगीकरण कक्षांची उभारणी पूर्ण झाली आहे. आतापर्यंत जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्षात दाखल करून घेतलेल्या २० जणांच्या तपासणीचे अहवाल निगेट���व्ह आले आहेत. तर अंबाजोगाईच्या स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केलेल्या ११ पैकी चार नमुन्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, तेही निगेटिव्ह आहेत. येथील सात नमुन्यांचा अहवाल येणे बाकी आहे.\nहेही वाचा - coronavirus- कोरोनाशी लढ्याचा बीड पॅटर्न राज्यासाठी दिशादर्शक\nपरदेशांतून आलेल्यांमुळे वाढली संख्या\nदरम्यान, सोमवारी उशिरापर्यंत जिल्ह्यात १६ जणांच्या स्वॅबची तपासणी करण्यात येऊन सर्वांचेच नमुने निगेटिव्ह आले; परंतु आता परदेशातून आलेल्यांमुळे तपासणीचा आकडा ३१ पर्यंत वाढला आहे. यात आष्टीच्या नऊ जणांचा समावेश आहे. मंगळवार-बुधवारी दाखल करून घेऊन तपासणीसाठी स्वॅब पाठविलेल्यांचा आकडा १५ होता. यापैकी नऊ जणांचा तपासणीचा अहवाल निगेटिव्ह आढळला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची...\nदिवाळीनिमित्त प्रवाशांसाठी २५ जादा एसटी बस\nनगर ः दीपावली सणानिमित्ताने दरवर्षीच राज्य परिवहन महामंडळाकडून जादा बस सोडण्याचे नियोजन केले जात आहे. यंदाच्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव...\nआरक्षणासाठीच्या मशाल मार्चला पाठिंबा, सरकार मराठा-ओबीसींमध्ये भांडणे लावतेय : विनायक मेटे\nबीड : सात नोव्हेंबरला बांद्रा ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान मातोश्रीवर धडकणाऱ्या मशाल मार्चला शिवसंग्रामचा पाठिंबा असून शिवसंग्रामही...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nJob Alert : अडीच हजारांवर रिक्तपदांसाठी ऑनलाईन महारोजगार मेळावा, एक नोव्हेंबरपासून सुरूवात\nऔरंगाबाद : कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय यांच्यातर्फे १ ते ७ नोव्हेंबर दरम्यान ऑनलाईन महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले...\nकापूस वेचण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा खून, नातेवाईक संतप्त\nकेज (बीड) : तालुक्यातील साळेगाव येथील शिवारात शेतात कापूस वेचणीच्या कामासाठी गेलेल्या एका विवाहित महिलेचा शुक्रवारी सकाळी शेतात मृतदेह आढळून आला....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra/n-d-patil-oppose-change-shivaji-university-name-242433", "date_download": "2020-10-31T17:20:24Z", "digest": "sha1:CHF4FMR2HIE4ZKFNEKUQYQLOP5YFOOCZ", "length": 15590, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची 'ही' भूमिका - N D Patil Oppose To Change Shivaji University Name | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराबाबत प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांची 'ही' भूमिका\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nडॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी, तसेच शिवभक्तांनी घ्यावा, असे स्पष्ट केले.\nकोल्हापूर - शिवाजी विद्यापीठाच्या नावात कोणताही बदल होऊ नये, अशी भूमिका ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांनी घेतली आहे. तशी विनंती खासदार संभाजीराजे यांना करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nडॉ. पाटील यांच्या भूमिकेनंतर संभाजीराजे यांनी पत्रकाद्वारे जो काही निर्णय घ्यायचा आहे तो इतिहासकारांनी, तसेच शिवभक्तांनी घ्यावा, असे स्पष्ट केले.\nसंभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी होऊ नये, यासाठी शिवाजी विद्यापीठाचा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असा नामविस्तार व्हावा, अशी भूमिका घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामविस्ताराची प्रक्रिया सुरू करावी, अशी विनंती राज्यपालांना केली. नामविस्तार व्हावा की नाही, याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या. शिवाजी महाराजांचे नाव संक्षिप्त होईल.\nसीएसटी सारखी शिवाजी विद्याप���ठाच्या नावाची अवस्था होऊ नये, यासाठी संभाजीराजेंनी फेरविचार करावा, अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या. डॉ. एन. डी. पाटील यांनी मूळ नावात बदल होऊ नये, अशी भूमिका घेतली. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवप्रेमींचे शिष्टमंडळ उद्या (ता. 10) सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहे.\nडाव्या आघाडीचा नामविस्तारास विरोध\nदरम्यान, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनीही नामविस्ताराबाबत भूमिका मांडली. डाव्या आघाडीने नामविस्तारास विरोध केला आहे. या पार्श्‍वभूमीवर संभाजीराजे यांनी भूमिका मवाळ केली. तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी विचारपूर्वक शिवाजी विद्यापीठ असे नाव दिले होते. त्यावेळीही छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असे नाव दिल्यास भविष्यात त्यांचे संक्षिप्त रूप होईल, असा निष्कर्ष नोंदविला होता. शहरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्यानंतर वाद निर्माण होऊ नये, यासाठी ज्येष्ठांनीच मध्यस्थीचा निर्णय घेतला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nतब्बल 19 वर्षांनी आलेला हॉलोवीन मून पाहा अन्‌ अनुभवा\nकोल्हापूर : एरव्ही पिठोरी चांदणं पृथ्वीवरील काही भागात पडते तेव्हा जमिनीवरील सुक्ष्म वस्तू ही दिसतात. हे पिठोरी चांदणे चंद्राचे असते. गार वारा...\nकोल्हापुरात कृषी विधेयका विरोधात कॉंग्रेस सत्याग्रह आंदोलन\nकोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयका विरोधात आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00424.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-30-june-20.html", "date_download": "2020-10-31T16:09:52Z", "digest": "sha1:REIMPB5AVUPYOHKHO4HSNEJP6R5JRZMO", "length": 7201, "nlines": 95, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३० जून (आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन)", "raw_content": "\nHomeजूनदैनंदिन दिनविशेष - ३० जून (आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ३० जून (आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन)\n१८५९: चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगारा धबधबा एकादोरीबारून कसरत करीत पार केला.\n१९३७: जगातील पहिला तत्काळ दूरध्वनी क्रमांक ९९९ लंडनमध्ये सुरु करण्यात आला.\n१९४४: मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला.\n१९६०: काँगोला बेल्जियमपासुन स्वातंत्र्य मिळाले.\n१९६५: भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला.\n१९६६: कोकासुब्बा राव भारताचे वे सरन्यायाधीश झाले.\n१९६६: अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑरगनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली.\n१९७१: सोयुझ-११या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन तीन अवकाशवीर ठार झाले.\n१९७८: अमेरिकेच्या संविधानात २६ वा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय १८ वर्षे झाले.\n१९८६: केंद्रसरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले.\n१९९७: ब्रिटनने चीन कडून ९९ वर्षांच्या भाडेपट्ट्याने घेतलेले हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले.\n२००२: ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला.\n१९१७: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक, ब्रिटिश संसदेचे सदस्यत्व मिळवणारे पहिले भारतीय दादाभाई नौरोजी यांचे निधन. (जन्म: ४ सप्टेंबर १८२५)\n१९१९: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉनविल्यम स्टूट रॅले यांचे निधन.\n१९९२: साहित्यिक, वक्ते समीक्षक डॉ. वसंत कृष्ण वऱ्हाडपांडे यांचे निधन.\n१९९४: नाटककार, अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन. (जन्म: २५ सप्टेंबर १९२६)\n१९९७: शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन.\n१९९९: मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णाबळवंत तथा कृ. ब. निकुंब यांचे निधन.\n२००७: दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे निधन. ( जन्म: १५ मार्च १९४३)\n१४७०: फ्रान्सचा राजा चार्ल्स-आठवा यांचा जन्म. (मृत्यू: ७ एप्रिल १४९८)\n१९१९: हॉट एअर बलूनचे निर्माते एड यॉस्ट यांचा जन्म: (मृत्यू: २७ मे २००७)\n१९२८: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्म. (मृत्यू: २४ ऑगस्ट २०००)\n१९३४: भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्र राव यांचा जन्म.\n१९४३: दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म.\n१९५४: डॉमिनिकाचे पंतप्रधान पिएर चार्ल्स यांचा जन्म.\n१९५९: भारतीय-इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म.\n१९६६: अमेरिकन मुष्टीयोद्धा माइक टायसन यांचा जन्म.\n१९६९: श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या यांचा जन्म.\n१९७३: भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%89%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%96%E0%A4%A8%E0%A5%80%E0%A4%AF", "date_download": "2020-10-31T17:37:17Z", "digest": "sha1:T4EPRIXEHELFLBQ2U35BROD2FTE6YXOB", "length": 18763, "nlines": 130, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता - विकिपीडिया", "raw_content": "\n(विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीय या पानावरून पुनर्निर्देशित)\nमराठी विकिपीडियावर उल्लेखनीय लेख व त्यासाठीचे निकष आणि तदनुषंदाची चर्चा येथे व्हावी.\nउपयुक्त माहिती. पान काढू नये\n१ हे सुद्धा पहा\n२ लेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे\n३ लेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे\n६ आपली सहमती मिऴावी\nजुनी चर्चा -विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता/जुनी चर्चा १\nलेखन बदल करण्याविषयी मार्गदर्शन हवे आहे[संपादन]\nवासुदेव वामन बापट गुरुजी ह्या पृष्ठावर जाहिरातबाजी, वैध संदर्भांचा अभाव, नि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव, व्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नां���ित असा tag लावण्यात आला आहे, त्या मागचे स्पष्टीकरण मिळेल काय \nनक्की कुठला बदल केल्यास माहिती स्वीकारार्ह होईल \nमी विकिपीडिया वरती नवीन असल्याने कृपया मार्गदर्शन करावे.\nजाहिरातबाजी - हा हेतू अजिबात नाही. आपण मार्गदर्शन केल्यास आवश्यक तो बदल केला जाईल.\nविकिपीडिया वरती उपलब्ध असलेल्या इतर अनेक लेखांचा संदर्भ पाहून अभ्यास करूनच ही पोस्ट टाकण्याची हिम्मत केली होती.\nवैध संदर्भांचा अभाव- म्हणजे नक्की काय \nपुस्तकांचा संदर्भ - पुस्तके प्रकाशित असून पुराव्यानिशी उपलब्ध आहेत. वेबसाईट काही काळ बंद असल्याने ते संदर्भ बदलले असतील, तरी वेळ मिळताच त्यांच्यात सुहारण करण्यात येईल.\nनि:पक्षपाती दृष्टिकोनाचा अभाव - कृपया सोदाहरण स्पष्टीकरण द्याल अशी अपेक्षा, तरच योग्य बदल करता येईल.\nव्यक्तिची विश्वकोशीय उल्लेखनियता प्रश्नांकित - ह्याचा अर्थ कळला नाही. समजावून सांगाल का\nह्या गोष्टींची माहितीच नसल्याने चूका घडू शकतात, तेव्हा आपण मार्गदर्शन केल्यावर चूका टाळून लिखाण करता येईल. तरी राग न मानता मदत करावी, अशी विनंती आहे.\nमाधवी वाघ (चर्चा) ११:३३, १ सप्टेंबर २०१८ (IST)\nहे पान मूळातूनच बदलण्याची गरज आहे, आपण बदलण्याची तयारी दाखवीलीत त्याबद्दल आपले आभार.\nह्या पानातील, स्तुतीपर शब्द-वाक्ये काढून टाकणे आवश्यक आहे. सर्व अतिशयक्तीपूर्ण मजकूर काढून टाकावा लागेल.\nव्यावसायीक हेतू साध्य करणाऱ्या बाबीं जसेकी, पुस्तके अमेझोन वर उपलब्ध आहेत वगैरे काढून टाकावे लागेल.\nसंदर्भ हे अनेक ठिकाणाहून द्यावे लागतील, फक्त बापट गुरुजींच्याच भक्तांच्या संकेतस्थळांचे चालणार नाहीत. विश्वसनीय ठिकाणचे पुस्तकांचे संदर्भ पान क्रमांकासकट द्यावेत.(येथे आपल्याला संदर्भ कसा द्यायचा ह्याची माहिती मिळेल.)\nबापट गुरुजी हे विश्वकोशात उल्लेख होण्यासारखी व्यक्ती होते हे, सिद्ध व्हावे लागेल त्यासाठी बापट गुरुजींचा स्पष्ट उल्लेख असलेले वैध संदर्भ त्यांचे महत्व स्पष्ट करणारे संदर्भ हवेत (माझ्या शोधात मला असे कसलेही संदर्भ दिसले नाहीत, त्यामुळे मला बापट गुरुजी उल्लेखनीय वाटत नाहीत.)\nम्हणून पर्याय असा आहे की, बापट गुरुजी ज्या पंथाचे किंवा संप्रदायाचे असतील त्या पानावर हा मजकूर हलवावा. पण आवश्यक ते बदल करूनच.\nसगळ्याचा परिपाक म्हणजे फक्त वास्तव, प्रत्येक विधानाला संदर्भ देत, वस्तूनिष्ठ पद्धतीने मांडल्यास हा लेख टिकवता येईल. लेखाच्या चर्चापानावर मी संदर्भ शोधायचे कसे हे सुचवतो. उरलेली चर्चा लेखाच्या चर्चा पानावर करुयात. धन्यवादसुरेश खोले \"संदर्भ द्यासुरेश खोले \"संदर्भ द्या अगदी भांडतानासुध्दा\" १२:३१, १ सप्टेंबर २०१८ (IST)\nअसाच देतात का प्रतिसाद आपल्या प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद. फारच चांगली आणि मुद्देसूद माहिती दिलीत. आपल्यामुळे विकिपीडिया संदर्भातील बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या. आपण दिलेल्या मार्गदर्शनानुसार मी लेखात योग्य ते बदल करायचा प्रयत्न करते. सोबतच मी विकिपीडियावरील संकेत, नियमावली, चर्चापाने आणि नवीन लेखन विषयक माहिती वाचण्यास आरंभ केला आहे. प्रयत्न असाच आहे की, लवकरात लवकर विकिपीडिया समजून घेता येईल आणि कार्यास हातभार लावता येईल.\nQueerEcoFeminist: नमस्कार आपल्या सुचने नुसार संदर्भासह वासुदेव वामन बापट गुरुजी हा लेख पुन्हा संपादित करून लिहिला गेला आहे. तेव्हा उल्लेख्ननीयता साशंक ह्या मथळ्यातून तो वगळण्यास हरकत नसावी.\nलेख टिकविण्यासाठी मार्गदर्शन हवे आहे[संपादन]\nSureshkhole: श्रीपाद वैद्य लेखावर घेतलेल्या आक्षेपांचे निराकरण करण्याकरिता व हा लेख टिकविण्याकरिता याेग्य ते बदल केले आहेत व उल्लेखनीयता असणारी वास्तविक माहिती लिहिणे सुरुच आहे. तरी कृपया वेळ द्यावा. आपले अनुभवी मार्गदर्शन मिळावे ही विनंती. जेणेकरुन माझ्यासारख्या नवोदितांना प्रोत्साहन मिळेल. MA$HRVA (चर्चा) १९:५५, १७ सप्टेंबर २०१८ (IST)\nहर्षित अभिराज या पानावर विश्वकोशीय उल्लेखनीयता/दखलपात्रता असा साचा लावण्यात आला आहे, काही संदर्भ जोडत आहे.\nश्रीनिवास गोविंदराव कुलकर्णी हा लेख मी स्वतः संपादित करू शकत नाही, तरी उल्लेखनियता यासाठी काही लिंक -\nनमस्कार विकीपेडीया माहितगार, मी सध्या रमेश औटी पानाचे लेखन करत आहे. पण टायवेन गोनसालविस यांनी \"उल्लेखनीयता रद्दीकरण\" व \"लवकर वगऴावे\" हा साचा पानावर चढविला आहे. काही संदर्भ मी दिले आहेत. तरी माझी आपणास विनंती आहे की थोड्या कालावधीसाठी हे पान काढले जावू नये. रमेश औटीचा आगामी चित्रपट कटीबंध लवकरच प्रदर्शित होत आहे. संत नरहरी सोनार ह्या मराठी विकीपेडीया पानावर ही माहीती आपण पाहू शकता. ह्या चित्रपटाचा संदर्भ नक्कीच हे पान टिकवण्यास कामी येईल अशी मला खात्री आहे. आपण सहाय्य कराल ही अपेक्षा. Rachit143 (��र्चा) ०६:२६, ६ जानेवारी २०१९ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १० मार्च २०१९ रोजी १८:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmer-agricultural-news-agriculture-minister-take-review-damaged-crops-parbhni-maharashtra-36636", "date_download": "2020-10-31T16:31:59Z", "digest": "sha1:WK3IBXPGUNEHEONBHHMAMEOTFZLZE5DX", "length": 16007, "nlines": 156, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmer Agricultural News agriculture minister take a review of damaged crops Parbhni Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा ः कृषिमंत्री दादा भुसे\nहिंगोली, परभणीतील पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा ः कृषिमंत्री दादा भुसे\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nहिंगोली ः नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.\nहिंगोली ः अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे. बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीच्या पंचनाम्याची कामे तत्काळ पूर्ण करावीत, असे आदेश कृषिमंत्री दादा भुसे यांनी दिले.\nश्री. भुसे यांनी रविवारी (ता.२७) हिंगोली येथे आयोजित बैठकीमध्ये हिंगोली आणि परभणी जिल्ह्यातील पीक नुकसानीचा आढावा घेतला. त्यानंतर औंढा तालुक्यातील नुकसानीची पाहणीची केली. हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, ऊस आदी सुमारे १ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.\nयेथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डीपीसी सभागृहात हिंगोली व परभणी जिल्ह्यातील पाऊस, पीक परिस्थिती आणि कृषी योजना अंमलबजावणीबाबतचा आढावा श्री. भुसे यांनी घेतला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष गणाजी बेले, खासदार हेमंत पाटील, आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, कृषी सहसंचालक तुकाराम जगताप, निवासी उपजिल्हाधिकारी अरुण संगेवार, हिंगोलीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, परभणीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष आळसे उपस्थित होते.\nत्यानंतर श्री. भुसे यांनी हिवरा जाटू, काठोडा तांडा, औंढा नागनाथ आदी गावांतील पीक नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांची संवाद साधत धीर दिला. मदतीचे आश्वासन दिले. शेतकऱ्यांच्या समस्या देखील जाणून घेतल्या. औंढा नागनाथ तालुक्यातील हिवरा जाटु येथील ग्यानदेव उघडे यांच्या शेतातील सोयाबीन नुकसानीची पाहणी श्री. भुसे यांनी केली. काठोडा तांडा येथील शेतकरी विठ्ठल बुचके यांच्या शेतातील पिकाची पाहणी त्यांनी केली. विकेल ते पिकेल संकल्पने अंतर्गत औंढानागनाथ येथे भाजीपाला, फळे स्टॉलचे उद्घाटन श्री. भुसे यांनी केले.\nहिंगोली परभणी दादा भुसे अतिवृष्टी सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ऊस जिल्हाधिकारी कार्यालय खासदार आमदार पोलीस\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.thinkmaharashtra.com/index.php/node/2578", "date_download": "2020-10-31T17:16:38Z", "digest": "sha1:VOOH5ATMZI276FJZSWGRRRD7SBUDORDT", "length": 16389, "nlines": 118, "source_domain": "www.thinkmaharashtra.com", "title": "लेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव | थिंक महाराष्ट्र!", "raw_content": "\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nअभिनेता म्हणून मिळालेल्या प्लॅटफॉर्मचा आदर करून नाट्य दिग्दर्शन व अभिनय... या दोन्ही प्रकारच्या कलाविष्कारातून गगनी उंच झेपावताना पाय जमिनीवर घट्ट रोवून उभे असलेले अ���िजित झुंजारराव\nअभिजित झुंजारराव मूळचे ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील नेवाळपाडा या गावातील. त्यांचे वडील जयवंत झुंजारराव. ते कामानिमित्ताने कल्याण येथे स्थायिक झाले. अभिजित यांना कॉलेजपर्यंत नाटकाची फारशी आवड निर्माण झाली नव्हती. पण नाटक त्यांच्या रक्तातच होते. अभिजित यांचे वडील जयवंत त्यांच्या ‘मरावीमं’मधील नोकरी करता करता तेथे होणाऱ्या नाटकांत काम करायचे. त्यांनी अभिजित यांना त्या क्षेत्रात येण्यासाठी प्रवृत्त केले आणि अभिजित यांना नाट्य क्षेत्राची आवड निर्माण झाली. अभिजित लहानपणापासून स्वभावाने लाजरे होते. त्यांना एकदा नाटक बघत असताना त्यांनीही तसा एखादा प्रयोग करून बघावा असे वाटून गेले. त्यावेळी त्यांचे ग्रॅज्युएशन नुकते पूर्ण झालेले होते. त्यांनी सोसायटीमधील समान आवड असणाऱ्या मुलांची ‘टीम’ बनवून त्यांचा नाट्यप्रवास चालू केला.\nत्यांनी बसवलेली पहिली एकांकिका म्हणजे विजय मोंडकर लिखित ‘वडवानल’. त्यांना त्यांच्यामध्ये दडलेला कलाकार हळुहळू उमगत गेला. अभिजित यांना वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये गच्चीवर छोटे छोटे नाट्यप्रयोग करत असताना ‘हे म्हणजेच सगळं नाही’ हे जाणवत गेले अन् ते नाट्य क्षेत्रामध्ये शिक्षण घेण्यासाठी धडपडू लागले. त्यांनी रमेश रोकडे यांच्या सल्ल्याने ‘नेहरू सेंटर’मध्ये ‘नाट्यदिशा’ नावाच्या डिप्लोमासाठी प्रवेश घेतला. त्यांच्या मेहनतीला व त्यांच्यातील कलाकाराला तेथे दिशा मिळाली. नंतर त्यांनी दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’(एनएसडी) मधून नाट्यशास्त्राशी निगडित असलेला दोन वर्षांचा डिप्लोमा केला. तो करत असताना त्यांची ओळख जयदेव हट्टंगडी यांच्याशी झाली आणि ते त्यांच्या गुरुस्थानी बनले. त्यांनी त्या दीड-दोन वर्षांच्या काळात जे काही शिकवले ते अजूनही कामी येते असे अभिजित यांचे म्हणणे आहे.\nत्यांना नाटकामुळे ‘मी मराठी’ या वाहिनीच्या असिस्टंट मॅनेजर या पदाची नोकरी मिळाली. नोकरी आणि नाट्यप्रेम अशी तारेवरची कसरत सुरू झाली. ती नोकरी त्यांनी सात-आठ वर्षें केली. त्यांनी नोकरी २०१३ साली सोडली आणि पूर्ण वेळ अभिनय व दिग्दर्शन यांतच स्वत:ला झोकून दिले. ‘देऊळ बंद’ फेम प्रवीण तरडे यांची ‘तदैव लग्नम’ ही एकांकिका म्हणजे अभिजित यांचे पहिलेवहिले दिग्दर्शन. ‘स्ट्रॉबेरी’, ‘ब्रेकिंग न्य���ज’, ‘जीना इसिका नाम है’, ‘पुरावाच काय आहे अमेरिकेला’, ‘दर्दपोश’, ‘हा खेळ आयडेंटिटी थेफ्टचा’, ‘लेझिम खेळणारी पोरं’, ‘हंडाभर चांदण्या’, ‘सेल्फी’, ‘छावणी’, ‘कृष्णविवर’, ‘कॉफिन’, ‘बॅलन्सशीट’, ‘‘आयडी’चे डिकन्स्ट्रक्शन’ हे त्यांच्या दिग्दर्शनाचे काही नमुने. त्यांतील ‘लेझिम खेळणारी पोरं’ हे त्यांचे स्वत:चे आवडते नाटक.\nत्यांनी त्यांचे अॅक्टिंगचे पॅशनही दिग्दर्शनाबरोबर जपले आहे. त्यांनी ‘पोस्टर बॉईज’, ‘पोस्टर गर्ल’, ‘रेगे’ अशा सिनेमांमधून अभिनय केला आहे. अभिजित यांना दिलीप प्रभावळकर यांच्या अभिनयाने भारावून जायला होते. त्याचबरोबर ते अभिनेता म्हणून ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘होणार सून मी या घरची’, ‘स्टार प्रवाह’वरील ‘सख्या रे’, ‘कलर्स’ व ‘मी मराठी’वरील ‘ज्योतिबा आणि सावित्री फुले’ अशा मालिकांमधून प्रेक्षकांसमोर येत राहतात. त्यांनी ‘पैठण’ या बाबा भांड लिखित कादंबरीवर आधारित असलेल्या ‘दशक्रिया’ या फिल्ममध्येही काम केले आहे. त्या फिल्मला ‘पुणे इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल’मध्ये अॅवार्ड मिळाले.\nअभिजित आणि त्यांच्या टीमने २६ जानेवारी २००० साली चालू केलेली ‘अभिनय कल्याण’ ही ‘प्रयोगशाळा’ गेली सतरा वर्षें कार्यरत आहे. त्यांच्याच शब्दांत सांगायचे झाले तर ‘ती आता वयात आलेली आहे.’ त्या ‘प्रयोगशाळे’चे थिम साँग देखील तितकेच अप्रतिम, अर्थपूर्ण आणि त्यांच्या प्रयोगशाळेला साजेसे आहे.\nत्यांचा प्रवास म्हणा वा स्ट्रगल... ते खिलाडू वृत्तीने एंजॉय करत आहेत. ते तंत्राबरोबर स्क्रिप्टलाही तितकेच महत्त्व देतात.\n- श्रृती शहा ८१४९७७४३९९\nखुप छान झुंजाराव सर आपल्या कष्ट मेहनतीला सलाम.... ठाणे जिल्ह्याचा मुरबाड तालुक्याच्या आपण आपल्या कार्यकर्तुत्वाने सन्मान वाढवत आहात त्याबद्दल धन्यवाद......डी एस पाटील शहापुर\nछान,, अभिजित सर,,तुम्ही आपल्या तालुका चा नाव व आपल्या समाजात असच नाव उंचावत राहा,,\nअभिजित सर आपण मुरबाड तालुक्याची शान आहात, आपण कला क्षेत्रात खूप खूप पुढे जाऊ हि सदिच्छा\nखरंच वाचून व जाणून खूप बरं वाटलं.खरं म्हणजे माणूस हा एक कालाकारच आहे.पण अभिजितराव तुम्ही ग्रेट आहात.समाज आपल्या पाठीशी उभा आहे.अभिनंदन व भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छ्या\nलेखक-दिग्‍दर्शक - अभिजित झुंजारराव\nसंदर्भ: अभिनेता, मुरबाड तालुका, कल्‍याण तालुका, कल्‍याण शह���, नाट्यदिग्‍दर्शक\nशिरोभूषण सम्राट - अनंत जोशी\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर, कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध, दुर्मीळ, गिनीज बुक, लिमका बुक, संग्रह, चोर बाजार, संग्रहालय\nकाका हरदास - वर्तुळ पूर्ण झाले\nसंदर्भ: समाजकार्य, कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर\nकल्याणचा भिडे वाडा दीडशे वर्षे ताठ उभा\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, भिडे वाडा, महाराष्ट्रातील वाडे, कल्‍याण शहर\nसिद्धार्थ साठे - शिल्पकलेचा सखोल विचार\nलेखक: राम नामदेव सुरोशी\nसंदर्भ: कल्‍याण तालुका, कल्‍याण शहर\nसंदर्भ: जिल्‍हावार मोहिमा, कल्‍याण तालुका संस्‍कृतिवेध, कल्‍याण शहर, कल्‍याण तालुका\nसोशल मिडिआ अकाऊंटने लॉगिन करा...\nसोशल मिडिआ अकाऊंटने रजिस्टर व्हा\nअधिक संकेस्थळांसाठी इथे क्लिक करा..\nलॉगिन करा ओनलाइन डोनेशन द्या\nसर्व हक्क 'व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन'कडे राखीव", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00425.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%88_%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T17:54:08Z", "digest": "sha1:TVBSZF3EI2F4HQCVBN7XE6R2BHRDUSOS", "length": 26254, "nlines": 150, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सोनाबाई चिमाजी केरकर - विकिपीडिया", "raw_content": "\nसोनाबाई चिमाजी केरकर (नोव्हेंबर ९, १८८० - इ. स.१८९५)[१] ह्या मराठीतल्या पहिल्या स्त्री नाटककार मानल्या जात, परंतु काशीबाई फडके या पहिल्या स्त्री नाटककार असे नंतर सिद्ध झाले[१]. त्यांचा जन्म गोव्यातील कलावंत समाजातील कुटुंबात झाला होता. त्यांचे शिक्षण मुंबईतील मिशन शाळेत झाले होते. संगीत संभाजी हे १८९१मध्ये आत्माराम मोरेश्वर पाठारे यांनी लिहिलेले, आणि रंगभूमीवर गाजत असलेले नाटक पाहून सोनाबाईंना आपणही नाटक लिहावे असे वाटू लागले. त्यानंतर त्यांनी सन १८९६मध्ये त्यांनी संगीत छत्रपती संभाजी हे नाटक लिहिले.[१]\n• रुस्तुम अचलखांब • प्रल्हाद केशव अत्रे • अनिल अवचट • सुभाष अवचट • कृ.श्री. अर्जुनवाडकर • बाबुराव अर्नाळकर\n• लीना आगाशे • माधव आचवल • जगन्नाथ रघुनाथ आजगावकर • मंगला आठलेकर • शांताराम आठवले • बाबा आढाव • आनंद पाळंदे • नारायण हरी आपटे • मोहन आपटे • वामन शिवराम आपटे • विनीता आपटे • हरी नारायण आपटे • बाबा आमटे • भीमराव रामजी आंबेडकर • बाबा महाराज आर्वीकर\n• नागनाथ संतराम इनामदार • सुहासिनी इर्लेकर\n• निरंजन उजगरे • उत्तम कांबळे • शरद उपाध्ये • विठ्ठल उमप • प्रभा��र वामन उर्ध्वरेषे • उद्धव शेळके\n• एकनाथ • महेश एलकुंचवार\n• जनार्दन ओक •\n• शिरीष कणेकर • वीरसेन आनंदराव कदम • कमलाकर सारंग • मधु मंगेश कर्णिक • इरावती कर्वे • रघुनाथ धोंडो कर्वे • अतुल कहाते • नामदेव कांबळे • अरुण कांबळे • शांताबाई कांबळे • अनंत आत्माराम काणेकर • वसंत शंकर कानेटकर • दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर • किशोर शांताबाई काळे • व.पु. काळे • काशीबाई कानिटकर • माधव विनायक किबे • शंकर वासुदेव किर्लोस्कर • गिरिजा कीर • धनंजय कीर • गिरीश कुबेर • कुमार केतकर • नरहर अंबादास कुरुंदकर • कल्याण कुलकर्णी • कृष्णाजी पांडुरंग कुलकर्णी • दत्तात्रेय भिकाजी कुलकर्णी • वामन लक्ष्मण कुलकर्णी • वि.म. कुलकर्णी • विजय कुवळेकर • मधुकर केचे • श्रीधर व्यंकटेश केतकर • भालचंद्र वामन केळकर • नीलकंठ महादेव केळकर • महेश केळुस्कर • रवींद्र केळेकर • वसंत कोकजे • नागनाथ कोत्तापल्ले • अरुण कोलटकर • विष्णु भिकाजी कोलते • श्रीपाद कृष्ण कोल्हटकर • श्री.के. क्षीरसागर • सुमति क्षेत्रमाडे • सुधा करमरकर\n• शंकरराव खरात • चांगदेव खैरमोडे • विष्णू सखाराम खांडेकर • नीलकंठ खाडिलकर • गो.वि. खाडिलकर • राजन खान • गंगाधर देवराव खानोलकर • चिंतामणी त्र्यंबक खानोलकर • संजीवनी खेर • गो.रा. खैरनार • निलीमकुमार खैरे • विश्वनाथ खैरे • चंद्रकांत खोत\n• अरविंद गजेंद्रगडकर • प्रेमानंद गज्वी • माधव गडकरी • राम गणेश गडकरी • राजन गवस • वीणा गवाणकर • अमरेंद्र गाडगीळ • गंगाधर गाडगीळ • नरहर विष्णु गाडगीळ • सुधीर गाडगीळ • लक्ष्मण गायकवाड • रामचंद्र भिकाजी गुंजीकर • वसंत नीलकंठ गुप्ते • अरविंद गोखले • दत्तात्रेय नरसिंह गोखले • मंदाकिनी गोगटे • शकुंतला गोगटे • अच्युत गोडबोले • नानासाहेब गोरे • पद्माकर गोवईकर •\n• निरंजन घाटे • विठ्ठल दत्तात्रय घाटे • प्र.के. घाणेकर\n• चंद्रकांत सखाराम चव्हाण • नारायण गोविंद चापेकर • प्राची चिकटे • मारुती चितमपल्ली • विष्णुशास्त्री कृष्णशास्त्री चिपळूणकर • वामन कृष्ण चोरघडे • भास्कर चंदनशिव\n• बाळशास्त्री जांभेकर • नरेंद्र जाधव • सुबोध जावडेकर • शंकर दत्तात्रेय जावडेकर • रामचंद्र श्रीपाद जोग • चिंतामण विनायक जोशी • लक्ष्मणशास्त्री बाळाजी जोशी • वामन मल्हार जोशी • श्रीधर माधव जोशी • श्रीपाद रघुनाथ जोशी • जगदीश काबरे •\n• अरूण टिकेकर • बाळ गंगाधर टिळक •\n• विमला ठकार • उमाकांत निमराज ठोमरे •\n• वसंत आबाजी डहाके\n• नामदेव ढसाळ • अरुणा ढेरे • रामचंद्र चिंतामण ढेरे •\n• तुकाराम • तुकडोजी महाराज • दादोबा पांडुरंग तर्खडकर • गोविंद तळवलकर • शरद तळवलकर • लक्ष्मीकांत तांबोळी • विजय तेंडुलकर • प्रिया तेंडुलकर •\n• सुधीर थत्ते •\n• मेहरुन्निसा दलवाई • हमीद दलवाई • जयवंत दळवी • स्नेहलता दसनूरकर • गो.नी. दांडेकर • मालती दांडेकर • रामचंद्र नारायण दांडेकर • निळू दामले • दासोपंत • रघुनाथ वामन दिघे • दिवाकर कृष्ण • भीमसेन देठे • वीणा देव • शंकरराव देव • ज्योत्स्ना देवधर • निर्मला देशपांडे • कुसुमावती देशपांडे • गणेश त्र्यंबक देशपांडे • गौरी देशपांडे • पु.ल. देशपांडे • पुरुषोत्तम यशवंत देशपांडे • लक्ष्मण देशपांडे • सखाराम हरी देशपांडे • सरोज देशपांडे • सुनीता देशपांडे • शांताराम द्वारकानाथ देशमुख • गोपाळ हरी देशमुख • सदानंद देशमुख • मोहन सीताराम द्रविड •\n• चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी • मधुकर धोंड •\n• किरण नगरकर • शंकर नारायण नवरे • गुरुनाथ नाईक • ज्ञानेश्वर नाडकर्णी • जयंत विष्णू नारळीकर • नारायण धारप • निनाद बेडेकर • नामदेव\n• पंडित वैजनाथ • सेतुमाधवराव पगडी • युसुफखान महम्मदखान पठाण • रंगनाथ पठारे • शिवराम महादेव परांजपे • गोदावरी परुळेकर • दया पवार • लक्ष्मण रामचंद्र पांगारकर • विश्वास पाटील • शंकर पाटील • विजय वसंतराव पाडळकर • स्वप्ना पाटकर • प्रभाकर आत्माराम पाध्ये • प्रभाकर नारायण पाध्ये • गंगाधर पानतावणे • सुमती पायगावकर • रवींद्र पिंगे • द्वारकानाथ माधव पितळे • बळवंत मोरेश्वर पुरंदरे • केशव जगन्नाथ पुरोहित • शंकर दामोदर पेंडसे • प्रभाकर पेंढारकर • मेघना पेठे • दत्तो वामन पोतदार • प्रतिमा इंगोले • गणेश प्रभाकर प्रधान • दिलीप प्रभावळकर • सुधाकर प्रभू • अनंत काकबा प्रियोळकर •\n• निर्मलकुमार फडकुले • नारायण सीताराम फडके • यशवंत दिनकर फडके • नरहर रघुनाथ फाटक • फादर दिब्रिटो • बाळ फोंडके •\n• अभय बंग • आशा बगे • श्रीनिवास नारायण बनहट्टी • बाबूराव बागूल • रा.रं. बोराडे • सरोजिनी बाबर • बाबुराव बागूल • विद्या बाळ • मालती बेडेकर • विश्राम बेडेकर • दिनकर केशव बेडेकर • वासुदेव श्रीपाद बेलवलकर • विष्णू विनायक बोकील • मिलिंद बोकील • शकुंतला बोरगावकर •\n• रवींद्र सदाशिव भट • बाबा भांड • लीलावत�� भागवत • पुरुषोत्तम भास्कर भावे • विनायक लक्ष्मण भावे • आत्माराम भेंडे • केशवराव भोळे • द.ता. भोसले • शिवाजीराव भोसले •\n• रमेश मंत्री • रत्नाकर मतकरी • श्याम मनोहर • माधव मनोहर • ह.मो. मराठे • बाळ सीताराम मर्ढेकर • गंगाधर महांबरे • आबा गोविंद महाजन • कविता महाजन • नामदेव धोंडो महानोर • श्रीपाद महादेव माटे • गजानन त्र्यंबक माडखोलकर • व्यंकटेश दिगंबर माडगूळकर • लक्ष्मण माने • सखाराम गंगाधर मालशे • गजमल माळी • श्यामसुंदर मिरजकर • दत्ताराम मारुती मिरासदार • मुकुंदराज • बाबा पदमनजी मुळे • केशव मेश्राम • माधव मोडक • गंगाधर मोरजे • लीना मोहाडीकर • विष्णु मोरेश्वर महाजनी •\n• रमेश मंत्री • विश्वनाथ काशिनाथ राजवाडे • विजया राजाध्यक्ष • मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष • रावसाहेब कसबे • रुस्तुम अचलखांब • पुरुषोत्तम शिवराम रेगे • सदानंद रेगे •\n• शरणकुमार लिंबाळे • लक्ष्मण लोंढे • गोपाळ गंगाधर लिमये •\n• तारा वनारसे • विठ्ठल भिकाजी वाघ • विजया वाड • वि.स. वाळिंबे • विनायक आदिनाथ बुवा • सरोजिनी वैद्य • चिंतामण विनायक वैद्य •\n• मनोहर शहाणे • ताराबाई शिंदे • फ.मुं. शिंदे • भानुदास बळिराम शिरधनकर • सुहास शिरवळकर • मल्लिका अमर शेख • त्र्यंबक शंकर शेजवलकर • उद्धव शेळके • शांता शेळके • राम शेवाळकर •\n• प्रकाश नारायण संत • वसंत सबनीस • गंगाधर बाळकृष्ण सरदार • त्र्यंबक विनायक सरदेशमुख • अण्णाभाऊ साठे • अरुण साधू • राजीव साने • बाळ सामंत • आ.ह. साळुंखे • गणेश दामोदर सावरकर • विनायक दामोदर सावरकर • श्रीकांत सिनकर • प्रल्हाद ईरबाजी सोनकांबळे • समर्थ रामदास स्वामी • दत्तात्रेय गणेश सारोळकर\nआर्योद्धारक नाटक मंडळी · इचलकरंजी नाटकमंडळी · किर्लोस्कर संगीत मंडळी · कोल्हापूरकर नाटकमंडळी · गंधर्व संगीत मंडळी · तासगावकर नाटकमंडळी · नाट्यमन्वंतर · पुणेकर नाटकमंडळी · बलवंत संगीत मंडळी · रंगशारदा · ललितकलादर्श · सांगलीकर नाटकमंडळी ·\nसंगीत नाटककार आणि पद्यरचनाकार\nअण्णासाहेब किर्लोस्कर · आप्पा टिपणीस · काकासाहेब खाडिलकर · गोविंद बल्लाळ देवल · तात्यासाहेब केळकर · नागेश जोशी · पुरुषोत्तम दारव्हेकर · प्रल्हाद केशव अत्रे · बाळ कोल्हटकर · भार्गवराम विठ्ठल वरेरकर · माधवराव जोशी · माधवराव पाटणकर · मोतीराम गजानन रांगणेकर · राम गणेश गडकरी · वसंत शंकर कानेटकर · वसंत शांताराम देसा��� · विद्याधर गोखले · विश्राम बेडेकर · वीर वामनराव जोशी · शांता शेळके · श्रीपाद कृष्ण कोल्हटकर · ह. ना. आपटे · ·\nसंगीत अमृत झाले जहराचे · अमृतसिद्धी · आंधळ्यांची शाळा · आशानिराशा · संगीत आशीर्वाद · संगीत उत्तरक्रिया · संगीत उ:शाप · संगीत एकच प्याला · संगीत एक होता म्हातारा · संगीत कट्यार काळजात घुसली · संत कान्होपात्रा · संगीत कुलवधू · संगीत कोणे एके काळी · घनःश्याम नयनी आला · संगीत चमकला ध्रुवाचा तारा · संगीत जय जय गौरीशंकर · दुरितांचे तिमिर जावो · देव दीनाघरी धावला · धाडिला राम तिने का वनी · नंदकुमार · संगीत पंडितराज जगन्नाथ · पुण्यप्रभाव · प्रेमसंन्यास · संगीत भावबंधन · भूमिकन्या सीता · संगीत मत्स्यगंधा · संगीत मदनाची मंजिरी · संगीत मंदारमाला · संगीत मानापमान · संगीत मूकनायक · संगीत मृच्छकटिक · संगीत मेघमल्हार · मेनका · संगीत ययाति आणि देवयानी · राजसंन्यास · लेकुरे उदंड जाहली · संगीत वहिनी · वासवदत्ता · वाहतो ही दुर्वांची जुडी · संगीत विद्याहरण · विधिलिखित · वीज म्हणाली धरतीला · वीरतनय · संगीत शाकुंतल · शापसंभ्रम · संगीत शारदा · श्रीलक्ष्मी-नारायण कल्याण · संगीत संन्यस्त खड्‌ग · संगीत संशयकल्लोळ · सावित्री · सीतास्वयंवर · संगीत सुवर्णतुला · संगीत स्वयंवर · संगीत स्वरसम्राज्ञी · हे बंध रेशमाचे · · ·\nजितेंद्र अभिषेकी · भास्करबुवा बखले · रामकृष्णबुवा वझे · वसंतराव देशपांडे · ·\nअजित कडकडे · अनंत दामले · उदयराज गोडबोले · कान्होपात्रा किणीकर · कीर्ती शिलेदार · केशवराव भोसले · गणपतराव बोडस · छोटागंधर्व · जयमाला शिलेदार · जयश्री शेजवाडकर · जितेंद्र अभिषेकी · मास्टर दीनानाथ · नारायण श्रीपाद राजहंस · नीलाक्षी जोशी · प्रकाश घांग्रेकर · प्रभा अत्रे · फैयाज · भाऊराव कोल्हटकर · मास्तर भार्गवराम · मधुवंती दांडेकर · मीनाक्षी · रजनी जोशी · रामदास कामत · राम मराठे · वसंतराव देशपांडे · वामनराव सडोलीकर · विश्वनाथ बागुल · शरद गोखले · श्रीपाद नेवरेकर · सुरेशबाबू हळदणकर · सुहासिनी मुळगांवकर · ·\nइ.स. १८८० मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ मार्च २०१९ रोजी १४:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त ��टी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/hp-launches-new-affordable-pcs-with-4g-connectivity/", "date_download": "2020-10-31T16:33:18Z", "digest": "sha1:SZLI6NQZ6QNYURFEM7BB6R6KK3HJJHN3", "length": 10842, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "आणि आता '4G'वर चालणारा लॅपटॉप - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome टेक-निक आणि आता ‘4G’वर चालणारा लॅपटॉप\nआणि आता ‘4G’वर चालणारा लॅपटॉप\nसध्याच्या ‘वर्क फॉर्म होम’ कायसंस्कृतीला चालना देण्यासाठी आणि भारतातील इंटरनेट जोडणीचा सर्वांगीण विचार करत एचपीने खास HP14s नोटबुक्स सादर केले. या नव्या नोटबुक उत्पादनांमध्ये 4G LTE कनेक्टिव्हिटी आहे. ही सुविधा याआधी फक्त एचपी एलिट ड्रॅगनफ्लाय आणि एचपी स्पेक्टर X360 अशा एचपीच्या प्रीमिअम नोटबुक्समध्ये उपलब्ध होती.\nसध्या जगभरात कोरोनाचे संकट असताना लाखो वापरकर्त्यांना घरून काम करावे लागत आहे. मात्र, फिक्स्ड-लाइनवरून मिळणारे कमकुवत ब्रॉडबँड आणि घरगुती वाय-फायसाठी दुय्यम दर्जाची सुरक्षितता या त्यातील समस्या आहेत. अशा परिस्थितीत वेगवान आणि सुरक्षित इंटरनेट कनेक्टिव्हिटी पुरवण्यात 4G LTE महत्त्वाची भूमिका बजावते. परवडणाऱ्या दरात व्यावसायिक दर्जाची कनेक्टिव्हिटी आणि सुरक्षितता पुरवून नव्या एचपी नोटबुक्सने बाजारपेठेतील महत्त्वपूर्ण दरी भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे.\nनफा गमावला; पण व्यापार वाढला\n१.५३ किलोग्रॅम वजन असलेल्या शैलीदार आणि वजनाने हलक्या एचपी 14s मध्ये तब्बल नऊ तासांपर्यंत चालणारी बॅटरी आहे. शिवाय सतत काम करणाऱ्या ग्राहकांची सोय म्हणजे ही बॅटरी वेगाने चार्ज होते. इंटेलच्या १०व्या जनरेशनमधील i3/i5 प्रोसेसरने सज्ज एचपी 14s मध्ये ७८ टक्के इतके स्क्रीन-टू-बॉडी प्रमाण आहे.\nयाप्रसंगी एचपी इंडिया मार्केटचे व्यवस्थापकीय संचालक विनय अवस्थी म्हणाले, “सर्व वर्गातील ग्राहकांना प्रीमिअम वैशिष्ट्ये उपलब्ध करून देत तंत्रज्ञानाचे लोकशाहीकरण व्हावे, हा आमचा सातत्याने प्रयत्न असतो. मुख्य प्रवाहातील उपकरणांमध्ये 4G LTE उपलब्ध करून दिल्याने भारतातील लाखो पीसी वापरकर्त्यांना कधीही कुठेही काम करण्याचा, शिकण्याचा, खेळण्याचा नवा अनुभव घेता येईल.”\nया स��दर्भात एचपी इंडिया मार्केटच्या पर्सनल सिस्टम्सचे वरिष्ठ संचालक विक्रम बेदी म्हणाले, “दूरस्थ पद्धतीने काम करणे ही बाब आता रूढ होत आहे. अशावेळी एचपी 14s रेंज कर्मचारी आणि मालकांना या परिस्थितीशी लढण्यास सज्ज करत आहे. परवडणाऱ्या दरात पर्सनल इंटरनेट देणारा भारतातील पहिला* पीसी म्हणून आधुनिक वापरकर्त्यांसाठी सुरक्षा आणि कनेक्टिव्हिटी या महत्त्वाच्या समस्या सोडवणे, हे आमचे लक्ष्य आहे.”\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious articleनफा गमावला; पण व्यापार वाढला\nNext article‘या’ कंपनीने आणले नैसर्गिक ‘मिनरल सनस्क्रीन’\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\n‘महिंद्रा’सोबत आता ‘जॉय ऑफ लर्निंग’\nऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश\n… म्हणून सॅनिटायझर्स महागले\nविद्यार्थ्यांनी जमा केले गरिबांसाठी ५० लाख\nएस्सिलॉरकडून पीएम केअर फंडला ७.५ दशलक्ष\n‘पाहिजे रासायनिक अस्त्रांना निर्बंध घालणारी यंत्रणा’\nफार्मा आणि एफएमसीजी क्षेत्रात वाढली गुंतवणूक\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/pune/maharashtra-state-board-secondary-and-higher-secondary-education-has-not-announced-any-decision", "date_download": "2020-10-31T17:21:18Z", "digest": "sha1:5NOFFM25KE3J3OT2JIJO3J42RUWEWXCR", "length": 19479, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "दहावी-बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांपुढे पेच - Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education has not announced any decision regarding the 10th-12th examinations | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nदहावी-बारावीच्या परीक्षांवर प्रश्नचिन्ह; विद्यार्थ्यांपुढे पेच\nमीनाक्षी गुरव - सकाळ वृत्तसेवा\nमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत पडले आहेत.\nपुणे - शाळा बंद असल्या तरी ऑनलाइन वर्गातील पहिले सत्र संपत आले आहे. दहावी-बारावीचा ६० ते ७० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झाला आहे. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या दहावी-बारावीच्या परीक्षांबाबत कोणताही निर्णय जाहीर केला नाही. त्यामुळे या परीक्षांची तयारी करणारे ३० लाखांहून अधिक विद्यार्थी आणि त्यांचे पालक चिंतेत पडले आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nराज्यात दरवर्षी १६ ते १७ लाख विद्यार्थी दहावीची, तर १४ ते १५ लाख विद्यार्थी बारावीची परीक्षा देतात. यात नियमित विद्यार्थ्यांबरोबरच पुर्नपरीक्षार्थींचाही सहभाग असतो. दरवर्षी नियोजित वेळापत्रकानुसार फेब्रुवारी-मार्चदरम्यान दहावी-बारावीची परीक्षा घेतली जाते. त्यासाठी विद्यार्थ्यांची नोंदणी करण्याची प्रक्रिया परीक्षेपूर्वी तीन-चार महिने सुरू होते. त्यासंदर्भातील पहिले नोटिफिकेशन सप्टेंबरमध्ये काढण्यात येते. तसेच, या परीक्षांचे तात्पुरते वेळापत्रकही सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये जाहीर केले जाते. या परीक्षेला खासगीरीत्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करण्याची प्रक्रिया सप्टेंबर-ऑक्‍टोबरमध्ये सुरू होते. मात्र यंदा कोरोनामुळे फेब्रुवारी-मार्च २०२० मध्ये घेतलेल्या दहावी-बारावीच्या परीक्षांचे निकाल उशिरा लागले. आता ऑक्‍टोबर महिना सुरू झाला, तरी फेरपरिक्षेबाबत निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे यंदा फेब्रुवारी-मार्च २०२१ मध्ये होणाऱ्या बारावी आणि दहावीच्या परीक्षा लांबणीवर पडण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.\nपुण्याच्या बातम्या वाचण्या���ाठी येथे ► क्लिक करा\nकोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारच्या निर्णयानुसार राज्य मंडळामार्फत पावले उचलली जातील. राज्य सरकारकडून दिल्या जाणाऱ्या सूचना विचारात घेऊन नियोजन केले जाईल, अशी माहिती विश्‍वसनीय सूत्रांनी दिली. सध्या राज्य मंडळामार्फत दहावी-बारावीच्या फेरपरीक्षांचे नियोजन सुरू असून नियमित परीक्षा कशा घ्याव्यात याची चाचपणी सुरू आहे. याबाबत राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शंकुतला काळे आणि सचिव अशोक भोसले यांच्याशी संपर्क केला; मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.\nजगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमंडळाकडून अद्यापही सूचना नाही\nदरवर्षीच्या नियोजित शैक्षणिक वेळापत्रकानुसार पहिले सत्र संपत आले आहे. मात्र अद्यापही शाळा सुरू झालेल्या नाहीत. ऑनलाइन वर्ग सुरू असले तरी त्याला मर्यादा आहेत. त्यामुळे दरवर्षी ऑक्‍टोबरपर्यंत दहावी-बारावीचा ८० ते ९० टक्के अभ्यासक्रम पूर्ण झालेला असतो. यंदा परिस्थिती वेगळी आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या परीक्षांबाबत राज्य मंडळाकडून कोणतीही सूचना आलेली नाही किंवा नोंदणी प्रक्रिया सुरू झालेली नाही, असे खराडीतील सुंदरबाई मराठे विद्यालयाचे (माध्यमिक विभाग) मुख्याध्यापक संजय सोमवंशी यांनी सांगितले.\nदेशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nमाजी शिक्षण संचालक डॉ. वसंत काळपांडे यांचे म्हणणे..\nदहावी-बारावीच्या नियमित परीक्षांबाबत कोणत्या दृष्टीने विचार सुरू आहे, हे राज्य मंडळ आणि राज्य सरकारने जाहीर करायला हवे. त्यामुळे पालकांची काळजी मिटेल.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर या परीक्षांबाबत समोर येणारे पर्याय पालकांसमोर जायला हवे.\nआता परीक्षेबाबत किमान माहिती देऊन जानेवारीपर्यंत निर्णयही जाहीर करावा.\nपरीक्षा उशिरा घ्यायला हरकत नाही, पण त्याबाबत पालक आणि विद्यार्थ्यांच्या शंका दूर केल्या पाहिजेत.\nफेरपरीक्षा आणि एटीकेटीच्या विद्यार्थ्यांचा प्रश्न सोडायला हवा.\nपरीक्षेत काही बदल होणार असेल, तर ते आधीच कळविणे महत्त्वाचे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दो�� हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nमहत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार\nपुणे : तुम्ही इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे....\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nफीसाठी अडवणूक कराल तर खबरदार; शाळांवर कडक कारवाईचे शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले संकेत\nपुणे : शाळेचे शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या शाळांवर प्रशासनामार्फत कारवाईचा बडगा उगारला जाण्याची चिन्हे...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00426.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-rain-barrier-paddy-harvest-36360", "date_download": "2020-10-31T16:11:17Z", "digest": "sha1:MIPVXMQGG3IR73LS43ARINHSWU3PW7AF", "length": 14124, "nlines": 155, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Rain barrier in paddy harvest | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nभातपीक कापणीत पावसाचा अडसर\nभातपीक कापणीत पावसाचा अडसर\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nपावसामुळे परिपक्व होऊन कापणीयोग्य झालेले हळवे भातपीक धोक्यात आले आहे. परिपक्व झालेल्या भाताची कापणी कशी करायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे हळव्या भातांच्या एकूण सुमारे १५ हजार हेक्टर पैकी २० टक्के क्षेत्र कापणी योग्य झाल्याचा अंदाज आहे.\nरत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे परिपक्व होऊन कापणीयोग्य झालेले हळवे भातपीक धोक्यात आले आहे. परिपक्व झालेल्या भाताची कापणी कशी करायची असा प्रश्‍न शेतकऱ्यांसमोर निर्माण झाला आहे. सध्या जिल्ह्यातील सुमारे हळव्या भातांच्या एकूण सुमारे १५ हजार हेक्टर पैकी २० टक्के क्षेत्र कापणी योग्य झाल्याचा अंदाज आहे.\nयंदा जिल्ह्यात सरासरी पाऊस गतवर्षी पेक्षा कमी झाला आहे. परंतु पेरणी ते लावणीच्या वेळेत पाऊस पडल्याने भात पीकही चांगले तरारले आहे. जिल्ह्यात हळवी, गरवी, निमगरवी अशा तीन प्रकारे भात लागवड केली जाते. त्यातील हळवी बियाणे १०० ते १०५ दिवसांत तयार होतात. कातळावर या प्रकारची लागवड होते. सध्या हळवी प्रकारची भात तयार झाली आहेत.\nयेत्या काही दिवसांत ती तयार होतील. राजापूर तालुक्यातील काही ठिकाणी भात कापणी साठी तयार झालं आहे. परंतु गेले आठवडाभर जिल्ह्यात सतत पाऊस पडत आहे. भातांच्या लोंबी तयार झाल्या आहेत. कातळावरील आणि हळव्या प्रकाराचे भातपीक कापणीयोग्य झाले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील तालुक्याच्या पश्‍चिम भागामध्ये साखर, जैतापूर, अणसुरे आदी गावात हे भातपीक परिपक्व झाले असून कापणीयोग्य झाले आहे. सततच्या पावसामुळे हे भात कापणीत अडचणी येत आहेत.\nभातपीक ऊस पाऊस पूर floods साखर\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चा���ू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00427.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/fats/", "date_download": "2020-10-31T16:48:01Z", "digest": "sha1:IC3GJAZTDTT266OB45CSO2JFQ7B3UH2V", "length": 5859, "nlines": 98, "source_domain": "arogyanama.com", "title": "fats Archives - Arogyanama", "raw_content": "\n‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - काही चुकीच्या सवयींमुळे वार्धक्य खुप लवकर तुम्हाला गाठू शकते. यासाठी वाईट सवयी ताबडतोब सोडाव्यात. सतत एनर्जी ...\nमानसिक, शारिरीक आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर ‘हे’ जरूर वाचा\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नेहमी सतर्क असणे गरजेचे आहे. मात्र, अनेक लोक कामाचे निमित्त सांगून आरोग्याकडे दुर्लक्ष ...\nसर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन - पूर्णान्न असलेल्या दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्याप्रमाणात असतात. आपल्याकडे लहान मुलांना दूध आवर्जून दिले ...\nनैसर्गिक पद्धतीने टिकवून ठेवा तारुण्य, असे राहा दीर्घकाळ तरुण\nकेस गळतीनं परेशान आहात सुंदर अन् लांब केसांसाठी ‘असा’ करा मोहरीच्या तेलाचा वापर सुंदर अन् लांब केसांसाठी ‘असा’ करा मोहरीच्या तेलाचा वापर \nनेत्रदानात अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय राज्यात प्रथम\n‘बीडीओं’ ना असणार बालसंगोपन रजा मंजुरीचे अधिकार, संभ्रम दूर\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\n‘हे’ पदार्थ जास्त खाल्ले तर लवकर होऊ शकता म्हातारे, वेळीच करा उपाय\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/zaid-hamid-transit-today.asp", "date_download": "2020-10-31T16:30:14Z", "digest": "sha1:HLVHMDOOZ7M4KEKYE7KBHQ7T27LT6M3U", "length": 10870, "nlines": 130, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "जायद हामिद पारगमन 2020 कुंडली | जायद हामिद ज्योतिष पारगमन 2020 Politician, Commentator", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » पारगमन 2020 कुंडली\nरेखांश: 73 E 0\nज्योतिष अक्षांश: 33 N 40\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: खराब डेटा\nजाय�� हामिद प्रेम जन्मपत्रिका\nजायद हामिद व्यवसाय जन्मपत्रिका\nजायद हामिद जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nजायद हामिद 2020 जन्मपत्रिका\nजायद हामिद ज्योतिष अहवाल\nजायद हामिद फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nजायद हामिद गुरु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nतुम्ही नेहमीच सकारात्मक दृष्टीकोन बाळगून असता आणि या वर्षातील घटना तुमच्या सकारात्मक दृष्टिकोनात भरच घालतील. तुमच्या राशीला उत्तम कालखंडात तुम्ही गुंतवणूक केलीत तर तुम्हाला चांगला फायदा होऊ शकेल. तुमच्या जवळच्या व्यक्ती आणि सहकाऱ्यांकडून सहकार्य आणि आनंद मिळेल. विरोधकांवर मात करू शकाल आणि लग्न किंवा रोमँटिक प्रसंगांमुळे देण्यात येणारी पार्टी असे काही प्रसंग घडतील. कौटुंबिक आयुष्य समाधानी राहील.\nजायद हामिद शनि त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nया काळात तुम्हाला चहुबाजूंनी यश मिळणार आहे. तुमच्या व्यावसायिक आयुष्यात तुम्ही अशी उंची गाठाल, ज्यामुळे तुम्हाला मोबदला आणि ओळख असे दोन्ही मिळेल. तुमच्या प्रयत्नांमुळे उत्पन्नामध्ये वाढ होईल. कौटुंबिक आयुष्य सुखी असेल. एखादी चांगली नोकरीची संधी, मोबदला, हुद्दा किंवा बढती मिळणे शक्य आहे. तुम्ही सोन्याची किंवा हिऱ्याची खरेदी कराल. एकूणातच तुम्ही तुमचे मित्र/सहकारी आणि विविध पातळ्यांवरील व्यक्तींची चांगले संबंध राखाल.\nजायद हामिद राहु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nही चांगल्या कालावधीची सुरुवात असू शकते. तुमच्या हातून सत्कार्य घडेल. या काळात तुम्ही अत्यंत आनंदी असाल. विपरित परिस्थितीसुद्धा चांगल्या प्रकारे हाताळू शकाल. कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमच्या भावंडांना थोडाफार त्रास सहन करावा लागू शकतो. तुमच्या स्वत:च्या प्रयत्नांमुळे तुमच्या उत्पन्नात वाढ होईल. तुमचे शत्रू तुम्हाला दुखवू शकणार नाहीत. आरोग्याच्या थोड्याशा कुरबुरी राहतील. तुमच्या छंदांसाठी तुमचे मित्र आणि सहकारी मदत करतील.\nजायद हामिद केतु त्यांच्या 2020 पारगमन राशीफल\nएखाद्या नवीन क्षेत्रात तुम्ही प्रयत्न करायचे ठरवले तरी त्यातून नुकसान होण्याची शक्यता आहे कारण खर्च वाढेल आणि त्या खर्चाचे रूपांतर नंतर उत्पन्नात होण्याची शक्यता नाही. शत्रू समस्या निर्माण करतील आणि कायदेशीर संकटात सापडू शकाल. तुम्ही तुमच्या कामातच व्यस्त राहाल, तुमच्या बाह्यरूपातही स्थैर्य अ��ाल. लघु मुदतीसाठी आर्थिक लाभ होऊ शकेल. मध्यम आणि दीर्घकालीन प्रकल्प सुरू करावेत. डोळ्यांशी संबंधित समस्या उद्भवतील. विरुद्ध लिंगी व्यक्तीसोबतची मैत्री फार सलोख्याची नसेल. झटपट पैसा कमविण्याच्या मार्गांची शहानिशा करणे गरजेचे आहे. तुमच्या प्रियकर अथवी प्रेयसीच्या आयुष्यात समस्या निर्माण होऊ शकतात.\nजायद हामिद मांगलिक / मांगलिक दोष अहवाल\nजायद हामिद शनि साडेसाती अहवाल\nजायद हामिद दशा फल अहवाल\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/et/11/", "date_download": "2020-10-31T17:18:13Z", "digest": "sha1:ZUYMSWU7GNHY4AIC5QX5MJXDUVZO7JCU", "length": 22054, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "महिने@mahinē - मराठी / एस्टोनीयन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक��य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » एस्टोनीयन महिने\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nहे सहा महिने आहेत.\nहे सुद्धा सहा महिने आहेत.\n« 10 - काल – आज – उद्या\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + एस्टोनीयन (1-100)\nलॅटिन, एक जिवंत भाषा\nआज, इंग्रजी ही सर्वात महत्त्वाची सार्वत्रिक भाषा आहे. ही जगभरात सर्वत्र शिकवली जात आहे आणि अनेक राष्ट्रांमध्ये ही अधिकृत भाषा आहे. त्याआधी, लॅटिन ही भाषा ती भूमिका पार पाडत होती. लॅटिन ही मूळ रुपात लॅटिन लोक बोलायचे. ते लोक लॅटियमचे मूळ स्थानिक होते, आणि रोम हे त्यांचे केंद्र होते. रोमन साम्राज्याच्या विस्तारासह ही भाषासुद्धा पसरली. प्राचीन जगामध्ये, लॅटिन ही बर्‍याच लोकांची मूळ भाषा होती. ते युरोप, उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेला वास्तव्याला होते. तथापि, बोलली जाणारी लॅटिन ही शास्त्रीय लॅटिनपेक्षा भिन्न होती. ती देशी भाषा होती, तिला अशिष्ट लॅटिन असे म्हणतात. रोमन लोकांच्या विभागामध्ये विविध वाक्यरचना होती. मधल्या काळामध्ये, राष्ट्रीय भाषेची उत्क्रांती ही वाक्यरचनेपासून झाली. भाषा ज्या लॅटिनपासून निर्माण झाल्या, त्या म्हणजे रोमान्स भाषा.\nत्यात इटालियन, स्पॅनिश आणि पोर्तुगीज या भाषांही समाविष्ट आहे. फ्रेंच आणि रोमानियनदेखील लॅटिन भाषेवर आधारित आहेत. पण लॅटिन भाषा अजूनही मरण पावलेली नाही. 19 व्या शतकापर्यंत ती महत्त्वाची व्यावसायिक भाषा होती. आणि ती शिक्षित भाषा राहिली. लॅटिन भाषेला विज्ञानामध्ये खूप महत्त्व आहे. अनेक तांत्रिक संज्ञांचे मूळ लॅटिनमध्ये आहे. शिवाय, अजूनही अनेक शाळांमध्ये परदेशी भाषा म्हणून लॅटिन शिकविली जाते. विद्यापीठांची अशी इच्छा आहे कि, लॅटिनची माहिती असावी. लॅटिन ही सध्या बोलली जात नसली तरीही तिचा अंत झालेला नाही. लॅटिन ही भाषा येत्या काळात परतीचा अनुभव घेत आहे. ज्या लोकांना लॅटिनबद्दल जाणून घ्यायचे आहे त्यांच्या संख्येतसुद्धा पुन्हा वाढ होऊ लागली आहे. ती अजूनही अनेक देशांच्या भाषा आणि संस्कृतीची गुरुकिल्ली मानली जाते. अंगात हिंम्मत बाळगा लॅटिन शिकण्याची औडासेस फोर्चुना अदिऊवत[Audaces fortuna adiuvat], चांगले भविष्य शूरांची मदत करते.\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00428.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AE%E0%A5%AA%E0%A5%A6", "date_download": "2020-10-31T17:33:55Z", "digest": "sha1:BCTR772PHFVKRO6U3SH4WGLWX6ESINSM", "length": 5301, "nlines": 192, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १८४० - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १८४० मधील जन्म‎ (१० प)\n► इ.स. १८४० मधील मृत्यू‎ (३ प)\n\"इ.स. १८४०\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १९ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ मे २०१५ रोजी १७:४६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%85%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A5%80%E0%A4%95%E0%A5%83%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6", "date_download": "2020-10-31T16:18:58Z", "digest": "sha1:R6A44HQEARIGRPSBKALYYP3KEIQKIUI7", "length": 7660, "nlines": 184, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:अवर्गीकृत संदेश - विकिपीडिया", "raw_content": "लघुपथ: साचा:अवर्गी, साचा:अवसं, साचा:असं\nहा लेख कोणत्याच वर्गात जोडल्या गेला नाही. कृपया त्यात वर्ग जोडण्यास मदत करा जेणेकरुन तो त्यासम लेख यादीत येईल. ({{{date}}}) (कृपया वर्गीकरण झाल्यावर हा साचा काढून टाकावा.)\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nसाचा Uncategorized येथे पुनर्निर्देशित होतो.\nयासारख्याच दुसऱ्या साच्यासाठी बघा: साचा:वर्गीकरण\nवरील दस्तावेजीकरण हे ���ाचा:अवर्गीकृत संदेश/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १८ जानेवारी २०१७ रोजी ००:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%81%E0%A4%9C%E0%A4%AF_%E0%A4%A1%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:59:08Z", "digest": "sha1:3ZUNXYK7KP45GFDR4TEVNT352VB47U4J", "length": 11890, "nlines": 215, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सुजय डहाके - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\n२६ जानेवारी १९८५ (1985-01-26)\nचित्रपट दिग्दर्शन, लेखक, संकलक, निर्माता\n२०१२ पासून सद्य चालू\nशाळा, आजोबा, फुंतरू, केसरी\nरौप्य कमळ, ५९ वा राष्ट्रीय पुरस्कार\nसुजय डहाके हे शाळा या रौप्य कमळ पुरस्कृत ५९ व्या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित चित्रपटासाठी ओळखले जातात. [१][२][३][४][५][६]\nसुजय यांचा आजोबा हा शाळा पेक्षा जास्त असा महत्वाकांक्षी चित्रपट होता. [७] सुजय सध्या 'शामची आई'या चित्रपटाचे लेखन करीत आहेत, जो कृष्ण धवल स्वरूपात बनविला जाणार असून, साने गुरुजींच्या शामची आई या या पुस्तकावर आधारित आहे .[८]\n2012 शाळा मराठी होय नाही\n2014 आजोबा मराठी होय होय\n2016 फुंतरू मराठी होय होय\n2020 केसरी मराठी होय होय\nइंटरनेट मूव्ही डेटाबेसवरील सुजय डहाकेचे पान (इंग्लिश मजकूर)\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nमी तुळस तुझ्या अंगणी (१९५५)\nउमज पडेल तर (१९६०)\nरंगल्या रात्री अश्या (१९६२)\nहा माझा मार्ग एकला (१९६३)\nसंथ वाहते कृष्णामाई (१९६७)\nजैत रे जैत (१९७७)\nवैजयंता आणि माणसाला पंख असतात (१���६१)\nजावई मझा भला आणि गरीबा घरची लेक (१९६२)\nते माझे घर (१९६३)\nतुका झालासी कळस आणि सवाल माझा ऐका\nयुगे युगे मी वाट पहिली (१९६५)\n(१९६५ नंतर बंद झाले)\nएक होता विदूषक (१९९२)\nतू तिथे मी (१९९८)\nनॉट ओनली मिसेस राऊत (२००३)\nआजचा दिवस माझा (२०१३)\nइ.स. १९८५ मधील जन्म\nमराठी भाषेमधील चित्रपट दिग्दर्शक\nभारतीय राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारविजेते\nराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १०:४५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/bandhan-56", "date_download": "2020-10-31T17:24:44Z", "digest": "sha1:GTCJLUZQI6O7BBQRDKAT3ZUH5OUMBSQE", "length": 43653, "nlines": 493, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Bandhan 56", "raw_content": "\n( गेल्या भागात नताशा राजेशच्या घरी जाते आणि त्याला फोटोज देते. ते कसले फोटोज आहेत ते काही समजत नाही पण राजेश त्यामुळे खूश होतो. गेल्या भागात विशालने म्हटल्याप्रमाणे विक्रम त्याच्याकडून तरी तिच्यासाठी मैत्रीचा हात पुढे करतो पाहूया पुढे )\nसकाळी कॉलेजला जाण्यासाठी घरुन एकत्र निघण्याची आता अनघाला सवय होऊ लागली होती. तिची निघण्याची तयारी होईपर्यंत तो खाली हॉलमध्ये न्युजपेपर वाचत बसायचा आणि ती खाली आली की दोघे एकत्र निघायचे. गाडीत बसल्यानंतरही दोघांच्यात फारसं बोलणं व्हायचं नाही खरतर अनघाला विक्रम किंवा इतर कोणाशी मोकळेपणाने बोलायला अवघडल्यासारखं जात होतं. आधीच त्यांचं मोठ घर, वेगवेगळ्या स्वभावाची माणसं, नव वातावरण या गोष्टी होत्याच शिवाय तिच्या बाबतीत आधी जे काही घडलं होतं त्यामुळे ती मनाने विझून गेल्यासारखीच होती. ना कशाचा उत्साह ना कसली उमेद होती. पण या तिच्या सगळ्या पुर्वायुष्याची कल्पना आत्या आणि भाऊसाहेब सोडून घरी कोणालाही नव्हती त्यामुळे जितेंद्र नी नीतू कायमच तिच्याशी मोकळेपणाने वागायचे, हसायचे, रुसायचे. त्या��ची नेहमीची मजामस्ती सुरु असायची. एका सकाळी अनघा तयार होऊन कॉलेजला जायला बाहेर आली. दरवाजासमोरच्या पायर्‍या उतरत ती खाली येत होती. विक्रम गाडीपाशी तिची वाट पाहत उभा होता. गार्डनमध्ये नीतू नी जितेंद्रची मस्करी सुरु होती. जितेंद्र नीतूला अविनाशवरुन नेहमीप्रमाणे चिडवत होता.\n\" ए नीट पाणी घालायचं झाडांना \" पाईपने झाडांना पाणी देणार्‍या नीतूशेजारी जितेंद्र उभा होता.\n\" तू काय अॉर्डर सोडायला थांबलायस का इथे\n\" अॉर्डर नाही ग आतापासून काळजी घ्यायला तुला शिकवतोय\" तो हसत म्हणाला.\n\" काही न कळुन तिने पाईप दुसरीकडे वळवत विचारलं.\n\" बागेची ग नी बागवाल्याचीसुद्धा \" एवढं बोलून तो खोखो हसायला लागला.\n\" नीतुने पाईप हातातनं खाली टाकला नी जाऊन त्याचा कान पकडला.\n\" आ.......अगं माझा काय दोष मी बिच्चारा खर तेच बोललो मी बिच्चारा खर तेच बोललो \" जितेंद्र कळवळून म्हणाला.\n सारखा तुला अवि बरा दिसतो\" ती रुसुन बोलली.\n\" आता तुला त्याच्याशिवाय दुसरं कोण दिसतं नाही ना\" जितेंद्र चिडवत तिला म्हणाला.\n\" तु लय मार खाशील हा\" ती चिडली आणि त्याला ठोसे मारायला लागली.\n\" अग हळुहळु.....बघ कोण दिसतय तुला\n\" दाद्या आहे बघ तिकडे गेटजवळ \" ती विक्रमकडे बोट दाखवीत बोलली.\n मग आपल्याशी पंगा नही लेने का नायतर आत्ता जाऊन सांगतो \" म्हणत जितेंद्र गेटकडे पळायला लागला आणि नीतू त्याला थांबायला मागून पळायला लागली.\n\" जित्या थांब हा थांब आत्ता बघते तुला थांब आत्ता बघते तुला\" नीतुने जमिनीवरचा टाकलेला पाईप हातात घेतला आणि जितेंद्रवरती पाण्याचे फवारे उडवायला सुरुवात केली.\n ए विक्रम ही बघ यार\" तो दोन्ही हात वरती करुन पाण्याचे शिंतोडे थांबवत होता नी विक्रमला हाका मारित होता तस दादा इकडे येईल म्हणून तिनेच पाईप खाली टाकला आणि ती धावत गेटकडे गेली. जितेंद्रचं काही ऐकु नकोस हेच तिला त्याला सांगायचं होतं. ती गेटकडे धावली तस जितेंद्रने फिटंफाट करायला पाईप उचलला नी नितू पळत होती त्या बाजूने पाण्याचे फवारे उडवायला लागला नी अचानक अनघा मध्ये आली. त्याचं लक्ष नीतूकडे होतं नी चुकुन तिच्या साडीवर जितेंद्रने पाण्याचे शितोंडे उडवले.\n तुम्ही.....\" ती असं बोलली नी त्याने पाईप पटकन घाबरुन खाली टाकला.\n मी...ते नीतू......सॉरी आय एम सॉरी \" म्हणत जितेंद्र समोर आला.\n\" वहिनी सो सॉरी.....तुमच्या हातातली पुस्तकं ओली झाली कि काय थांबा मी \" म्ह��त त्याने खिश्यातून रुमाल काढला नी तिच्या हातातून पुस्तकं काढून घ्यायला त्याने हात वरती केले,\n\" असु द्या भावोजी \"\n\" असु द्या कसं मी पुसुन देतो एका फटक्यात \" म्हणत त्याने हात पुढे केले नी त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या हातांना झाला तशी ती विजेचा शॉक लागल्यासारखी पटकन मागे सरकली. त्याला क्षणभर कळलच नाही काय झालं.\n\" मॅडम....चला लेट होईल \" जितेंद्रच्या मागे विक्रम येऊन उभा राहिला तसा तो पटकन विक्रमकडे वळत त्याला सॉरी बोलला.\n\" It's ok , मॅडम चला \" विक्रमने न रागवता जितेंद्रकडे पाहत म्हटलं.\n\" राहु द्या भावोजी, आता लेट होईल \" ती म्हणाली नी जितेंद्रकडे न पाहताच विक्रमच्या मागून चालू लागली. ते दोघे गाडीत बसेपर्यंत जितेंद्र पाहत राहिला.\n\" कमाल आहे या वहिनींना नितूशी तेवढं बोलायचं असतं. आमच्याशी कुणी बोलतच नाही राव \" तो हसतच खांदे उडवित स्वतःशीच पुटपुटला.\nगाडीचा मागचा दरवाजा तिने उघडला तोच विक्रम पुढे होत म्हणाला,\n\" मागे कश्याला बसता Please \" म्हणत त्याने कारचा पुढचा दरवाजा ओपन केला नी छानस हसत हाताने तिला त्याच्या शेजारच्या सीटवरती बसायला सांगितलं. नाही कसं म्हणणार त्याला म्हणून ती गप्पपणे बसली. तो ड्रायविंग सीटला बसला आणि त्याने कार स्टार्ट केली. त्याला मघाचच्या जितेंद्र नी नीतूच्या वागण्यावर काहीतरी बोलावस वाटत होतं पण तो शांत राहिला. जितेंद्रचं वागणं तिला पटलेलं नाही हे त्याच्या मघाशी लक्षात आलं होतं. तिच्या मधली आणि जितेंद्रमधली दरी मिटायला हवी. नितूसारखं तिने जितेंद्रसोबतही मोकळेपणाने बोलाव अस त्याला मनातून वाटत होतं पण तिच्याकडे याविषयी बोलूनही उपयोग नव्हता कारण या सगळ्याची कल्पना डॉ.विशालने त्याला दिलीच होती. त्यामुळे तिच्या मनातली इनसिक्युरीटीची भावना आपण कमी करायला प्रयत्न केले पाहिजेत अस त्याला वाटायला लागलं. या सगळ्या विचारातच त्याने गाडी 'गुरुकुल ' समोर थांबवली. ती गाडीतून खाली उतरली.\n\" तुम्ही नाही येत \" तिने तो न उतरलेला पाहून विचारलं.\n\" हो....म्हणजे नंतर येईन. शाळेत आज जायचय मुख्याध्यापकांना भेटायला. तिकडचं काम झालं की येईन.\"\n\" थँक्स, मला ड्रॉप करायला तुम्हाला इकडे यावं लागलं.\" तिच्या या बोलण्यावर त्याला पुढे बरचस बोलावस वाटलं पण तो फक्त बरं म्हणाला.\n\" हं....ओके...See You \" त्याने मंदस हसतच गाडी स्टार्ट केली.\nती कॉलेजच्या आवारातून चालत पुढे आली तस लायब्ररीमधून जिना उतरत खाली येणार्‍या सामंतसरांच तिच्याकडे लक्ष गेलं. गेले बरेच दिवस विक्रम आणि अनघा एकत्र कॉलेजला येतात एकत्र घरी जातात हे सगळं ते पाहत होते. विक्रमचं अनघाप्रती बदललेलं वागणं त्यांची अस्वस्थता वाढवत होतं. हा असाच गोड गोड वागत राहिला नी एखाद्या क्षणी याने कॉलेजच्या सगळ्या व्यवहारांविषयी खरं सांगून तिची वा भाऊसाहेबांची माफी मागितली तर आपण यात अडकू नी उगीच भाऊसाहेबांच्या नजरेतून उतरु हि भीती त्यांना होती. त्यातून अनघा स्वतःला फार शहाणी समजते असा ग्रह त्यांचा पहिल्यापासूनच होता.\n\" ओ सर....उतरा पायर्‍या भरभर \" मागून फाईल्स हातात घेऊन शिवा आला तसे सामंतसर बाजूला सरकले.\n\" का ओ इतका कसला विचार करताय \" शिवाने त्यांचा चिंताग्रस्त चेहरा पाहून विचारलं.\n\" नाही रे तुमच्या या नव्या डायरेक्टर मॅडम \n \" शिवाने आश्चर्याने त्यांना म्हटलं.\n\" ह्याच रे कारखानीस मॅडम हल्ली विक्रमसाहेब बराचवेळ त्यांच्यासोबतच दिसतात.\"\n\" कमाल आहे सर आता नवरा बायको म्हटल्यावर एकत्रच दिसनार हा पण हल्ली विक्रमसाहेब सगळं त्यांना सांगून विचारुन करतात असं मला पण वाटाय लागलय अहो सगळ्या स्टाफमध्ये तिच चर्चा आहे सद्या आता नवरा बायको म्हटल्यावर एकत्रच दिसनार हा पण हल्ली विक्रमसाहेब सगळं त्यांना सांगून विचारुन करतात असं मला पण वाटाय लागलय अहो सगळ्या स्टाफमध्ये तिच चर्चा आहे सद्या \" शिवाने ज्यादाची माहिती त्यांना पुरवली.\n\" हं......\" सर उसासा टाकत म्हणाले जणू आता हे असच घडणार असे भाव त्यांच्या चेहर्‍यावर होते. ते पाहून शिवाने त्यांच्या डोक्यात अजून काहीतरी भरवलं.\n\" आता बघा कॉलेजमध्ये पटापटा बदल होतील अनघा मॅडमच्या म्हणण्याप्रमाणं \" तो हळु आवाजात म्हणाला. सामंतांनाही त्याचं बोलणं पटलं.\nविक्रम शाळेतून मुख्याध्यापकांना भेटून पुन्हा कॉलेजला आला. कॉलेजचं सगळ कामकाज पाहून पुन्हा शारदादेवी राजेशिर्के प्रशालेच्या कामाकडे लक्ष देणं, राजेशिर्के ट्रस्टचं काम व्यवस्थित सुरु आहे का ते बघणं आणि स्वतः बाहेरच्या कॉलेजेस मध्ये लेक्चर्स साठी जाणं हे सगळ एकहाती सांभाळताना त्याला अजिबात कंटाळा यायचा नाही ना या जबाबदारीचं ओझं कधी त्याने वाटून घेतलं. त्याला हे सगळं काम आवडायचं आणि त्यासाठी कितीही मेहनत घ्यायची त्याची तयारी असायची. ' गुरुकुल ' सारखीच त��यांची राजेशिर्के प्रशालाही शहरातली एक नावाजलेली आणि उत्तम शाळा व्हावी या दृष्टीने आता त्याचे प्रयत्न सुरु होते. या सगळ्या धावपळीत आता नवीन जबाबदारी त्याच्यावर होती ती अनघाला पुन्हा उभं करण्याची. अनघाच्या विचारात कॉलेजला आपण कधी पोहचलो ते त्यालाही कळलं नाही. त्याने गाडी पार्किंग स्लोटकडे वळवली तोच ड्रायविंग सीटसमोरच्या काचेत त्याला एक साधारणतः पंचवीशीचा मुलगा दिसला. तो बाईक कॉलेजच्या रस्त्याच्या विरुद्ध दिशेला थांबवून बाईकवरतीच बसला होता. बाईक थांबवली होती पण हेल्मेट बाजूला केलं नव्हतं. विक्रम पाच मिनिटं थांबला आणि गाडीतून खाली उतरला. त्याने मागे वळून पाहिलं नाही तरी तो मुलगा तिथेच बाईक थांबवून होता. विक्रमला विचित्र वाटलं जरा ते म्हणून तो चालत मुद्दामहून कॉलेजच्या गेटपर्यंत गेला आणि तो मुलगा बेसावध असताना विक्रम पुन्हा मागे वळला नी पटापट चालत चालत रस्त्यापर्यंत आला तोच काही क्षणात आपण पाठलाग करतोय हे त्याच्या लक्षात येईल या भीतीने त्या मुलाने बाईक स्टार्ट केली आणि सुसाट तो विक्रमसमोरनं निघून गेला. इतकं मोठं कॉलेज त्यातून इतके विद्यार्थी म्हटल्यावर असेल कुणाचा तरी मित्र किंवा काय माहित कॉलेजचा स्टुडंन्ट पण असेल आपण ओरडू या भितीने पळाला असेल असा विचार करत शेवटी विक्रमने या प्रकाराकडे दुर्लक्ष केलं आणि शांत मनाने तो कॉलेजच्या गेटमधून आत आला.\nअनघा पहिलं लेक्चर आटोपून एफ.वाय.च्या क्लासमधून बाहेर पडली इतक्यात समोरुन बर्वे सर त्यांचं लेक्चर संपवून बाहेर आले. अनघाचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती चालत पुढे जात होती तोच शार्दुलने तिला हाक मारली.\n लक्ष नाही की काय\" तो समोरुन चालत येत म्हणाला तसं आपल्याच विचारात चालणार्‍या तिने नजर वरती वळवली.\n\" शार्दुल सर तुम्ही होय काय म्हणता \" तिने हसर्‍या चेहर्‍याने विचारलं. ती कितीही विचारात असली तरी आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपल्या सहकार्‍यांना काहीच जाणवू द्यायचं नाही असा तिचा प्रयत्न नेहमीच असायचा त्यामुळे ती सगळ्यांसोबत छान बोलायची अगदी चेहर्‍यावरती हसु ठेवून त्यामुळे कोणाला कल्पनाही नव्हती तिच्या हसर्‍या चेहर्‍यामागे काय लपलं आहे याची आत्ताही तिने बर्वेसरांना हसतच हॅलो म्हटलं तस शार्दुल म्हणाला,\n\" आम्ही काय म्हणणार तुम्ही सांगा आता, काय म्हणते तुमची न्यु फ��मिली तुम्ही सांगा आता, काय म्हणते तुमची न्यु फॅमिली \" त्याने हसत विचारलं.\n\" मस्त. सगळे छान आहेत मग तुमचे कंप्युटर्स काय म्हणतात सद्या काही खबर नाही \" तिनेही त्याच्या बोलण्याप्रमाणे थट्टेतच विचारलं.\n\" तो हसत म्हणाला.\n\" का ओ, कंप्युटर्स मला आठवतय त्याप्रमाणे सरांनी मागवले होते ना गेल्या वर्षी \" तिने म्हटलं तस शार्दुल फुसकन हसत म्हणाला,\n\" होय्य पण ते चालवण्यासाठी आम्ही कॉलेजमधले राहिलो ते भाऊसाहेबांमुळे नाहीतर माहितीय ना विक्रमसरांनी निकमसरांची तासमपट्टी \" ते सगळं आठवून शार्दुल हसायला लागला आणि ते ऐकून तिलाही हसु आलं. विक्रम त्याच्या केबिनच्या फ्लोअरकडे निघाला होता आणि नेमकं त्याने अनघा आणि बर्वेसरांना असं मध्येच उभं राहून बोलताना पाहिलं. दोघे खळखळून हसत होते. त्याला वाटलं, असं तरातरा जावं नी तिला हाताला धरुन विचारावं, ' मी तू हसावी म्हणून इतकं सगळं करत असतो त्याची तुला काही किंमत नाही नी असं कोणासोबतपण तुला बरं हसायला जमलं.' तो तसाच चालत पुढे आला.\n फस्ट लेक्चर संपुन दहा मिनिट झालीत सेकंण्ड लेक्चर नाहीय का तुम्हाला\" त्याने असं विचारल त्यावर दोघेही बिचकले.\n\" अ हो हो.....टि.वाय. च्या क्लासला \" ती नजर खाली वळवित म्हणाली.\n आ शार्दुल सर \" त्याने आता शार्दुलकडे पाहत विचारलं.\n\" I'm sorry Sir ते मीच मॅडमना.....\" तो पुढे काही बोलण्याआधीच विक्रम बोलला,\n\" येस सर \" म्हणत शार्दूल तिथून त्याच्या लेक्चरसाठी निघून गेला. ती एकटीच उभी होती. काय बोलावं आता तिला समजेना.\n\" आणि मॅडम तुम्ही, Try to concentrate on your work not other things. आधी लेक्चर्स मग मारा काय त्या गप्पा \" तो असा कडक शब्दात तिच्याकडे पाहत बोलला.\n\" सॉरी सर \" ती शांतपणे म्हणाली आणि तिच्या लेक्चरला जायला वळली. तोही त्याच्या केबिनमध्ये गेला.\nसंध्याकाळी ती नेहमीच्या सवयीप्रमाणे नोट्स काढत बसली होती. ते काम आटोपलं कि किचनमध्ये जाऊन आत्याला रात्रीच्या जेवणासाठी मदत करायची हे तिचं तिनेच ठरवलेलं काम होतं. आपण सकाळी कॉलेजला जायला लवकर बाहेर तर पडतो पण कधी घरी येऊ तिकडून याचा पत्ता नाही. कॉलेजमध्ये कार्यक्रम असले, परिक्षा असल्या कि संध्याकाळसुद्धा घरी यायला होते त्यामुळे आत्याला काहीच मदत होत नाही आपली असा विचार तिच्या मनात असायचा त्यामुळे संध्याकाळी ती तिचं कॉलेजचं काम आटोपून मग किचनमध्ये जायची. तिथे आत्याशी बोलायलाही मिळायचं. द���वसभरात काय काय झालं ते सगळं ती आत्याला सांगायची अगदी आईशी गप्पा मारायची तसचं अधुनमधुन नीतू लवकर आली तर तीही त्यांच्यात सामील व्हायची. आठ वाजत आले तस तिने स्टडीटेबलवरचा पसारा आवरायला घेतला. सध्या कॉलेजमध्ये वार्षिक परिक्षेचं वातावरण होतं त्यामुळे मुलांच्या सबमिशन्स, प्रॅक्टिकल्स, क्लासटेस्ट बरच काम होतं. ए.स.वाय च्या मुलांचे टेस्टचे पेपर्स चेक करुन तिने आळस देत पेपर्स व्यवस्थित फाईलला लावून ठेवले.\n\" मॅडम, कॉफी \" टेबलवरती कॉफीचा मग तिच्यापुढे ठेवला तस तिने समोर पाहिलं तर विक्रम उभा होता त्याच्या हातातही कॉफीचा मग होता नी दुसरा त्याने टेबलवरती तिच्यासमोर ठेवला.\n\" तुम्ही इकडे कश्याला आणलेत मी येतच होते खाली.\" तिने म्हटलं आणि मग हातात घेतला.\n माझी कंपनी नाही आवडत\" त्याने तिच्याकडे पाहत विचारल. तिला काय रिअॅक्ट व्हाव यावर कळेना.\n\" नाही....म्हणजे तस नाही काही \" ती कॉफी पीत म्हणाली पण त्याच्याकडे पाहण्याचं तिने टाळलं.\n\" कशी झाली कॉफी \" त्याने पुन्हा विचारलं.\n\" तिने आश्चर्याने विचारलं त्यावर मंदपणे हसत त्याने हो म्हटलं.\n\" Thanks for Coffee \" तिने रिकामा कॉफीमग खाली ठेवीत म्हटलं. त्याने मनातून म्हटलं, 'Thanks for being with me ' त्याने दोन्ही कॉफीमग हातात घेतले आणि तो किचनमध्ये जायला निघाला.\n\" सर \" तिने चेअरमधून उठत त्याला हाक मारली.\n\" मी किचनमध्येच चाललीय. द्या मी नेते \"\n\" बरं \" म्हणत त्याने दोन्ही मग तिच्या हातात दिले. ती निघून गेली नी त्याला वाटलं, अजून थोडावेळ बोलायला हवं होतं पण विशालचे शब्द त्याला आठवले आणि त्याने मन शांत ठेवायचं ठरवलं.\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 3\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 4\nनिरागस मैत्रीची गोड गोष्ट भाग 5\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 1\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 2\nनिरागस प्रेमाची गोड गोष्ट भाग 3\nबंधन आणि नव्वदच्या पुढे जाण्याआधी थोडस\nबंधन आणि त्यातील ' गुन्हेगार ' नायक\nबंधन आणि वाचकांच्या नजरेतला शेवट\nबंधन एक राहून गेलेला वाचकसंवाद\nबंधन 1-40 चा प्रवास लेखिकेच्या नजरेतून\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/asmita-p37113281", "date_download": "2020-10-31T16:42:35Z", "digest": "sha1:GZ345RZSSOJUTMU5G67HZOXGLYKBGLJR", "length": 20274, "nlines": 346, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Asmita in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फा��दे, अभिक्रिया आणि सूचना - Asmita upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nदवा उपलब्ध नहीं है\nदवा उपलब्ध नहीं है\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nCrisanta (1 प्रकार उपलब्ध) Doris (1 प्रकार उपलब्ध) Drospy (1 प्रकार उपलब्ध) Hervote (1 प्रकार उपलब्ध) Janya (1 प्रकार उपलब्ध) Padmini (1 प्रकार उपलब्ध) Yamini (2 प्रकार उपलब्ध) Yamini Kit (1 प्रकार उपलब्ध) Yamini Ls Kit (1 प्रकार उपलब्ध)\nAsmita के सारे विकल्प देखें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\nदवाई के उपलब्ध प्रकार में से चुनें:\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nAsmita खालील उपचारासाठी वापरले जाते -\nगर्भधारण से बचने के उपाय\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें प्रीमेंसट्रूअल सिंड्रोम (पीएमएस) गर्भधारण से बचने के उपाय\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Asmita घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Asmitaचा वापर सुरक्षित आहे काय\nAsmita घेतल्यानंतर फारच समस्या वाटत असल्या, तर अशा गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काटेकोरपणे याला घेऊ नये.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Asmitaचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांसाठी Asmita चे दुष्परिणाम माहित नाही आहेत. याचे कारण म्हणजे याबद्दल शास्त्रीय संशोधन झालेले नाही.\nAsmitaचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड वर Asmita चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nAsmitaचा यकृतावरील परिणाम काय आहे\nAsmita मुळे यकृत वर परिणाम होऊ शकतो. तुम्हाला या औषधाचे अनावश्यक परिणाम जाणवू लागले तर, याला घेणे थांबवा. हे औषध तुम्ही पुन्हा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावे.\nAsmitaचा हृदयावरील परिणाम काय आहे\nAsmita चे हृदय वर मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला कोणतेही दुष्परिणाम आढळले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा. हे औषध पुन्हा घेण्याअगोदर तुमच्या डॉक्टरांशी बोलणी करा.\nAsmita खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Asmita घेऊ नये -\nAsmita हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Asmita चे तुम्हाला सवय लागणार नाही.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nहोय, Asmita घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकता, कारण याच्यामुळे पेंग येत नाही.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु Asmita घेण्यापूर्वी एखाद्या डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nAsmita मानसिक विकारांना बरे करण्यास किंवा त्यांच्यावर उपचार करण्यास असमर्थ आहे.\nआहार आणि Asmita दरम्यान अभिक्रिया\nआहार आणि Asmita च्या परिणामांबद्दल माहिती नाही आहे, कारण या विषयावर शास्त्रीयदृष्ट्या अद्याप संशोधन झालेले नाही.\nअल्कोहोल आणि Asmita दरम्यान अभिक्रिया\nAsmita आणि अल्कोहोलच्या परिणामांविषयी काहीही सांगणे कठीण आहे. या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Asmita घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Asmita याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Asmita च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Asmita चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Asmita चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00429.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/04/244/", "date_download": "2020-10-31T15:49:50Z", "digest": "sha1:3ZPHMGVJ2HTLS4BGTGU6MJKBNEKJWDC2", "length": 32253, "nlines": 136, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "जागतिक महिला दिन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यभर उत्साहात साजरा – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nजागतिक महिला दिन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यभर उत्साहात साजरा\nजागतिक महिला दिन महाराष्ट्र अंनिसच्या वतीने राज्यभर उत्साहात साजरा\nमहाराष्ट्र अंनिस महिला सहभाग विभागामार्फत सर्व शाखांना महिला दिन साजरा करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या आवाहनास अनुसरून काही शाखांनी वैशिष्ट्यपूर्ण कार्यक्रम केले. म.अंनिस सोलापूर शाखेने विडी घरकूल येथे महिला विडी कामगारांसाठी कार्यक्रम केला. यावेळी श्रीमती उमा श्रीगांधी आणि श्रीमती येदुरे या महिलांचा सत्कार करण्यात आला. श्रीगांधी हिने स्वत: एक शिवणयंत्र घेऊन कामास सुरुवात केली आणि आता तिच्याकडे तीन यंत्रे आहेत. तिचा मुलगा आणि मुली तिला मदत करतात. ती अतिशय सुरेख डिझायनर ब्लाऊज आणि साड्या तयार करून विकते. मॅचिंग परकरही शिवते. येदुरे हिने छोट्याशा टपरीत किराणा माल विक्री सुरू केली. आता खूप मोठे दुकान चालवते. शिवाय तिने स्वत:चे एक छान घर बांधले आहे. या कार्यक्रमात चमत्कार प्रयोग सादर केले आणि स्त्रियांच्या क्षमतांची चर्चा झाली. इंदुरीकर महाराजांच्या स्त्रियांविषयीच्या वक्तव्याचा सर्वच महिलांनी निषेध केला. हा कार्यक्रम या कामगार महिलांच्या सक्षमीकरणाचे काम करणार्‍या सीमा किणीकर यांच्या उपस्थितीत उषा शहा आणि शालिनी ओक यांनी पार पाडला.\nमअंनिस पनवेल शाखा 6 मार्च महिला दिन व 10 मार्च सावित्रीबाई फुले स्मृतिदिन संयुक्तपणे साजरा करते. या निमित्ताने गेली पाच वर्षे समाजात वेगळे काम करणार्‍या महिलांचा डॉ. नरेंद्र दाभोलकर कार्य गौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यावर्षी ‘स्कूल व्हॅन’ चालवणार्‍या महिलांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. या पाचही महिलांची प्रत्येकीची वेगळी कहाणी होती. या सन्मानामुळे या महिला व त्यांचे कुटुंबीय भारावून गेले होते. यावर्षी पहिल्यांदाच कॅरम, बुद्धिबळ, बॅडमिंटन, स्लो सायकल यासारखे खेळ घेण्यात आले. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे आणखी वेगळेपण म्हणजे प्रसिद्ध चित्रपट व मालिका निर्मात्या अपर्णा पाडगावकर यांची आरती नाईक हिने घेतलेली प्रकट मुलाखत. यामध्ये स्त्रियांचे प्रश्न, सुधारकांचे कार्य आणि सावित्रीबाईंचे कार्य असे अनेक विषय उलगडले गेले. या कार्यक्रमात राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय कार्यवाह अल्लाउद्दिन शेख, अनेक समविचारी संघटनांचे सदस्य उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियांका हिने, तर प्रास्ताविक शाखेची महिला कार्यवाह तनुश्री हिने केले.\nमअंनिस अलिबाग शाखेने नागाव येथील मैत्र महिला मंडळात महिला दिनाचा कार्यक्रम केला. कार्यक्रमाचा विषय ‘स्त्री उवाच’ असा होता. संत चोख्यामेळ्याची पत्नी सोयराबाईंनी महिलांच्या पाळीला विटाळ मानणे कसे चूक आहे, हे आपल्या अभंगातून मांडले, याची खूप चर्चा झाली. काही कथा आणि निबंध यांचे वाचन करण्यात आले. नीरजा यांनी आपल्या कवितेत भविष्यात स्त्री-पुरुष समानतेने जगतील, हा आशावाद मांडला. यातून स्त्रिया कोणतेही काम करू शकतात, हा विचार सर्वच महिलांनी व्यक्त केला. या कार्यक्रमात निर्मला फुलगावकर, संध्या कुलकर्णी आणि शांताराम राऊत या साथींनी सहभाग घेतला होता. ठाणे जिल्हा नेहमी मध्यवर्तीचे सर्व उपक्रम राबवण्यात आघाडीवर असतो. महिला दिनाचे कार्यक्रमही या जिल्ह्याने मोठ्या संख्येने पार पाडले.\n1) मराठा सहाय्यक मंडळ, बोरिवली तर्फे 8 मार्च रोजी सायंकाळी 5.30 वाजता मंडळाच्या कार्यालयात महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी सुशीला मुंडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन याविषयावर प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले. यावेळी स्री पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.\n2) 9 मार्च रोजी स्वामी समर्थ इंग्रजी माध्यम शाळा, कामशेत, पुणे येथे प्रा. मच्छिंद्र मुंडे सरांनी अंधश्रद्धा निर्मूलनचे प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करुन महिला दिनाचा कार्यक्रम केला. यावेळी बहुसंख्य शालेय विद्यार्थिनी उपस्थित होत्या.\n3) अशोक व वंदना यांच्या घरी डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ शाखेतील कार्यकर��त्या आणि इतर महिलांसाठी कार्यक्रम करण्यात आला. किरण जाधव व सुरेखा भापकर यांनी स्त्रियांच्या विविध प्रश्नाबाबत उपस्थित महिलांना बोलते केले. आहेर कुटुंबीयांनी चहा नाश्त्याची व्यवस्था केली होती.\n4) 7 मार्च सकाळी 9.30 वाजता तुर्भे पोलीस ठाण्यातील पोलीस स्टाफसाठी महिला विषयक कायदे आणि आपले कायदे यांची माहिती दिली. महिलांना कसे अंधश्रद्धेच्या जोखडात बांधून ठेवतात यांची उदाहरणे दिली. वक्ता – तृप्ती पाटील.\n5) 7 मार्च संध्याकाळी 4.30 वाजता विलेपार्ले येथील लॉ कॉलेजमध्ये विविध कायद्यांची माहिती आणि आपले कायदेसुद्धा सांगण्यात आली. वक्ता – तृप्ती पाटील\n6) 8 मार्च सकाळी 11 वाजता रेल्वे प्रोटेक्शन स्पेशल कोर्स ठाकुर्ली येथे 100 महिला प्रशिक्षणार्थींना महिला विषयक कायद्यांची महिती देण्यात आली.\n7) 8 मार्च संध्याकाळी 4.30 वाजता कल्याण येथील नवरंग बँक्वेट हॉल येथे बाजारपेठ पोलीस स्टेशन आयोजित कार्यक्रमात महिला विषयक आणि आपले दोन्ही कायदे यांची माहिती देण्यात आली. वक्ता- तृप्ती पाटील.\n8) आधार इंडिया व शिक्षक स्वाभिमानी संघटनेच्या वतीने रेती भवन, डोंबिवली पश्चिम येथे महिला दिन साजरा करण्यात आला. शाहीर एस. एस. शिंदे यांनी महिला सक्षमीकरणाचे विचार मांडले व चमत्काराचे प्रयोग सादर केले. स्त्री-पुरुष समानतेची गीते गायली.\n9) 8 मार्च रोजी अंबरनाथ येथे धम्मदीप बुद्ध विहारात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. ‘स्त्रिया आणि अंधश्रद्धा’ या विषयावर सुरेखा भापकर यांनी व्याख्यान दिले. समाजातील स्त्रियांची सद्य परिस्थिती सर्वांसमोर मांडली. ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चौगुले यांनीही मनोगत व्यक्त केले.\n10) 8 मार्चला दुपारी राणू भारत गॅस ऑफिसच्या महिला कर्मचार्‍यांसाठी कार्यक्रम घेतला. या कार्यक्रमात ऑफिसमधील महिलांचा व त्यांच्या मुलांचा सत्कार करण्यात आला. सुरेखा भापकर आणि किरण जाधव यांनी महिला कर्मचार्‍यांना मार्गदर्शन केले.\n11) महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाच्या परिपत्रकानुसार ज्ञानामृत विद्यालय अंबरनाथ येथे 9 मार्च कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये ‘गुड टच बॅड टच’ या विषयाबरोबरच महिलांच्या जनन इंद्रियांच्या अंधश्रद्धा बाबतीत किरण जाधव व राजश्री जाधव यांनी मार्गदर्शन केले.\n12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ विभाग अंबरनाथ पश्चिम यांच्या वतीने दि. 13 रोजी महिला दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. महिलांच्या आरोग्य विषयक अंधश्रद्धांबाबत किरण जाधव यांनी मार्गदर्शन केले.\nयावेळी बबन सोनवणे, राजश्री जाधव, आयोजक अडकमल सर उपस्थित होते. ठाणे जिल्ह्याने महिला दिनाच्या केलेल्या कार्यक्रमात अंनिसच्या सर्वच साथींनी मोलाचा सहभाग दिला आहे. सर्वच कार्यकर्त्यांचे करावे तेवढे कौतुक थोडे आहे, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल चौगुले आणि महिला सहभाग विभाग कार्यवाह कल्पना बॉम्बे यांनी कार्यक्रमांचा सविस्तर अहवाल वेळेत पाठवला त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद.\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा शहादाच्यावतीने, जागतिक महिला दिनानिमित्त – विपरीत परिस्थितीशी लढणाऱ्या महिलांचा सत्कार सन्मान करण्यात आला.. अश्या असंख्य महिला सर्वत्र असतीलच पण अंनिस कार्यकर्तानी 9 अश्या महिलांचा स्वतः शोध घेतला ज्यांचे पतीचे निधन झाले असून हालाकीच्या परिस्थितीत त्यानी मुलांची आणि घराची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी जे काही काम हातात घेतलेत त्या कामाची आणि त्यांचे शब्दांची एक छोटासा व्हिडिओ आम्ही तयार केलाय त्यातून कळेल की विपरीत परिस्थितीचा सामना करत त्या महिला जीवन कसे जगत आहेत..\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खू�� प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जो��दंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nमठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी – कोल्हापूर अंनिसची मागणी\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n- डॉ. टी. आर. गोराणे\n‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत\n‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम\n‘महा. अंनिस’चा 31 वा वर्धापन दिन राज्यव्यापी ‘ऑनलाईन’ अधिवेशन\n‘31 वर्षपूर्ती आणि विवेकावर आघात – वर्षे सात कोणाचा हात\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक���षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%8F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B7", "date_download": "2020-10-31T18:10:35Z", "digest": "sha1:2XBCBVVY5D7MBCRWYB667EJRNFYVJ4FG", "length": 4658, "nlines": 131, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष - विकिपीडिया", "raw_content": "\n\"एस्टोनियाचे राष्ट्राध्यक्ष\" वर्गातील लेख\nएकूण ४ पैकी खालील ४ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २२:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00430.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/blog-post_7.html", "date_download": "2020-10-31T15:45:35Z", "digest": "sha1:SGDITL6AI2TOLACYCWYLLKPGRUGZ6JPE", "length": 9331, "nlines": 105, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २६ जुलै (कारगिल विजय दिन)", "raw_content": "\nHomeजुलैदैनंदिन दिनविशेष - २६ जुलै (कारगिल विजय दिन)\nदैनंदिन दिनविशेष - २६ जुलै (कारगिल विजय दिन)\n१५०९: सम्राट कृष्णदेवराय यांनी विजयनगर साम्राज्याच्या पुनरुत्पादन सुरूवात केली.\n१७८८: न्यूयॉर्क अमेरिकेचे ११वे राज्य बनले.\n१७४५: इंग्लंडमध्ये गिल्डफोर्ड येथे महिलांचा पहिला क्रिकेट सामना.\n१८९१: फ्रान्सने ताहिती बेटे ताब्यात घेतली.\n१९५३: फिदेल कॅस्ट्रो यांच्या मोंकडा बैरक्स वरील अयशस्वी हल्ल्यामुळे क्युबन रिव्होल्यूशनची सुरुवात झाली, हीच चळवळ 26 जुलै ची क्रांती म्हणून ओळखली जाते.\n१९५६: जागतिक बॅंकेने आस्वान धरण बांधण्यासाठी अर्थसाहाय्य करण्यास नकार दिल्यावर ईजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल नासर यांनी सुएझ कालव्याचे राष्ट्रीयीकरण केले.\n१९६३: सिनकॉमया पहिल्या भूस्थिर उपग्रहाचे प्रक्षेपण.\n१९६५: मालदीवला युनायटेड किंग्डम आणि इंग्लंड पासून स्वातंत्र्य.\n१९९४: सनईवादक उस्ताद बिस्मिला खाँ यांना राजीव गांधी सद्‌भावना पुरस्कार जाहीर.\n१९९८: बुद्धिबळातील कामगिरीबद्दल विश्वनाथन आनंद याला प्रतिष्ठेचा चेस ऑस्कर पुरस्कार जाहीर.\n१९९९: क्रिकेटच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी माजी कर्णधार पॉली उम्रीगर यांना सी. के. नायडू पुरस्कार जाहीर.\n१९९९: भारताचा कारगिल युद्धात विजय झाला.\n२००५: मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस, पूर येऊन शेकडो लोक मृत्युमुखी पडले.\n२००८: अहमदाबाद, बॉम्बस्फोटांमधे ५६ ठार २०० जखमी झाले.\n१८५६: नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म. (मृत्यू: २ नोव्हेंबर १९५०)\n१८६५: भारतीय कवी आणि संगीतकार रजनीकांत सेन यांचा जन्म. (मृत्यू: १३ सप्टेंबर १९१०)\n१८७५: मानसशास्त्रज्ञ व मानसोपचारतज्ञ कार्ल युंग यांचा जन्म. (मृत्यू: ६ जून १९६१)\n१८९३: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. कृष्णराव शंकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २२ ऑगस्ट १९८९)\n१८९४: कवी समाजसेवक वासुदेव गोविंद मायदेव यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १९६९)\n१८९४: इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांचा जन्म. (मृत्यू: २२ नोव्हेंबर १९६३)\n१०९४: फ्लाइट सिम्युलेटर चे शोधक एडविन अल्बर्ट लिंक यांचा जन्म. (मृत्यू: ७ सप्टेंबर १९८१)\n१९२७: भारतीय क्रिकेट खेळाडू जी. एस. रामचंद यांचा जन्म.\n१९२८: भारतीय-पाकिस्तानी लेखक आणि कवी इब्न-ए-सफ़ी यांचा जन्म. (मृत्यू: २५ जुलै १९८०)\n१९३९: ऑस्ट्रेलियाचे २५वे पंतप्रधान जॉन हॉवर्ड यांचा जन्म.\n१९४२: स्लोव्हेकियाचे पंतप्रधान व्लादिमिर मेसियर यांचा जन्म.\n१९४९: थायलंडचे पंतप्रधान थाकसिन शिनावात्रा यांचा जन्म.\n१९५४: अमेरिकन लॉन टेनिसपटू व्हिटास गेरुलायटिस यांचा जन्म. (मृत्यू: १७ सप्टेंबर १९९४)\n१९५५: पाकिस्तानचे ११वे राष्ट्राध्यक्ष अासिफ अली झरदारी यांचा जन्म.\n१९७१: बांगलादेशी क्रिकेटपटू खलिद महमूद यांचा जन्म.\n१९८६: अभिनेत्री मॉडेल मुग्धा गोडसे यांचा जन्म.\n८११: बायझेन्टाईन सम्राट निसेफोरस यांचे निधन.\n१३८०: जपानी सम्राट कोम्यो यांचे निधन.\n१८४३: टेक्सासच्या प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष सॅम ह्युस्टन यांचे निधन.\n१८६७: ग्रीसचा राजा ओट्टो यांचे निधन.\n१९५२: अर्जेन्टिनाचे अध्यक्ष जॉन पेरोन यांची पत्नी एव्हा पेरोन यांचे निधन.\n१८९१: बंगालमधील प्राच्यविद्या संशोधक, एशियाटिक सोसायटीचे पहिले अध्यक्ष राजेन्द्रलाल मित्रा यांचे निधन. (जन्म: १५ फेब्रुवारी १८२४)\n२००९: मरा���ी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १९३६)\n२०१०: भारतीय राजकारणी शिवकांत तिवारी यांचे निधन. (जन्म: २० डिसेंबर १९४५)\n२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी बिजॉय कृष्णा हांडिक यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १९३४)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/the-stock-market-rallied-for-the-5-day-in-a-row/", "date_download": "2020-10-31T16:25:45Z", "digest": "sha1:MJYH3GY2IOKW5PD5FKJDWBLIOWZIK6MA", "length": 9813, "nlines": 115, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome शेअर बाजार सलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी\nसलग पाचव्या दिवशी शेअर बाजारात तेजी\nसलग पाचव्या दिवशी आयटी आणि वित्तीय शेअर्सच्या नेतृत्वाखाली भारतीय शेअर बाजाराने वृद्धी दर्शवली. निफ्टीने १० हजारांच्या पुढची पातळी कायम राखली. तो ०.३३% किंवा ३६.०० अंकांनी वधारला. निफ्टी १०,७९९.६५ अंकांवर स्थिरावला. एसअँडपी बीएसई सेन्सेक्स ०.५१% किंवा १८७.२४ अंकांनी वाढला व ३६,६७४.५२ वर विसावला.\nएंजल ब्रोकिंग लिमिटेडचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की आज जवळपास १३१२ शेअर्सनी प्रगती केली तर १५१ शेअर्स स्थिर राहिले. तर १३७४ शेअर्स घसरले. बजाज फायनान्स (७.७६%), इंडसइंड बँक (५.८६%), बजाज फिनसर्व्ह (४.४७%), इन्फोसिस (३.३९%) आणि आयसीआयसीआय बँक (३.५२%) हे निफ्टीतील टॉप गेनर्स ठरले. तर अदानी पोर्ट्स (३.५३%), पॉवर ग्रिड कॉर्प (२.९८%), आयटीसी (२.६५%), एनटीपीसी (२.५२%), आणि ग्रासिम इंडस्ट्रीज (२.८७%) हे निफ्टी लूझर्समध्ये समाविष्ट झाले. देशांतर्गत इक्विटी बाजारातील व्यापार अस्थिर दिसून आला आणि भारतीय रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ७४.९३ रुपयांवर बंद झाला.\nनफा गमावला; पण व्यापार वाढला\nजगभरात कोव्हिड-१९ च्या रुग्णांमध्ये वाढ होत असल्याने गुंतवणूकदारांवर याचा परिणाम झाला. त्यामुळे आजच्या व्यापारी सत्रात सोन्याच्या किंमती स्थिर राहिल्या. किंमतीतील लक्ष्य आणि तिमाही वितरण वाढल्याने टेस्ला इंकच्या शेअर्समध्ये १३% वाढ झाली. आजच्या व्यापारी सत्रात नॅसडॅकचे शेअर्स २.२१ % नी वाढले. कोव्हिड-१९ च्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने जागतिक बाजारात नकारात्मक ट्रेंड दिसून आला. त्यामुळे युरोपियन बाजारातही घसरण दिसून आली. एफटीएसई एमआयबी ०.१३%, एफटीएसई १०० १.३१%, निक्केई २२५चे शेअर्स ०.४४% तर हँगसेंगचे शेअर्स १.३८% नी खाली घसरले.\nव्हिज्युअल बातम्यांसाठी इथे क्लिक ​करा…\nPrevious article‘या’ कंपनीने आणले नैसर्गिक ‘मिनरल सनस्क्रीन’\nNext articleकर्मचाऱ्यांचे ‘फ्युचर’ केले सुखकारक\nशेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी\n‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…\n‘एंजल ब्रोकिंग’चा आयपीओ २२ सप्टेंबर पासून…\nनिफ्टी आणि सेन्सेक्समध्ये सलग वाढ\n‘किम जोंग उन जिवंत आणि प्रकृतीही उत्तम’\nविध्यार्थ्यांना आवडतेय ‘ऑनलाईन’ शाळा\n‘ओयो’ने सुरु केले आता ‘सॅनिटाईज स्टे’\nविद्यार्थ्यांनी जमा केले गरिबांसाठी ५० लाख\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00431.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/4/11/paushtik-khau.aspx", "date_download": "2020-10-31T15:52:07Z", "digest": "sha1:Z2A655DLCRBISLHFUNQRVAXTP5OH7RWI", "length": 6554, "nlines": 62, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "पौष्टिक खाऊ", "raw_content": "\nकोरोना कोरोना आता बास्स\nकाळजी नक्कीच घेऊ पण काळजी न करता.. हाती आलेला वेळ\nकसा सत्कारणी लावता येईल याचा विचार ग्रुहीणी म्हणून करू. खरच आता आपल कौशल्य वापरण्याची खरी गरज आहे.घरी आहे\nत्या सामानामधे one dish meal ही संकल्पना कशी राबवता येईल आणि छोट्या छोट्या गोष्टींसाठी बाहेर जाण टाळता येईल. आपल्याकडे साठवणीचे धान्य असतेच आज मी त्या पासून तयार होणारा पदार्थ सांगते..नक्की करून पहा.पौष्टिकता, रूचकर ,कमी वेळ आणि आणि हीच खरी वेळ आहे घरातल्यांची मदत घ्यायची अहो . त्यांना तर आपल्यापेक्षा मोठा प्रश्न पडलाय काय करावम्हणून नक्कीच होकार देतील.\nमी इथे सर्व धान्याची नावे देते आपण यापैकी जे उपलब्ध असेल ते घ्यावे\nघरातील व्यक्ती नुसार..अंदाजे घ्यावे छोटी वाटी .गहू,ज्वारी, तांदुळ,सगळ्या\nदाळी तुर,मुग,हरभरा,उडीद, मसुर तसेच कडधान्य मटकी,चवळी,\nवाटाणा, चवळी, काबुली चणा अगदी पांढरे वाटाणे असतील तरी चालतील\nमुलांना ओळख आणि फरक सांगा\nकडधान्ये घेतली असतील तर मोड आणून वापरली तर अजून पौष्टिकता वाढेल..एक काळजी घ्या फक्त त्रुणधान्य घेऊ नकात किंवा फक्त कडधान्य दोन्ही मिळूनच उपलब्ध आहेत तेवढे घ्या.म्हणजे one dish meal तयार होईल .भिजून मऊ झाले आहे आणि मोड आले की जाडसर वाटून घ्या. भज्याच्या पिठा\nप्रमाणे करा आणि त्यात 1🥄 corn flour + 1🥄बेसन पीठ+चवीनुसार आणि आवश्यकतेनुसार मीठ,हिरव/ तिखट,हळद,ओवा,जिरे ,धनेपुड,\nचिमुटभर सोडा .. आणि उपलब्ध असेल तर कोथिंबीर,पुदिना, कढिपत्ता, लसण,अद्रक ओल नारळही किंवा तुम्हाला आवडणार्या भाज्या सुद्धा टाकू शकता ..याची मुलांसाठी भजी बनवा,वडे करा आणि तळून घ्या.. तेलकट नको असेल तर pattis shallow fry करा आणि साठी थालीपीठ पण करू शकता..कोणत्याही प्रकारच्या चटण्या, दही यांसोबत खाऊ शकता...तुमचाही सुगरणपणाचे\nकौशल्य वापरा अन् अन् घरातल्यांच्या आवडीनुसार बदल करा अन् मलाही सांगा..परत भेटू पुढच्या one dish meal recipe सोबत...ह्या संकल्पना बद्दल थोडसं ..म्हणजे एकच डिश अशी बनवायची यामधे जास्तीत जास्त सर्व अन्नघटक अंतर्भूत होतील आणि पोषणमूल्ये ही टिकून राहतील असा प्रयत्न विचार करून तयार केलेले पदार्थ आपले पारंपारिक पदार्थ नक्कीच असे आहेत अशा परिस्थितीत हे कौशल्य वापरून आपण ग्रुहीणी नक्कीच ..आरोग्याची काळजी घेऊ ..शकतो\nसौ,वर्षा लक्ष्मणराव मुंडे ,सहशिक्षिका ,\nभारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबेजोगाई\nसंचलित,श्री खोलेश्वर प्राथमिक विद्यालय,\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_31.html", "date_download": "2020-10-31T15:21:14Z", "digest": "sha1:GPJENHX76YW2SZEMKKJS42VVRA3FZ43D", "length": 8498, "nlines": 84, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "सांगलीत ' चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२० चे वितरण : माजी महापौर सुरेश पाटील", "raw_content": "\nHomeसांगली महापालिकासांगलीत ' चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२० चे वितरण : माजी महापौर सुरेश पाटील\nसांगलीत ' चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२० चे वितरण : माजी महापौर सुरेश पाटील\n: मुनिश्री चिन्मय सागरजी महाराज यांच्या प्रथम स्मृतिदिन प्रीत्यर्थ पुरस्कार सोहळा\nसांगली ( प्रतिनिधी )\nचिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट व वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम यांच्या संयूक्त विद्यमाने मानवतावादी दृष्टिकोनातून कोरोना संक्रमण कालावधीत ज्या सामाजिक संस्था, डॉक्टर्स, समाजसेवक, सन्मानीय मान्यवरांनी आप-आपल्या स्तरावर कोरोनाशी लढा देत रुग्णांची सेवा केली. त्या कोरोना योद्धांचा सत्कार म्हणून त्यांना राष्ट्रीय पातळीचा “चिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवॉर्ड २०२०” देवून सन्मानित करण्यात येणार आहे.\nहा पुरस्कार समारंभ रविवार दि. १८ ऑक्टोंबर २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता राजमती भवन नेमीनाथनगर सांगली येथे आरोग्य राज्यमंत्री मा. नामदार राजेंद्र यड्रावकर यांच्या शुभहस्ते देण्यात येणार आहे. याप्रसंगी चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्ट चे चेअरमन सुमन लता जैन, सेक्रेटरी अभिषेक मोदी आणि वर्ल्ड जैन डॉक्टर्स फोरम चे अध्यक्ष डॉ. सन्मती थोले उपस्थित राहणार असल्याचे माहिती सांगलीचे माजी महापौर व मुनिश्री चिन्मय सागर चॅरिटेबल ट्रस्टचे संयोजक सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.\nयावेळी ते म्हणाले, सध्या वैश्विक स्तरावर कोरोना महामारी चे संक्रमण सर्वत्र पोहचत असताना भारतामध्ये ही याचा कहर सुरु आहे. अशावेळी कोरोनाशी लढा देण्यासाठी शासन आपल्या परीने सर्व स्तरावर प्रयत्न करीत आहे. तरी समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना, सन्मानीय व्यक्ती, डॉक्टर्स, नर्सेस, रुग्णालयातील साफ-सफाई कर्मचारी हे आप-आपल्या क्षमतेने कोरोनाशी दोन-हात करून लढा देत आहेत.\nचिन्मय सागर कोरोना वॉरिअर नॅशनल अवार्ड 2020 प्राप्त व्यक्तींची नावे : डॉ. अभिजित चौधरी (जिल्हाधिकारी सांगली), मा. श्री. नितीन कापडणीस (आयुक्त सां. मि. कु. महानगरपालिका ) श्री. सुरेश पाटील (माजी महापौर) डॉ. सोमशेखर पाटील, डॉ. भरत मुडलगी, डॉ. जयधवल भोमाज, डॉ. महाधवल (मोहन) भोमाज, डॉ. शरद देसाई, डॉ. उमेश पाटील\nचिन्मय सागर कोरोना वॉरिअर अवार्ड 2020 प्राप्त व्यक्तींची नावे : श्री. सतीश साखळकर, श्री. संजय बेले, श्री. असिफ बावा, हयात फाउंडेशन, श्री. पीर अ��ी पुणेकर, श्री. डॉ. ताटे, दक्षिण भारत जैन सभा, श्री. अमोल पाटील, श्री. तानाजी पाटील, श्री. शशिकांत पाटील, श्री. राकेश दड्डांन्वर, डॉ. भूपाल गिरीगोसावी, डॉ. संजय साळुंखे, श्री. अभिजीत भोसले, डॉ. आंबोळे.\nया सर्व कोरोना योद्धांचा सन्मान करण्याच्या दृष्टीने सदर राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार सोहळा सांगलीत संपन्न होत आहे. तरी या समारंभास सर्वांनी उपस्थित राहून सहकार्य करावे असे आवाहन सुरेश पाटील यांनी केले आहे.\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fresh-news/raj-thackeray-post-on-mahatma-gandhi-birth-anniversary/", "date_download": "2020-10-31T16:26:35Z", "digest": "sha1:RZMU4WZZ7RGZXPNJW3UMZID6JLQZY66I", "length": 15663, "nlines": 202, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन - Hello Maharashtra", "raw_content": "\nमहात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन\nमहात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ नेते; पोस्ट लिहत राज ठाकरेंचं गांधींना अभिवादन\n राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची आज १५१ वी जयंती असून देशभरात साजरी केली जात आहे. अशा प्रसंगी राजकीय नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातूनही महात्मा गांधींना अभिवादन केलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पोस्ट शेअर करत महात्मा गांधी कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते असं सांगताना अपराध परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय अशी खंत व्यक्त केली आहे.\nकाय म्हटलं राज ठाकरेंनी पोस्टमध्ये\nआज महात्मा गांधींची जयंती. भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे सर्वोच्च नायक आणि काही प्रतिकं यातच गांधींना अडकवलं गेलं आहे. पण ते कमालीचे प्रांजळ आणि तटस्थ होते आणि चूक, अपराध मग तो परकीयांकडून घडो की स्वकीयाकडून त्यावर भूमिका घेताना ते कधी अडखळले नाहीत हे विसरलं जातंय.\nहे पण वाचा -\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी…\nशरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून…\nसरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टो��ा\nत्यांच्यात अहंभाव नव्हता, ‘माझ्या दोन विधानांमध्ये तुम्हाला विसंगती आढळत असेल तर माझं नंतर बोललेलं विधान अधिक योग्य समजा, कारण ते माझ्या चुकीतून आलेलं शहाणपण आहे,’ हे सांगण्याचा प्रांजळपणा होता. सध्याच्या एकांगी वातावरणात हा प्रांजळपणा कुठेच आढळत नाही. उलट एखादी घटना घडली तर त्याला राजकीय परिपेक्षातून पाहून त्यावर व्यक्त होणं, न होणं सुरु झालं आहे.\n‘बोलणं हे मौनापेक्षा अधिक प्रभावी ठरणार असेल तर जरुर बोला’ हे त्यांचं तत्व अंगीकारलं जात असेल तर ठीक, पण सोयीस्कर मौन आणि सोयीस्कर बोलणं हे दोन्ही वाईट. करोनाच्या या संकटाच्या काळात जी एकूणच घुसळण सुरु आहे त्यात गांधींचं प्रांजळपण आणि तटस्थपण जर अंगिकारलं तरी अनेक प्रश्नांवर उत्तरं सापडतील. महात्मा गांधीच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nदेशभरात मिठाईसाठी लागू झाला नवीन नियम, पालन न केल्यास आकारला जाणार 2 लाखांचा दंड\nयोगींनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ; सुप्रिया सुळेंची मागणी\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nशरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला…\nसरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला\nराज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या – राज ठाकरे\n‘परप्रांतीय मासे विक्रेत्यांना हटावा’ मागणी करत कोळी भगिनींचा राज…\nआजन्म अहिंसेची शिकवण देणाऱ्या बापूंनी महिलांना दिला होता आत्मसंरक्षणासाठी वाट्टेल ते…\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडण���ीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी…\nशरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून…\nसरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला\nराज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या – राज ठाकरे\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/22/2465-karmavir-bhaurao-patil-bairth-ceromony/", "date_download": "2020-10-31T16:25:46Z", "digest": "sha1:Y3XTIZKANHINX4CRZ4P7TAWXBN2JEYJF", "length": 11693, "nlines": 150, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून ते कर्मवीर झाले; रयते’ला ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या भाऊराव पाटील यांची आहे आहे जयंती | krushirang.com", "raw_content": "\nHome Home म्हणून ते कर्मवीर झाले; रयते’ला ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या भाऊराव पाटील यांची आहे आहे...\nम्हणून ते कर्मवीर झाले; रयते’ला ज्ञानमार्ग दाखवणाऱ्या भाऊराव पाटील यांची आहे आहे जयंती\nआज कर्मवीर भाऊराव पाटील यांची जयंती. भाऊराव पाटील यांचं नाव घेतले की ‘रयत’ हे नाव आठवते. सर्वसामान्य रयतेचा, तळागाळातील जनतेच्या शिक्षणाचा विचार कृतीतुन ज्यांनी रुजवला असे भाऊराव. कर्मवीर भाऊराव पाटील नसते तर आम्हाला आयुष्यभर म्हसरं राखावी लागली असती, असं बोलणारी पिढी आता वयस्कर व्हायला लागली आहे. ग्रामीण भागात, शहरी भागात आणि अवघ्या महाराष्ट्रात ‘रयत’ने जे ज्ञानदानाचे काम केले आहे त्याला तोड नाही.\nमहाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र का म्हटले जाते, असा ज्या-ज्या वेळी प्रश्न पडतो त्या-त्या वेळी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासारखी माणसं महाराष्ट्राच्या जडणघडणीत होती त्यामुळेच महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणले जाते हे आठवते. त्यांचा जो उदत्ता हेतु होता तो सर्व मानवजातीच्या कल्याण होईल असा होता. महाराष्ट्र हे नशीबवान राज्य आहे की जिथे कर्ते समाजसुधारक झाले. ज्यांच्या नजरेच्यासमोर भविष्याती महाराष्ट्र कसा असला पाहिजे याचा सर्वांगीण दृष्टीकोण होता.\nट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍\nकोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी भाऊराव पाटील यांचा जन्म झाला. ४ ऑक्टोबर १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी रयतची स्थापना केली. त्यांच्या बद्दल एक किस्सा अभिमानाने सांगितला जातो तो म्हणजे एका वर्गणी देणाऱ्या व्यक्तीने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव बदला मी वर्गणी देतो असे संगितले. त्यावेळी त्यांनी संगितले होते की वेळ आली तर मी “छत्रपती शिवरायांचे नाव बदलणार नाही”. अशा करारी आणि आपल्या महापुरुषांच्या बाबतीत आदर असणारे भाऊराव पाटील होते.\nत्यांचं महात्मा गांधी यांच्यावर असणारे प्रेम सर्वश्रूत होते. ‘रयत’च्या १०० पेक्षा जास्त शाळांना महात्मा गांधी यांचे नाव दिलेल आहे. ‘कमवा आणि शिकवा’. “स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद” असे ब्रीदवाक्य घेऊन यशस्वी वाटचाल आजही रयतची सुरू आहे.\nमहाराष्ट्रातील ७०० पेक्षा जास्त वसतिगृह आज रयत शिक्षण संस्थेची आहेत. २५ फेब्रुवारी १९२७ रोजी महात���मा गांधी यांच्या हस्ते ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’चे उद्घाटन करण्यात आले. महात्मा गांधी यांनी त्यावेळी या संस्थेला ५०० रुपयांची वार्षिक मदत सुरू केली होती.\nलेखक : गणेश शिंदे\nPrevious articleपवार साहेबांचा कोणी गेम केला असेल तर तो अजित दादांनी केला; ‘या’ भाजप नेत्याचे मोठे वक्तव्य\nNext articleजयंती विशेष : अन्यायाविरुद्ध पेटून उठलेल्या ‘त्या’ खुनी माणसाचा भाऊराव पाटलांवर होता प्रभाव\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/16/Article-on-Hindu-Muslim-Chritians-Conflict.html", "date_download": "2020-10-31T17:02:51Z", "digest": "sha1:CLVPFTCH467SZ2QWXSUVCSLOFBMWTVO2", "length": 18302, "nlines": 11, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " असे कधी ऐकायला मिळेल? - महा एमटीबी", "raw_content": "असे कधी ऐकायला मिळेल\nगिरीश प्रभुणे यांच्या गोपीनाथराव मुंडे यांच्यावर प्रकाशित एका लेखात नागपूरजवळील शेषनगर परिसरात पारधी वस्तीवर झालेल्या हल्ल्याची घटना दिली आहे. ‘अत्याचाराच्या घटनेमुळे एक लाख पारधी इस्लाम धर्म स्वीकारणार’ अशी बातमी तेव्हा प्रसिद्ध झाली. पुढील घटनाक्रमांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे लेख वाचतानाच मन भूतकाळात गेले आणि त्यावेळचे घटनाप्रसंग आठवू लागले.\nभटके-विमुक्तांच्या काही वस्त्या-पाड्यांवर जेव्हा मी प्रवास केला, तेव्हा सोलापूरजवळील एका वस्तीतील काही भटके आणि विमुक्त ख्रिश्चन झाल्याचे लक्षात आले. मी, जेव्हा त्यांच्या वस्तीवर गेलो, तेव्हा त्यांनी येशूचे एक भजन मला गाऊन दाखवले. पुण्याजवळील दापोली चर���चमधून त्यांना दीक्षा दिल्याचे लक्षात आले. तेव्हा त्यांच्याशी या विषयावर मी काहीच बोललो नाही. पण, नंतर सहा महिन्यांतच या सर्व बांधवांचे ख्रिस्ती भजन बंद झाले आणि ते पुन्हा आपल्या देवीदेवतांची पूजा करू लागले. आपल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याशी सतत संपर्क ठेवून हा बदल घडवून आणला. तेव्हापासून मनात एक प्रश्न कायमचा घर करून असतो. आपला सनातन हिंदू धर्म सोडून परधर्मात जाण्याची इच्छा समाजातील तळागाळातील वर्गाला का होते दलित समाजाचा विचार केला, तर मातंग समाजात आजही ख्रिस्तीकरणाचे प्रमाण भीती वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. मातंग ही तशी लढवय्यी जमात आहे. धर्मासाठी इतिहासकाळात त्यांनी केलेले बलिदान न विसरता येण्यासारखे आहे. लहुजी साळवे वस्ताद यांच्या तालमीत महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक आणि वासुदेव बळवंत फडके शरीर मजबूत ठेवण्यासाठी जात असत. लहुजी साळवे हे मातंग, एका अर्थाने ते या तिघांचे गुरू होते. अशी ही श्रेष्ठ परंपरा आहे, तरीही धर्मांतरे का होतात दलित समाजाचा विचार केला, तर मातंग समाजात आजही ख्रिस्तीकरणाचे प्रमाण भीती वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात आहे. मातंग ही तशी लढवय्यी जमात आहे. धर्मासाठी इतिहासकाळात त्यांनी केलेले बलिदान न विसरता येण्यासारखे आहे. लहुजी साळवे वस्ताद यांच्या तालमीत महात्मा ज्योतिराव फुले, लोकमान्य टिळक आणि वासुदेव बळवंत फडके शरीर मजबूत ठेवण्यासाठी जात असत. लहुजी साळवे हे मातंग, एका अर्थाने ते या तिघांचे गुरू होते. अशी ही श्रेष्ठ परंपरा आहे, तरीही धर्मांतरे का होतात तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विचार केला, तर हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाशी बरोबरी करेल असे ख्रिस्ती धर्म तत्त्वज्ञान नाही आणि इस्लामी तत्त्वज्ञान तर मुळीच नाही. उपनिषद आणि गीता यातून तत्त्वज्ञानाची जी उंची गाठली आहे त्याच्या पहिल्या, दुसर्‍या पायरीपर्यंतदेखील हे धर्म नाही आहेत. असे असताना आपला धर्म सोडण्याची बुद्धी का होते तत्त्वज्ञानाच्या पातळीवर विचार केला, तर हिंदू धर्माच्या तत्त्वज्ञानाशी बरोबरी करेल असे ख्रिस्ती धर्म तत्त्वज्ञान नाही आणि इस्लामी तत्त्वज्ञान तर मुळीच नाही. उपनिषद आणि गीता यातून तत्त्वज्ञानाची जी उंची गाठली आहे त्याच्या पहिल्या, दुसर्‍या पायरीपर्यंतदेखील हे धर्म नाही आहेत. असे असताना आपला ध���्म सोडण्याची बुद्धी का होते एखादाच तौलनिक अभ्यास करून परधर्मात जाण्याचा निर्णय करीत असतो. सामान्य माणसांकडे अशी तौलनिक अभ्यास करण्याची क्षमता नसते. तेवढा त्यांच्या बुद्धीचा विकासही झालेला नसतो, मग ते प्रलोभनाला बळी पडून आपला सनातन धर्म सोडतात. हिंदू समाजापुढची सध्याची ही एक ज्वलंत समस्या आहे.\nनागपूरजवळील शेष नगरातील पारधी समुदायाने इस्लाम धर्म स्वीकारण्याची घोषणा केली. तिची अंमलबजावणी केली नाही, हा भाग वेगळा आणि ती त्यांनी केलीही नसते, हेदेखील तेवढेच खरे. पण, त्यांना अशी घोषणा का करावीशी वाटली अशी उलटी घोषणा भारतात का होत नाही अशी उलटी घोषणा भारतात का होत नाही की आम्ही आता हिंदू होणार आहोत. या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चन वंशाने, संस्कृतीने हिंदूच आहेत. त्यातील एखादा समुदाय अशी घोषणा का नाही करीत की, आम्ही सामूहिकपणे हिंदू होणार आहोत की आम्ही आता हिंदू होणार आहोत. या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चन वंशाने, संस्कृतीने हिंदूच आहेत. त्यातील एखादा समुदाय अशी घोषणा का नाही करीत की, आम्ही सामूहिकपणे हिंदू होणार आहोत या प्रश्नाचे उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू समाजातून परधर्मात जाणार्‍यांची संख्या खूप मोठी असते. ‘लव्ह जिहाद’च्या मार्गाने मुस्लीम तरुण हिंदू मुलींना फूस लावून मुसलमान करतात आणि गरिबांच्या वस्त्या, पाड्यांत सतत जाऊन त्यांना अन्न-धान्य, औषधे देऊन आणि अन्य प्रलोभने दाखवून त्यांचे ख्रिस्तीकरण करण्यात येते. आपण ख्रिश्चन किंवा मुसलमान झालो असता आपोआप काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, असे वातावरण बनविले गेलेले आहे. ख्रिस्ती आणि मुस्लीम हे संघटित असतात आणि त्या समाजातील कोणावरही जर अन्याय, अत्याचार झाला तर सर्व समाज एकवटून त्याच्या मागे उभा राहतो. चर्चमधून आवाहन करून ख्रिस्ती बांधव मोर्चासाठी एकत्र येतात आणि आपला निषेध व्यक्त करतात. मुसलमान समाज त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगळ्या प्रतिक्रिया देतो. याला ‘सामाजिक संरक्षण’ म्हणतात. हे सामाजिक सुरक्षा कवच हिंदू समाजाचे म्हणावे तितके सशक्त झालेले नाही. आपण जातीत विभागलेलो असतो. एका जातीतील कोणावर अन्याय, अत्याचार झाल्यास तो विषय त्या जातीचा होतो. ‘ते बघून घेतील, आपल्याला काय त्याच्याशी या प्रश्नाचे उत्तर अतिशय महत्त्वाचे आहे. हिंदू समाजातून परधर्मात ज��णार्‍यांची संख्या खूप मोठी असते. ‘लव्ह जिहाद’च्या मार्गाने मुस्लीम तरुण हिंदू मुलींना फूस लावून मुसलमान करतात आणि गरिबांच्या वस्त्या, पाड्यांत सतत जाऊन त्यांना अन्न-धान्य, औषधे देऊन आणि अन्य प्रलोभने दाखवून त्यांचे ख्रिस्तीकरण करण्यात येते. आपण ख्रिश्चन किंवा मुसलमान झालो असता आपोआप काही गोष्टी आपल्याला प्राप्त होतात, असे वातावरण बनविले गेलेले आहे. ख्रिस्ती आणि मुस्लीम हे संघटित असतात आणि त्या समाजातील कोणावरही जर अन्याय, अत्याचार झाला तर सर्व समाज एकवटून त्याच्या मागे उभा राहतो. चर्चमधून आवाहन करून ख्रिस्ती बांधव मोर्चासाठी एकत्र येतात आणि आपला निषेध व्यक्त करतात. मुसलमान समाज त्याच्या स्वभावाप्रमाणे वेगळ्या प्रतिक्रिया देतो. याला ‘सामाजिक संरक्षण’ म्हणतात. हे सामाजिक सुरक्षा कवच हिंदू समाजाचे म्हणावे तितके सशक्त झालेले नाही. आपण जातीत विभागलेलो असतो. एका जातीतील कोणावर अन्याय, अत्याचार झाल्यास तो विषय त्या जातीचा होतो. ‘ते बघून घेतील, आपल्याला काय त्याच्याशी’ अशी भावना होते. म्हणून आपल्या समाजातील वंचित घटक तसे एकांकी असतात. त्यांच्या मागे कोणत्याही प्रकारचे सामाजिक संरक्षण नसते. अन्यवेळीही इतर समाजातील लोक त्या वस्तीत जात नाहीत, त्यांच्याशी संपर्क ठेवत नाहीत, त्यांच्या सुख-दु:खात सहभागी होण्याचा विषय येत नाही.\nआपले धर्माचार्य, कीर्तनकार, प्रवचनकार, संत-महंत अशा वस्त्यांत फारसे जात नाहीत. यांच्या उलट ख्रिश्चन पाद्री कोणत्याही वस्तीत जातो, मुल्ला-मौलवीदेखील कोणत्याही वस्तीत जातो. आमचे कीर्तनकार सुखवस्तू वस्तीत कीर्तन करण्यात आनंद मानतात. अधिक झाले तर टीव्हीच्या एका शोवर. जिथे त्याची गरज आहे, त्या वस्त्यांत गेले पाहिजे, त्यांच्यात मिसळले पाहिजे, त्यांना आपले म्हटले पाहिजे आणि त्यांना आपला धर्म समजावून सांगितला पाहिजे. कथा-कीर्तनाच्या माध्यमातून हे काम झाले पाहिजे. तसेच सवर्ण वस्त्यांतून सवर्णांना तुमची सामाजिक जबाबदारी कोणती आहे ही जबाबदारी राष्ट्रीय कशी आहे, सामाजिक सुरक्षा कवच मजबूत करणे का आवश्यक आहे ही जबाबदारी राष्ट्रीय कशी आहे, सामाजिक सुरक्षा कवच मजबूत करणे का आवश्यक आहे हेदेखील कथा-कीर्तनांतून सांगितले पाहिजे. त्याच त्याच पारंपरिक कथा आणि त्याही पाप-पुण्याशी जोडलेल्या याने सामाजिक सुरक्षा कवच निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा कवचाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे सामान्यातील सामान्य माणसाला सन्मानाची तेवढीच भूक आहे. मनुष्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये त्याच्या मनुष्यपणाचा सन्मान ही सर्वात मोठी भावनिक गरज आहे. माणसाला जनावराप्रमाणे वागविता येत नाही, तसेच माणसाला गुलाम करता येत नाही. त्याला सदोदित अपमानित अवस्थेत ठेवता येत नाही. या प्रकारची त्याला वागणूक देणे, म्हणजे त्याच्यातील मनुष्यत्वाचा घोर अपमान करणे होय. यासाठी प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे आणि आपल्या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर ‘देह देहाचे मंदिर आहे.’ मनुष्याचा अपमान म्हणजे मनुष्यरूपी देहात निवास करणार्‍या परमेश्वरी तत्त्वाचाच अपमान आहे. याविषयी सतत प्रबोधन होण्याची गरज आहे. जो समाज सुरक्षा देत नाही, सन्मान देत नाही, त्या समाजात कशासाठी राहायचे हेदेखील कथा-कीर्तनांतून सांगितले पाहिजे. त्याच त्याच पारंपरिक कथा आणि त्याही पाप-पुण्याशी जोडलेल्या याने सामाजिक सुरक्षा कवच निर्माण होत नाही. ज्याप्रमाणे सामाजिक सुरक्षा कवचाची आवश्यकता आहे, त्याप्रमाणे सामान्यातील सामान्य माणसाला सन्मानाची तेवढीच भूक आहे. मनुष्याच्या ज्या मूलभूत गरजा आहेत, त्यामध्ये त्याच्या मनुष्यपणाचा सन्मान ही सर्वात मोठी भावनिक गरज आहे. माणसाला जनावराप्रमाणे वागविता येत नाही, तसेच माणसाला गुलाम करता येत नाही. त्याला सदोदित अपमानित अवस्थेत ठेवता येत नाही. या प्रकारची त्याला वागणूक देणे, म्हणजे त्याच्यातील मनुष्यत्वाचा घोर अपमान करणे होय. यासाठी प्रत्येक व्यक्ती पवित्र आहे आणि आपल्या धार्मिक तत्त्वज्ञानाच्या भाषेत सांगायचे, तर ‘देह देहाचे मंदिर आहे.’ मनुष्याचा अपमान म्हणजे मनुष्यरूपी देहात निवास करणार्‍या परमेश्वरी तत्त्वाचाच अपमान आहे. याविषयी सतत प्रबोधन होण्याची गरज आहे. जो समाज सुरक्षा देत नाही, सन्मान देत नाही, त्या समाजात कशासाठी राहायचे असा विचार जर कोणाच्या मनात आला तर त्याचा दोष त्या व्यक्तीला देता येत नाही, अशी परिस्थिती निर्माण करणारा जो समाज आहे, तो या द्वेषाचा धनी आहे.\nसमाजसुधारणेचे विषय कालानुरूप बदलत जातात. एकेकाळी विधवा विवाह, बालविवाह, स्त्रीशिक्षण इत्यादी विषय समाजसुधारणेचे विषय झाले होते. आजचे वि��य वेगळे आहेत. आजच्या विषयात सामाजिक सुरक्षा, सामाजिक सन्मान आणि सामाजिक समरसता हे विषय अग्रक्रमाचे झालेले आहेत. हे सर्व विषय दलित, वंचित, उपेक्षित समाजघटकांचे कमी आणि प्रबुद्ध समाजाचे अधिक आहेत. कारण, या विषयाची पूर्तता करण्याची ऐतिहासिक जबाबदारी या समाजाच्याच खांद्यावर आहे. सामाजिक सुरक्षा कवच उर्वरित समाजाने निर्माण करायचे, सामाजिक सन्मान उर्वरित समाजाने द्यायचा आहे. समरसतेचा अनुभव उर्वरित समाजाने द्यायचा आहे. या काळातील हे सर्वात महत्त्वाचे विषय आहेत आणि हे सर्व विषय समाजाच्या स्थैर्याशी, सामाजिक सद्भावाशी आणि सामाजिक एकोप्याशी निगडित आहेत. ज्या ज्या वेळी एखाद्या दलित किंवा शोषित वस्तीवर अथवा स्त्री-पुरुषांवर हल्ला होतो, त्यावेळी तो प्रश्न कायदा आणि व्यवस्थेचा राहत नाही. मूलगामी प्रश्न असा होतो की, याच वस्तीवर आणि याच लोकांवर हल्ला करण्याची प्रवृत्ती का निर्माण होते ती कोणामुळे निर्माण होते ती कोणामुळे निर्माण होते कायदे एवढे कडक असूनही त्याचे भय हल्ला करणार्‍यांना का वाटत नाही कायदे एवढे कडक असूनही त्याचे भय हल्ला करणार्‍यांना का वाटत नाही प्रश्नांची उत्तरे शोधताना मग लक्षात येते की, हा विषय खूप खोलवर जाऊन काम करण्याचा आहे. समाजाच्या मानसिक परिवर्तनाचा विषय आहे आणि त्यासाठी रक्तचित्ताने काम करणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आपला समाज ती पुरी करेल आणि आपल्या पराक्रमाने अशी परिस्थिती निर्माण करेल की, ‘हो, आम्हाला हिंदू व्हायचे आहे प्रश्नांची उत्तरे शोधताना मग लक्षात येते की, हा विषय खूप खोलवर जाऊन काम करण्याचा आहे. समाजाच्या मानसिक परिवर्तनाचा विषय आहे आणि त्यासाठी रक्तचित्ताने काम करणार्‍या शेकडो कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. आपला समाज ती पुरी करेल आणि आपल्या पराक्रमाने अशी परिस्थिती निर्माण करेल की, ‘हो, आम्हाला हिंदू व्हायचे आहे’ असेही स्वर ऐकू येतील.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nभारत हिंदू मुस्लीम ख्रिस्ती India Hindu Muslim Christian", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/01/blog-post_87.html", "date_download": "2020-10-31T16:26:42Z", "digest": "sha1:EMAXALQQNUAB4LBRFYHSQQCZ4KVKC6RU", "length": 3253, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - एक निशाणा | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - एक निशाणा\nविशाल मस्के ११:०२ म.उ. 0 comment\nआता प्रकर्षाने जाणवू लागली\nइतरांना डिवचुन हिनवु लागली\nहोती एकेकाळी सत्ता तीचीच\nपण आज ऊचल-बांगडी आहे\nती खुराड्यातील कोंबडी आहे,.\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00432.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_41.html", "date_download": "2020-10-31T17:14:54Z", "digest": "sha1:XFLI24L4D4TLP4PJ765QB2WPAH66MKCL", "length": 5185, "nlines": 78, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "आज पासून विटा शहरातील दुकानांच्या वेळेत बदल : अॅड वैभव पाटील", "raw_content": "\nHomeआज पासून विटा शहरातील दुकानांच्या वेळेत बदल : अॅड वैभव पाटील\nआज पासून विटा शहरातील दुकानांच्या वेळेत बदल : अॅड वैभव पाटील\nआज सोमवार ता.5 ऑक्टोबर पासून विटा शहरातील सर्व दुकानं आणि व्यवहार सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू ठेवावे असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे.\nअॅड. वैभव पाटील म्हणाले, सर्व विटेकर नागरिक व व्यावसायिकांचे सर्वप्रथम मी धन्यवाद व्यक्त करु इच्छितो. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विट्यामध्ये मी आपणाला ज्या ज्या वेळी जनता कर्फ्यू किंवा वेळेच्या संदर्भामध्ये आवाहन केले त्या त्या वेळी आपण उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे शहरात वाढणाऱ्या कोरोनाला रोखण्याचा आपला प्रयत्न यशस्वी ठरत आहे. अशीच एकी आपण पुढील काळामध्ये ही राखुया आणि येणाऱ्या संकटाचा मुकाबला करूया.\nसप्टेंबर महिन्यात 9 तारखेपासून 17 तारखेपर्यंत आपण जनता कर्फ्यू पाळला व त्यानंतर आपण सर्वांनीच ठरवले होते की सकाळी 9 वाजल्यापासून ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत विटा सुरू राहील याचे आपण सर्वांनीच पालन केले. आज पासून वेळेत बदल करून ही वेळ सायं 5 च्या ऐवजी सायं 7 वाजेपर्यंत वाढविण्यात येत आहे. मात्र 30 ऑक्टोंबर पर्यंत रविवारी जनता कर्फ्यू असेल आणि त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे येणारी वेळ पाळून आपण प्रशासनाला सहकार्य करूया, असे आवाहन ॲड वैभव पाटील यांनी केले आहे.\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%B8%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%85%E0%A4%B0_%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%89%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8", "date_download": "2020-10-31T17:58:46Z", "digest": "sha1:4BUJ4CC3GQU5LXU6YDOQGPDYLRESVY4I", "length": 9045, "nlines": 194, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "फ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन - विकिपीडिया", "raw_content": "\nफ्री सॉफ्टवेर फाउंडेशनचा लोगो\nगैरसरकारी, ना-नफा तत्त्वावर चालणारी संस्था\nफ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन (इंग्रजी Free Software Foundation) ही रिचर्ड स्टॉलमन यांनी 4 ओक्टोबर 1985 रोजी, 501(c)(३) ना नफा संस्था कायद्यानुसार स्थापन केलेली संस्था आहे. संस्थेचे मुख्य उद्देश्य मुक्त स्रोत प्रणाली चळवळीचा प्रचार करणे हा आहे. मुक्त स्रोत प्रणालीची चार मुल्ये याप्रमाणे आहेत: संगणक प्रणाली तपार करण्य़ाची, वितरीत करण्याची, संपादीत करण्याची आणि मूळ किंवा संपादीत केलेली प्रणाली व्यावसायीक फायद्यासाठी वापरण्याची सर्वव्यापी परवानगी.\nअनुकूलन · विंडोजशी तुलना · Criticism · (Criticism of Desktop Linux) · इतिहास · केर्नल (kernel names · supported architectures) · लिनक्सचा कायदा · लिनक्स फाउंडेशन · लिनक्स-लिब्रे · टक्स\nफ्री सॉफ्टवेअर फाउंडेशन · ग्नू जीपीएल · GNU/Linux naming controversy · ग्नू प्रकल्प\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%B3%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A5%80/EIRW7M.html", "date_download": "2020-10-31T16:31:43Z", "digest": "sha1:5OEQ6J44E34N46CSWLEYHF6TZZCK2J4B", "length": 7271, "nlines": 47, "source_domain": "punepravah.page", "title": "राष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nराष्ट्रवादीकडून कोणाला मिळणार संधी\n*पुणे प्रवाह न्युज पोर्टल*\n*विधान परिषदेच्या १८ जागा रिक्त; जिल्ह्यातून उमेश पाटलांचे नाव चर्चेत*\n*सोलापूर, ता. ११ :-* राष्ट्रवादी युक्क काँग्रेसचा आजचा अध्यक्ष उद्याचा आमदार हा शिरस्ता राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी सुरू केला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी युवक आणि राष्ट्रवादी महिला अध्यक्षांकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते. त्यामुळेच राष्ट्रवादीच्या युवक आणि महिला आघाडी मध्ये काम करण्यासाठी कार्यकर्त्यांची नेहमीच चुरस बघायला मिळते. महाराष्ट्र विधान परिषदेच्या जवळपास १८ जागा रिकाम्या झाल्या आहेत. त्यामुळे महिला आणि युवकाच्या कोणत्या आजी-माजी अध्यक्षाला संधी मिळणार याकडे सर्व युवकांचे लक्ष लागले आहे\nराष्ट्रवादी युवकांचे प्रदेशाध्यक्ष काम केलेले जितेंद्र आव्हाड,\nरणजितसिंह मोहिते पाटील,निरंजन डावखरे यांना पक्षाने विधानसभेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली आहे.\nतत्कालीन प्रदेशाध्यक्ष उदय सामंत यांच्याकडे आमदार असताना प्रदेशाध्यक्षपदाची जवाबदारी आल्याने त्यांना या पदाच्या माध्यमातून मंत्रीपदापर्यतचा प्रवास सुकर झाला आहे.\nआजपर्यत सर्व आजी माजी अध्यक्षांना विधिमंडळाचे सदस्य करण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केले आहेत. माजी अध्यक्षांच्या यादीतील या नावांमध्ये मात्र सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य व जिल्हा राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष उमेश पाटील यांना विधिमंडळाच्या सदस्यांत्वासाठी पक्षाने अद्यापही संधी दिली नाही.\nविधान परिषदेच्या १८ जागा रिक्त झाल्याने, पुणे पदवीधर मतदारसंघातुन उमेश पाटील यांना संधी मिळेल असा विश्वास त्यांचे समर्थक व्यक्त करु लागले आहेत.\nपुणे पदवीधर मतदार संघात सध्या उमेश पाटील, अरुण लाड, श्रीमंत कोकाटे, सारंग पाटील यांच्या सह अन्य नावे चर्चेत आहेत.\nपाहुया पक्षाध्यक्ष शरद पवार कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करतात याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.\nपदवीधरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आमदार आजपर्यंत होऊ शकला नाही. बालेकिल्ल्यात राष्ट्रवादीला घायाळ करणाऱ्या भाजप आमदार चंद्रकांत पाटील यांचा राजकीय जन्म या मतदारसंघात झालेला आहे. सध्या पाटील विधानसभेत आहेत. या जागेवर पुन्हा भाजपचा आमदार निवडून आणण्यासाठी भाजपसोबत आमदार पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. सध्या सत्तेत असलेल्या राष्ट्रवादी, शिवसेना व काँग्रेसची ताकद या मतदारसंघात मोठी आहे. तिन्ही महत्वाचे पक्ष सत्तेत असताना पुणे पदवीधर जागा खेचून आणणे राष्ट्रवादीसाठी राजकीय व सामाजिकदृष्ट्या महत्वाचे मानले\nत्यामुळे सध्या पुणे पदवीधर मतदारसंघातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपले खाते उघडेल आणि विधान परिषद आमदार म्हणून उमेश पाटील यांचे नाव वर्णी लागेल, अशी चर्चा सध्या रंगू लागली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00433.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2017/4/5/vinodsuravase.aspx", "date_download": "2020-10-31T15:55:26Z", "digest": "sha1:CLII7DWP7IA4UFJ2QFIK4VHPWYB5VJNO", "length": 8191, "nlines": 55, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "स्मार्टटीचर -विनोद सुरवसे", "raw_content": "\nवनोटे गावातल्या वीटभट्टी कुटुंबांतील मुलांसाठीची शाळा आणि सुरवसे सर\nशिक्षकाचे नाव – विनोद रावसाहेब सुरवसे.\nशिक्षण – एम . ए. डी. एड .\nशाळेचे नाव : जि. प. प्राथमिक शाळा वनोटे, केंद्र- वेळूक, ता. मुरबाड, जि. ठाणे.\nआदिवासी-कातकरी समाजाच्या उन्नतीसाठी झटणारं व्यक्तिमत्त्व म्हणजे विनोद रावसाहेब सुरवसे. वनोटे गावातल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत अध्यापनाचं काम करताना त्यांच्यासमोर प्रश्न होता तो तेथील कुटुंबांच्या स्थलांतराचा. वीटभट्टीच्या कामानिमित्त अनेक कुटुंबांना स्थलांतर करावे लागते. हे स्थलांतर म्हणजे या कुटुंबातील मुलांच्या शिक्षणातील अडसरच. मात्र मुलांना शाळेची गोडी लागली तर पालकांचे स्थलांतर होऊनसुद्धा मुले त्याच गावात नातेवाइकांकडे राहून शिक्षण पूर्ण करतात, हे विनोद सुरवसे यांनी जाणलं. म्हणून त्यांनी माहिती तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून मुलांची संगणकांशी दाट मैत्री करून दिली.\nविनोद सुरवसे यांच्या प्रयत्नातून विद्यार्थ्यांची शोधक वृत्ती वाढीस लागली. शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर सुरू झाला. लाजरी-बुजरी मुले संगणकावर अभ्यास करू लागली आणि खेळही खेळू लागली. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे त्यांचे नियमित शाळेत येण्याचे प्रमाण वाढले. स्थानिक कलाकार, कारागीर यांची अध्यापनात वेळोवेळी मदत घेतली. याच बरोबर जीवन कौशल्य विकसनासाठी वेतकाम, सुतारकाम, गवंडीकाम यांची ओळख व्हावी; म्हणून शालेय वेळापत्रकात त्यासंबंधीची योजना करण्यात आली. विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य दाखवत टोपल्या, परड्या, शोभेच्या वस्तू तयार केल्या. श्रमप्रतिष्ठा व नाविन्यपूर्ण उपक्रमांमध्ये पालकांच्या मदतीने शाळेचे कम्पाउंड बांधणे, शालेय साहित्य वाटून वाढदिवस साजरा करणे, भाषाविकास कार्यशाळा आयोजित करणे, असे एक ना अनेक उपक्रम शाळेसाठी राबवले गेले.\nहस्तकला, मातीकला, चित्रकला अशा कलाप्रकारातून आदिवासी कातकरी समाजातील विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होत आहे. हे विद्यार्थी वर्तमानपत्रांचा कल्पकतेने वापर करतात. विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये जिल्हापातळीपर्यंत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.\nग्रामीण आदिवासी भागातील मुलांना या उपक्रमांविषयी उत्सुकता असल्यामुळे मुलांचे शाळेत येण्याचे प्रमाण वाढले. त्यांचे स्थलांतर थांबले. हे विद्यार्थी शिक्षणप्रवाहात सामील होऊन आत्मविश्वासाने शिकू लागले आहेत. शैक्षणिक सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी स्वयंअध्ययन करतात.\nस्वयंअध्ययनाच्या समाधानामुळे पालकांचे स्थलांतर झाले तरी विद्यार्थी याच शाळेत टिकून आहेत. ही ‘स्थलांतरितांची शाळा’ वनोटे येथील आदर्श शाळा आहे. विनोद सुरवसे यांना ‘स्मार्ट टीचर’ हा पुरस्कार मिळाला आहे. शिवाय शिक्षणविवेक व टी.बी. लुल्ला चारिटेबल फौंडेशन तर्फे विशेष विभागातील शिक्षण माझा वसा हा राज्यस्तरीय युवा शिक्षक पुरस्कार मिळाला आहे. खरोखरच टिकणाऱ्या आणि वाढणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येला आनंददायी शिक्षण देणारे विनोद सुरवसे हे व्यक्तिमत्व सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00434.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://legaldocs.co.in/marathi/debt-recovery-letter", "date_download": "2020-10-31T16:42:58Z", "digest": "sha1:OOBTGG6LH5IU2GS34VYLYS6UDH7SQR2Y", "length": 27514, "nlines": 278, "source_domain": "legaldocs.co.in", "title": "कर्ज पुनर्प्राप्ती - LegalDocs करून कर्ज पुनर्प्राप्ती सेवा", "raw_content": "\nमिनिटे मसुदा कर्ज पुनर्प्राप्ती पत्र\nतज्ज्ञ वकील यांनी तयार\n100% सुरक्षित आणि सुरक्षित\nभारतातील सर्वात विश्वसनीय कायदेशीर दस्तऐवज पोर्टल.\nमिनिटे मसुदा कर्ज पुनर्प्राप्ती पत्र\nप्रक्रिया कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे ऑनलाइन\n3-चरण दोषी कर्जदार कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे पाठवा सोपे प्रक्रिया:\nआमच्या वेबसाइटवर लॉगिन करा आणि कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे फॉर्म ला भेट द्या.\nचलन क्रमांक, देय रक्कम व इतर काही प्रश्न - कर्जदार, चलन तपशील दोषी, बाकी विक्रेता तपशील भरा.\nआमच्या तसेच पारंगत वकील मसुदा आपण कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे आणि मसुदा येत सर्व आवश्यक तपशील आपल्याला डाउनलोड करण्यासाठी तयार होईल कार्य करेल.\nआपण नेहमी आपल्या गरजेनुसार सूचना संपादित करू शकता आपण संपादित स्वरूपात कर्ज पुनर्प्राप्ती पत्र साचा मिळेल.\n3 कर्ज पुनर्प्राप्ती साठी पत्र प्रणाली\nव्यापार व वाणिज्य, विक्री आणि क्रेडिट वस्तू आणि / किंवा सेवा खरेदी मध्ये एक सामान्य सराव आहे. पण देय तारखेला अदा क्रेडिट रक्कम मिळत फार असामान्य आहे. तो खूप वेळा व्यक्ती सर्वात वेळ दिली क्रेडिट रक्कम मिळत नाही पाहिली जाऊ शकतात, मात्र क्लायंट किंवा काही किंवा इतर कारण त्यांच्या संबंध, ते अस्ताव्यस्त अशा ग्राहक कॉल किंवा वारंवार पैसे स्मरणपत्रे पाठविण्यासाठी शोधू. तथापि, कधी कधी अशा खरेद पुरवठादार पर्यंत देय पैसे कॉल करू पैसे त्यांना स्मरणपत्रे पाठवा धरून ठेवा. हे देखील कडक देयक धोरणे ठेवा आणि प्राप्त देय फॉलो-अप नाही घेत ठेवा ज्या व्यक्तींना वेळ दिली करा होण्याची अधिक शक्यता असते की जाऊ शकतो.\nपण, काही वेळा, आपण वेळ वर भरावे नाही किंवा कारणे विचारले आहे प्रत्येक वेळी भरणे निमित्त मिळविण्यासाठी प्रत्येक वेळी देत ​​कदाचित खूप हट्टी आहे जो ग्राहक पूर्ण शकते.\nअशा परिस्थितीत, जेथे आपल्या ग्राहकांच्या क्रेडिट वर धारण आहे आणि योग्य देयके नाही किंवा बिल अगदी पुनरावृत्ती नंतर स्मरणपत्रे साफ, आपण त्यांना \"डेट पाठवून देखील सामान्यपणे कर्ज संग्रह सेवा म्हणून ओळखले जाते जे कर्ज पुनर्प्राप्ती सेवा, निवड करू शकता पुनर्प्राप्ती अक्षरे \".\nतेव्हा कर्ज पुनर्प्राप्ती पत्र पाठविले जाईल\nआपण आपले क्लायंट पासून न चुकता पैसे गोळा एक समस्या भेडसावत आहे तर, आपण ग्राहक प्रतिसाद यावर अवलंबून पाठविण्यासाठी कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे, तसेच कर्ज संकलन Leter, एक म्हणून ओळखले एक निवडू शकता. आपण पाठवू शकता 3 कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे ग्राहकाला प्रत्येक पुढील अक्षर आधीच्या पेक्षा अधिक असभ्य आहे.\nअंतिम कर्ज पुनर्प्राप्ती पत्र दिले देय तारीख पर्यंत आपण संपूर्ण देय रक्कम गोळा करू शकत नाही, तर तुम्ही दोषी कर्जदार विरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू करण्यासाठी पुढे जाऊ शकता.\nकसे 3 कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे एकमेकांना वेगळे का\nप्रथम कर्ज पुनर्प्राप्ती पत्र एक विनयशील कोपरखळी क्रमवारी आहे. हे मुळात ते त्यांच्या देयके मध्ये उशीरा आहेत आणि त्यावर कार्य करावे की ग्राहकाला एक स्मरणपत्र आहे. कोणतीही कारवाई क्लायंट केली नाही, तर स्मरणपत्र harsher होते प्रत्यक्ष किंमत योग्य दानावर व्याज आणि दंड यांचा समावेश आहे अतिरिक्त शुल्क प्रत्येक पुढील स्मरणपत्र म्हणजे कर्ज पुनर्प्राप्ती पत्र वाढली आहे. अंतिम कर्ज पुनर्प्राप्ती पत्र देखील रक्कम त्यात निर्दिष्ट देय तारखेला न चुकता सोडल्यास, एक कायदेशीर कारवाई कर्ज करून पुढे जाऊ शकते हे निर्दिष्ट करते.\nपरिस्थिती मागणी असल्यास, आपण ग्राहक काही थकबाकी रक्कम अदा करण्यासाठी जबाबदार कोण कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे पाठवा निवड करू शकता. खालील कर्ज पुनर्प्राप्ती पत्रे पाठवत प्रक्रिया आहे:\nएक कर्जदार / ग्राहक प्रतिसाद अवलंबून एक पाठविले जाईल तीन अक्षरे आहेत. आपण आमच्या वेबसाइटवर या अक्षरे शोधू शकता - LegalDocs.co.in\nप्रथम स्मरण पत्र ग्राहक देय क्रेडिट रक्कम एक नम्र स्मरण आहे. हे ग्राहक उद्देशून आणि खरेदी उत्पादन (चे), बाकी चलन, देय रक्कम, पैसे आणि अशा इतर मूलभूत माहिती देय तारीख खरेदी / तारीख तपशील निर्देशीत करते आहे. एक नवीन देय तारखेला हे पत्र निर्देशीत केले जाते किंवा पूर्वी ग्राहक बाकी रक्कम अदा करण्याची शक्यता आहे. आपण आमच्या वेबसाईटवर कर्ज पुनर्प्राप्ती पत्र स्वरूप शोधू शकता - LegalDocs.co.in\nग्राहक प्रथम स्मरण पत्र मध्ये नमूद केल्याप्रमाणे तारखेला रक्कम अदा करण्यास अपयशी ठरली तर, कर्ज जारी होईल दुसरा स्मरण पत्र त्याच ग्राहक उद्देशून. तो प्रथम स्मरण कमी सभ्य आहे. तो विक्रेता / कर्ज देणे लागत उशीर झाल्यास मध्ये बाणवणे दत्तक आहे की धोरण विनिर्दिष्ट करण्यात येईल. हे बाकी रकमेवर लागू व्याज दर, विशिष्ट दिवस नंतर ग्राहक आणि विक्रेता यांच्यात करार समाप्त तसेच शकते, विलंब असू शकते प्रथम स्मरण पत्र निर्दिष्ट तपशील द्यावीत. आपण आमच्या वेबसाईटवर कर्ज पुनर्प्राप्ती पत्र स्वरूप शोधू शकता - LegalDocs.co.in\nजरी दुसरे स्मरण पत्र कुचकामी राहते आणि दुसरी स्मरण पत्र निर्दिष्ट देय तारीख होईपर्यंत पैसा वसूल आहे, तृतीय आणि अंतिम स्मरणपत्र पत्र एक नवीन देय तारीख विनिर्दिष्ट करण्यात येईल अशा दोषी ग्राहक पाठविले पाहिजे ग्राहक नाही तर जे फेडणे कर्ज, एक कायदेशीर कारवाई विक्रेता / कर्ज करून घेतले जाईल. स्मरणपत्र पहिले अक्षर मध्ये नमूद केल्याप्रमाणे हे पत्र देखील माहिती निर्दिष्ट करते, आणि संदर्भ दुसरा स्मरण पत्र दिले जाते. आपण आमच्या वेबसाईटवर कर्ज पुनर्प्राप्ती पत्र स्वरूप शोधू शकता - LegalDocs.co.in\nदोषी ग्राहक अंतिम स्मरणपत्र पत्र प्रतिसाद पुन्हा अपयशी ठरल्यास, एक कायदेशीर कारवाई न चुकता विक्रेता द्वारे दोषी ग्राहक विरुद्ध सुरू केले जाऊ शकते.\nभारतात कर्ज पुनर्प्राप्ती संचालित कायदे\nत्यांना योग्य कर्ज संकलित धनको किंवा कर्ज गोळा मर्यादित कोणताही कायदा आहे. कायदा कारवाई कर्ज गोळा करून घेतले जाईल काय वेळेत म्हणतो पण कर्ज वसूल करण्यासाठी सतत प्रयत्न घेत नाही मर्यादा आहे. कर्ज बाकी राहील तर, बाकी कर्ज / कर्ज जिल्हाधिकारी त्यांचे कर्ज पूर्णपणे स्थायिक आहे तोपर्यंत शिल्लक तळ पाठपुरावा करू शकता.\nकर्ज पुनर्प्राप्ती एक वेळ-मर्यादा आहे का\nएक कंपनी कर्ज पुनर्प्राप्ती भारत दिवाळखोरी आणि दिवाळखोरी मंडळ (IBBI) 'दिवाळखोरी आणि दिवाळखोरी कोड, 2016 पूर्वी, कर्ज पुनर्प्राप्ती न्यायाधिकरण, एक सारखे न्यायिक शरीर नावाची एक नवीन कायदा इनलाइन संचालित आहे, पाहणी करण्यासाठी वापर कर्ज पुनर्प्राप्ती प्रकरणे. आता, IBBI नुसार, अशा परिस्थितीत राष्ट्रीय कंपनी कायदा न्यायाधिकरण (NCLT) सादर केले आहेत.\nकर्ज न भरल्यामुळे कायदेशीर परिणाम:\nदोषी कर्जदार येणी बंद देवून सामर्थ्य आहे, अगदी नंतर कर्ज जिल्हाधिकारी असंख्य प्रयत्न कर्ज जिल्हाधिकारी असू शकतात ते दिवाळखोरी मध्ये कर्जदार / दिवाळखोर दिवाळखोर घोषित केले जाऊ शकते आणि कर्ज रक्कम त्याच्या मालमत्ता गोळा होईल म्हणजे सोडण्यात इ\nन्यायालयात तोंडावाटे करार कायदेशीर परिणाम:\nफक्त एक तोंडावाटे करार आणि पक्ष यांच्यात लेखी करार आहे फक्त कारण, तो न्यायालयाने काळजी घेतली जाणार नाही याचा अर्थ असा नाही. न्यायालयाने सर्व व्यवहार आणि कामगिरी वाद अद्ययावत आघाडीच्या पा��ू आणि त्यानुसार एक उपाय यांना होईल.\nत्यामुळे, तो म्हणाला जाऊ शकते तोंडी करार तितकेच लिखित करार म्हणून सन्मानित आहेत. तथापि, तोंडी करार सिद्ध करण्यासाठी अजून असू शकते\nतसेच, एक करार लेखी करार याचा अर्थ असा नाही पेपरवर होईल असणे. आपला ई-मेल किंवा इतर पत्र संचार ऑफर, स्वीकार, आणि विचार मूलभूत कंत्राटी गरजा पूर्ण, आणि इतर कायदेशीर समस्यांचे पराभव असल्यास, आपण अद्याप एक वैध करार असू शकते.\nएक चालू खाते ठेव खाते एक प्रकार त्यांच्या व्यवसाय चालविण्यासाठी व्यावसायिक आणि उद्योगपती मदत करते. उद्योजक जसे ऑनलाईन चालू खाते विविध लाभ करू शकता:\nऑनलाईन चालू खाते भांडण कमी आणि कधीही व कुठेही बँकिंग प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी लाभ उपलब्ध आहे.\nआपण आपला व्यवसाय वाढण्यास तयार आहात का\nशून्य शिल्लक चालू खाते\nमध्ये फक्त 5 मि\nमोफत चालू खाते द्वारा समर्थित आयसीआयसीआय बँक\nकर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे वारंवार विचारले जाणारे प्रश्न\nकर्ज संकलन आणि कर्ज पुनर्प्राप्ती फरक\nनाव स्वतः सुचवते कर्ज संग्रह तारीख पैसा सोपे संग्रह म्हणजे तो देय आहे तेव्हा. खराब येणी बाकी रक्कम गोळा कठीण झाले आहे आणि महत्प्रयासाने आहे कोणत्याही प्रकारे कायदेशीर मार्ग पेक्षा इतर बाकी असताना म्हणजे तर, दीर्घकालीन कर्ज पुनर्प्राप्ती बाबतीत वापरले जाते.\nया कर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे किंवा स्मरणपत्र अक्षरे न्यायालयात वापरले जाऊ शकतात\nकर्ज पुनर्प्राप्ती अक्षरे थकबाकी कर्ज गोळा करण्यासाठी कर्ज जिल्हाधिकारी प्रयत्नांमुळे पुरावा आहेत. अनेकदा लहान दावे बाबतीत, न्यायालयाने आपण न्यायालयाचा कार्यवाही आरंभ करण्यापूर्वी योग्य देयक एक विनंती करू इच्छित आहे. त्यामुळे ही अक्षरे, न्यायालयात वैधता आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/india-news/agriculture-bill-2020-sonia-gandhi-has-asked-the-congress-ruled-states-to-explore-the-possibilities-to-pass-laws-to-override-a-central-law/articleshow/78370557.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-10-31T17:08:38Z", "digest": "sha1:CTC352WMXVZL5GMOJTGL7E3NCUA37PPF", "length": 13041, "nlines": 94, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची काँग्रेस शासित राज्यांना सूचना\nकेंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. आता काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात आणखी आक्रमक होत काँग्रेस शासित राज्यांना पर्यायी कायदे मंजूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधींनी ही सूचना केलीय.\nकेंद्राच्या कृषी कायद्यांना पर्याय शोधा, सोनिया गांधींची काँग्रेस शासित राज्यांना सूचना\nनवी दिल्ली: संसदेने मंजूर केलेली कृषी विधेयकं २०२० आता राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर कायद्यात बदलली आहेत. पण शेतकरी आणि विरोधी पक्षांचा विरोध सुरूच आहे. एकीकडे मुख्य विरोधी पक्ष कॉंग्रेस रस्त्यावर उतरत असताना, दुसरीकडे एनडीएचे सहयोगी पक्षही त्या विरोधात आवाज उठवत आहेत. कॉंग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनीही काँग्रेस शासित राज्यांना आज सूचना केली. केंद्राच्या कृषी कायद्यांना रद्द करण्यासाठी पर्यायी कायद्यांचा विचार करण्यास सांगितलं आहे.\nकॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे. कॉंग्रेस अध्यक्षांनी कॉंग्रेस शासित राज्यांना राज्यघटनेच्या कलम २५४ (२) अन्वये त्यांच्या राज्यात कायदे करण्याच्या शक्यतेवर विचार करण्यास सांगितलं आहे. जे केंद्रीय कायद्यांना पर्याय ठरतील आणि विधिमंडळांना मंजूर करता येतील. यानंतर त्यांना राष्ट्रपतींच्या मंजुरीची आवश्यकता असते, असं वेणुगोपाल यांनी ट्विटमध्ये म्हटलंय.\nसोनिया गांधी यांनी नमूद केलेल्या कायद्यानुसार जर एखाद्या राज्याच्या विधिमंडळाने संबंधित प्रकरणात केंद्र सरकारच्या विरोधात पर्यायी कायदा मंजूर केला आणि राष्ट्रपतींनी त्याला मंजुरी दिली तर तो कायदा राज्यात लागू होतो.\nलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स\nप्रवाशांकडून १० ते ३० रुपयांपर्यंत युजर चार्ज आकारण्याची रेल्वेची तयारी, बघा कुणाला किती द्यावे लागणार\nराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी तीन कृषी विधेयकांना मंजुरी दिली. यावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. पंजाब आणि हरयाणातील शेतकऱ्यांना या कायद्यांना विरोध करत आहे. त्यांचे आंदोलन सुरू आहे.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा ��णि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअंबानींची Z+ सुरक्षा, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचि...\nबिहार निवडणूक: प्रचारादरम्यान माझ्यावर बलात्कार होण्याच...\nमुंगेर गोळीबार : जमावाचा पोलीस स्टेशनजवळ धिंगाणा, गाड्य...\nदहशतवाद्यांचा हल्ला; भाजप युवा मोर्चाच्या सरचिटणीससह ति...\n'त्यांना भरचौकात जोडे मारले पाहिजेत'; राज्यमंत्री सिंह ...\nलष्कराला मिळणार आणखी ७२ हजार सिग सॉर अ‍ॅसॉल्ट रायफल्स महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलDC vs MI : मुंबई इंडियन्सचा दिल्ली कॅपिटल्सवर ९ विकेटनी दणदणीत विजय\nकोल्हापूरमराठा आरक्षणाबाबत 'त्या' चर्चा; जयंत पाटील यांनी स्पष्ट केली भूमिका\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : हैदराबादला मोठा धक्का, केन विल्यमसन आऊट\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nदेश'हो, मी जनतेचा कुत्रा आहे याचा मला अभिमान आहे\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nसिनेन्यूज'जेम्स बॉण्ड' साकारणारे दिग्गज हॉलीवूड अभिनेते सीन कॉनेरी यांचं निधन\nफ्लॅश न्यूजRCB vs SRH Live स्कोअर कार्ड: आरसीबी विरुद्ध हैदराबाद\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/ayodhya/ayodhya-security-heavy-security-ahead-of-uddhav-thackerays-visit-9273.html", "date_download": "2020-10-31T16:50:19Z", "digest": "sha1:FSOMPAZHWCVFPYKZE4YNG2BXWOG2LILB", "length": 21618, "nlines": 211, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "TV9 Marathi : अयोध्या: 7 IPS, हजारो पोलीस, ब्ल्यू, येलो आणि रेड झोन, कशी आहे सुरक्षा?", "raw_content": "\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, व���चा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nअयोध्या: 7 IPS, हजारो पोलीस, ब्ल्यू, येलो आणि रेड झोन, कशी आहे सुरक्षा\nअयोध्या: 7 IPS, हजारो पोलीस, ब्ल्यू, येलो आणि रेड झोन, कशी आहे सुरक्षा\nअयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचं रुप प्राप्त झालं आहे. अयोध्येत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1992 मध्ये झालेल्या विध्वंसानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी अयोध्येला कडेकोट सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे. अयोध्येत ब्ल्यू, येलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. …\nअयोध्या (लखनऊ): शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येला छावणीचं रुप प्राप्त झालं आहे. अयोध्येत तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 1992 मध्ये झालेल्या विध्वंसानंतर शिवसैनिक पुन्हा एकदा अयोध्येत दाखल झाले आहेत. त्यामुळे तणाव टाळण्यासाठी अयोध्येला कडेकोट सुरक्षा रक्षकांनी घेरलं आहे.\nअयोध्येत ब्ल्यू, येलो आणि रेड असे तीन झोन तयार करण्यात आले आहेत. या तिहेरी सुरक्षा कवचाची जबाबदारी पोलीस महासंचालक (तांत्रिक) राजेश पांडे आणि उपमहानिरीक्षक सुभाष सिंग यांच्याकडे यांच्याकडे आहे. राज्य पोलिसांच्या 40 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत , याशिवाय दंगल विरोधी पथकाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.\nअयोध्येत सुरक्षेसाठी अधिकारी कर्मचाऱ्यांचा ताफा तैनात आहे. 7 IPS अधिकारी संपूर्ण सुरक्षेवर लक्ष ठेवून आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार 1 अतिरिक्त पोलीस महासंचालक, 1 पोलिस उपमहानिरीक्षक, 3 एसएसपी, 10 पोलीस सहाय्यक अधीक्षक, 21 पोलीस उपअधीक्षक, 160 पोलीस निरीक्षक, 700 कॉन्स्टेबल, 42 पीएस कंपनी, 5 रॅपिड अक्शन फोर्स, एटीएस कमांडो, ड्रोन कॅमेरे हा सर्व लवाजमा अयोध्येत तैनात आहे.\nउद्धव ठाकरे यांचा दौरा\n– उद्धव ठाकरे आज दुपारी खासगी विमानाने अयोध्येत पोहोचतील. तिथे विमानतळावर त्यांचं स्वागत होईल\n– दुपारी तीनच्या सुमारास अयोध्येतील लक्ष्मण किला इथं आज संतमहंतांच्या उपस्थितीत आशीर्वचन सोहळा होणार आहे.\n– उद्धव ठाकरे संध्याकाळी 5 वाजता शरयू घाटावर आरती करतील\n– दुसऱ्या दिवशी 25 तारखेला रामजन्मभूमीला पूजा करतील\nया ऐतिहासिक दौऱ्यासाठी महाराष्ट्रातून हजारोंच्या संख्येने शिवसैनिक स्पेशल ट्रेनद्वारे अयोध्येच्या दिशेने रवाना झाले आहेत. काही पदाधिकारी विमानातूनही अयोध्येत दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर अयोध्येत देखील शिवसेनेने जोरदार तयारी केली असून महाराष्ट्रातही शिवसैनिकांमध्ये अयोध्या दौऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे.\n‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स\nअयोध्येत पोहोचलेल्या शिवसैनिकांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. रस्त्यानेही त्यांच्या खाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. प्रवासात कोणतीही अडचण आली नसल्याचं शिवसैनिकांनी अयोध्येत पोहोचल्यानंतर सांगितलं. अयोध्येतील मंदिर परिसरातील धर्मशाळा आणि इतर ठिकाणी शिवसैनिकांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.\nव्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार\nदरम्यान, ट्रेन जाणिवपूर्वक लेट केली जात असल्याचा आरोप रेल्वेकडून फेटाळण्यात आला आहे. विशेष ट्रेनचं वेळापत्रक नेहमीच मागेपुढे होत असतं असं रेल्वेचं म्हणणं आहे. नाशिकहून निघालेल्या विशेष ट्रेनने अयोध्येत 36 तासात पोहोचणं अपेक्षित होतं. पण यापेक्षाही जास्त उशिरा झाल्याने शिवसैनिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं.\nराम मंदिरासाठी अध्यादेश आणा : संजय राऊत\n2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी अयोध्येतील राम मंदिराचा मुद्दा पुन्हा एकदा प्रतिष्ठेचा विषय बनलाय. शिवसेना पक्षप्रमुख शनिवारी आणि रविवारी अयोध्येत असतील. त्यांच्या स्वागतासाठी हजारो शिवसैनिक रामजन्मभूमीवर दाखल झाले आहेत. खासदार संजय राऊत अगोदरपासूनच अयोध्येत दौऱ्याची तयारी करत आहेत.\nराम मंदिर बनवण्यासाठी अध्यादेश आणावा अशी मागणी संजय राऊत यांनी केलीय. आम्ही 17 मिनिटात बाबरी पाडली होती, तर अध्यादेश आणायला किती वेळ लागतो राष्ट्रपती भवनापासून ते यूपीपर्यंत भाजपचं सरकार आहे. राज्यसभेतही अनेक असे खासदार आहेत, जे राम मंदिराच्या बाजूने उभे राहतील. जो विरोध करेन, त्याचं देशात फिरणं मुश्कील होईल, असा इश��राही त्यांनी दिला.\nअयोध्या दौरा – मुंबईहून निघालेली शिवसैनिकांची ट्रेन अयोध्येत दाखल\nव्यापारी नरमले, काळ्या झेंड्यांऐवजी उद्धव ठाकरेंना पुष्पगुच्छ देणार\n‘अयोध्येला निघालो जोशात राजीनामे मात्र अजूनही खिशात’, मनसेचे पोस्टर्स\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून आहे; चंद्रकांत पाटलांचा…\nपंकजा मुंडे शिवसेनेत प्रवेश करणार का; संजय राऊत म्हणतात...\nउर्मिला मातोंडकरांना उमेदवारी, निष्ठावंत शिवसैनिकांचं काय होणार\nराज्य सरकार फेरीवाले, रिक्षाचालकांना कधी मदत करणार; चंद्रकांत पाटलांचा ठाकरे…\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; राऊतांचं सूचक…\nरायगडचे खासदार आणि पालकमंत्र्यांना बदनाम करण्याचे कारस्थान सहन करणार नाही…\nराम मंदिराचा प्रश्न सुटू शकतो तर मराठा आरक्षणाचा का नाही\nविधान परिषद : उर्मिला मातोंडकरांचे नाव मीडियात चर्चेत, आम्हाला त्याबाबत…\nभेंडी गल्ली ते भोपाळ, फ्रान्समधील वादाचे जगात पडसाद, नेमकं कारण…\nताकद दाखवण्यास सुरुवात, भाजपच्या बैठकीपेक्षा खडसेंच्या सत्काराला गर्दी\nहमे महाराष्ट्र मे आके एक साल हुआ, लेकीन हमें महाराष्ट्र…\nEXCLUSIVE | एकनाथ खडसेंचं ठरलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता राष्ट्रवादीत…\nEknath Khadse | काही मिळालं, नाही मिळालं याचं दु:ख नाही,…\nएकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात नव्हे तर उजेडात होईल, राष्ट्रवादीला बळ…\n2GB डेटाच्या ऐवजी 4GB डेटा, Vi डबल डेटा प्लॅनमध्ये 336GB…\nअजित पवारांनी दौरे टाळले, कणकण आणि ताप आल्याने घरीच विश्रांती,…\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महा���ाष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00435.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/08/23-3.html", "date_download": "2020-10-31T15:47:30Z", "digest": "sha1:BM7NSTZZOMVUB22OEGVBVKFZPWLWCXJF", "length": 3378, "nlines": 76, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "विटा : 23 वर्षीय मुलीसह 3 कोरोना पॉझिटिव्ह", "raw_content": "\nHomeविटा : 23 वर्षीय मुलीसह 3 कोरोना पॉझिटिव्ह\nविटा : 23 वर्षीय मुलीसह 3 कोरोना पॉझिटिव्ह\nविटा येथील आंबेडकरनगर मधील एका 23 वर्षीय मुलीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सदर मुलगी कोरोना पाॅझीटीव्ह आढळून आलेल्या एका माजी नगरसेवकाच्या नातेसंबंधातील असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच भाग्यनगर येथील 63 वर्षे पुरुष आणि साळशिंगे येथील 27 वर्षाच्या महिलेचा कोरोना अहवाल पाॅझीटीव्ह आला आहे. भाग्यनगर येथील रुग्ण मिरज कोव्हीड सेंटर येथे तर साळशिंगे येथील महिला ओमश्री हाॅस्पीटल मध्ये दाखल आहे.\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/10/3742-irfan-pathan-hits-out-at-trollers-after-ms-dhonis-daughter-receives-rape-threats-at-social-media/", "date_download": "2020-10-31T15:46:00Z", "digest": "sha1:YDDDMTVMWVZHMZE5ESWNEDFLPERVW5KZ", "length": 9939, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "धक्कादायक : म्हणून धोनीच्या मुलीलाच दिली रेपची धमकी; इरफानने दिले उत्तर | krushirang.com", "raw_content": "\nHome Home धक्कादायक : म्हणून धोनीच्या मुलीलाच दिली रेपची धमकी; इरफानने दिले उत्तर\nधक्कादायक : म्हणून धोनीच्या मुलीलाच दिली रेपची धमकी; इरफानने दिल��� उत्तर\nरसिक म्हणून काहीजण किती टोकाची भूमिका घेऊन शकतात हे या भारताने पुन्हा एकदा अनुभवले आहे. कारण, चेन्नई सुपर किंग्स हा संघ खेळाडू महेंद्रसिंग धोनी याच्या नेतृत्वाखाली दमदार खेळ करीत नसल्याने थेट धोनीच्या मुलीवर रेप करायची धमकी काहींनी दिली आहे.\nहोय, हे काही पाकिस्तान, लिबिया वा सिरीया या देशात घडलेले नाही. भारतात घडले आहे. त्याला खेळाडू इरफान पठाण याने आपल्या भारतीय स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, अशा पद्धतीने माथेफिरू आणि मानसिक रोगी असलेली मंडळी किती टोकाला जाऊ शकतात हेच यानिमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालेले आहे.\nधोनीची मुलगी फ़क़्त ५ वर्षांची चिमुरडी आहे. जीवा असे तिचे नाव आहे. सध्या चेन्नईची टीम ६ सामन्यात फ़क़्त २ मध्ये विजय मिळवू शकली आहे. सर्वाधिक फेव्हरेट टीम असेलल्या धोनीच्या या खेळाडूंच्या कामगिरीवर अनेकजण नाराज आहेत. ते साहजिक आहे. मात्र, त्यात थेट मुलीवर रेप करण्याची धमकी देणारे महाभागही आहेत. हे आपले दुर्दैव आहे.\nसंपादन : सचिन मोहन चोभे\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleभारतानंतर आता पाकिस्ताननेही दिला चीनला झटका; वाचा, नेमकं काय घडला प्रकार\nNext articleबेनुच्या बोकडाबद्दलचे ‘हे’ मुद्दे लक्षात घ्या; वाचा शेळीपालनातील महत्वाची माहिती\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ र���पये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/1st-april-2/", "date_download": "2020-10-31T15:39:22Z", "digest": "sha1:HZR3TXJVT4XBF3EHVDYKX5O5A4MFYFYO", "length": 10760, "nlines": 127, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "१ एप्रिल – दिनविशेष | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\n१६६९: उत्तर भारतातील देवालये तोडण्यासाठी औरंगजेब याने विशेष फौज तैनात केली.\n१८८७: मुंबई अग्निशमन दलाची स्थापना झाली.१८८२ : पोस्टखात्याची बचत सेवा योजना सुरु झाली.\n१८९५: भारतीय लष्कर स्थापन झाले.\n१९२४: रॉयल कॅनेडियन हवाई दल स्थापन झाले.\n१९२८: पुणे वेधशाळेच्या कामकजास प्रारंभ झाला.\n१९३३ : भारतीय विमानदलाची स्थापना.हवाईदलाच्या पहिल्या विमानाचे कराची येथे उड्डाण.\n१९३५ : भारतीय रिझर्व बॅंकेची स्थापना.\n१९३६: ओरिसा राज्याची स्थापना झाली.\n१९३७: रॉयल न्यूझीलंड हवाई दल स्थापन झाले.\n१९५५: गीतरामायणातील पहिले गाणे पुणे आकाशवाणीवरुन प्रसारित झाले. या दिवशी रामनवमी होती.\n१९५७: भारतात दशमान पद्धतीचा वापर सुरू झाला.\n१९६९ : भारताचे पहिले अणुउर्जा केंद्र तारापूर येथे सुरु झाले.\n१९७३: कॉर्बेट नॅशनल पार्कमध्ये प्रोजेक्ट टायगरची सुरूवात झाली.\n१९७६: ऍपल इंक. कंपनी ची स्थापना झाली.\n१९९०: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्‍न प्रदान.\n२००४ : गूगलने जीमेल ही ई-पत्र प्रणाली सुरू केली.\n१५७८ : रक्ताभिसणाचा महत्त्वाच शोध लावणारा, वैदयकशास्त्राचा महान इंग्लिश संशोधक विल्यम हार्वे.(मृत्यू: ३ जून १६५७)\n१९२० : पंडित रविशंकर यांचा जन्म\n१९४१ : भारतीय क्रिकेट संघाचे नायक, अजित वाडेकर यांचा जन्म.\n१८८९ : केशव बळीराम हेडगेवार, भारतीय हिंदुराष्ट्रवादी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व पहिले सरसंघचालक.\n१५७८: मानवी शरीरातील रक्ताभिसरणाची क्रिया स्पष्ट करणारे इंग्लिश शरीरशास्त्रज्ञ विल्यम हार्वी यांचा जन्म.\n१६२१: शिखांचे नववे गुरू गुरू तेग बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २४ नोव्हेंब��� १६७५)\n१८१५: जर्मनीचे पहिले चॅन्सेलर ऑटो फॉन बिस्मार्क यांचा जन्म. (मृत्यू: ३० जुलै १८९८)\n१८८९: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १९४०)\n१९०७: भारतीय धार्मिक नेते व समाजसेवक शिवकुमार स्वामी यांचा जन्म.\n१९१२: हिन्दगंधर्व पण्डित शिवरामबुवा दिवेकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ सप्टेंबर १९८८)\n१९३६: आसामचे मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचा जन्म.\n१९४१: भारतीय क्रिकेट संघाचे नायक अजित वाडेकर यांचा जन्म.\n१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास . (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)\n१९८९: समाजवादी, कामगार नेते आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते एस. एम जोशी (श्रीधर महादेव जोशी) (जन्म: १२ नोव्हेंबर १९०४)\n१९९९: भारतीय टपालखात्याच्या पिनकोड प्रणालीचे जनक श्रीराम भिकाजी वेलणकर यांचे निधन.\n२०००: कवयित्री संजीवनी मराठे याचं निधन.(जन्म: १४ फेब्रुवारी १९१६)\n२००३: गायक, नट प्रकाश घांग्रेकर.\n२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर .\n२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व BCCI चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचे निधन. (जन्म: १८ मार्च १९२१)\n१९८४: ग्वाल्हेर घराण्याचे शास्त्रीय गायक पं. नारायणराव व्यास यांचे निधन. (जन्म: ४ एप्रिल १९०२ – कोल्हापूर, महाराष्ट्र)\n२००६: बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर. (जन्म: ११ डिसेंबर १९२५)\n२०१२: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे . (जन्म: १८ मार्च १९२१)\n२०१६: प्रसिद्ध हिंदी टीवी अभिनेत्री प्रत्युषा बनर्जी\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\n१ एप्रिल – दिनविशेष २ एप्रिल – दिनविशेष\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/akola-soft-drink-sellers-financial-crisis-288192", "date_download": "2020-10-31T17:20:53Z", "digest": "sha1:RX5W245AQELM5GH6V44VYSULOXZ3BQ4L", "length": 15660, "nlines": 270, "source_domain": "www.esakal.com", "title": "यांनाही बसला लॉकडाउनचा फटका; शीतपेय विक्रेते आर्थिक संकटात - Akola Soft drink sellers in financial crisis | Marathi News - eSakal", "raw_content": "\nयांनाही बसला लॉकडाउनचा फटका; शीतपेय विक्रेते आर्थिक संकटात\nकोरोनाचा प्रभा�� रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.\nतेल्हारा (जि. अकोला) : कोरोनाचा प्रभाव रोखण्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून केंद्र शासनाने लॉकडाउन जाहीर केला आहे. यामुळे सर्व छोटे-मोठे व्यवसाय ठप्प पडले आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये शीतपेयांची विक्री करणारे तसेच उसाचा रस विकणारे छोटे व्यावसायिकांना लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. उन्हाळ्याच्या हंगामाचे त्यांच्याकडून चार ते पाच महिन्यांपूर्वी नियोजन केले जाते. त्यामध्ये साहित्यही आणल्या जाते. मात्र, कोरोनामुळे त्यांचा हा माल घरातच पडून असल्याने ते आर्थिक संकटात सापडले आहे.\nक्लिक करा- हे काय साखरेच्या गाडीत चक्क गुटखा, तंबाखू, बिडी आणि सिगारेट\nअनेक प्रश्‍न येताहेत समोर\nउन्हाळ्याची काळजी वाढली की, सर्वच नागरिक उन्हाची काहिली कमी करण्यासाठी उसाचा रस लस्सी, मठ्ठा, कुल्फी, आइस्क्रीम यासह शितपेयाकडे धाव घेतात. पण यावर्षी राज्याला कोरोनाची पार्श्‍वभूमी असल्याने कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी शासनाकडून लॉकडाउन करण्यात आले. त्यामुळे गत चार-पाच महिन्यांपासून शितपेय व्यवसायिकांनी केलेले नियोजन कोमलडल्याने सदर व्यवसायिक अडचणीत सापडले आहेत. व्यवसाय बंद असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्‍न पुढे आला आहे. फेब्रुवारी महिन्यापासून मे महिन्यापर्यंत हा व्यवसाय जोरात चालतो. यामध्ये एप्रिल व मे दोन महिने अधिक व्यवसाय देणारे असतात. या व्यवसायामध्ये गुंतवणूक कमी असल्याने स्थानिक लोकांसोबत परप्रांतीय लोक देखील मोठ्या प्रमाणात उतरतात. पण लॉकडाउन सुरू झाल्याने या व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान झाले आहे.\nहेही वाचा- जिल्हाधिकारी म्हणाले नावालाच उघडतात दवाखाने\nमोठे आर्थिक संकट आले\nदरवर्षी पंचायत समिती समोर शीतपेये विक्रीचे दुकान तथा उसाचा रस विकून बऱ्यापैंकी मजुरी पडते. पण यावर्षी गेल्या दीड महिन्यापासून धंदा बंद असल्याने मोठे आर्थिक संकट आले आहे\n-जय भोले ज्यूस सेंटर तेल्हारा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nदिवसभरातील बाधितांचा आकडा पन्नाशीच्या खाली\nजळगाव : जिल्‍ह्‍यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस घटत असल्याचे चित्र आहे. यात आज दिवसभरात अवघे ४४ नवीन बाधित रूग्ण आढळून आले. तर जिल्ह्यातून आज...\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00436.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://blog.mmla.org/2019/04/pulajanmashatabdi.html", "date_download": "2020-10-31T15:24:16Z", "digest": "sha1:3ZHRR7YTOMJW5KP4VHPHKYF7IEJLSECL", "length": 29916, "nlines": 163, "source_domain": "blog.mmla.org", "title": "पुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम", "raw_content": "\nलॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nपुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम\n- एप्रिल २८, २०१९\nपुलजन्मशताब्दी निमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ/अभिव्यक्ती आयोजित कार्यक्रमाचा आढावा\nसचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nपु ल देशपांडे - महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व. गेल्या शतकात अनेकांगांनी ज्यांनी आपलं सांस्कृतिक आयुष्य समृद्ध केलं\nआणि महाराष्ट्रातील तमाम जनतेनं त्यांच्या कलावैविध्यतेवर मनस्वी प्रेम केलं त्यांची यावर्षी जन्मशताब्दी\nत्यांना सांस्कृतिक दैवत असंही म्हटलंय (अर्थात हे असं देवत्वपण पुलंना रुचलं नसतं हा भाग वेगळा\nपुलंच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम करावा असं लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाच्या समितीला वाटत होत\nपण नक्की काय करावं हे काही सुचत नव्हतं. तितक्यात लॉस एंजेलिस स्थित 'अभिव्यक्ती ग्रुप' ने त्यांना असा कार्यक्रम\nकरायला आवडेल असा प्रस्ताव पाठवला. अभिव्यक्ती ग्रुप म्हणजे इथला थिएटरशी संबंधी हौशी कलाकारांचा समूह.\nगेले १०-१२ वर्षे ते वेगवेगळी नाटके बसवत आहेत -- काही नावाजलेली, काही स्वतः लिहिलेली\nह्या प्रायोगिकतेचे कौतुकही झाले आहे. (अधिक माहितीसाठी जिज्ञासूंनी abhivyakti.org ला भेट द्यावी.) त्या ग्रुपचे आणि\nमंडळाचे विशेष संबंध पहिल्यापासून असल्याने मंडळाच्या कार्यक्रमात अभिव्यक्तीमधील कलाकारांनी आपली कला\nसादर केली होती. त्यामुळे त्यांच्या अभिनयक्षमतेबद्दल विश्वास होताच. त्यामुळे त्यांच्या ह्या प्रस्तावाला आम्ही आनंदाने\nअनुमोदन दिले. ह्या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी मंडळाच्या समितीतील आम्ही काहीजण पण त्यांच्या ग्रुपबरोबर जोडले\nगेले २-३ महिने पुलंच्या जन्मशताब्दीनिमित्त आयोजित कार्यक्रमात आम्ही सारेच नारायणाच्या भूमिकेत शिरलो होतो.\nत्यांच्यावर व त्यांनी लिहिलेले जेवढे वाचता येणे शक्य होते तेवढे वाचत होतो, ऐकत होतो. एवढे लोकं 'नोटा' देऊन\nयेणार तर कार्यक्रम जरातरी \"नोटेबल\" व्हायला हवा याचं थोडं टेन्शन होतंच . (ह्या असल्या कोट्या सुचणं हा पण पुलंच्या\nइतक्या महिन्याच्या सतत संगतीचा परिणाम शेवटी परिसस्पर्शच तो ) शिवाय ऐन कार्यक्रमाच्या वेळी एखादे\nरावस��हेबासारखे निघाले तर काय अशीही थोडी धास्ती होती\nपुलंच्या वाचनात गढून गेल्याने विहार व व्यायाम नैमित्तिक झाला आणि आहार मात्र तसाच राहिला. वजनकाट्याने\nहळू हळू उत्तरेकडे सरकायला सुरुवात केल्याचे लक्षात येताच घरून उपदेश येऊ लागले मग मी पण त्याला आमच्या\nदृष्टीच्या कक्षेबाहेर करून त्याचा काटा काढला\nपुलंचं साहित्य वाचताना, पाहताना एक गोष्ट जाणवली कि एकदा वाचलेली गोष्ट परत वाचली तरी नव्याने आनंद देते,\nकधी कधी पूर्वी लक्षात न आलेले पैलू लक्षात येतात. एका अर्थाने हा कार्यक्रम हि सुद्धा सगळी पुनरावृत्तीच होती. पण\nचंदन जसं कितीही उगाळलं तरी त्यातून येणारा सुगंध कमी होत नाही तसं पुलंच्या लिखाणातला गोडवा तसाच टिकून आहे\nहे जाणवलं. भले चाळी आता कमी झाल्या असतील, पण पुलंनी बरोबर लिखाणात पकडलेला माणसातली वैशिष्ठये तशीच\nआहेत. म्हणूनच ती आपल्याला अजूनही भावतात तसेच काही वेळा काही गोष्टी नव्याने लक्षात येतात.\nशेवटी हे पुलंच्या (दैवी) लेखणीतून उतरलेलं लिखाण.. ते सादर करताना आमची भावना तुकोबांनी सांगितल्याप्रमाणे '\nफोडिले भांडार, धन्याचा हा माल, मी तो हमाल भारवाही' हीच होती.\nह्या आगळ्या वेगळ्या आनंदयात्री बद्दल खूप काही वाचताना आमचं सर्वांचं आयुष्य समृद्ध झालं, पुलकित झालं. मी\nव्यक्तिशः इतका पुलमय झालो कि हा कार्यक्रम पाहायला भाई स्वतः असायला हवे होते असं वाटून गेलं\nशब्द उधार घेऊन सांगायचं तर.. आपलं आयुष्य समृद्ध करायला देवाने ह्या माणसाला पाठवलं आणि परत नेलं. पण\nआज जर का भाई असते तर त्यांच्या स्वाभाविक विनयशील स्वभावाला अनुसरून, थरथरत्या आवाजात असचं काहीतरी\n\"खरं सांगू का तुम्ही हे जन्मशताब्दी वगैरे साजरी करावी एवढा मी काही फार मोठा लेखक नाही.. मला जीवनात जी\nविसंगती दिसली, त्यातून मी आनंद शोधायचा प्रयत्न केला आणि तो इतरांबरोबर वाटला एवढंच. तो काही जणांना\nआवडला, काही जणांनी नाक मुरडली.. व्यक्ती व्यक्ती मतेर्भिन्ना \nआता तुम्ही सगळी शिकलेली, आपापल्या क्षेत्रात पारंगत मंडळी. तरीही कोणीतरी माझ्या पुस्तकातली एखादी ओळ\nकुठेतरी मांडतो, कुणी काय ते फेसबुक का काय त्यावर लिहितो. कुणी ते व्हाट्सअँप वरआलंय म्हणून मला दाखवायला,\nसांगायला येतो.. खूप छान वाटत. आता कधीकधी तुकारामबुवांच्या पासून आमच्या लेखक मित्रांपर्यंत कुणाच्याही ओळी\nमाझ्य�� नावावर खपवल्या जातात तेंव्हा मात्र वाईट वाटत ..काळाच्या ओघात भल्याभल्यांचा विसर होतो. पण संपर्कसाधनाचा\nसुकाळ झालेल्या काळातही माझ्या दोन चार ओळी अजूनही टिकून आहेत, भोंडल्याच्या खिरापतीसारख्या वाटल्या जात\nआहेत आणि कुणाला काही क्षण का होईना आनंद देतायेत हे पाहून मला खूप समाधान वाटत. गतजन्मी मी काहीतरी\nपुण्याई केली असणार म्हणून हे भाग्य मला लाभलं \nसंदेश वगैरे द्यायला मी काही कोणी मोठा माणूस नाही पण जाताजाता मला उमगलेलं एकच गुज सांगतो.. जीवनात\nआनंद आहे असं म्हटलं ना तरच आनंद दिसतो. तो कोणी तुम्हाला दिला, दाखवला तर तो द्विगुणीत करायला शिका\nआणि जर तुम्हाला दिसला, मिळाला तर तो फक्त तुमच्याजवळ न ठेवता वाटून टाका. तुम्ही जेवढा तो वाटाल ना तेवढा\nतो चक्रवाढ पद्धतीने अधिकप्रमाणात वाढून परत तुम्हाला मिळेल. ( शाळेत असताना गणिताचा आणि माझा ३६ चाच\nएकदा होता पण हि चक्रवाढ पद्धत मात्र मला आयुष्यात खूप वेळा अनुभवता आली) एकदा का हि सोंदर्यदृष्टी तुम्हाला\nमिळाली कि जगण्यात जी मजा येईल ना ती सांगून नाही कळणार... अनुभवावीच लागेल... \"\nएकंदरीत कार्यक्रम छान झाला. साधारण १२/१३ वेगवेगळे नाट्यप्रयोग होते. शिवाय पुलंच्या काही अपरिचित पैलूंची\nओळख करून देण्यासाठी दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून वेगवेगळ्या ध्वनिफिती, चित्रफिती दाखवल्या. पुढील\nपिढीतल्या काही मुलांना हाताशी घेऊन एक छोटा प्रयोग सादर केला. पुलं आणि सुनीताबाई सादर करत तसं कवी\nसंमेलन करून बोरकर, ग्रेस, आरती प्रभू यांच्या कविता सादर झाल्या. हा प्रयोगही अनेकांना आवडला.\nमी \"तुमचंच काम छान झालं\" असं प्रत्येक पुरुषाला आणि (माझी बायको जवळपास नाही याची खात्री करून) \"स्टेजवर\nतुम्हीच सर्वात सुंदर आणि तरुण दिसत होतात\" असं प्रत्येक स्त्री कलाकाराला आळीपाळीनं खाजगीत सांगितल\nकाही दिलदार पुरुषांनी लगेच \"बिअर पार्टी\"चं आमंत्रण दिलं आणि बहुतांश बायकांनी मनाने आणखी तरुण झाल्याने\n\"तुम्ही पण किती हो काम केलंत .. आता एकदा आमच्याकडं श्रमपरिहाराला यायचं हं\" असा लाडिक हट्ट पण केला.\n(आता त्यांची कोमल मन कशी बर मोडणार\nतसेच ह्या कार्यक्रमाचे आयोजन करताना आम्हाला काही नवीन शोध लागले.. वाचकांच्या माहितीसाठी ते इथे नमूद करत\n- फेसबुक व व्हाट्सअँप च्या क्रांतीमुळे एकेकाळी प्रचलित ई-मेल व्यवस्था बारगळली आहे.\n- लोक ईमेल वाचत नाहीत याची खात्री झाली\n- व्हाट्सअँप सारखी संपर्कसाधने वापरण्याने आपली गणना मिलेनियल्स मध्ये होईल आणि आपण वयाने व मनाने तरुण\nहोऊ असा कदाचित त्यामागचा विचार असावा.\nया प्रयोगाच्या आयोजनाचा प्रवास रम्य होता. त्याची अपूर्वाई शब्दबद्ध करणं कठीण आहे. काही\nव्यक्ती आणि वल्लीशी स्नेहबंध निर्माण झाले जणू काही ते पूर्वजन्मीचे गणगोत असावेत अशा प्रकारची आपुलकी\nनिर्माण झाली. . अनेकांनी ह्या गोष्टी लहानपणी वाचल्या होत्या त्यामुळे पुन्हा पोरवयात गेल्यासारखं वाटलं. पुलंनीच\nदिलेली हि देणगी -- गाठोडं उघडून तो आनंद वाटून टाकताना, हे चार शब्द लोकांपर्यंत पोहोचवताना स्वानंदाचा शोध\nलागला.. ह्या प्रयत्नाला काही रसिकांची दाद मिळाली आणि आमच्यासारखे भाग्यवान आम्हीच असं आम्हाला वाटून गेलं.\nकुठून हि नस्ती उठाठेव केली अशी भावना कदापि मनाला शिवली नाही. . कार्यक्रम संपताना आमची हीच भावना होती..\nयाच साठी केला होता अट्टाहास\nतुका म्हणे आता शेवटचा दिस गोड व्हावा\nपुलंनीच आकाशवाणीवरून विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितलं होत कि एखादं पुस्तक आपण वाचतो तेंव्हा त्या\nलेखकालाच जणू आपण भेटत असतो. काळाच्या भिंतीसुद्धा लेखकाचं ते बोलणं थोपवू शकत नाहीत. आता हे पुलंच्याच\nलिखाणाच्या बाबतीत किती चपखल लागू होतंय ह्याचाहि कार्यक्रम करताना पुनःप्रत्यय आला.\nपुढील पिढीला सामावून घेण्याचा, पुल लेखक म्हणून आणि माणूस म्हणून किती मोठे होते हे सांगण्याचाही प्रयत्न होता..\nजेव्हा घरी आलेले एक स्नेही नागपूरचे आहेत कळल्यावर माझा मुलगा \"म्हणजे हेच का ते जे तिकडची संत्री किती भारी\nअसं सांगत असतात असं पुल म्हणाले\" अस मला विचारता झाला तेंव्हा नकळत का होईना पुलंबद्दलच आमच्या पिढीचं\nप्रेम पुढच्या पिढीत हस्तांतरित झाल्याच पाहून आमच्या प्रयत्नांचं सार्थक झालं असं वाटलं..\nया कार्यक्रमात सहभागी झालेल्या व या कार्यक्रमास हातभार लावून भार हलक्या केलेल्या सर्वांना मनःपूर्वक धन्यवाद\nकार्यक्रमाची चित्रफीत पाहण्यासाठी हा दुवा वापरावा\n५ मे, २०१९ रोजी ५:२३ म.उ.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nसुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द\n- नोव्हेंबर २४, २०१९\nसागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस )\nगेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते. (\"बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो\nया वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतला. य…\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\n- मे ०४, २०१९\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\nसागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org\nअनेकदा आपल्या आसपास काही \"हिरो\" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते. आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे. तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही.\nमॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते. जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत. त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते.\nआपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. …\nगदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम\n- एप्रिल २९, २०१९\nगदिमा आणि बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रमाचा आढावा\nसागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org\nयंदाचे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष आहे. महाराष्ट्राची तीन रत्ने - गदिमा, सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि पु ल देशपांडे यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे. गदिमा आणि बाबूजी जोडीने\nएकेकाळी आपले शब्द ,स्वर व संगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. सूर हे शब्द व त्यामागील भावनांना उमलवीत जातात. जसं शब्द व सुरांचं नातं अतूट असत, तसंच गदिमा व बाबूजी यांचं नातं अतुट होतं. बाबूजीचे सूर व संगीताचे गुंजन आपल्या हृदयात कायमचे ठसले आहे आणि शब्दांचे राजे असलेले,भक्तिगीतांपासून लावण्या व ग्रामीण संगीतापासून चित्रपट संगीत व गीतरामायण रचणारे व ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात अशा गदिमांची अनेक गीते अजरामर झाली आहेत.\nत्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाने (MMLA) ९ फेब्रुवारीला सुधीर फडके आणि गदिमा यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून 'ज्योतिने तेजाची आरती' नावाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केल…\nbadins द्वारे थीम इमेज\nगदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम\nपुल जन्मशताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/karnataka/article/importance-of-azolla-in-paddy-cultivation-5d31829fab9c8d862452e139", "date_download": "2020-10-31T15:51:18Z", "digest": "sha1:3WKJXRXMWU2OIJ3DZA5NFEZYTHIQ2XA7", "length": 7600, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भात पिकामध्ये अॅझोलाचे महत्व - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nभात पिकामध्ये अॅझोलाचे महत्व\nअॅझोला जैविक खत असून वातावरणातील मुक्त नायट्रोजन शोषून वनस्पतीच्या पानांमध्ये साठवते, म्हणून ते हिरवळीच्या खतासारखे वापरले जाते. भातशेतीमध्ये अॅझोला तांदूळ उत्पादन २०% ने वाढवते. अॅझोलामध्ये पौष्टिक मूल्य - प्रथिने (२५ - ३५%), कॅल्शियम (६७ ��िलीग्रॅम / १०० ग्रॅम) आणि लोह (७.३ मिलीग्रॅम / १०० ग्रॅम) याप्रमाणत उपलब्ध असल्याचे आढळून आले आहे. अॅझोलाचे फायदे १. ते जंगलात सहज वाढते आणि नियंत्रित परिस्थितीत देखील वाढू शकते. २. खरीप आणि रब्बी या दोन हंगामामध्ये - आवश्यकतेनुसार मोठ्या प्रमाणावर हिरवळीच्या खताप्रमाणे सहजपणे तयार करता येते. ३. वातावरणातील कार्बन डायऑक्साईड आणि नायट्रोजनचे क्रमशः कार्बोहायड्रेट्स व अमोनिया मध्ये रूपांतर करून, विघटनानंतर ते पिकास शोषून घेण्यासाठी नायट्रोजन आणि सेंद्रियकर्ब ही अन्नद्रव्ये मातीमध्ये उपलब्ध करून देते. ४. ऑक्सिजनिक प्रकाश संश्लेषणामुळे तयार होणारी ऑक्सिजन पिके मूळ प्रणाली श्वसन तसेच इतर मातीतील सूक्ष्मजीवांना सक्षम करते. ५. पिकांना जमिनीतील झिंक, लोह आणि मँगॅनीज या अन्नद्रव्यांना शोषून घेण्यासाठी चालना देतात. ६. भात पिकात येणाऱ्या तणांच्या वाढीस प्रतिबंध करते. ७. अॅझोला हे वाढ नियंत्रक आणि जीवनसत्व युक्त असल्याने, भात पिकाच्या वाढीमध्ये सुधारणे करते. ८. अॅझोला काही प्रमाणात रासायनिक नायट्रोजन खतांसाठी (२० कि.ग्रॅ/ हेक्टर) पर्यायी असल्याने पीक उत्पादन आणि गुणवत्ता वाढते. ९. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढविण्यास वापरले जाते. १०. भात पिकातील बाष्पीभवन कमी होण्यास मदत होते. संदर्भ - : http://agritech.tnau.ac.in\nजर आपल्याला ही माहिती उपयुक्त वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nबनवा, हिरव्या लिंबोळी पासुन प्रभावी किटकनाशक\nआपण सर्वजण जाणतो कि सेंद्रिय शेतीमध्ये कडुलिंबाला फार महत्व आहे. तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून हिरव्या लिंबोळीपासून प्रभावी कीटकनाशक कसे बनविता येईल हे जाणून...\nजैविक शेती | आपली शेती आपली प्रयोगशाळा\nबनवा सोप्या पद्धतीने सेंद्रिय जिवाणू जल...\nशेतकरी मित्रांनो, सेंद्रिय शेतीसाठी उपयुक्त असे 'जिवाणू जल' कसे तयार करावे लागणारे साहित्य व कृती या बाबत सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.\nजैविक शेती | दिशा सेंद्रिय शेती\nकडुलिंब, कोरफड आणि हळदीचा वापर करून करा घरगुती जैविक कीटकनाशक\nया व्हिडिओमध्ये आपल्याला हळद, कोरफड आणि कडुलिंब यांचा वापर करून घरगुती प्रभावी जैविक कीटकनाशक कसे बनवता येईल ह�� दाखवले असून या कीटकनाशकांमुळे पिकावरील रसशोषक किडींचा...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/uttar-preadesh-up/", "date_download": "2020-10-31T16:55:07Z", "digest": "sha1:BQSYPVHLTYMHQFABI7KPM5FSGC7F4OTE", "length": 6751, "nlines": 143, "source_domain": "krushirang.com", "title": "Uttar Preadesh UP | krushirang.com", "raw_content": "\nउत्तरप्रदेशने करून दाखवले; पहा काय किमया केलीय तिथल्या मुख्यमंत्र्यांनी\nकाँग्रेस पक्षामध्ये वाढला तणाव; बलात्कारातील आरोपीला दिली उमेदवारी\nआता सॅण्डल मोर्चा काढण्याची गरज; पहा गौसिया शेख यांनी असे का...\nहाथरसचे आरोपी निर्दोष; म्हणून भाजपच्या नेत्यांनी केली त्यांना सोडण्याची मागणी\nस्मृती इराणी यांनी दिला मोदींच्या भाजप आमदाराला घराचा आहेर; पहा काय...\n‘तेव्हा’ ढोंगी बुवा व ढोंगी बायांचे मुखवटे गळून पडले; शिवसेनेची जळजळीत...\n‘तो’ प्रकार डॉ. आंबेडकरांच्या घटनेला साजेसे नाही; शिवसेनेचा हल्लाबोल\nब्रेकिंग : ‘त्या’ नेत्यावर राजद्रोहाचा गुन्हा; हाथरसप्रकरणी युपी सरकार झाले आक्रमक..\nमुख्यमंत्री आदित्यानाथ म्हणजे किम जोंग आणि..; पहा कोणी केलीय ‘ही’ जहरी...\n‘त्या’ पोलीस अधिकाऱ्यांनी मिळवले भ्रष्ट मार्गाने घबाड; पहा कोणते ६ अधिकारी...\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95_%E0%A4%93%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-10-31T17:45:13Z", "digest": "sha1:XWJKB2PV75EASFQROPSMTQG5KMCVUHNI", "length": 9447, "nlines": 198, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चेलियाबिन्स्क ओब्लास्त - विकिपीडिया", "raw_content": "\nचेलियाबिन्स्क ओब्लास्तचे रशिया देशामधील स्थान\nस्थापना जानेवारी ११, १९४१\nक्षेत्रफळ ८७,९०० चौ. किमी (३३,९०० चौ. मैल)\nघनता ४१ /चौ. किमी (११० /चौ. मैल)\nचेलियाबिन्स्क ओब्लास्त (रशियन: Челябинская область) हे रशियाच्या उरल भागातील एक ओब्लास्त आहे.\nआल्ताय • इंगुशेतिया • उत्तर ओसेशिया-अलानिया • उद्मुर्तिया • अदिगेया • काबार्दिनो-बाल्कारिया • काराचाय-चेर्केशिया • कॅरेलिया • काल्मिकिया • कोमी • क्राइमिया१ • खाकाशिया • चुवाशिया • चेचन्या • तातारस्तान • तुवा • दागिस्तान • बाश्कोर्तोस्तान • बुर्यातिया • मारी एल • मोर्दोव्हिया • साखा\nआल्ताय • कामचत्का • क्रास्नोयार्स्क • क्रास्नोदर • खबारोव्स्क • झबायकल्स्की • पर्म • प्रिमोर्स्की • स्ताव्रोपोल\nअर्खांगेल्स्क • आमूर • इरकुत्स्क • इवानोवो • उल्यानोव्स्क • आस्त्राखान • ओम्स्क • ओरियोल • ओरेनबर्ग • कालिनिनग्राद • कालुगा • किरोव • कुर्गान • कुर्स्क • केमेरोवो • कोस्त्रोमा • चेलियाबिन्स्क • तुला • तांबोव • तोम्स्क • त्युमेन • त्वेर • निज्नी नॉवगोरोद • नॉवगोरोद • नोवोसिबिर्स्क • पेन्झा • प्स्कोव • बेल्गोरोद • ब्र्यान्स्क • मुर्मान्स्क • मागादान • मॉस्को • यारोस्लाव • रायझन • रोस्तोव • लिपेत्स्क • लेनिनग्राद • वोरोनेझ • वोलोग्दा • वोल्गोग्राद • व्लादिमिर • साखालिन • समारा • सारातोव • स्मोलेन्स्क • स्वेर्दलोव्स्क\nचुकोत्का • खान्ती-मान्सी • नेनेत्स • यमेलो-नेनेत्स\nमॉस्को • सेंट पीटर्सबर्ग\n१ क्राइमियावर युक्रेनने हक्क सांगितला असून बहुसंख्य आंतरराष्ट्रीय समुदाय क्राइमियाला युक्रेनचाच भाग मानतो.\nमध्य • अतिपूर्व • उत्तर कॉकासियन • वायव्य • सायबेरियन • दक्षिण • उरल • वोल्गा\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १७:०४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.79, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:33:09Z", "digest": "sha1:C224JBOOPCIZZQ34Z3MPW24HZMK5BZOK", "length": 7894, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पठाणकोट जिल्हा - विकिपीडिया", "raw_content": "\n३२° १६′ ००.५३″ N, ७५° ३८′ ३६.४″ E\n९२९ चौरस किमी (३५९ चौ. मैल)\n६७० प्रति चौरस किमी (१,७०० /चौ. मैल)\nपठाणकोट जिल्हा हा पंजाबच्या २२ जिल्ह्यांपैकी एक जिल्हा आहे. हा जिल्हा २७ जुलै २०११ रोजी गुरदासपुर जिल्ह्यामधून वेगळा काढण्यात आला. पठाणकोट जिल्हा पंजाबच्या उत्तर भागात हिमालयाच्या पायथ्याशी वसला असून त्याच्या उत्तरेस जम्मू आणि काश्मीर तर पूर्वेस हिमाचल प्रदेश ही राज्ये आहेत. बियास व रावी ह्या पठाणकोट जिल्ह्यामधून वाहणाऱ्या दोन प्रमुख नद्या आहेत. उत्तर भारताचे प्रवेशद्वार मानले जाणाऱ्या पठाणकोटमधून राष्ट्रीय महामार्ग १ ए व राष्ट्रीय महामार्ग १५ हे दोन प्रमुख महामार्ग जातात तसेच दिल्ली-जम्मू लोहमार्ग देखील येथूनच धावतो.\n२०११ साली पठाणकोट जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ६.२६ लाख होती.\nअमृतसर • कपुरथळा • गुरदासपूर • जालंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • रुपनगर • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nजलियांवाला बाग • सुवर्णमंदिर\nअमृतसर • कपुरथला • खेमकरण • गुरदासपुर • जलंधर • नवान शहर • पातियाळा • फतेहगढ साहिब • फरीदकोट • फिरोजपूर • बठिंडा • मानसा • मुक्तसर • मोगा • मोहाली • रूपनगर • रोपड • लुधियाना • संगरूर • होशियारपूर\nसतलज • बियास नदी • झेलम नदी • चिनाब नदी • रावी नदी\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ नोव्हेंबर २०१६ रोजी ०५:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%87_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF_%E0%A4%9C%E0%A5%8B%E0%A4%A1%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%86%E0%A4%B9%E0%A5%87/%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B2_(%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%AB%E0%A4%9F%E0%A4%95%E0%A4%BE)", "date_download": "2020-10-31T16:45:37Z", "digest": "sha1:Q47Y6RELE7GROMSZQRQW3VAZVNKAA3BW", "length": 5018, "nlines": 69, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पुल (क्रिकेट फटका)ला जोडलेली पाने - विकिपीडिया", "raw_content": "\nपुल (क्रिकेट फटका)ला जोडलेली पाने\n← पुल (क्रिकेट फटका)\nयेथे काय जोडले आहे पान: नामविश्व: सर्व (मुख्य) चर्चा सदस्य सदस्य चर्चा विकिपीडिया विकिपीडिया चर्चा चित्र चित्र चर्चा मिडियाविकी मिडियाविकी चर्चा साचा साचा चर्चा सहाय्य सहाय्य चर्चा वर्ग वर्ग चर्चा दालन दालन चर्चा विभाग विभाग चर्चा Gadget Gadget talk Gadget definition Gadget definition talk निवडीचा क्रम उलटा करा\nगाळण्या लपवा आंतर्न्यास | लपवा दुवे | लपवा पुनर्निर्देशने\nखालील लेख पुल (क्रिकेट फटका) या निर्देशित पानाशी जोडले आहेत.\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nपुल, क्रिकेट शॉट (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nपुल, क्रिकेट फटका (पुनर्निर्देशित पान) ‎ (← दुवे | संपादन)\nफलंदाजी ‎ (← दुवे | संपादन)\nसाचा:विविध क्रिकेट फटका ‎ (← दुवे | संपादन)\nब्लॉक (बचाव), क्रिकेट फटका ‎ (← दुवे | संपादन)\nकट (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nहूक (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nड्राइव्ह (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nलेग ग्लांस (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nफ्लिक (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nपॅडल स्वीप (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nपुल (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nस्वीप (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nरिव्हर्स स्वीप (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nमारिलियर शॉट (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nस्लॉग, क्रिकेट फटका ‎ (← दुवे | संपादन)\nस्लॉग स्वीप (क्रिकेट फटका) ‎ (← दुवे | संपादन)\nचायनीज कट, क्रिकेट फटका ‎ (← दुवे | संपादन)\nपाहा (पूर्वीचे ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/08/abvp-news.html", "date_download": "2020-10-31T15:41:47Z", "digest": "sha1:XTLATQJVPORZS5WBCPKYELT3QX26LEW4", "length": 10796, "nlines": 70, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचा लवकर तोडगा काढावा", "raw_content": "\nHomeशैक्षणिकविद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचा लवकर तोडगा काढावा\nविद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात येणाऱ्या समस्यांचा लवकर तोडगा काढावा\nABVP चंद्रपूरचे जिल्हाधिकारी यांना निवेदन\nकोविड-१९ महामारीने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यात��ल कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे मोठे उद्योग, व्यवसाय जवळपास बंद असून त्यांचा जनसामान्यांसोबत शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातही खुप अडचणी निर्माण झाल्या आहे.याबाबत अभाविप चंद्रपूर ने जिल्हाधिकारी यांना मागण्या व सूचना केल्या आहे.याबाबत लवकर तोडगा काढावा अशी मागणी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना अभाविपने केली आहे\nयामध्ये प्रामुख्याने आर्थिक संकटामुळे सर्व अनुदानित, विना अनुदानित, कायम विनानुदानित शाळांनी शैक्षणिक शुल्कासाठी (फी) पालकांकडे आग्रह न करण्याचा सरकारच्या निर्देशाची तात्काळ कठोर अंमलबजावणी व्हावी. तसेच हे शुल्क टप्यात भरण्याची मुभा असावी.आर्थिक स्थिती बघता २०-३० टक्के पर्यंत शैक्षणिक शुल्क माफ़ करावी आणि हेच धोरण ११ प्रवेशासाठी सुद्धा राबवावे, ऑनलाईन-ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेत कोणीही विद्यार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी,विद्यार्थ्यांचे आरोग्यहित लक्षात घेता, ऑनलाईन प्रवेश प्रक्रिये प्रमाणेच ग्रामीण भागासाठी तत्सम ऑनलाईन सेवा उपलब्ध करून देत विद्यार्थ्यांचे प्रवेश अर्ज त्यांच्या गावातील शाळेत भरून घेण्याची योजना करावी,ऑनलाईन प्रक्रियेसाठी यंदा PDF स्वरुपातच सूचनां व मार्गदर्शक तत्वे उपलब्ध होत असताना, ऑनलाईन प्रक्रियेचे शुल्क यावेळेस घेवू नये. अथवा ती प्रक्रिया संपूर्णपणे मोफत असावी,दरवर्षी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत येणारा घोळ व त्यामुळे विद्यार्थी व पालकांची होणारी धावपळ थांबविण्यासाठी बोर्ड उपलब्ध करून देणारे Guidance Center व सध्याची कोरोनाच्या प्राश्वभूमीवर या सेंटरवरच प्रश्नचिन्ह आहे, त्यामुळे विद्यार्थी व पालकांच्या समस्या सोडविण्यासाठी तज्ञांची '24×7 हेल्प लाईन' सुरु करावी,कोरोनामुळे उशिरा सुरु होणारी शाळा, महाविद्यालय व त्यातील शिकवण्या, ऑनलाईन मार्गाने बोर्ड व विद्यापीठ परिक्षेचा अभ्यासक्रम पूर्ण होण्याची साशंकता यामुळे CBSE च्या धर्तीवर महाराष्ट्राच्या पहिली ते बारावीचे अभ्यासक्रम २५-३०% कमी करावा.तसेच महाविद्यालयीन अभ्यासक्रम ही कमी करण्याचे नियोजन करावे, अनुदानित, विन पालकांकडे आग्रह न करण्याचा सरकारच्या निर्द तसेच ह माफ़ दिलेल्या सूचनांनुसार केजी टू बारावी ऑनलाईन शाळां सुरु होतील परंतु, फी न भरल्यामुळे कुठलाही विद्यार्थी ऑनलाईन वर्गातून वंचित ठेवला जावू नये याचे स्पष्ट निर्देश सर्वच शाळांना द्यावेत,अशा या आर्थिक संकटाच्या समयी अनुदानित व कायम- विनानुदानित शाळांनी त्यांच्या शिक्षकांचे व कर्मचारी वर्गाचे वेतन थकवू नये व या करीता आपन तसे निर्देश द्यावेत,कोणत्याही विद्यापीठ व महाविद्यालयाने कोणत्याही अभ्यासक्रमाचे वार्षिक प्रवेश फी व परीक्षा फी यामधे वाढ करु नये असे धोरण राबवावे,ग्रामीण व बाहेरील भागातील विद्यार्थी जे स्थानिक वसतिगृह मध्ये राहतात अश्या विद्यार्थ्यांना त्यांची आर्थिक स्थिती बघता वार्षिक फी अथवा इतर फी या करिता कोणत्याही वसतिगृह कडून फी वसुली साठी तगादा विद्यार्थ्यांना लावु नये असा आदेश काढावा,आर्थिक दृष्टीने बघता,विद्यार्थ्यांना शैक्षणिक भत्ता-शिष्यवृत्ती व विदयावेतन त्वरीत मंजुर करण्यात यावे.प्रकारचे निवेदन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद चंद्रपूर च्या वतीने मा.जिल्हाधिकारी,चंद्रपूर यांना देण्यात आले यावेळी चंद्रपूर जिल्हा संयोजक प्रविण गिलबिले,चंद्रपूर महानगरमंत्री शुभम निंबाळकर, नगर महाविद्यालय प्रमुख शैलेश दिंडेवार,दामोदर द्विवेदी,पराग दिंडेवार,दीपक गोरे उपस्थित होते.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00437.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_30.html", "date_download": "2020-10-31T16:35:25Z", "digest": "sha1:2QDUOB6YFZZJ5YVBNLFVTQDIV2ULYSF5", "length": 4312, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "बोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषबोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी\nबोरगाव मंजूत यूवामोचाॅ ने केली प्रभागनिहाय नविन मतदार नोंदणी\nआकोला रिपोर्टर::- भारतिय जनता पाटी यूवामोचाॅ ने बोरगाव मंजू येथिल वाडॅ निहाय नविन मतदार नोंदणी करत शंभरटक्के नविन नोंदणीचा संकल्प केला\nआमदार रणधिरभाऊ सावरकर यांच्या आवाहनाला साथ देत अकोला तालूका यूवामोचाॅने मोहीम हाती घेतली यावेळी तालूका उपाध्यक्ष प्रदिप गांजरे पाटील मूरलीधर भटकर भाजपा तालूका सरचिटणिस पंकज वाडेवाले यांच्या नेतृत्वात कायॅकतॅ वाडॅ निहाय नविन नोंदणी करित आहेत त्याचप्रमाणे शासकीय बि एल ओ यांच्या कामावर लक्ष ठेऊन पक्षाचे बि एल ए मदत करित आहेत ......\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://damanividyamandir.com/secondary-school/", "date_download": "2020-10-31T16:45:26Z", "digest": "sha1:IWOMCKJ6OFDULATP6ADCDHX2Z44PIY2K", "length": 12804, "nlines": 84, "source_domain": "damanividyamandir.com", "title": "माध्यमिक विभाग – Damani Vidya Mandir", "raw_content": "\nमाहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे संचलित\n(हिंदी भाषिक अल्पसंख्यांक संस्था)\nबी. एफ. दमाणी प्रशाला\nमाध्यमिक व उच्च-माध्यमिक विभाग\nसौ. जे. एस. मळेकर\n‘तमसो मा ज्योतिर्गमय’ या ध्येयाने प्रेरित होऊन ‘माहेश्वरी विद्या प्रचारक मंडळ, पुणे’ या संस्थेने इ.स. १९४४ मध्ये सोलापूरात दमाणी विद्या मंदिरची स्थापना केली. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी, बघता बघता या रोपाचे वटवृक्षात रुपांतर झाले आणि अमृतमहोत्सवाकडे त्याची वाटचाल सुरु आहे.\nसोलापूर शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी शाळेची तीन मजली इमारत मोठ्या दिमाखात उभी आहे. नर्सरी ते इ. १०वी पर्यंत सुमारे १५०० विद्यार्थी येथे ज्ञानार्जन करीत आहेत.\nविद्यार्थ्यांसाठी अत्याधुनिक सोयी सुविधांनी शाळेची इमारत सजलेली आहे. इ. १ ली ते इ. १० वी पर्यंतच्या सर्व स्मार्ट वर्गात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने अध्यापन केले जाते. विद्या���्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, उत्तम आरोग्यासाठी अत्याधुनिक आर. ओ. वॉटर प्यूरिफायरची सोय आहे. वैज्ञानिक उपकरणांनी सुसज्ज अशी प्रयोगशाळा, नवनवीन तंत्रज्ञाना आत्मसात करण्यासाठी संगणक कक्ष तसेच विविध खेळ खेळण्यासाठी आणि क्रीडा प्रकारांचा सराव करण्यासाठी शाळेचे मैदानही उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांची वाचन अभिरुची संपन्न करण्यासाठी शाळेचे ग्रंथालयही सज्ज आहे.\nविद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास असल्यामुळे शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक आणि मानसिक विकास होण्यासाठी शैक्षणिक व सामाजिक उपक्रम आयोजित केले जातात. शासनातर्फे इ. १ ते इ. ८ वी च्या विद्यार्थ्यांसाठी घेतल्या जाणाऱ्या पायाभूत व संकलित चाचण्या व्यतिरिक्त सर्व विषयांची सराव परीक्षा प्रत्येक महिन्यात घेतली जाते. व पालकांना पाल्याची प्रगती कळविण्यात येते. शासनातर्फे घेतली जाणारी इ.५ वी आणि इ. ८ वी साठीची शिष्यवृत्ती परीक्षा, एम.टी.एस., सायन्स-मॅथस्, सायबर ऑलिंपियाड, डॉ. होमी भाभा विज्ञान परीक्षा इ. परीक्षांमध्ये शाळेचे विद्यार्थी उत्तुंग यश मिळवितात. विद्यार्थ्यांच्या उत्तम करियरसाठी आय.आय.टी. फौंडेशनच्या तासांचे आयोजन हि शाळेमध्ये केले जाते.\nअप्रगत विद्यार्थ्यांना जलद प्रगत शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी शाळेच्या वेळेव्यतिरिक्त जादा तासांचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा म्हणून हस्ताक्षर, चित्रकला, निबंध, मेहंदी, रांगोळी इ. अंतरवर्गीय स्पर्धा घेतल्या जातात. शहर पातळीवर भव्य वकृत्व स्पर्धांचे आयोजनही शाळेमध्ये केले जाते.\nविविध स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी होणा-या विध्यार्थ्यांचा व खेलाडूंचा गुणगौरव क्रीडा सप्ताहामध्ये तसेच वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात केला जातो. गुणवंत विद्यार्थ्यांचा हा गौरव इतर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरतो.\nशाळेच्या प्रगतीमध्ये शिक्षक तसेच पालकांचाही सिंहाचा वाट असतो. या सोशल मिडीयाच्या काळात पाल्य आणि पालक यांच्यात सुसंवाद घडावा म्हणून पालकांसाठी पालक मेळावा, व्याख्याने इ. उपक्रम आयोजित केले जातात. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या जगात विद्यार्थ्यांमध्ये ‘सामाजिक जाणीव’ निर्माण व्हावी म्हणून काही सामाजिक उपक्रम देखील शाळेमध्ये राबविले जातात.\nआजचा विद्यार्थी या देशाचा भावी नागरिक आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण, शिस्तबद्ध व संस्कारी असावा यासाठी या शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सदैव मार्गदर्शनासाठी सज्ज असतात. प्रेरणादायी संस्थाचालक, तज्ञ शिक्षक, गुणी व मेहनती विद्यार्थी, सहकार्य करणारे पालक यांच्या प्रयत्नांमुळे हा ‘ज्ञानदीप’ सदैव तेवत राहो हि सदिच्छा..\nप्रेरकः सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥\nजे एस मळेकर\tमुख्याध्यापिका\nआर एन पेंबर्ती\tपर्यवेक्षिका\nपी एन मारडकर\tसहशिक्षक\nयु आर राजगुरू\tसहशिक्षक\nएम एन रानडे\tसहशिक्षिका\nआर पी इंगळे\tसहशिक्षक\nए ए शेळके\tसहशिक्षिका\nएच बी जामदार\tसहशिक्षक\nपी एल पाटील\tसहशिक्षक\nएस आर फुलारी\tसहशिक्षक\nजी बी म्हमाणे\tसहशिक्षक\nएस वाय इंडीकर\tसहशिक्षिका\nवि ए राऊत\tसहशिक्षिका\nएस एन हुडगे\tसहशिक्षिका\nव्ही आर मरगुर प्रयोगशाळा सहाय्यक\nएम एन निकते\tसहशिक्षिका\nसत्येन धार्यते पृथ्वी सत्येन तपते रविः सत्येन वायवो वान्ति सर्वं सत्ये प्रतिष्ठितम् ॥\nएस यु कथले\tवरिष्ठ लिपिक\nएस एस माने\tकनिष्ठ लिपिक\nपरोपकाराय फलन्ति वृक्षाः परोपकाराय वहन्ति नद्यः परोपकाराय दुहन्ति गावः परोपकारार्थ मिदं शरीरम् ॥\nएम के पवार\tशिपाई काका\nवि ए गोफणे\tशिपाई काका\nदमाणी विद्या मंदिर हि सोलापुरातील शिक्षण क्षेत्रातील अग्रेसर शैक्षणिक संस्था आहे.\nआम्ही एक उत्कृष्ट पूर्व-प्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण प्रदान करतो आणि गेल्या 25 वर्षांपासून कार्यरत आहोत. विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासासाठी कायम तत्पर.\nबुद्धीला सत्याकडे, भावनेला माणुसकीकडे आणि शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण.\nया शैक्षणिक यज्ञात दमाणी विद्या मंदिर कडून, सर्व शिक्षकवृंद आणि शैक्षणिक समिती कायम प्रयत्नशील राहील.\n© २०१८ दमाणी विद्या मंदिर, सोलापूर (महाराष्ट्र). वेबसाईट रचनाकार भुमकर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/husband-wife", "date_download": "2020-10-31T16:28:53Z", "digest": "sha1:K3UDUOT73TKHSCQO7NMQRG3AJ3BKARPP", "length": 5546, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडे��� करा.\nपालघर: अफेअरचा संशय; पतीने केली पत्नीची हत्या\nपालघर: अफेअरचा संशय; पतीने केली पत्नीची हत्या\nकंपनीच्या मालकाने केली पत्नीची हत्या; मृतदेह शेतात पुरला\nकंपनीच्या मालकाने केली पत्नीची हत्या; मृतदेह शेतात पुरला\nऑफीसमधील सहकाऱ्यासोबत आधी प्रेम व नंतर ब्रेकअप झालंय मग असं सांभाळा प्रोफेशनल नातं\n पती-पत्नीनी एकत्र राहण्यासाठी बाळाला दिलं फेकून\n पती-पत्नीनी एकत्र राहण्यासाठी बाळाला दिलं फेकून\n२६ वर्षांनी मोठ्या असलेल्या मिलिंद सोमणसोबत विवाहबद्ध होताना अंकिता नक्की कोणत्या गोष्टींवर भाळली\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\n पत्नीला १० हजार रुपयांना विकले, तिच्यासोबत घडली भयानक घटना\nहॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत होती महिला; पती आणि दिराने रंगेहाथ पकडले अन्...\nहॉटेलमध्ये बॉयफ्रेंडसोबत होती महिला; पती आणि दिराने रंगेहाथ पकडले अन्...\n पत्नी लठ्ठ आहे म्हणून पतीने छळ केला, घराबाहेर काढले\n पत्नी लठ्ठ आहे म्हणून पतीने छळ केला, घराबाहेर काढले\nकरोनामुळे संसार उद्ध्वस्त, १० महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या पती-पत्नीनं केली आत्महत्या\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://marathi.popxo.com/2019/02/double-chin-trouble-get-rid-of-double-chin-by-this-simple-exercises-in-marathi/", "date_download": "2020-10-31T16:50:56Z", "digest": "sha1:7FVTN3OBOEX6KQS3L5HOWYPUOHBJ3XEO", "length": 20019, "nlines": 116, "source_domain": "marathi.popxo.com", "title": "डबलचीनचा त्रास? सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका in Marathi | POPxo", "raw_content": "\nAll फॅशनलेटेस्ट ट्रेंड्स : वेस्टर्नलेटेस्ट ट्रेंड्स : भारतीयसेलिब्रिटी स्टाईलDIY फॅशन अॅक्सेसरीज\nAll सौंदर्यDIY सौंदर्यत्वचेची काळजी नखंमेकअपहेयरसौंदर्य उत्पादनबाथ अॅंड बॉडीहेयर उत्पादन\nAll जीवनशैलीअॅस्ट्रो वर्ल्डभ्रमंतीशॉपिंगनातीगोतीपालकत्वहास्यघर आणि बगीचाखाणंपिण आणि नाइटलाईफवित्तकल्पितशिक्षणDIY लाईफ हॅक्सआपलं जगसेक्स\nAll लग्नसराईयोजनाडेकोर आयडियाहेअर आणि मेकअपआयुष्यलग्न फॅशन सेलिब्रिटी लग्न\nAll निरोगी जीवनआरोग्यस्वतःची मदत\nAll मनोरंजनसेलिब्रिटी लाईफबॉलीवूड संगीतवेबसीरीज - अनमॅरीडसेलिब्रिटी गॉसीपसोहळेबिग बॉस\nआमच��या अॅप्स डाऊनलोड करा\nContact Usमाझी ऑर्डर ट्रॅक कराShipping and Returnsप्रश्न उत्तर\n सोप्या व्यायामांनी होईल डबलचीनपासून कायमची सुटका\nआलिया, करीना, दीपिका, सारा, जान्हवी यांचा परफेक्ट फेस पाहिला की असा परफेक्ट फेस मला सुद्धा हवा असे अनेकांना वाटते. शरीरावरील अतिरिक्त चरबीप्रमाणे चेहऱ्यावरही चरबी जमा होते. मग ती वर आलेल्या गालातून आणि हनुवटी खाली वाढलेल्या मासांतून दिसू लागते. तुमचा चेहरा नुसताच गोल गरगरीत झाला आहे त्याला काहीच सुडौलपणा नाही असे वाटते का तुम्हाला डबलचीन आली आहे का तुम्हाला डबलचीन आली आहे का मग आता आम्ही देणार आहोत त्या टिप्स तुमच्यासाठी महत्वाच्या आहेत. कारण अगदी काही मिनिटे शांत बसून साधा -सोपा व्यायाम केला तर तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिक्त चरबी कमी होऊन तुमच्या चेहऱ्यालाही चांगला आकार आणि कट मिळेल. मग करायची का सुरुवात\nतेच तेच खाऊन कंटाळा आला आहे का मग ट्राय करा या रेसिपीज\nतर सगळ्यात आधी तुम्ही व्यायाम ऑफिसमध्ये बसल्या जागी करणार आहात की, घरी येऊन व्यायाम करणार ते ठरवा. दाखवलेले सगळे व्यायाम प्रकार हे अगदी ४ ते ५ मिनिटे करण्यासारखे आहेत. त्यामुळे तेवढा वेळ काढायला काहीच हरकत नाही. आता तुम्हाला लागणार आहे फक्त एक खुर्ची. समोर घड्याळ ठेवून सुरुवातीला प्रत्येक व्यायाम हा केवळ ३० सेंकदासाठी करायचा आहे. प्रत्येक व्यायामामध्ये १० सेंकदाची विश्रांती घेणे आवश्यक आहे.\nताठ बसून तुम्हाला मान वर करायची आहे. मान वर केल्यानंतर तुम्हाला तुमचा जबडा बाहेर बाजूला ओढायचा आहे. मान वर केल्यामुळे तुमच्या मानेवर थोडासा ताण येईल. तो ताण येण्यासाठीच हा व्यायाम करायचा आहे.\nजर तुम्ही तुमची मान नीट पाहिलीत तर तुम्हाला त्यावर रेषा दिसतील. वयपरत्वे या रेषा अधिक वाढत असतात. हा व्यायाम केल्याने मानेला ताण पडतो आणि त्या रेषा कमी होतात. शिवाय हनुवटीखालील त्वचाही ताणली जाते.\nपहिल्या व्यायामात आपण जबडा बाहेरच्या दिशेला ओढला होता. आता आपल्याया मान वर करुन ओठ ताणायचे आहेत. म्हणजे स्मित करायचे आहे. पण हे करताना ओठ बंद हवे. असे करताना मान आणि जबड्यावर ताण येईल.\nजीभ काढून नाकाला लावण्याच्या अनेक वाकुल्या तुम्ही केल्या असतील. पण त्याचा फायदा चेहऱ्यासाठी होऊ शकतो हे तुम्हाला माहीत होते का नाही ना तुम्हाला आता हा प्रकार व्यायाम म्हणून करायचा आहे. जीभ काढून नाकाला लावायची आहे. असे करताना ओठ जास्त हलवायचे नाही. तुम्ही जीभ बाहेर काढल्यानंतर नाकाला लावताना तुम्हाला हनुवटीजवळील त्वचा ताणलेली जाणवेल. साधारण सेंकदभर जीभ नाकापर्यंत नेण्याचा प्रयत्न करायचा आहे.\nटीप- हे करताना तुम्हाला तुमचा चेहरा जास्त हलवायचा नाही.तुमची जीभ वर नेताना वरचा ओठ थोडासा ताणला जाईल. पण तुम्ही त्या ओठाची खूप हालचाल करु नका.\nपरफेक्ट फिगर हवी असेल तर करा हा परफेक्ट डाएट\nमान डाव्या- उजव्या बाजूला वळवून तुम्हाला प्रत्येकवेळी जबडा बाहेर काढायचा आहे. नेक लिफ्ट प्रमाणेच हा व्यायाम आहे. पण त्या ठिकाणी आपण मान वर-खाली केली होती. आता आपण ती डाव्या आणि उजव्या बाजूला वळवणार आहोत. त्यामुळे तुमच्या मानेवर ताण येतो आणि जॉ लाईनकडे असलेली त्वचा ताणली जाते. तुमच्या हनुवटीला चांगला आकार येतो. तुम्ही आरशात तुमचा हा बदल टिपू शकता.\nझटपट वजन कमी करायचे असेल तर या सवयी तुम्ही बदलायला हव्यात\nहसणे हा सगळ्याच आजारांवरील इलाज आहे. त्यामुळे डबलचीन कमी करण्यासाठी देखील तुम्हाला हसायचे आहे. हा पण हे हसणे थोडे वेगळेे आहे. तुम्हाला हसताना तुमचे दात एकमेकांवर ठेवायचे आहे.थोडं तोंड उघडून हसायचे आहे. ही स्माईल १ मिनिटासाठी तशीच ठेवायची आहे. पुन्हा चेहरा पूर्ववत करुन पुन्हा स्मित करायचे आहे. असे करताना तुमचे गाल, हनुवटीकडील त्वचा ताणत असल्याचे तुम्हाला जाणवेल.\nगालात हवा भरुन त्यावर जोरात हात मारुन आवाज काढण्याचा खेळही आपण खेळला असेलच.आता तो प्रकारही व्यायातील महत्वाचा प्रकार आहे. गालात हवा भरुन तुम्हाला हाताने गालावर दाब द्यायचा आहे. असे करताना तोंडातून हवा जाईल पण हसू नका. गालात भरलेली हवा संपल्यानंतर पुन्हा एकदा हवा भरुन पुन्हा तसेच करायचे आहे. असे करताना तुमच्या चेहऱ्यावरील नसा ताणल्या जातील आणि ज्या ठिकाणी अतिरिक्त चरबी आहे ती देखील कमी होण्यास मदत होईल.\nडबलचीन म्हणजे तुमच्या हनुवटीखाली वाढलेली अतिरिक्त चरबी. तुम्ही हनुवटी मानेला टेकवताना हनुवटीखाली लोंबकळणारी त्वचा म्हणजे डबलचीन तुमचे वजन वाढत असल्याची ही खूण आहे. तुमचे वजन वाढत असेत तर तुमच्या चेहऱ्यावर त्याचा परीणाम सगळ्यात आधी होत असतो. तुमचे गाल वाढू लागतात आणि साहजिकच तुमच्या हनुवटीखाली चरबी वाढू लागते. परिणामी तुमचा चेहरा वयापेक्षा जास्त थोराड वाटू लागतो. त���यामुळे असा चेहरा आकर्षक वाटत नाही.\nचेहऱ्यावर मसाज करणे तितकेच आवश्यक असते.रक्तप्रवाह सुधारावा आणि त्वचा चांगली व्हावी यासाठी जसा आपण फेस मसाज करतो. अगदी तसाच आपल्याला हनुवटीखाली तुम्हाला करायचा आहे. मान वर करुन तुम्हाला बोटांनी अगदी फेशिअल मसाजसारखा उलट दिशेने मसाज करायचा आहे. तुम्ही ज्यावेळी मॉश्चरायजर लावता त्यावेळी तुम्ही अगदी काही मिनिटांसाठी हा मसाज मानेवर करु शकता.\nवयोमानानुसारही चेहऱ्यामध्ये अनेक बदल होत असतात. त्वचा सैल पडत असते. जर शरीर स्थुल असेल तर हनुवटीखालील त्वचा अधिक सैल दिसायला लागते. तुम्ही कोणत्याही वयात हा व्यायाम करु शकता.\nव्यायाम करताना घ्या काळजी\nजर तुम्हाला मानेचे काही त्रास असतील तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणताही व्यायाम करु नका. कारण कधी कधी मानेचे असे व्यायामप्रकार करणे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरु शकते.त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घ्या\nसध्या अनेक अॅप आहेत जे तुम्हाला या संदर्भात माहिती देऊ शकतात. त्यातीलही काही व्यायामप्रकार तुम्ही करुन पाहून शकता. वर दाखवलेले हे प्रकार अगदी सहज करण्यासारखे आहेत.\nएका महिन्यात दिसेल फरक\nएखादी गोष्ट सुरु केल्यानंतर बदल व्हायला थोडा वेळ लागतोच. डबलचीन जायलाही तेवढा वेळ लागणारच. साधारण महिन्यानंतर तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावर फरक जाणवू लागेल. तुमच्या जबड्याचा आकार तुम्हाला दिसू लागले. शिवाय चेहऱ्याचा आकारही अधिक आकर्षक दिसू लागेल.\nफक्त या व्यायामासाठी एक वेळ निश्चित करा. या व्यायामासोबत इतर व्यायामही आवश्यक आहे. जर तुम्ही इतर व्यायाम प्रकारही केले तर हा फरक तुम्हाला लवकर जाणवेल.\nमग हे सोपे व्यायाम करा आणि डबलचीनपासून तुमची होईल सुटका\nफेशिअल एक्सरसाईजमुळे तुमच्या स्कीनवर ग्लोसुद्धा येतो. त्यामुळे हा व्यायाम नुसता डबलचीन कमी करत नाही तर तुम्हाला इतरही फायदा मिळवून देतो. त्यामुळे डबलचीन नसेल तरी चेहऱ्याचा आकार चांगला राहण्यासाठी हा व्यायाम मदत करतो. त्यामुळे हा व्यायाम रोज करायला काहीच हरकत नाही.\nव्यायाम सुरु करण्याआधी आणि एक महिन्यानंतरचा एक फोटो नक्की काढा कारण एक महिन्यानंतर तुम्हाला जो आनंद मिळेल तो तुमच्या परफेक्ट फोटोमधून झळकेलच.\nकेसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय (Home Remedies For Split Ends In Marathi)\nत्वचेचं नुकसान न करता असा काढा ���य मेकअप\nचारकोल मास्क लावताना तुम्ही करता या चुका\nया टिप्सने ओळखा तुमचे जेड रोलर खरे आहे की ड्युप्लिकेट\nडाळिंबाच्या या घरगुती फेसपॅकने मिळेल मुरूमांपासून सुटका\nवयाच्या 51व्या वर्षीही अभिनेत्री भाग्यश्रीसारखी त्वचा हवी असेल तर आहे हे सिक्रेट\nकेस अधिक चमकदार करण्यासाठी करा कोथिंबीरचा उपयोग\nसंपर्क करामाझी ऑर्डर ट्रॅक कराशिपिंग आणि रिटर्न्सप्रश्न उत्तर\nआमच्या अॅप्स डाऊनलोड करा", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/love-in-cinema-371250/", "date_download": "2020-10-31T17:00:49Z", "digest": "sha1:QVD73WUZOUJ5X2EH7DKINXUB54RPX65B", "length": 30038, "nlines": 199, "source_domain": "www.loksatta.com", "title": "सिनेमा प्रेमाचा… | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nप्रेम कसं करायचं या प्रश्नावर अनेकांचं उत्तर असतं बॉलीवूडमधल्या हीरो हीरॉइन्ससारखं.. बॉलीवूडमधल्या ज्या प्रेमकहाण्यांवर आजवर अनेक प्रेमकहाण्या घडल्या, तरल्या त्या बॉलीवूडमधलेच ऑल टाइम रोमँटिक सिनेमे...\nव्हॅलेंटाइन विशेष, सौजन्य –\nप्रेम कसं करायचं या प्रश्नावर अनेकांचं उत्तर असतं बॉलीवूडमधल्या हीरो हीरॉइन्ससारखं.. बॉलीवूडमधल्या ज्या प्रेमकहाण्यांवर आजवर अनेक प्रेमकहाण्या घडल्या, तरल्या त्या बॉलीवूडमधलेच ऑल टाइम रोमँटिक सिनेमे…\nप्रेम ही एक अशी गोष्ट आहे, ज्याची खरी मजा तुम्ही स्वत: प्रेमात पडल्यानंतरच येते असं म्हणतात. प्रेमाच्या नुसत्या कल्पनेनेही मन भावनिक होऊन एका वेगळ्या विश्वात भरारी घ्यायला लागतं. सर्वानाच आपल्या आयुष्यातील पहिलं प्रेम कधीही न विसरता येणारं असतं. काळ बदलला तशा प्रेमाच्या आणि प्रेम व्यक्त करण्याच्या संकल्पनाही बदलल्या, पण तरीही त्यामागची भावना मात्र तीच कायम राहिली. या प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार आत्तापर्यंत आपल्याला अनेक चित्रपटांमधून पाहायला मिळाले. काळानुरूप बदलत जाणारी प्रेमाची संकल्पना आणि त्याचं प्रकटीकरण चित्रपटाच्या माध्यमातून वेगवेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलंय. या वर्षी चित्रपट पाहून व्हॅलेन्टाइन डे साजरा करायचा तुमचा मूड असेल तर जरा खाली दर्शविलेले चित्रपट आवर्जून बघाच, कारण या भारतीय चित्रपटांमधून तुम्हाला तुमच्या प्रिय व्यक्तीला आपल्या मनातील गोष्ट कशी सांगायची याच्या काही चांगल्या टिप्स मिळू शकतात. शेवटी प्रत्येक भारतीय चित्रपटात रोमान्स ठासून भरलेला आहे. तेव्हा प्रोग्रॅम बनवा आणि आपल्या व्हॅलेन्टाइनसोबत पूर्ण दिवस एन्जॉय करा.\nप्यासा : परिस्थितीचे धक्केखाणारा एक वैफल्यग्रस्त कवी आणि त्याला समजावून घेऊ पाहणारी एक वारांगना यांच्यातील ही प्रेम कहाणी म्हणजे भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अजरामर गाथा आहे. गुरुदत्त यांनी दिग्दíशत केलेला हा चित्रपट आपल्याला एका अनोख्या प्रेमभावनेचे दर्शन घडवतो. कविमनाच्या एका कलाकाराला परिस्थितीमुळे येणारी व्याकूळता आणि प्रेमासाठी असणारी त्याची ओढ याचं सुंदर चित्रण या चित्रपटात केलं आहे. वहिदा रेहमान आणि गुरुदत्त यांच्यातील अंगभूत अभिनयकौशल्यामुळे ही प्रेमकथा एका वेगळ्या उंचीवर जाऊन पोहोचते. दोन भिन्न सामाजिक परिस्थितीतून आलेल्या प्रेमी जिवांची ही एक तरल रोमँटिक कहाणी असलेला हा चित्रपट अनेक प्रेमी युगुलांसाठी फारच प्रेरणादायी ठरलेला आहे.\nमुघल-ए-आजम : भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील हा चित्रपट म्हणजे एक अतिभव्य प्रेमकथा. क्लासिक म्हणून गणल्या गेलेल्या के. आसिफ यांच्या या चित्रपटात सलीम आणि अनारकली यांच्यातील उत्कट प्रेम अतिशय तरल पद्धतीने दाखवण्यात आलंय. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यातील प्रेमसंबंध चित्रपटात विलक्षण पद्धतीने चित्रित करण्यात आले आहेत. प्रेमी युगुलामध्ये प्रेमासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींचा जेव्हा जेव्हा आपण उल्लेख करतो, तेव्हा तेव्हा प्रत्येकाला या चित्रपटाची आठवण होणे स्वाभाविक आहे. अभिनयाव्यतिरिक्त या चित्रपटातील गाण्यातील अदाकारी, प्रेमभावना आणि मानवी नातेसंबंध याविषयीचे महत्त्व अधोरेखित करतात. अनेकांना हा चित्रपट प्रेरणा देऊन जातो आणि खऱ्या अर्थाने प्रेम या संकल्पनेचे वेगवेगळे पलू आपल्यासमोर मांडतो.\nआंधी : प्रेम हे वय आणि काळ याच्या पुढे असतं, असं मत मांडणारा गुलजार यांचा हा चित्रपट प्रेमाविषयीचे रूढ संकेत मोडून त्यापुढे जाण्याचा प्रयत्न करतो. अनेक वर्षांपूर्वी परिस्थितीमुळे वेगळं व्हावं लागणारे दोन प्रेमी अचानकपणे पुन्हा भेटतात आणि त्यांचे प्रेम पुन्हा बहरते. त्याच ��वेषाने आणि त्याच प्रेमभावनेने ते एकमेकांचा सहवास एन्जॉय करू पाहतात.\nबॉबी : नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या एका अवखळ मुलीची (िडपल) आणि एका उमद्या तरुणाची (ऋषी कपूर) ही रोमँटिक प्रेमकथा. ऐन तरुण वयात एकमेकांच्या प्रेमात असलेले हे जोडपे, प्रेमाला कुठलेही बंधन नसते हेच या चित्रपटात सांगण्याचा प्रयत्न करतात. अनेक अडचणींवर मात करत नि:स्वार्थी प्रेम कसं यशस्वी होतं हे दाखवून देणारी ही एक अत्यंत उत्कट भावस्पर्शी प्रेमकथा. हम तुम एक कमरे मे बंद हो.. म्हणत गाणारी ही जोडी चित्रपटसृष्टीमध्ये रोमँटिक जोडी म्हणून अत्यंत हिट ठरली.\nदिलवाले दुल्हनिया ले जायेंगे : श्रीमंत पण थोडासा बिघडलेला एक तरुण, एका तरुण, सुंदर आणि परंपरावादी मुलीच्या प्रेमात पडतो, आणि तिच्या प्रेमासाठी जगाशी लढा द्यायला सज्ज होतो. रोमँटिक चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या यश चोप्रा बॅनरचा चित्रपट असल्यामुळे यात तुम्हाला अस्सल भारतीय संस्कृतीतील प्रेमाचा आविष्कार पाहायला मिळतो. प्रेमात असणारी उत्कटता, एकमेकाविषयी असणारी प्रेमभावना, आपल्या नात्यामधील विश्वास, त्यासाठीचा करावा लागणारा त्याग आणि आपल्या प्रेमासाठी दोघांनाही करावा लागणारा अंतिम संघर्ष प्रत्येकाला मंत्रमुग्ध केल्याशिवाय राहात नाही. बॉलीवूडचा बादशाह शाहरूख खानला या चित्रपटामुळे रोमँटिक हीरो म्हणून जेवढी प्रसिद्धी मिळाली तेवढी कुणालाही मिळाली नसेल. या चित्रपटामुळे शाहरूख खान आणि काजोल या रोमँटिक जोडीचं एक समीकरणच रूढ झालं.\nलम्हे : यश चोप्रा यांनी दिग्दíशत केलेला हा चित्रपट काळाच्या खूपच पुढचा होता. प्रेमसंबंधीचे काही नवीन पलू या चित्रपटाने आपल्यासमोर मांडले. आई नि मुलीवर एकाच वेळेस प्रेम करणारा एक तरुण यात दाखवला होता. या चित्रपटात प्रेमाच्या नेहमीच्या संकल्पनांनाच छेद दिला आहे आणि त्यानिमित्ताने प्रेम कुणावर करावं आणि करू नये किंवा प्रेम एकावरच करावं की अनेकांवर किंवा प्रेम एकावरच करावं की अनेकांवर असे काही नवीन प्रश्नही उपस्थित केले आहेत. कथेतील या वेगळेपणामुळे अनेकांनी त्या वेळेस भुवया उंचावल्या होत्या. पण यश चोप्रा यांचे परिपक्व दिग्दर्शन आणि अनिल कपूर आणि श्रीदेवी यांच्या उत्तम अभिनयामुळे हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीत एक उत्तम प्रेमकथा म्हणून सर्वाच्या लक्षात रा���तो.\nहम दिल दे चुके सनम : उत्कटता, बेभानता आणि प्रेमासाठी असलेली समर्पणाची भावना या सर्व भावनांचा मिलाप संजय लीला भन्साली यांच्या या चित्रपटात अतिशय उत्तमपणे केल्याचे आपल्याला दिसेल. नंदिनी (ऐश्वर्या राय) आणि समीर (सलमान खान) यांच्यातील ही एक सुंदर प्रेमकथा आहे. भारतीय सभ्यता आणि परंपरा यांच्यापुढे प्रेम ही भावना दुय्यम आहे असे वाटत असतानाच, नंदिनी आपलं लग्न झालेलं असतानाही आपल्या प्रियकराच्या शोधात परदेशात जाते, पण आपल्या पतीसोबत प्रवास करत असताना खरं प्रेम काय असतं याचा तिला साक्षात्कार होतो. प्रेमभावनेचे अनेक पदर आणि नात्यांचे अनेक वेगवेगळे पलू या चित्रपटातून आपल्या समोर येतात. या चित्रपटातील संगीत खूपच लोकप्रिय झालं होतं.\nकुछ कुछ होता है : अनेक तरुण-तरुणींना हा चित्रपट आपल्या स्वत:शी पडताळून पाहता येईल, कारण अनेकांना यात आपल्या ‘बेस्ट फ्रेंड’मध्ये आपलं प्रेम दिसून येईल. तरुणाई, कॉलेजविश्व, प्रेम आणि मत्री यातील खरी गंमत या चित्रपटात आपल्याला अनुभवायला मिळते. तरुणांना रोज दिसणाऱ्या, अनुभवता येणाऱ्या घटना या चित्रपटात असल्यामुळे हा चित्रपट खऱ्या अर्थाने आजच्या तरुणाईचं प्रतिनिधित्व करतो. दिग्दर्शक करण जोहर याने अतिशय कल्पकतेने तरुणाईला आवडणारा विषय आणि ही मत्रीपूर्ण प्रेमकथा हाताळली आहे.\nआशिकी-२ : तरुण पिढीला या चित्रपटाच्या गाण्यांनी अक्षरश: वेड लावलं होतं. राहुल जयकर (आदित्य रॉय कपूर) आणि आरोही शिर्के (श्रद्धा कपूर) यांच्यातील ही एक म्युझिकल रोमँटिक कहाणी आहे. दोघांमधील प्रेम-द्वेष, त्यांचे व्यावसायिक यश-अपयश आणि एकमेकांच्या स्वभावाच्या असलेल्या मर्यादा याची जेव्हा एकमेकांना जाणीव व्हायला लागते तेव्हा त्यांना अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागतो. खऱ्या प्रेमासाठी आसुसलेल्या या प्रेमी जोडप्याने केलेला एकमेकांसाठीचा त्याग हा प्रेमामधील महत्त्वाचा गुण या चित्रपटात अधोरेखित होतो.\nहम आपके है कौन : सूरज बडजात्या दिग्दíशत या चित्रपटात आपल्याला मोठय़ा घराण्यातील पारंपरिक वातावरण पाहायला मिळतं. एकत्र कुटुंब पद्धतीत लहानाचा मोठा झालेला प्रेम (सलमान खान) आपल्या वहिनीची बहीण निशाच्या (माधुरी दीक्षित)च्या प्रेमात पडतो. सुसंस्कारित घरात फुलणारं त्यांचं प्रेम अनेक कसोटय़ांमध्ये अखेर पास होतं. घरातील मोठय़ां��ा आदर आणि स्वत:पलीकडे जाऊन आपल्या घराचा केलेला विचार भारतीय संस्कृतीचं मोठेपण सिद्ध करतं. अत्यंत कौटुंबिक वातावरणात घडणारी एक तरल प्रेमकहाणी असं या चित्रपटाचं वर्णन करता येईल.\nसाथिया : मणिरत्नम यांच्या मूळ तमिळ चित्रपटाची ही िहदी आवृत्ती. डॉक्टर असलेली सुहानी (राणी मुखर्जी) आणि एक बिनधास्त मुलगा आदित्य (विवेक ओबेरॉय) एकमेकांच्या प्रेमात पडतात आणि मग लग्नही करतात. लग्नापूर्वीचं त्यांचं प्रेम आणि लग्नानंतरचं प्रेम यात जमीन-अस्मानचा वास्तववादी फरक असतो. मग एकमेकांचे इगो प्रॉब्लेम्स आणि त्यातून मग वेगळं होणं. हे सगळं झाल्यानंतरही एकमेकांचं असलेलं प्रेम काही कमी झालेलं नसतं. शेवटी हे प्रेमच त्यांना पुन्हा एकत्र येण्यास भाग पाडतं. कितीही संकटं आली आणि कुठल्याही परिस्थितीत राहायची वेळ आली तरी खरं प्रेम जिंकतंच, असा संदेश हा सिनेमा देतो. थोडक्यात, एका अल्लड प्रेमाकडून परिपक्व नात्याकडे होणारा हा प्रवास प्रेमी जोडप्यांनी आवर्जून पाहावा असाच आहे.\nटाइमपास : सध्या सर्वच सिनेमागृहांमध्ये जोरात चालू असलेला रवी जाधव दिग्दíशत हा मराठी चित्रपट, शाळा संपवून नुकत्याच कॉलेजमध्ये दाखल झालेल्या विद्यार्थीवर्गामध्ये अतिशय लोकप्रिय झाला आहे. भिन्न आíथक स्तर असलेल्या दोन प्रेमी जिवांची (दगडू आणि प्राजक्ता) ही कथा तितक्याच मनोरंजकपणे पडद्यावर दाखवण्यात आली आहे. आपल्याला आवडणाऱ्या मुलीचं प्रेम मिळवण्यासाठी काय वाटेल ते बिनधास्तपणे करणारा दगडू तरुण मुलांसाठी एक प्रेरणास्थान आहे. त्याची रांगडी भाषा आणि मनामध्ये असणारं हळवं प्रेम सर्वानाच अपील करतं.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nहेमा मालिनी म्हणतात एका मिनिटात मुख्यमंत्री बनेन पण….\nनको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर आईने प्रियकराच्या मदतीने केली मुलीची हत्या\nValentine’s Day 2020 : प्रत्येक प्रेमाचा शेवट ‘सैराट’ सारखाच नसतो\nValentine’s Day 2020 : केवळ तिच्या उपचारांसाठी तीन वर्षांपासून करतोय तो नाईट ड्युटी\nValentine’s Day 2020 : अंध सुनिता-सचिन यांची अशी फुलली प्रेमकहाणी\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसो���त किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 मानव भिंद्रांचा ‘डोर’ ठरला सर्वोत्कृष्ट लघुपट\n2 पिंज-यातील सनी लिऑनीचा मादक अंदाज\n3 ‘फँड्री’- समाजातील जातीव्यवस्थेचे दाहक स्वरूप मांडणारी प्रेमकथा\nIPL 2020 : तिच्या जेवणातून ताकद मिळते इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00438.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/reopen-temples-mns-raj-thackeray-writes-to-cm-uddhav-thackeray/", "date_download": "2020-10-31T17:00:46Z", "digest": "sha1:RBINFZRB7GYNYZFVHGVY3IJZIAQXDK3F", "length": 16211, "nlines": 200, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "राज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे? राज ठाकरेंचा संतप्त सवाल - Hello Maharashtra", "raw_content": "\nराज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे राज ठाकरेंचा संतप्त सवाल\nराज्य सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे राज ठाकरेंचा संतप्त सवाल\n वंचित बहुजन आघाडी, भाजप, एमआयएमपाठोपाठ आता राज ठाकरे (raj thackeray ) यांच्या मनसेनेही मंदिर प्रवेशाचा मुद्दा हाती घेतला आहे. राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( uddhav thackeray) यांना पत्र लिहून राज्यातील मंदिरं लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी केली आहे. सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे, असा सवाल करतानाच सर्वात शेवटी मंदिरं उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. मंदिरं उघडण्याचा लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा संतप्त इशारा राज ठाकरे यांनी पत्रात दिला आहे.\nसध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरू असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये, असा सवाल करतानाच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का, असा सवाल करतानाच ‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरू आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे, असा सवाल राज ठाकरे यांनी केला आहे.\nहे पण वाचा -\nमुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक…\nउर्मिला मातोंडकर बांधणार शिवबंधन ; विधानपरिषदेसाठी दर्शवला…\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी…\nसरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नये. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पावलं उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nसंसदेच्या पावसाळी अधिवेशनात ‘प्रश्नोत्तराचा तास’ रद्द करण्याबाबत केंद्राचं स्पष्टीकरणं\nचाहत्याने विचारलं आपला उपकर्णधार कोण CSK ने दिलं हटके स्टाईल उत्तर\nमुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक चव्हाणांचा आरोप\nउर्मिला मातोंडकर बांधणार शिवबंधन ; विधानपरिषदेसाठी दर्शवला होकार\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nशरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून राज्यपालांचा राज ठाकरेंना सल्ला…\nसरकार कुंथत कुंथत चालवता येत नाही ; राज ठाकरेंचा टोला\nराज्यपाल म्हणाले पवार साहेबांशी बोलून घ्या – राज ठाकरे\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमुख्यमंत्री काँग्रेसच्या महापालिकांना निधी देत नाहीयेत, अशोक…\nउर्मिला मातोंडकर बांधणार शिवबंधन ; विधानपरिषदेसाठी दर्शवला…\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी…\nशरद पवार कुठल्याही गोष्टीवर मार्ग काढू शकतात, म्हणून…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – प��्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mahagov.info/mumbai-mahanagarpalika-nurse-bharti-2020/", "date_download": "2020-10-31T16:08:37Z", "digest": "sha1:RRWJCKEZ6FV57P6CRH2SSKZYAIZM26NY", "length": 6257, "nlines": 68, "source_domain": "mahagov.info", "title": "Mumbai Mahanagarpalika Nurse Bharti 2020 - MahaGov.info", "raw_content": "\nमहाराष्ट्रातील सर्व जॉब अपडेट्स..\nमुंबई महापालिकेत करारावर नर्सची भरती होणार\nमुंबई महापालिकेत डॉक्टरांची तात्पुरती भरती\nमुंबई : मुंबई महापालिकेने आगामी तीन महिन्यांकरीता डॉक्टर आणि नर्सची मोठ्या प्रमाणावर भरती होणार आहे. त्यांना तीन महिन्यांसाठी करारबद्ध करुन घेण्यात येणार आहेत. मुंबई महापालिकेने होम केअर म्हणून जाणाऱ्या नर्सबरोबर संपर्क साधला आहे. त्यांना तीन महिन्याकरीता करारबद्ध करण्याची तयारी दाखवण्यात आली आहे तसेच त्यांना महिना तीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे. काही नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण त्याचबरोबर विमा संरक्षण देण्याची मागणी केली आहे. सध्या केवळ आरोग्य सेवेत कायम स्वरुपी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच केंद्र सरकारने 50 लाखाचे विमा संरक्षण दिले आहे.\nकोणत्याही रुग्णालयात कामास नसणाऱ्या पाच हजार नर्स मुंबईत आहेत. ते केवळ होम केअरचे काम करतात. सध्या लॉकडाऊनमुळे त्यांना फारसे काम नाही. त्याहीपेक्षा होम केअर करणाऱ्या नर्स प्रामुख्याने मुंबई आणि पुण्यातील आहेत. अनेक नर्सनी काम करण्याची तयारी दाखवली आहे, पण आमच्या प्रवासाची व्यवस्था काय अशी विचारणा केली आहे. मुंबई परिसरातील अनेक नर्स उपनगरात राहतात. त्यामुळे घरी पोहोचण्याची सुरक्षित व्यवस्था असावी अशी त्यांची मागणी आहे.\nमुंबई महापालिकेने खाजगी डॉक्टरांनाही तात्पुरते सेवेत घेण्याची तयारी दाखवली आहे. त्यांनाही तीन महिने करारबद्ध करण्याची तयारी दाखवली आहे. चांगले मानधन देण्याचीही तयारी दाखवल्यानंतरही खाजगी डॉक्टरांचा प्रतिसाद खूपच कमी आहे. आमची वैयक्तिक प्रॅक्टीस सोडून तीन महिने कसे येणार अशी विचारणा अनेक खाजगी डॉक्टर करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00439.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "http://blog.mmla.org/2019/05/blog-post.html", "date_download": "2020-10-31T15:20:01Z", "digest": "sha1:C6WXDNQ6M33LBTVXE3GI3BX2GGXL2RSU", "length": 14571, "nlines": 85, "source_domain": "blog.mmla.org", "title": "पळा पळा कोण पुढे पळे तो..", "raw_content": "\nलॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\n- मे ०४, २०१९\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\nसचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ\nअनेकदा आपल्या आसपास काही \"हिरो\" (हिरे सुद्धा म्हणू शकतो) असतात पण आपल्याला त्याची जाणीव/माहिती नसते. आज मी आपल्या जवळच्या एका आगळ्या वेगळ्या चॅम्पियन बद्दल सांगणार आहे. तुम्ही नियमित पळणारे असला तर तुम्हाला हे आवडेलच पण अस्मादिकांसारखे पळण्याच्या विचारांपासून दूर पळणारे असाल तर हि गोष्ट नक्की तुम्हाला प्रेरीत करेल यात शंका नाही.\nमॅरेथॉन हि पळण्याची स्पर्धा माणसाच्या प्रकृतीचा, सहनशक्तीचा, चिकाटीचा मानदंड समजली जाते. जगात अनेक मॅरेथॉन प्रसिद्ध आहेत. त्यातील लॉस एंजेलिस, बॉस्टन, न्यूयॉर्क, शिकागो टोकियो व लंडन ह्या अधिक प्रसिद्ध स्पर्धा २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे २६.२ मैल पळून येणं हि काही सोपी गोष्ट नाही. तुका म्हणे तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे काम नोहे त्यासाठी प्रचंड तयारी करावी लागते. आहार, निद्रा आणि एकंदरीत जीवनात एक प्रकारची स्वयंशिस्त बाळगावी लागते.\nआपल्या दक्षिण कॅलिफोर्नियातील एकजण ह्या सहाही स्पर्धा पूर्ण करून आलेले आहेत असे सांगितलं तर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही. पण श्री. सतीश कोलढेकर यांनी या सर्व स्पर्धा पूर्ण केल्या आहेत. विशेष म्हणजे वयाच्या ४८ व्या वर्षी (२००१ मध्ये ) त्यांनी पळायला सुरुवात केली. आणि नुकतीच वयाच्या ६७ व्या वर्षी (२०१९ मध्ये) त्यांनी बॉस्टन मॅरेथॉन पूर्ण केली थांबला तो संपला ह्या म्हणीप्रमाणे त्यांनी स्वतःला सतत वेगवेगळ्या स्पर्धेत गुंतवून ठेवले आहे. हेच त्यांचे चिरतरुण, चिंतामुक्त आणि प्रसन्न राहण्याचे रहस्य आहे यात शंका नाही\nआमच्या माहितीनुसार या वयात ६ मॅरेथॉन पूर्ण केलेले, अमेरिकास्थित ते एकमेव मराठी भाषिक असावेत. त्यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीत - खरं तर चालणं म्हणणं बहुतेक त्यांना रुचणार नाही -- पुढील पळापळीला महाराष्ट्र मंडळातर्फे शुभेच्छा\n\"चला, बघत काय बसलात, प्रेरणा घ्या आणि पळायला लागा\" असे उद्गार लगेचच माझ्या कानावर पडायला लागले आहेत. त्यांचा उगम जाणकार वाचक ओळखतीलच तर मी आता खरंच पळतो..तुम्ही अधिक माहितीसाठी सतीश यांचे फोटो व खालील लेख पहा..\nबोस्टन मॅरेथॉन पूर्ण केल्यावर पदकांसह श्री. सतीश\nश्री. सतीश यांचे अबॉट पदक\nसहा मॅरेथॉन मधील श्री. सतीश यांची वेळ.\nश्री. सतीश त्यांची पत्नी आणि कन्या यांच्या समवेत (न्यूयॉर्क मॅरेथॉन पूर्ण केल्यावर २०१६)\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nसुकन्या कुलकर्णी-मोने आणि नृत्याची जिद्द\n- नोव्हेंबर २४, २०१९\nसागर साबडे (माजी सचिव - महाराष्ट्र मंडळ लॉस एंजेलिस )\nगेल्या शनिवारी १६ नोव्हेंबरला लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळातर्फे दिवाळीचा कार्यक्रम सादर करण्यात आला. अर्थात दिवाळी होऊन बरेच दिवस झाले असले तरी परदेशात आपल्या सवडीने हवे ते सण साजरे करण्याची मुभा असते. (\"बरं झालं हं मंडळानं या वर्षी दिवाळी late ठेवली ते.. Last month I was so busy you know त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो त्या निमित्ताने का होईना मागच्या India visit मध्ये घेतलेले ठेवणीतले कपडे घालता येतात ना गं आपल्याला, नाहीतर ठेवून ठेवून खराब होतात I feel so sad na\" असे एक ललना तिच्या भरजरी साडीची तारीफ करणाऱ्या दुसऱ्या एकीला सांगताना मी ओझरते ऐकले आणि या कार्याला आपला अंशतः का होईना हातभार लागला या विचाराने मी धन्य झालो\nया वर्षी सांस्कृतिक कार्यक्रम म्हणून मंडळातर्फे कालिदासकृत मेघदूत आणि वैजयंती यावर आधारित नृत्य नाटिका सादर करण्यात आली. बृहन महाराष्ट्र मंडळातर्फे हा कार्यक्रम अमेरिकेत अनेक मंडळात आयोजित करण्यात आला होता. स्मिता महाजन, प्रचिती देवचके-देसाई, अश्विनी अनोरकर, श्वेता काटोटे आणि सुकन्या कुलकर्णी-मोने, यांनी यात सहभाग घेतला. य…\nगदिमा/बाबूजी जन्मशताब्दी उत्सव कार्यक्रम\n- एप्रिल २९, २०१९\nगद���मा आणि बाबूजी जन्मशताब्दीनिमित्त लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ आयोजित कार्यक्रमाचा आढावा\nसागर साबडे सचिव, लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळ secretary@mmla.org\nयंदाचे वर्ष मराठी भाषिकांसाठी विशेष आहे. महाराष्ट्राची तीन रत्ने - गदिमा, सुधीर फडके उर्फ बाबूजी आणि पु ल देशपांडे यांची या वर्षी जन्मशताब्दी आहे. गदिमा आणि बाबूजी जोडीने\nएकेकाळी आपले शब्द ,स्वर व संगीत यांनी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. सूर हे शब्द व त्यामागील भावनांना उमलवीत जातात. जसं शब्द व सुरांचं नातं अतूट असत, तसंच गदिमा व बाबूजी यांचं नातं अतुट होतं. बाबूजीचे सूर व संगीताचे गुंजन आपल्या हृदयात कायमचे ठसले आहे आणि शब्दांचे राजे असलेले,भक्तिगीतांपासून लावण्या व ग्रामीण संगीतापासून चित्रपट संगीत व गीतरामायण रचणारे व ज्यांना महाराष्ट्राचे वाल्मिकी म्हणतात अशा गदिमांची अनेक गीते अजरामर झाली आहेत.\nत्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने लॉस एंजेलिस महाराष्ट्र मंडळाने (MMLA) ९ फेब्रुवारीला सुधीर फडके आणि गदिमा यांच्या स्मृतीला आदरांजली म्हणून 'ज्योतिने तेजाची आरती' नावाचा एक विशेष कार्यक्रम आयोजित केल…\nbadins द्वारे थीम इमेज\nपळा पळा कोण पुढे पळे तो..\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://marathidictionary.org/wordmeaning.php?q=bag", "date_download": "2020-10-31T16:54:40Z", "digest": "sha1:GQ3FU2BZXWIYQOJYVZ44FVRQDK6DDZ4S", "length": 2419, "nlines": 63, "source_domain": "marathidictionary.org", "title": "Bag meaning in Marathi | Online Marathi Dictionary Software Download | English to Marathi Dictionary, Marathi to English Dictionary", "raw_content": "\nपिशवीत असलेले सर्व सामान\nWork-bag 1. हत्यारे 2. साधने विशेषतः शिवणकामाची साधने 3. इ. साठी असणारी बॅग\nCarreier bag खरेदी केलेल्या वस्तु नेण्यासाठी वापरण्याची बॅग\nSponge bag (प्रवासात उपयुक्त ठरणारी) सौंदर्यप्रसाधनाची साधने ठेवण्यासाठी असलेली प्लास्टिक इ ची छोटी बॅग\nCarpet bag गालिच्यासारख्या कापडाची तयार केलेली प्रवासी बॅग\nSleeping bag आतून चांगले अस्तर लावलेली व जीमध्ये सारे शरीर सामावेल अशी पिशवी\nPolitzeer's bag युस्टॅशियन कॅथेटरला जोडलेली एक रबरी पिशवी\nRag-bag 1. घरातील कपडयांचे तुकडे चिंध्या इ गोळा करून भरुन ठेवण्याची पिशवी 2. गोळा करून भरुन ठेवलेल्या चिंध्या\nDitty bag वैयक्तीक मालकीच्या वस्तू ठेवण्यासाठी खलाशाकडे असलेली कापडी पिशवी\nIce bag बर्फाची पिशवी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/18/4279-dcm-ajit-pavar-rashtrapati-rajvat/", "date_download": "2020-10-31T17:02:18Z", "digest": "sha1:PBSGQ2V6Y72BHMSG6G474RVOYMLJSBLE", "length": 10956, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "राष्ट्रपती राजवटीबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा, काय म्हटलंय त्यांनी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home राष्ट्रपती राजवटीबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा, काय म्हटलंय त्यांनी\nराष्ट्रपती राजवटीबाबत अजित पवारांचे मोठे विधान; वाचा, काय म्हटलंय त्यांनी\nमहाराष्ट्रात अनेक घडामोडीनंतर भाजपचे अनेक नेते महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करतात. यासबंधी राज्यपालांची भेट घेतात. दरम्यान सुप्रीम कोर्टाने ‘महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी’ करणारी याचिका फेटाळून लावली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘’महाराष्ट्रात कलम ३६५ अर्थात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. महाराष्ट्रात ३६५ चा वापर करणे एवढे सोपे नाही. बहुमत असल्यानंतर कोणीही लगेच सरकार पाडू शकत नाही. त्यामुळे उगाचच अनावश्यक चर्चा करू नये’, असे म्हणत विरोधकांना सुनावले आहे.\nयावेळी ते अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. सोलापुरात माध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी राष्ट्रपती राजवट बाबत हे भाष्य केले. पुढे बोलताना केंद्र सरकारच्या मदतीविषयी बोलताना ते म्हणाले की, केंद्रीय पथकाने यावे आणि राज्यातील पूरग्रस्त भागाचा सर्व्हे करावा. त्यामुळे नुकसानीचा अंदाज येईल.\nयावेळी केंद्राने अद्याप ‘जीएसटी’चे ६० हजार कोटी दिले नसल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राज्याची आर्थिक स्थिती करोनामुळे खूप अवघड झाली असताना केंद्राकडून अद्याप ‘ जीएसटी ‘चे ६० हजार कोटी मिळालेले नाहीत. राज्याकडे कररूपाने येणारी रक्कम गोळा होत नसल्याने राज्याच्या ऐपती एवढे कर्ज काढून ६ महिने राज्याचा गाडा ओढला आहे.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ���कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleअब्दुल कलाम यांचे हे प्रेरणादायी विचार; नक्कीच देतील जगण्याला बळ\nNext articleहे अतरंगी जोक्स वाचून आवरणार नाही हसू, हसा चकटफू\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00440.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/10/1374-groundnut-apmc-update-rates-maharashtra/", "date_download": "2020-10-31T15:31:26Z", "digest": "sha1:LLGGFAC766GCPOUFPQHOKYS4TXEHMNHF", "length": 11376, "nlines": 174, "source_domain": "krushirang.com", "title": "ओल्या शेंगाही खातायेत भाव; पहा राज्यभरातील बाजार समितीमधील आकडेवारी | krushirang.com", "raw_content": "\nHome अहमदनगर ओल्या शेंगाही खातायेत भाव; पहा राज्यभरातील बाजार समितीमधील आकडेवारी\nओल्या शेंगाही खातायेत भाव; पहा राज्यभरातील बाजार समितीमधील आकडेवारी\nखरीप हंगामात पेरलेल्या भुईमुग पिकाच्या काढणीचा सीजन सध्या राज्यभरात जोमात चालू आहे. करोनाच्या संकटातही शेतकरी आणि कष्टकरी महिला ओल्या भुईमुग शेंगा काढीत आहेत. या शेंगाना खूप चांगला नाही, मात्र बऱ्यापैकी भाव मिळत आहे.\nकरोनामुळे यंदाही सर्वच पिकांच्या भावामध्ये तितकीशी तेजी नाही. वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाही. त्यातच सार्वजन भीतीच्या सावटाखाली सामाजिक व आर्थिक व्यवहार करीत आहेत. त्यामुळे बाजारात तितकीशी चलती नाही. मात्र, तरीही शेतकरी याला थेट भिडून बाजारात आपला शेतमाल विक्रीला नेट आहे. सोमवार ते गुरुवार (द���. ७ ते १० सप्टेंबर २०२०) या कालावधीतील महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समितीत भुईमुगाच्या शेंगांना मिळालेला भाव (आकडेवारी रुपये / क्विंटल) असा :\nशेती-मातीच्या बातम्या आणि जगभरातील मार्केट, पॉलिटिकल & इकॉनॉमिक अपडेट्ससाठी पेज लाईक करून 'सी फर्स्ट' म्हणा..\nबाजार समिती किमान कमाल सरासरी\nमुंबई ४००० ५००० ४५००\nअमरावती ३५०० ४००० ३८००\nपुणे ३००० ४००० ३५००\nचंद्रपूर ३००० ४५०० ४०००\nश्रीरामपूर २५०० ३५०० ३०००\nमंचर ३५०० ३५०० ३५००\nनावापुर २५०० २५०० २५००\nवाळलेल्या शेंगा (दि. १० सप्टेंबर २०२०)\nबाजार समिती किमान कमाल सरासरी\nअमरावती ४३०० ४७०० ४५००\nऔरंगाबाद २५०० ३५०० ३०००\nभोकर ४५०० ४५०० ४५००\nकारंजा २६०० ४५०० ३०००\nनागपूर ३००० ३५०० ३३७५\nअमळनेर ३९०० ४५०० ४५००\nकाटोल ३५०० ५३०० ५१५०\nधुळे ३५०० ५१०० ४५००\nस्त्रोत : महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, पुणे\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleकांद्यामध्ये तेजी; सरासरीमध्ये रु. १५० / प्रतिक्विंटल वाढ, पहा आजचे महाराष्ट्रातील बाजारभाव\nNext articleतिच्यामंधी.. त्या ठिकाणी कश्यप-कामरांनी दिले अर्णब गोस्वामींना ‘हे’ अवार्ड; आणि मुद्दा झाला ट्रोलही\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब��रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A3_%E0%A4%B5_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:17:19Z", "digest": "sha1:O2KCYSGJTN55WXINVHU34X22CW535MSN", "length": 6483, "nlines": 111, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:देशानुसार राजकारण व सरकार साचे - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:देशानुसार राजकारण व सरकार साचे\nवेगवेगळ्या देशांच्या राजकारण व सरकार संबंधीच्या साच्यांची अकारविल्हे असणारी ही यादी आहे.या यादीत त्या विशिष्ट देशांच्या खंडांकडे दुर्लक्ष करण्यात आलेले आहे.\nखंडांनुसार राजकारण व सरकार संबंधीच्या साच्यांची यादी बघण्यासाठी, वर्ग:खंडांनुसार राजकारण व सरकार साचे हा वर्ग बघा.\nया वर्गाच्या यादीतील पाने ही साचे आहेत.\nहे पान विकिपीडियाच्या प्रशासनाचा भाग आहे व तो विश्वकोशाचा भाग नाही.\nपुढील साचा वर्ग नोंदी\nया वर्गात साचा नामविश्वाची पाने आहेत.त्याचा वापर लेखाचे वर्गीकरण किंवा इतर नामविश्वातील पानांसाठी करण्यात येऊ नये.\nया वर्गात साचा जोडण्यास:\nजर त्या साच्यास वेगळे दस्तावेजीकरण पान (बहुदा, \"साचा:template name/doc\" असे असलेले) असेल, तर\n[[वर्ग:देशानुसार राजकारण व सरकार साचे]]\nअसे त्या पानाच्या खाली असलेल्या विभागात जोडा, तसे नसेल तर,\n[[वर्ग:देशानुसार राजकारण व सरकार साचे]]\nहे साचा संकेताच्या शेवटी जोडा. त्यापूर्वी याची खात्री करा कि, ते त्याच ओळीत सुरु होते ज्यात संकेताचा शेवटचा वर्ण आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► भारतीय राजकारण व सरकार साचे‎ (१ क, ४ प)\nराजकारण व सरकार साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ८ डिसेंबर २०१६ रोजी ११:१९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=6", "date_download": "2020-10-31T16:29:03Z", "digest": "sha1:DU5WZQYQCXOVJMANNYDJGSFJ4I5TTD67", "length": 28010, "nlines": 249, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 7 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nकुणाला \"प्रभात चित्रपट सप्ताह\nकुणाला \"प्रभात चित्रपट सप्ताह\" आठवतो का दर वर्षी एक आठवडाभर प्रभात टॉकीज मधे प्रभातचा रोज वेगळा चित्रपट दाखवत. शेवटच्या दिवशी \"माणूस\" असायचा असे स्पष्ट आठवते.\nगोखले डॉक्टर कॅन्सरने गेले.\nगोखले डॉक्टर कॅन्सरने गेले. पण अगदी शेवटपर्यंत पेशंट्स तपासत असत. ते गेले तेव्हा त्यांच्या पेशंट्सना इतके दु:ख झाले की जवळपास प्रत्येकालाच त्यांच्या घरी जावून भेटायचे होते. पण घरी जावून कोणाला भेटायचे घरच्यांशी काही पेशंटसची फार ओळख नव्हती. म्हणून मग सगळ्यांनी त्यांना पत्रे पाठवली. ती एवढी होती की एक खोली भरून गेली होती पत्रांनी. ते जेष्ठ नागरिकांना तपासायला दवाखाना संपल्यावर स्कूटरवरून त्यांच्या घरी जात असत व नाममात्र पैसे घेत असत. असे डॉक्टर नंतर पहाण्यात आले नाहीत.\nआता डॉ. गोखले हयात नाहित.\nआता डॉ. गोखले हयात नाहित. तिथे आता डॉ दिलीप देवधर दवाखाना चालवतात. +१\nदगडी चिरेबंदी घर आणि बाहेत पुष्करिणी वगैरे\nमाझी मैत्रीण एक परांजपे तिचे\nमाझी मैत्रीण एक परांजपे तिचे पण सुंदर घर होते भांडारकर रोडला. दगडी चिरेबंदी. आणि त्यापुढे बाग. फाटकाशी जाईजुईचे वेल. ती व तिची भावंडे पायरीवर बसून गप्पा मारत. भांडारकर रोड पण छान होता. आता किती लहान सा वाट्तो तेव्हा तो अगदी विश्वप्रदक्षिणे सारखा वाटत असे. साने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान. तेव्हा ते तिकीट काढून अमेरिकेल�� जाणा रे, विसा पासपोर्ट ग्रीन चॅनेल वगैरे सफाईने बोलणारे लोक काय लै भारी वाटायचे. एक ग्लॅमर असे. पुढे एक पॅथ लॅब होती. मग लेफ्ट राइट करत डेक्कन ला परत.\nनातूवाडा सपे त पण आहे, पण तो\nनातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नातूवाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा).\nमॅजेस्टिकचं उन्हाळ्यातलं प्रदर्शन म्हणजे मेजवानी असायची. कायम पडीक असायचो तिथे.\nप्रभात चित्रपट महोत्सवसुद्धा बघितला आहे. माणूस, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुंकू, रामशास्त्री, इ.\nप्रभात चित्रपट महोत्सवसुद्धा बघितला आहे. माणूस, तुकाराम, ज्ञानेश्वर, कुंकू, रामशास्त्री,>> हो मस्त.\nव्वा, किती छान माहिति आहे,\nव्वा, किती छान माहिति आहे, वाचायला भारी वाटते आहे.\n>>> कुणाकडे फोटो नाहीयेत का रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे रस्ते, बस स्टॉप, इतर परिसराचे <<<< मी फेसबुक का कुठेतरी पाहिले होते काहि फोटो, गुगल्वर/संग्रहात असतील तर जरुर देईन.\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे\nसुमुक्ता, तुम्ही पण साठ्येंचे पेशंट का आमचे दोन तीन पिढ्यांचे फॅमिली डॉक्टर होते ते (आणि त्यांचा मुलगा). >>>> आम्ही पण जात होतो साठ्येंकडे पण नंतर माझा आत्तेभाऊ डॉक्टर झाला आम्ही सगळे त्याचे पेशंट्स झालो. तो नसला की आम्ही साठ्येंकडे किंवा त्यांच्या मुलाकडे जात होतो.\n<<नातूवाडा सपे त पण आहे, पण\n<<नातूवाडा सपे त पण आहे, पण तो वेगळा. नुसतं नातूवाडा म्हणलं की पेठी पुण्यात शनिवारातला नातूवाडा अध्याहृत असतो.>> तुम्हाला \"नातूबाग\" म्हणायच आहे क\nवाक साठयेंचा मुलगा ध. वा.\nवाक साठयेंचा मुलगा ध. वा. साठ्ये. त्यांचा दवाखाना नंतर नारायण पेठेत पत्र्या मारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे.\nनातूबाग वेगळी. चिमण्या गणपतीच्या ओळीला आणखी एक नातूवाडा आहे ना\nमारुतीजवळ होता. तिथे आता वृद्धाश्रम आहे>> अर्रे, तिथे घैसासांचा दवाखाना होता ना (साठ्ये आजोबांचा भाचा) तळमजल्याला ध.वा. साठ्ये (खरंतर आम्ही काकाच म्हणायचो) प्रॅक्टिस करत ना तळमजल्याला ध.वा. साठ्ये (खरंतर आम्ही काकाच म्हणायचो) प्रॅक्टिस करत ना त्यांनी पण थांबवली का त्यांनी पण थांबवली का ते सगळे राहायला तिथेच सर्वात वरच्या मजल्यावर होते.\nसाने डेअरी, रविराज हॉटेल( आली\nसाने डेअरी, रविराज हॉटेल( आली हासत पहिली रात Wink ) मग चालत चालत आले की एका साइडला एक मोठे ग्राउंड समोर बाल शिक्षण मंदीर, गिरिकंद ट्रावेल चे दुकान >> रविराज हाटेलच्या समोर एक पायवाट होती जी गोखले ईन्स्टीट्युटपाशी निघे आता ती पायवाट बंद केली आहे.\nकोरेगाव पार्क ला बंड गार्डन\nकोरेगाव पार्क ला बंड गार्डन ते ब्ल्यू डायमंड पर्यंत दुतर्फा दाट झाडी होती. उन्हाळ्यात पण सायकल चालवता यायची असे म्हणतात. अजून आहे, पण यापेक्षाही दाट झाडी होती आणि त्यामुळे सावलीचा बोगदा तयार व्हायचा. सिंहगड रस्त्याला पण अशीच झाडी होती. अजून कुठे होती का फर्गसन रस्त्याला होती बहुतेक.\nती पायवाट म्हणजे शासकीय मुद्रणालय / ग्रंथागाराच्या आवारातून जाणारी वाट होती तीच का त्याला एका बाजूने गेट होते जे सदैव उघडेच असायचे.\nप्रभात रस्त्यावर लिज्जत पापडाच्या जवळच एक ज म्बो आईसक्रीम चे दुकान होते त्याचा लोगो थोडाफार एशियाड्च्या अप्पू सारखा हत्ती आणि त्याच्या सोंडेत आईस कँडी असा काईतरी होता.\nसपना माझ्यामते ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत पुण्याचा गावठाण भाग / पेठा सोडल्या तर सगळीकडेच अशी झाडी होती. कर्वे रस्त्यावर देखिल होती. सहकारनगर, पद्मावती अरण्येश्वर तर खरोखरचे अरण्यच होतं. कर्वे नगर भागात आमराया होत्या. कोथरूड्चे पेरू प्रसिध्ध होते आतून लाल / गुलाबी रंगाचे.\nकर्वे नगर भागात आमराया होत्या\nकर्वे नगर भागात आमराया होत्या. कोथरूड्चे पेरू प्रसिध्ध होते आतून लाल / गुलाबी रंगाचे. >>>>> विश्वास बसत नाही.\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. अजूनही कर्वेनगरला लागून थोडी पेरूची बाग शिल्लक आहे. मनमोहन सोसायटीला लागून जो नवा रस्ता झालाय तिथे.\nहो, जम्बो आईस्क्रीम तेव्हाचा प्रतिष्ठित ब्रॅन्ड होता. शनिवारवाड्यापाशी पण होतं एक दुकान ते आठवलं एकदम.\nपेरूच्या बागा पाहिल्या नाहीयेत (पण कोथरूडचे म्हणून पेरू खाल्लेत) कर्वेनगरला माझा एक मित्र तिकडे रहायचा त्याच्याकडे गेलो अस्ता, आमरायांमधे मात्र मी अभ्यास केलाय / सूर पारंब्या खेळ शिकलो / खेळलो. मला वाटायचे वडाचे झाड असल्या खेरीज हा खेळ खेळता येतच नाही की काय\nलहान पणीच्या आठवणी येत असताना\nलहान पणीच्या आठवणी येत असताना मला फार विचित्र फिलींग येतय (येऊन राह्यंलय ) लिहून झाल्यावर हे खरंच आपल्या आयुष्या�� घडलंय का माझा कल्पना विलास आहे असं वाटतंय .\nहो म्हणजे सपनाने विश्वास बसत\nहो म्हणजे सपनाने विश्वास बसत नाही म्हटल्यावर ती भावना प्रबळच झाली एकदम पण वरदाने कोथरूडला अजूनही पेरूच्या बागा आहेत म्हटल्याव्र जीव भां ड्यात पडला\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा\nकोथरूडच्या जवळ भुजबळ बागेचा केवढा तरी पसारा होता. >>>>> आमची सोसयटी त्या बागेला लागूनच होती. आमची दुसरीच बिल्दिन्ग त्या प्रोजेक्ट मधली. अजून इतर बिल्डिन्ग्स बांधणे सुरु होते. तेव्हा भुजबळ बागेत शिरून पेरु, जांभळे, ऊस पळवणे हे आमचे सुट्टीतले उद्योग असायचे.\nरस्त्याच्या शेवटाला डेड एन्ड , मग एक ओढा होता आणि पलिकडे आमराई या भागात नुस्ते गवत, टणटणी आणि कॉस्मॉस ची फुलांचे रान होते. तिथे पोपट, ओढ्याअवर आलेले बगळे, भर दिवसा टिटव्या पण असायच्या या भागात नुस्ते गवत, टणटणी आणि कॉस्मॉस ची फुलांचे रान होते. तिथे पोपट, ओढ्याअवर आलेले बगळे, भर दिवसा टिटव्या पण असायच्या आम्ही उन्हाळ्यात तिथे जाऊन अंगत पंगत करायचो. ही गोष्ट १९८०-८५ मधली. ही आमराईची जागा म्हणजेच आताचे सिटी प्राइड चा भाग आम्ही उन्हाळ्यात तिथे जाऊन अंगत पंगत करायचो. ही गोष्ट १९८०-८५ मधली. ही आमराईची जागा म्हणजेच आताचे सिटी प्राइड चा भाग आता विश्वास बसत नाही \nविश्वास बसत नाही म्हणजे\nविश्वास बसत नाही म्हणजे तुम्ही सांगताय ते खरंच असणार. पण आजचे कोथरूड पाहीले तर खरंच वाटत नाही. पण माझ्या माहीतीत धायरीची भाजी पूर्वी खूपप्रसिद्ध होती. आता कुठे नावालाही भाजीचे शेत दिसत नाही. (च-होली बद्दल ऐकून आहे, पण त्या गावात जाणे होत नाही).\nपटवर्धन बाग वगैरे नावे ही खरोखरीच्या बागेवरून पडली असतील बहुतेक...\nनाही नाही सपना, ते केवळ\nनाही नाही सपना, ते केवळ तुम्ही विश्वास बसत नाही म्हटल्यामुळे नव्हे तर स्वतःचे स्वतःलाही क्षणभर असेच वाटलेले हे खरंच असं सगळं आपल्याच लहानपणी होतं, आपल्याच हयातीतले आठवतंय का मागच्या जन्मातले\n पुण्यात कोणीही जवळचे नातेवाईक नव्हते पण ज्या काही २-४ फेर्या झाल्या त्यातून एकदम पुणे फॅन झालो होतो. विशेषतः शनिवार वाडा, लाल महाल, सिंहगड पहाताना अंगावर प्रचंड रोमांच उठलेले आठवतात. ज्या वास्तुंमध्ये शिवराय, बाजीराव, तानाजी वावरले त्या वास्तू बघून हरखून गेलेलो आठवते आहे. आताच्या पिढीला कदाचित बालिश वाटेल पण मुंबईत परत शाळेत गेल्याव��� शिक्षकाना भेटून 'आम्हाला इतिहास पुण्यात शिकवा' अशी सूचना केली होती.\nधायरी ला हुरडा खाल्लेला आठवतो आहे.\nपुण्यातील जागांची नावे मजेशीर\nपुण्यातील जागांची नावे मजेशीर वाटायची लहानपणी. वडगाव-बुद्रुक, वडगाव शेरी, मगरपट्टा, हडपसर, बिब्वेवाडी, धनकवडी, खडकवासला\nकल्याणीनगरला राहत असताना आम्ही सर्व लहान मुलं नदीकाठी फिरायला जायचो. तिथे पक्षीतज्ञ सलीम यांच्या नावाने पक्षी अभयारण्य उभारलेलं होतं. छान फलक लावलेले होते. त्यावर मराठी / इंग्रजी मधे पक्षांची माहिती होती. हे सर्व पक्षी तिथे पहायला मिळायचे. आता बरीच वर्षे जाणे झालेले नाही. काय परिस्थिती आहे सध्या मी ऐकलेय की दहा वर्षांपासून अभ्यारण्याची स्थिती वाईट आहे. खरेय का हे \nमाझा काका (एकेरीच म्हणायचो ) पाषाण येथील टेकडीवर जायचा. तिथे रंगीत दगड मिळायचे. त्या दगडांचे कलेक्शन हा त्याचा छंद होता. पुढे या क्षेत्रातले लेक्चर्स ऐकताना कळाले की लाव्हापासून बनलेल्या या टेकड्यांवर रत्न सापडत. त्यामुळे अनेक जाणकार सुद्धा फिरायला यायचे. (कुणाला सापडले कि नाही माहीत नाही).\nछान आहेत आठवणी सर्वांच्या\nछान आहेत आठवणी सर्वांच्या मला इतके जुने अर्थातच माहित नाही.\nपण आई बाबा सांगायचे कर्वे रोड म्हणजे कसं जंगल होते. आणि सगळे हसले होते आईबाबांना कुठे जंगलात लांब घर घेतले म्हणून. हे कुठे .. तर.. नवीन कर्नाटक हायस्कुलपाशी\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00441.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/7/23/Vari-Varsa-SantParamparecha.aspx", "date_download": "2020-10-31T15:24:28Z", "digest": "sha1:WYANEHQLRAQYSKSY6ZA3TLM2VMGHZEER", "length": 7750, "nlines": 59, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "वारी - वारसा संत परंपरेचा", "raw_content": "\nवारी - वारसा संत परंपरेचा\n‘टाळी वाजवावी गुढी उभारावी\nवाट ही चालावी पंढरीची...’\nआपला महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. या संतांनी आपल्या कार्यातून समाजाला एक नवी दिशा दिली. संत हे समाज शिक्षक असतात. यातीलच एक महत्त्वाचा संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय होय. भक्ती, ज्ञान आणि वैराग्ययांचा त्रिवेणी संगम म्हणजे ही वारी...\nपावसाळा सुरू झाला की, आषाढात वेध लागतात ते पालख्यांचे... आषाढातली ही एकादशी आणि तिची वारी हे वारकऱ्यांचे व्रत आहे. वारीतील हा पालखी सोहळा हा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक लोकजीवनाचे वैभव आहे.\nजीवनातील सर्वश्रेष्ठ सेवा कोणती असेल तर ती म्हणजे आई-वडिलांची सेवा होय. आणि याच सेवेचे व्रत धारण करणाऱ्या आपल्या पुंडलिकासारख्या भक्तासाठी त्या श्रीहरीलादेखील विटेवर उभे राहावे लागले. ही आषाढी एकादशीची वारी म्हणजे सर्व जातीधर्मातील घटकांनी भेदभाव विसरून एकत्र येण्याचा व ईश्‍वरी भक्तीत तल्लीन होण्याचा जणू एक सोहळाच आहे.\nसंपूर्ण देशभरातील वारकरी एकादशीला पंढरपुरात दाखल होतात. यालाच वैष्णवांचा मेळा असेही म्हणतात. वारकरी ऊन, वारा, पाऊस यांचा विचार न करता भागवतधर्माची पताका आपल्या खांद्यावर घेऊन आपल्या विठ्ठलाच्या नामाचा जयघोष करत भक्तीरसात तल्लीन होतात.\nविठ्ठलाला भेटण्याच्या ओढीमुळे त्यांना कसलाही त्रास जाणवत नाही, कारण आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याच्यासाठीच्या कोणत्याही गोष्टीचा त्रास आपणाला वाटत नाही. तसेच ऊन, पाऊस, वारा यात पायीवारी केल्याने सहनशक्ती वाढते. शारीरिक व मानसिकबळ मिळून निसर्गाशी एकरूप होण्याची संधी मिळते. ही पायीवारी, एकादशीचे व्रत आपणाला आत्मसंयम, स्वयंशिस्त व त्यागीवृत्ती शिकवते.\nआषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशी यादरम्यान शेतकऱ्यांची पेरणी पूर्ण झालेली असते. वर्षाऋतूच्या आगमनामुळे नदीला भरपूर पाणी असते. पूर्वीच्याकाळी दळणवळणाची साधने फारशी नसल्याने बळीराजाला वेळ असूनही कोठे जाता येत नसे. त्यामुळे आपला सवडीचा वेळ भगवंताचे नामस्मरण, प्रार्थना, भजन, कीर्तन इ. कामासाठी कारणी लावत असत.\nप्रत्येकाने आपला व्यवसाय करावा, स्वधर्माचे पालन करावे, पण ते करताना पांडुरंगाचे स्मरण करावे हीच भक्ती.\nसासुरवाशीण मुलगी माहेराला जाते, त्याप्रमाणे प्रतिवर्षी या प्रेमसुखाच्या माहेराला जाण्यासाठी सकळसंतांची मांदियाळी वैष्णवांसह आषाढी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.\nयावारीत कोणाला निमंत्रण नाही, वर्गणीनाही, सक्ती नाही.यासर्वांचा शेवट होतो तो काल्याच्या कीर्तनाने म्हणजेच गोपाळकाल्याने. गोपाळकाल्यात सर्वांच्या शिदोऱ्या एक करतात आणि नंतर वाटून घेतात. त्यामध्ये नकळत एकमेकांची सुख-दु:खेही वाटून घेतली जातात.\nहा असा एकोपा, प्रेम, स्व��ंशिस्त, भक्ती आपल्याला वारीमधून पाहायला व शिकायला मिळते. असाहा समृद्धपंरपरेचा वारसा जतन करणे व तो पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे.\n- नूतन मदन देशमुख\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:%E0%A4%9A%E0%A5%81%E0%A4%95%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:41:41Z", "digest": "sha1:CW6K6NYVBQ5I7URZBIYUD3ZMIUUXVF6D", "length": 4950, "nlines": 62, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "मोडके पुनर्निर्देशन - विकिपीडिया", "raw_content": "\nखालील माहिती सयीमध्ये(कॅशे) ठेवली आहे आणि शेवटी २३:५१, २८ ऑक्टोबर २०२० ला बदलली होती.\nखालील पुनर्निर्देशने अस्तित्वात नसलेली पाने जोडतात:\nखाली #१ ते #१७ पर्यंतच्या कक्षेतील १७ निकाल दाखविले आहेत.\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nजावा रामेज़ानी ((संपादा)) → जावा रामेजानी\nप्राचीन मराठी वाड्मयाचा इतिहास ((संपादा)) → प्राचीन मराठी वाङ्‌मयाचा इतिहास\nभाषा मुल्यांकन ((संपादा)) → भाषा मूल्यांकन\nमराठी बौध्द साहित्य ((संपादा)) → मराठी बौद्ध धम्मियांनी लिहिलेले साहित्य\nह.भ.प. रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत ((संपादा)) → रामायणाचार्य प्रसाद महाराज भागवत\nमातृभाषा ((संपादा)) → सांस्कतिक वारसा\nचर्चा:धूळपाटी/अथ सांवत्सर सुत्र व्याख्यास्याम ((संपादा)) → चर्चा:अथ सांवत्सर सूत्र व्याख्यास्याम्\nचर्चा:सूर्यसिद्धान्त – (मध्यमाधीकार:) ((संपादा)) → चर्चा:सूर्य सिद्धान्त – (मध्यमाधीकार:)\nवृक्षमित्र (संस्था) ((संपादा)) → विकिपीडिया:धूळपाटी/वृक्षमित्र (सामाजिक संस्था)\nवृक्षमित्र (सामाजिक संस्था) ((संपादा)) → विकिपीडिया:धूळपाटी/वृक्षमित्र (सामाजिक संस्था)\nशिवाजी नावाच्या संस्था ((संपादा)) → विकिपीडिया:धूळपाटी:शिवाजी नावाच्या संस्था\nचित्र:फुटबॉल.png ((संपादा)) → चित्र:Football.png\nपाहा (मागील ५०) (पुढील ५०) (२० | ५० | १०० | २५० | ५००).\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/62129?page=7", "date_download": "2020-10-31T16:06:27Z", "digest": "sha1:F5674CKLF6H6UIUNSIXCCY2U2HZMNUFM", "length": 44037, "nlines": 263, "source_domain": "www.maayboli.com", "title": "आठवणीतलं पुणं | Page 8 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /आठवणीतलं पुणं\nगेले काही दिवस अमा, लिंबूटिंबू, केपी, विक्रमसिंह, पूनम, वरदा, आशूडी, गजानन, हिम्सकूल हे 'पुण्यातले पुणेकर' या धाग्यावर जुन्या पुण्याबद्दल लिहीत होते / आहेत. या आठवणी अतिशय रंजक आहेत.\nजुन्या पुण्याच्या या आठवणी एकत्र वाचता याव्या, म्हणून हा धागा.\nपूनम - टोटल नॉस्टॅल्जिक\nपूनम - टोटल नॉस्टॅल्जिक मी कुंडलकरांकडे तू म्हणतेस त्या घरी अनेकदा गेलेलो आहे आणि तू म्हणतेस तसे सचिन व सुयोग दोघांनाही पाहिलेले आहे :). ते आमचे लांबचे नातेवाईक. त्यांचे फ्रीज रिपेअर करण्याचे शॉपही तेथेच होते. तू तेथे इतक्या जवळ राहात होतीस मी कुंडलकरांकडे तू म्हणतेस त्या घरी अनेकदा गेलेलो आहे आणि तू म्हणतेस तसे सचिन व सुयोग दोघांनाही पाहिलेले आहे :). ते आमचे लांबचे नातेवाईक. त्यांचे फ्रीज रिपेअर करण्याचे शॉपही तेथेच होते. तू तेथे इतक्या जवळ राहात होतीस मला वाटले तू पुढच्या गल्लीत (प्रबोधिनीच्या) राहात होतीस. त्यांनी पाळणाघर बरेच नंतर सुरू केले. आम्ही एकदा बरेच नातेवाइक दोन दिवस राहिलो होतो त्यांच्याकडे. तेव्हा ते व्हिडीओ भाड्याने आणून २-३ पिक्चर पाहायची फॅशन होती. आम्ही नमक हलाल वगैरे पाहिले होते ते लक्षात आहे. तसेच एकदा सचिन, सुयोग वगैरे सगळेजण चिंचवड ला एका कॉमन नातेवाइकांकडेही राहिलो होतो.\nकुंडलकरांकडे तेव्हा राहिलो होतो तेव्हा जेवणाकरता बरेच पदार्थ सर्वांसाठी घरीच केले होते. मग दुसर्‍या दिवशी सकाळी सगळ्यांकरता हिंदुस्तान चे पॅटिस आणायचे ठरले. तेव्हा मी नव्याने सायकलवर दुनियाभर फिरू लागलो होतो, म्हणून मी म्हंटलो मी घेउन येतो. रात्रभर व्हिडीओ वर पिक्चर पाहिलेले, थोडीसी डुलकी मारून तसाच हिंदुस्तान मधे सकाळी गेलो. पॅटिस ची संख्या ऐकून त्यांना वाटले मी विकायला नेतोय. तयारच नव्हते द्यायला, बरेच कन्विन्स करावे लागले होते\n<<<<पटवर्धन बाग वगैरे नावे ही\n<<<<पटवर्धन बाग वगैरे नावे ही खरोखरीच्या बागेवरून पडली असतील बहुतेक... <<<< हो\nया पटवर्धनांची व माझ्या वडीलांची चांगली ओळख होती. तेव्हा वडिलांना ते आग्रह करित होते की तिकडे जागा घेऊन रहायला या. काही कारणांनी (शेतजमिन खरेदी व सरकारी नोकरीचे नियम ) वडीलांनी नकार दिला. वडिलांनी तेव्हा तिकडे \"एकरात\" जागा घेतली असती तर\nगुलाबी पेरुंचे खरेचे नाविन्य\nगुलाबी पेरुंचे खरेचे नाविन्य होते तेव्हा. पण ते दिसायला छान व चवीला अंमळ प्लेन. व आपले नेहमीचे साधे पेरू चवीला मस्त. काही काही पदार्थ पण तेव्हा नवीन आले. ७० च्या दशकातली गोष्ट. म्हणजे घरी केचप व सॉस बनवणे एकदम मॉडर्न. मग मेदू वडा. घरी इडली बनवणे,\nचटणी आपली घरचीच खोबर्‍याची नेहमीची. पुलाव नामक पदार्थ आईने कुठून कुठून रेसीपी शोधून अगदी निगुतीने केला होता. प्रत्येक भाजी\nतळून घ्यायची वर दालचिनी व धनेजिरे पूड पेरायची. इत्यादि. अफलातून नव्या चवी. मग पिझ्झा. आंतरभारतीच्या पुढे एक जनरल फूड स्टोअर होते तिथे चीज मिळू लागले होते. घरी बेस पासून सॉस, कांदा कॅप्सिकम वगैरे कापून वट्ट दोन पिझे बनवले होते. पण पहिली चव एकदम टॉप क्लास. यीस्ट वापरून बेस एकदम रेसीपी बर हुकुम बनवला होता. आता कधी डॉमिनो खाल्ले की त्या घरच्या पिझ्याची आठवण येते. एकदम लाइट व चविष्ट.\nएकदा रेसीपी वाचून आईने उकडलेल्या अंड्यांचे पकोडे बनवले होते ते खाउन आम्ही मैत्रिणी डेक्कन टॉकिज ला अभिनेत्री चित्रपट बघायला गेलो होतो. मित्र सेपरेटली आले होते. त्यामुळे डोक्यात उगीचच अभिनेत्री = अंड्याचे पकोडे असे समीकरण बनले आहे. आठवीत सत्यम शिवम सुंदरम तिथेच बघितला पण डोअर कीपर हाकलून देईल अशी भीती वाटत होती. चित्रपटाला ए सर्टिफिकेट होते चक्क. पण पाहिला एंड परेन्त. डोअर्कीपर ने ढुंकूनही पाहिले नाही. जेम्स बाँड्चे सिनेमे अलका मध्ये. एक चित्रपट आहे ट्रबल इन इस्तंबूल. तो मी अलकाला दोनदा पाहिला होता. अजूनही पाहायचा होता. ह्याचे कारण त्यात इस्तंबूल शहराच्या पार्श्वभूमीवर एक मस्त ट्यून वाजायची. ती अजूनही डोक्यात आहे. पण शेअर करू शकत नाही. निळा समुद्र, वरचा ब्रिज, ती सामुद्रधूनी व समुद्रातून सिटीचे शॉट्स, पांढरे पक्षी. हे सर्व फार नवे व रिफ्रेशिंग होते. मी ह्या चित्रपटाबद्दल नेट सर्च केले पण फारसे काही मिळाले नाही. एक अमेरिकन विनोद वीरांची जोडी त्यांचे इस्तंबूल मधले उपद्व्याप अशी विनोदी कथा होती. ती ट्यून एकदा ऐकायची आहे परत. जसे कर्ज सिनेमातली ट्यून पण त्याची सीडी आहे मजकडे.\nपूना कॉफी हाउस च्या थोडे पुढे\nपूना कॉफी हाउस च्या थोडे पुढे तेव्हा एक फ्लॉरिस्ट शॉप नव्यानेच उघडले होते. तिथे निशिगंधाच्या छ्ड्या रंगीत पाण्यात बुडवत व फुले केशरी निळी दिसत. सो हायटेक. व लेडीज लेस, इतर भारा भरती फुले. ते तसले बुके हे पण मस्त नवीन होते. मग शेजारी कुकूच कू नावाचा स्टॉल बोरावके चिकन ह्यांनी उघड��ा होता. इथे चिकनचे सर्व पदार्थ मिळत. कबाब वगैरे. मी दहावीत महाबळेश्वरला ट्रिप ला जाताना वर्गमित्र\nउल्लास लाटकर उर्फ उल्ल्या ह्याने आणलेला मार्जोरिनचा चिकन सँडविच खाल्ला तेव्हा पहिल्यांदी चिकन खाल्ले. नंतर लग्न झाल्यावरच. त्यामुळे हे काय प्रकरण आहे ते फारसे माहीत नव्हते. व तितके पैसे हातात नसत. उकडलेल्या शेंगा, मक्याचे भाजलेले कणीस हाँग्काँगलेन पाशी इतकीच मजल होती. तर ह्या बोरावके स्टॉलच्या नंतर एक पार्ले ने पिटा ब्रेड मध्य व्हेज पॅटी घातलेले व भाजलेले असा एक पदार्थ विक्णारा स्टॉल लावला होता. पिटा ब्रेड नवीन. त्यात ते व्हेज कटलेट. व कांदा काकडी व सॉसेस, मस्टर्ड, कोथिंबीर. हा ही एक नवा स्वाद होता.\nबरोबर डू इट नावाचे कोला सद्रूश्य पेय. हे प्रमोट करण्या साठी स्टिकर्स. हा घरी आणून पुस्तकांच्य कपाटावर लावला होता. हे विकणारी मुले पण प्रमोशन करणारी तरुण मुले साधारण मुंबईत कुठे ही दिसतात तशीच होती पण त्यांचे ही नाविन्य वाटायचे. ब्लू जीन्स ( ह्याही नव्याच आल्या होत्या. त्यात आत ट्क केलेले व्हाइट शर्ट्स, बेल्ट, प्रमाण बद्ध शरीर यश्टी अस्लेले व चट्पटीत इंग्रजी बोलणारे एकमे कांच्यात इंग्रजीतून विनोद करणारे हे लोक पाहिले की एकदम आपण काय बटाटा आहोत असे फीलिंग यायचे.\nह्या डू इट सेल्स स्टॉलचे फ्रंचाइसी मिळावे म्हणून मी कंपनीला वहीच्या कागदावर इंग्रजीतून पत्र लिहीले होते. माझे वय १६-१७ असेल. तेव्हा.\nती पायवाट म्हणजे शासकीय मुद्रणालय / ग्रंथागाराच्या आवारातून जाणारी वाट होती तीच का त्याला एका बाजूने गेट होते जे सदैव उघडेच असायचे.>> तीच.\nभांडारकरच्या समोर एक चायनीज\nभांडारकरच्या समोर एक चायनीज हायटेक हाटेल होते कोणाला आठवते का ते आतून कसे असेल ह्याची जाम उत्सुकता होती. नंतर तिथे HSBC Bank झाली. ती पण बंद पडली. आम्ही ह्या हाटेल समोर उगाच उभे रहात असू. नळस्टॉप वरून २५ नं ची बस येताना दिसली की रस्ता क्रॉसकरून पलिकडे जायचे बस पकडायला तेव्हा बापट रोडवर पर्सिस्टंटचे छोटे ऑफिस , पासपोर्ट ऑफिस सोडले तर काही नव्हते. एक्दम मोकळा रस्ता. रमत गमत चालताना मजा यायची. पासपोर्ट ऑफिस ते विखे-पाटील शाळा ईतकी घनदाट झाडी होती, आता बरीचशी तोडली आहेत. इथेच बारामतीकरांचा बंगला पण आहे.\nलंपन - बीजिंग चायनीज\nलंपन - बीजिंग चायनीज\n) सारडा खून खटला\n) सारडा खून खटला आठवतो आहे का कुणाला साधारणतः १९८० ते ८३ दरम्यानचा काळ असेल, नेमके साल आठवत नाही. पण ती घटना घडली, ती बिल्डिंग व फ्लॅट (दाराबाहेरुन) बघायला गेल्याचे आठवते. सध्याच्या सिंबॉयसिस कडुन चतु:शृंगीकडे जाताना खिंड पार केल्यावर लगेच डाव्या हाताला आतिल बाजुस बिल्डिंगचा पत्ता शोधत शोधत सायकलवरुन गेल्याचे आठवते.\n@फारएण्ड, नाव नाही आठवत..\n@फारएण्ड, नाव नाही आठवत.. रंगोली कॉर्नरला होते त्याच्या अलिकडे हे चायनीज हाटेल.\nइसवीसन १९७३ ते ७६ दरम्यान मी\nइसवीसन १९७३ ते ७६ दरम्यान मी सायकलला ताडपत्रीच्या दोन पिशव्या लावुन फटाके विकायला दारोदार भटकायचो, तेव्हा सध्याचा पौड रोडवर डावी कडे काही तुरळक अपार्टमेंट्/बिल्डिंगा होत्या तिथे गेल्याचे आठवते. तेव्हा बाकी पुण्यात कुठे नाही, पण त्या बिल्डिंगमधिल नविन दांपत्याने अगत्याने केलेले स्वागत आठवते, व त्यांचे बाळ खूपच लहान (तान्हे) होते तरिही माझ्याकडुन रिकाम्या हाताने परत जाऊ नये म्हणून घेतलेले फटाके हे आठवते. तशी अनुभवलेली माणूसकी तेव्हाही दुर्मिळ होती, आता बघायला मिळणे दुरापास्तच.\nआंतरभारतीच्या पुढे एक जनरल\nआंतरभारतीच्या पुढे एक जनरल फूड स्टोअर होते तिथे चीज मिळू लागले होते. >>> अमर फूड प्रॉड्क्ट्स इथल्या बोर्डावर कधीही न ऐकलेली चित्र-विचित्र वाटणारी पदार्थांची नावे लिहिलेली होती. अजिनोमोटो एक असंच रुतून बसलेले नाव.\nअमा, निशिगंधाच्या रंगीत छड्यांची आठवण मस्तच \nपूना कॉफी हाऊस, फ्लोरिस्ट, बोरावके ह्यांच्याच लाईनीत पुढे महाराष्ट्र बँकेच्या इमारतीत नीरा मिळायचे दुकान (हे अजूनही) आहे. जिल्हा परिषद इमारत आणि हे डेक्कन वरचे अशा दोनच ठिकाणी (माझ्या माहिती प्रमाणे) टपरी नव्हे तर दुकानात नीरा मिळायची.\nआई ग्ग अमर फूड प्रॉडक्ट्स.\nआई ग्ग अमर फूड प्रॉडक्ट्स. पण सिंधी असाच कोणीतरी होता. मध्यमवयीन. चेहरा व पोट सुटलेले. दाढीचे पांढरे खुंट. निळ्या पँट मध्ये व्हाइट डिझाइनचे शर्ट घालून बसायचा. तिथे गेले की मला अगदी हरखून जायला व्हायचं एक वेगळीच खाद्यसंस्कृती कुठेतरी आहे व आपल्याला बोलावते आहे असे वाटत असे.\nसही किस्सा आहे फारेन्डा\nसही किस्सा आहे फारेन्डा हिन्दुस्थानचा\nअरे ते रहायचे पंताच्या गोटात आणि मी प्रबोधिनीशेजारी. बॅक टु बॅक कनेक्शन\nहिन्दुस्थानच्या पॅटीसना उगाचच पर्याय म्हणून शनिपाराशेजारच्या ग्रीन बेकरीचे पॅट��स आणायचो आम्ही कधीतरी, पण आवडले नाहीत फारसे कधी. पॅटीस= हिन्दुस्थानच\n मला वाटतं अजूनही आहे ते चालू. त्यांची तंदूर चालू झाली संध्याकाळी की जो काही घमघमाट सुटायचा की बस टांगलेले लेगपीसही दिसायचे रस्त्यावरून येताजाता\nहॉन्गकॉन्ग लेन चालू आहे अजून... जातात का कॉलेजमधली मुलं-मुली तिथे मी अनेक वर्षात गेलेले नाहीये मी अनेक वर्षात गेलेले नाहीये पण 'तन्ना' लायब्ररीची मी मेम्बर होते, त्यामुळे एकेकाळी अगदी रेग्युलरली जायचे. कोणत्या दुकानात काय मिळतं, कुठून काय घ्यायचं हे पाठ होतं पण 'तन्ना' लायब्ररीची मी मेम्बर होते, त्यामुळे एकेकाळी अगदी रेग्युलरली जायचे. कोणत्या दुकानात काय मिळतं, कुठून काय घ्यायचं हे पाठ होतं तन्नाने आता बहुदा सागर आर्केडमध्ये जागा घेतली आहे. एकदम मस्त लायब्ररी होती ती. मालक एकही पुस्तक वाचायचा नाही, पण कोणतं चांगलं, कोणतं वाईट, कोणतं चालतंय, कोणतं बकवास- सगळं त्याला ठाऊक तन्नाने आता बहुदा सागर आर्केडमध्ये जागा घेतली आहे. एकदम मस्त लायब्ररी होती ती. मालक एकही पुस्तक वाचायचा नाही, पण कोणतं चांगलं, कोणतं वाईट, कोणतं चालतंय, कोणतं बकवास- सगळं त्याला ठाऊक पाच बाय तीनची ती जागा, वर पोटमाळाही. खचाखच भरलेलं होतं ते दुकान इंग्रजी पुस्तकांनी पाच बाय तीनची ती जागा, वर पोटमाळाही. खचाखच भरलेलं होतं ते दुकान इंग्रजी पुस्तकांनी फिक्शन इंग्रजी वाचायची सुरूवात तिथूनच झाली, जी अजूनही टिकून आहे\nराजवाडे आणि सन्स मध्ये\nराजवाडे आणि सन्स मध्ये कुंडलकरांनी जुन्या पुणेरी विचारसरणी मधील तृटींवर नेमके बोट ठेवले आहे. मुलींचे अगदी लवकर लग्न लावून देणे, वयस्कर वडीलांसमोर आपले म्हणणे बोलायला तोंडही उघडता न येणे हे अनुभवले आहे. मोठ्यांचे ऐकायचेच असा माइंडसेट होता. त्यातून बाहेर पडायला फार श्रम करावे लागले. तीन शक्यता असत मोठ्या भावासारखे सर्व अ‍ॅक्सेप्ट करून त्यातच सूख मानून राहणे. उगीच एलोएल म्हणजे काय व्गैरे विचारून विथ इट व्हायचा प्रयत्न करणे, नाहीतर मधल्या भावासारखे दुहेरी जीवन जगणे. नाहीतर लहान भावासारखे पळून जाणे. स्वतःचा मार्ग शोधणे. आळे करांनी हे वैश्विक पुणेरी बाबा चांगले उभे केले आहेत. मुलीचे काय लग्न करून दिले प्रश्न संपला. आणि पुण्याच्या बाहेर करीअर ब्रेक साठी जायचे नाही. आपण्ही ह्या व्यवस्थेचा एक बळी आहोत असे वाटू लागले. सोड���न जा पुणे, आपापली क्षितिजे शोधा हे झाले आयुष्यात. म्हणून आता ह्या आठव्णीत गोडी वाट्ते. तिथेच जगलो अस्तो तर काचले असते ते बंध. चित्रपटात आईला सुद्धा नवर्‍यापुढे बोलता येत नाही. काय ती जरब. मला प्रेमळ पुणेरी पालकांवर काहीही टीका करायची नाही. फक्त एक माइंडसेट सांगितला. वैयक्तिक अनुभव वेगळे असतीलच.\nअमा माझ्या आठवणी प्रमाणे आंतर\nअमा माझ्या आठवणी प्रमाणे आंतर भारती कोणीतरी अमराठी होता पण अमर वाला मराठीच होता आणि त्या शेजारच्या गल्लीतल्या 'चालुक्य'च्या धर्तीवर त्याने डेक्कन बसस्टॉपच्या मागे छत्रपती हॉटेल म्हणजे लॉज काढले होते. नंतर त्याचे हॉस्टेल केले.\nपुना कॉफीच्या तिथे आत वरच्या मजल्यावर बहुतेक कलाछाया की अशाच नावाचे कथ्थक शिकवण्याचे केंद्र होते ना रोहिणी भाट्यांचे\nसॉरी अमा, डिसअग्री, कारण\nसॉरी अमा, डिसअग्री, कारण तुम्ही म्हणता ही काही 'पुणे स्पेसिफिक' विचारसरणी नाही... ही त्याकाळी जो मराठी मध्यमवर्ग होता, त्या सगळ्याची सरसकट विचारसरणी होती असं मला वाटतं.\nचित्रपटात आईला सुद्धा नवर्‍यापुढे बोलता येत नाही. काय ती जरब. >> हे पुणं स्पेसिफिक नक्कीच नाही. हे त्या काळचं मराठीच काय, तर भारतीय सत्य होतं, आजही काही प्रमाणात आहे\n<<पूना कॉफी हाऊस, फ्लोरिस्ट,\n<<पूना कॉफी हाऊस, फ्लोरिस्ट, बोरावके ह्यांच्याच लाईनीत पुढे महाराष्ट्र बँकेच्या इमारतीत नीरा मिळायचे दुकान (हे अजूनही) आहे. जिल्हा परिषद इमारत आणि हे डेक्कन वरचे अशा दोनच ठिकाणी (माझ्या माहिती प्रमाणे) टपरी नव्हे तर दुकानात नीरा मिळायची.>> दोनही ठिकाणी आम्ही जायचो.\nत्यावरून आठवले ; अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज च्या दारात अप्रतीम उसाचा रस मिळायचा. तेवढ्यासाठी सायकल मारत भर उन्हात रस प्यायला जात असू.\nमंजुश्री सारडा प्रकरण आठवते.\nमंजुश्री सारडा प्रकरण आठवते. पोटॅशिअम साइनाईड दिले होते न तिला\nऊसाचा रस प्यायचं अजून एक\nऊसाचा रस प्यायचं अजून एक ठिकाण म्हणजे कॅम्पात मोलेदिना रस्त्यावरून बंडगार्डन कडे जाताना आता एक मोठे हॉटेल झालंय त्याच्या शेजारी एक रुपयात मोठा ग्लास भरून रस मिळायचा. जम्बो साईझ ग्लास म्हणजे एका ग्लासात पोट भरूनच जायचे.\nइन्ग्रजी सिनेमे फक्त अलका ;\nइन्ग्रजी सिनेमे फक्त अलका ; राहुल आणि वेस्ट एन्ड लाच लागायचे.\nअलकाची ही मक्तेदारी दादा कोन्डकेन्च्या सिनेमान्नी मोडली होती.\nनटराज अ��दी नवीन असताना तिथे \"Guns of Navarone\" बरेच आठवडे चालला होता.\nनीलायम नवीन असताना \"अनुराग\" आणि \"बॉबी\" हे सिनेमे लागले होते . बॉबीचे पोस्टरही अजून आठवते.\nपुना कॉफीच्या तिथे आत वरच्या\nपुना कॉफीच्या तिथे आत वरच्या मजल्यावर बहुतेक कलाछाया की अशाच नावाचे कथ्थक शिकवण्याचे केंद्र होते ना रोहिणी भाट्यांचे\nहर्पेन , अगदी बरोबर \nहर्पेन , अगदी बरोबर आता सागर प्लाझा आहे तिथल्या कॉर्नर वर होत ते रसाच गुर्हाळ.\nकैतरी झोल आहे.... कॅम्प कुठे,\nकैतरी झोल आहे.... कॅम्प कुठे, बंडगार्डन कुठे... दोन टोके. पण तपशील बरोबर आहे. लाल देवळाकडुन मोलेदिना रोडने एमजीरोड कडे जाताना, डाव्या हाताच्या गल्लीत एक थिएटर होते, त्याचे शेजारि हा रसवाला होता. पण आम्हि तिथे प्यायचो नाही, कारण तो बर्फाच्या लाद्या रस निघतो तिथे ठेवायचाच, शिवाय काधलेल्या रसात भरपुर बर्फ (अर्थात बर्फाचे पाणी) घालायचा, त्यामुळे तो रस अतिथंड लागायचा, त्यामुळे चव कळायचीच नाही, पण आम्ही पट्टीचे \"पिणारे\" असल्याने ही चलाखी समजुन घेऊन तिथे रस पिणे टाळायचोच. आमचे नेहेमीचे ठिकाण म्हणजे शनिपारासमोरच्या कॉर्नरचे गुर्‍हाळ, अजुनही आहे.\nमंडई जवळच्या दोनही पार्कींगच्या जागांवर आधी सिनेमा हॉल होते. तुळशीबागे जवळच्या पार्कींग च्या इथे आर्यन नावाचे पुण्यातले पहिले टॉकीज होते. मंडई लगतच्या पार्कींगच्या जागी कोणते होते बरे आर्यनला शेवटचा सिनेमा भालजींचा 'गनिमी कावा' लावला होता बहुतेक.\nमंडई च्याच एरियात कुठेतरी बैल\nमंडई च्याच एरियात कुठेतरी बैल घाण्याला फिरवतात तशा प्रकारचे एक गुर्‍हाळ होते .\n<<मंडई लगतच्या पार्कींगच्या जागी कोणते होते बरे\nमंडई समोर आर्यन आणि लगचे\nमंडई समोर आर्यन आणि लगचे मिनर्व्हा दोन्ही ठिकाणी आता पार्किंग झालयं\nआधी आर्यन जमिनदोस्त झाले मग मिनर्व्हा\n७२-७३ ची माझी आठवण म्हणजे,\n७२-७३ ची माझी आठवण म्हणजे, तेव्हा आम्हि नांदेडला जाण्यासाठी स्टेशन एसटीस्टँडकरता, आई, थोरला भाऊ (८वी) व मी(५वी) असे शुक्रवारपेठेतुन (रामेश्वरचौकातुन) निघालो, तर रीक्षेला पुरेसे पैसे नव्हते म्हणून पायीच निघालो. चक्क शनिवारवाडा, तिथुन उजवीकडे वळून कुंभारवेस जुनाबाजार, कोपर्‍यावरील पोलिसचौकी तशीच होती, पुढे जाऊन सध्याचे आंबेडकरभवनचौकात डावीकडे वळून मालधक्यावरुन सरळ पुढे एसटीस्टँण्ड अशी आमची वरात पहाटे ४ चे सुमारास निघालेली होती. रस्ते निर्मनुष्य, भयाण वातावरण, प्रत्येकाच्या हातात/खान्द्यावर दोनतिन ओझी. लौकर पोहोचायची घाई नाहीतर बस चुकेल. काहीतरी पाचसाडेपाचची वेळ होती असे पुसटसे आठवतय. अगदी वेळेत पोहोचलो व पाचच मिनिटात बस निघाली.\nतेव्हा एक माणुस शनिवारवाड्यापाशी सांगु लागला की आतुन कसबा पेठेतुन चला, पण आईने ऐकले नाही व माहित असलेल्या बाहेरील रस्त्यानेच आम्ही गेलो.\nत्याकाळी पैसे नसले किंवा असलेले वाचवायचे असल्यास असे काहीही केले तरी कुणाला त्यात कमीपणा वाटत नसे. उलट तशा कष्टांना देखिल प्रतिष्ठाच होती, जी कालौघात नष्ट होत गेली.\n जिकडेतिकडे (बापाच्या जीवावर उड्यामारणारे) नवाबजादे /नवाबजाद्याच जास्त दिसुन येतात. आणि \"हे काम माझे नाही\" हे सांगण्यात भूषण वाटणारेच जास्त.\nत्याकाळी कोणतेही काम करण्यास \"लाजू नका\" असे स्वावलंबन शिकविण्याकडे आईबापशिक्षकांचा कल असायचा..... आजकाल कोणतेही काम दुसर्‍याकडुन करवुन घेऊन आपण कसे स्वस्थ सुखात बसु याकडे जास्त कल असतोय. अर्थात याकरता आईबापही तितकेच दोषी आहेत, कारण \"आम्हांला कष्ट पडले, ते आमच्या मुलाबाळांना पडू नयेत \" अशा अर्थाची संस्थानी खानदानी मानसिकता सर्वदूर भिनायला लागली. त्याची फळेही भोगत आहेतच जे ते.... कारण शारिरीक कष्ट /हालचाल कमी झाले, की तब्येत हमखास कमजोर होऊ लागते हे \"विधीलिखित \" आहे.\nआजच्या इतके जाड मुले/मुली तेव्हा अगदी क्वचितच बघण्यात यायच्या. आख्ख्या शाळेत दोन चार मुलेच जाडी असायची, तर हल्ली आख्ख्या शाळेत बारीक बेतास बात तब्येत असलेली शिडशिडीत पण काटक मुले शोधुन काढावी लागत आहेत. हा दोष काळाचा नसुन, माणसांचाच आहे असे माझे मत.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2003/09/3480/", "date_download": "2020-10-31T15:55:43Z", "digest": "sha1:3PIFVKTW6E3W5LAT2UMBV2I7DEWRHJU4", "length": 11790, "nlines": 56, "source_domain": "www.sudharak.in", "title": "तंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nतंत्रज्ञान आणि विचारांची पद्धत\nसप्टेंबर, 2003इतरजे. डेव्हिड बोल्टर\nभौतिकी, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्रातले अनेक ���ज्ञ आजच प्रयोगांचे निष्कर्ष काढायला आणि समजून घ्यायला इलेक्ट्रॉनिक तर्कशास्त्राची मदत घेत आहेत. समाजशास्त्री आणि अर्थशास्त्री संगणकांशिवाय कामे करू शकत नाही आहेत. मानव्यशास्त्री, विचारवंत आणि सर्जनशील लेखकांना आज तरी या यंत्राचा फारसा वापर करता येत नाही. पण हे लवकरच बदलेल, कारण संगणकाने मजकुराचे संपादन करणे कागद-लेखणी वा टंकलेखकाने तसे करण्यापेक्षा खूपच सोपे जाते. प्रकाशन उद्योगाला इलेक्ट्रॉनिक अक्षरजुळणीचे फायदे आधीच कळलेले आहेत. पुढे साहित्यिक आणि वैज्ञानिक ग्रंथालयेही इलेक्टॉनिक रूपात संगणकावर उपलब्ध होतीलच. साहित्य, तत्त्वज्ञान किंवा इतिहासाचा अभ्यास अंकबद्ध करून संगणक हुकूमनाम्यांमध्ये साठवता येईल का, हा प्र नच नाही आहे—-मुळात संवाद साधायला शास्त्रीपंडितांना संगणक हेच महत्त्वाचे साधन उरणार आहे. युरोप व उत्तर अमेरिकेत तर हे आजच घडले आहे. येत्या शतकातले साहित्य आणि तत्त्वज्ञान संगणकांच्या कीबोर्डावरच लिहिले जाणार आहे आणि छापले जाणार आहे. एखाद्यावेळी छपाईऐवजी चुंबकीय चकत्यांवर साठवले जाऊन संगणकाच्या मदतीने वाचले जाणे छपाईलाही बाद करेल. दीर्घकाळ आणि दररोज या माध्यमाचा वापर करणारे मानव्यशास्त्री आणि साहित्यिकही माध्यमाच्या क्षमतांमुळे तरलपणे प्रभावित होतील, त्याच्या ताकदी व मर्यादा ओळखतील. सर्वच संवाद-माध्यमांच्या बाबतीत हे घडते.\nएक मध्ययुगीन संताची तसबीर डोळ्यांपुढे आणा. (आपण भारतीय-मराठी परंपरेत बसायला एकनाथांची तसबीर कल्पनेने उभी करू.) पंचा नेसलेले गृहस्थ मांडी घालून, तीवर फळी ठेवून एका लहानशा खोलीत लिहीत बसले आहेत. शेजारी एकदोन पोथ्या मिणमिणत्या दिव्याच्या उजेडात दिसत आहेत. शेजारीच शाईची दौत व तासून ठेवलेले बोरू आहेत. एखादे पंचांग व एखादे घटिकापात्रही शेजारी आहे. या चित्रातील प्रत्येक घटकाचा लेखकाच्या दैनंदिन आणि आधिभौतिक जीवनावर परिणाम होतच असणार ना\nपंचा आणि खोलीचा लहानखुरा आकार विद्वानांची सामाजिक स्थिती दाखवतो. दौत-टाक आणि भूर्जपत्र-कागद लिपीसुद्धा ठरवतात.(तामिळ ‘गोलगोल’ लिपी टाकाने भूर्जपत्रे फाटू नयेत यासाठी घडवली गेली, असे आठवते.) छापील पुस्तकांऐवजी हस्तलिखित पोथ्यांचा वापर त्या मोजक्याच ग्रंथांचे महत्त्व ठसवतो. भरवशाचा स्पष्ट उजेड नसणे, कालमापनाच्या उपकरणांचा साधेपणा, या साऱ्यातून लेखकाच्या साहित्यावर परिणाम होतच असतात. एकाच तसबिरीने सारे काही समजणार नाही. पण अनेक तसबिरी, अनेक परिसर, अनेक उपकरणे-अवजारे यांच्या मदतीने आपण ‘तत्कालीन’ साहित्यामागची जीवनशैली समजावून घेऊ शकतो. असेच एक मूलगामी चित्र आज संगणकापुढे बसलेल्या शास्त्रीपंडिताचे छायाचित्र पुरवते. खोलीतला मंद उजेड पुढ्यातल्या ‘मॉनिटर’वरची प्रकाशाक्षरे स्पष्ट करतो आहे. खोलीत इतर सामान जवळपास नाहीच, कारण सर्व संदर्भ संगणका मार्फत शोधता येतात. पडद्यावरचा लुकलुकता ‘कर्सर’ चुका दुरुस्त करण्यात टाक-बोरूंपेक्षा सक्षम आहे. मानवी लेखनिकापेक्षा बिनचूक संपादन फेरबदलाचे हुकूमनामे हाताशी आहेत. अशा साऱ्या हत्यारांनी काम करणारा विद्वान साध्या कागद-लेखणी-फळी-टिवळीवाल्या विद्वानापेक्षा वेगळ्याच त-हेने विचारही करेल. त्याचे प्र नही वेगळे असतील, आणि उत्तरेही\n[जे. डेव्हिड बोल्टरच्या ‘ट्युरिंग्ज मॅन’ (पेंग्विन 1984) या पुस्तकातील संगणकाच्या संभाव्य परिणामांबद्दलचा हा उतारा आहे.]\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/corona-hostpost-ahmednagar/", "date_download": "2020-10-31T17:11:49Z", "digest": "sha1:RPAVG33NCNAH7OQLKNWUDQ4O2YW53NIU", "length": 9217, "nlines": 161, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "अहमदनगर - सोनईत हॉटस्पॉट जाहीर | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome महाराष्ट्र अहमदनगर अहमदनगर – सोनईत हॉटस्पॉट जाहीर\nअहमदनगर – सोनईत हॉटस्पॉट जाहीर\nवेगवान न्यूज / राजेंद्र साळवे\nनेवासा l तालुक्यातील सोनई गावात १० व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने सोनई गाव हॉटस्पॉट घोषित करण्यात आले आहे. गावात जाणारे सर्व रस्ते अडविण्यात आले आहेत. राज्याचे मृद व जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख यांनी गावात फिरून उपाययोजनेचा आढावा घेतला. यानंतर अधिका-यांशी चर्चा केली.\nतीन दिवसांपूर्वी औरंगाबाद येथून सोनई येथे आलेल्या एका संशयित रुग्णाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांची कोरोना टेस्ट केली. यातील २० लोकांपैकी १० लोकांना कोरोनाची लागण झाली. यानंतर तहसीलदार रुपेश सुराणा यांनी रात्रीच सोनई गावात येऊन उपाययोजना चालू केल्या आहेत.\nशुक्रवार (दि १० जुलै ) रोजी जलसंधारण मंत्रीशंकरराव गडाखयांनी सोनई गावात जाऊन पाहणी केली. यावेळी तहसीलदार रुपेश सुराणा, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिराज सूर्यवंशी, शेवगाव पोलीस विभागाचे उप विभागीय अधिकारी मंदार जवळे, सोनई पोलीस ठाण्याचे सहायक अधिकारी जनार्धन सोनवणे उपस्थित होते.\nPrevious articleगोदाकाठच्या गावातील लोकांची बिकट अवस्था,11 गावांचा संपर्क तुटला…\nNext articleआजचे राशी भविष्य l तुमच्या जोडीदारासोबत आजचा दिवस कसा जाणार \nनगर – क्लिप व्हायरल करणाऱ्यावर कारवाई नाई ऑडिओ क्लिप प्रकरणात 7 पोलीस निलंबित \nमाथेफिरू प्रियकराने पहाटे घरात घुसून प्रेयसीवर झाडली गोळी, पुढं काय घडलं\nकोरोना अपडेट : अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक सुरुच… आज पर्यंत ३४० जणांचा बळी \nअमुक दिवशी स्त्रिसंग केला तर मुलगा होतो प्रकरणी इंदुरीकर महाराज, हाजीर हो\nनगर जिल्ह्यात काल निघाले २६१ कोरोना पाॅझिटिव्ह\nअहमदनगर: जिल्ह्यात 19 ला सायंकाळी ४५ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण\nबीड जिल्ह्यातील व्यक्तीचा औरंगाबाद येथे कोरोनामुळे मृत्यु…\nकोरोनाने आतापर्यंत साडे चार लाख लोकांचा घेतला बळ�� \n पुढील महिन्यात शाळा ऑनलाईन सुरु होणार…\nमोबाईल हेडफोन उचलण्याच्या नादात,दरीत पडून युवकाचा अंत\nअहमदनगर – नेवासा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात काळवीट ठार \n सरकारच्या निर्यातबंदीने कांद्याचे भाव कोसळले l\nब्रेकिंग नाशिक शहरात आज पुन्हा 6 कोरोना पॉझिटिव्ह\nदरड कोसळल्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ठप्प\nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nअहमदनगर जिल्ह्यात आज निघाले १२ कोरोना पॉझिटिव्ह\nअहमदनगर: जिल्ह्यात 19 ला सायंकाळी ४५ नवे कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00442.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/6/10/Netradan-Shreshthdan.aspx", "date_download": "2020-10-31T17:01:20Z", "digest": "sha1:2YST54C4ASO3YWS4TYXLKTX7OJQ6JZ2P", "length": 17813, "nlines": 83, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "नेत्रदान : श्रेष्ठदान", "raw_content": "\nबालविकास विद्या मंदिराचे प्रांगण विद्यार्थी व पालकांनी फुलून गेले होते. गेले तीन दिवस चाललेल्या स्नेहसंमेलनाचा आज समारोप होणारा होता. गुणवंत व यशवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक वितरण समारंभ होता. प्रमुख पाहुणे होते, डॉ. पाटील - नामवंत नेत्रतज्ज्ञ. या वर्षी मुख्याध्यापकांच्या मनात एक अभिनव कल्पना होती. प्रमुख पाहुण्यांना भाषण करायला सांगण्याऐवजी दोन विद्यार्थ्यांनीच त्यांची मुलाखत घ्यावी. डॉ. पाटील यांना ही कल्पना पसंत पडली. ठरलेल्या वेळी कार्यक्रम सुरू झाला. जोशीबाईंनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली व दहावीतील अनिता व संदीप या विद्यार्थ्यांनी मुलाखत सुरू करावी असे सांगितले.\nअनिता : नमस्कार डॉ. पाटील सर.\nसंदीप : नमस्ते डॉ. पाटील सर.\nडॉ. पाटील : नमस्ते मुलांनो, पण तुम्ही मला सर म्हणण्याऐवजी डॉ. काका म्हणा, मला आवडेल.\nअनिता : बरं डॉ. काका. आज आम्हाला तुमच्याकडून नेत्रदानाविषयी माहिती जाणून घ्यायची आहे. आम्हांला पडलेले प्रश्न आम्ही आता विचारतो.\nडॉ. पाटील : हो, विचारा.\nसंदीप : सगळ्यांत आधी हे सांगा काका, की नेत्रदान कुणाला उपयोगी पडते म्हणजे सर्वच अंधांना ते उपयोगी असते का\nडॉ. पाटील : नाही. फक्त नेत्रपटलाने म्हणजे कॉर्नियाने अंधत्व आले असताना नेत्रदानाचा उपयोग होतो. समाजाला फायदा व्हावा म्हणून माणसाने मरणोत्तर नेत्रदान करावे. मृत व्यक्तीने सांगितले नसेल तर जवळचे नातेवाईकही असा निर्णय घेऊ शकतात.\nअनिता : डॉ. काका या नेत्रदानाचा कसा फायदा होतो समाजाला\nडॉ. पाटील : डोळ्यांतील बुबुळावरचा पारदर्शक, मऊ पेशींचा पडदा ज्याला कॉर्निया किंवा नेत्रपटल म्हणतात. त्याचा वापर करून त्या दोषाने पीडित अंधाला दृष्टी मिळवून देता येते; तसेच डोळ्यांच्या विविध आजारांवर उपचार शोधण्यासाठी संशोधन, अभ्यास करायलाही ते उपयुक्त ठरते.\nसंदीप : डॉ. काका, कॉर्निअल अंधत्व म्हणजे काय\nडॉ. पाटील : कॉर्निया म्हणजे नेत्रपटल हा बुबुळ झाकणारा वा त्यावर असणारा अति मृदू पेशींचा पारदर्शक पडदा असतो. कोणत्याही कारणाने तो खराब झाला, फाटला वा अर्धपारदर्शक, अपारदर्शक झाला तर दृष्टी अचानक मंद होते वा नाहीशी होते. म्हणजेच अंधुक दिसते वा दिसेनासे होते याला कॉर्निअल अंधत्व म्हणतात.\nअनिता : एखाद्या चांगल्या पाहू शकणार्‍या माणसाला अचानक असे काय होऊ शकते\nडॉ. पाटील : कोणत्याही प्रकारचा अपघात घडल्यास असे होऊ शकते. मुलांच्या बाबतीत खेळताना वा भांडताना डोळ्यांवर बसणारा मार, पेन-पेन्सिली यांसारखी काही वस्तू डोळ्यांत खुपसणे इत्यादी, मोठ्या माणसांच्या बाबतीत रस्त्यावर झालेले अपघात. कारखान्यामध्ये झालेले रासायनिक स्फोट वा डोळ्यांत काही धातूचे कण जाणे अशासारख्या गोष्टीने हे घडू शकते. त्याचप्रमाणे काही (इन्फेक्शन) संसर्गामुळे व कुपोषणामुळे अंधत्व येऊ शकते.\nसंदीप : अशा पद्धतीने आलेले अंधत्व बरे होऊ शकते का हो डॉ. काका\nडॉ. पाटील : हो बर्‍याच प्रमाणात. खराब झालेल्या कॉर्निया बदलून नवा, सशक्त कॉर्निया त्या जागी लावता आला तर हे अंधत्व दूर होऊ शकते. याला ‘नेत्रपटल प्रत्यारोपण’ असे म्हणतात. कृत्रिम बनवता येत नसल्याने अजूनतरी मानवी नेत्रपटल दानावरच अवलंबून राहावे लागते.\nअनिता : आपण हे कुठून मिळवू शकतो\nडॉ. पाटील : सुदैवाने मृत व्यक्तीचे नेत्रपटल त्याच्या मृत्युपासून 4 ते 6 तासांच्या आत काढून गरजूंसाठी वापरता येते आणि फक्त मृताचेच नेत्रपटल घेता येते. जिवंत व्यक्ती कोणत्याही कारणाने हे दान करू शकत नाही. आपल्याकडे तसा कायदाच आहे.\nसंदीप : पण डॉ. काका, ज्यांना नेत्रदान करायचे आहे त्यांनी काय करावे मग\nडॉ. पाटील : डोळे फक्त माणसाच्या मृत्यूनंतरच काढता येतात. त्यामुळे आपण आपली नेत्रदानाची इच्छा जवळच्या ���ातेवाईकांजवळ बोलून ठेवावी. तेच लोक आय बँकेला म्हणजे नेत्रपेढीला कळवून बोलावू शकतात.\nअनिता : नेत्रपेढी म्हणजे काय ती काय प्रकारे काम करते हे सांगा ना डॉ. काका.\nडॉ. पाटील : नेत्रपेढी ही समाजाच्या भल्यासाठी काम करणारी नफा न कमवणारी अशी धर्मदाय संस्था असते. मृत व्यक्तीचे नेत्रपटल काढणे, त्यावर आवश्यक त्या प्रक्रिया करणे व ते गरजूंपर्यंत पोहोचवणे हे काम ही संस्था करते. सध्या भारतात 500च्या जवळपास अशा संस्था आहेत.\nअनिता : पण याचा दुरूपयोग होणार नाही कशावरून\nडॉ. पाटील : या संस्थांचे ‘मानवी अवयव प्रत्यारोपण कायदा 1994’च्या अंतर्गत सरकारकडे नोंदणी करावी लागते. त्यांना डोळ्यांच्या खरेदी-विक्रीची परवानगी नसते. जर कुणी कायदा मोडला तर शिक्षा होते.\nसंदीप : नेत्रपेढीशी संपर्क कसा साधायचा\nडॉ. पाटील : बी.एस.एन.एल.ने संपूर्ण भारतात 1919 हा टोल फ्री नंबर नेत्रपेढ्यांसाठी दिला आहे, त्यावर संपर्क साधता येतो. स्थानिक वर्तमानपत्रांकडे वा गावातील मोठ्या दवाखान्यात चौकशी केली तरी जवळच्या नेत्रपेढीचा क्रमांक मिळू शकतो.\nअनिता : फोन केल्यावर मग पुढे काय करायचे असते\nडॉ. पाटील : फोन केल्यावर नेत्रपेढीतील कर्मचारी आवश्यक काळजी घेण्याचे सांगून लवकरात लवकर त्या ठिकाणी पोहोचतात. त्या गटात प्रशिक्षित तंत्रज्ञ व डॉक्टर असतात. 15 ते 20 मिनिटांमध्ये नेत्रपटल काढण्याचे काम पूर्ण होते. या वेळी नातेवाईकाची सही, दोन साक्षीदारांसमोर घेतली जाते.\nसंदीप : काळजी घ्यायची म्हणजे काय करायचे असते ती व्यक्ती तर मृत असते ना\nडॉ. पाटील : हा चांगला प्रश्न विचारलास. सर्वप्रथम खोलीत पंखा चालू असेल तर तो बंद करावा. शक्य असेल तर ए.सी. चालू करावा. मृताच्या डोक्याखाली हलकेच उशी ठेवून डोके वर उचलून ठेवावे. पापण्या नीट बंद झाल्याची खात्री करावी. बंद डोळ्यांवर स्वच्छ, ओल्या कापडाची पट्टी ठेवावी. मृत्यूचा दाखला तयार ठेवावा व नेत्रपेढीला फोन करून, जवळच्या खुणांसहीत व्यवस्थित, सविस्तर पत्ता सांगावा. म्हणजे नेत्रपेढीच्या लोकांना सापडणे व येणे सोपे होते.\nअनिता : डोळे काढले की ती व्यक्ती विद्रूप दिसत असेल ना शिवाय असे व्यंग तयार करणे धर्माला मान्य असते का\nडॉ. पाटील : एक भीती मनातून काढली पाहिजे की, डोळे काढल्याने व्यक्ती विद्रूप दिसते. डोळ्याचा फक्त कॉर्निया वा बुबुळ काढले जाते व त्यानंतर डोळे व���यवस्थित बंद केले जातात. त्यामुळे चेहरा अजिबात विद्रूप दिसत नाही आणि धर्माचं विचाराल तर सर्व धर्म याला मान्यताच देतात. मृतदेहाबरोबर जाळून राख होण्यापेक्षा वा मातीत मिसळून वाया जाण्यापेक्षा दोन गरजूंना दृष्टी देणे हे केव्हाही पुण्याचेच काम ठरेल. त्या माणसाच्या आयुष्याचे सार्थकच झाले असेच म्हणावे लागेल.\nसंदीप : नेत्रदान कोणाला करता येते\nडॉ. पाटील : कुणालाही करता येते. त्याला वयाची, लिंगाची, धर्माची कोणतीही अट नाही. चष्मा असणारी व्यक्ती अगदी मोतीबिंदूचे ऑपरेशन झालेल्या व्यक्तीलाही नेत्रदान करता येते. फक्त रेबीज, धनुर्वात, एड्स, कावीळ, कॅन्सर यांसारख्या काही आजाराचे रुग्ण नेत्रदान करू शकत नाहीत. नेत्रपेढीचे तज्ज्ञ डोळ्यांबरोबर थोडेसे रक्तही घेतात व तपासणीनंतर ते नेत्रपटल दुसर्‍यास देण्याजोगे आहे की नाही ठरवतात.\nमी आज तुम्हा सर्वांना आवाहन करतो, की आपण स्वत: तसेच इतरांनाही नेत्रदानासाठी प्रोत्साहित करा. गरजूंच्या संख्येपेक्षा दात्यांची संख्या अगदीच कमी आहे. ईश्वराने दिलेली ही अमूल्य देणगी, तिची मृत शरीरासह विल्हेवाट न लावता गरजू रुग्णांना द्या. समाजाचे ॠण फेडणेच आहे हे एक प्रकारे.\nअनिता : धन्यवाद डॉ. काका तुम्ही इथे आलात व आमच्या शंकांचे निरसन केलेत. मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सांगते की, इथून पुढे आम्हीही या नेत्रदान चळवळीला आमच्या परीने हातभार लावू. जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहोचवू. धन्यवाद\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/cycle-pure-agarbatties-donate-one-crore-to-pm-cares-fund/", "date_download": "2020-10-31T16:17:45Z", "digest": "sha1:34QCAVN2UEMZY52NWVC5S42GJ52H56RP", "length": 11872, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "'सायकल' अगरबत्तीजकडून पीएम केअर्स फंडाला एक कोटी - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या ‘सायकल’ अगरबत्तीजकडून पीएम केअर्स फंडाला एक कोटी\n‘सायकल’ अगरबत्तीजकडून पीएम केअर्स फंडाला एक कोटी\nअगरबत्ती ते ऐरोस्‍पेस समूह एनआर ग्रुपच्‍या सायकल प्‍युअर अगरबत्तीजने देश व सरकारला कोविड-१९ विरोधातील लढ्यामध्‍ये पाठिंबा म्‍हणून पीएम केअर्स फंडामध्‍ये एक कोटी आठ लाख रुपयांची मदत दिली आहे. त्याचप्रमाणे कंपनीच्यावतीने नोव्‍हल कोरोना व्‍हायरसवर मात करण्‍यासाठी त्‍यांच्‍या कर्मचाऱ्याना व्‍यवसाय सुरू ठेवण्‍यासाठी आश्व���्त केले आहे. देशव्‍यापी लॉकडाऊनदरम्‍यान आपल्‍या कर्मचाऱ्याना सक्रियपणे पाठिंबा देत म्‍हैसूरस्थित कंपनीने स्‍थलांतरित मजूर, ड्युटीवर असलेले पोलिस आणि बेघर लोकांना भोजनाची सुविधा देण्‍यासाठी त्‍यांच्‍या होमटाऊनमधील विविध स्‍वयंसेवी समूहांना एक लाख रूपये दिले आहेत.\nया जागतिक संकटादरम्‍यान कंपनीने रंगसन्‍स टेक्‍नोलॉजीजद्वारे स्‍थापित आंतरराष्‍ट्रीय संबंधांच्‍या माध्‍यमातून म्‍हैसूर सरकारला ५ वेंटीलेटर्स देखील दिले आहेत. तसेच कंपनीने पीपीई किट्सची सुविधा देण्‍यासह संरक्षणात्‍मक मास्कचे वाटपदेखील केले आहेत. कंपनीने देशभरातील त्‍यांच्‍या कर्मचाऱ्याना या आव्‍हानात्‍मक स्थितीमध्‍ये सरकारला पाठिंबा देत त्‍यांच्‍यापरीने मदतीचा हात पुढे करण्‍याचे आवाहन देखील केले आहे. सद्यस्थितीबाबत बोलताना सायकल प्‍युअर अगरबत्तीजचे व्‍यवस्‍थापकीय संचालक अर्जुन रंगा म्‍हणाले, ”देशभरातील आपल्‍या सर्वांसाठी हा आव्‍हानात्‍मक काळ आहे. म्‍हणूनच या लढ्यामध्‍ये आपल्‍या सरकारला पाठिंबा देत मदतीचा हात पुढे करणे अत्‍यंत महत्त्वाचे आहे. एक कंपनी व व्‍यक्‍ती म्‍हणून आम्‍ही या महामारीवर मात करण्‍यासाठी आमच्‍यापरीने सर्वतोपरी कार्य करत आहोत. देशभरातील आमचे कर्मचारी संबंधित राज्‍यामधील कोविड-१९ रिलीफ फंड्समध्‍ये देखील दान करत आहेत. आम्‍ही देशभरातील नागरिकांना त्‍यांच्‍यापरीने कामगिरी करण्‍याचे आणि सरकारच्‍या सूचनांचे गांभीर्याने पालन करण्‍याचे आवाहन करतो. हात स्‍वच्‍छ धुणे, स्‍वच्‍छता राखणे, सोशल डिस्‍टन्सिंग राखणे यांसारख्‍या सोप्‍या कृती सध्‍या आवश्‍यक आहेत.”\nते पुढे म्‍हणाले, ”हीच वेळ आहे, जेथे आपण अंतर्मनातून विचार करत आपल्‍या स्‍वत:मध्‍ये सुधारणा केली पाहिजे. म्‍हणूनच आम्‍ही हे लॉकडाऊन यशस्‍वी करण्‍यासाठी छंद जोपासत वेळ सत्‍कारणी वापरण्‍याचे आवाहन करतो. तसेच आम्‍ही सर्वांना या लढ्यामध्‍ये अग्रस्‍थानी असलेले आपले आरोग्‍य कर्मचारी व पोलिसदलाच्‍या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करण्‍याची विनंती करतो. या लढ्यामध्‍ये आपण सर्व एक आहोत आणि लोकांचा पाठिंबा व आशीर्वादासह आपण या लढ्यावर मात करत यशस्‍वी ठरू.”\nPrevious article‘असे’ करा एकापेक्षा जास्त कर्जखात्यांचे व्यवस्थापन\nNext articleकोविड-१९ ​विरोधात ​फेडरल बँकेचा पुढ���कार​\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\n‘इन्शुरन्सदेखो’ नेमणार १ लाख एजंट्स\nआणि आता ‘मेक इन इंडिया’ इलेक्ट्रिक मोटरसायकल\n‘नोब्रोकर’ने उभारले ३० दशलक्ष डॉलर\nलॉकडाउनमध्ये विद्यार्थी घेताहेत आरोग्याची काळजी\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/we-will-defeat-shivena-three-seats-mumbai-claims-nawab-malik-40210", "date_download": "2020-10-31T16:10:52Z", "digest": "sha1:M5OSJDJVLDMMXIQPAFHQDGTUBUHWKYNJ", "length": 12194, "nlines": 191, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "आम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू : नवाब मलिक - We will Defeat Shivena on Three Seats in Mumbai Claims Nawab Malik | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nआम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू : नवाब मलिक\nआम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू : नवाब मलिक\nआम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू : नवाब मलिक\nआम्ही मुंबईत शिवसेनेच्या तीन जागा कमी करू : नवाब मलिक\nगुरुवार, 25 जुलै 2019\nआज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सचिन अहिर आणि शिवसेना यांच्यावर तोफ डागली. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यांचं पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे असेही नवाब मलिक म्हणाले\nमुंबई : स्वतः निवडून येण्याचा विश्वास आणि ताकद नसल्यानेच सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, शिवसेनेने पडणारा नेला आम्ही शिवसेनेच्या तीन जागा कमी करु आणि राष्ट्रवादीची ताकद दाखवून देवू, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.\nआज राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यावर माध्यमांशी बोलताना नवाब मलिक यांनी सचिन अहिर आणि शिवसेना यांच्यावर तोफ डागली. सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला यांचं पक्षाला आणि नेत्यांना दु:ख झाले आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर आपण विश्वास ठेवतो आणि त्याच्याकडून विश्वासघात होत असेल तर ती गोष्ट नक्कीच दु:ख करणारी आहे असेही नवाब मलिक म्हणाले. सचिन अहिर शिवसेनेत गेले असले तरी त्यांच्यासोबत वरळीतील एकही कार्यकर्ता गेलेला नाही हेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.\nपक्षाने १५ वर्ष मंत्रीपद आणि १५ वर्षे मुंबई अध्यक्ष पदाची जबाबदारी त्यांच्याकडे दिली होती. परंतु, मुंबईत विधानसभा निवडणुकीत यश मिळणार नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे, असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. सचिन अहिर शिवसेनेत गेले आहेत. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. आम्ही नव्याने, ताकदीने पक्ष मुंबईत उभा करु आणि मुंबईत जास्तीत जास्त यश मिळवून देवू असा आत्मविश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n\"ओबीसींच्या ताटातील आरक्षण देणार नाही\"... मराठा समाजाचे नेते वातावरण बिघडवित आहेत...\nमुंबई : \"ज्या दिवशी कायदा पास झाला तेव्हा यांनी जल्लोष केला, आणि आता त्याच कायद्याला विरोध करीत आहेत. हे चुकीचं आहे. मराठा समाजाचे नेते वातावरण...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nपंकजा मुंड���ंना शिवसेनेची ऑफर उद्धव ठाकरेचं देऊ शकतात...राऊतांनी केलं फडणवीसाचं कैातुक\nपुणे : ‘भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे या चांगल्या नेत्या आहेत. त्यांच्याशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना जर शिवसेनेत...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nइंदिराजींमुळे भारताला आंतरराष्ट्रीय सन्मान आणि आदर : अनिल देशमुख\nमुंबई : \"माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय नेत्या होत्या. बलाढ्य राष्ट्रांच्या दादागिरीपुढेही त्या कधी झुकल्या नाहीत, मात्र...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nबंजारा समाजाचे धर्म गुरू डॅा. रामराव महाराज यांचे निधन\nवाशिम : संत सेवालाल महाराजांचे वंशज समाजाचे धर्मगुरू डॅा. रामराव महाराज यांचे मुंबई येथील लिलावती हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने राञी अकरा वाजण्याच्या...\nशनिवार, 31 ऑक्टोबर 2020\nमहादेव जानकरांचा रासप सर्व निवडणुका स्वबळावर लढणार : भाजपपासून दुरावल्याची चर्चा\nमुंबई : भारतीय जनता पक्षाच्या महाआघाडीत असलेला राष्ट्रीय समाज पक्ष (रासप) आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढणार आहे, अशी घोषणा रासपचे नवे...\nशुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020\nमुंबई mumbai सचिन अहिर sachin ahir नवाब मलिक राजकारण shivsena ncp राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00443.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/category/ladha-koronashi/", "date_download": "2020-10-31T16:03:24Z", "digest": "sha1:YNKQAXRTCRYXZ2VMSYZL4SWUNOAJ3RKK", "length": 23148, "nlines": 144, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "लढा कोरोनाशी – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nकोविड -19 व्हायरस : उगम, उद्रेक व मिथके\n वुहान हे शहर वर्षभरापूर्वी फार चर्चेतील नाव नव्हते. या वर्षी हे नाव मात्र घरोघरी चर्चेत आले आहे. शतकापूर्वी (1911) वुहान शहर ‘झिनहाई क्रांती’चे केंद्र होते. चैन्ग कै शेक...\nचमत्कार सत्यशोधन विशेषांक - सप्टेंबर 2020 सप्टेंबर 2020\nकोरोना काळात देहविक्रय करणार्‍यांना दिला ‘नागपूर अंनिस’ने मदतीचा हात\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, उत्तर नागपूर शाखेच्या वतीने नागपुरातील रेड लाईट एरिया समजल्या जाणार्‍या गंगा-जमुना भागातील पोलीस चौकीच्या प्रांगणामध्ये येथील देह व्यापार करणार्‍या या भगिनींना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण व्यक्तिगत...\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nअंनिसचे ‘मानसमित्र’ दे��� आहेत कोरोना रूग्णांना मानसिक आधार\nसोनाली (नाव बदललेले आहे). तिनेच फोन उचलला. आवाज एकदम उत्साही वाटत होता. ‘आजच हॉस्पिटलमधून सोडलेय,’ म्हणाली. ‘आता मी एकदम चांगली आहे. पूर्ण बरी झालेय,’ म्हणाली. मी म्हटलं, ‘वा, छान\nडॉ. दाभोलकर अभिवादन विशेषांक - ऑगस्ट 2020 ऑगस्ट 2020\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nअंनिसच्या सकारात्मक विचारसरणीचा मला रूग्णसेवा देताना फायदा झाला\nसर्व ‘अंनिस’ कार्यकर्त्यांना माझा दुबईहून नमस्कार. कोरोनाच्या या कठीण कालखंडात देखील आपण सर्व आपले कार्य चालू ठेवले आहे, हे आपल्या वेगवेगळ्या ‘आभासी’ मीटिंगमध्ये दिसून आले. त्याबद्दल मला समाधान वाटले आणि...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nरायगड जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या वतीने जिल्ह्यात मानसमित्र प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी\nमी लिहित आहे, ते कोरोनाविरोधातल्या लढाईत प्रत्यक्ष रणांगणावर न दिसणार्‍या; पण नियोजन आणि पडद्याआड अनेक जबाबदार्‍या पार पाडणार्‍या महसूल विभागातील कामाबद्दल. याचप्रमाणे जिल्हा परिषद, ग्रामपंचायत, नगरपालिका, कृषी आदी अनेक शासकीय...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nशरीर आणि मनाने कोरोनासोबत जगायला शिकलो\nमी मुंबईतील एका केंद्रशासित रुग्णालयात नर्सिंग ऑफिसर पदावर कार्यरत आहे. मुंबईत रुग्णसंख्या वाढीस लागली आणि शेवटी लॉकडाऊन होऊन मुंबईची जीवनवाहिनी आणि माझं ऑफीस दोन्ही बंद झालं. पुढे दोनच दिवसांत हॉस्पिटलमध्ये...\nअंंनिस लढा कोरोनाशी व्यक्ती-विशेष\nअंनिसचा कोरोना योद्धा राजेंद्र निरभवणे यांचे दु:खद निधन\nप्रिय राजू, “तू, आम्हांस सोडून गेलास हे मन मान्य करीत नाही. तू केलेले अंधश्रद्धा निर्मूलनाचे सामाजिक काम आजही आमच्या सोबत आहे. नवीन कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारे असणार आहे. राजू, तुझी-माझी ओळख...\nकोरोनामुक्त झालेल्या छोट्या देशांची गोष्ट छोटे देश देत आहेत मोठे धडे\nस्वीडन, दक्षिण कोरिया व न्यूझीलंड या छोट्या देशांच्या ‘कोविड-19’वरील नियंत्रण मिळविण्यामागील काय कारणे असतील वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित धोरण आखणी-अंमलबजावणी, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थांची सक्षम उभारणी, चाचणीची व्यापकता-गती वाढवणे, अचूक माहितीच्या आधारे...\nकोरोनाच्या विषाणूशी सामना करताना व्यवस्थेच्या चौकटीतच विकेंद्रीत पद्धतीने अत्यंत सूक्ष्म पातळीवरच्या ‘व्यवस्थापना’ची गरज\nचीनमधून उद्भवलेल्या कोरोनाच्या साथीने आपल्या देशासकट जगभर माजवलेला हाहाःकाराचा अनुभव आपण गेली दोन महिने घेत आहोतच. देशभर पुकारलेल्या टाळेबंदीने आता चौथ्या टप्प्यात प्रवेश केला आहे. या साथीमुळे केवळ आपल्या देशाचीच...\nकोरोना संकटकाळात पंचायत राज व्यवस्था खूपच उपयोगी\n1993साली भारतीय राज्य घटनेत त्र्याहत्तरावी घटना दुरुस्ती करून त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्थेला घटनात्मक दर्जा देण्यात आला. भारताच्या राज्य व्यवस्थेत ज्याप्रमाणे केंद्र व राज्य सरकार यांची एक विशिष्ट भूमिका आहे, त्याचप्रमाणे...\n1 2 3 पुढील\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://inshow.info/watch/u_ZVGOEwvok/m-jh-ka-abhin-t-iv-j-s-ama-y-n-cy-dilakhul-sa-gapp.html", "date_download": "2020-10-31T16:52:59Z", "digest": "sha1:5ZCNV2QLWO2NEJWAEI3DPB4U5K5RKETO", "length": 20855, "nlines": 372, "source_domain": "inshow.info", "title": "माझा कट्टा : अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी दिलखुलास गप्पा", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nमाझा कट्टा : अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी दिलखुलास गप्पा\nमाझा कट्टा : अभिनेते शिवाजी साटम यांच्याशी दिलखुलास गप्पा\nआज इतके वषॅ मालिका चालू शकते. तूमचे काम खूप अप्रतिम आहे.\nकिती गोड बोलती ग ज्ञानदा\nमी तर फक्त ज्ञानदाला पहायला आलो इथे😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😘😎😎😎😎😎😎\nशिवाजी साटम हे एसीपी साहेबांचा नाव हे आज कळलं आणि ते मराठी आहेत ऐकून धक्का बसला 🙏\n@Savinay Khot अरे हो अठवलाच नाही\nखूप छान मालिका , प्रत्येक पात्र हे एकदम मजेशीर आहे .\nAmogh 12 दिन पहले\nखांडेकरच्या कानाखाली आवाज काढा\n👉👉👉👉राजीव खांडेकर अँकारिंग खूप खराब करतो, समोरचं व्यक्ती अगदी गडबडून जाते यार,हटाव इसको....\nमी मराठी माझी मराठी\nमी सुद्धा पहील्या episodeपासुन बघते आहे.repeat episodeसुद्धा बघते.\nJ D 25 दिन पहले\nमी fan आहे CID चा पण 43:26 ते 43:47 काय म्हणले साटम काही कळलंच नाही\nद या कुछ तो गडबड हे द या My फेव्हरेट डायलॉग\nR T महीने पहले\nमी शिवाजी साटम जी चे अनेक हिंदी चित्रपट पाहिले , उदाहरण : चाइना गेट , नायक , गर्व : प्राइड एण्ड हॉनर , वास्तव , आदि . फार उत्तम काम केला आहे मराठी आणि अमराठी चित्रपटांमध्ये .\naman sp YT महीने पहले\nमहाराष्ट्र शासनाने Acp ना पेंशन दयायला हवी,\nएवढा मोठा माणूस असून सुद्धा खूप मनमोकळेपणा आहे खरच ग्रेट आहेत सर तुम्ही\nखूप छान सर मुलाखत एक्टिंग सुद्धा तुमची खूप छान असते खूप छान मराठी आणि पिक्चर मध्ये आपण काम केला आहात सगळे सुपरहिट ठरले मराठी इंडस्ट्रीमधला एक गाजलेले व्यक्तिमत्व आपण मनाला खूप सुंदर\nनितिन जाधव 4 महीने पहले\nकुछ तो गडबड है दया\nAmol K 2 साल पहले\nKimaya Kadu महीने पहले\nखुप छान गप्पा साठम सरांबरोबर. एक सिनेमा सृष्टीतला दिलखुलास माणुस.CID सारख्या मालिकेतील एक उत्कृष्ट ACP. @ Great sir @\n*शिवाजी साटम,* *Shivaji Satam* *is legant actor with well human being person.* म्हणजे नाट्यक्षेत्र ,सिनेक्षेत्र,व टिव्ही क्षेत्रातील अस्सल शंभर नंबरी सोन्याचं खणखणीत नाण आहे. *१)दळवींच्या ध्यानिमनी नाटकातील* *वेडसर मुलाचा बाप* *२)वास्तव (हिंदी चित्रपट)* ३)हापूस (मराठी चित्रपट ) ४)एक शुन्य शुन्य (मराठी मालिका) ५)रिश्ते नाते(हिंदीमालिका) *६)सि.आय.डी.मधील चाणक्ष* *अधिकारी.* 7)एक होती वाडी ह्या आणी अशाच चित्रपटातल्या व मालिकेतील भुमिका कदापीही विसरणे शक्य नाही एबीपीच्या कट्ट्यावर चे वातावरण हसत खेळत ठेवत असताना *शिवाजी साटम* मराठी असल्याचा अभिमान तर बाळगतातच शिवाय मराठी चँनलला मी प्राधान्यक्रम देतो..हे सांगायला विसरत नाही. *(या पुर्वी आपल्या कट्ट्यावर स्वतःच स्वतःच्या अभिनय क्षमतेचे नगारे बडवून बडवून सांगणारे बेगडी* *मुखवटेधारी* *स्वघोषित सुपरस्टार येऊन गेले आहेत.आपण सर्व पत्रकारिता क्षेत्रातील* *लोक असतांनाही आपणास* *व्यक्तीओळखता येऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटते एबीपीच्या कट्ट्यावर चे वातावरण हसत खेळत ठेवत असताना *शिवाजी साटम* मराठी असल्याचा अभिमान तर बाळगतातच शिवाय मराठी चँनलला मी प्राधान्यक्रम देतो..हे सांगायला विसरत नाही. *(या पुर्वी आपल्या कट्ट्यावर स्वतःच स्वतःच्या अभिनय क्षमतेचे नगारे बडवून बडवून सांगणारे बेगडी* *मुखवटेधारी* *स्वघोषित सुपरस्टार येऊन गेले आहेत.आपण सर्व पत्रकारिता क्षेत्र��तील* *लोक असतांनाही आपणास* *व्यक्तीओळखता येऊ नये याचे सखेद आश्चर्य वाटते)आमच्या कुटुंबातील सगळेचजण शिवाजी साटमचे* फँन आहे. ए. बी. पी.ला *धन्यवाद)आमच्या कुटुंबातील सगळेचजण शिवाजी साटमचे* फँन आहे. ए. बी. पी.ला *धन्यवाद\nउत्तरायण मध्ये सुद्धा अप्रतिम भूमिका केलीय\n20 वर्ष होऊन सुद्धा पाय मात्र जमिनीवर आहेत... Great sir a lot to learn from you\nमाझी सर्वात आवडती सिरियल आहे CID साटम सर तुम्ही तर मला खूप आवडतात मराठी माणूस एवढा फेमस झाल्या बदल मला जास्त अभिमान वाटतो आजही आमच्या घरात CID लावलं जातं माझ्या आई वडिलांचं सर्वात जास्त आवडीच आहे\nआमच्यासाठी खरे तुम्हीच ACP आहात. आजही आमच्या घरात CID च चालत. Satam सर you are great\nमाझा कट्टा : संदीप पाटील यांच्याशी मनमोकळ्या गप्पा\nMajha Katta | कवी, राजकारणी कुमार विश्वास यांच्याशी खास गप्पा | ABP Majha\nमाझा कट्टा : अभिनेते सयाजी शिंदे यांच्याशी दिलखुलास गप्पा\nप्रसिद्ध अभिनेते सुबोध भावे यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा\nमाझा कट्टा : अभिनेता रितेश देशमुखसोबत दिलखुलास गप्पा\nPrashant Damle | रंगभूमीवरील विक्रमादित्य, मराठी अभिनेते प्रशांत दामलेंसोबत खास गप्पा | माझा कट्टा\nमाझा कट्टा: सुप्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांच्यासोबत मनमोकळ्या गप्पा\nअभिनेते आणि भाजप खासदार परेश रावल यांच्याशी दिलखुलास गप्पा | माझा कट्टा | एबीपी माझा\nमाझा कट्टा : नसिरुद्दीन शाह यांच्याशी मनमोकळ्या गप्पा\nमाझा कट्टा : मराठी मनोरंजन विश्वाचे महानायक अशोक सराफ 'मामा'\nसेवा की शर्तें | गोपनीयता नीति | संपर्क", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.54, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%88%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98_%E0%A4%96%E0%A5%87%E0%A4%B3%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T17:18:12Z", "digest": "sha1:7S5GR65AXTNS5DSZU7FRMJKEBLPIZTQG", "length": 5188, "nlines": 102, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू - विकिपीडिया", "raw_content": "साचा:कोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू\nकोलकाता नाईट रायडर्स संघ खेळाडू\n14 गौतम गंभीर (ना)\n16 / इयॉन मॉर्गन\n27 रायन टेन डोशेटे\n75 शाकिब अल हसन\n90 मर्चंट डि लांगे\nमुख्य प्रशिक्षक: ट्रेव्हर बेलिस\nसहाय्यक प्रशिक्षक: विजय दहिया\nगोलंदाज प्रशिक्षक/Mentor: वसिम अक्रम\nफिझिकल ट्रेनर: आद्रियान ली रॉक्स\nमानसिक प्रशिक्षक: रूडी वेबस्तर\nमुख्य अधिकारी: जॉय भट्टाचार्य\nभारतीय प्रि���ियर लीग संघ साचे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ मे २०१४ रोजी ०६:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AB_%E0%A4%AF%E0%A5%82.%E0%A4%8F%E0%A4%B8._%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A4%A8", "date_download": "2020-10-31T17:41:58Z", "digest": "sha1:QMBSRE3VBCL3ZH6GMBSIABNU3HGJSQ6I", "length": 5598, "nlines": 116, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "२००५ यू.एस. ओपन - विकिपीडिया", "raw_content": "\nदिनांक: २९ ऑगस्ट - ११ सप्टेंबर\nस्थान: न्यू यॉर्क, न्यू यॉर्क, अमेरिका\nबॉब ब्रायन / माइक ब्रायन\nलिसा रेमंड / समांथा स्टोसर\nडॅनियेला हंटुचोवा / महेश भूपती\n< २००४ २००६ >\n२००५ मधील ग्रँड स्लॅम स्पर्धा\nऑस्ट्रे फ्रेंच विंब यू.एस.\n२००५ यू.एस. ओपन ही यू.एस. ओपन टेनिस स्पर्धेची १२५ वी आवृत्ती होती. ही स्पर्धा ऑगस्ट-सप्टेंबर, इ.स. २००५ दरम्यान अमेरिकेच्या न्यू यॉर्क शहरात भरवण्यात आली.\n१९७० १९७१ १९७२ १९७३ १९७४ १९७५ १९७६ १९७७ १९७८ १९७९\n१९८० १९८१ १९८२ १९८३ १९८४ १९८५ १९८६ १९८७ १९८८ १९८९\n१९९० १९९१ १९९२ १९९३ १९९४ १९९५ १९९६ १९९७ १९९८ १९९९\n२००० २००१ २००२ २००३ २००४ २००५ २००६ २००७ २००८ २००९\n२०१० २०११ २०१२ २०१३ २०१४ २०१५ २०१६ २०१७ २०१८\nइ.स. २००५ मधील खेळ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ एप्रिल २०२० रोजी ११:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00444.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2020/1/11/navya-varshachi-bhet.aspx", "date_download": "2020-10-31T16:39:26Z", "digest": "sha1:CZI6JI25WHX56WA7YVMZ6EXFJRJDHZHK", "length": 14953, "nlines": 54, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "नव्या वर्षाची भेट", "raw_content": "\nबालगंधर्व रंगमंदिराच्या कलादालनात चित्रांच्या प्रदर्शनात खूप सारी रंगबेरंगी चित्रे पाहण्यासाठी रसिकांची गर्दी झाली होती. प्रत्येक जण एक-एक चित्र निरखून पाहत होता. मोठ्या माणसांबरोबर लहान-लहान मुले आपापली चित्रे आपल्या मित्रमैत्रिणींना दाखवत होती, तर काही मुले त्यांच्याबरोबर आलेल्या आईबाबांना, आजीआजोबांना, काका-काकूंना चित्रे दाखवत होती. अचानक त्याचे लक्ष त्या चित्राकडे गेले आणि तो चित्र पाहतच राहिला. अरे, हे तर आपण काढलेले चित्र जयदीपकाकाने त्याला शिकवली होती, तश्शीच्या तश्शी हुबेहूब सहीपण होती त्या चित्रावर. बाजूला त्याचे नावही लिहिलेले होते, ‘सोहम आपटे’. त्याला खूप मस्त वाटलं, त्याला झालेल्या या आनंदामुळे त्याच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमललं.\n‘अरे सोहम’, असा का हसतो आहेस काही स्वप्न वगैरे पडलं का काही स्वप्न वगैरे पडलं का चल उठ, शाळेत नाही का जायचे चल उठ, शाळेत नाही का जायचे’ असे म्हणत आईने सोहमला झोपेतून जागे केले.\nअरे, आपण तर ते प्रदर्शन पाहात होतो, येथे कसे आलो, हेच सोहमला कळेना. अरे, हो की स्वप्नच पाहात होतो आपण हे त्याच्या लक्षात आले. सोहम उठेपर्यंत आई त्याचा डबा भरण्यासाठी स्वयंपाकघरात गेली.\nआपले चित्र प्रदर्शनात होते, याच आनंदात सोहम उठला आणि आवरायला पळाला. त्याचे आवरून झाले आणि तेवढ्यात शाळेची व्हॅन आल्यामुळे सोहम दप्तर घेऊन व्हॅनकडे पळाला.\nसोहम शाळेत आला, तेव्हाही तो त्या प्रदर्शनाच्या विचारात आणि त्यामुळे खूप आनंदात होता. शाळेचे तास सुरू झाले आणि सोहमला आश्चर्याचा धक्काच बसला. पहिल्याच तासाला रामदेवकाका खूप सारे गठ्ठे घेऊन वर्गात आले आणि पाठोपाठ शेजारच्या वर्गातील रावी आली. आज रावीचा वाढदिवस होता आणि त्यामुळे रावी छान फुलाफुलांचा ड्रेस घालून आली होती. रावी लहानपणापासून अभ्यासाबरोबर खेळातही हुश्शार असल्यामुळे सगळ्या शाळेला ती माहिती होती. स्कॉलरशिप परीक्षेत तर ती शाळेत पहिली आली होती. रामदेवकाका आणि ती वर्गात येताच तिने ताईंना नमस्कार केला आणि आपल्या हातातील एक वस्तू रेवाताईंना दिली. काय होते ते हे समजलं नाही, काहीतरी कागदाची गुंडाळी होती. तेवढ्यात रामदेवकाकांनी त्यातील एका गठ्ठ्यातून काहीतरी काढून रावीच्या हातात दिले, ती पण अशीच कागदाची गुंडाळी होती. बाई���नी रावीला खूण करताच त्या दोघींनी त्या गुंडाळ्या सोडल्या आणि सर्वांच्या समोर धरल्या. दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरसारखे काहीतरी वाटत होते ते. पण त्यात चित्रच नव्हते. मधला सगळा भाग कोरा होता आणि खालच्या बाजूला कॅलेंडरवर असतात, तशा तारखा होत्या. सोहम आणि त्याचे मित्रही त्या कागदाकडे आश्चर्याने पाहत होते, तेवढ्यात रेवाताई त्या कागदांबद्दल आम्हालांच प्रश्न विचारला, ‘मुलांनो काय आहे हे माहितेय कोणाला हे समजलं नाही, काहीतरी कागदाची गुंडाळी होती. तेवढ्यात रामदेवकाकांनी त्यातील एका गठ्ठ्यातून काहीतरी काढून रावीच्या हातात दिले, ती पण अशीच कागदाची गुंडाळी होती. बाईंनी रावीला खूण करताच त्या दोघींनी त्या गुंडाळ्या सोडल्या आणि सर्वांच्या समोर धरल्या. दिनदर्शिका म्हणजेच कॅलेंडरसारखे काहीतरी वाटत होते ते. पण त्यात चित्रच नव्हते. मधला सगळा भाग कोरा होता आणि खालच्या बाजूला कॅलेंडरवर असतात, तशा तारखा होत्या. सोहम आणि त्याचे मित्रही त्या कागदाकडे आश्चर्याने पाहत होते, तेवढ्यात रेवाताई त्या कागदांबद्दल आम्हालांच प्रश्न विचारला, ‘मुलांनो काय आहे हे माहितेय कोणाला ’ पण माझ्यासह सगळ्यांच्याच चेहऱ्यावर प्रश्नार्थक भाव होते. आम्ही सगळे एकमेकांकडे पाहत होतो. आम्हाला काही सांगता येत नाहीये, हे पाहून रेवाताईंनी पुन्हा एकदा आम्हांला एक प्रश्न विचारला.\n‘मुलांनो, तुम्हांला चित्र काढायला आवडते, हो ना’ चित्र काढणे हा माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींचा आवडता विषय असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी अगदी आनंदाने आणि जोरात होकार दिला.\nतो ऐकून रेवाताईंनी अजून एक प्रश्न विचारला, ‘आता तुमचे चित्र तुमच्या घरातल्या कॅलेंडरवर दिसणार आहे, माहितेय तुम्हांला ’ पुन्हा एकदा आमच्या सगळ्यांचेच चेहरे प्रश्नार्थक. मग रेवाताईंनी फार प्रश्न न विचारता आम्हांला माहिती द्याायला सुरुवात केली. ‘ही माझ्या हातात आहे, ती ‘गमभन दिनदर्शिका’. आता नवीन वर्ष सुरू झाल्यामुळे रावीने या दिनदर्शिका मुद्दाम तुमच्यासाठी आणल्या आहेत. यातील मधली जागा जी आहे, ती तुम्हांला चित्र काढता यावे म्हणून मोकळी ठेवली आहे आणि खालच्या बाजूला तीन महिन्यांचे कॅलेंडर आहे. तुमची वेगवेगळी चित्र असलेले हे कॅलेंडर आता तुमच्या घरात लावलेले असेल. येणाऱ्या पाहुण्यांसाठी हे एक ‘‘सरप्राइज’’ असेल. पाह���ण्यांना तुमचे चित्र दाखवताना, तुम्हाला आणि तुमच्या आईबाबांना, आजीआजोबांना जो काही आनंद होईल तो तुम्ही हे तुमच्या चित्रासह असलेले कॅलेंडर घरात लावल्यानंतर अनभवू शकालच. रावीच्या आईबाबांनी ठरवले की, चॉकलेट खाऊन दात खराब होतात आणि बाहेरचे खाऊन पोट खराब होते. त्यामुळे चॉकलेट किंवा दुसऱ्या कोणत्याही खाऊपेक्षा वर्षभर तुम्हाला आनंद होईल असा खाऊ तुम्हाला द्याायचा. त्यामुळेच ही एक वेगळी भेट आज रावीच्या वाढदिवसानिमित्त रावी तुम्हाला देणार आहे आणि हो, आणखी एक महत्त्वाची गोष्ट राहिलीच. जर तुम्हाला तुमचे चित्र बालगंधर्वच्या कलादालनातील प्रदर्शनात लावावे असे वाटत असेल तर या कॅलेंडरमधील कोणतेही एक चित्र, जे तुम्हांला आवडले असेल ते सप्टेंबर २०२० पूर्वी या कॅलेंडरवर असलेल्या पत्त्यावर पाठवून द्यायचे. कॅलेंडरमध्ये असलेल्या कुपनवर तुमचे नाव, पत्ता, फोन नंबर लिहायला विसरायचे नाही हं. म्हणजे हे प्रदर्शन डिसेंबर २०२० मध्ये कोणत्या तारखांना असेल तेव्हा गमभन प्रकाशन तुम्हांला पत्र पाठवून त्या तारखा कळवेल. जेव्हा तुम्ही तुमच्या आईबाबांना, आजीआजोबांना, काकाकाकूंना घेऊन ते प्रदर्शन पाहायला जाऊ शकाल. तुमच्यासाठी खूप छान-छान पुस्तके लिहिणारे आणि आपल्या शाळेत एकदा पाहुणे म्हणून आलेले चित्रकार-लेखक ल.म. कडू सरांची ही संकल्पना आहे हं आणि त्यांचा मुलगा जयदीप आणि सगळे कडू कुटुंब या प्रदर्शनासाठी आणि तुमची चित्रे प्रदर्शनात लावावी म्हणून खूप मेहनत घेते. ही तुमची चित्रे नंतर सीमेवरच्या जवानांना शुभेच्छापत्राच्या रूपात पाठवली जातात, हेही या उपक्रमाचे एक विशेष आहे. चला तर आता, तुम्हाला ही कॅलेंडर दिल्याबद्दल आपण सगळेजण रावीला धन्यवादही देऊ या आणि जोरदार टाळ्या वाजवून तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छाही देऊ या.’\nटाळ्यांच्या आवाजाने सोहम एकदम भानावर आला. रेवाताई प्रदर्शनाबद्दल सांगत असताना, आपले सकाळचे स्वप्न त्याला आठवले आणि तो पुन्हा एकदा कलादालनात जाऊन पोहचला होता. आपले स्वप्न लवकरच पूर्ण होणार याची सोहमला खात्री पटली आणि त्याला खूप भारी वाटले. रावीने वर्गातील सगळ्यांना आपल्या वाढदिवसाची भेट म्हणून ते कॅलेंडर दिले. ते पाहून सोहंमला आपण कधी घरी जातोय आणि आईला आपले स्वप्न सांगून, ते कॅलेंडर कधी दाखवतो आहोत, असे झाले होते.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/top-news-mobile-nashik/covid-19-patients-no-reducing-nashik-62310", "date_download": "2020-10-31T16:31:53Z", "digest": "sha1:HEPV3S7LD72ZHPNZW4QU25AJFPASRHGP", "length": 10641, "nlines": 176, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "हॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट - Covid-19 patients no is Reducing In Nashik | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nहॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट\nहॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट\nहॅाटस्पॅाट नाशिकमध्ये कोरोना रुग्णांमध्ये होऊ लागली घट\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nजिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याभरात दैनंदीन रुग्णांची संख्येत घट होत असुन यात बाराशे रुग्ण घटले. 14 सप्टेबरपासून हा कल टिकून आहे.\nनाशिक : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत घट होऊ लागली आहे. गेल्या आठवड्याभरात दैनंदीन रुग्णांची संख्येत घट होत असुन यात बाराशे रुग्ण घटले. 14 सप्टेबरपासून हा कल टिकून आहे. विशेषतः ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याने आरोग्य विभागाने तपासणी व जनजागृती अधिक गतीमान केली आहे.\nजिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ५४ हजार ६०१ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ९ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरु असलेल्या रुग्णामध्ये ३५६ ने घट झाली आहे. आत्तापर्यंत १ हजार १९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.\nसध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अशी, नाशिक ३९३, चांदवड १३२ , सिन्नर ५३६, दिंडोरी १४४, निफाड ७१३, देवळा ६१, नांदगांव २९१, येवला ७६, त्र्यंबकेश्वर ७५, सुरगाणा २२, पेठ १७, कळवण ७९, बागलाण २१६, इगतपुरी ३९६, मालेगांव तालुका ३१५ असे तीन हजार ४६६ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नाशिक महापालिका क्षेत्रात पाच हजार ९८, मालेगांव महापालिका क्षेत्रात ६११ तर जिल्ह्याबाहेरील ९७ असे नऊ हजार २७२ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत जिल्ह्यात पासष्ट हजार ६३ रुग्ण आढळून आले आहेत.\nरुग्ण बरे होण्याची टक्केवारी जिल्हयात ७७.२२ टक्के, नाशिक शहरात ८७.०६ टक्के आणि मालेगाव शहरात ७७.९९ टक्के आणि जिल्हा बाह्य रुग्णांचे प्रमाण ६८.५३ टक्के आहे. नाशिक जिल्ह्यात ३६५, नाशिक शहरात ६५०, मालेगांव शहरात १४८ व जिल्हा बाहेरील २७ अशा एक हजार १९० रुग्णांचा मृत्यु झाला आहे.\nनाशिक महापालिका हद्दीत कोरोना बाधीतांची संख्या कमी होऊ लागली आहे. सोमवारी शहरात ५९५ नवे रुग्ण आढळले. शहरातील प्रतिबंधित क्षेत्रांची संख्या दोन हजार १३५ आहे. आजपर्यंत शहरातील कोरोना रुग्णांची संख्या चौव्वेचाळीस हजार ४०६ आहे. यशस्वी उपचारानंतर अडतीस हजार 658 रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. कोरोनामुळे शहरात ६५० जणांचा मृत्यू झाला आहे. शहरात एक हजार 257 पथके घरोघर जाऊन कोरोनाची तपासणी करीत आहेत. त्यात त्यांना तीन हजार 570 पॅाझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. शहरात दोन हजार 131 प्रतिबंधीत क्षेत्र आहेत. त्यातून शहरात पंच्चावन्न हजार 664 लो रिस्क तर चौतिस हजार 176 हाय रिस्क नागरिक आहेत. प्रशासनाकडून उद्या (ता.22) पासून शहरात महापौरांच्या उपस्थितीत माझे कुटुंब, माझी जबाबदारी मोहिमेची सुरवात होणार आहे.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00445.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4932", "date_download": "2020-10-31T16:28:45Z", "digest": "sha1:YL2BIHTDTMINHB355YN5MPW5GWB56AVR", "length": 3612, "nlines": 96, "source_domain": "m4marathi.com", "title": "कुंकुवाच देण – m4marathi", "raw_content": "\nइजा करूनही जान .\nफटका हा संसार असा\nपाहुनी डोळ्यादेखत हसण ,\nमिठाचा खडा ठेऊनी जण .\nसौभाग्याच आसुसलेलच लेण ,\nरोजच फोडणी मधल जळण .\nरोज एकच हे मागण .\nभर सुखाचा हा घडा ,\nमायेची सावली देवूनी जा.\nएक दिवस उजेडहि दाखव ,\nनकोत फुले माझ्या अंगणी\nमोगऱ्याचा गंध तरी पसरव .\nअसच येत जा माझ्या घरी\nबघत जा,माझ सरणावरच घरट ,\nरोज चुकविते माय माझी\nकस कुंकवाच देण ……………\n– अंकुश विवेक जोशी\nतरीही माझा भारत देश महान आहे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B5-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A5%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%A6%E0%A5%8B%E0%A4%A8-%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%A3-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9-%E0%A4%A4%E0%A4%B0-63-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%96%E0%A4%B2/0PACK7.html", "date_download": "2020-10-31T16:07:19Z", "digest": "sha1:IXWY2GDCZKTQGFFS76KW4ZUVU66XWRLK", "length": 4184, "nlines": 38, "source_domain": "krishnakath.page", "title": "सातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nसातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल\nApril 29, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nसातारा येथील व कराड येथील दोन रुग्ण पॉझिटिव्ह तर 63 जणांना केले दाखल\nसातारा दि. 29( जि. मा. का ) : क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील एक 36 वर्षीय महिला आरोग्य कर्मचारी व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील बाधित रुग्णाच्या निकट सहवासित 11 वर्षाचा मुलगा असे एकूण 2 जणं पॉझिटिव्ह (कोविड-19) बाधित असल्याचे बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nआता सातारा जिल्ह्यात 33 रुग्ण कोविड बाधित असून आता पर्यंत 8 (कोविड 19) मुक्त होऊन रुग्णालयातून सोडले आहेत तर 2 जणांचा मृत्यू झाला आहे.\nतसेच आज दि. 29 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 34, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 18, ग्रामीण रुग्णालय कोरेगाव येथे 11 असे एकूण 63 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A1%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%B8_%E0%A4%A1%E0%A5%80.%E0%A4%B8%E0%A5%80._%E0%A5%A9", "date_download": "2020-10-31T16:38:35Z", "digest": "sha1:CVMYIKDLAMIO2JSF6Y4X3DLIV5WCOA3M", "length": 9331, "nlines": 154, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "डग्लस डी.सी. ३ - विकिपीडिया", "raw_content": "\nलुफ्तवाफे (२०, इ.स. १९५७, इ.स. १९७६)\nडिसेंबर १७, इ.स. १९३५\nडग्लस डी.सी. ३ हे अमेरिकन बनावटीचे दोन इंजिनांचे पंख्याद्वारे चालणारे मालवाहक विमान आहे.\nविकिडाटा माहितीचौकट वापरणारी पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ ऑगस्ट २०२० रोजी ०९:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00446.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/shrikrishna-jayanti/", "date_download": "2020-10-31T16:39:07Z", "digest": "sha1:5AKKLGOVMYGOXAFDTAL2JI7NIGMTYALF", "length": 8995, "nlines": 96, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "श्रीकृष्ण जयंती - गोपाळकाला | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nश्रावण वद्य अष्टमीस मध्यरात्री कृष्णजन्म मथुरेत कंसाच्या तुरुंगात वसुदेव देवकीच्या पोटी झाला. म्हणून हा दिवस कृष्णजयंती, वसुदेवाने कंस भयास्तव रातोरात कृष्णाला गुप्तपणे गोकुळात नंद यशोदेकडे पोहोचविले. गोकुळात कृष्णजन्मामुळे आनंदी आनंद झाला हा दिवस जन्माष्टमी किंवा गोकुळाष्टमी या नावांनी साजरा केला जातो.\nसाजरा करण्याची पारंपारिक पद्धत :\nदिवसभर उपवास करून रात्री बारा वाजता बाळकृष्णाचा जन्म साजरा करतात़. रात्री कृष्ण जन्म सोहळ्याचे आयोजन केले जाते. रात्री देवळात फुलांनी पाळणा सजविण्यात येतो. पाळण्यात कृष्णाची मूर्ती ठेवतात. सर्व मंडळी जमून पूजाअर्चा करतात. पाळणा म्हणतात. कृष्णाला आवडणाऱ्या दूध साखर, दहीपोहे, लोणी साखर यांचा नैवेद्य दाखवतात. प्रसाद म्हणून सुंठवडा वाटला जातो. नवमीला गोपाळकाल्याचे वेळी महाप्रसाद होऊन हा उत्सव संपन्न होतो. भाविक लोक घराघरांतूनही श्रीकृष्णाचा जन्मकाळ साजरा करतात. बऱ्याच लोकांचा दिवसभराचा उपवास असतो. अनेकांकडे हा कुलाचार म्हणून साजरा केला जातो. दुसर्‍या दिवशी सकाळी दहीकाल्याचा प्रसाद घेऊन उपवास सोडतात.\nगोकुळाष्टमीच्या दुसरे दिवशी दहीहंडी फोडण्याचा उत्सव साजरा होतो, श्रीकृष्णाला दही, दूध, लोणी, ताक अतिशय प्रिय होते , लहानपणी गोकुळामध्ये घरांमधुन उंच शिंक्यांवर ठेवलेले, दही, दूध, लोणी, कृष्ण व त्याचे सहकारी उतरंड करून हे चोरून खात, कृष्णाचे या बाललीलेची आठवण म्हणुन हा उत्सव साजरा करतात. दूध, दही, लोणी, ताक यांचे मिश्रण एका मातीच्या मडक्‍यात भरून ती दहीहंडी उंचावर बांधली जाते. ढोल-ताशांच्या गजरात गोविंदा आला रे आऽऽला, चे सुरात सर्व गोविंदाची टोळी एकावर एक मानवी मनोरे रचून ती दहीहंडी फोडतात.\nजन्माष्टमीला श्रीकृष्णतत्त्व नेहमीपेक्षा १००० पटीने कार्यरत असते. या तिथीला ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय ’ हा नामजप, तसेच श्रीकृष्णाची अन्य उपासना भावपूर्ण केल्याने श्रीकृष्णतत्त्वाचा अधिक लाभ मिळण्यास साहाय्य होते.\nविविध खाद्यपदार्थ, दही, दूध, लोणी हे सगळे एकत्र कालविणे म्हणजे ‘काला’ होय. श्रीकृष्णाने व्रजमंडळात गायी चारतांना स्वतःची आणि सवंगड्यांच्या शिदोर्‍या एकत्र करून खाद्यपदार्थांचा काला केला अन् सर्वांसह ग्रहण केला. या कथेला अनुसरून पुढे गोकुळाष्टमीच्या दुसर्‍या दिवशी काला करण्याची व दहीहंडी फोडण्याची प्रथा पडली.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nनारळी पौर्णिमा – रक्षाबंध�... बैल पोळा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/07/5-corona-news.html", "date_download": "2020-10-31T16:59:18Z", "digest": "sha1:WWLUICCCLEOUQ6G7ECJ7BQ6XKIC57VLK", "length": 8243, "nlines": 72, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात 5 नवे कोरोना बाधित", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर जिल्ह्यात 5 नवे कोरोना बाधित\nचंद्रपूर जिल्ह्यात 5 नवे कोरोना बाधित\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी आणखी ५ बाधितांची यामध्ये भर पडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या बाधितांची संख्या ११८ झाली आहे. आत्तापर्यंत बरे झालेल्या बाधितांची संख्या ५७ आहे.तर सध्या उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या ६१ झाली आहे.\nआरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी दुपारी चंद्रपूर शहरातील रयतवारी कॉलनी परिसरातील एकाच कुटुंबातील एक ४७ वर्षीय महिला व १९ वर्षीय युवतीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तेलंगाना राज्यातून हे दोन्ही कुटुंब सदस्य परत आले होते. २६ जून पासून गृह अलगीकरणात होते. काल घेण्यात आलेला त्यांचा स्वॅब आज पॉझिटिव्ह आल��� आहे.\nऊर्जानगर मधील काल पॉझिटिव्ह आलेल्या बाधित याच्या संपर्कातील 47 वर्षीय महिला देखील आज पॉझिटिव म्हणून पुढे आली आहे. नाशिक येथून हे कुटुंब परत आले होते.\nचंद्रपूर शहरातीलच हिंदुस्तान लालपेठ कॉलनी येथील ३० वर्षीय व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. ठाणे शहरातून २४ जूनला ते चंद्रपूर मध्ये आले होते. तेव्हापासून संस्थात्मक अलगीकरणात होते. काल त्यांचा स्वॅब घेण्यात आला. तो पॉझिटिव्ह ठरला आहे. तर गडचांदूर येथील शिक्षक कॉलनीतील ४८ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. आसाम राज्यातून २९ जून रोजी परतल्यानंतर सदर व्यक्ती गृह अलगीकरणात होता.त्यांचा काल स्वॅब घेण्यात आला. आज तो पॉझिटिव ठरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण पॉझिटीव्ह संख्या ११७ झाली आहे.\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) २ जुलै ( २ बाधित ) आणि ३ जुलै ( ११ बाधित ) अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित ११८ झाले आहेत. आतापर्यत ५७ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे ११८ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ६१ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही ��ाहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00447.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%AA_%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%A8_%E0%A4%9A%E0%A5%8C%E0%A4%A5%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T17:24:59Z", "digest": "sha1:IKYFRF2IZDWMN2QLMQTQH7IKNX2OFDWV", "length": 5163, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पोप सेलेस्टीन चौथा - विकिपीडिया", "raw_content": "\nपोप सेलेस्टीन चौथा (:मिलान, इटली - १० नोव्हेंबर, इ.स. १२४१:रोम, इटली) हा तेराव्या शतकातील पोप होता.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nपोप ग्रेगोरी नववा पोप\n२५ ऑक्टोबर, इ.स. १२४१ – १० नोव्हेंबर, इ.स. १२४१ पुढील:\nइ.स. १२४१ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ सप्टेंबर २०१७ रोजी १०:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%93%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8,_%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-10-31T18:01:49Z", "digest": "sha1:7WI5AV6YN54TP45UJIDVZQ75PRV7Q5RE", "length": 4415, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "हेलिओपोलिस, इजिप्त - विकिपीडिया", "raw_content": "\nहेलिओपोलिस हे प्राचीन इजिप्तमधील एक शहर होते. सूर्यनेत्र असे इजिप्शियन भाषेत नाव असलेले हे शहर आत्ताच्या कैरो शहराच्या ईशान्य टोकास वसलेले होते.\nयेथे ४,००० वर्षांपूर्वी बांधलेला विजयस्तंभ अजूनही उभा आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१७ रोजी ०१:३९ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनी���ता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%95%E0%A5%81.-%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A7%E0%A4%B5-%E0%A4%AE%E0%A5%81.-%E0%A4%AA%E0%A5%8B.-%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE-%E0%A4%A4%E0%A4%BE-%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%A1-%E0%A4%9C%E0%A4%BF--%E0%A4%94%E0%A4%B0%E0%A4%82%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A3%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B9-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A1---%E0%A5%A7%E0%A5%AF-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7/qUHaPY.html", "date_download": "2020-10-31T15:57:25Z", "digest": "sha1:MPIRPVD2VPHYJWCFBK4PSRSH2JE7266M", "length": 4418, "nlines": 68, "source_domain": "punepravah.page", "title": "कु. अर्जुन दादाराव जाधव मु. पो. केराळा ता-शिल्लोड जि- औरंगाबाद यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nकु. अर्जुन दादाराव जाधव मु. पो. केराळा ता-शिल्लोड जि- औरंगाबाद यांना पुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020 PUNE PRAVAH (KOVID19 WARRIORS 2020 ) या पुरस्करांचे मानकरी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nकु. अर्जुन दादाराव जाधव\nमु. पो. केराळा ता-शिल्लोड\nपुणे प्रवाह कोविड - १९ महायोद्धा 2020\nपुणे :- साप्ताहिक पुणे प्रवाह (PUNE PRAVAH) यांच्या वतीने कोरोना या महामारीच्या लाॅकडाऊन काळात, कशाची पर्वा न करता. जनसामान्यांची सेवा हिच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य जीवनात मानून - अंगीकार करून सतत जनसेवा\nकु. अर्जुन दादाराव जाधव\nमु. पो. केराळा ता-शिल्लोड\nकोविड - १९ महायोद्धा 2020\nअसेच जनसेवेचे प्रवित्र कार्य, आपल्‍या हातून सदैव घडत राहो,\nआपल्या भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा\nटिप :- आणखीन कुणालाही\nकोविड-१९ महायोद्धा 2020 पुरस्काराचे मानकरी होण्यासाठी संपर्क संपादक संतोष सागवेकर\nवर आपली संपूर्ण माहिती\n*त्याचप्रमाणे येणाऱ्या वर्षातील दिवाळी अंकात आणि पुणे प्रवाह च्या कॅलेंडर २०२१ मध्ये* *आपल्या पुरस्कारांची प्रसिद्धी करण्यासाठी आज च आपली माहिती आणि* *जाहिरात करिता\n*थोडे च पान शिल्लक*.....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F-!-%E0%A4%95%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%AA%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%85%E0%A4%B8%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%B2%E0%A5%8B%E0%A4%95-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%96%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%82-%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-'%E0%A4%87%E0%A4%A5%E0%A4%82'-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%B5%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%95,-%E0%A4%9C%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-LIC-%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-'%E0%A4%AF%E0%A4%BE'/QJbfZh.html", "date_download": "2020-10-31T16:32:22Z", "digest": "sha1:A6IMIJESSQPITHGSLXHFNJMIS7Q46MEJ", "length": 9304, "nlines": 45, "source_domain": "punepravah.page", "title": "फायद्याची गोष्ट ! कमी पगार असणारे लोक देखील करू शकतात 'इथं' गुंतवणूक, जाणून घ्या LIC च्या 'या' - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\n कमी पगार असणारे लोक देखील करू शकतात 'इथं' गुंतवणूक, जाणून घ्या LIC च्या 'या'\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n कमी पगार असणारे लोक देखील करू शकतात 'इथं' गुंतवणूक, जाणून घ्या LIC च्या 'या' 5 प्लॅन संदर्भातनवी दिल्ली, वृत्तसंस्था : कोरोना विषाणू काळात आर्थिकदृष्ट्या मजबूत असणे खूप महत्वाचे आहे. या कठीण काळात केवळ आपल्या जुन्या बचतीतून आणि गुंतवणूकीतून मिळवलेले पैसेच हाती येतात. जे आपले आणि आपल्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित ठेवतात. आपण अद्याप आपल्या बचत आणि सुरक्षिततेसाठी कोणतीही व्यवस्था केली नसेल तर काही हरकत नाही, आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशा पॉलिसींबद्दल सांगणार आहोत ज्या तुमची बचत तर करतीलच पण आर्थिक सुरक्षा देखील प्रदान करतीलच. या योजनांविषयी जाणून घेऊया…\nही एक शुद्ध जोखीम प्रीमियम योजना आहे. ही एक ऑनलाइन टर्म पॉलिसी आहे आणि ऑफलाइन योजनांपेक्षा स्वस्त आहे. या अंतर्गत पॉलिसीची मॅच्युरिटी कालावधी पूर्ण होण्यापूर्वी पॉलिसीधारकाचा मृत्यू झाल्यास कव्हरची रक्कम त्याच्या कुटुंबियांना मिळते. या योजनेची मुदत 10 वर्ष ते जास्तीत जास्त 40 वर्ष आहे. 18 वर्ष ते 65 वर्ष वयोगटातील व्यक्ती ही विमा पॉलिसी घेऊ शकतात. एलआयसी टेक टर्म प्लॅनमध्ये पॉलिसी कव्हरेजसाठी कमाल वयोमर्यादा 80 वर्ष ठेवली गेली आहे. पॉलिसी घेणारा नेट बँकिंग, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, एमेक्स कार्ड, यूपीआय, आयएमपीएस आणि ई-वॉलेटद्वारे नूतनीकरण पेमेंटसह प्रीमियम भरू शकतो.\n18 वर्ष किंवा त्याहून जास्त वय असणारे कोणीही एलआयसी न्यू जीवन आनंद पॉलिसी घेऊ शकतात. त्याच वेळी कमाल वयोमर्यादा 50 वर्ष ठेवली आहे. पॉलिसीअंतर्गत किमान 1 लाख रुपयांची विमा रक्कम घेणे आवश्यक आहे. एलआयसीच्या न्यू जीवन आनंद मध्ये जर पॉलिसीधारकाचा मृत्यू पॉलिसी मुदतीच्या मधेच कधी झाला तर नॉमिनी��ा सुनिश्चित आणि एकीकृत बोनस दिला जातो. जर पॉलिसीधारक त्याच्या संपूर्ण मुदतीमध्ये जिवंत असेल तर त्याला जमा बोनससह सुनिश्चित मूलभूत रक्कम दिली जाते.\nविमा कंपनीची ही पॉलिसी वयाच्या 100 वर्षांपर्यंत कव्हर प्रदान करते. या पॉलिसीची मुदत पूर्ण झाल्यावर किंवा विमाधारकाच्या मृत्यूच्या वेळी, त्याच्या कुटुंबियांना पॉलिसीची एकमुखी रक्कम दिली जाते. ही योजना वर्षाकाठी 8% निश्चित मनी बॅक प्रदान करते. सेवानिवृत्तीनंतर पेन्शन सुविधेचा विचार करणाऱ्यांसाठी ही योजना महत्वाची आहे.\nकेवळ 18-65 वयोगटातील लोक जीवन अमर योजना घेऊ शकतात. पॉलिसीची कमाल वय परिपक्वता 80 वर्ष आहे. ही पॉलिसी ग्राहकांना मृत्यूपर्यंत लाइफ कव्हर पुरवते. पॉलिसीची मुदत 10 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंत असते. या पॉलिसीमध्ये धूम्रपान करणार्‍याला धूम्रपान न करणार्‍या व्यक्तीपेक्षा जास्त प्रीमियम भरावा लागतो. पुरुषांचा प्रीमियम महिलांपेक्षा जास्त ठेवला गेला आहे. नियमित प्रीमियम पर्यायांतर्गत कोणतीही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही. ज्या लोकांना यामध्ये जास्त रक्कम खरेदी करायची आहे त्यांनादेखील त्यात मोठ्या प्रमाणात सूट देण्यात आली आहे. 1 कोटी रुपयांच्या रकमेवर 20% पर्यंत सवलत ग्राहकांना दिली जात आहे.\nया योजनेंतर्गत तुम्हाला पॉलिसी पूर्ण झाल्यावर एक मोठी रक्कम मिळते. पॉलिसी पूर्ण होण्यापूर्वी जर पॉलिसीधारकाचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबास आर्थिक पाठबळ दिले जाते. यामध्ये पॉलिसीधारक एलआयसीच्या लाभांशात भाग घेतो. पॉलिसी अंतर्गत नामित व्यक्तीस अंतिम अतिरिक्त बोनस मिळतो. प्रीमियम पेमेंटच्या पद्धतीनुसार ग्राहकाला वार्षिक 2% सूट देखील दिली जाते. तथापि, हे प्रीमियम इनकम टॅक्सच्या कलम 80 सी च्या फा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00448.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/how-is-today-going-to-be-for-you-find-out-todays-horoscope-l-04-september-2020/", "date_download": "2020-10-31T16:43:12Z", "digest": "sha1:DQC4JXYXVBT2PB6KF6WVITPMOFEJEYVN", "length": 29746, "nlines": 180, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार ? जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 04 सप्टेंबर 2020 | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome मनोरंजन आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 04 सप्टेंबर 2020\nपटकन रागावणे तुम��हाला एखाद्या अडचणीत टाकू शकते. दुस-यांवर प्रभाव पडावा म्हणून मर्यादेच्या बाहेर खर्च करू नका. मुलांनी अपेक्षापूर्ती न केल्यामुळे तुम्हाला निराशा येईल. तुमच्या स्वप्नपूर्तीसाठी तुम्ही मुलांना प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. तुमचे प्रेमाचे नाते एक जादुई स्वरूप धारण करत आहे, त्याचा सुखद अनुभव घ्या. प्रलंबित प्रकल्प आणि योजनांना अंतिम स्वरूप मिळेल. आज तुम्ही एखादा तारा असल्यासारखे वागा – परंतु फक्त कौतुकास्पद ठरतील अशाच गोष्टी करा. आपल्या सहचरासोबत असणे कसे असते याची तुम्हाला आज जाणीव होईल आणि तुमचा/तुमची जोडीदार ही त्यापैकीच एक आहे.\nआपला आहार नियंत्रणात ठेवा आणि तंदुरुस्त राहण्यासाठी नियमित व्यायाम करा. तुम्ही जर अधिक धनप्राप्तीची अपेक्षा करत असाल तर सुरक्षित अशाच आर्थिक योजनांमध्ये पैसे गुंतवा. क्वचित भेटीगाठी होणाºया लोकांशी आज संपर्क करण्यासाठी चांगला दिवस. तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींपासून दूर गेलात तर कुणीतरीह खास व्यक्ती तुमचे लक्ष वेधून घेईल. कला व नाट्य क्षेत्रांशी संबंधित व्यक्तींना नवीन संधी मिळतील आणि त्यांना त्यांची कलात्मकता उत्कृष्टपणे दाखविता येईल. तुमच्या परिपूर्ण आत्मविश्वासाचा फायदा घ्या आणि बाहेर जाऊन नवीन लोकांशी, मित्रमंडळींशी संपर्क साधा. तुमचा/तुमची जोडीदार आज तुम्हाला तळहातावरच्या फोडासारखं जपेल.\nचांगल्या सुदृढ आरोग्यासाठी लांबवर चालत जा. गुंतवणूक करणे श्रेयस्कर आहे, पण त्यासाठी योग्य सल्ला घ्यावा. सतत हसतमुख अशा आपल्या स्वभावामुळे आणि आनंदी, उत्साही, प्रेमळ अशा मूड मुळे आपल्या सभोवतालच्या सर्वाना आनंद आणि सुख लाभेल. अनपेक्षित प्रियाराधन करण्याकडे कल राहील. प्रेम म्हणजे देवाजी पुजा करण्यासाखेच आहे; ते आध्यात्मिक आणि धार्मिकही आहे. तुम्हाला आज हे कळेल. या राशीतील लोकांना स्वतःसाठी खूप वेळ मिळेल. यावेळचा उपयोग तुम्ही आपले शोक पूर्ण करण्यात लावू शकतात. तुम्ही काही पुस्तके वाचू शकतात किंवा आपले आवडते म्यूजिक ऐकू शकतात. तुमचा/तुमची जोडीदार आज तुमची प्रशंसा करेल आणि पुन्हा एकदा तुमच्या प्रेमात पडेल.\nकलात्मक छंद तुम्हाला आराम मिळवून देतील. पारंपरिक पद्धतीची गुंतवणूक कराल तर तुम्हाला त्यातून चांगली धनप्राप्ती होईल. नातेवाईक तुमच्यासाठी अनपेक्षित भेटवस्तू आणतील पण तुमच्या��डूनही काही मदतीची अपेक्षा ठेवतील. वास्तवातील भीषणतेशी सामना करीत असताना तुमच्या प्रिय व्यक्तीला तुम्हाला विसरावे लागेल. नवे प्रस्ताव आकर्षक वाटतील, पण उतावीळपणे कोणताही निर्णय घेणे शहाणपणाचे ठरणार नाही. अचानक आज तुम्ही कामातून सुट्टी घेण्याचा प्लॅन बनवू शकतात आणि आपल्या कुटुंबातील लोकांसोबत वेळ घालवू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदाराला रोमँटिक डेटवर घेऊन गेलात तर तुमचे नाते अधिक घट्ट होईल.\nमुलं तुमच्या आवडीनुसार वागणार नाहीत, त्यामुळे तुम्ही उद्विग्न व्हाल. तुमचा अनियंत्रित राग सर्वांना त्रासदायक ठरु शकतो. कोपिष्ट व्यक्तीची ऊर्जा वाया जाते आणि निर्णय क्षमतेला खीळ घालते. म्हणून तुम्ही तुमच्या रागावर नियंत्रण मिळविणे गरजेचे आहे. अन्यथा गोष्टी आणखी अवघड होतात. भूतकाळातील गुंतवणूकीतून आमदनी वाढणे दृष्टीपथात येईल. शांतता राहावी आणि कौटुंबिक वातावरण दूषित होऊ नये यासाठी तुम्ही रागावर मात करणे अत्यंत गरजेचे आहे. आपल्या जोडीदाराबरोबर बाहेर जाताना आपले वर्तन सुयोग्य असू द्या. तुमचा विश्वास वाढत आहे आणि प्रगती होणे अपरिहार्य ठरेल. घरातून बाहेर जाऊन आज तुम्ही मोकळ्या हवेत फिरणे पसंत कराल. आज तुमचे मन शांत होईल ज्याचा फायदा तुम्हाला पूर्ण दिवस मिळेल. तुमच्या जोडीदाराला एखादी बाबा न सांगितल्यामुळे तुमचा/तुमची जोडीदार तुमच्याशी भांडण करेल.\nआपल्या भांडकुदळ स्वभावावर नियंत्रण ठेवा, अन्यथा आपल्या नातेसंबंधाना धक्का बसू शकतो. खुल्या मनाने विचार करणे आणि कोणाही बद्दलचे पूर्वग्रह सोडून देण्याने आपल्या या स्वभावावर मात करू शकता. तुमच्या भाऊ-बहिणींपैकी आज कुणी तुमच्याकडून उधार मागू शकतात. तुम्ही त्यांना पैसे उधार घ्यालच परंतु, यामुळे तुमची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. घरातील कामं पुरी करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. आज तुम्ही आपल्या जीवनातील चिंतेला आपल्या संगी सोबत व्यक्त करण्याची इच्छा ठेवाल परंतु, ते आपल्या चिंतेच्या बाबतीत माहिती करून तुम्हाला अधिक जास्त चिंतीत करू शकतात. जर तुम्ही नवीन व्यावसायिक भागीदारीचा विचार करत असाल, तर कोणताही शब्द देण्यापूर्वी सर्व महत्त्वाच्या घटकांची माहिती जमा करा. घरातील लहान सदस्यांसोबत गप्पा करून आज तुम्ही आपल्या रिकाम्या वेळेचा चांगला वापर करू शकतात. तुमच्यासाठी आजचा ���िवस खूप रोमँटिक असेल, पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यावर विरजण पडेल.\nमित्राबाबत गैरसमज झाल्याने अनवस्था प्रसंग, नको ती प्रतिक्रिया उमटू शकेल – म्हणून कोणताही निर्णय जाहीर करण्याआधी संतुलित विचार करा. तुमच्या हातून पैसे अगदी सहजपणे खर्च होत असले तरी तुमच्या राशीतील शुभ ता-यांमुळे तुम्हाला सतत अर्थपुरवठा होत राहील. कुटुंबातील लोकांसोबत आपली समस्या व्यक्त करण्यात तुम्हाला हलके वाटेल परंतु, बऱ्याच वेळा तुम्ही आपल्या अहंकाराला पुढे ठेऊन घरातील लोकांना गरजेच्या गोष्टी सांगत नाही. तुम्ही असे करू नका असे करण्याने चिंता अधिक वाढेल कमी होणार नाही. आज तुम्हाला तुमच्या मित्राच्या अनुपस्थितीत त्याच्या अस्तित्वाची जाणीव होईल. आपल्या व्यवसायात स्थिरस्थावर झालेल्या अनुभवी लोकांशी जवळीक साधा, ते तुम्हाला भविष्याची दिशा दाखवतील. कर्मकांडे/होमहवन/शुभकार्याचे सोहळे घरीच करा. वैवाहिक आयुष्याची उजळलेली बाजू पाहण्याचा आजचा दिवस आहे.\nतुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. पैश्याची किंमत तुम्ही चांगल्या प्रकारे जाणतात म्हणून आजच्या दिवशी तुमच्या द्वारे वाचवलेले धन तुमच्या खूप कामी येऊ शकते आणि तुम्ही कुठल्या मोठ्या अडचणींमधून निघू शकतात. मुलांच्या यशस्वी होण्यामुळे तुम्हाला अभिमान वाटेल. प्रेम प्रकरणामध्ये स्वत:हून यशस्वी होण्यासाठी एखाद्याला निर्देशन करा. कामच्या ठिकाणी तुम्हाला आज चांगला बदल झालेला दिसून येईल. आज तुम्हाला लोकांमध्ये मिसळण्यासाठी वेळ काढता येईल आणि तुम्हाला ज्या गोष्टी करायला खूप आवडते त्यांचा पाठपुरावा करता येऊ शकेल. तुमचा जोडीदार तुमच्या नाजूकपणाला गोंजारणार आहे. त्यामुळे तुम्हाला परमानंद लाभणार आहे.\nनिव्वळ मजा, आनंद तुम्ही लुटू शकाल – कारण आयुष्य संपूर्ण मजेत घालवणे हाच तुमचा विचार असतो. तुमच्या वडिलांचा सल्ला आज तुम्हाला कामाच्या क्षेत्रात धन लाभ करवून देऊ शकते. मुलांकडून तुम्हाला धडा शिकायला मिळेल. मुले अतिशय शुद्ध मनाची असतात. त्यामुळे त्यांच्या निष्पाप, निस्सीम आनंदात असताना त्यांच्याभोवतीच्या लोकांमध्ये ते बदल घडवून आणू शकतात आणि नकारात्मक विचारांना तिथे थारा नसतो. प्रिय व्यक्ती अथवा जोडीदाराशी झालेल्या चांगल्या संवादामुळे आज तुम्हाला हुरुप येईल. हे एक उत्तम दिवसापैकी एक दिवस आहे जेव्हा कार्य क्षेत्रात तुम्ही चांगले वाटेल. आज तुमचे सहकर्मी तुमच्या कामाचे कौतुक करतील आणि तुमचा बॉस ही तुमच्या कामाने आनंदी होईल. व्यावसायिक ही आज व्यवसायात नफा कमाऊ शकतो. इतरांना मदत करण्यासाठी आपला वेळ आणि शक्ती खर्च करा, पण आपला काहीही संबंध नसताना इतरांच्या कामात लुडबूड करु नका. आजचा दिवस हा तुमच्यासाठी ‘मर्यादा सोडून वागण्याचा’ दिवस आहे प्रेम आणि रोमान्स करताना तुम्ही सीमा गाठणार आहात.\nअन्य लोकांच्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करीत तुम्ही तो आनंद साजरा कराल. या राशीतील व्यावसायिकांना आज आपल्या घरातील त्या सदस्यांकडून दूर राहिले पाहिजे जे तुमच्याकडून पैसा मागतात आणि नंतर परत करत नाही. तुमचे घरगुती कामकाज, जबाबदा-या पूर्ण करण्यासाठी मुलं तुम्हाला मदत करतील. त्यांच्या फुरसतीच्या वेळेत अशी काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन द्या. कामदेवाच्या कचाट्यातून सुटण्याची अगदी लहानशी संधी मिळेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आज प्रेमाने भरलेले वातावरण राहील. आपल्या कमतरतेवर तुम्हाला काम करण्याची आवश्यकता आहे यासाठी तुम्हाला स्वतःसाठी वेळ काढला पाहिजे. अलीकडे काही विपरित घटना घडल्या असल्या तरी तुमचा जोडीदार त्याच्या मनात तुमच्याविषयी असलेलं प्रेम व्यक्त करेल.\nतुमच्या भवतीच्या लोकांचा पाठिंबा मिळाल्याने तुम्ही आनंदी व्हाल. विवाहित दांपत्यांना आज आपल्या संतानच्या शिक्षणावर चांगले धन खर्च करावे लागू शकते. तुम्ही सगळ्या समस्या, अडचणी विसरून कुटुंबातील सदस्यांसमवेथ आनंदात वेळ घालवाल. थोड्या फार अडचणींच्या व्यतिरिक्त ही आज तुमचे प्रेम जीवन चांगले राहील आणि तुम्ही आपल्या जोडीदाराला खुश ठेवण्यात यशस्वी व्हाल. व्यवसायात फसवले जाण्यापासून चौकस राहा. तुमचा रिकामा वेळ आज कुठल्या गरज नसलेल्या कामात खराब होऊ शकतो. तुमच्या वैवाहिक आयुष्यात सगळीकडे आनंदीआनंद आहे.\nतुमचे वैयक्तिक प्रश्न तुमचा मानसिक आनंद हिरावून घेतली परंतु, तुम्ही आवडीचे वाचन करण्यासारखे मानसिक उपाय कराल तर ताणतणावाशी सामना करू शकाल. खर्च वाढतील, पण त्याचबरोबर वाढलेले उत्पन्न तुमच्या या वाढत्या बिलांची काळजी घेईल. मित्रमैत्रिणींचा सहवास तुम्हाला आराम मिळवून देईल. तुम्ही प्रेम करता त्या व्यक्तीशी तुम्ही उग्रपणे वागल्यामुळे तुमच्या नातेसंबंधात दुरावा निर्माण होण्याची शक्यता आहे. आजच्या दिवशी नवी भागीदारी आशाजनक असेल. भूतकाळातील कुणी व्यक्ती तुमच्याशी संपर्क साधेल आणि तुमचा आजचा दिवस संस्मरणीय करेल. एका लहानशा बाबीवरून तुमच्या जोडीदाराने खोटेपणा केल्यामुळे तुम्ही नाराज असाल.\nPrevious articleशरद पवारांनी दिला मोदी सरकारला इशारा l चीन भारताला सर्व बाजूंनी घेरतोय – शरद पवार\nNext articleपैसे उकळण्यासाठी मृत्यू झाल्यावरही कोरोना रुग्णाला 2 दिवस ठेवलं व्हेंटिलेटरवर\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 31 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 30 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 29 ऑक्टोबर 2020\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 28 ऑक्टोबर 2020\n‘तुस्सी जा रहे हो, तुस्सी ना जाओ… हा आठवतोय का सिनेमा हा Cute सरदार अडकणार लग्नाच्या बेडीत…\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य l 26 ऑक्टोबर 2020\nश्रमिक ट्रेन द्वारे परराज्यांतील 2300 मच्छीमार आपापल्या गावी रवाना\nलग्न करुन बायको पळाली म्हणून तरुणाची आत्महत्या \nभारतात १५,४१३ नवीन कोरोना रुग्णांची वाढ\nप्रधानमंत्री गरीब कल्याण रोजगार अभियानात महाराष्ट्रातील चार जिल्ह्याच्यां समावेशासाठी फडणवीस यांची...\nकोरोनाने मृत्यू झाल्यास महानिर्मिती कर्मचाऱ्यांच्या वारसांना 30 लाखांचे सानुग्रह अनुदान \nमराठा आरक्षण : राज्यातील सर्व आमदार-खासदारांच्या घराबाहेर 2 ऑक्टोबरला धरणे...\nआरे बापरे…नाशिक शहरात निघाले रात्री 9ः30 वाजता 16 कोरोना बाधित रुग्ण\nआता फक्त 50 रुपयात निघणार MRI \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nआजचा दिवस तुमच्यासाठी खास असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य...\nआजचा दिवस तुमच्यासाठी कसा असणार जाणून घ्या आजचे राशी भविष्य...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00450.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-success-story-guava-grower-young-farmer-sangali-district-36498?tid=128", "date_download": "2020-10-31T15:57:56Z", "digest": "sha1:S2FOSSQO74C2VLZ4LKOL4D23SKNWRMRK", "length": 25687, "nlines": 186, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi success story of guava grower young farmer from sangali district | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोग\nऊस उत्पादक पट्ट्यात पेरूचा यशस्वी प्रयोग\nगुरुवार, 24 सप्टेंबर 2020\nसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस पट्ट्यात शीतल दिलीप सूर्यवंशी या एमबीए तरुणाने चार एकर पेरु शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. उसाच्या जोडीला पेरूची शेती आश्‍वासक ठरत असून, एकरी ३ लाखापर्यंत निव्वळ फायदा मिळवत आहेत.\nसांगली जिल्ह्यातील अंकलखोप (ता. पलूस) या ऊस पट्ट्यात शीतल दिलीप सूर्यवंशी या एमबीए तरुणाने चार एकर पेरु शेतीचा यशस्वी प्रयोग केला आहे. उसाच्या जोडीला पेरूची शेती आश्‍वासक ठरत असून, एकरी ३ लाखापर्यंत निव्वळ फायदा मिळवत आहेत. आता पेरू प्रक्रियेसाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.\nप्रसिद्ध तिर्थक्षेत्र औदुंबरजवळ अंकलखोप हे गाव असून, कृष्णा नदीच्या पाण्याने हा परिसर संपन्न झालेला आहे. येथील शीतल दिलीप सूर्यवंशी यांनी व्यवस्थापनातील पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. सध्या ते सध्या पीएच.डी. करत असले तरी त्यांचा मुख्य ओढा शेतीकडेच आहे. त्यांची वडिलोपार्जित १० एकर शेती आहे. सूर्यवंशी कुटुंब हे उच्चशिक्षित असून, शीतल यांचे वडील दिलीप बी. एस्सी. आहेत. चुलते डॉ. राजेंद्र सूर्यवंशी हे कृषी महाविद्यालयात प्राचार्य आहेत. तर शीतल यांचा एक भाऊ डॉक्टर, एक आर्किटेक्चर आहे.\nप्रयोगशील वृत्तीतून वळले पेरूकडे\nवडील शेती करत असताना पूर्वी चार एकर द्राक्षबाग होती. महाविद्यालयीन शिक्षण घेताना शीतल त्यात मदत करायचे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेतीपूरक व्यवसायात लक्ष घातले. पीक अवशेषांपासून इंधन बनवण्याचा व्यवसाय सचिन सपकाळ या मित्रासह भागीदारीत सुरू केला आहे. त्याचाही व्याप वाढत आहे. या व्यवसायानिमित्त विविध शेतकऱ्यांच्या व उद्योजकांच्या नेहमीच भेटी होत असतात. २०१५ मध्ये नगर परिसरात उत्तम पेरूच्या बागा पाहिल्या. आपल्या शेतीतही हा प्रयोग करण्याचा निश्चय केला. वडिलांच्या परवानगीने चार एकर शेतीवर पेरू लागवडीचा प्रयोग करायचे ठरले. अन्य शेतकऱ्यांकडूनही पिकाची व्यवस्थित माहिती घेतली. बाजारपेठ आणि जमिनीचा विचार करून त्यांनी ललित व जी. विलास या वाणांची निवड केली आहे. घरातून हट्टाने परवानगी घेतल्यामुळे उत्पादन मिळवण्याचीही तितकीच जबाबदारी होती. त्यासाठी कसोशीने प्रयत्न केले.\nनऊ बाय सहा फूट अंतरावर रोपांची लागवड\nरोप लागवडीवेळी खड्ड्यांमध्ये शेणखत, निंबोळी पेंड आदींचा वापर केला.\nपहिल्या लागवडीत झाडे लवकरात लवकर सशक्त करून घेतली. सामान्यतः दीड वर्षानंतर शेतकरी फळे धरतात. मात्र, शीतल यांनी तेराव्या महिन्यात फळे घेण्यासाठी प्रयत्न केले.\nनवीन लागवडीमध्ये मोकळ्या जागेमध्ये भुईमूग लागवड केली. त्यातून २० पोती भुईमूग निघाला. त्यानंतर हरभरा लागवड केली. त्यातून १८ क्विंटल उत्पादन झाले. त्याला ५८०० रुपये दर मिळाला. सर्व खर्च वजा जाता ८० हजार रुपये निव्वळ हाती आले. यातून पेरू रोपांचा खर्च वसूल झाला.\nशेणखत आणि स्लरी वापराभर अधिक भर. रासायनिक खतांचा मर्यादित वापर.\nपाण्याचा अतिरेक टाळला जातो. फेब्रुवारी ते मे याच कालावधीत बागेला पाणी दिले जाते. अन्य फारशी आवश्यकता भासत नाही उत्तम गुणवत्तेसाठी कसोशीने प्रयत्न शीतल सूर्यवंशी हे आपल्या पेरू बागेचे दोन हंगाम धरतात. मार्चला छाटणी घेऊन जूनचा हंगाम धरतात. ऑगस्ट छाटणी घेऊन जानेवारीचा हंगाम धरतात. या दोन्ही हंगामात द्राक्षे बाजारात नसतात. त्यामुळे पेरूला बऱ्यापैकी दर मिळतो, असा त्यांचा अनुभव आहे. छाटणीनंतर बोर्डो मिश्रणाच्या फवारणीद्वारे बाग निर्जंतुक केली जाते. फुटव्यासाठी ठिबकमधून खते सोडली जातात. नत्राचा वापर शिफारशीइतकाच केला जातो.\nफळमाशीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निमतेलाचा वापर केला जातो.\nफळमाशीसाठी कामगंध सापळे लावले जाते. एकरी १० घरगुती पद्धतीने तयार केलेले सापळे लावले आहेत.\nदर पंधरा दिवसांनी विशेषतः अमावस्या, पौर्णिमेला नीमतेलाची फवारणी केली जाते.\nथायपिंक वाणाच्या पेरूला प्लॅस्टिक पिशव्यांचे आवरण घातले जाते. त्यामुळे फळांची गुणवत्ता चांगली राहते. एका झाडावर तीस ते चाळीस फळे ठेवली जातात. एका काडीला एक फळ ठेवले जाते. त्यामुळे ४०० ते ६५० ग्रॅमपर्यंत फळ मिळते.\nनिचरा होणाऱ्या जमिनीत पेरू लागवडीचा प्रयोग.\nसंपूर्ण पेरू क्षेत्राचे सिंचन व खत व्यवस्थापन ठिबकद्वारे केले जाते.\nऊस पट्ट्यात पेरू लागवडीचा वेगळा प्रयोग\nरासायनिक व सेंद्रिय खतांचा संतुलीत वापर\nउसापेक्षा पेरू लागवड नक्कीच फायदेशीर ठरत असल्याचे शीतल यांचे मत. दोन्हींचे आर्थिक विश्लेषण ते करत असतात.\nबाजारपेठ आणि विक्रीचे व्यवस्थापन\nशीतल यांना वर्षभरात दोन्ही हंगामात एकरी १० ते १२ टन पेरूचे उत्पादन मिळते.\nमुंबई, पुणे बाजारपेठेमध्ये थायपिंक आणि जी. विलास वाणांच्या मोठ्या पेरूना मागणी असते. ललितचे पेरू आकाराने थोडे लहान असल्याने सांगली, कोल्हापूर येथे केली जाते. बहुतांश वेळा व्यापारी स्वतः येऊन बागेतून पेरू घेऊन जातात.\nललित वाणासाठी प्रतिकिलो ३० ते ४० रु., जी विलास वाणासाठी ४० ते ४५ रुपये तर थायपिंकसाठी ८० ते ९० रुपये असा दर मिळतो.\nघरासमोर स्टॉल लावूनही घरातील सदस्य पेरूची विक्री करतात. तर पुणे-बंगळूर हायवेवर एका मोठ्या हॉटेलसमोर दुसरा स्टॉल असतो. भूमी फळ स्टॉल नावाने हे दुकान आहे. तेथे मासिक पगारावर एका तरुणाची नेमणूक केली आहे. दिवसभरात ४० ते ४५ किलो पेरू विकला जातो. परिसरातील काही शेतकऱ्यांचे सेंद्रिय पपई, हळद, मध, गूळ यांचीही येथे विक्री केली आहे.\nशीतल यांच्या मते उसासाठी दोन वर्षे वाट पाहावी लागते. त्या तुलनेत पेरू बागेतून वर्षभर पैसे मिळतात. उसासारखी बिलाची वाट पाहावी लागत नाही. ऊस पिकाच्या शेतीलाही पेरूतून मिळणाऱ्या उत्पन्नाची मदत होते. एकरी सव्वा लाखापर्यंत उत्पादन खर्च येतो.\nनुकसान गृहित धरून पुढे गेले पाहिजे...\nसुरवातीला दोन एकर व नंतर दोन एकर अशी पेरू लागवड वाढवली. सध्याही वातावरणानुसार पेरू वेगाने पिकल्याने सुमारे दीड ते दोन टन पेरू खराब होतो. ते टाळण्यासाठी पिकलेल्या पेरूवर प्रक्रिया करण्याचा मानस आहे. लॉकडाऊन आणि शीतल व त्यांचे वडील दोघेही कोरोना बाधित झाल्याने संपूर्ण घर व बाग क्वारंटाईन करावी लागली. या काळात बागेमध्ये कामासाठी मजूरांना बोलावता आले नाही. मागील वर्षी पूर परिस्थितीमुळे पेरूचे दर एकदम कमी राहिले. परिणामी मोठे नुकसान झाले. पण असे नुकसान आपण गृहित धरून पुढे गेले पाहिजे, असे शीतल याने सांगितले. सध्या सहा एकर ऊस आहे. आडसालीचे उत्पादन ७० टनापर्यंत तर खोडव्याचे उत्पादन ५० टनापर्यंत आहे. पेरू लागवडीमुळे चार एकर क्षेत्रातील वाचलेले पाणी ऊस क्षेत्रासाठी वापरता येते. त्यामुळे ऊस उत्पादनही शाश्वत झाले आहे.\nसंपर्क- शीतल सूर्यवंशी, ९११२१९१५१३\nसांगली sangli ऊस एमबीए शेती farming पेरू कृष्णा नदी krishna river पदवी शिक्षण education डॉक्टर व्यवसाय profession इंधन नगर खत fertiliser भुईमूग groundnut रासायनिक खत chemical fertiliser सिंचन मुंबई mumbai पुणे कोल्हापूर व्यापार बंगळूर पपई papaya हळद\nभुमी फळ स्टॉल नावाने पुणे-बंगळूर हायवेवर फळ विक्री दुकान सुरू केले आहे\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nस्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...\nगुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...\nसर्वांगीण विकासातून गुंडेगावचा झाला...गुंडेगाव (ता. जि. नांदेड) या गावाने शेती,...\n‘कडकनाथ’ कुक्कुटपालनात निर्माण केल्या...आडगाव (नाशिक) येथील संदीप सोनवणे यांचा १००...\nआधुनिक बहुमजली कांदा साठवण तंत्रज्ञानचाळींद्वारे पारंपारिक कांदा साठवणुकीत होणारे...\nएकीमुळे सुधारित तंत्रज्ञान वापराला...नगर जिल्ह्यातील देवळाली प्रवरा (ता. राहुरी) येथील...\nशेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...\nबिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...\nकष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...\nशेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...\nशेती, जलसंधारण, सामाजिक कार्यात...पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या केंदूर (ता....\nखारपाणपट्ट्यातील समस्यांवर...दापुरा (ता. जि. अकोला) येथील स्वप्नील व संदीप या...\nप्रयोगशील दुग्ध व्यवसायातून पुढारले...माळीसागज (जि. औरंगाबाद) गावात कोरडवाहू क्षेत्र...\nअकोले तालुक्यात होतेय डांगी गोवंशाचे...अकोले तालुक्यातील (जि. नगर) डोंगराळ, अति...\nबिजोत्पादनातून ‘गौरीनंदन’ची उलाढाल...नगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर (ता. नेवास���) येथील...\nपूरक व्यवसायातून स्वयंपूर्णतेचा धडादुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन आणि परसबागेतील...\nपरसातील ‘ग्रामप्रिया’ कोंबडीपालन...औरंगाबाद जिल्ह्यात गंगापूर तालुक्यातील काही...\n‘व्हर्जिन कोकोनट ऑइल’ अन सुकवलेली पावडरसिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले येथील अभिजित...\nअभ्यासू, प्रयोगशील द्राक्षबागायतरांचे...महाराष्‍ट्रातील द्राक्ष बागायतदार अत्यंत...\nकष्टपूर्वक नियोजनबध्द विकसित केली...परभणी येथील मिलिंद डुब्बेवार यांनी व्यावसायिक...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/white-horse-36642/", "date_download": "2020-10-31T15:24:47Z", "digest": "sha1:NANU43YKYCWPDKRPDYXW55IBIX5L7GUW", "length": 11438, "nlines": 77, "source_domain": "www.marathigold.com", "title": "पांढऱ्या घोड्या पेक्षा वेगा ने धावणार या आठ राशीचे नशिब, मोठी खुशखबरी मिळणार", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/पांढऱ्या घोड्या पेक्षा वेगा ने धावणार या आठ राशीचे नशिब, मोठी खुशखबरी मिळणार\nपांढऱ्या घोड्या पेक्षा वेगा ने धावणार या आठ राशीचे नशिब, मोठी खुशखबरी मिळणार\nMarathi Gold Team 3 weeks ago राशिफल Comments Off on पांढऱ्या घोड्या पेक्षा वेगा ने धावणार या आठ राशीचे नशिब, मोठी खुशखबरी मिळणार 148,073 Views\nग्रह नक्षत्रांच्या ���ालचाली अश्या काही झाल्या आहेत कि तब्बल आठ राशीला याचा लाभ मिळणार आहे. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत या राशी आणि कोणते फायदे या भाग्यवान राशीला होणार आहेत.\nआर्थिक व्यवहारामध्ये आपल्याला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे. आपल्या जीवनातील अनेक समस्यांचे निवारण होणार आहे. जर तुम्ही दुसऱ्याच्या चांगल्याचा विचार करणार आहेत. ज्यामुळे आपल्याला मानसिक शांती मिळेल.\nया राशीच्या लोकांना जीवना मध्ये पुढे जाण्यासाठी अनेक संधी प्राप्त होणार आहेत. नशिबा ची साथ आपल्याला नेहमी मिळेल. आपल्या उत्पन्ना मध्ये या काळात चांगली वाढ होणार आहे.\nआपल्या जीवनसाथी आणि लव्ह पार्टनरच्या भावनांची कदर करा. त्यांच्या भावना समजून घेण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. आर्थिक लाभ मिळण्या सोबतच आपल्याला कार्यक्षेत्रा मध्ये एखादे मोठे यश मिळेल.\nनोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिस मध्ये सहकारी आणि वरिष्ठ अधिकारी योग्य सन्मान देतील. आपल्या कामगिरी वर बॉस खुश राहील. आपल्याला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे.\nकुटुंबातील सदस्यांचा आपल्याला पूर्ण पाठिंबा राहील. त्यांच्याकडून आपल्याला काही मौल्यवान सल्ल्याची प्राप्ती होऊ शकते ज्याचा आपल्याला लाभ होईल. घरातील वरिष्ठ सदस्यांची प्रकृती चांगली राहील.\nअविवाहित लोकांच्यासाठी विवाहाचे स्थळ येण्याची शक्यता आहे. नवीन लव्ह लाइफ सुरु होण्याची शक्यता आहे. आपण इतरांना प्रभावित करण्यात यश मिळवाल ज्यामुळे अनेक लोक आपल्यासोबत प्रत्येक गोष्टी मध्ये सहमती दर्शवतील.\nया राशीच्या लोकांना कोर्ट-कचेरीच्या कामात यश मिळेल. सरकारी कामामध्ये येणारे अडथळे दूर होतील. आपल्याला आर्थिक प्राप्तीचे अनेक मार्ग प्राप्त होतील. ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होण्यास मदत होतील.\nज्या भाग्यवान राशीला वरील लाभ प्राप्त होणार आहे त्या राशी वृषभ,कन्या, कुंभ,मेष, सिंह, धनु, वृश्चिक आणि कर्क आहेत. गणपती बाप्पाच्या कृपेने या राशीच्या आयुष्यातील अनेक समस्या दूर होतील. ज्यामुळे जीवन आनंदी होईल. गणपती बाप्पा मोरया.\nPrevious आपल्या घरा मध्येच बनवा मोठी तिजोरी, या 3 राशीला मिळणार मोठा धन लाभ\nNext आता या तीन राशी च्या लोकांना सगळे बोलणार नया घर… नयी गाडी… बढिया है…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्���्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Riya-takes-names-of-25-people-including-Sara-Ali-Khan-Rakulpreet-Singh-summons-to-be-sent-by-NCB.html", "date_download": "2020-10-31T16:20:45Z", "digest": "sha1:2Z5J755WCT4WFTP3TU43HW7CP4RG4JYV", "length": 10672, "nlines": 34, "source_domain": "www.sthairya.com", "title": "रियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन!", "raw_content": "\nरियाने सारा अली खान, रकुलप्रीत सिंहसहीत घेतली २५ जणांची नावे, NCB पाठवणार समन\nस्थैर्य, मुंबई, दि.१२: रिया चक्रवर्तीच्या ड्रग्स स्टोरीमध्ये सारा अली खानोबत बॉलिवूडमधील ४ मोठी नावे समोर आली आहेत. यांची नावे ड्रग्स कनेक्शनमध्ये जुळले आहेत. रियाने या तीन लोकांची नावे NCB ला सांगितली आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, NCB या पाच लोकांवर लवकरच कारवाई करण्याच्या तयारीत आहेत.टाइम्स नाउकडे रिया चक्रवर्तीने दिलेल्या तीन नावांची माहिती आहे.एनसीबीसमोर रियाने जी नावे घेतली त्यात अभिनेत्री सारा अली खान, रकुलप्रीत सिंह आणि डिझायनर सिमोन खंबाटा यांच्या नावांचा समावेश आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की, एनसीबी यांच्या विरोधात पुरावे जमा करतील आणि त्यांना समन पाठवेल.\nसारा, रकुलप्रीतच्या नावांचा समावेश\nसारा अली खान, रकुरप्रीत सिंह आणि सिमोन खंबाटाबाबत सांगायचं तर साराचं नाव सुशांतच्या थायलॅंड ट्रीपमध्ये समोर आलं होतं. सिमोनचं नाव ड्रग्स चॅटमधून समोर आलं होतं. तर रकुलप्रीत सिंहचं नाव रियाने एनसीबीच्या चौकशीदरम्यान घेतल्याचे समजते. तसेच यात निर्माता आणि दिग्दर्शक मुकेश छाब्रा याचंंही नाव समोर आलं आहे.एनसीबीने कोर्टात सांगितले की, त्यांचा तपास प्राथमिक स्तरावर आहे आणि रियाने चौकशी दरम्यान अनेक मोठ्या कलाकाराची नावे घेतली आहेत. एनसीबीने सांग��तले की, तिने एक पूर्ण मनी ट्रेल तयार केलंय. ज्यातून हे समजतं की, या ड्रग्स रॅकेटमध्ये अनेक मोठ्या नावांचा समावेश आहे. दरम्यान एनसीबी आता या प्रकरणात डोजिअर तयार करत आहे. डोजिअर म्हणजे पुरावे आणि कागदपत्रांचा पूर्ण गठ्ठा आहे. जे मुंबईतील या ए-लिस्टर ड्रग रॅकेटचा पूर्ण भांडाफोड करेल. दिल्ली ते मुंबईपर्यंत एनसीबी टीम कामाला लागली आहे.\nरियाने पुन्हा सत्र न्यायालयात जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. त्यावर आज सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयात आज सुनावणी पार पडली. मात्र, न्यायालयाने रियासह इतर आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला आहे. रियाचे वकील सतीश मानेशिंदे यांनी कोर्टाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर पुढच्या आठवड्यात हायकोर्टात जाण्याबाबत निर्णय घेऊ असे सांगितले आहे. रियासह शोविकच्या जामीन अर्जावर न्यायालय आज निर्णय दिला आहे. भायखळा जेलमध्ये ज्या सेलमध्ये रियाला ठेवलं गेलं आहे ती सर्वसाधारण बॅरेकजवळ आहे. शीना बोरा हत्या प्रकरणातील आरोपी इंद्राणी मुखर्जीही या जेलमध्ये बंद आहे. रियाचा सेल इंद्राणी मुखर्जीजवळ आहे.\nरिया चक्रवर्तीच्या अटकेआधी एनसीबीने तिचा भाऊ शोविक याच्यावर कडक कारवाई करत अटक केली होती. शोविकबरोबरच इतर अनेक ड्रग पेडलर्सनाही एनसीबीने अटक केली. रियाने शोविकबरोबरच्या ड्रग चॅटचा खुलासा केला होता. एनसीबीने रियावर केलेल्या चौकशीत ड्रग्स खरेदी केल्याची कबुली दिली. पण ड्रग्ज घेण्याबाबत नकार दिला. रिया असेही म्हणाली की ती सुशांतसाठी ड्रग्जची व्यवस्था करीत असे. तसेच शोविकने देखील आपल्या जबाबत मी ड्रग्जची सुशांतला व्यवस्था करत असून त्यासाठी बहीण रिया पैसे देत असल्याचं कबूल केले आहे.\nरियाचा भावाला १४ दिवस न्यायालयीन कोठडी\nरिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्ती याला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी मिळाली असून इतरांनाही न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. बुधवार हा रियाचा भाऊ शोविक चक्रवर्तीसाठीसुद्धा खूप महत्वाचा होता. बुधवारी एनसीबीचा रिमांड संपला, अशा परिस्थितीत शोविकला कोर्टाकडून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. रियासह तिचा भाऊ शोविक, सुशांतचा कुक दीपेश सावंत, अब्दुल बासित, जैद आणि सॅम्युअल मिरांडा यांचा जामीन आज सेशन्स कोर्टाने फेटाळून दणका दिला आहे.\nदैनिक स्थैर्यचे न���यमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00451.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_7.html", "date_download": "2020-10-31T15:32:02Z", "digest": "sha1:VUZW5HGJVI5SYLKJPBQWAQIFXFSYCDLD", "length": 15980, "nlines": 76, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय सोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट\nसोलापूर जिल्ह्यातील निवडणुकीचे चित्र आज होणार स्पष्ट\nMahadev Dhotre ऑक्टोबर ०७, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय,\nसोलापू(प्रतिनिधी) विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघांतून तब्बल 285 उमेदवारांनी 373 अर्ज दाखल केले होते. शनिवारी काही अर्ज छानणीत बाद झाले. सोमवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. सोमवारी दुपारनंतरच जिल्ह्यातील प्रत्येक मतदारसंघात कशी लढत असेल, याचे चित्र स्पष्ट होणार आहे. तत्पूर्वी, रविवारी रात्री बंडोबांना थंड करण्याचे, अपक्षांची मनधरणी करण्याचे काम सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून सुरू होते. त्यामुळे राजकीय हालचालींना चांगलाच वेग आला होता.\nशहर मध्य विधानसभा मतदारसंघात जिल्हाप्रमुख महेश कोठे यांना शिवसेनेने उमेदवारी न दिल्याने त्यांनी बंडाचे निशाण फडकवत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.\nयाचवेळी त्यांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातही अपक्ष अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे सोमवारी कोण कोणत्या मतदारसंघातून माघार घेतात, याकडेच ��र्वांचे लक्ष लागले आहे. याचवेळी काँग्रेसने आघाडीचा धर्म न पाळता पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार भारत भालके यांच्याविरोधात काँग्रेसकडून काळुंके यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादीकडून शहर मध्य मतदारसंघात जुबेर बागवान यांचा अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काय भूमिका घेणार हे सोमवारी स्पष्ट होणार आहे. शहर मध्यमध्ये काँग्रेस, सेना, माकप, एमआयएम, वंचित बहुजन आघाडी अशी पंचरंगी लढत होणार, हे निश्चित आहे.\nदक्षिण सोलापूर मतदारसंघामध्ये काँग्रेस व भाजप यांच्यात दुरंगी लढत होणार असली तरी लिंगायत समाजाने स्वतंत्र उमेदवार दिल्याने लढतीत रंगत आणली आहे. परंतु, लिंगायत समाजाचा उमेदवार कायम राहणार का हे मात्र सोमवारी दुपारनंतरच स्पष्ट होणार आहे.\nशहर उत्तर विधानसभा मतदारसंघात काठे यांनी अर्ज कायम ठेवल्यास येथे भाजपचे पालकमंत्री वियजकुमार देशमुख, राष्ट्रवादीचे मनोहर सपाटे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात शिवसनेच्या शैला गोडसे आणि भाजपचे समाधान आवताडे यांनी बंडखोरी केली आहे. गोडसे आणि आवताडे यांच्याबरोबरच काँग्रेसच्या काळुंके यांनीही उमेदवारी कायम ठेवल्यास या मतदारसंघात पंचरंगी लढत होणार आहे.\nबार्शी विधानसभा मतदारसंघात महायुतीकडून सेनेच्या दिलीप सोपल यांना उमेदवारी दिल्याने भाजपचे राजेंद्र राऊत यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर यांना उमेदवारी दिली आहे. बार्शीमध्ये या तिघांमध्येच प्रमुख लढत होणार आहे. करमाळ्यात सेनेने रश्मी बागल यांना उमेदवारी दिल्याने आ. नारायण पाटील यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. यावेळी राष्ट्रवादीने संजय पाटील-घाटणेकर यांना उमेदवारी दिली. जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जयवंतराव जगताप यांनी अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. या अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्यास करमाळ्यात पंचरंगी लढत होणार आहे.\nमोहोळमध्ये महायुतीकडून शिवसेनेने नागनाथ क्षीरसागर यांना उमेदवारी दिल्याने नगरसेवक मनोज शेजवाल यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केला. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार रमेश कदम यांना डावलून राष्ट्रवा��ीने यशवंत माने यांना उमेदवारी दिल्याने कदम यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. या दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यास येथे चौरंगी लढत होणार आहे.\nमाढा मतदारसंघात महायुतीकडून सेनेने संजय कोकाटे यांना उमेदवारी दिल्याने शिवाजी कांबळे आणि मीनल साठे यांनी बंडखोरी करीत अपक्ष अर्ज दाखल केले. या दोघांनीही अर्ज कायम ठेवल्यास येथे राष्ट्रवादीचे आ. बबन शिंदे, सेनेचे संजय कोकाटे, अपक्ष कांबळे आणि साठे यांच्यात चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. सांगोला मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाचे डॉ. अनिकेत देशमुख, राष्ट्रवादीचे दीपक साळुंखे आणि सेनेचे शहाजी पाटील यांच्यातच तिरंगी लढत होणार आहे. माळशिरस आणि अक्कलकोट मतदारसंघात दुरंगी लढत होणार, हे यापूर्वीच स्पष्ट झाले आहे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # राजकीय\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर ०७, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%95-%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T16:25:23Z", "digest": "sha1:OG6NS2HCKNCXLDC5VKSMZJENPL2VV4RC", "length": 3160, "nlines": 56, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "कर्नाटक-महापूर: Latest कर्नाटक-महापूर News & Updates, कर्नाटक-महापूर Photos & Images, कर्नाटक-महापूर Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n... तर कर्नाटकातील गावांची नावं अंबानी, अदानी असतील\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B0%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9C%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A5%87_%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%A6-%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2020-10-31T17:00:25Z", "digest": "sha1:EHHGXHGMNCEKTIJSDXIT5DZZKOCHGXPW", "length": 91755, "nlines": 737, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९ - विकिपीडिया", "raw_content": "पद्मश्री पुरस्कार विजेते २०००-२००९\nइ.स. २००० डॉ. दिलीप देविदास भवाळकर विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००० डॉ. गुरदेव सिंग खुश विज्ञान आणि तंत्रज्ञान फिलिपाईन्स\nइ.स. २००० डॉ. गुरुमुख स��नमल सैनानी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० डॉ. हनुमप्पा सुदर्शन समाजकार्य कर्नाटक भारत\nइ.स. २००० डॉ. इम्मानेनी सत्यमूर्ती वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००० डॉ. किरपाल सिंग चुघ वैद्यकशास्त्र चंडीगढ भारत\nइ.स. २००० डॉ. महेंद्र भंडारी वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००० डॉ. मंडन मिश्रा साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००० डॉ. मॅथ्यू सॅम्युएल कलारिकल वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००० डॉ. परसु राम मिश्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान झारखंड भारत\nइ.स. २००० डॉ. प्रदीप कुमार दवे वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००० डॉ. रामानंद सागर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० डॉ. विजय पांडुरंग भटकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० डॉ. विपिन बक्षी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००० नैदोनुओ अंगामी समाजकार्य नागालॅंड भारत\nइ.स. २००० प्रा. ग्रिगोरिय ल्वोविच बॉंडारेव्स्की साहित्य आणि शिक्षण रशिया\nइ.स. २००० प्रा. काकरला सुब्बा राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००० अब्दुर रहमान राही साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००० ए.आर. रहमान कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००० अलॉयसियस प्रकाश फर्नान्डेझ इतर कर्नाटक भारत\nइ.स. २००० अलेक पदमसी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० दिना नाथ मल्होत्रा इतर दिल्ली भारत\nइ.स. २००० एलांगबाम नीलकांत सिंग साहित्य आणि शिक्षण मणिपूर भारत\nइ.स. २००० एनुगा श्रीनावासुलु रेड्डी सार्वजनिक कामकाज अमेरिका\nइ.स. २००० गोपालसामी गोविंदराजन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० जगन नाथ कौल समाजकार्य हरियाणा भारत\nइ.स. २००० कालिका प्रसाद सक्सेना साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००० कन्हाई चित्रकार कला उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००० नागवार रामराव नारायण मूर्ती व्यापार उदीम कर्नाटक भारत\nइ.स. २००० पह्लिरा सेन चॉग्थू साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत\nइ.स. २००० रबिंद्र नाथ उपाध्याय समाजकार्य आसाम भारत\nइ.स. २००० सत्य नारायण गौरिसारिया सार्वजनिक कामकाज युनायटेड किंग्डम\nइ.स. २००० शेखर कपूर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० वैद्य सुरेश चंद्र चतुर्वेदी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० अंजॉली इला मेनन कला दिल्ली भारत\nइ.स. २००० हेमामालिनी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००० जानकी आती नाह���्पन समाजकार्य मलेशिया\nइ.स. २००० नबनीता देव सेन साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००० पॅट्रिशिया मुखिम समाजकार्य मेघालय भारत\nइ.स. २००० पिलू नौशिर जंगलवाला साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००० संतोष यादव क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००० शुभा मुद्गल कला दिल्ली भारत\nइ.स. २००१ बिशप मुलानकुझियील अब्राहम थॉमस समाजकार्य राजस्थान भारत\nइ.स. २००१ डॉ. केटायून अरदेशिर दिनशॉ विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ मोहनलाल कला केरळ भारत\nइ.स. २००१ डॉ. अवधनाम सीता रामन कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००१ डॉ. भाबेन्द्र नाथ सैकिया साहित्य आणि शिक्षण आसाम भारत\nइ.स. २००१ डॉ. चंद्रशेखर बसवण्णप्पा कंबार साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००१ डॉ. चंद्रतिल गौरी कृष्णदास नायर विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००१ डॉ. चित्तूर मोहम्मद हबीबुल्लाह वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. दासरी प्रसाद राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. दासिका दुर्गा प्रसाद राव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. देवेगौडा जवारेगौडा साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००१ डॉ. ज्योती भूषण बॅनर्जी वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. कल्लम अंजी रेड्डी व्यापार उदीम आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. कृष्ण प्रसाद सिंग वर्मा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००१ डॉ. मदाबुसी संतनम रघुनाथन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ डॉ. माधवन कृष्णन नायर वैद्यकशास्त्र केरळ भारत\nइ.स. २००१ डॉ. मूल चंद महेश्वरी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००१ डॉ. नेरेल्ला वेणुमाधव कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. पॉल रत्‍नासामी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ डॉ. प्रेम शंकर गोयल विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००१ डॉ. रवींद्र कुमार साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. एस.टी. गणानंद कवी साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. संदीप कुमार बासू विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००१ डॉ. संजय राजाराम विज्ञान आणि तंत्रज्ञान मेक्सिको\nइ.स. २००१ डॉ. शरदकुमार दीक्षित वैद्यकशास्त्र अमेरिका\nइ.स. २००१ डॉ. सिरामदासू वेंकट रामा राव कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. सुनील मणिलाल कोठार�� कला दिल्ली भारत\nइ.स. २००१ डॉ. तिरुमलचारी रामसामी विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत\nइ.स. २००१ डॉ. भूपतीराजू सोमराजू वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ डॉ. गौरी सेन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००१ ले.ज. मोहम्मद अहमद झाकी Civil Service आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ अलका केशव देशपांडे वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ भुवनेश्वरी कुमारी क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००१ मालती कृष्णमूर्ती होल्ला क्रीडा कर्नाटक भारत\nइ.स. २००१ सुनीता रानी क्रीडा पंजाब भारत\nइ.स. २००१ तुलसी मुंडा समाजकार्य ओडिशा भारत\nइ.स. २००१ प्रा. अशोक सेन विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००१ प्रा. बाला व्ही. बालचंद्रन साहित्य आणि शिक्षण अमेरिका\nइ.स. २००१ प्रा. बिकाश चंद्र सिन्हा विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००१ प्रा. गोवर्धन मेहता विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००१ प्रा. मोहम्मद शफी विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००१ प्रा. सुहास पांडुरंग सुखात्मे विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ प्रा. तिरुपट्टुर वेंकटचलमूर्ती रामकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००१ आमि रझा हुसेन कला दिल्ली भारत\nइ.स. २००१ बिश्वेश्वर भट्टाचारजी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ दातला वेंकट सूर्यनारायण राजू कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ धनराज पिल्ले क्रीडा महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ एलाट्टुवलापिल श्रीधरन Civil Service दिल्ली भारत\nइ.स. २००१ कालिदास गुप्ता रिझा साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ कंदातिल मम्मेन फिलिप व्यापार उदीम महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ केशवकुमार चिंतामण केतकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ खालिद अब्दुल हमीद अन्सारी साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ लैश्राम नबकिशोर सिंग वैद्यकशास्त्र मणिपूर भारत\nइ.स. २००१ लिॲंडर पेस क्रीडा पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००१ महेश भूपती क्रीडा कर्नाटक भारत\nइ.स. २००१ मनोज दास साहित्य आणि शिक्षण पुदुचेरी भारत\nइ.स. २००१ मोहम्मद तयब खान कला राजस्थान भारत\nइ.स. २००१ मोहन रानडे सार्वजनिक कामकाज महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ एस.पी. बालसुब्रमण्यम कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ तोटा तरणी कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००१ वचनेश त्रिपाठ��� साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००१ विजय कुमार चतुर्वेदी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ जीलानी बानो साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००१ पद्मा सचदेव साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००१ पद्मजा फेणाणी जोगळेकर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००१ शोभा नायडू कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. आनंद स्वरूप आर्य विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तराखंड भारत\nइ.स. २००२ डॉ. अपातुकता शिवधनू पिल्लै विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००२ डॉ. अशोक झुनझुनवाला विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ डॉ. अशोक रामचंद्र केळकर साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ डॉ. अटलुरी श्रीमन नारायण वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. बायराना नागप्पा सुरेश विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत\nइ.स. २००२ डॉ. चैतन्यमॉय गांगुली विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. डुव्वुर नागेश्वर रेड्डी वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. गुल्लापल्ली नागेश्वर राव वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. हर्ष महाजन वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००२ डॉ. हर्षल सावी लुऐया समाजकार्य मिझोरम भारत\nइ.स. २००२ डॉ. इडुपुंगंटी वेंकट सुब्बा राव विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. कमलजीत सिंग पॉल वैद्यकशास्त्र अमेरिका\nइ.स. २००२ डॉ. करीमपाट मातंगी रामकृष्णन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ डॉ. किम यांग शिक साहित्य आणि शिक्षण भारत\nइ.स. २००२ डॉ. किरण मार्टिन समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००२ डॉ. कोटा हरीनारायण विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००२ डॉ. मुनिरत्न आनंदकृष्णन साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ डॉ. प्रदीप कुमार चौबे वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००२ डॉ. प्रल्हाद कुमार सेठी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००२ डॉ. प्रकाश मुरलीधर आमटे समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ डॉ. प्रकाश नानालाल कोठारी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ डॉ. सतीश चंद्र राय सार्वजनिक कामकाज उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. शिवानंद राजाराम समाजकार्य तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ डॉ. सुरेश हरीराम अडवाणी वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ डॉ. तुर्लापती कुटुंब राव साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ डॉ. विक्रम मारवाह वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ सरोजा वैद्यनाथन कला दिल्ली भारत\nइ.स. २००२ दर्शना नवनीतलाल झवेरी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ डायेना एडलजी क्रीडा महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ किरण सेगल कला दिल्ली भारत\nइ.स. २००२ पंडित विश्व मोहन भट्ट कला राजस्थान भारत\nइ.स. २००२ प्रा. अमिताव मलिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००२ प्रा. दोराइराजन बालसुब्रमण्यन विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ प्रा. नारायणस्वामी बालकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००२ प्रा. पद्मनाभन बलराम विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००२ प्रा. रामनाथ कौशिक विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००२ प्रा. विजय कुमार दादा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००२ दिमित्रिस सी. वेलीसारोपूलॉस साहित्य आणि शिक्षण ग्रीस\nइ.स. २००२ फझल मोहम्मद कला उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००२ गोपाल छोट्रे साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००२ गोविंद निहलानी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ ग्यान चंद जैन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००२ हिरेबेट्टू सदानंद कामत विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ जसपाल राणा क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००२ काटुरू नारायण विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००२ मधु मंगेश कर्णिक साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ मणिरत्नम कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ मुझफ्फर हुसेन साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ नवनीतम पद्मनाभ शेशाद्री कला दिल्ली भारत\nइ.स. २००२ फिलिप्स टॅलबोट सार्वजनिक कामकाज अमेरिका\nइ.स. २००२ राजन देवदास कला अमेरिका\nइ.स. २००२ तारो नाकायामा सार्वजनिक कामकाज जपान\nइ.स. २००२ तेट्टागुडी हरीहरशराम विनायकराम कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ वीट्टीकाट कुंदुतोडियिल माधवन कुट्टी साहित्य आणि शिक्षण हरियाणा भारत\nइ.स. २००२ विरेंद्र कुमार शर्मा विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ वीरेश प्रताप चौधरी सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत\nइ.स. २००२ वन्नकुवाट्टवाडुगे डॉन अमरदेवा कला श्रीलंका\nइ.स. २००२ मणी कृष्णस्वामी कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ मनोरमा कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००२ नॉर्मा अल्वारेस समाजकार्य गोवा भारत\nइ.स. २���०२ प्रेमा नरेन्द्र पुराव समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००२ पुष्पा भूयान कला आसाम भारत\nइ.स. २००२ राज बेगम कला जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००२ उस्ताद अब्दुल लतीफ खान कला मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००३ डॉ. अशोक शेठ वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००३ डॉ. चॉंगथू लाल्हमिंगलियाना समाजकार्य मिझोरम भारत\nइ.स. २००३ डॉ. फ्रांसिस दोर सार्वजनिक कामकाज फ्रांस\nइ.स. २००३ डॉ. ग्यान चंद्र मिश्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ डॉ. जगदीश चतुर्वेदी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००३ डॉ. जय भगवान चौधरी विज्ञान आणि तंत्रज्ञान हरियाणा भारत\nइ.स. २००३ डॉ. जय पाल मित्तल विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ डॉ. मोतीलाल जोतवाणी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००३ डॉ. नीलकांत रामकृष्ण माधव मेनन सार्वजनिक कामकाज केरळ भारत\nइ.स. २००३ डॉ. प्रीतम सिंग साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००३ डॉ. राजगोपालन कृष्णन वैद्यन वैद्यकशास्त्र केरळ भारत\nइ.स. २००३ डॉ. सर्वज्ञ सिंग कटियार विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००३ डॉ. विजय प्रकाश सिंग वैद्यकशास्त्र बिहार भारत\nइ.स. २००३ डॉ. यार्लागड्डा लक्ष्मी प्रसाद साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००३ ज्योतिर्मोयी सिकदार क्रीडा पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००३ मालविका सरुक्काइ कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ रंजना गौहर कला दिल्ली भारत\nइ.स. २००३ पंडित सतीश चिंतामण व्यास कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ प्रा. जगदेव सिंग गुलेरिया वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००३ प्रा. अशोक कुमार बरुआ विज्ञान आणि तंत्रज्ञान पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००३ प्रा. गोपाल चंद्र मित्रा विज्ञान आणि तंत्रज्ञान ओडिशा भारत\nइ.स. २००३ प्रा. नारायण पणिकर कोचुपिल्लै वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००३ प्रा. राम गोपाल बजाज कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००३ प्रा. रिटा गांगुली कला दिल्ली भारत\nइ.स. २००३ आमिर खान कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ बाबुराव गोविंदराव शिर्के विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ डॅनी डेंझोग्पा कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ गोपाल पुरुषोत्तम फडके क्रीडा महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ जह्नु बरुआ साहित्य आणि शिक्षण आसाम भारत\nइ.स. २००३ कन्हया लाल पोखरियाल क्रीडा उत्तराखंड भारत\nइ.स. २००३ कि���ोरभाई रतिलाल झवेरी समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००३ महेन्द्र सिंग सोधा विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००३ मंतिराम नटराजन विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००३ मंझूर अह्तेशान साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००३ नागराजन वेदाचलम विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत\nइ.स. २००३ नल्ली कुप्पुस्वामी चेट्टियार व्यापार उदीम तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ नंदनूरी मुकेश कुमार क्रीडा आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००३ नेमी चंद्र जैन कला दिल्ली भारत\nइ.स. २००३ नोक्डेनलेंबा साहित्य आणि शिक्षण नागालॅंड भारत\nइ.स. २००३ ओम प्रकाश जैन कला दिल्ली भारत\nइ.स. २००३ प्रतापसिंग गणपतराव जाधव इतर महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ रामसामी वैरामुतू साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ सदाशिव वसंतराव गोरक्षकर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ शैलेन्द्र नाथ श्रीवास्तव साहित्य आणि शिक्षण बिहार भारत\nइ.स. २००३ शिवराम बाबुराव भोजे विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ श्रीनिवास वेंकटराघवन क्रीडा तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ सुंदरम रामकृष्णन विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत\nइ.स. २००३ तेक्काट्टे नारायण शानभाग साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ तोगुलुवा मीनाक्षी आयंगार सूंदरराजन कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ वडीराज राघवेंद्र कट्टी विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००३ क्षेत्रिमायुम ओंग्बी थौरानीसाबी देवी कला मणिपूर भारत\nइ.स. २००३ राखी गुलझार कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००३ सुकुमारी सत्यभामा कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००३ वेर्णा एलिझाबेथ वाट्रे इंग्टी समाजकार्य मेघालय भारत\nइ.स. २००३ उस्ताद शफात अहमद खान कला दिल्ली भारत\nइ.स. २००४ डॉ. अरुण त्रिंबक दाबके वैद्यकशास्त्र छत्तीसगढ भारत\nइ.स. २००४ डॉ. अश्विन बालाचंद मेहता वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ डॉ. देवी प्रसाद शेट्टी वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत\nइ.स. २००४ डॉ. गोपाल प्रसाद सिन्हा वैद्यकशास्त्र बिहार भारत\nइ.स. २००४ डॉ. कुडली नंजुदा घनपती शंकर विज्ञान आणि तंत्रज्ञान गुजरात भारत\nइ.स. २००४ डॉ. कुमारपाळ देसाई साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत\nइ.स. २००४ डॉ. लालजी सिंग विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००४ डॉ. रमेश चंद्र शाह साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत\nइ.स. ���००४ डॉ. सॅम्युएल पॉल साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००४ डॉ. शरद मोरेश्वर हर्डीकर वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ डॉ. श्याम नारायण पांडे साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००४ डॉ. सिद्धार्थ मेहता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००४ डॉ. सुभाष चंद मनचंदा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००४ डॉ. सुरिंदर कुमार समा वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००४ डॉ. सैयद शाह मोहम्मद हुसेन साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००४ डॉ. तुमकुर सीतारामियाह प्रल्हाद विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००४ डॉ. विश्वेश्वरैया प्रकाश विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००४ डॉ. दलिप कौर तिवाना साहित्य आणि शिक्षण पंजाब भारत\nइ.स. २००४ डॉ. तात्याना याकोलेव्ना एलाझरेंकोव्हा साहित्य आणि शिक्षण रशिया\nइ.स. २००४ कीळपदम कुमारन नायर कला केरळ भारत\nइ.स. २००४ गुरु श्रीवीरनला जयराम राव कला दिल्ली भारत\nइ.स. २००४ मेहेर जहांगीर बानाजी समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ फ्लोरा इसाबेल मॅकडोनाल्ड सार्वजनिक कामकाज कॅनडा\nइ.स. २००४ के.एम. बीनामोल क्रीडा केरळ भारत\nइ.स. २००४ प्रेमलता पुरी साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००४ पंडित भजन सोपोरी कला दिल्ली भारत\nइ.स. २००४ पंडित सुरिंदर सिंग कला दिल्ली भारत\nइ.स. २००४ प्रा. अनिल कुमार गुप्ता साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत\nइ.स. २००४ प्रा. आसिफा झमानी साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००४ प्रा. हॅमलेट बरेह न्गापकिंटा साहित्य आणि शिक्षण मेघालय भारत\nइ.स. २००४ प्रा. केशव पणिकर अय्यप्पा पणिकर साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००४ प्रा. ममन्नमन विजयन विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००४ प्रा. पृथ्वी नाथ कौल साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००४ प्रा. राजन सक्सेना वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००४ प्रा. राजपाल सिंग सिरोही विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००४ प्रा. हाइनरिक फ्रीहेर फोन स्टीटेन्क्रॉन साहित्य आणि शिक्षण जर्मनी\nइ.स. २००४ प्रा. सुनीता जैन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००४ पंडित दामोदर केशव दातार कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ ए हरिहरन कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ अनुपम खेर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ औबाकिर दस्तानुली निलिबायेव साहित्य आणि शिक्षण कझाकस्तान\nइ.स. २००४ बाळ सामंत साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ बच्चु लुचमिया श्रीनिवास मूर्ती समाजकार्य कर्नाटक भारत\nइ.स. २००४ भारती राजा कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००४ दिलिप कुमार तिरके क्रीडा ओडिशा भारत\nइ.स. २००४ हरिद्वारमंगलम ए. कुमारवेल पलानीवेल कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००४ हैस्नाम कन्हाइलाल कला मणिपूर भारत\nइ.स. २००४ कादरी गोपालनाथ कला कर्नाटक भारत\nइ.स. २००४ कन्हैयालाल सेठिया साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००४ कांतिभाई बळदेवभाई पटेल कला गुजरात भारत\nइ.स. २००४ कृष्ण कन्हाई कला उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००४ लीलाधर जगूडी साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत\nइ.स. २००४ मगुनी चरण दासDas कला ओडिशा भारत\nइ.स. २००४ मनोरंजन दास कला ओडिशा भारत\nइ.स. २००४ मोरुप नामग्याल कला जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००४ नलिनी रंजन मोहंती विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००४ नामपल्ली दिवाकर विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००४ नय्यट्टिंकरा वासुदेवन कला केरळ भारत\nइ.स. २००४ पी. परमेश्वरन साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००४ पुरुषोत्तम दास जलोटा कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ राहुल द्रविड क्रीडा कर्नाटक भारत\nइ.स. २००४ सतीश कुमार कौरा विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००४ सौरव गांगुली क्रीडा पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००४ सुधीर तैलंग साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००४ अंजु बॉबी जॉर्ज क्रीडा केरळ भारत\nइ.स. २००४ भारती शिवाजी कला दिल्ली भारत\nइ.स. २००४ गौरी ईश्वरन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००४ गुरमायुम अनिता देवी क्रीडा मणिपूर भारत\nइ.स. २००४ क्वीनी रिंजाह समाजकार्य मेघालय भारत\nइ.स. २००४ शरयू दफ्तरी व्यापार उदीम महाराष्ट्र भारत\nइ.स. २००४ सिक्किल नटेशन नील कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००४ सिक्किल वेंकटरामन कुंजुमणी कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००४ सुधा रघुनाथन कला तमिळनाडू भारत\nइ.स. २००४ योगाचार्य सदाशिव प्रल्हाद निंबाळकर क्रीडा महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ डॉ. सायरस सोली पूनावाला वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ डॉ. दिपंकर बॅनरजी विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००५ डॉ. गोविंदस्वामी बख्तवत्सलम वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००५ डॉ. जितेंद्र मोहन हंस वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००५ डॉ. नरेन्द्र नाथ लवू वैद्यकशास्त्र आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००५ डॉ. पनीनळीकत नारायण वासुदेव कुरुप वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००५ डॉ. शांताराम बळवंत मुजुमदार साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ डॉ. श्रीकुमार बॅनरजी विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ डॉ. वीर सिंग मेहता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००५ गुरू केदार नाथ साहू कला झारखंड भारत\nइ.स. २००५ हेमा भराली समाजकार्य आसाम भारत\nइ.स. २००५ लेफ्टनंट कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००५ इंदिरा जयसिंग सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत\nइ.स. २००५ मेहरुन्निसा परवेझ साहित्य आणि शिक्षण मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००५ रेचेल थॉमस क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००५ सुनीता नारायण इतर दिल्ली भारत\nइ.स. २००५ प्रा. अमिय कुमार बागची साहित्य आणि शिक्षण पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००५ प्रा. भगवतुला दत्तगुरू विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००५ प्रा. दारछावना साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत\nइ.स. २००५ प्रा. जगतार सिंग ग्रेवाल साहित्य आणि शिक्षण चंडीगढ भारत\nइ.स. २००५ प्रा. मदप्पा महादेवप्पा विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००५ प्रा. मधू सूदन कानुनगो विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००५ रासचा स्वामी राम स्वरूप शर्मा कला उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००५ रेव्हरंड लालसावमा समाजकार्य मिझोरम भारत\nइ.स. २००५ अमिन कमिल साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००५ अनिल कुंबळे क्रीडा कर्नाटक भारत\nइ.स. २००५ बनवारी लाल चौक्सी विज्ञान आणि तंत्रज्ञान मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००५ बिलात पासवान विहंगम साहित्य आणि शिक्षण बिहार भारत\nइ.स. २००५ चतुर्भुज मेहेर कला ओडिशा भारत\nइ.स. २००५ गदुल सिंग लामा साहित्य आणि शिक्षण सिक्कीम भारत\nइ.स. २००५ गुरबचन सिंग रंधवा क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००५ के.सी. रेड्डी विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००५ कुन्नकुडी रामस्वामी शास्त्री वैद्यनाथन कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००५ मम्मेन मॅथ्यू साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००५ मानस चौधरी साहित्य आणि शिक्षण मेघालय भारत\nइ.स. २००५ मॅन्युएल संताना अग्वियार कला गोवा भारत\nइ.स. २००५ मुझफ्फर अली कला दिल्ली भारत\nइ.स. २००५ नाना चुडासामा समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ पुल्लेला गोपीचंद क���रीडा आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००५ पुनाराम निषाद कला छत्तीसगढ भारत\nइ.स. २००५ पुरण चंद वडाली कला पंजाब भारत\nइ.स. २००५ शाहरुख खान कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००५ सौगैजम थनिल सिंग कला मणिपूर भारत\nइ.स. २००५ सुशील सहाय विज्ञान आणि तंत्रज्ञान उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००५ वासुदेवन ज्ञान गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान केरळ भारत\nइ.स. २००५ ग्लॅडिस स्टेन्स समाजकार्य ऑस्ट्रेलिया\nइ.स. २००५ कविता कृष्णमूर्ती कला कर्नाटक भारत\nइ.स. २००५ कोमला वरदन कला दिल्ली भारत\nइ.स. २००५ कृष्णन नायर शांताकुमारी चित्रा कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००५ कुमकुम मोहंती कला ओडिशा भारत\nइ.स. २००५ शमीम देव आझाद कला दिल्ली भारत\nइ.स. २००५ के.एस. चित्रा कला केरळ भारत\nइ.स. २००५ शोभना भारतीय साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००५ थैलिन फानबुह समाजकार्य मेघालय भारत\nइ.स. २००५ युमलेम्बाम गंभिनी देवी कला मणिपूर भारत\nइ.स. २००५ उस्ताद गुलाम सादिक खान कला दिल्ली भारत\nइ.स. २००६ डॉ. अनिल प्रकाश जोशी समाजकार्य उत्तराखंड भारत\nइ.स. २००६ डॉ. भुवराघन पलानिअप्पन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००६ डॉ. बॉनबिहारी विष्णु निंबकर विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ डॉ. देवप्पागौडा चिनैय्या वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत\nइ.स. २००६ डॉ. घनश्याम मिश्रा वैद्यकशास्त्र ओडिशा भारत\nइ.स. २००६ डॉ. हरभजन सिंग रिसम वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००६ डॉ. हर्ष कुमार गुप्ता विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००६ डॉ. लालतुआंग्लियाना खियांग्टे साहित्य आणि शिक्षण मिझोरम भारत\nइ.स. २००६ डॉ. लोथार लुट्झे साहित्य आणि शिक्षण जर्मनी\nइ.स. २००६ डॉ. आर. बालासुब्रमणियन विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत\nइ.स. २००६ डॉ. संजीव बगई वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००६ डॉ. सयद एहतेशाम हस्नैन विज्ञान आणि तंत्रज्ञान आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००६ डॉ. सुवालाल छगनमल बाफना समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ डॉ. स्वामिनाथन शिवराम विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ डॉ. थेमटन एराच उदवाडिया वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ डॉ. यशोधर मठपाल कला उत्तराखंड भारत\nइ.स. २००६ डॉ. आयलेना सितारिस्ती कला ओडिशा भारत\nइ.स. २००६ डॉ. मेहमूदा अली शाह साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००६ डॉ. त्सेरिंग लॅंडो��� वैद्यकशास्त्र जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००६ गुरू श्यामा चरण पटी कला झारखंड भारत\nइ.स. २००६ सानिया मिर्झा क्रीडा आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००६ अजीत कौर साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००६ मांग्टे चुंगनेइजांग मेरी कोम क्रीडा मणिपूर भारत\nइ.स. २००६ शोबना चंद्रकुमार कला केरळ भारत\nइ.स. २००६ सुचेता दलाल पत्रकारिता महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ प्रा. हकीम सैयद झिल्लुर रेहमान वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००६ प्रा. नरेन्द्र कुमार विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००६ प्रा. सितांशु यशचंद्र साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत\nइ.स. २००६ डॉ. कमल कुमार सेठी वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००६ डॉ. मोहन कामेश्वरन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००६ डॉ. उपेन्द्र कौल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००६ शेख अब्दुल रहमान बिन अब्दुल्ला अल-महमूद सार्वजनिक कामकाज कतार\nइ.स. २००६ अरिबम श्याम शर्मा कला मणिपूर भारत\nइ.स. २००६ बहादुर सिंग सागू क्रीडा पंजाब भारत\nइ.स. २००६ बिली अर्जन सिंग वन्यजीवन संरक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००६ जे.एन. चौधरी Civil Service दिल्ली भारत\nइ.स. २००६ काश्मीरी लाल झकीर साहित्य आणि शिक्षण चंडीगढ भारत\nइ.स. २००६ कावुंगल चटुण्णी पणिकर कला केरळ भारत\nइ.स. २००६ मधुप मुद्गल कला दिल्ली भारत\nइ.स. २००६ मेहमूद धौलपुरी कला दिल्ली भारत\nइ.स. २००६ मेलहुप्रा व्हेरो समाजकार्य नागालॅंड भारत\nइ.स. २००६ मोहन सिंग गुंज्याल क्रीडा अरुणाचल प्रदेश भारत\nइ.स. २००६ पी.एस. बेदी समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००६ पंकज उधास कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ प्रसाद सावकार कला गोवा भारत\nइ.स. २००६ राजेन्द्र कुमार साबू समाजकार्य चंडीगढ भारत\nइ.स. २००६ लाल जोशी कला राजस्थान भारत\nइ.स. २००६ सुरेश कृष्ण व्यापार उदीम तामिलनाडु भारत\nइ.स. २००६ सिस्टर सुधा वर्गीस समाजकार्य बिहार भारत\nइ.स. २००६ फातमा रफिक झकेरिया साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००६ गायत्री शंकरन कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००६ कनका श्रीनिवासन कला दिल्ली भारत\nइ.स. २००६ मधुमिता बिष्ट क्रीडा दिल्ली भारत\nइ.स. २००६ मृणाल पांडे Journalism दिल्ली भारत\nइ.स. २००६ शहनाझ हुसेन व्यापार उदीम दिल्ली भारत\nइ.स. २००६ सुधा मूर्ती समाजकार्य कर्नाटक भारत\nइ.स. २००६ सुगताकुमारी साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००६ सुरिंदर कौर कला ह��ियाणा भारत\nइ.स. २००६ वसुंधरा कोमकली कला मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००६ स्वामी हरी गोविंद महाराज कला उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००६ उस्ताद रशीद खान कला पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००७ राजमाता गोवर्दन कुमारी कला गुजरात भारत\nइ.स. २००७ डॉ. आनंद शंकर जयंत कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००७ डॉ. टेमसुला आओ साहित्य आणि शिक्षण आसाम भारत\nइ.स. २००७ डॉ. अशोक कुमार हेमल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. अतुल कुमार वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. बी. पॉल तालियात वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००७ डॉ. बकुल हर्षदराय धोळकिया साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत\nइ.स. २००७ डॉ. बलबीर सिंग वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. बलदेव राज विज्ञान आणि तंत्रज्ञान तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ डॉ. के.आर. पलानीस्वामी वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ डॉ. ललित पांडे WildLife Conservation उत्तराखंड भारत\nइ.स. २००७ डॉ. एम. मोहन बाबू कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००७ डॉ. महादेव प्रसाद पांडे साहित्य आणि शिक्षण छत्तीसगढ भारत\nइ.स. २००७ डॉ. महिपाल एस. सचदेव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. मंजुनाथ चोलनहळ्ळी नंजप्पा वैद्यकशास्त्र कर्नाटक भारत\nइ.स. २००७ डॉ. मयिलवाहन नटराजन वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ डॉ. मोहसिन वली वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. रवी नारायण बस्तिया विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ डॉ. शेव भगवान तिब्रेवाल वैद्यकशास्त्र युनायटेड किंग्डम\nइ.स. २००७ डॉ. सुकुमार अळिकोड साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००७ डॉ. तनु पद्मनाभन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ डॉ. तेक्केतिल कोचांडी ऍलेक्स विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००७ डॉ. युसुफखान मोहम्मदखान पठाण साहित्य आणि शिक्षण महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ डॉ. सैयदा सैयिदैन हमीद सार्वजनिक कामकाज दिल्ली भारत\nइ.स. २००७ प्रा. देवींद्र रहिनवाल समाजकार्य उत्तराखंड भारत\nइ.स. २००७ रविन्द्र दयाल साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००७ लामा थुप फुंटसोक समाजकार्य अरुणाचल प्रदेश भारत\nइ.स. २००७ कोनेरू हंपी क्रीडा आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००७ मीनाक्षी गोपीनाथ साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००७ नैना लाल किडवाई व्यापार उदीम महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ रुना बॅनरजी समाजकार्य उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००७ तरला दलाल इतर महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ तीस्ता सेतलवाड सार्वजनिक कामकाज महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ डॉ. आद्य प्रसाद मिश्रा साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००७ प्रा. Misra]] वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. हरपिंदर सिंग चावला वैद्यकशास्त्र चंडीगढ भारत\nइ.स. २००७ डॉ. नर्मदा प्रसाद गुप्ता वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. पेरुमलसामी नांपेरुमलसामी वैद्यकशास्त्र तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ डॉ. शेखर पाठक साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड भारत\nइ.स. २००७ प्रा. एस. प्रतिभा राय साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत\nइ.स. २००७ प्रा. आनंद मोहन चक्रबर्ती विज्ञान आणि तंत्रज्ञान अमेरिका\nइ.स. २००७ प्रा. मुशिरुल हसन साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००७ प्रा. रॉस्तिस्लाव बोरिसोविच रायबाकोव्ह साहित्य आणि शिक्षण रशिया\nइ.स. २००७ प्रा. सुधीर कुमार सोपोरी विज्ञान आणि तंत्रज्ञान हरियाणा भारत\nइ.स. २००७ डॉ. दिलीप के. बिस्वास विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००७ डॉ. खरक सिंग वाल्दिया विज्ञान आणि तंत्रज्ञान कर्नाटक भारत\nइ.स. २००७ अमिताव घोष साहित्य आणि शिक्षण उत्तराखंड अमेरिका\nइ.स. २००७ ए. शिवशैलम व्यापार उदीम तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ अस्ताद अदरबाद देबू कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ भरत बालचंद्र मेनन कला केरळ भारत\nइ.स. २००७ गजेंद्र नारायण सिंग कला बिहार भारत\nइ.स. २००७ आचार्य गिरिराज किशोर साहित्य आणि शिक्षण उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००७ जीव मिल्खा सिंग क्रीडा पंजाब भारत\nइ.स. २००७ खालिद झहीर समाजकार्य उत्तराखंड भारत\nइ.स. २००७ किरण कर्णिक विज्ञान आणि तंत्रज्ञान दिल्ली भारत\nइ.स. २००७ लुइस रेमो फर्नांडेस कला गोवा भारत\nइ.स. २००७ मुजताबा हुसेन साहित्य आणि शिक्षण आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००७ पी. गोपीनाथन कला केरळ भारत\nइ.स. २००७ पन्नारू श्रीपती कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००७ रबिंदर गोकलदास आहुजा इतर महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ राजिंदर गुप्ता व्यापार उदीम पंजाब भारत\nइ.स. २००७ एस. दक्षिणामूर्ती पिल्लै कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ एस. रंगराजन वाली (कविंगार) वाली साहित्य आणि शिक्षण तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ सोनम स्काल्झांग कला जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००७ सोनम त्शेरिंग लेपचा कला सिक्कीम भारत\nइ.स. २००७ सुशील गुप्ता समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००७ थिंगबैजाम बाबू सिंग कला मणिपूर भारत\nइ.स. २००७ वलयपट्टी ए.आर. सुब्रमण्यम कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ विजयदान देठा साहित्य आणि शिक्षण राजस्थान भारत\nइ.स. २००७ विक्रम शेठ साहित्य आणि शिक्षण भारत\nइ.स. २००७ वामन ठाकरे कला मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००७ एस.एम. सिरिल समाजकार्य आयर्लंड\nइ.स. २००७ गीता चंद्रन कला दिल्ली भारत\nइ.स. २००७ नीलमणी देवी कला मणिपूर भारत\nइ.स. २००७ पी.आर. तिलगम कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००७ पुष्पा हंस कला दिल्ली भारत\nइ.स. २००७ शांती हिरानंद कला दिल्ली भारत\nइ.स. २००७ शशीकला जवळकर कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००७ गजेन्द्र नारायण सिंग कला बिहार भारत\nइ.स. २००८ प्रा. येल्ला वेंकटेश्वर राव कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००८ विनोद दुआ पत्रकारिता दिल्ली भारत\nइ.स. २००८ विक्रमजित सिंग साहनी समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. वेल्लायनी अर्जुनन साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००८ व्ही.आर. गौरीशंकर समाजकार्य कर्नाटक भारत\nइ.स. २००८ डॉ. टोनी फर्नान्डेझ वैद्यकशास्त्र केरळ भारत\nइ.स. २००८ एम.ए. यूसुफ अली समाजकार्य संयुक्त अरब अमीराती,केरळ भारत\nइ.स. २००८ टॉम आल्टर कला तमिळनाडू भारत\nइ.स. २००८ सूर्य कांत हझारिका साहित्य आणि शिक्षण आसाम भारत\nइ.स. २००८ प्रा. सुखदेव थोरात साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. श्रीनिवास उद्गाता साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत\nइ.स. २००८ डॉ. सिरकाळी जी. शिवचिदंबरम कला तमिळनाडू भारत\nइ.स. २००८ डॉ. श्याम नारायण अरयार वैद्यकशास्त्र बिहार भारत\nइ.स. २००८ सेंटिला टी. यांगर कला नागालॅंड भारत\nइ.स. २००८ डॉ. संत सिंग वीरमणी विज्ञान आणि तंत्रज्ञान अमेरिका\nइ.स. २००८ साबित्री हैस्नाम कला मणिपूर भारत\nइ.स. २००८ डॉ. रणधीर सुद वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. रमण कपूर वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. राकेश कुमार जैन वैद्यकशास्त्र उत्तराखंड भारत\nइ.स. २००८ राजदीप दिलीप सरदेसाई पत्रकारिता दिल्ली भारत\nइ.स. २००८ प्रताप पवार कला युनायटेड किंग्डम\nइ.स. २००८ पंडित गोकुलोत्सवजी महाराज कला मध्य प्रदेश भारत\nइ.स. २००८ पी.के. नारायण नांबियार कला केरळ भारत\nइ.स. २००८ डॉ. निरुपमा बाजपाई साहित्य आणि शिक्षण अमेरिका\nइ.स. २००८ मूळीक्कुलम कोचुकुट्टन चक्यार कला केरळ भारत\nइ.स. २००८ मीनाक्षी चितरंजन कला तमिळनाडू भारत\nइ.स. २००८ एम. नाइट श्यामलन कला अमेरि��ा\nइ.स. २००८ मदन मोहन सभरवाल समाजकार्य दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. कुटिकुप्पला सूर्य राव समाजकार्य आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००८ केकू एम. गांधी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००८ डॉ. केकी आर. मेहता वैद्यकशास्त्र महाराष्ट्र भारत\nइ.स. २००८ सिस्टर करुणा मेरी ब्रगांझा समाजकार्य महाराष्ट्र भारत\nइ.स. २००८ हाजी कलीम उल्ला खान इतर उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००८ कैलाश चंद्र अग्रवाल समाजकार्य राजस्थान भारत\nइ.स. २००८ डॉ. जोसेफ एच. हल्से विज्ञान आणि तंत्रज्ञान कॅनडा\nइ.स. २००८ जोनालागड्डा गुरप्पा चेट्टी कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००८ जॉन मार्टिन नेल्सन कला छत्तीसगढ भारत\nइ.स. २००८ जवाहर वाट्टाल कला दिल्ली भारत\nइ.स. २००८ जतीन गोस्वामी कला आसाम भारत\nइ.स. २००८ डॉ. इंदु भूषण सिन्हा वैद्यकशास्त्र बिहार भारत\nइ.स. २००८ हंस राज हंस कला पंजाब भारत\nइ.स. २००८ गेनाडी मिखाइलोविच पेचिंकोव्ह कला रशिया\nइ.स. २००८ गंगाधर प्रधान कला ओडिशा भारत\nइ.स. २००८ डॉ. दीपक सेहगल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ कोलेट माथुर सार्वजनिक कामकाज स्वित्झर्लंड\nइ.स. २००८ बुला चौधरी चक्रबोर्ती क्रीडा पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००८ भोलाभाई पटेल साहित्य आणि शिक्षण गुजरात भारत\nइ.स. २००८ भवरलाल हिरालाल जैन विज्ञान आणि तंत्रज्ञान महाराष्ट्र भारत\nइ.स. २००८ बरखा दत्त पत्रकारिता दिल्ली भारत\nइ.स. २००८ बालसुब्रमण्यन शिवंती आदितन साहित्य आणि शिक्षण तमिळनाडू भारत\nइ.स. २००८ बैचुंग भुतिया क्रीडा सिक्कीम भारत\nइ.स. २००८ प्रा. अमिताभ मट्टू साहित्य आणि शिक्षण जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००८ डॉ. अमित मित्रा व्यापार आणि उद्यम दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. जयंत कुमार सिंग वैद्यकशास्त्र मणिपूर भारत\nइ.स. २००८ डॉ. मालविका सभरवाल वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. एम. लीलावती साहित्य आणि शिक्षण केरळ भारत\nइ.स. २००८ डॉ. क्षमा मेत्रे समाजकार्य हिमाचल प्रदेश भारत\nइ.स. २००८ डॉ. हेलन गिरी कला मेघालय भारत\nइ.स. २००८ डॉ. बिना अगरवाल साहित्य आणि शिक्षण दिल्ली भारत\nइ.स. २००८ डॉ. शीला बारठाकुर समाजकार्य आसाम भारत\nइ.स. २००८ डॉ. सुरेंद्र सिंग यादव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ प्रा. के.एस. निसार अहमद Literature and Education कर्नाटक भारत\nइ.स. २००८ प्रा. डॉ. दिनेश भार्गव वैद्यकशास्त्र दिल्ली भारत\nइ.स. २००८ प्रा. डॉ. सी.यू. वेलमुरुगेन्द्रन वैद्यकशास्त्र ���मिळनाडू भारत\nइ.स. २००८ प्रा. डॉ. अर्जुनन राजशेखरन वैद्यकशास्त्र तमिळनाडू भारत\nइ.स. २००८ डॉ. मोहन चंद्र पंत वैद्यकशास्त्र उत्तर प्रदेश भारत\nइ.स. २००८ माधुरी दिक्षीत-नेने कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००९ बलबिर सिंग खुल्लर क्रीडा पंजाब भारत\nइ.स. २००९ शशी देशपांडे साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००९ भाई निर्मल सिंग जी खालसा कला पंजाब भारत\nइ.स. २००९ पंकज अडवाणी क्रीडा कर्नाटक भारत\nइ.स. २००९ सुरिंदर मेहता तंत्रज्ञान नवी दिल्ली भारत\nइ.स. २००९ डॉ. ब्रह्मानंदम कन्नेगंटी कला आंध्र प्रदेश भारत\nइ.स. २००९ जे.ए.के. तरीन साहित्य आणि शिक्षण पुदुचेरी भारत\nइ.स. २००९ रवींद्र नाथ श्रीवास्तव साहित्य आणि शिक्षण बिहार भारत\nइ.स. २००९ जयंता महापात्रा साहित्य आणि शिक्षण ओडिशा भारत\nइ.स. २००९ बन्नांजे गोविंदाचार्य साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००९ महेंद्रसिंग धोणी क्रीडा झारखंड भारत\nइ.स. २००९ मतूर कृष्णमूर्ती साहित्य आणि शिक्षण कर्नाटक भारत\nइ.स. २००९ ऐश्वर्या राय बच्चन कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००९ बावगुतू रघुराम शेट्टी व्यापार-उदीम कर्नाटक संयुक्त अरब अमीराती\nइ.स. २००९ कुमार सानु कला पश्चिम बंगाल भारत\nइ.स. २००९ उदित नारायण कला नेपाळ\nइ.स. २००९ हशमत उल्ला खान कला जम्मू आणि काश्मीर भारत\nइ.स. २००९ विवेक कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००९ राजीव हरी ओम भाटिया कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००९ अमीन सयानी कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००९ डॉ. जॉन राल्स्टन मार साहित्य आणि शिक्षण युनायटेड किंग्डम\nइ.स. २००९ तिलाकन कला केरळ भारत\nइ.स. २००९ कलामंडलम गोपी कला केरळ भारत\nइ.स. २००९ मट्टनूर शंकरनकुट्टी मरार कला केरळ भारत\nइ.स. २००९ हेलन रिचर्डसन कला महाराष्ट्र भारत\nइ.स. २००९ इरावतम महादेवन कला तामिलनाडु भारत\nइ.स. २००९ किरण शेठ कला दिल्ली भारत\nइ.स. २००९ अमीना अहमद आहुजा कला दिल्ली भारत\nइ.स. २००९ प्रा. न्गावांग सामतेन साहित्य आणि शिक्षण तिबेट\nइ.स. २००९ प्रा. सैयद इकबाल हसनैन भूगोल भारत\nइ.स. २००९ प्रमोद टंडन विज्ञान आणि तंत्रज्ञान मेघालय भारत\nइ.स. २००९ डॉ. पंचपकेशा जयरामन साहित्य आणि शिक्षण न्यू यॉर्क अमेरिका\nपद्मश्री पुरस्कार विजेते १९९०-१९९९ पद्मश्री पुरस्कार विजेते\nइ.स. २००० – इ.स. २००९ पुढील:\nपद्मश्री पुरस्कार विजेते २०१०-२०१९\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते ���यार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी १६:५० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/she-is-alone-and-she-survive--episode-tenth-", "date_download": "2020-10-31T16:33:37Z", "digest": "sha1:IUONVO4IDPIVVPTRZLVG3GUHYNYIGWSC", "length": 21862, "nlines": 259, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दहावा )\nसंकेतच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या. त्याला अस हतबल झालेलं पाहून सुरूचीने त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. त्याचा एक तळहात तिच्या दोन तळहातात घेऊन ती म्हणाली,\n\" मला माफ करा.. तुम्हाला असं म्हणाले. पण माझा बोलण्याचा उद्देश तसा न्हवता. तुम्हाला असं म्हणाले. पण माझा बोलण्याचा उद्देश तसा न्हवता.\nसंकेत स्वतःचे अश्रू फुसतं स्वतःलाच सावरू लागला.\nसंकेतने सुरुचीकडे पाहून होकारार्थी मान डोलावली.\n\" मी तुम्हाला चुकीचं ठरवत नाही आहे. तुम्ही माझ्याबद्दल काय विचार करता, तो मी जाणून आहे. पण त्याबद्दल तुम्ही आईंना लगेच बोलायला नको हवं होतं. म्हणून मी मगाशी तुम्हाला थांबवायचा प्रयत्न करत होते...\"\nसंकेत जरा शांत झाल्यासारखा दिसतं होता. सुरुची त्याच्या बाजूला बसली.\n\" तुम्ही असं लगेच आईंना बोलाल अस मला वाटलं न्हवतं. आपण पुढे काय करायचं ह्याचा आपण दोघांनी पहिले विचार करायला हवा होता की नाही.. तो ठरल्यावर मग तुम्ही आईंना समजवायला हवं होतं. त्यात त्या काही म्हणाल्या असत्या तर तुमच्या कडून उत्तर तयार असतं .. तो ठरल्यावर मग तुम्ही आईंना समजवायला हवं होतं. त्यात त्या काही म्हणाल्या असत्या तर तुमच्या कडून उत्तर तयार असतं ..\nसंकेतला ही त्याची चूक कळून आली. भावनेच्या भरात तो असा गहन विषय एका संभाषणात पूर्णत्वास न्यायला निघाला होता. पण त्यात तो फसला आणि खचला. सुरुची म्हणते तसं आपण आधी दोघांनी ह्यावर विचार करणं गरजेचं होतं. कारण ह्यात त्या दोघांच्या घेतलेलाच निर्णय अंतिम होणार होता.\n\" पण मी तरी काय करू.. आई जे बोलली ते मला पटलं नाह���. तेच्या विचाराने मला एवढ टेन्शन आलं की मी ऑफिसमध्येही त्याच विचारात होतो. मी आधीच काही ठरवून आईला बोललो नाही. पण मी आता घरी आल्यावर तिचं वागणं पाहिलं आई न राहून मी तिला समजवायला गेलो. आई जे बोलली ते मला पटलं नाही. तेच्या विचाराने मला एवढ टेन्शन आलं की मी ऑफिसमध्येही त्याच विचारात होतो. मी आधीच काही ठरवून आईला बोललो नाही. पण मी आता घरी आल्यावर तिचं वागणं पाहिलं आई न राहून मी तिला समजवायला गेलो.\n मला समजलं होत की तुम्ही कितीही समजवल तरी त्या समजून घेण्याच्या मनस्थिती नाहीत.. म्हणून मी तुम्हाला थांबवत होते.\" सुरुची त्याला बोलली.\n\" ते मला समजलंच नाही.. माफ कर..\n\" माझी का माफी मागताय..\n\" मी माझ्या मनातलं आईला बोललो आणि ते सगळं तू मला सांगितल आहे असा तिचा समज झाला. तिने तुलाच दोषी ठरवलं..\n आता मला त्यांच्या बोलण्याबद्दल काही वाटतं नाही. मला मुलं होत नाही तर मला हे सहन करावंच लागणार.. पण आता तुमच्या आईंसमोर मी अजून वाईट झाले..\"\n\" असं नको बोलूस.. मी आईची माफी मागेन आणि तिला समजावून सांगेन की ह्यात तुझी काही चूक न्हवती.\"\n\" त्या नाही समजून घेणार.. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आईंना कधी अस प्रतिउत्तर दिलं नाही आणि आता असा अचानक तुमच्यात बदल झालेला पाहून त्या ह्यात मलाच दोषी ठरवणार हे मी गृहीत धरलं आहे.. तुम्ही आतापर्यंत तुमच्या आईंना कधी अस प्रतिउत्तर दिलं नाही आणि आता असा अचानक तुमच्यात बदल झालेला पाहून त्या ह्यात मलाच दोषी ठरवणार हे मी गृहीत धरलं आहे..\nसंकेतने एवढा विचार केलाच न्हवता. आपली बायको किती पुढचा विचार करून ठेवते. आपण तिच्याबरोबर बोलून पुढचं पाऊल टाकायला हवं होतं. खरचं आपण चुकलो.\n\" संकेतने आता सुरूचीचा हात हातात घेतला.\n\" तू घेशील त्या निर्णयात मी तुझ्याबरोबर असेन. मी तुला न विचारता अस करून चूक केली. आता परत असं नाही होणार..\n\" सुरुची.. बोल ना..\n\" मी काय बोलू.. तुम्ही माझे पती आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात मी तुमच्या सोबत असेन. त्या तुमच्या आई आहेत. त्या तुमच्या भल्याचा विचार करणार.. तुम्ही माझे पती आहात. तुम्ही जो निर्णय घ्याल त्यात मी तुमच्या सोबत असेन. त्या तुमच्या आई आहेत. त्या तुमच्या भल्याचा विचार करणार..\n\" अस नको बोलूस.. ती माझ्या भल्यासाठी काहीही सांगो पण मला ते पटायला हवं ना.. ती माझ्या भल्यासाठी काहीही सांगो पण मला ते पटायला हवं ना.. मला नाही पटलं तर मी तिला नाहीच बोलणार.. मला नाही पटलं तर मी तिला नाहीच बोलणार..\n\" अशाने तुमच्या दोघात दुरावा निर्माण होईल. मग मी तुमच्या आयुष्यात असून सुद्धा काय फायदा..\n\" माझ्या फायद्यासाठी तू माझ्या आयुष्यात आहेस का..\n\" असं नाही. पण मी तुम्हाला मुलं देऊ शकत नाही. मग मी तुमच्या आयुष्यात राहून तुमची आई तुमच्यापासून दूर होणार असेल तर मी कशाला राहू इथे..\n\" मग तू मला सोडलंस तर काय होणार आहे..\n\" मग तुमची आई आणेल की तुमच्यासाठी नवीन बायको..\n\" आणि हे सगळं तू सहन करणार..\n मग मी काय दुसरं लग्न करायला तयार होणार आहे का..\n\" मला नाही माहीत. पण मला वाटतं तुम्ही दुसरं लग्न करावं.\" असं बोलून सुरुची बेडवरून उठली आणि किचनकडे जाऊ लागली.\n\" ठीक आहे. बघ . विचार कर..\" संकेत जरा मस्करीत बोलला.\n\" मी विचार करूनच बोलते. तुम्ही तुमचं बघा..\nसुरुची किचनमध्ये जाऊन जेवण करायला लागली. संकेत फ्रेश होऊन हॉलमध्ये आला. त्याची आई टीव्ही बघत बसली होती. पण दररोजपेक्षा टीव्हीचा आवाज आज जरा कमी होता. संकेतला हॉलमध्ये आलेलं पाहताच त्यांनी टीव्हीचा आवाज वाढवला. संकेत त्याच्या आईकडे पाहत होता. संकेतच्या आईने संकेतकडे पाहिलं आणि जरा हसली. संकेत आश्चर्यचकित झाला. आता एवढ होऊन सुद्धा आई आपल्याकडे बघून का हसली.\nरात्रीची जेवणं झाली. सुरुची सगळा पसारा आवरत होती. संकेत आणि त्याची आई हॉलमध्ये बसले होते. संकेतच्या आईने न राहवल्यासारखं होऊन संकेतला प्रश्न केला,\n\" काही विचार केलास का..\n\" आईने अनपेक्षित वेळी विचारलेल्या प्रश्नाला त्याने असच उत्तर दिलं.\n\" मग तुझ्या बायकोबरोबर बोल. तीला विचार काय करू. तीला विचार काय करू.\nआपल्या आईच्या तोंडचं हे वाक्य ऐकून संकेतला त्याच्या कानांवर विश्वास बसत न्हवता. आई असं बोलली की तुझ्या बायकोला विचार. अशक्य.. आईला माहीत आहे की माझी बायको काय कोणतीही स्त्री तिच्या नवऱ्याला कायमची सोडायला कशी तयार होईल. ती असच बोलणार की मला अस नका सोडू. आईच्या मनात नक्की काय आहे... आईला माहीत आहे की माझी बायको काय कोणतीही स्त्री तिच्या नवऱ्याला कायमची सोडायला कशी तयार होईल. ती असच बोलणार की मला अस नका सोडू. आईच्या मनात नक्की काय आहे...\nसुरुचीने तिचं काम आवरलं होत आणि ती बेडरूममध्ये गेली होती. संकेतची आई अजून टीव्ही बघत बसली होती. संकेतही कधी मोबाईल तर कधी टीव्ही बघत हॉलमध्येच बसून होता. रात्रीचे ११ वाजले आ���ि संकेतच्या आईने टीव्ही बंद केला आणि संकेतकडे पाहून बोलली,\n\" आज झोप नाही आली का..\n\" मग जा झोप..\nसंकेतने मोबाईलमध्येच पाहिलं. खरचं की.. ११ वाजून गेले होते. तो सोफ्यावरून उठला आणि बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये पाहतो तर काय.. ११ वाजून गेले होते. तो सोफ्यावरून उठला आणि बेडरूममध्ये गेला. बेडरूममध्ये पाहतो तर काय.. सुरुची बेडवर झोपुन गेली होती. संकेत तिच्याजवळ गेला. सुरुची कुशीवर झोपली होती. तिच्या गालावर आलेल्या केसांवर त्याने हळूच फुंकर मारली. तिच्या गालावरचे केस अलगत उडाले. काही तिच्या मानेवर गेले आणि काही तिथेच राहिले. संकेतने मारलेल्या त्या फुंकरमुळे सुरुचीला जरा गुदगुल्या झाल्या असाव्यात की काय तिने मान जरा आखडली आणि परत आधी होती तशी केली. संकेतला जाणवलं की सुरुची खरचं झोपली आहे. मग त्याने बेडरूमची लाईट बंद केली आणि तो ही झोपी गेला.\nसकाळी नेहमी प्रमाणे सुरुचीने लवकर उठून सगळी आवराआवर केली. केर काढला, आंघोळ करून देवपूजा केली. नंतर संकेतचा डब्बा बनवून नाष्टा ही बनवला. ह्यामध्ये संकेत उठून आंघोळ करून ऑफिसला जायची तयारी करून किचन मध्ये आला.\n माझा आणि आईचा पण.\"\nसुरुची हसली. आज काय हे अपरित. तिने दोन प्लेटमध्ये नाष्टा भरला आणि संकेतकडे प्लेट दिल्या. संकेत प्लेट घेऊन बाहेर गेला. त्याने एक प्लेट आईला दिली आणि स्वतः नाष्टा करू लागला. काय माहीत पण आईच्या बोलण्यामुळे वाटतं संकेत मध्ये हा बदल दिसत होता. संकेतने नाष्टा संपवला आणि ऑफिसला जायला घराबाहेर पडला.\n1.ऋचा- बेधुंद मनाची लहर\n2.ऋचा- बेधुंद मनाची लहर\n3.ऋचा- बेधुंद मनाची लहर\n4.ऋचा- बेधुंद मनाची लहर\n5.ऋचा- बेधुंद मनाची लहर\n# कादंबरी – मानसी # भाग २०\n# कादंबरी – मानसी # भाग २१\nएकटी 'ती', अनं सावरली ( अंतिम भाग )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २५वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २४ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २३वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग २२ )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकविसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग विसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग एकोणिसाव्वा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अठरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सतरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सोळावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पंधरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौदावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तेरावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग बारावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग अकरावा )\nएकटी 'ती', अ���ं सावरली ( भाग दहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग नववा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग आठवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सातवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग सहावा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग पाचवा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग चौथा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग तिसरा )\nएकटी 'ती', अनं सावरली ( भाग दुसरा )\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00452.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/amitabh-bachchan-shares-a-picture-with-alia-bhatt-from-bramastra-sets/", "date_download": "2020-10-31T17:06:16Z", "digest": "sha1:MTKNANPTDBFOIP7VX4VKBZMTFXSFKPOJ", "length": 12194, "nlines": 138, "source_domain": "hellobollywood.in", "title": "अमिताभ बच्चन यांनी केले आलियाचे कौतुक, ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील काही फोटो केले शेअर – Hello Bollywood", "raw_content": "\nअमिताभ बच्चन यांनी केले आलियाचे कौतुक, ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील काही फोटो केले शेअर\nअमिताभ बच्चन यांनी केले आलियाचे कौतुक, ‘ब्रह्मास्त्र’च्या सेटवरील काही फोटो केले शेअर\n अमिताभ बच्चन सध्या आपल्या आगामी ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. रणबीर कपूर, आलिया भट्ट, मौनी रॉय आणि नागार्जुन हे ब्रह्मास्त्र मध्ये अमिताभ बच्चन यांच्यासोबत महत्त्वपूर्ण भूमिका साकारताना दिसतील. चित्रपटाचे चित्रीकरण मुंबईत होत आहे.अमिताभ बच्चन यांनी आपल्या सह-अभिनेत्यासह एक फोटो शेअर करून त्याचे कौतुक केले आहे.\nअमिताभ बच्चन यांनी आलिया भट्टला मिठी मारणारा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करण्याबरोबरच त्यांनी आलियाचे कौतुकही केले. अमिताभ बच्चन यांनी लिहिले – ती आपला शॉट शानदारपणे देते आणि त्यातून बाहेर पडते. आलिया सुपर हुशार आणि जोशाने भरलेली आहे.\nअमिताभ बच्चन, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट हे गेल्या १७० दिवसांपासून ब्रह्मास्त्रचे शूटिंग करत आहेत. त्यांनी बल्गेरिया, लंडन, मुंबई, वाराणसी, शिमला आणि इतर अनेक ठिकाणी चित्रपटाचे चित्रीकरण केले आहे.\nकाही दिवसांपूर्वीच अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूर यांचे बालपणीचे छायाचित्र शेअर केले होते, त्यावर लिहिले होते की, “अजुबाच्या सेटवर छोट्या रणबीरची भेट”. अमिताभ बच्चन यांनी रणबीर कपूरसोबत एक फोटो शेअर करताना लिहिले आहे – माझ्या आवडत्या रणबीरबरोबर काम करताना या प्रतिभावान माणसाशी जुळवून घेण्यासाठी मला ४ फोटो घ्यावे लागले.\nअयान मुखर्जी ब्रह्मास्त्रचे दिग्दर्शन करीत आहेत. चित्रपटात अमिताभ बच्चन रणबीर कपूरच्या गुरू��ी भूमिका साकारताना दिसतील. हा चित्रपट ४ डिसेंबर २०२० रोजी प्रदर्शित होत आहे.\nAlia Bhatalia bhattAmitabh Bachhanayan mukherjeeअमिताभ बच्चनआलिया भट्टनागार्जुनब्रह्मास्त्र\nप्रियांका आणि दीपिका नंतर हृतिक रोशन दिसणार हॉलिवूड चित्रपटात \n‘भूल भुलैया २’ साठी कार्तिकने चालविली ई-रिक्षा\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\nअमिताभ बच्चन ठरले सर्वांत आदरणीय सेलेब्रिटी तर आलिया सर्वांत आकर्षक ; पहा संपूर्ण…\nएक डिसलाईकमुळे तुमचं महत्त्व कमी होऊ शकत नाही ; आलिया भट्टने टीकाकारांना सुनावले\n‘या’ अभिनेत्रीने एक-दोन नव्हे तर तब्बल सात वेळा केली कोरोना टेस्ट\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमं��� आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/astro/daily-rashi-bhavishya/today-astrology-sunday-20-september-2020-daily-horoscope-in-marathi/articleshow/78208396.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article11", "date_download": "2020-10-31T16:53:26Z", "digest": "sha1:OGUI5PNI4ST76TGRCZ54F7K3XV6GPLER", "length": 19883, "nlines": 115, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\n कोणत्या राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायक ठरेल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल आज भाग्य तुम्हाला किती साथ देईल कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी धनु राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल धनु राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस कसा जाईल\n- पं. ओम्‌कार अ. जोशी, शास्त्री\nरविवार, २० सप्टेंबर २०२०. चंद्र तुळ राशीत विराजमान असेल. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी उत्साहवर्धक आणि लाभदायक योग बनत आहे. चंद्राचा हा राशीबदल अनेक राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक ठरणारा आहे. तुमच्यासाठी आजचा रविवारचा दिवस कसा असेल कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय लाभ होणार कोणत्या राशीच्या व्यक्तींना नेमके काय लाभ होणार\nआजचे मराठी पंचांग : रविवार, २० सप्टेंबर २०२०\nमेष : तडजोड करण्यात वेळ वाया घालवू नका. अथक परिश्रमानंतर कार्यक्षेत्रात येणाऱ्या समस्यांचे निराकरण होईल. खर्चावर नियंत्रण ठेवल्यास आर्थिक बाजू सांभाळता येऊ शकेल. कामानिमित्तचे प्रवास लाभदायक ठरू शकतील. विद्यार्थ्यांना नव्या संधी उपलब्ध होऊ शकतील.\nवृषभ : गुंतवणूक करताना योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. एखाद्या शुभकार्याचे आयोजन करण्याविषयी कुटुंबात चर्चा होऊ शकेल. मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल. सामाजिक स्तर उंचावण्यासाठी थोडी अधिक मेहनत घ्यावी लागेल. गृहपयोगी गरजेच्या वस्तुंची खरेदी कराल. मित्रांच्या गाठी-भेटीचे योग.\nमिथुन : बोलताना शब्द जपून वापरा. जोडीदारासोबतचा उत्तम काळ व्यतीत होईल. कार्यक्षेत्रात उन्नतीकारक योग जुळून येतील. कुटुंबातील सदस्यांचे संपूर्ण सहकार्य लाभेल. मेहनत आणि परिश्रम यांच्या जोरावर प्रगती कायम राखू शकाल. विनाका���ण बढाया न मारणे हिताचे ठरू शकेल. आपल्या कामावर लक्ष केंद्रीत केल्याचा लाभ मिळेल.\nअधिक मासात 'या' भागातून कावळे होतात गायब; वाचा, रहस्य व मान्यता\nकर्क : कोणतेही नवीन व्यवहार करताना विचार करा. आजचा दिवस मध्यम फलदायी ठरू शकेल. भावंडांच्या चिंतेमुळे मानसिक ताण शक्य. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या प्राधान्याने पार पाडाव्यात. विवाहेच्छुक मंडळींसाठी अनुकूल काळ. गुंतवणुकीतून भरघोस लाभ मिळतील. धनसंचय वाढीचे योग. मात्र, आरोग्याच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता विशेष काळजी घेणे हिताचे ठरेल.\nसिंह : जुने आजार अंगावर काढू नका. व्यापारी वर्गाला काही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. नोकरदार वर्गाला आळसाचा त्याग करून केवळ कामावर लक्ष केंद्रीत करणे हिताचे ठरू शकेल. सहकार्यांचे सहकार्य लाभेल. वडिलांचे मार्गदर्शन मोलाचे ठरू शकेल. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेचा विकास शक्य.\nकन्या : घरामध्ये धार्मिक कार्य ठरेल. मन उत्साही राहील. दिवसाची सुरुवात धावपळीने शक्य. मात्र, त्यातून लाभ मिळतील. गोड बोलून कार्यभाग साधावा. सर्व कामे उत्साहात पूर्ण करू शकाल. सामाजिक कामांमुळे मान, सन्मान, प्रतिष्ठा प्राप्त होऊ शकेल. व्यापारी वर्गाने चर्चेच्या माध्यमातून वाद मिटवण्याचा प्रयत्न हितचा ठरेल.\nअधिक मासारंभ : पाहा, माहिती, महात्म्य, कालगणना व मान्यता\nतुळ : स्वतःचा कणखरपणा योग्य तिथेच दाखवा. संमिश्र घटनांचा दिवस. अनामिक भीती मनात घर करून राहू शकेल. समस्या आल्या तरी त्याचा सामना करावा. सामाजिक आणि व्यवसायिक क्षेत्रात विरोधकांच्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकेल. बुद्धिचातुर्याच्या जोरावर हितशत्रूंना पराभूत करू शकाल. प्रलंबित कामे मार्गी लागतील. व्यापारातील नवीन करार लाभप्रद ठरू शकेल.\nवृश्चिक : कुटुंबाचा सांभाळ योग्य प्रकारे कराल. प्रेम व्यक्त करा. मंगलवार्ता मिळतील. कार्यक्षेत्रातील कामांचा ताण येऊ देऊ नये. कुटुंबासोबत उत्तम काळ व्यतीत होईल. एखादी नवीन योजना यशकारक ठरेल. समस्यांचे निराकरण शक्य. कार्यालयातील अधिकाऱ्यांचा पाठिंबा मिळेल. काही लाभ मिळू शकतील. नकारात्मक विचार दूर ठेवावेत. एकूण ग्रहमान पाहता दिवस अनुकूल राहील.\nधनु : नातेवाइकांकडून अनपेक्षित लाभ होतील. ज्येष्ठ आणि तज्ज्ञ व्यक्तींच्या भेटीचे योग. प्रलंबित कामे मार्गी लागतील. एखादा नवीन कर���र व्यवसाय विस्तारासाठी उपयुक्त ठरू शकेल. दैनंदिन कामांत टाळाटाळ करू नये. आत्मविश्वास वृद्धिंगत होईल. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल.\nमकर : घरातील वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च कराल. सामाजिक कार्यात सक्रीय सहभाग घेतल्यामुळे मान, सन्मान मिळतील. ग्रहमान भाग्य विकासास उपयुक्त ठरू शकेल. खरेदी-विक्री क्षेत्रातील व्यक्तींना लाभ मिळतील. शुभवार्ता मिळतील. मित्रांसोबत उत्तम काळ व्यतीत होईल. वादाचे प्रसंग टाळावेत. भावंडांशी साथ मोलाची ठरू शकेल.\nकुंभ : छोटे प्रवास घडतील. मन:शांती लाभेल. कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी पाठिंबा देतील. दिवसभरात अनेक चांगल्या संधी उपलब्ध होऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी प्राप्त होऊ शकेल. तीर्थाटन करण्यासंदर्भात योजना आखाल. राजकीय क्षेत्रातील व्यक्तींना उत्तम लाभाच्या संधी प्राप्त होऊ शकतील.\nमीन : व्यावसायिकांसाठी उत्तम काळ. नवीन घडामोडी घडतील. ग्रह-नक्षत्रांमुळे उन्नतीचे मार्ग प्रशस्त होऊ शकतील. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. ज्येष्ठ व्यक्तीच्या हस्तक्षेपानंतर वाद मिटण्याची शक्यता. नवीन कार्याची रुपरेषा आखाल. व्यापारी वर्गाला उत्तमोत्तम संधी प्राप्त होणे शक्य. सासरच्या मंडळींकडून लाभ मिळू शकतील. दिवसाचा उत्तरार्ध मौज-मजेत, हास्य विनोद करण्यात आनंदात व्यतीत होईल.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nकरिअर न्यूजएनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास म��दतवाढ\nआयपीएलIPL 2020: कोहलीच्या आरसीबीपुढे आज हैदराबादचे आव्हान, पाहा संघात काय होऊ शकतात बदल\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nदेश'सगळं उघड केलं ना, तर काँग्रेसला तोंड दाखवणंही अवघड होईल'\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/brihanmumbai-mahanagarpalika-recruitment-2020-6/", "date_download": "2020-10-31T15:31:25Z", "digest": "sha1:EWAVJW2U3JHI67RGHDWFWN4BWP6SNZ73", "length": 5563, "nlines": 111, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "बृहन्मुंबई महानगरपालिका, भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates बृहन्मुंबई महानगरपालिका, भरती.\nBrihanmumbai Mahanagarpalika Recruitment 2020: बृहन्मुंबई महानगरपालिका, सार्वजनिक आरोग्य विभाग, कस्तुरबा हॉस्पिटल अंतर्गत 02 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 20 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nवैद्यकीय अधीक्षक कस्तुरबा रुग्णालय यांचे कार्यालयात अर्ज सादर करावेत.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था भरती.\nNext articleपर्यावरण व वातावरणीय बदल विभाग मुंबई येथे भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\nIIT Goa -भारतीय तंत्रज्ञान संस्था गोवा भरती.\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती.\nकृषी विज्ञान केंद्र, बीड भरती.\nDBSKKV – डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ दापोली भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2005/01/3513/", "date_download": "2020-10-31T15:58:04Z", "digest": "sha1:AUQ7U76C6BSZV5EP3YGCYTZU5FWWPW46", "length": 26999, "nlines": 70, "source_domain": "www.sudharak.in", "title": "सलाम व्हिएतनाम – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nजानेवारी, 2005इतरक. रे. खांबोरकर\nकथा, कादंबरी, प्रवासवर्णन, ललित लेख, अनुभवकथन इतिहास यांपैकी कशातच न मोडणारे असे हे पुस्तक आहे. श्री. ज.रा आपटे यांनी व्हिएतनाममध्ये न जाता अमेरिकेतील प्रकाशित साहित्यावर, अप्रकाशित माहितीवर व अनेक व्यक्तींशी प्रत्यक्ष चर्चा करून, संशोधनपर पुस्तक लिहिले. संशोधनपर लेख संबंधित व्यक्तीच वाचतात, कारण इतरांना त्या नीरस वाटतात, परंतु हे पुस्तक तसे वाटत नाही.\nमुखपृष्ठापासून ते परिशिष्टांपर्यंत छपाईचे कार्य सुंदर व सुबक केले आहे. भाषा सोपी, प्रवाही, अर्थपूर्ण आणि लक्षवेधक आहे. परंतु पुस्तकातील संदर्भ, राजकीय नेतृत्व, भौगोलिक स्थिती, अमेरिकेतील साम्यवादी विरोधक, दुसऱ्या महायुद्धामुळे झालेली हानी गोंधळलेला आणि अतार्किक दृष्टिकोन, जनमताचा विशेषतः युवावर्गाचा आक्रोश, यासंबंधी फारशी माहिती नाही. त्यामुळे साधारणतः ५५ ते ६० वर्षे वयाचा वाचक वर्ग शब्दन् शब्द वाचेल, कारण एकेकाळी सदर गोष्टी वाचल्या आहेत. इतराना थोडे कठिण वाटेल. वाचतील त्यांना मजा येईल.\n२६, २७, २८ एप्रिल १९७५ रोजी अमेरिकन लष्कर व त्याला मदत करणारे व्हिएतनामी फारच घाबरलेले होते. आणि म्हणूनच मुख्यालयातून हेलिकॉप्टरने त्यांना जहाजावर पोहचवून दिले. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे अमेरिकेचे मुख्यालय ज्या ठिकाणी होते, त्याच इमारतीमध्ये भुयारात व्हिएतकाँगचे मुख्यालय होते. (त्याचे नाव कु चि पॅसेज, ३-४ मीटर खोल व २०० कि.मी. लांब व हो चि मिन्ह शहराच्या उत्तरेस ३० कि.मी. अंतरावर) ह्या दोन गोष्टीचा उल्लेख मुद्दाम केला आहे. अशी घटना जगात कोठेही घडली नाही.\nलेखकाचे मनोगत अर्थपूर्ण आहे. “व्हिएतनामचे युद्ध — आहेत.” ‘महिमा आशिया खंडाचा’ हे पहिले प्रकरण माहितीपूर्ण आहे. अत्यंत कमी शब्दांत परंपरा, संस्कृती, लोकजीवन, संग्राम, सत्तांतर हे विशद केले आहे. यामधील विवेचन पुस्तक वाचण्यास प्रवृत्त करते. इतिहास व भूगोल या विषयांचे एकमेकाशी सख्य नसते असे म्हणतात. माध्यमिक शाळेतही १९५२ पूर्वी दोन पैकी एक विषय घ्यावा लागत असे. लेखकाने या दोन विषयांचा समन्वय छान साधला आहे.\nव्हिएतनामी जनतेला जवळजवळ २००० वर्षे संघर्ष करावा लागला. ख्रिस्तपूर्व १०० ते इ.स. ९०० पर्यंत चीनची सत्ता, त्यानंतर इ.स. १८०० पर्यंत प्रदेश विस्तार, परंतु या काळातसुद्धा चीन, लाओस व कम्बोडिया यांचेशी मधूनमधून संघर्ष होत असे. ली, ट्रान, लान्हटोन, न्युवेन या कुटुंबांनी व्हिएतनामावर राज्य केले. १८०२-१९४५ पर्यंत ल्युबेन नाममात्र बादशाह होते. एकंदरीत अराजकता होती.\nजगाच्या इतर भागांप्रमाणे रोमन कॅथॉलिक मिशनरी प्रथम दक्षिण व्हिएतनाममध्ये आले. त्यांना फारच कमी यश मिळाले. उत्तर व्हिएतनाममध्ये त्यांना काहीच करता आले नाही. दक्षिण व्हिएतनाममध्ये १० टक्के रोमन कॅथॉलिक आहेत. बहुसंख्य व्हिएतनामी बौद्ध आहेत. पगोडामध्ये बौद्ध मूर्ती आहेत. भारतामध्ये हिंदूधर्मीय पितृपक्षात पितरांची पूजा करतात. व्हिएतनाममध्ये दररोज प्रत्येक घरी ही पूजा केली जाते. कोणत्याही प्रकारच्या धार्मिक आचारांना शासन प्रोत्साहन देत नाही. समाजात एकजिनसीपणा व सुसंवाद आहे.\nलेखकाने म्हटल्याप्रमाणे शिक्षण-प्रसारामध्ये लक्षणीय प्रगती झाली नाही हे बरोबर नाही. मी १९९३ व १९९४ साली तेथे होतो. त्यावेळी ६.५ कोटी लोकसंख्या होती. तेव्हा ९४ विद्यापीठे/महाविद्यालये, २८१ व्यावसायिक शाळा, २९६ गेल ढीरळपळपस डलहेश्री होत्या. याशिवाय अल्पमुदतीची व्यवसाय प्रशिक्षण केंद्रे होती. (ही कायमस्वरूपी नाहीत, पशशवीळशपींशव वशपींळींळशव आहेत.) हो चि मिन्ह यांनी म्हटल्याप्रमाणे कोणतीही कृती करण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे. ९४ टक्के साक्षरता आहे. दुकानातील कामगार, रस्त्यावर बसलेले पंक्चर दुरुस्त करणारे, मेकॅनिक, फावल्या वेळात वाचन करताना दिसतात. डॉ. झाकिर हुसेन एकदा म्हणाले होते की वाचणारा समाज पाहिजे, तसा व्हिएतनामी समाज वाचणारा समाज आहे. २१७ वर्तमानपत्रे/मासिके, ४५ रेडिओ स्टेशन्स, ३ टी.व्ही. चॅनेल्स आणि स्थानिक चॅनेल्स आहेत. सिनेमाघरांची संख्या कमी आहे. लोकसंगीत, नाट्य, शास्त्रीय संगीत, पथनाट्य, ऑपेरा ही करमणुकीची साधने आहेत. व्हिएतनामी समाज हसतमुख, बोलका आहे. शहरांतील रस्त्यांची साफसफाई रात्री होते. विजेच्या टंचाईमुळे रहदारी सात नंतर कमी होते. मोटारींचा वापर फारच कमी. सायकली मुख्य साधन.\nव्हिएतनाम खनिज संपत्तीत समृद्ध आहे. आज तांदुळाच्या निर्यातीत जगात दुसरा क्रमांक आहे. शेतकरी मेहनती आहेत. स्वाभिमानी, कर्तव्यदक्ष, भ्रष्टाचारविरोधी आहेत. संयुक्त राष्ट्र संघटना, विश्वबँक, फ्��ान्स, स्वीडन, मलेशिया, भारत, अमेरिका, रशिया यांची आर्थिक व तांत्रिक मदत मिळत आहे.\nराष्ट्रपिता हो चि मिन्ह यांचे जीवनाचे. दर्शन ३, ४ व ५ या प्रकरणांत आहे. त्यांचे बाळपण, शिक्षण, वडिलांचे संस्कार, क्रांतिकारक घटना, लेनिनचा प्रभाव, फ्रान्स, रशिया, चीन, सयाममधील अनुभव, कार्य, या बाबतीत लेखकाने आढावा घेतला आहे. त्यांचा राजकीय प्रवास, प्रगती, अटक, सुटका यासंबंधीची माहिती थोडक्यात दिली आहे. पण त्यासाठी लेखकास अनेक संदर्भ पहावे लागते असतील. प्रस्तुत पुस्तकात दुसरे महायुद्ध, जपानचा पराजय, जिनेव्हा करार आणि व्हिएतनाम युद्धाची पार्श्वभूमी स्पष्टपणे दिली आहे. जिनेव्हा करारानुसार लाओस, कंबोडिया व व्हिएतनाम असे तीन सार्वभौम देश झाले. परंतु व्हिएतनामची उत्तर व्हिएतनाम व दक्षिण व्हिएतनाम अशी विभागणी झाली. आणि यातूनच पुढे युद्धाची ठिणगी पडली.\nउत्तर व्हिएतनामला मदत देण्यात रशिया, चीन व इतर युरोपमधील देश अग्रेसर होते. तर दक्षिणेत अमेरिका भरपूर साहाय्य देत राहिली. तेथे कम्युनिस्ट राजवट न राहावी हा उद्देश. लेखकाने सुंदर शब्दांत तेथील परिस्थिती वर्णन केली आहे. जनरल आयसेन हॉवरपासून जेरी फोर्डपर्यंत अमेरिकेने केलेला एकांगी विचार, कम्युनिस्ट विचारांची भीती व व्हिएतनामी व अमेरिकन जनतेचा केलेला अव्हेर वाचनीय आहे. १ मे १९७५ नंतर झालेली प्रगती द्रुतगतीने झाली. परंतु १९९० नंतर धोरणात्मक बदलांमुळे प्रगतीचा वेग वाढला. लेखकाने हा परिचय करून दिला आहे. लेखकाने प्रकाशित साहित्यावर भर दिल्यामुळे काही माहिती अपूर्ण वाटते. अमेरिकेतील प्रकाशित साहित्य पूर्वग्रहदूषित वाटते. राजधानीत पोलीस दिसतच नाहीत. सुरक्षा फारच चांगली आहे. शांत वातावरण असते. तेथील वातावरण वेगळे आहे. चीन-रशिया यांच्यातील वैचारिक मतभेदाच्या वेळी व्हिएतनाममधील कम्युनिस्ट पक्ष स्वतःची प्रतिष्ठा सांभाळून होता. आजही जाहीररीत्या मतभेदावर चर्चा होत नाही. सर्वांचे लक्ष प्रगतीच्या वेगावर आहे. परिशिष्ट ६ हे याचे उदाहरण आहे.\nपरिशिष्ट १ ते ५ महत्त्वाची आहेत. त्यांबद्दल लेखकाचे अभिनंदन, हो चि मिन्ह यांचे मार्च १, १९४७ चे पत्र अत्यंत प्रभावी आहे. संघटनेमधील दोष काढून टाकले पाहिजेत. त्यांमध्ये स्थानिक वाद, गटवाद, नोकरशाही, संकुचित वृत्ती, कर्मकांड, कागदी घोडे, बेशिस्त स्वार्थ, ऐषआराम, चारित्र्यहीनता, सत्तेचा दुरुपयोग, संघर्ष, मत्सर हे विषय येतात. काहीही प्राप्त करण्यासाठी कायदा हा उपाय नव्हे. स्वतः प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याचबरोबर प्रचार, प्रबोधन आणि शिक्षणाची गरज आहे. या बरोबरच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी शिस्त, विवेक, संयम, पाळला पाहिजे.\nसमाजकार्यात सहभाग असलेल्या आणि संस्थांमध्ये पदाधिकारी असलेल्या प्रत्येक व्यक्तीने हे पुस्तक वाचावे. लेखकाने अनेक पैलू यात विशद केले. अनेक गुंतागुंतीच्या प्रश्नांचे विश्लेषण केले. आणि हे सर्व करताना स्वतःचे मत व्यक्त न करता एक त्रयस्थ संशोधक म्हणून पुस्तक लिहिले आहे. १४८ पृष्ठांसाठी किती मेहनत घेतली असेल यांचा विचार करणे सोपे नाही. यासाठी लेखकाचे मनापासून अभिनंदन परिशिष्ट: व्हिएतनामबाबत माहिती दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर १९४५ साली व्हिएतनामने स्वातंत्र्य घोषित केले. त्यावेळी जवळजवळ ९५% निरक्षर होते. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे व्हिएतनामी भाषेला लिपी नव्हती. १९३८-३९ साली स्थानिक व फ्रान्समधील शिक्षणतज्ज्ञांनी\nतयार केली. ती रोमनसारखीच परंतु उच्चारण पद्धतीत किरकोळ बदल असलेली होती. सप्टेंबर १९४५ साली हो चि मिन्ह यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या पहिल्या भाषणात तीन गोष्टींवर भर दिला. परकीय आक्रमण, दुष्काळ व अज्ञान यांविरुद्ध लढा\n१९७५ पर्यंत दक्षिण व्हिएतनामशी (अमेरिकेशी) तसे युद्ध चालूच राहिले. परंतु साक्षरताप्रसार मुक्त झालेल्या प्रदेशावर व युद्धाचे ठिकाणी चालूच राहिला. १९७५ ते १९८० पर्यंत हा वेग कायम राहिला व आज साक्षरता ९४ टक्के आहे. व्यावसायिक शिक्षणावर भर आहे, कारण जोपर्यंत रोजगार मिळत नाही तोपर्यंत शिक्षण कुचकामी, दुसरे म्हणजे व्हिएतनामी लोक टीकेत वेळ घालवत नाहीत. म्हणूनच फ्रान्स, व इतर देशांनी खूप मदत दिली. संयुक्त राष्ट्राच्या प्रादेशिक कार्यालयात (बँकॉक येथे) country support teams स्थापन केल्या व मी याच टीमचा सदस्य (International consultant) होतो.\nभारतामध्ये जशी विषयवार (disciplinewise) विद्यापीठे आहेत, म्हणजे नुकतीच स्थापन झालेली शेती, आरोग्य, तंत्रविज्ञान, आयुर्वेद वगैरे तेथे खूप आधीपासूनच, १९४५ नंतर आहेत. ट्रेड युनियन विद्यापीठ, भाषा, अभियांत्रिकी, व्यवस्थापन इत्यादी.\nवरिष्ठ कनिष्ठ भेद नाही. वाहक व विभागाचा सचिव बुफेमध्ये एकत्र जेवतात. पेट्रोलवर खर्च कमी म्हणून सायकली व ���्राम. १९९० नंतर मोपेड आहेत. पोलीस फोर्स अल्प, राजधानीत फक्त वाहतूक पोलीस दिसतात. गुन्हेगारी जवळजवळ नाही. संगीत, वादन, नृत्य, नाट्य हे प्रिय. सिनेमाघरे फार कमी. सिनेमाची निर्मिती नाही. परंतु माहितीपट (documentaries) तयार करतात. सरकारी रुग्णालये कार्यक्षम. सर्व व्यापार स्त्रियांच्या हातात. जवळजवळ १००० वर्षे लहानमोठी युद्धे चालू होती. मनुष्यहानी खूप झाली. वाचन करणारा समाज आहे. प्रत्येकजण वाचत असतो, विकत घेऊन प्रामाणिकपणा सर्वत्र दिसतो. प्रतिव्यक्ती उत्पन्न कमी. परंतु वस्तू स्वस्त. एक डॉलर = १००० डाँग. आता वेगळा रेट. १५० डाँग मध्ये ब्रेड (१२ पीसेसचा पुडा) मिळत असे. २००० ते ३००० डाँगमध्ये चांगला शर्ट. देशातील चलनाच्या लहान भागात जेव्हा वस्तू मिळतात तेव्हा ते चलन प्रभावी प्रतिव्यक्ती किंवा राष्ट्रीय उत्पन्न ह्या संकल्पनेमधून खरी गोष्ट समजत नाही. व्हिएतनाम प्रगतिपथावर आहे. एकपक्षीय राज्य आहे. परंतु हो चि मिन्ह यांची शिकवण, राष्ट्रनिष्ठा First & Foremost अशी असल्यामुळे अधिक प्रगती होईलच.\n(सलाम व्हिएतनाम, लेखक ज.शं. आपटे, अक्षर प्रकाशन ७-८, पांडुरंग बिल्डिंग, १७८ लेडी जमशेदजी रोड, माहीम, मुंबई – ४०० ०१६. मूल्य रु.१२५)\nसृष्टी संकुल, व्ही.आय.पी. रोड, धरमपेठ, नागपूर-१०.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण���याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00453.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%9F%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%9A", "date_download": "2020-10-31T17:40:43Z", "digest": "sha1:UUCZECDTCNZDVTUXASM555UDTYGGM74T", "length": 4570, "nlines": 121, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "पीटर क्राऊच - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया फुटबॉल-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइ.स. १९८१ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २८ सप्टेंबर २०२० रोजी १०:३७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00454.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A6", "date_download": "2020-10-31T18:00:12Z", "digest": "sha1:EFPH3OUBYBPVCI4RUXI6HQLDTRCMM4DE", "length": 15501, "nlines": 265, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साम्यवाद - विकिपीडिया", "raw_content": "\nसाम्यवादाचे चिन्ह - हातोडा व कोयता\nसाम्यवाद ही एक राज्यव्यवस्था किंवा समाजव्यवस्था आहे.\nह्या व्यवस्थेत उत्पादनाच्या मुख्य साधनांवर आणि स्रोतांवर कुणा एका व्यक्तीचे अथवा गटाचे आधिपत्य मान्य नाही. म्हणजेच, उत्पादनाची मुख्य साधने आणि स्रोत संपूर्ण समाजाच्याच एकत्रित आधिपत्याखाली असावेत अशी साम्यवादाची मान्यता असते.\nकामाची सर्वांत समान विभागणी, योग्यतेनुसार आणि आवश्यकतेनुसार सर्व लाभ इत्यादि साम्यवादी विचारसरणीचे मुख्य पैलू आहेत.\nभांडवलवादाच्या प्रसारामुळे विसाव्या शतकाच्या शेवटीशेवटी साम्यवादी विचारसरणी मागे पडत गेली. आजमितीस केवळ पाच देशांत (उत्तर कोरिया, व्हियेतनाम, लाओस, चीन आणि क्युबा) साम्यवादी राज्यव्यवस्था तग धरून आहे.\nभारतातील साम्यवादाचे नेतृत्व पी.सी.जोशी, ए.के.गोपालन, बी.टी.रणदिवे, पी.सुंदरय्या यांनी केले.\nडच ईस्ट इंडिया कंपनी · भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा प्रारंभ · ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी · प्लासीचे युद्ध · वडगावची लढाई · बक्सरचे युद्ध · ब्रिटिश भारत · फ्रेंच भारत · पोर्तुगीज भारत · पहिले इंग्रज-मराठा युद्ध · दुसरे इंग्रज-मराठा युद्ध · तिसरे इंग्रज-मराठा युद्ध\nभारतीय राष्ट्रवाद · स्वराज्य · आंबेडकरवाद · गांधीवाद · सत्याग्रह · हिंदू राष्ट्रवाद · भारतीय मुस्लिम राष्ट्रवाद · स्वदेशी · साम्यवाद\n१८५७चा_स्वातंत्र्यसंग्राम · वंगभंग चळवळ · हिंदु-जर्मन षडयंत्र · क्रांतिकारी आंदोलन · चंपारण व खेडा सत्याग्रह · जलियांवाला बाग हत्याकांड · असहकार आंदोलन · झेंडा सत्याग्रह · बारडोली सत्याग्रह · सायमन कमिशन · नेहरू अहवाल · पूर्ण स्वराज · सविनय कायदेभंग चळवळ · मिठाचा सत्याग्रह · गोलमेज परिषद · गांधी-आयर्विन करार · १९३५ चा कायदा · क्रिप्स मिशन · भारत छोडो आंदोलन · आझाद हिंद फौज · मुंबईचे बंड\nभारतीय राष्ट्रीय काँग्रेस -फॉरवर्ड ब्लॉक · गदर पार्टी · होमरुल लीग · खुदाई खिदमतगार · स्वराज पार्टी · अनुशीलन समिती · मुस्लिम लीग · आर्य समाज -राष्ट्रीय स्वयंसेवक संघ · आझाद हिंद फौज · अखिल भारतीय किसान सभा ·\nडॉ. बाबासाहेब आंबेडकर · जोतीराव गोविंदराव फुले · शाहू महाराज · लोकमान्य टिळक · गोपाळ कृष्ण गोखले · महात्मा गांधी · वल्लभभाई पटेल · सुभाषचंद्र बोस · महादेव गोविंद रानडे · गोपाळ गणेश आगरकर · धोंडो केशव कर्वे · राहुल सांकृत्यायन · विठ्ठल रामजी शिंदे · स्वामी दयानंद सरस्‍वती · रामकृष्ण परमहंस · स्वामी विवेकानंद · सहजानंद सरस्वती · वाक्कोम मौलवी · गोपाळ हरी देशमुख · राजा राममोहन रॉय · विनोबा भावे · मौलाना अबुल कलाम आझाद\nरत्नाप्पा कुंभार · राणी लक्ष्मीबाई · तात्या टोपे · बेगम हजरत महल · बहादूरशाह जफर · मंगल पांडे · नानासाहेब पेशवे · राघोजी भांगरे · अरुणा आसफ अली · उमाजी नाईक · कृष्णाजी गोपाळ कर्वे · पुरूषोत्तम काकोडकर · अनंत कान्हेरे · दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर · वासुदेव बळवंत फडके · हुतात्मा भाई कोतवाल · कुंवरसिंह · महात्मा गांधी · डॉ. बाबासाहेब आंबेडकर · गोपाळ कृष्ण गोखले · नानासाहेब गोरे · चाफेकर बंधू · दामोदर चाफेकर · बाळकृष्ण हरी ���ाफेकर · शिवराम हरी राजगुरू · जतींद्रनाथ दास · मुकुंदराव जयकर · बाळ गंगाधर टिळक · तात्या टोपे · विठ्ठल महादेव तारकुंडे · चित्तरंजन दास · विनायक देशपांडे · महादेव देसाई · चंद्रशेखर शंकर धर्माधिकारी · मदनलाल धिंग्रा · नाथ पै · जयप्रकाश नारायण · मोतीलाल नेहरू · दादाभाई नौरोजी · अच्युतराव पटवर्धन · शिवाजीराव पटवर्धन · गोदावरी परुळेकर · नाना पाटील · बिपिनचंद्र पाल · गणेश प्रभाकर प्रधान · बटुकेश्वर दत्त · पांडुरंग महादेव बापट -बाबू गेनू · खुदीराम बोस · सुभाषचंद्र बोस · भगतसिंग · भाई परमानंद · सरोजिनी नायडू · विनोबा भावे · मादाम कामा · मदनमोहन मालवीय · एन.जी. रंगा · डॉ. राजेंद्र प्रसाद · रामकृष्ण बजाज · स्वामी रामानंदतीर्थ · लाला लाजपत राय · राममनोहर लोहिया · गोविंदभाई श्रॉफ · साने गुरुजी · लहुजी वस्ताद साळवे · भिकोबा आप्पाजी साळुंखे,किवळकर · गणेश दामोदर सावरकर · विनायक दामोदर सावरकर · संगोळी रायण्णा- सुखदेव थापर · मधु लिमये · गोपीनाथ बोरदोलोई‎\nरॉबर्ट क्लाईव्ह · जेम्स ऑटरम · लॉर्ड डलहौसी · लॉर्ड एडवर्ड आयर्विन · व्हिक्टर होप · लुई माउंटबॅटन\n१९४६चे मंत्रीमंडळ · १९४७ चा भारतीय स्वातंत्र्य कायदा · भारताची फाळणी · भारताचे राजकीय ऐक्य · भारताचे संविधान\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २० जानेवारी २०१९ रोजी २१:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z161203044917/view", "date_download": "2020-10-31T16:48:52Z", "digest": "sha1:47JBADFLO2IYY2U5UE4Z6JZUYRD6MNN5", "length": 39443, "nlines": 224, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय २२ वा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त|\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय २२ वा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपालमराठी\n ज्ञानेश्वर जयंती निमित्तें ॥१॥\n आणविली ही रक्कम माऊलीनें ॥३॥\n सहाय्य केले केशवांना ॥४॥\n क्षेम कुशलार्थ भक्तांच्या ॥५॥\n पाठविलें स्वखर्चाने बटु आणि आनंदा भिल्लासी ॥६॥\n पुन्हां माऊली आली धुळ्यास भक्त जनांच्या तई सौख्यास भक्त जनांच्या तई सौख्यास उधाण आले पुनवेचे ॥८॥\n झाली बहु विचार परिलुप्त गोरे, जोहरे प्रभृतिंची ॥९॥\n पार पाडण्या कार्य हें ॥१०॥\n याच वेळीं कीर्तने प्रवचनें योजिली माऊलीची आदरानें सुप्रसिध्द शहरीं या ॥११॥\n भक्ती संगम अपूर्व ॥१२॥\n महाराज गेले औदुंबर दर्शनास \nआरंभ केला माऊलीनें ॥१४॥\n स्वारी आली भिवंडीस ॥१५॥\n कार्यमग्न झाले काही दिनीं ॥१६॥\n गाजले ऐशा कार्यक्रमे ॥१७॥\n प्रज्वलीत केली अखंड ॥१९॥\nकार्य ऐसे हे महान सातत्ये परिश्रम घेऊन उसंत न घेता एक दिन केले केशवांनी तीन तपें ॥२०॥\n“जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती \nदेह कष्टविती उपकारे ॥तुकाराम॥\n सार्थ केली, ही प्रचिती कार्य त्यांचे देईल ॥२२॥\n तिष्ठती त्यांच्या दर्शना ॥२३॥\n भक्त धरूनी आस ऐसी उभे ठाकती सोनगिरी ॥२४॥\n यज्ञ याग होम हवन वाटे तयांना रसहिन रिझवी न मन तयांचे ॥२५॥\n अवश्य असावा म्हणती ते ॥२६॥\n श्रध्दा होती तयांची ॥२८॥\n मानावे म्हणती केशव ॥२९॥\n येईल कामी धर्माच्या ॥३०॥\n गोविंद राधे गोविंद ॥३१॥\n जन्मलो येथे दैववशे ॥३२॥\n आर्य धर्म हाच शाश्वत \n अमोघ आपुल्या वक्तृत्वें ॥३४॥\n योजिली प्रामुख्ये प्रभूंनी ॥३५॥\n राहिली अखंड पूर्णत्वें ॥३६॥\n माऊलीची जरी विशेषे होती तरी सर्वसामान्याप्रती भक्तीमार्ग म्हणती आचरावा ॥३७॥\n अन्य न मार्ग मोक्षाचा ॥३८॥\nजे जे आपले विहित कर्म ते ते कारणें निष्काम ते ते कारणें निष्काम हेच जीवनाचे वर्म जाणा म्हणती केशव ॥३९॥\n प्रभूचे जो करी चिंतन ऐहिक तयाचे बंधन तुटेल अक्षय निश्चये ॥४०॥\n तो आचरा रे प्रसभ सांगती केशव पुन: पुन्हा ॥४१॥\n डुंबा डुंबा रे संतत तेणे तुमची सकल भ्रांत तेणे तुमची सकल भ्रांत जाईल पुरी विरोनी ॥४२॥\n वा तुकयाची अभंग वैखरी नेईल तुम्हां पैलतीरी \nद्रव्य या निमित्ते जे जे प्रभु केशवांना मिळाले निके प्रभु केशवांना मिळाले निके जनकल्याणार्थ ते ते खर्च केले तयांनी ॥४५॥\nये रिती या पुरुषोत्तमे पस्तीस वर्षे निरलसपणे केली निखळ रात्रंदिन ॥४७॥\n हृदयी राहो आमुच्या ॥४८॥\n महाराष्ट्री जणू अवतरले ॥४९॥\n ज्ञान भक्ति वा कर्मयोगे ॥५१॥\n गीता तत्वज्ञान मंडळ धुळ्यात स्थापन करिते झाले ॥५२॥\nफलाशा न धरावी अणूही स्वकर्म अक्षयी \n दिली सकल जनां लागून जीवनी आपुल्या अशेष ॥५४॥\n कथा माझीच स्वये कथीन भेट माऊलीच्या प्रसंगाची ॥५५॥\n कार्तिक मासी दादरला ॥५६॥\n केली ज्ञानेश्वरसेवा मंडळाने ॥५७॥\n श्रोते लुब्ध होते अपार संघाच्या आवाराबाहेर होतसे दाटी भाविकांची ॥५८॥\n न वाटले कधी जावेसे ॥५९॥\n वावडे होते तयासी ॥६०॥\n आणि त्या बाईंचे नाते होते निकटचे सासू आणि जामात ॥६२॥\n ब्राह्मण साहाय्यक संघात ॥६३॥\n घ्या एकदा तरी साची आर्जवे म्हणती आम्हाला ॥६४॥\n होतो आम्ही तैसेच ॥६५॥\n नाही गेलो एकही दिस अहंमन्यता मूढास कैसी सोडील जाण पा ॥६६॥\n म्हणाल्या दर्शन या घेऊनी महान या विभूतीचे ॥६८॥\n मानावी केवी सहजपणे ॥६९॥\nबाईंनीच मग एके दिनी स्वये मज हस्ते धरोनी स्वये मज हस्ते धरोनी दर्शनासी नेले निक्षूनी संत प्रभु केशवांच्या ॥७०॥\n कोण श्रीमान तुमच्या सवे\n म्हणाल्या माझे हे जावई दर्शनास आपुल्या लवलाही आणिले आग्रहे धरोनी ॥७३॥\n नांव, गांव, काम-धंदा ॥७४॥\n म्हणालो नांव माझे यशोधन सरकारी नोकरी हे साधन सरकारी नोकरी हे साधन उपजिविकेचे असे माझ्या ॥७५॥\n विचारी प्रश्न एक मिस्किलपणे ॥७६॥\n कर्ते स्वयमेव सृष्टीचे ॥७७॥\n गती नाही मज फारशी ॥७८॥\n माझ्या पुरते मानितो सत्य परि व्यक्तीपूजेबाबत आहे मी पूर्ण विरोधी ॥७९॥\n भेदून गेले मम अंतर मग अनाहुतपणे नमस्कार घातला पायी तयांच्या ॥८१॥\n अघटीत कसे घडले हे ॥८२॥\n परतलो मी घरी साचा स्फुल्लिंग एक विचाराचा लेऊन अंतरी विशोधित ॥८३॥\n येता का आम्हासवे बाहेरी\n शान गेली बिघडोनी ॥८५॥\n पिटाळले मज स्नानासी ॥८६॥\n अभियंते प्रसिध्द मुंबईचे ॥८७॥\n येता का मजसवे बाहेरी\n बसा आपण खुर्चीवरी ॥८९॥\nश्रीस होते त्या दिनी निमंत्रण दिलेले दांडेकरानीं \nतिसरे दिवशीही तोच प्रकार पाहून चिडलो अनावर परि विवेके घातला आवर मनासी मोठया प्रयत्ने ॥९१॥\nयेणे रिती दिवस सात गेलो माऊलीच्या समवेत नेतील त्या ठिकाणी ॥९२॥\n संत श्रेष्ठींचा त्यामुळे ॥९४॥\nलाज वाटे बहु मजसी माऊलीसवे फिरावयासी पाहून त्यांची वेशभूषा ॥९५॥\n सोबतीस उद्या सकाळी ॥९६॥\n केशवांचे नाही झाले येणे स्वस्थ चित्त राहिलो तेणे स्वस्थ चित्त राहिलो तेणे मिटून डोळे पलंगावरी ॥९७॥\n यावे आम्हासंगे शेवटचे ॥९८॥\n फुकट का घालवावा ॥९९॥\n घेऊन माझ्या मनीचा वेध मनकवड��पणा त्यांचा निस्संदिग्ध दाविला त्यांनी मजप्रती ॥१००॥\n कुठे जावयाचा त्यांचा हेत पुसले न मी मुळीही ॥१०१॥\n संघमंदिरा समिप पाहिली ॥१०२॥\n त्याच गर्दीत मिळोनी ॥१०३॥\n ऐकून झालो पुरा सर्द प्रवचनाची ही ब्याद कुठून आली नशिबी ॥१०४॥\n मार्ग दिला आंत जाण्यासी ॥१०५॥\n प्रवचन रसाळ वाणीचे ॥१०६॥\n अकस्मात शब्द आले सदगदित श्रोते क्षमा असावी मजप्रत \nथांबवितो प्रवचन क्षणभरी ॥१०७॥\n दर्शन द्यावया आपणासी ॥१०८॥\n उभे रहावे सकलांनी क्षणभर माऊलीस आणावे स्टेजवर \n आज माझ्या निरूपणा आली भाग्य म्हणाले आमुचे ॥१११॥\n अधिकार पाहूनी केशवांचा ॥११३॥\nतव देखिले एक अघटित माऊली सद्गुरु केशवदत्त \nदिव्य दोन विभूती महान झाल्या होत्या विराजमान रवी चंद्र जणू तेजस्वी ॥११५॥\n ठेविले होते अधिच आणून कुणा अभ्यागतासाठी राखून शेजारीच या सुभंगाच्या ॥११६॥\n “या बसा” ह्या आसनावर विलंब नको प्रवचनी ॥११७॥\nमाऊलीचे ऐकून हे उद्गार मन माझे झाले सैरभैर मन माझे झाले सैरभैर होऊनी बधीर कापरे सुटले अंगासी ॥११८॥\nकुठे हे प्रज्ञावंत ज्ञानसिंधू कुठे मी पामर अज्ञबिंदू कुठे मी पामर अज्ञबिंदू कुठे हे वीतरागी आनंदकंदू कुठे हे वीतरागी आनंदकंदू \n ठाकले माझ्या समोरी ॥१२०॥\n कैसा बैसू मी पामर बैसल्यास माझी कदर काय होईल जाण पां ॥१२१॥\n शांति सुख परब्रह्म ॥१२२॥\n योग्यता नव्हती खास आमुची \nबैसलो मग पायी माऊलीच्या ॥१२३॥\n लागेल वाहूं ते वेळा अत्यानंदे दाटला गळा पाहुनी अनुराग केशवांचा ॥१२४॥\n कर्म करंट्या सारिखा ॥१२५॥\n केला जणू जाहिरपणे ॥१२६॥\n शुभंकर मज लाभला ॥१२७॥\n झालो केशवांच्या पायी लीन भक्त म्हणून तयांचा ॥१२८॥\n ज्या ज्या वेळी मुंबईस येत त्या त्या वेळी समवेत त्या त्या वेळी समवेत अवश्य मी राहतसे ॥१२९॥\n राहिला मस्तकी आमुच्या सतत दिवस आजचे हे सुखद दिवस आजचे हे सुखद आशीर्वाद केवळ तयांचा ॥१३०॥\n आणि या चरित्र लेखकाची भेट झाली अखेरची व्यासांच्या घरी मुंबईला ॥१३१॥\n मनाई होती डॉक्टरांची ॥१३३॥\nपरि भाग्य या लेखकाचे असावे कांही अनन्य साचे असावे कांही अनन्य साचे तेणे गुरु माऊलीचे लाभले मज पददर्शन ॥१३४॥\nपाहोनी मला उभा दारांत व्यासांना म्हणाले केशवदत्त सोडा या माणसाला आंत \n होते त्यावरी माऊलीचे ॥१३७॥\n मम मस्तकी ठेवोनी घर्षण केले कुंतलांचे ॥१३८॥\n अश्रू होते अखंड वाहात कसले आणि कशाचे ज्ञात कसले आणि कशाचे ज्ञात झाले नाही कुणाला ॥१३९॥\nकाहीं क्षण मी भान रहित विसरून माझे अस्तित्व केशवांच्या पदी राहिलो रत अनुभूती एक आगळी ॥१४०॥\n घेतला तोच अखेरचा ॥१४१॥\n त्या कारणे मी पामर चरित्र लेखक झालो तयांचा ॥१४२॥\n नका मानू हे निवेदन आत्मस्तुती वा आत्मकथन कृपळू मज होऊनी ॥१४३॥\n सकळ कामना फळा आली चरित्र रुपे आता माऊली चरित्र रुपे आता माऊली करो साऊली तुम्हा आम्हा ॥१४४॥\n बाविसावा अध्याय संपूर्ण ॥९७॥\n॥ इति द्वाविंशतितमो‌ऽध्याय: समाप्त ॥\nपुढील मार्ग नीट साफ आहे असें पाहून किंवा साफ करुन घेऊन मग पाऊल टाकणें\nमोठया खबरदारीनें काळजीनें वागणें\nअत्यंत काळजीपूर्वक व्यवहार करणें.\nतेल आणि तूप दिवा एकत्र का लावूं नये\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00456.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/category/fitness/page/2/", "date_download": "2020-10-31T16:53:10Z", "digest": "sha1:YSFZV6GX2FH47YJBL5RCO2OMWSCKWKAK", "length": 10913, "nlines": 135, "source_domain": "arogyanama.com", "title": "फिटनेस गुरु Archives - Page 2 of 84 - Arogyanama", "raw_content": "\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nHome Category फिटनेस गुरु\nरोगप्रतिकार शक्ती वाढविण्या बरोबरच सर्दीपासून देखील संरक्षण करतात मनुके, जाणून घ्या फायदे\nआरोग्यनामा ऑनलाईन- हिवाळ्याचा हंगाम सुरू होताच हंगामी आजार वाढू लागतात. बदलत्या हवामानाचा परिणाम आरोग्यावर लवकरच दिसू लागतो. या हंगामात पोटाचे...\nडिप्रेशनमध्ये ‘या’ 4 गोष्टींचं करा सेवन, जाणून घ्या कोणत्या गोष्टी टाळाव्यात\nआरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्ली : मानसिक आजारांतून(depression ) बाहेर पडणे खुप अवघड असते. अशा व्यक्तीला आतून खुप मजबूत व्हावे लागते....\nनाकातील रक्तस्त्रावाची ‘ही’ कारणे आणि उपाय, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- नाकाचा रक्तस्त्राव(nasal bleeding), ज्याला नकसीर देखील म्हणतात, ही एक सामान्य समस्या आहे त्याला घाबरून जाण्याची गरज नाही, परंतु...\nप्लेटलेट्स म्हणजे काय आणि त्यांची संख्या कमी होणे का आहे नुकसानदायक, तज्ञांकडून जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्लीः वृत्तसंस्था: दरवर्षी, पावसाळा संपल्यानंतरही वातावरणात ओलावा कायम राहतो, जो डासासाठी अनुकूल असतो. म्हणून ऑक्टोबर महिन्यात त्यांची...\nWeight Loss : सफरचंदाने वजन कसे कमी करता येते ज्यांना Apple आवडत नाही त्यांच्यासाठी देखील आहे एक पर्याय, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- सफरचंदला शक्तीचा खजिना म्हणतात. दिवसातून एक सफरचंद खाल्ल्याने डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता नाही. परंतु आपणास माहित आहे काय की...\nकानाच्या वेदनेने त्रस्त लोकांनी करून पहावेत हे 8 सोपे उपाय, ताबडतोब मिळेल आराम\nबहुजननामा ऑनलाइन टीम - जर तुम्हाला कानाची(earache ) काही समस्या असेल, वेदना होत असतील आणि सहन करणे अवघड होत असेल...\n‘नायटा’ मुळापासून काढून टाकण्यासाठी ‘या’ 10 घरगुती उपायांचे करा अनुसरण \nआरोग्यनामा ऑनलाईन- नायटा(nitta ) हा एक असा आजार आहे, जो खूप त्रासदायक आहे आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात त्याचा उद्रेक आणखीनच वाढतो....\nहाडे मजबूत करण्यासाठी जाणून घ्या ‘या’ टिप्स\nआरोग्यनामा ऑनलाईन- वयानुसार मानवी हाडे कमकुवत(strengthen bones) होतात. या अवस्थेस 'ऑस्टिओपोरोसिस' म्हणतात. यामुळे, हाडांचा फ्रॅक्चर होऊ शकतो आणि कधीकधी हाडे...\n‘सूज’वर आयुर्वेदिक औषध : शरीराच्या आतील किंवा बाहेरील सूज कमी करण्यासाठी करा ‘हे’ 8 घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन- शरीरात सूज असणे ही एक सामान्य समस्या आहे, यास वैद्यकीय भाषेत इडिमा (Edema) म्हटले जाते. नेहमी ही समस्या...\nScars Removal : चेहर्‍यावरील जखमेच्या खुणांमुळं चिंतीत आहात , ‘हे’ घरगुती उपाय करा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- लहानपणी, खेळताना प्रत्येकाला दुखापत होते आणि ही दुखापत आपोआप बरी होते. कधीकधी जखमा इतक्या खोल असतात की त्यांचे...\nरोज १ चमचा साय खाण्यास सुरुवात करा…आणि पाहा काय होतो चमत्कार \nबी. जे. महाविद्यालयात ‘पब्लिक हेल्थ अँड न्यूट्रिशन’ विशेष कोर्स\nसंत्रीच नव्हे ; सालसुध्दा बहुउपयोगी, जाणून घ्या\nवारंवार येणाऱ्या ‘अप्पर लिप्स’च्या केसांपासून ‘या’ ४ सोप्या घरगुती उपायांनी मिळवा मुक्ती \nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्ग���पर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nवायू प्रदूषण असू शकते धोकादायक, ‘या’ रोगांचे बनते कारण\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/articlelist/2499171.cms?utm_source=navigation&utm_medium=%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6%20%E0%A4%B5%E0%A5%83%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A4", "date_download": "2020-10-31T16:05:59Z", "digest": "sha1:FAMDWMK4OL4KYH3Y3XT4PF3KMC7SRM7N", "length": 7448, "nlines": 83, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFrance Attack फ्रान्स चर्च हल्ला प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत; कसून चौकशी सुरू\nDonald Trump ट्रम्प यांना मत देऊ नका; आजीच्या श्रद्धांजली जाहिरातीत आवाहन\nनागोर्नो-कारबाख: अजरबैझान ५ दिवसात घेणार होता ताबा, पण आर्मेनियाने केला पलटवार\nमक्का: मोठ्या मशिदीच्या दरवाजाला कारची भीषण धडक\n लॉकडाउनच्या घोषणेनंतर ७०० किमीची वाहतूक कोंडी\nTurkey Earthquake updates तुर्की: भूकंपातील मृतांची संख्या २४ वर; ८०० जखमी\nturkey greece earthquake पाहा: भूकंपाने हादरले तुर्की-ग्रीस; उद्धवस्त झालं शहर\nUS Election अमेरिका राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या 'या' गोष्टी ठाऊक आहेत का\nUS Election अमेरिका: मतदानाआधीच बंदुकांची मोठी विक्री; संघर्षाचा धोका\nturkey earthquake तुर्कीत भूकंपाने हाहाकार; इमारती कोसळल्या, शेकडोजण अडकले\nCoronavirus vaccine updates करोना: अमेरिकेला याच वर्षी लस पुरवठा करण्यास 'ही' कंपनी तयार\nट्विटरकडून महातीर मोहम्मद यांच्या वादग्रस्त ट्विटवर कारवाई\nप्रेषितांच्या व्यंगचित्राचा वाद; झाकीर नाईकने गरळ ओकली\n 'अल्ला हो अकबर' म्हणत पोलिसावर हल्ला\nUS Election अमेरिकेतही सत्तांतर बायडन यांच्या 'सातारा टाइप' पावसाळी सभेने चर्चेला उधाण\nFrance Church Attack 'फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा मुस्लिमांना अधिकार'\nPakistan on Pulwama attack पुलवामा हल्ला हे मोठे यश; पाकिस्तानच्या मंत्र्याची कबुली\nअणुप्रकल्प पुन्हा सुरू करण्यासाठी इराणची धडपड; सॅटेलाइट इमेजने खुलासा\nFrench Church attack फ्रान्स पुन्हा हादरले चर्चमध्ये तिघांची हत्या; महिलेचा गळा चिरला\n सौदी अरेबियाने काश्मीर भारतापासून वेगळा दाखवला\n राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीवर यंदा सर्वाधिक खर्च\nCoronavirus vaccine updates करोना लशीची पहिली खेप; तज्ज्ञांनी द���ला 'हा' इशारा\nकरोनाची पुन्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडी बाबत मोठा...\n 'अल्ला हो अकबर' म्हणत पोलिसावर...\nअभिनंदनची सुटका करा, अन्यथा भारताचा हल्ला; पाक मंत्र्या...\nFrance Church Attack 'फ्रेंच नागरिकांची हत्या करण्याचा ...\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00457.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%9D%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%9A%E0%A4%BE_%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9C", "date_download": "2020-10-31T17:59:54Z", "digest": "sha1:V3EXN7V4LXBQ4RYZ4XPEQKBZ7Z7QSVKW", "length": 4609, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "किर्गिझस्तानचा ध्वज - विकिपीडिया", "raw_content": "\nस्वीकार ३ मार्च १९९२\nकिर्गिझस्तानचा ध्वज ३ मार्च १९९२ रोजी स्वीकारला गेला.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी १४:३३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B8-%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%82%E0%A4%A1/", "date_download": "2020-10-31T16:04:29Z", "digest": "sha1:6JA4237UABX7PTL2R5ZN53GKYIUI7I7P", "length": 8411, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "तडिपास गुंड Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nआरोपीला घेऊन जाणाऱ्या पोलिसांवर तडीपार गुंडांचा हल्ला\nपुणे : पोलीसनामा ऑनलाईन - गुन्हेगाराला अटक करून पोलीस ठाण्यात नेणाऱ्या पोलिसांवर तडीपार गुंडांनी हल्ला चढवत त्या गुन्हेगाराला पळवून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चित्रपटाच्या कथानकाला शोभणारा हा प्रकार सिल्लोड तालुक्यातील सोनप्पा…\nBigg Boss 14 : वडिलांची आठवण आल्याने इमोशनल झाली…\nShraddha Kapoor As Naagin : आता श्रद्धा कपूर बनणार मोठ्या…\nBigg Boss : ‘…म्हणून स्वत:ला महान समजू…\nयुजवेंद्र चहलची वागदत्त वधू Dhanashree चा आणखी एक डान्स…\nमिर्झापूर वेब सीरिजची PM मोदी आणि CM योगी यांच्याकडे तक्रार,…\nवेळेपूर्वीच जन्मलेल्या बाळांची चांगल्या प्रकारे देखभाल कशी…\nराज ठाकरेंनी ऐकला राज्यपालांचा सल्ला शरद पवारांना केला फोन\nLPG गॅस घरगुती सिलेंडरचे या पध्दतीनं करा ऑनलाइन बुकिंग, 50…\nलडाख : मागं हटण्यासाठी चीननं ठेवल्या ‘या’ 2 अटी,…\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत फायदेशीर \nचव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्याचा थेट संबंध नाही : संजय राऊत\nइंदापूर : कर्मयोगीचे दक्षता पथक शेतकर्‍यांच्या बांधावर\nपुण्यात ‘ते’ दोघं 9 वर्ष ‘लिव्ह इन…\n‘कोरोना’च्या काळात सकाळी उपाशी पोटी खा ‘या’ 4…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी मुख्यमंत्री झाले, तरी सर्वांना मिळू शकणार नाही सरकारी…\nजेम्स बॉन्डची भूमिका साकारणारे अभिनेता सीन कॉनेरी यांचं 90 व्या वर्षी निधन\nपवारांचं कौतुक केल्यानंतर पंकजा मुंडेही भाजपामधून बाहेर पडण्याची चर्चा, चंद्रकांत पाटलांनी दिली ‘ही’…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/coronavirus-pune/peoples-baramati-are-now-tension-due-coronavirus-280903", "date_download": "2020-10-31T16:24:24Z", "digest": "sha1:S7E54NEJPWP35TO4DOOZR4N22X5QR2NR", "length": 15112, "nlines": 275, "source_domain": "www.esakal.com", "title": "Coronavirus : बारामतीकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ; कारण... - Peoples of Baramati are now in Tension Due to Coronavirus | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nCoronavirus : बारामतीकरांच्या चिंतेत पुन्हा वाढ; कारण...\n- सायलेंट कॅरिअरचा शोध सुरुच\n- 14 जणांच्या रिपोर्टची आता प्रतिक्षा\nबारामती : शहराच्या म्हाडा कॉलनीतील एक ज्येष्ठ नागरिक कोराबाधित असल्याचे काल सिद्ध झाल्यानंतर आता पुन्हा बारामतीवरील कोरोनाचे संकट गडद होऊ पाहते आहे.\nज्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, त्यांच्या अत्यंत जवळच्या 7 महिला व 7 पुरुष असा 14 जणांना तातडीने रात्रीच पुण्याच्या औंध रुग्णालयात पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यांचे रिपोर्टस आज रात्रीपर्यंत येणे अपेक्षित आहे. या सर्वांचे रिपोर्टस काय येतात याच्यावर आता पुन्हा एकदा बारामतीचे भवितव्य अवलंबून आहे.\nया रुग्णावर उपचार करणारे एक डॉक्टर, एक्सरे टेक्निशियन व लॅब असिस्टंट यांच्यासह एकूण 22 जण हाय रिस्क झोनमध्ये असून, 14 जणांना तपासणीसाठी नेण्यात आले आहे. उर्वरित जणांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. ज्या डॉक्टरांनी त्यांना तपासले आहे, त्यांना कुटुंबियांपासूनही विलग करण्यात आले आहे.\nदरम्यान, संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेले. मात्र, लो रिस्क कॅटेगरीमध्ये असलेल्यांचाही शोध प्रशासन घेत आहे. संबंधित भाग समर्थनगरच्याच नजीक असल्याने तो अगोदरच सील करण्यात आला असून, या भागातील लोकांच्या वैद्यकीय तपासण्यांचेही काम वेगाने सुरु आहे.\nबारामतीत प्रशासनाने किराणा, भाजी, औषधे, दूध यासारख्या जीवनाश्यक वस्तू घरपोच देण्यासाठी नियोजन केलेले असून, त्यामुळे काही प्रमाणात लोकांना रस्त्यावर येण्यापासून रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले आहे. किराणा, भाजी, औषधे यांसारख्या वस्तू एका ऍपद्वारे मागणी नोंदविल्यानंतर ग्राहकांना घरपोच मिळत आहेत.\nसायलेंट कॅरिअरचा शोध सुरुच\nरिक्षाचालक, भाजीविक्रेता आणि आता एक ज्येष्ठ नागरिक यांना कोरोनाची लागण नेमकी कोणामुळे झाली हे शोधण्यात अद्यापही अपयशच आलेले आहे. काल निष्पन्न झालेल्या कोरोनाबाधित रुग्णाचीही बाहेर फारशी ये-जा नव्हती, मग त्यांना कोरोना देणारा सायलेंट कॅरिअर नेमका कोण होता, हे शोधणे आता प्रशासनाचे काम ठरले आहे. त्या दृष्टीने वरिष्ठ अधिका-यांनी माहिती गोळा करायला प्रारंभ केला आहे. बारामतीत कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी असतानाही कोरोनाचे रुग्ण सापडल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासा���्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसोशल मीडियावर बदनामी, बारामतीच्या महिलेवर गुन्हा\nसातारा : सोशल मीडियावर फोटो व त्याखाली अश्‍लील मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी आज शाहूपुरी पोलिस ठाण्यात भाग्यश्री दिलीप शिवणकर (रा. मारवाडा पेठ,...\nकुर्डुवाडी बाह्यवळण रस्त्यावर कार व छोटी मालवाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर धडक; चार जखमी\nकुर्डुवाडी (सोलापूर) : कार आणि छोटी माल वाहतूक गाडी यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत दोघेजण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाले आहेत. ही घटना आज (...\nपक्ष पाठिंब्यासाठी सरसावले शिक्षक\nकोल्हापूर : पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाची निवडणूक जानेवारीत होण्याची शक्‍यता आहे. निवडणुकीच्या हालचालींना वेग आला असून, शिक्षकांनी आपली उमेदवारी...\nकारखाने उस्मानाबादमध्ये; वर्चस्व पश्चिम महाराष्ट्राचे\nउस्मानाबाद : जिल्ह्यामधील साखर कारखाने वाढले असून, ते आता पश्चिम महाराष्ट्रातील कारखानदारांच्या ताब्यात गेले आहेत. जिल्ह्यातील काही भूमिपुत्रही...\nमेडिकल कॉलेजच्या इमारतीचे हस्तांतरण रखडले; साता-यातील प्रवेशप्रक्रिया लांबणीवर\nसातारा : मेडिकल कॉलेजच्या जागेचा प्रश्‍न मिटलेला असला आणि जागा वैद्यकीय शिक्षण विभागाच्या ताब्यात मिळालेली असूनही या जागेवरील पाटबंधारे विभागाची...\nनगर-सावळीविहीर राष्ट्रीय महामार्गाचे काम जानेवारीपासून\nशिर्डी ः नगर-कोपरगाव राज्यमार्गाला तीन वर्षांपूर्वी राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. मात्र, राष्ट्रीय महामार्गात रूपांतर होताना त्याचे दोन...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/sarv-milnar-aata-36862/", "date_download": "2020-10-31T16:55:22Z", "digest": "sha1:C7I2MIGJYDCRNNDK7EADBAXQ3JTXLKSO", "length": 12602, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "या सहा राशीची गरीबी दूर होणार, मिळणार श्रीमंती चे सुख...", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छ��� पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/या सहा राशीची गरीबी दूर होणार, मिळणार श्रीमंती चे सुख…\nया सहा राशीची गरीबी दूर होणार, मिळणार श्रीमंती चे सुख…\nMarathi Gold Team 2 weeks ago राशिफल Comments Off on या सहा राशीची गरीबी दूर होणार, मिळणार श्रीमंती चे सुख… 14,938 Views\nग्रह नक्षत्राच्या स्थितीच्या बदलाचा सहा राशीला लाभ होणार आहे. या राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनातील बिघडलेले नाते आता पुन्हा चांगले होणार आहेत. आपण केलेला थोडासा प्रयत्न आपल्या नात्यात गोडवा निर्माण करण्यास पुरेसा ठरणार आहे.\nलव्ह लाइफ मध्ये आपल्याला असे वाटण्याची शक्यता आहे कि प्रेम आपल्या वर अनेक जबाबदारी निर्माण करत आहे ज्यामुळे आपण थोडे चिडचिड करण्याची शक्यता आहे. पण हा काळ निघून जाईल तो पर्यंत आपण स्वतःला संयमी आणि शांत ठेवण्याची गरज आहे.\nआपल्यातील एनर्जी लेव्हल जास्त असेल त्यामुळे कामात उत्साह वाढेल. आपण आपली कामे वेळेवर पूर्ण करण्यात यश मिळेल त्यामुळे आपली उत्पादकता वाढेल. आपल्या आर्थिक उत्पन्नावर याचा सकारात्मक परिणाम दिसून येईल.\nआपले पैसे अनेक गोष्टीवर खर्च होण्याची शक्यता आहे त्यामुळे आपण बजेट करून खर्च करणे आपल्याला लाभदायक ठरेल. यामुळे आपल्या अनेक अडचणी सहज दूर होतील. आपल्याला प्लानिंग अनुसार गोष्टी खरेदी करणे सोप्पे जाईल. अन्यथा एकाच गोष्टीवर अधिक खर्च झाल्याने आपल्या खरेदीच्या यादी मध्ये कपात करण्याची वेळ येऊ शकते.\nआपल्या आयुष्यात नवीन व्यक्तीची एंट्री होणार आहे ही व्यक्ती आपल���यासाठी विशेष ठरण्याची शक्यता आहे. आपण अविवाहित असल्यास आपल्याला विवाहासाठी नातेवाईकांकडून चांगले स्थळ सुचवले जाण्याची शक्यता आहे.\nनोकरी करणाऱ्या लोकांना कामात उत्साह जाणवेल. कामे वेळेत पूर्ण करण्यात आपण यश मिळवाल ज्यामुळे वरिष्ठ अधिकारी आपल्यावर खुश राहतील. आपली शिफारस पदोन्नतीसाठी होण्याची शक्यता आहे.\nबिजनेस करणाऱ्या लोकांना फेस्टिव्हल सीजन मध्ये चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. आपण घेत असलेली मेहनत आणि नवीन निर्णय आपल्यासाठी फायद्याचे ठरण्याची शक्यता आहे.\nआपल्या जीवनसाथी पासून शक्यतो काहीही लपवून ठेवू नका कारण अडचणीच्या वेळी आपल्याला जीवनसाथीचा आधार मिळणार आहे. परंतु काही अश्या गोष्टी असू शकतात ज्यामुळे जीवनसाथी दुखवल्या जाण्याची शक्यता असते त्या गोष्टी गुप्त ठेवण्यातच शाहनपण असते.\nआपल्याला या काळात अचानक धन लाभ होण्याची दाट शक्यता आहे. आपल्याला एखाद्या खेळातून किंवा शेयर बाजारातून लाभ मिळण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या जुन्या गुंतवणुकीचा लाभ मिळू शकतो.\nआपल्याला प्राप्त झालेला आर्थिक लाभ आपण नवीन वस्तूंची खरेदी आणि गुंतवणूक करण्यासाठी खर्च करण्याची शक्यता आहे. आपण नवीन गाडी किंवा वास्तू खरेदी करण्याचा विचार करू शकता.\nआपण ज्या भाग्यवान राशी बद्दल बोलत आहोत त्या राशी मेष, सिंह, धनु, मिथुन, तुला आणि कुंभ या राशी आहे. या राशीला माता लक्ष्मीच्या कृपेने चांगला लाभ मिळणार आहे. जय माता लक्ष्मी.\nPrevious एक्टर बनण्यासाठी या 5 सुपरस्टार्स नी सरकारी नोकरी सोडली, नंबर 1 तर जगभरात फेमस\nNext या 4 राशीला भोलेनाथ देणार सुखाचे वरदान, जीवन होणार सुखकर चिंता होणार दूर\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ���ा भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2020/02/blog-post_26.html", "date_download": "2020-10-31T16:23:31Z", "digest": "sha1:ZGRBNJ7Y37C3AMG5NNG5KKMV4O4JXGMW", "length": 18336, "nlines": 111, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुभवाची झलक !! प्रभावी, पारदर्शी, लोकाभिमुख कामकाजाला सुरुवात !!", "raw_content": "\nजिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या अनुभवाची झलक प्रभावी, पारदर्शी, लोकाभिमुख कामकाजाला सुरुवात \n- फेब्रुवारी २६, २०२०\nनाशिक – जिल्हा परिषदेची सुत्र स्विकारल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी सर्व विषयांचा अभ्यास करीत प्रभावीपणे कामकाज करण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओ कॉन्फरन्स तसेच गट विकास अधिका-यांची आढावा बैठक घेऊन कामकाजाबाबत विविध सुचना देतानाच आढाव्याची गरज पडणार नाही असे कामकाज करण्याच्या सुचना जिल्हा व तालुकास्तरीय खातेप्रमुखांना दिल्या आहेत. दरम्यान, आज त्यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायतीना भेटी देवून शाळा, आरोग्य उपकेंद्र, पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी आदि ठिकाणी भेटी देवून कामकाजाची माहिती घेतली. तसेच महिला बचत गटांशी संपर्क साधून मार्गदर्शन केले. तसेच त्रंबकेश्वर पंचायत समितीमध्ये बैठक घेवून कामकाजाचा आढावा घेतला.\nजिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सुत्र हाती घेतल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्हा परिषदेचा कारभार पारदर्शी आणि लोकाभिमुख करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगत त्यादृष्टीने कामकाजासही सुरंवात केली आहे. मंगळवारी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर यांच्या उपस्थितीत गटविकास अधिकारी, उप अभियंता यांची बैठक घेवून विविध विषयांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकारी आणि प्रशासनाच्या समन्वयाने काम करण्यावर भर देतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी मार्चअखेर सर्व प्रलंबित कामे तसेच शासनाच्या ध्वजांकित योजनांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रभावीपणे कामकाज करण्याचे निर्देश दिले आहेत.\nदरम्यान, आज मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी त्रंबकेश्वर तालुक्यातील चिंचवड, बेरवड, हरसुल, ठाणापाडा, अंबोली आदि गावांना भेटी देवून पाणी पुरवठा योजना, अंगणवाडी, शाळा, आरोग्य उपकेंद्र, सार्वजनिक शौचालय बांधकाम आदि कामांची माहिती घेतली. त्याचप्रमाणे महिला बचत गटांशी संवाद साधुन त्यांच्या अडी-अडचणी जाणुन घेवून मार्गदर्शन केले. यावेळी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी मधुकर मुरकुटे उपस्थित होते. सायंकाळी त्रंबकेश्वर पंचायत समिती कार्यालयात पंचायत समितीचे पदाधिकारी तसेच सर्व खातेप्रमुख व कर्मचा-यांची बैठक घेवून कामकाजाची माहिती घेतली.\nshishir २६ फेब्रुवारी, २०२० रोजी ९:४३ म.उ.\nNEWS MASALA २७ फेब्रुवारी, २०२० रोजी १:२१ म.पू.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २��, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर ��ांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/Assist-in-fulfilling-the-target-of-5-lakh-MT-Dr-Balasaheb-Shende.html", "date_download": "2020-10-31T15:40:31Z", "digest": "sha1:NJ6RBUOZLL6DR3YFVUUWZO3DO7V3VDKZ", "length": 9448, "nlines": 34, "source_domain": "www.sthairya.com", "title": "५ लाख मे.टन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करा : मा.डॉ.बाळासाहेब शेंडे", "raw_content": "\n५ लाख मे.टन उद्दिष्ट पूर्तीसाठी सहकार्य करा : मा.डॉ.बाळासाहेब शेंडे\nफलटण, दि.२: श्रीराम जवाहर शेतकरी सहकारी साखर उद्योगाच्या माध्यमातून सन २०२०-२०२१ च्या गळीत हंगामासाठी संपूर्ण तयारी पूर्ण झाली असून यावर्षीच्या हंगामात ५ लाख मे.टन उसाचे गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. श्रीराम कारखाना कार्यक्षेत्रातील सर्व ऊस उत्पादकांनी आपला संपूर्ण ऊस गाळपासाठी श्रीरामकडे पाठवून गळीताचे उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन श्रीराम'चे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी केले आहे.\nज्येष्ठ संचालक व ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या हस्ते बॉयलर प्रदीपन\nगळीत हंगामातील बॉयलर अग्नि प्रदिपन समारंभ आज शुक्रवार दि.२ रोजी कारखान्याचे ज्येष्ठ संचालक मा.श्री.यशवंतराव सुर्यवंशी व त्यांच्या सुविद्य पत्नी मा.सौ.प्रभावती सुर्यवंशी आणि कारखाना कार्यक्षेत्र��तील सर्व ७ गटातून प्रत्येकी एक ज्येष्ठ ऊस उत्पादक शेतकरी सभासद यांच्या शुभहस्ते करण्यात आला. त्यावेळी मा.श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर (बाबा), कारखान्याचे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे, व्हाईस चेअरमन मा.श्री.नितीन भोसले व सर्व संचालक मंडळ, कारखान्याचे कार्यकारी संचालक मा.श्री.सी.डी.तळेकर, श्रीराम जवाहरचे प्रोजेक्ट मॅनेजर मा.श्री.मानसिंग पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी, कामगार आणि ऊस उत्पादक शेतकरी सभासद उपस्थित होते.\nराष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केल्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मशिनरी व बॉयलर पूजन तसेच होम हवन केल्यानंतर बॉयलर अग्नी प्रदिपन करण्यात आले.\nपूर्ण क्षमतेने हंगाम पूर्ण करण्याची तयारी\nयावर्षीच्या हंगामासाठी कारखान्याची मशिनरी दुरुस्ती, देखभाल, परिसर स्वच्छता या कामांसह तोडणी वाहतूक यंत्रणेचे सक्षमीकरण करण्यात आले असून पूर्ण क्षमतेने गळीत हंगाम पार पाडण्याच्या दृष्टीने संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असल्याचे नमूद करीत यावर्षीच्या हंगामासाठी ८ हजार ७०० हेक्टर क्षेत्रावरील ऊसाची नोंदणी कारखान्याकडे झाली असून या संपूर्ण उसाचे गाळप करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे श्रीराम'चे चेअरमन मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी स्पष्ट केले.\nगतवर्षीच्या हंगामातील ऊसासह संपूर्ण पेमेंट केले\nगतवर्षीच्या हंगामात ३ लाख ४० हजार मे.टन उसाचे गाळप करण्यात आले असून प्रति टन २५६३ रुपये एफआरपी प्रमाणे या संपूर्ण उसाचे पेमेंट ऊस उत्पादक शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे गतवर्षीच्या हंगामातील तोडणी वाहतूक ठेकेदार, कामगार तसेच कारखान्यातील कामगार व व्यापारी देणी पूर्णत: अदा करण्यात आली असल्याचे निदर्शनास आणून देत यावर्षीच्या हंगामासाठी तोडणी वाहतूक ठेकेदार, ट्रक, ट्रॅक्टर, बैलगाडी वगैरे वाहतूकदारांना आगाऊ पेमेंट अदा करण्यात आलेअसून यावर्षीच्या हंगामात कारखाना पूर्ण क्षमतेने चालवून उद्दीष्टाप्रमाणे ५ लाख मे.टन गाळपासाठी संपूर्ण यंत्रणा सज्ज असल्याचे श्रीराम'चे मा.डॉ.बाळासाहेब शेंडे यांनी सांगितले.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-म���लद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00458.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/03/3295-rohit-pavar-on-bjp-cause-of-sushant-sing-rajput-case-result/", "date_download": "2020-10-31T16:20:10Z", "digest": "sha1:YUNVJJEUO3W3C4UOZQZT3N4N3B2TBLGK", "length": 10610, "nlines": 154, "source_domain": "krushirang.com", "title": "मी ‘त्यांच्या’ दुःखात सहभागी आहे; रोहित पवारांची खोचक टिपण्णी | krushirang.com", "raw_content": "\nHome Home मी ‘त्यांच्या’ दुःखात सहभागी आहे; रोहित पवारांची खोचक टिपण्णी\nमी ‘त्यांच्या’ दुःखात सहभागी आहे; रोहित पवारांची खोचक टिपण्णी\nप्रसिद्ध अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर अनेक नव्या वादांना तोंड फुटले. अशातच त्या प्रकरणाला राजकीय वळण लागले त्यामुळे अनेक नवनवीन विषय, वाद, घटना माध्यमांनी समोर आणल्या. अखेरीस एम्सने दिलेल्या अहवालात सुशांत सिंगची हत्या झाली नसल्याचे समोर आले. याच पार्श्वभूमीवर ‘बिहार निवडणुकीसाठी सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूचं भांडवल करु पाहणाऱ्या नेत्यांच्या मनसुब्यांवर एम्सच्या अहवालाने पाणी फेरल्याने मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे’, असे म्हणत युवा आमदार रोहित पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.\nपवार यांनी ट्वीट करत म्हटले की, आता ज्यांनी महाराष्ट्राची व आपल्या पोलिसांची बदनामी केली त्या सर्वांनी तोंड न लपवता जाहीर माफी मागावी. रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी ट्वीट करत सांगितले होते की, या प्रकरणाची सत्यता बाहेर येईलच. तोपर्यंत या विषयावर कुणीही राजकरण करू नये, असेही आवाहन त्यांनी केले होते.\nपवार यांनी केलेल्या ट्वीटवर विविध प्रतिक्रिया आलेल्या आहेत. प्रतिक परदेशी यांनी म्हटले आहे की, आरोप करणाऱ्या सगळ्यांची तोंड काळी पडली आहे. काळ्या तोंडाने मागितलेली माफी स्वीकारली जाईल. तर दिनेश राठोड यांनी म्हटले आहे की, माफी मागितली पाहिजे…..पूर्ण बदनामी केली आपल्या महाराष्ट्रची. भाजपाने मराठी लोकांचा अपमान केलं आहे. यांना आता महाराष्ट्र मध्ये थारा नाही, अशाही प्रकारच्या प्रतिक्रिया या ट्वीट वर आहेत.\nसंपादन : स्वप्नील पवार\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleकच्चा कांदा खाण्याचे ‘हे’ आहेत आरोग्यदायी फायदे; नक्कीच वाचा\nNext articleमनुके खा आणि मिळवा ‘हे’ आरोग्यदायी फायदे; वाचा एका क्लिकवर\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/jaswant-sing-passed-away/", "date_download": "2020-10-31T16:59:48Z", "digest": "sha1:MTXEUUZBWXMLDS64SLYL4TGEW6P5BOMP", "length": 11307, "nlines": 222, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी ��ुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nमाजी केंद्रीय मंत्री जसवंत सिंह यांचं निधन\nनवी दिल्ली | देशाचे माजी संरक्षण मंत्री जसवंत सिंह यांचं आज निधन झालं आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये त्यांनी परराष्ट्र मंत्रालय, संरक्षण मंत्रालय तसंच अर्थमंत्रालयाची धुराही सांभाळली होती.\nदीर्घकाळापासून जसवंत सिंह आजारी होते. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत जसवंत सिंह यांना श्रद्धांजली वाहिली आहे.\nमोदी म्हणाले, जसवंत सिंह यांनी प्रथम एक सैनिक म्हणून परिश्रमपूर्वक देशाची सेवा केली. आणि नंतर राजकारणात येऊन पूर्ण मेहनतीने देशाची सेवा केली. त्यांच्या निधनाने मला दुःख झालंय.\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण\n…तोपर्यंत ‘काँग्रेस’चा संघर्ष सुरुच राहणार- बाळासाहेब थोरात\nआनंदाची बातमी: राज्यात 10 लाखांहून अधिक रूग्ण कोरोनामुक्त\nकोरोनामुळे मुंबई महापालिकेच्या ‘एवढ्या’ कर्मचाऱ्यांचा मृत्यू\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nकोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता, कठोर नियमांना तयार राहा- उद्धव ठाकरे\nमाजी केंद्रीय मंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण\nखालील ��िकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00459.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/h-m-merasdar/", "date_download": "2020-10-31T15:27:39Z", "digest": "sha1:3C24QMCUKCNYTSB3PZESZIRUDRN75NXM", "length": 8685, "nlines": 87, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "द. मा. मिरासदार | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nदत्ताराम मारुती मिरासदार (जन्म : १४ एप्रिल, १९२७ – हयात) (रूढ नाव द.मा. मिरासदार) हे मराठीतले विनोदी लेखक व कथाकथनकार आहेत. त्यांचे शिक्षण अकलूज, पंढरपूर येथे झाले. पुण्यात आल्यावर ते एम्‌.ए. झाले. काही वर्षे पत्रकारी केल्यानंतर त्यांनी इ,स, १९५२ साली अध्यापनक्षेत्रात प्रवेश केला. पुण्याच्या कँप एज्युकेशनच्या शाळेत ते शिक्षक होते. १९६१ पासून ते मराठीचे प्राध्यापक झाले.\nव्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील आणि द. मा. मिरासदार या त्रयीने १९६२ सालापासून कथाकथन करून महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ घातली होती. त्यातील द. मा. मिरासदार हे माईकसमोर उभे राहून हातवारे करीत बोलू लागले की, श्रोत्यांना एक अद्भुत नाट्य अनुभवायला मिळे. कथाकथनाचे तीन हजारांहून अधिक कार्यक्रम झाल्याने त्यांयात कमालीची परिपक्वता आली होती..\nमराठीत विनोदाची परंपरा श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी, चिं.वि. जोशी, आचार्य अत्रे, पु.ल. देशप��ंडे यांनी जोपासली आणि मिरासदारांसारख्या लेखकांनी ती समृद्ध केली. मिरासदारांच्या व्यंकूची शिकवणी, माझ्या बापाची पेंड, शिवाजीचे हस्ताक्षर, भुताचा जन्म, माझी पहिली चोरी, हरवल्याचा शोध इत्यादी कथा उत्कृष्ट लिखाण आणि सादरीकरण यामुळे वाचकांच्या आणि श्रोत्यांच्या मनात कायमच्या कोरल्या गेल्या. गप्पागोष्टी, गुदगुल्या, मिरासदारी, गप्पांगण, ताजवा, असे २४ कथासंग्रह, १८ विनोदी चित्रपटांच्या पटकथा त्यांच्या नावावर आहेत. ‘एक डाव भुताचा’ या चित्रपटात कथा-पटकथा लेखनासह हेडमास्तरची भूमिकाही त्यांनी केली होती. मिरासदारांच्या लेखनात अस्सल विनोदी अशी अनेक गावरान पात्रे आढळतात. त्यात नाना चेंगट, गणा मास्तर, रामा खरात, बाबू पैलवान, सुताराची चहाटळ आनशी, ज्ञानू वाघमोडे, अशी एकाहून एक अस्सल इब्लीस, बेरकी, वाह्यात, टारगट आणि क्वचित भोळसट अशी ही सारी पात्रे आहेत. ती श्रोत्यांना खळाळून हसायला लावत.\nमिरासदारांच्या कथासंग्रहांतील बहुतेक कथा ग्रामीण जीवनावर आहेत. ग्रामीण जीवनातील विसंगतीचे, विक्षिप्तपणाचे आणि इरसालपणाचे दर्शन घडवून त्यातील विनोद मिरासदारांनी आपल्या कथांतून फुलवला. असे असले, तरी ‘स्पर्श’, ‘विरंगुळा’, ‘कोणे एके काळी’ सारख्या काही गंभीर कथांतून त्यांनी जीवनातील कारुण्यही प्रत्ययकारीपणे टिपले आहे. तथापि त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती मिस्किल कथा लिहिण्याकडेच आहे\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nजयंत नारळीकर दया पवार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%97%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%95_%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF", "date_download": "2020-10-31T18:03:44Z", "digest": "sha1:S45CYW33NKXSXIPXVEQB53JA6YRKKAJY", "length": 4574, "nlines": 139, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ग्रीक साहित्य - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► प्राचीन ग्रीक साहित्य‎ (३ प)\n► ग्रीक महाकाव्ये‎ (२ प)\n\"ग्रीक साहित्य\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथ�� काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ मार्च २०१७ रोजी २०:३२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00460.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/3/13/Bhartiy-pahilya-mahila-Dr-Aanandibai-Joshi-.aspx", "date_download": "2020-10-31T16:16:22Z", "digest": "sha1:ORVHSMMJVSX6MIEPGXVII2YNZTXICO6U", "length": 11035, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "पहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी", "raw_content": "\nपहिल्या भारतीय महिला डॉ. आनंदीबाई जोशी\nभारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी यांचा जन्म १३ मार्च १८६५ साली पुणे येथे झाला. कल्याण परिसरातील पारनाका येथे राहणाऱ्या गणपतराव अमृतेश्वर जोशी ह्यांच्या त्या ज्येष्ठ कन्या. आनंदीबाईंचे लहानपणीचे नाव यमुना असे होते. त्यांच्यातील कुशाग्रता, एकपाठीपणा, ज्ञानलालसा या गुणांमुळे गणपतराव नेहमी यमुना भविष्यात खूप मोठी होणार याची ग्वाही देत असे.\nवयाच्या ९ व्या वर्षी आपल्यापेक्षा २० वर्षांनी मोठ्या असलेल्या गोपाळरावांशी त्यांचे लग्न झाले. त्यांनी तिचे नाव आनंदीबाई असे ठेवले. गोपाळराव हे पोस्ट खात्यात कारकून होते. त्याकाळात समाजात स्त्रीशिक्षण स्त्रीजीवन, विधवा विवाह, पतीपत्नीसंबंध, विवाह याविषयी जे विचारमंथन चालू होते त्याचा गोपाळरावांच्या जडणघडणीवर गहिरा परिणाम झाला होता. ते लोकहितवादी विचारांचे होते. आनंदीबाईंना शिक्षणाची आवड आहे हे त्यांनी जाणले व त्यांनी तिला शिकविण्यास सुरुवात केली. आनंदीबाईंनीही इंग्रजीसह इतर भाषांचेही ज्ञान पटकन अवगत केले.\nलग्नानंतर वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलास जन्म दिला. पण दुर्दैवाने अपुऱ्या वैद्यकीय सेवांमुळे ते मूल दहा दिवसांपेक्षा जास्त जगू शकले नाही. हीच घटना आनंदीबाईंना डॉक्टर बनण्यास कारणीभूत ठरली.\nआनंदीबाईंनी शिक्षणासाठी अमेरिकेत जावे असे गोपाळरावांना वाटले. त्यासाठी त्यांनी अमेरिकेत काही पत्रव्यवहारही केले. गोपाळरावांच्या या निर्णयाला समाजाने कडाडून विरोध केला. पण २४ फेब्रुवारी १८८३ ला झालेल्या जाहीर सभेत अस्खलित इंग्रजीत���न भाषण करून समाजाचा विरोध मोडून काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला. परिणामत: त्यांच्या या कार्यासाठी भारतातून आर्थिक मदतही मिळाली. आनंदीबाईंची तळमळ व गोपाळरावांची चिकाटी यांचे त्यांना फलित मिळाले.\nअमेरिकेत वयाच्या एकोणिसाव्या वर्षी ‘वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेन्सिल्हानिया’ मध्ये आनंदीबाईंना प्रवेश मिळाला. शिक्षणासाठी बोटी प्रवासाने अमेरिकेत एकट्या गेलेल्या आनंदीबाईंची वातावरणामुळे व प्रवासामुळे प्रकृती खूपच ढासळली होती. पण कष्टाच्या व जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पूरा करून मार्च १८८६ मध्ये त्यांनी एम. डी. पदवी मिळवली. त्यासाठी आनंदीबाईंनी हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र या विषयावरील प्रबंध सादर केला होता. यासाठी व्हिक्टोरिया राणीने ही त्यांचा सत्कार केला होता. पदवीदान समारंभास त्यांचे पती गोपाळराव व पंडिता रमाबाई स्वतः हजर होत्या. या समारंभात ‘भारतातील पहिली स्त्री डॉक्टर’ म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून आनंदीबाईंची प्रशंसा केली. आनंदीबाईंचे स्वप्न साकार झाले होते.\nआनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव झाला. कोल्हापूरमधील ‘अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल’मधील स्त्री कक्षांचा ताबा त्यांना देण्यात आला होता. वयाच्या विशीतच त्यांना क्षयरोग झाला. त्यांचे उपचार करण्यास कोणीही तयार नव्हते. परिणामत: २६ फेब्रुवारी १८८७ रोजी पुण्यात त्यांचा मृत्यू झाला.\nस्वतःच्या देशातून झालेला विरोध, टीका व अमेरिकेतील समाजाकडून झालेला त्रास या सगळ्यांनी न खचता आनंदीबाईंनी आपले ध्येय पूर्ण केले. ज्या काळात स्त्रियांनी घराचा उंबरठा ओलांडणे उचित समजले जात नसे त्याकाळात आनंदीबाई एकट्या शिक्षणासाठी अमेरिकेत गेल्या. आपल्या समाजासमोर खंबीरपणे उभे राहून समाजाला भाषणातून आपले विचार पटवून दिले.\nसमाजात राहून काम करायचे असेल तर अडथळे येणारच. मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे हे महत्त्वाचे. आपली भाषा, धर्म, संस्कृती, परंपरा यांचा त्याग न करता आपले स्वप्न पूर्ण करता येते हे डॉ. आनंदीबाईंनी शक्य करून दाखवले. परदेशातही आपल्या संस्कृतीचा आदर कायम असावा असे संबंध त्यांनी प्रस्थापित केले होते. म्हणूनच अमेरिकेतील कार्पेटर यांनी आपल्या कुटुंबा��्या स्मशानात यांचे लहानसे थडगे बांधले. त्यावर ‘आनंदी जोशी एक तरुण हिंदू ब्राम्हण कन्या परदेशात शिक्षण घेवून डॉक्टर पदवी मिळवणारी पहिली भारतीय स्त्री’ अशी अक्षरे कोरून तिचे स्मारक बांधले.\nएकवीस वर्षाची आनंदीबाईची ही जीवनयात्रा खरंच कालच्या, आजच्या आणि उद्याच्या पिढीसमोर एक प्रेरणास्त्रोतच आहे.\nमहिलादिन सप्ताहातील पाचवा लेख वाचा खालील लिंकवर\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/akola/akola-news-twelve-criminal-gangs-banished-two-years-354814", "date_download": "2020-10-31T16:57:53Z", "digest": "sha1:I2TRIIQERTJ32MVB3O5FRXP3KJERXX55", "length": 13527, "nlines": 277, "source_domain": "www.esakal.com", "title": "बारा गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी केल्या हद्दपार - Akola News: Twelve criminal gangs banished for two years | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nबारा गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षांसाठी केल्या हद्दपार\nजिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुंड व गुन्हेगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.\nअकोला ः जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी गुंड व गुन्हेगारी टोळ्यांच्या मुस्क्या आवळण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी आतापर्यंत १२ गुन्हेगारी टोळ्यांवर कारवाई करून त्यांना दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे.\nजिल्ह्यातील गुन्हेगारीचा वाढता आलेख बघता सर्वच पोलिस ठाण्यांतर्गत गुन्हेगारांवर पोलिस अधीक्षकांनी विशेष वॉच ठेवला होता.त्यांच्या गुन्ह्यांची कुंडली तयार करण्याचे काम सुरू होते. त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या टोळी व गुन्हेगारांना वठणीवर आणण्याचे प्रयत्न केले जात आहे.\nअकोल्याला मिळाल्या पहिल्या अप्पर पोलिस अधीक्षक\nयाच कारवाईचा एक भाग म्हणून महाराष्ट्र पोलिस अधिनियम कला ५५ नुसार कारवाई करीत मूर्तिजापूर शहर पोलिस स्टेशनच्या हद्दतील दोन गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी हद्दपार करण्याचा आदेस पोलिस अधीक्षकांनी १ ऑक्टोबर रोजी दिला.\nमद्यपींनो दारू जरा जपूनच प्या\nत्यात संजय व्यंकट गुंजाळ (४२), सुनील रामा गुंजाळ (३९, रा. वडरपुरा) या गुन्हेगारांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १२ गुन्हेकारी टोळ्यांना हद्दपार करण्यात आले आहे. या टोळ्यांम��ील एकूण ३० गुंडांना दोन वर्षांसाठी अकोला जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा आदेश पोलिस अधीक्षकांनी दिला आहे.\n(संपादन - विवेक मेतकर)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबहिणीने दिला वडिलांना मुखाग्नी\nतेल्हारा (जि.अकोला) ः शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन...\nपाच रुपयांच्या जेवणाने क्षमविली सहा लाख कष्टकऱ्यांची भूक\nअकोला ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाचा जिल्ह्यातील सहा लाखांवर कष्टकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गत ९ महिन्यात शिवभोजन...\nकोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी\nअकोला : कोरोना विषाणूग्रस्तांचा आलेख जिल्ह्यात घसरत असल्याचे गत काही दिवसांपासून दिसून येत आहे. कोरोनाचे शुक्रवारी (ता. ३०) ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण...\nगावठी बॉम्बद्वारे जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार\nहिवरखेड (अकोला) : हिवरखेड नजीकच्या मौजा अडगाव शिवारात (ता. 24) ऑक्टोबरला वन्यप्राणी रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्बसह...\n...तर मंत्र्यांचे कपडे फाडून त्यांना ठोकू\nअकोला : आता आमची शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. आम्ही तसेही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु, आम्ही आत्महत्या करणार नाही तर, ज्यांनी...\nबोंड अळीचा धोका वाढला, सर्व्हे करून शेतकऱ्यांना हवी आर्थिक मदत\nअकोला : जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, आर्थिक संकटात सापडत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/work-electrification-railways-has-gained-momentum-read-where-hingoli-news-312350", "date_download": "2020-10-31T15:59:32Z", "digest": "sha1:BD3PHMSPAEYHU67PRIZWCEXQCTDHUAUT", "length": 18578, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "रेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा... - The work of electrification of railways has gained momentum, read where ...hingoli news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nरेल्वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामाने घेतला वेग, कुठे ते वाचा...\nअकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मागच्या काही दिवसांपासून हिंगोली रेल्‍वेस्‍थानकावर त्‍यासाठी लागणारे खांब आले आहेत. खांबे उभारणीचे काम सध्या जोरात सुरू झाले आहे.\nहिंगोली ः अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणाच्या कामासाठी मागच्या काही दिवसांपासून हिंगोली रेल्‍वेस्‍थानकावर त्‍यासाठी लागणारे खांब आले आहेत. त्‍याची उभारणीदेखील लवकरच केली जाणार आहे. आता काही दिवसांनंंतर या मार्गावरून धावणारे डिझेल इंजिन बंद होऊन इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार असल्याचे संकेत आहेत.\nदक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय रेल्‍वे मंडळ कार्यालयांतर्गत येणाऱ्या पूर्णा ते अकोला या २१० किलोमीटर लांबीच्या रेल्‍वे मार्ग विद्युतीकरणाच्या कामास प्रत्‍यक्षात सुरवात झाली. रेल्‍वे मार्गाच्या विद्युतीकरणासाठी अकोला ते पूर्णा रेल्‍वे मार्गाच्या २१० किलोमीटरवर विद्युत खांब उभे केले जात आहेत. अकोला ते शिवणी शिवापूर मार्गापर्यंत जागोजागी विद्युत खांब उभारले आहेत.\nहेही वाचा - हिंगोलीकर आनंदीत, कोरोना रुग्ण बरे होण्याचा ‘रिकव्हरी रेट’ राज्यात तिसरा\nरेल्वे विभागाकडून तातडीने काम सुरू\nलॉकडाउनच्या तीन महिन्याच्या कालावधीत रेल्वे विभागाने तातडीने हे काम सुरू केले आहे. हे काम २०२१ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे रेल्‍वे प्रशासनातर्फे सांगण्यात येत आहे. त्‍यामुळे आता काही दिवसांनंतर या मार्गावरून डिझेल इंजिनऐवजी आता नव्याने इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार आहे. विद्युतीकरणाचे काम सेंट्रल आर्गनाईजेशन फॉर रेल्वे इलेक्ट्रिफिकेशन अलाहाबाद हे करीत आहेत. ज्या कंपनीकडे हे काम सोपविण्यात आले, त्या कंपनीला तीन वर्षांत हे काम पूर्ण करणे बंधनकारक आहे. या कंपनीने अनेक कामे घेतली असून ती कामे त्‍यांनी एक वर्षअगोदर पूर्ण केले आहे.\nहेही वाचा - बांबूची शेती ठरेल फायदेशीर, कोण म्हणाले ते वाचा...\nसर्वेक्षण करण्याचे काम सुरू\nया मार्गाच्या इलेक्ट्रिफिकेशनसाठी लागणारे सामान या मार्गावर असलेल्या विविध रेल्‍वे स्‍थानकावर रेल्‍वे प्रशासनातर्फे जमा केले जात आहे. हा मार्ग अकोल्���ापासून दक्षिण ते उत्तर भारताला जोडणारा मार्ग आहे. यामुळे या मार्गावरून अनेक रेल्‍वे हैदराबाद ते नांदेड, पूर्णा ते अकोला दरम्‍यान डिझल इंजनाचा उपयोग करून अकोला येथील डिजल इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजन लावले जात होते. कारण अकोल्यापासून पुढे सर्वच मार्गाचे विद्युतीकरण झाले आहे. नांदेड विभागामध्ये पूर्णा ते अकोला हा २१० किलोमीटरचा मार्गावरच डिझल इंजिनाचा उपयोग होतो. फेब्रुवारी २०१८ मध्ये रेल्‍वे बजेटच्या पिंक बुकमध्ये अकोला-पूर्णा रेल्वे मार्गाचे विद्युतीकरणाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्‍यासाठी २११ करोड रुपयांचा निधी देण्याचे केंद्रीय रेल्‍वे मंत्रालयाने जाहीर केले होते. त्‍याप्रमाणे सर्वेक्षण करण्याचे काम सुरू झाले होते.\nरेल्‍वे विभागाने पूर्णा ते अकोला या २१० किलोमीटरचे विद्युतीकरणासाठी निविदी जारी केली. त्‍यांनतर हे काम केईसी कंपनीला देण्यात आले. या कंपनीचे अभियंता, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी इलेक्ट्रिफिकेशनचे काम सुरू केले आहे. हा मार्ग उत्तर भारत ते दक्षिण भारत जोडणारा मार्ग आहे. ईटारसी-अकोला-नांदेड-हैदराबाद मार्ग जोडण्यात येणार असल्याने व्यापाऱ्यांसाठी तो सोयीचे होणार आहे. अकोल्यापासून पुढे रेल्‍वे मार्गाचे विद्युतीकरण झालेले आहे. डिझल इंजिन काढून इलेक्ट्रिक इंजन बदलण्यासाठी दररोज अर्धा तास लागतो. अकोला ते पूर्णावरील डिजल इंजन बंद करण्यात आल्यावर खर्चातदेखील बचत होणार आहे. दरम्‍यान, आता लवकरच पूर्णा ते अकोला या रेल्‍वे मार्गाचे विद्युतीकरण होऊन या मार्गावरून इलेक्‍ट्रिक इंजिन धावणार असल्याचे संकेत आहेत.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबहिणीने दिला वडिलांना मुखाग्नी\nतेल्हारा (जि.अकोला) ः शिवसेनेचे माजी शहर प्रमुख राजेश वानखडे यांचे वडील सेवानिवृत्त तलाठी कृष्णराव वानखडे यांचे २९ ऑक्टोबर रोजी आजारामुळे निधन...\nपाच रुपयांच्या जेवणाने क्षमविली सहा लाख कष्टकऱ्यांची भूक\nअकोला ः राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेल्या शिवभोजनाचा जिल्ह्यातील सहा लाखांवर कष्टकऱ्यांनी लाभ घेतला आहे. गत ९ महिन्यात शिवभोजन...\nकोरोनाचे ३० नवे पॉझिटिव्ह; आणखी एकाचा बळी\nअकोला : कोरोना विषाणूग्रस्तांचा आलेख जिल्ह्यात घसरत असल्याचे गत काही दिवसांपास���न दिसून येत आहे. कोरोनाचे शुक्रवारी (ता. ३०) ३० नवे पॉझिटिव्ह रुग्ण...\nगावठी बॉम्बद्वारे जंगली प्राण्यांच्या शिकारीचा प्रकार\nहिवरखेड (अकोला) : हिवरखेड नजीकच्या मौजा अडगाव शिवारात (ता. 24) ऑक्टोबरला वन्यप्राणी रानटी डुक्करच्या शिकारीच्या उद्देशाने लावलेले जिवंत गावठी बॉम्बसह...\n...तर मंत्र्यांचे कपडे फाडून त्यांना ठोकू\nअकोला : आता आमची शेतकऱ्यांची सहनशक्ती संपली आहे. आम्ही तसेही आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभे आहोत. परंतु, आम्ही आत्महत्या करणार नाही तर, ज्यांनी...\nबोंड अळीचा धोका वाढला, सर्व्हे करून शेतकऱ्यांना हवी आर्थिक मदत\nअकोला : जिल्ह्यात बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढत असून, आर्थिक संकटात सापडत असलेल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतावर प्रत्यक्ष पाहणी करून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/many-farms-submerged-due-panganga-floods-crop-damage-nanded-news-350314", "date_download": "2020-10-31T15:43:55Z", "digest": "sha1:FF4VIDR6RVMF5CUVYDBQZPCMJPBJ43XW", "length": 16968, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "पैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान - Many farms submerged due to Panganga floods; Crop damage, Nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nपैनगंगेच्या पुरामुळे अनेकांची शेती पाण्याखाली; पिकांचे नुकसान\nसततच्या पावसामुळे तसेच पैनगंगा नदीवरील इसापूरच्या उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामुळे अनेकांची शेती पाण्याखाली गेली आहे. त्याचबरोबर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याबाबत प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करुन आर्थिक मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nहिमायतनगर - गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने खरिपाच्या पेरणीतील पिकांची स्थिती नाजूक बनली आहे. तसेच इसापूर धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरले असून संभाव्य धोका टाळण्यासाठी इसापूर धरणातून पैनगंगा नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. परिणामी पैनगंगेला पूर आला आहे. पैनगंगा नदी ही आजूबाजूचा परिसर कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.\nहिमायतनगर तालुक्यात यावर्षी पाऊस जास्त झाल्याने खरिपाच्या पेरणीतील कापूस व सोयाबीनची स्थिती नाजूक बनली आहे. पेरणीतील सोयाबीन काढणीला आले असताना या भागात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू असल्याने काढणीच्या प्रतीक्षेत असलेल्या सोयाबीनला अतिपावसाने मोड फुटले आहेत. उत्पादनाच्या प्रमुख स्रोतातील व शेतकऱ्यांचे पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाचे पीक उन्मळून नुकसान झाले आहे.\nहेही वाचा - नांदेड जिल्हा परिषदेच्या सीईओपदी वर्षा ठाकूर\nमराठवाडा - विदर्भाला जोडणारा रस्ता बंद\nभरीस भर म्हणून की, काय इसापूर धरणातून पैनगंगेत पाणी सोडण्यात आल्याने पैनगंगेला महापूर आला आहे. नदी आसपासची शेती कवेत घेऊन वाहत असल्याने नदीकाठावरील हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, पैनगंगेने धोक्याची पातळी ओलांडली असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच हिमायतनगर आणि ठाणकी म्हणजेच मराठवाडा व विदर्भाला जोडणारा १८ किलोमीटरचा जवळचा असणाऱ्या अंतर्गत रस्त्यावर गाजेगाव पुलावरून नऊ फुटापर्यंत पाणी वाहत असल्याने हा रस्ता बंद पडला आहे.\nहेही वाचलेच पाहिजे - नांदेड - कोरोनामुळे मृत्यूचे सत्र थांबता थांबेना , गुरुवारी २३६ जण पॉझिटिव्ह, सात बाधितांचा मृत्यू\nउन्हाळ्यात याच पैनगंगेला पाणी सोडण्यात यावे, या मागणीसाठी आंदोलन करावे लागते. या भागातील जनता इसापूर धरणातून पाणी सोडण्यासाठी टाहो फोडते. परंतु पावसाळ्यात मात्र धरणातून पाणी सोडण्यात येऊन पैनगंगा नदीकाठावरील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते, हा कुठला न्याय असा संतप्त सवाल पैनगंगा नदीकाठावरील बाधित शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून शासनाने शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदतीचा हात देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.\nसंपादन - अभय कुळकजाईकर, नांदेड.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली झाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nमहागाव येथील बँकेच्या कामासाठी जाणाऱ्या दोघांना ट्रकने उडविले, अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू\nमहागाव (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातून जाणाऱ्या नागपूर-बोरी-तुळजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील खडकानजीक असलेल्या उड्डाण पुलावर ट्रक व दुचाकीची...\nतब्बल 19 वर्षांनी आलेला हॉलोवीन मून पाहा अन्‌ अनुभवा\nकोल्हापूर : एरव्ही पिठोरी चांदणं पृथ्वीवरील काही भागात पडते तेव्हा जमिनीवरील सुक्ष्म वस्तू ही दिसतात. हे पिठोरी चांदणे चंद्राचे असते. गार वारा...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/yashomati-thakur-told-bjp-359760", "date_download": "2020-10-31T15:27:52Z", "digest": "sha1:E3L2YTRITCYLQ7IJOB42K7AS576T56FR", "length": 17264, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "यशोमती ठाकूर म्हणाल्या, भाजपवाल्यांनी पक्षाच्या नेत्यांच्या कारनाम्यांविषयी बोलावे - Yashomati Thakur told BJP | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nयशोमती ठाकूर म्हणाल���या, भाजपवाल्यांनी पक्षाच्या नेत्यांच्या कारनाम्यांविषयी बोलावे\nमाझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे.\nनागपूर : अमरावती न्यायालयाने काल जो निकाल दिला, त्यावर जास्त बोलणार नाही. पण त्या निर्णयावर आम्ही उच्च न्यायालयात अपील केले आहे. तेथे नक्कीच न्याय मिळेल, याचा विश्‍वास आहे. आठ वर्ष जुने एक प्रकरण होतं. त्यावरून आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार, असे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.\nअमरावतीमध्ये अंबादेवी मंदिराजवळ उल्हास रौराळे नावाच्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला थापड मारल्याच्या प्रकरणात अमरावती न्यायालयाने यशोमती ठाकूर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना तीन महिने कारावास आणि १५ हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ता शिवराय कुळकर्णी यांनी मंत्री ठाकूर यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.\nक्लिक करा - अख्ख्या गावात पेटली नाही एकही चूल, कारण गावातला प्रत्येकच झाला होता शोकाकूल\nत्यावर आता एका महिलेच्या मागे अख्खं भाजप लागणार. जलयुक्त शिवार योजनेच्या चौकशीवरून मीडिया आणि लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आता हे लोक अकांडतांडव करतील, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.\nमाझी भाजपवाल्यांसोबत वैचारिक लढाई आहे. अशा लहानमोठ्या घटनांवरून त्यांनी आमच्या कामांत कितीही अडथळे आणले, कितीही आम्हाला संपवण्याचा प्रयत्न केला. तरीही विचारांची लढाई लढत राहणार. भाजपवाल्यांनी माझ्या राजीनाम्याची मागणी करण्यापेक्षा त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी गेल्या पाच वर्षांत केलेल्या कारनाम्यांविषयी बोलावे. जलयुक्त शिवार योजनेत त्यांनी काय दिवे लावले, किती भ्रष्टाचार केला, याबाबत त्यांच्याच नेत्यांना ते प्रश्‍न का विचारत नाही, असा सवाल मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला.\nसविस्तर वाचा - मुलांनी आईला प्रश्न विचारताच सर्वच झाले शांत; काही सेकंदात आजी-आजोबांनी फोडला हंबरडा\n२�� मार्च २०१२ रोजीची घटना\n२४ मार्च २०१२ रोजी सायंकाळी ४.१५ वाजताच्या सुमारास तत्कालीन आमदार यशोमती ठाकूर चार साथीदारांसह टाटा सफारीने चुनाभट्टी मार्गाने जात होत्या. वनवे असल्यामुळे ड्यूटीवर तैनात वाहतूक पोलिस कर्मचारी उल्हास रौराळे यांनी त्यांना या मार्गाने जाण्यास विरोध केला. आधी वाहनचालकासह तिघांनी खाली उतरून वाहतूक पोलिस रौराळे यांच्यासोबत वाद घातला. परंतु, ते आपल्या कारवाईवर ठाम होते. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी खाली उतरून रौराळेंसोबत वाद घातला व त्यांना रस्त्यावर थापड मारली. झटापटीत पोलिसाचे कपडेही फाटले होते. त्याप्रकरणी रौराळे यांनी राजापेठ ठाण्यात तक्रार केली होती.\nसंपादन - नीलेश डाखोरे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\n'होय, मी कुत्रा आहे'; कमलनाथ यांच्या वक्तव्यावर ज्योतिरादित्य भडकले\nभोपाळ- मध्य प्रदेशमध्ये 28 विधानसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका होत आहेत. प्रचारादरम्यान नेत्यांनी एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली आहे....\nसोलापूर बाजार समितीचे सचिव दळवी निवृत्त, नवीन सचिव निवडण्याचे अधिकार सभापती विजयकुमार देशमुखांना\nसोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव उमेश दळवी हे 34 वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाले. बाजार समितीचे नवीन सचिव कोण असावेत\nकोल्हापुरात कृषी विधेयका विरोधात कॉंग्रेस सत्याग्रह आंदोलन\nकोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयका विरोधात आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री...\nरक्तदान करून साजरी केली ईद; गडचिरोली जिल्ह्यातील जामा मशिदीमध्ये शिबिराचे आयोजन\nधानोरा (गडचिरोली) : कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर सगळ्याच सणांवर निर्बंधाचे सावट असताना येथील मुस्लिम बांधवांनी ईद-ए-मिलाद या पवित्र सणाला...\nभाजप कार्यकर्त्याच्या हत्येची पाकिस्तानी झेंडा जाळून युवा मोर्चाने केला निषेध\nऔरंगाबाद : जम्मू - काश्मीरमध्ये भारती�� जनता पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या झाली. या घटनेच्या निषेधार्थ येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/10/One-died-after-falling-18-feet-from-the-roof-due-to-electric-shock-while-working-on-the-roof-of-the-house.html", "date_download": "2020-10-31T16:20:06Z", "digest": "sha1:HPNILL6KZBMHF3LZFWJTAE4VAAQ4AEOK", "length": 5098, "nlines": 28, "source_domain": "www.sthairya.com", "title": "घराच्या छपरावर काम करत असताना विजेचा शॉक लागून छपरावरून अठरा फूट खाली पडून एकाचा मृत्यू", "raw_content": "\nघराच्या छपरावर काम करत असताना विजेचा शॉक लागून छपरावरून अठरा फूट खाली पडून एकाचा मृत्यू\nस्थैर्य, सातारा, दि.१२: घराच्या छपरावर काम करत असताना विजेचा शॉक लागून छपरावरून अठरा फूट खाली पडून एकाचा मृत्यू झाला असल्याची घटना सातारा तालुक्यातील कास या गावामध्ये घडली.\nसोमनाथ सावळाराम किर्दत (वय 33, रा. कास पोस्ट अंधारी, ता. जावळी) असे विजेचा धक्का लागून मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमनाथ किर्दत हे घराच्या छपरावर इलेक्ट्रिकचे काम करत होते. त्यावेळी त्यांना अचानक विजेचा धक्का लागला. त्यामुळे ते 17 ते 18 फूट उंचीवरून खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्यालाही गंभीर जखम झाली. त्यांना जखमी अवस्थेत सातार्‍यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मुंबई येथे नेण्यात आले होते. मात्र, तेथेही त्यांची प्रकृती खालावत गेल्याने पुन्हा त्यांना सातार्‍यात आणले. दरम्यान, रविवारी सायंकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सातारा तालुका पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00461.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A5%A8%E0%A5%A6%E0%A5%A7%E0%A5%AA_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%AB%E0%A4%BE_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%9A%E0%A4%B7%E0%A4%95_%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%A6_%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T16:46:37Z", "digest": "sha1:HNX5GNKECUHG2MYDR7VN2EBZQNRML2WG", "length": 14652, "nlines": 335, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक बाद फेरी - विकिपीडिया", "raw_content": "साचा:२०१४ फिफा विश्वचषक बाद फेरी\n१६ संघाची फेरी उपांत्य-पूर्व फेरी उपांत्य फेरी अंतिम फेरी\n28 जून – बेलो होरिझोन्ते\nब्राझील (पे.शू.) 1 (3)\n4 जुलै – फोर्तालेझा\n28 जून – रियो दि जानेरो\n8 जुलै – बेलो होरिझोन्ते\n30 जून – ब्राझीलिया\n4 जुलै – रियो दि जानेरो\n30 जून – पोर्तू अलेग्री\n13 जुलै – रियो दि जानेरो\n29 जून – फोर्तालेझा\n5 जुलै – साल्व्हादोर\nनेदरलँड्स (पे.शू.) 0 (4)\n29 जून – रेसिफे\nकोस्टा रिका 0 (3)\nकोस्टा रिका (पे.शू.) 1 (5)\n9 जुलै – साओ पाउलो\n1 जुलै – साओ पाउलो\nआर्जेन्टिना (पे.शू.) 0 (4) तिसरे स्थान\n5 जुलै – ब्राझीलिया 12 जुलै – ब्राझीलिया\nआर्जेन्टिना 1 ब्राझील 0\n1 जुलै – साल्व्हादोर\nबेल्जियम 0 नेदरलँड्स 3\n१ १६ संघांची फेरी\n४ तिसऱ्या स्थानासाठीचा सामना\nदाव्हिद लुईझ १८' अहवाल सांचेझ ३२'\nरॉद्रिग्वेझ २८', ५०' अहवाल\nमाराकान्या, रियो दि जानेरो\nहुंटेलार ९०+४' (पे.) अहवाल दोस सांतोस ४८'\nर्विझ ५२' अहवाल पापास्तथोपोलोस ९०+१'\nयोबो ९०+२' (स्व) अहवाल\nएस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया\nयोझिल १२०' अहवाल द्जाबू १२०+१'\nएस्तादियो बेईरा-रियो, पोर्तू अलेग्री\nदि मारिया ११८' अहवाल\nअरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो\nलुकाकू १०५' अहवाल ग्रीन १०७'\nअरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर दा बाईया\nअहवाल मॅट्स हम्मेल्स १३'\nमाराकान्या, रियो दि जानेरो\nदाव्हिद लुईझ ६९' अहवाल रॉद्रिग्वेझ ८०' (पे.)\nपंच: कार्लोस वेलास्को कार्बालो\nएस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्��ाझीलिया\nअरेना फोंते नोव्हा, साल्व्हादोर दा बाईया\nऑस्कार ९०' अहवाल म्युलर ११'\nपंच: मार्को अँतोनियो रोद्रिगेझ\nअरेना कोरिंथियान्स, साओ पाउलो\nअहवाल पेर्सी ३' (पे.)\nएस्तादियो नासियोनाल माने गारिंचा, ब्राझीलिया\nमुख्य लेख: २०१४ फिफा विश्वचषक अंतिम सामना\nमाराकान्या, रियो दि जानेरो\n२०१४ फिफा विश्वचषक संघ\nगट अ • गट ब • गट क • गट ड • गट इ • गट फ • गट ग • गट ह • बाद फेरी • अंतिम सामना\nबेल्जियम • कोलंबिया • कोस्टा रिका • फ्रान्स\n१६ संघांच्या फेरीमध्ये पराभूत\nअल्जीरिया • चिली • ग्रीस • मेक्सिको • नायजेरिया • स्वित्झर्लंड • अमेरिका • उरुग्वे\nऑस्ट्रेलिया • बॉस्निया आणि हर्झगोव्हिना • कामेरून • क्रोएशिया • इक्वेडोर • इंग्लंड • घाना • होन्डुरास • इराण • इटली • कोत द'ईवोआर • जपान • पोर्तुगाल • रशिया • दक्षिण कोरिया • स्पेन\n२०१४ फिफा विश्वचषक साचे\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १४ जुलै २०१४ रोजी ०३:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/uttar-maharashtra-news/nashik/increase-mobile-sales-during-lockdown-nashik-marathi-news-353331", "date_download": "2020-10-31T15:50:36Z", "digest": "sha1:EGV3RDMXJ4USJWOJZZLOJUG6WT6GGHEH", "length": 16804, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "लॉकडाउन काळात मोबाईल विक्रीत वाढ; व्यवसायाची तब्बल १ कोटींची भरारी - Increase in mobile sales during lockdown nashik marathi news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nलॉकडाउन काळात मोबाईल विक्रीत वाढ; व्यवसायाची तब्बल १ कोटींची भरारी\nसमाजातील प्रत्येक कामकाजात मोबाईल एकमेव उपाय झाला. लहानग्यांपासून वयोवृद्ध आजोबांपर्यत प्रत्येकाची गरज बनलेला मोबाईल घेतांना पोटाला चिमटा लावून किडूक मिडूक विकून, गहाण ठेवून मोबाईल विकत घेण्यासाठी, जुना असेल तर तो दुरुस्ती करणे आणि त्यासाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली.\nनाशिक: (डीजीपी नगर) कोरोना लॉकडाउन काळात सोशल डिस्टन्स, खबरदारीचे उप��य, बातम्या, गेम, करमणूक आणि त्याचे अपडेट, वर्क फ्रॉम होम आणि ऑनलाईन शिक्षणामुळे मोबाईलला अनन्यसाधारण महत्व आले आहे. मोबाईल अत्यावश्‍यक गरज बनल्याने या पाच सहा महिण्यात मोबाईलची अचानक मागणी वाढल्याने १ कोटीहून आधिकची उलाढालीची मोबाईल मार्केटने भरारी घेतली.\nलॉकडाउन आणि 14 दिवसांचे क्वांरटाईन, यात येणारा एकाकीपणा टाळण्यासाठी सामान्यांचा संपर्क तुटल्याने मोबाईल हाच पर्याय राहिला. मुलांच्या आॅनलाईन शिक्षणापासून शासकीय निमशासकीय कर्मचारी यांना वर्क फ्रॉम होम, व्हिडिओ कॉन्फरन्स, मीटिंग ऑनलाईन योगा, करमणुकीचे माध्यम, कोरोनाचा लेखाजोगा त्यावर उपचार पद्धती , कोरोना काढा, उपदेश, समुपदेशन समाजातील प्रत्येक कामकाजात मोबाईल एकमेव उपाय झाला. लहानग्यांपासून वयोवृद्ध आजोबांपर्यत प्रत्येकाची गरज बनलेला मोबाईल घेतांना पोटाला चिमटा लावून किडूक मिडूक विकून, गहाण ठेवून मोबाईल विकत घेण्यासाठी, जुना असेल तर तो दुरुस्ती करणे आणि त्यासाठी ग्राहकांची झुंबड उडू लागली.\nशहरातील मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा,महात्मा गांधी रोड, कॉलेज रोड वरील दुकानात मोबाईल खरेदी ,जुन्या मोबाईलची दुरुस्ती स्पेअर पार्ट बदलीच्या दैनंदिन व्यवहाराने लाखोंची उसळी घेतली.मोबाईल हा दैनंदिन महत्वाचे महत्वाचा घटक बनला आणि मोबाईलला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले या अनुषंगाने त्यापासून लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजाराचे प्रमाणाही वाढले आहे. मोबाईलचा गरजेप्रमाणे वापर करणे महत्त्वाचे आहे. जागतिक मंदीचे सावट असताना आटोमोबाईल आणि मोबाईल मार्केट ने घेतलेली भरारी १ कोटीपर्यत होती.\nहेही वाचा > विवाह प्रमाणपत्र काढण्यास पतीचा वारंवार नकार; पत्नीला मारहाण, सहा जणांविरुद्ध गुन्हा\nमोबाईल विक्रीत विक्रमी वाढ झाली असून दहा हजारापर्यंत रोखीने दहा हजाराच्या वरती फायनान्स द्वारे लोक मोबाइल खरेदी करत आहेत जुने मोबाईल रिपेरिंग करण्याचे प्रमाण वाढले आहे विवो ओप्पो मोबाईलचे व स्पेअर पार्ट चे उत्पादन भारतात सुरू झाल्यामुळे या काळात १ कोटीच्या आसपास उलाढाल झाल्याचा अंदाज आहे.\n- ओंकार जाधव (मोबाईल सिटी)\nहेही वाचा > ‘ऍनिमल एम्ब्युलन्सच्या नावाखाली भलताच प्लॅन नागरिकांची सतर्कता आणि धक्कादायक खुलासा\nमाझ्या घरात 3 मुलांच्या ऑनलाईन शिक्षणसाठी मला मा���्या पत्नीचे दागिने गहान ठेवून मोबाईल विकत घ्यावा लागला\n- दीपक पवार (अशोका मार्ग नाशिक)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\n\"सेनेची वागणूक वेदना देणारी ; नाराज, पण वेट अ‍ॅण्ड वॉच\"\nरत्नागिरी : भाजपचे प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांना मी भेटलो. परंतु त्यांना मी कोणताही शब्द दिलेला नाही. सध्या मी वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nनळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या विवाहित महिलेवर तरुणाचा अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल\nवणी (जि. यवतमाळ) : आपल्या घराशेजारीच असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका विवाहित तरुणीवर अत्याचार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. ३०) उघडकीस आली...\nजनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nसोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या...\nमी राजकारणातला कुस्तीपटू; बाहेर काढण्यात, ओढण्यात पारंगत; गिरीश महाजनांची टोलेबाजी\nचाळीसगाव (जळगाव) : कुस्ती हा विषय मला नवीन नाही. मी कुस्तीसह कबड्डी व खो-खोचा उत्कृष्ट खेळाडू आहे. कोणाला बाहेर काढायचे व कोणाला ओढायचे यात मी पारंगत...\nअल्‍पवयीन मुलाची हिंम्‍मत..फिल्पकार्ट पार्सलची बॅग लांबविली; दोघे अटकेत\nजळगाव : फिल्पकार्टचे पार्सलची बॅग चोरट्यांनी लांबविल्याची घटना गुरूवारी दुपारी दृष्टी हॉस्पिटलसमोर घडली होती. या गुन्ह्यातील संशयित दोन आरोपींना अटक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1997/11/1811/", "date_download": "2020-10-31T16:32:19Z", "digest": "sha1:TOWIKH7U23GHKSS4SZQ4Z57BDXM4ORAE", "length": 16909, "nlines": 64, "source_domain": "www.sudharak.in", "title": "अनोखा उंबरठा – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nनोव्हेंबर, 1997इतरसुनीती नी. देव\nलेखक : वि. गो. कुळकर्णी\nप्रकाशक : राजहंस प्रकाशन, मूल्य : ६० रुपये\nआमच्या मित्राला अनोखा उंबरठा हे पुस्तक अतिशय आवडले, म्हणून त्याने आमच्यासह आणखी काही इष्टमित्रांना ते चक्क सप्रेम भेट दिले. पुस्तक अगदी ताजे म्हणजे १ मे १९९७ रोजी प्रथमावृत्ती निघालेले झपाटल्यासारखे वाचून काढले अन् मित्राच्या निवडीला व भेट देण्यातील कल्पकतेला मनोमन दाद दिली.\nअनोखा उंबरठा हे पुस्तक वि.गो. कुळकर्णी ह्यांनी लिहिलेल्या विज्ञानविषयक चिंतनपर ललित निबंधांचा संग्रह आहे. १९९५ मध्ये दैनिक ‘लोकसत्तेत दर रविवारी हे सदर प्रसिद्ध होत असे. जवळ जवळ ५२ लेखांचा हा संग्रह पुस्तकरूपाने आज वाचकांसमोर सादर होत आहे. लेखकाची संपूर्ण कारकीर्द टाटा मूलभूत संशोधन संस्थेत भौतिकशास्त्रात संशोधन करण्यात गेली. चौफेर व्यासंग, कुशाग्र बुद्धिमत्ता, इतिहासाचे तसेच शास्त्रीय संगीताचे ज्ञान, संस्थेत काम करताना नामवंत व्यक्तींशी, शास्त्रज्ञांशी झालेला परिचय, परिषदेच्या वा अन्य कामानिमित्त अनेक देशांचा केलेला दौरा ह्यांतून त्यांचे अनुभवविश्व समृद्ध झाले आहे. ह्याचा प्रत्यय हे छोटेखानी लेख वाचताना पदोपदी येतो.\nआपण एकविसाव्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत हे आज इतक्यांदा वेगवेगळ्या माध्यमांतून कानांवर आदळतंय की मनात प्रश्न निर्माण होतात की ह्यापूर्वी आपण इतकी शतके नाही का ओलांडलीत्यावेळी त्या लोकांनी त्या त्या शतकाचे स्वागत नाही का केलेत्यावेळी त्या लोकांनी त्या त्या शतकाचे स्वागत नाही का केलेशतकांचे उंबरठे ओलांडण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असताना एकविसाव्या शतकाची आपल्याला एवढी भीती का वाटतेशतकांचे उंबरठे ओलांडण्याचा भक्कम अनुभव पाठीशी असताना एकविसाव्या शतकाची आपल्याला एवढी भीती का वाटतेयेऊ घातलेल्या एकविसाव्या शतकाचे आम्हाला एवढे वारेमाप कौतुक कशाला\nह्याचे उत्तर असे की खुद्द विसावे शतक अतिशय धामधुमीचे गेले (जात आहे). दोन राक्षसी महायुद्धे आणि जीवघेणा तणाव या शतकाने पाहिला. विज्ञान आणि तंत्रज्ञान ह्यांची झपाट्याने प्रगती झाली. (शतकाच्या उंबरठ्यावर म्हणजे १९०३ साली राइट बंधूंनी इवलेसे विमान उडवून दाखवले आणि फक्त ६६ वर्षांनी मानवाने चंद्रावर पाऊल ठेवले.) ह्या प्रगतीपोटी समाजजीवनाचा र्हाणस होत चालला, कुटुंबसंस्था, न्यायसंस्था, शासनसंस्था आणि शिक्षणसंस्था मोडकळीस आली. विसाव्या शतकाने जे धिंडवडे काढले त्यावरून भविष्याचा अंदाज घेताना अंगावर शहारे येतात.\nह्या पार्श्वभूमीवर, उंबरठा ओलांडल्यावर माझ्या वाट्याला काय येणार\n माझ्या स्वागताला काय असणार आहेतिसरे महायुद्ध, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की पेनिसिलिनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी आणि त्यांच्या पंक्तीला बसू शकणारे महात्मेतिसरे महायुद्ध, सद्दाम हुसेन, इथियोपिया, सोमालिया आणि बोस्नियातली रणधुमाळी की पेनिसिलिनचं पेटंट घ्यायला नकार देणारे अलेक्झांडर फ्लेमिंग, गांधीजी आणि त्यांच्या पंक्तीला बसू शकणारे महात्मे …’ (पृ. ८) या विषयी भीतिमिश्रित कुतूहल, उत्सुकता वाटणे स्वाभाविक आहे.\nजर आमचे एकविसाव्या शतकातले पदार्पण हे ‘सुखरूप’ आणि ‘यशस्वी व्हायचे असेल तर विसाव्या शतकात केलेल्या चुकांची पुनरावृत्ती एकविसाव्या शतकात न करण्याची खबरदारीआम्ही घ्यायलाच हवी.\nविसाव्या शतकात आम्ही सारीच नाती बाजारी केली. त्यामुळे जीवनाचाच बाजार झाला तो थांबवायला हवा, तज्ज्ञ व्यक्तींना प्रामाणिकपणे, कोणतेही दडपण न घेता उपलब्ध पुराव्याचा अर्थ, वैज्ञानिक पुराव्यांची विश्वासार्हता आणि मर्यादा यांचे भान ठेवून लावता आला पाहिजे, नवीन आणि जुने यांचा संगम व्हायला पाहिजे, (अँटिबायोटिक्स आणि आजीबाईचा बटवा दोन्ही संग्रही ठेवायची असतात), आमच्या व्यापा-यांना, कंपन्यांना, शास्त्रज्ञांना आणि तंत्रज्ञांना स्वत:च्या सरकारचा तरी खात्रीलायक विश्वासार्ह पाठिंबा सातत्याने मिळायला हवा, कोणतेही क्षेत्र असो उत्कृष्टतेसाठी जीव तोडून परिश्रम करण्याचा संस्कार व्हायला हवा, भाषा असो, विज्ञान असो अगदी हस्ताक्षर असो आम्ही उत्कृष्टतेसाठी हट्ट धरायला हवा, असत्याची परिणती हे नेहमी विनाशातच होते हे लक्षात ठेवायला हवे. साक्षरतेची मोहीम घ्या, कुटुंब नियोजनाची मोहीम घ्या, सर्व सुधारणा केवळ कागदावरच, हे चित्र बदलायला हवे. शिस्त, कष्ट, सत्याला सामोरे जाण्याचा निर्भय निर्धार आम्ही करायला हवा, देशप्रेम हे मूल्य आहे ह्याची जाण ठेवून बुद्धिमान तरुण मुले जी वेगवेगळ्या प्रलोभनांना बळी पडून परदेशात स्थायिक होण्याच्या उद्देशाने रवाना होताहेत ह्याला आवर घातला पाहिजे, विद्या संपादन करताच कुठल्याही मोहात न पडता मायदेशी कूच करण्याची विद्याहरणाची परंपरा पुन्हा एकदा उजळ करायला हवी, विविध क्षेत्रातील व्यक्तींना तसेच संस्थांना दिलेले अनुदान म्हणजे उज्ज्वल भविष्यासाठी केलेली गुंतवणूक आहे ही सामाजिक जाणीव तीव्र व्हायला हवी. उच्च तंत्रज्ञान आयात करायला हरकत नाही, परंतु तंत्रज्ञान ही वस्तू नाही तर गुंतागुंतीच्या प्रक्रियांचे ज्ञान आहे; ते विकत घेणे याचा अर्थ आमच्या तंत्रज्ञांना हे सारे ज्ञान खरेदी करता आले पाहिजे हे लक्षात ठेवायला हवे.\nही आणि इतर अशी अनेक पथ्ये जर आम्हाला पाळता आली तर एकविसाव्या शतकातील आमचे पदार्पण हे निश्चितच सफल होईल. आमच्याजवळ काहीच ठेवा नाही, संचित नाही, कुठलेच भांडवल नाही असे समजण्याचे कारण नाही. विज्ञान, तंत्रज्ञान आणि माणसाचा शहाणपणा यांतून उदयाला येणार्याण नव्या घडीचे साम्राज्य एकविसाव्या शतकात दिसेल. ही घडी परस्पर सहकार्य व विश्वास या दोन भक्कम खांबांवर उभारलेली असेल असा दुर्दम्य आशावाद लेखकाने व्यक्त केलाआहे.\nपुस्तकात वेळोवेळी निवेदनाच्या ओघात अनेक नावे येतात त्यांची थोडीशी माहिती तळटीपेत दिली असती तर फायद्याचे झाले असते असे वाटते. उदा. शि.म. परांजपे, राजाभाऊकुंदगोळकर, पुरुषराज आळुरपांडे, मोरोपंत, म्हादबा मिस्त्री इ. इ. ह्यातील काही नावांशी जरी परिचय असला तरी सर्वच नावे परिचयाची नाहीत. त्यामुळे पुस्तकाला कोणताही उणेपणा येत नाही. विसाव्या शतकाचे मूल्यमापन करता करता एकविसाव्या शतकाचे संभाव्य चित्र रेखाटण्यात लेखक पूर्णपणे यशस्वी झाला आहे.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीव�� जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00462.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/7/Balpan-Vishwakaviche.aspx", "date_download": "2020-10-31T16:14:34Z", "digest": "sha1:IABIOVXCXBUQX3IDD3G3UISFI3DQGQQW", "length": 8814, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "बालपण - विश्वकवीचे", "raw_content": "\nगुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे बंगाली कवी आपल्या साध्या, सुंदर, आशयपूर्ण कवितांमुळे एक श्रेष्ठ आणि वंदनीय विश्वकवी झाले. त्यांचा जन्म झाला ती कोलकात्यातील जोडासांकोची ठाकूरवाडी आता एक गौरववास्तू झाली आहे. ठाकूरवाडीचे आताचे नाव आहे \"रवींद्र सदन\".\nरवींद्रनाथांचे आजोबा द्वारकानाथ हे त्या काळातील एक प्रतिष्ठित, धनवान व्यापारी. इंग्रज कर्मचारी कामावर ठेवून आणि इंग्रजांबरोबर पार्टनरशिप करून त्यांनी अनेक व्यवसाय उभारले. त्यातून अमाप धन मिळवले आणि दानही केले. द्वारकानाथ यांचे पुत्र देवेंद्रनाथ. ते अध्यात्मिक वृत्तीचे. त्यांना ईश्वरभेटीची तळमळ लागलेली. ते सतत हिमालयात भ्रमण करीत. अतिशय सात्विक, सज्जन, ईश्वरभक्त अशा देवेंद्रनाथांना लोक \"महर्षी \" म्हणत.\nमहर्षी देवेंद्रनाथांचे धाकटे पुत्र रवींद्रनाथ.\nतुम्हाला वाटेल, रवींद्रनाथांचे बालपण अगदी सुखात, आनंदात, लाडाकोडात गेले असेल पण तसे नव्हते, मित्रांनो, बालपणाबद्दल रवींद्रनाथ लिहितात --\"आमच्या लहानपणी चैन वगैरे करण्याची पद्धत नव्हती. त्या काळचं आयुष्य फार साधंसुधं होतं. लहान मुलांकडे लक्ष द्यायचा प्रकार तर अजिबातच नव्हता. मुलांना सतत खायला-प्यायला घालून आणि कपडेलत्ते घालून, नटवून ठेवण्याची पद्धत नव्हती. आम्ही मुलं नोकरांच्या हुकमाखाल�� राहायचो. स्वतःचं काम सोपं व्हावं म्हणून नोकरांनी आमच्यावर कडक निर्बंध घातले होते. पण आमची मनं मुक्त होती आणि दडपणाखाली चेपलेली नव्हती.\"\nरवींद्रनाथ पुढे लिहितात -- \"आमच्यावेळी जेवण्या-खाण्यात आवडीनिवडीचा संबंधच नव्हता. कपडेही इतके सामान्य असायचे की आताच्या मुलांना ते घालणे म्हणजे अपमानास्पद वाटेल फक्त एका गोष्टीचं वाईट वाटायचं, आमच्या घरचा शिंपी आमच्या शर्टाना खिसे शिवत नसे. कितीही गरीब मुलगा असेल तरी प्रत्येक मुलाकडे खिशात ठेवायला अनमोल खजिना असतोच ना फक्त एका गोष्टीचं वाईट वाटायचं, आमच्या घरचा शिंपी आमच्या शर्टाना खिसे शिवत नसे. कितीही गरीब मुलगा असेल तरी प्रत्येक मुलाकडे खिशात ठेवायला अनमोल खजिना असतोच ना आम्हाला चपलांचा एकच जोड असायचा, जो पायांत नीट बसायचाच नाही. त्यामुळे प्रत्येक पाऊल टाकताना चप्पल ओढत पुढे न्यावी लागे.\n\"आम्हाला लहानपणी सहज असे काहीच मिळाले नाही. त्यामुळे जे काही थोडीबहुत मिळत असे, त्याची संपूर्ण गोडी आम्ही चाखत असू. सालीपासून बाठीपर्यंत काहीही वाया घालवत नसू.\"\nरवींद्रनाथांना सांभाळायला श्याम नावाचा नोकर होता. तो त्यांना खोलीत एका जागी बसवून त्यांच्याभोवती खडूने एक रेघ ओढायचा आणि गंभीर चेहऱ्याने सांगायचा, \"या रेघेबाहेर गेलास तर भयंकर संकटात सापडशील..\" लक्ष्मणरेषा ओलांडल्यामुळे सीतेवर आलेली संकटे रामायणात वाचलेली असल्यामुळे घाबरून ते त्या वर्तुळात बसून राहत. खोलीच्या खिडकीबाहेर खाली एक पायऱ्या असलेलं तळं, काठावर प्रचंड वटवृक्ष, नारळाच्या झाडांच्या रांगा होत्या. तळ्यावर सतत बायका, पोरे, पुरुष तसेच पशू-पक्षी येत. दिवसभर चित्रपटासारखी तळ्यावरची बदलत जाणारी दृश्ये रवींद्रनाथ बघत बसत. ते लिहितात --\n\"त्या काळात पृथ्वी नावाच्या सुंदर वस्तूमधला आनंद अपार गहिरा होता. माती, पाणी, वारा, झाडे, आकाश... सगळेजण त्यांच्या गोष्टी सांगायचे. त्यामुळे आमची एकाकी मनं कधीच उदास, निराश झाली नाहीत.\"\nकिती वेगळं होतं नाही, रवींद्रनाथांचे बालपण बालपणातील निरागस, आनंदी, चौकस, उत्सुक आणि टिपकागदासारखी दृष्टी सुंदर जगण्याचा पाया रचते.\nरवींद्रनाथांना ८० वर्षांचे दीर्घायुष्य मिळाले आणि ७ ऑगस्ट १९४१ रोजी त्यांचे निधन झाले.\nचला, आपणही सुंदर, निर्मळ दृष्टी जोपासू या \nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/fault-in-her-love_2725", "date_download": "2020-10-31T16:05:24Z", "digest": "sha1:HW6XBR7ALVHHR6G33APBZQ6IEFWB2VJF", "length": 24879, "nlines": 280, "source_domain": "www.irablogging.com", "title": "A PHP Error was encountered", "raw_content": "\nलेफ्ट ला वळताच... अर्णव गाडीला थांबवला. तो ते ठिकाण बघून कार मधून उतरला... तो तेच ठिकाण होता जिथे तो पूजाला प्रपोज करणार होता , आपल्या प्रेमाची कबुली देणार होता. पण घडल मात्र वेगळच होत.\nप्रीती -\" चल... \"\nप्रीती -\" चल तर चल...\"\nएवढं बोलत प्रीती अर्णवचा हाथ धरून ओढतच घेऊन जाऊ लागली. त्या शांत अश्या संध्याकाळी त्या समुद्राच्या ठिकाणी फक्त प्रीती आणि अर्णव दोघेच होते.\nप्रीती -\" चल बूट काढ \nआधीच तो हे ठिकाण बघून नर्व्हस झालेला होता.\nप्रीती -\" बूट काढ म्हणले ना तर काढायचं... \"\nअर्णव -\" ओके .... \"\nअर्णव बूट काढत होता आणि प्रीती हिल्स काढून त्या दोन्ही हील्सना खांद्यावर घेऊन थांबली. अर्णव सुद्धा बूट काढून तयार झाला.\nप्रीती -\" चल .... या ठिकाणी मोकळ्या पायांनी फिरायची मजाच वेगळी असते..\"\nपाच मिनिटे दोघंही शांतपणे चालत होते. कोणी कोणाशी काहीच बोलत नव्हते. दोघंही त्या बीच वरची येणारी मंद झुळूक अनुभवत होते. जणूकाही ती हवा त्यांना काहीतरी सांगत होते. कोणीतरी ही शांतता मोडायची होती म्हणून अर्णव म्हणाला\nअर्णव -\"तुम्ही कधी पासून इथे येत आहात\nप्रीती -\" काय म्हणालास तू\nअर्णव -\" मी म्हणालो की तुम्ही कधी पासून इथे येत आहात\nप्रीती -\" तू तुम्ही , आपण म्हणत जाऊ नको बर..\"\nअर्णव -\" पण तुम्ही माझे बॉस आहात\nप्रीती -\" ते ऑफिस मध्ये बाहेर तू मला प्रीती म्हणू शकतोस ..\"\nकाही मिनिटे असेच शांतपणे गेले .\nअर्णव -\" सांग ना...\"\nअर्णव -\" तू कधी पासून इथे येत आहेस...\"\nप्रीती -\" खर सांगू का खोटं ...\nप्रीती -\" आताच फर्स्ट टाइम मी इथे आले...\"\nअर्णव -\" आता खर...\nप्रीती - \" पहिल्यांदा ... मी लहानपणी इथे बाबा सोबत आले होते... \"\nएवढं बोलून ती गप्प बसली . अचानक ती शून्यात बघू लागली.\nप्रीती -\" मग इथ एक टपरी होती. त्याठिकाणी मस्त चहा मिळत असे. त्या टपरीवर एक काका होते. ते रोज मला चहा सोबत बिस्कीट द्यायचे. पण ...\"\nप्रीती -\" पण .... माझ्या वाढदिवसाच्या दिवशी जेंव्हा मी इथ परत आले . तेंव्हा ती टपरी बंद होती. का बंद होती ... काय झालं... माहिती नाही... पण मला अस वाटत होत की माझं लहानपणाची एक आठवणच या समुद्रात वाहून गेलंय ... \"\nप्रीती समुद्राकडे बघत होती.\nअर्णव -\" ह्मम् ... मग त्या आठवणीत इथ येतीस \nप्रीती -\" हा पण नाही पण ...\"\nप्रीती -\" म्हणजे एका आठवणी साठी मी इथ येत नाही ..\"\nअर्णव -\" मग अजुन कसले आठवण आहेत इथले \nप्रीती -\" काही आठवणी न आठवलेले बर... \"\nअर्णव -\" पण तेच आठवणी घेऊन तू इथ येत असतीस .\"\nअर्णव -\" मग सांग कसले आठवणी आहेत इथले \nप्रीती - \" मी जेंव्हा दहावीला होते तेंव्हा माझं शिक्षण इथल्या जवळच्याच शाळेत झालं . माझ्या क्लास मध्ये एक मुलगा होता .. रोहित नाव होत त्याच ... \"\nप्रीती पुन्हा शांतपणे समुद्राकडे बघत होती. तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य पसरलेली होती .\nअर्णव -\" ओह गूड ... मग \nप्रीती -\" आम्हाला दिवाळीची सुट्टी सुरू होणार होती . शाळेत शेवटचा पेपर होता. मी या बीच वरून जात होते. तो माझ्या मागून सायकलवरून येत होता. अचानक तो मला थांबवून घेतला. मला अचानक काय झालं कळालच नाही. तो म्हणाला ' मला तुला काहीतरी सांगायचं आहे .' मी बोल म्हणण्याचा अगोदरच तो म्हणाला ' प्रीती .... आय लाईक यू... तुझे ते घारे डोळे मला खूपच घायाळ करत असतात ... तुझी ती गोड स्माइल माझ्या हृदयाच्या अगदी खोलवर जात असते . प्लीज .. माझं प्रेम स्वीकार कड ... ' एवढं बोलून तो गुढग्यावर बसला आणि मला गुलाब देऊ लागला. मी खूप घाबरले होते. काय करू काय नको अस झाल होत... परत माझी ही स्थिती बघून तो पुन्हा म्हणाला ' घाबरु नकोस... तुझ उत्तर मला दिवाळी संपल्यावर सांग.. पण नक्की सांग. ' एवढं बोलून तो माझ्या हातात गुलाब देऊन गेला. मी त्याच्या पाठमोऱ्या आकृती कडे बघत होते. \"\nअर्णव -\" इंटरेस्टिंग... मग नेक्स्ट .. तू काय उत्तर दिलीस ..\"\nप्रीती -\" मी त्या दिवसापासूनच त्याचेच झाले होते. रात्री झोप येत नसे. माझी दिवाळी कशी गेली हे सुद्धा मला कळाल नाही. मी अक्षरशः आरश्यात बघून लाजत होते. ती वेळच तशी होती किंवा ते वय तसच होत माहिती नाही, पण मस्त वाटत होती ती फिलिंग.... मी कधी एकदा त्याला भेटते आणि त्याला होकार देत अस झालं होत. जेंव्हा मात्र माझी शाळा सुरू झाली . तेंव्हा मी त्याला इथेच भेटून होकार दिली होते. तो तर पारच वेडा झाला होता . मग आम्ही एकत्र शाळेत जायचो . कधी कधी तर आम्ही शाळा बंक करून फिरायला जायचो. मग असेच दिवस जात होते. तर बोर्डाची परीक्षा सुरू होणार होती. \"\nअर्णव - \" मग\nप्रीती -\" मग काय ... लागले सगळे अभ्यासाला आणि शाळेत सगळे सीरियस झाले, त्या सगळ्यात आम्ही पण होतो. परीक्षा सुरू होण्याच्या अगोदर काही दिवस रोहित शाळेला आला नाही. मला वाटल अभ्यास करत असेल. मी रोज शाळेत यायचे . पण तो मात्र काही येत नव्हता. मग मला खूप भीती वाटू लागली. काही झाल नसेल ना... त्या टेन्शन माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. एक्झाम सुरू होण्यासाठी अजुन दोन दिवस होते. अचानक माझी मैत्रीण मला एक लेटर दिली. त्यात तोच लिहिला होता की ' प्लीज आज मला बीच वर येऊन भेटशील काय... त्या टेन्शन माझं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. एक्झाम सुरू होण्यासाठी अजुन दोन दिवस होते. अचानक माझी मैत्रीण मला एक लेटर दिली. त्यात तोच लिहिला होता की ' प्लीज आज मला बीच वर येऊन भेटशील काय' .... मग मी अचानक खूप खुश झाले. कित्येक दिवस त्याला बघितले नव्हते. आज त्याला परस्पर भेटणार होते. माझ्या मनात कित्येक प्रश्न होते. \"\nअर्णव -\" कदाचित तो सॉरी म्हणायला बोलावलं असेल..\"\nप्रीती फक्त एक स्मित देऊन पुढे बोलू लागली.\nप्रीती -\" मला सुध्दा असच वाटत होत. पण जेंव्हा तिथं गेले तेंव्हा वेगळच घडल.\"\nअर्णव -\" काय घडल\nप्रीती -\" तो माझ्याकडे पाठ करून उभा होता. मी त्याला हाक मारली. तो मागे वळला. मी त्याला कित्येक दिवसापासून बघण्यासाठी तरसले होते. तो म्हणाला ' तू आलीस. मला वाटल नव्हतं तू येशील. हे बघ... मला वाटतं तुझी आणि माझी साथ फक्त इथ पर्यंतच होत . मी आता दुसऱ्या शहरात जात आहे. कदाचित मी कधीच नाही भेटणार तुला... '.. .. तो जेंव्हा हे बोलत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय झालं... कसं झालं... काहीच माहिती नव्हतं... मी त्याला विचारलं... ' माझं काही चुकलं का.. तो जेंव्हा हे बोलत होता. माझ्या डोळ्यातून अश्रू येत होते. काय झालं... कसं झालं... काहीच माहिती नव्हतं... मी त्याला विचारलं... ' माझं काही चुकलं का... प्लिज सांग ना... काही चुकल असेल तर सॉरी... प्लीज प्लीज यार नको सोडून जाऊस मला.... ... प्लिज सांग ना... काही चुकल असेल तर सॉरी... प्लीज प्लीज यार नको सोडून जाऊस मला.... ... ' मी त्याच हाथ पकडून विनंती करत होते... तो म्हणाला ' प्लीज.. मला विचारू नकोस.. काय झालं... कसं झालं... फक्त मी तुला आता भेटू शकणार नाही..' एवढं बोलून तो जाऊ लागला. तो एकदाही मागे वळुन सुद्धा नाही बघितला. मी याच बीच वर रडत बसले होते. ... ' मी त्याच हाथ पकडून विनंती करत होते... तो म्हणाला ' प्लीज.. मला विचारू नकोस.. काय झालं... कसं झालं... फक्त मी तुला आता भेटू शकणार नाही..' एवढं बोलून तो जाऊ लागला. तो एकदाही मागे वळुन सुद्धा नाही बघितला. मी याच बीच वर रडत बसले होते. \nअर्णव -\" ह्म मम...मग एवढं घडल तर\nप्रीती -\" हो... \"\nकाही मिनिट दोघंही शांत चालत होते. नंतर अचानक प्रीती म्हणाली.\nप्रीती - \" हे तिथं बघ एक बार आहे...... चल तिथं जाऊ... \"\nअर्णव -\" नको नको... रात्र खूप होत आहे.. आपल्याला जावं लागणार.. \"\nप्रीती -\" तू मुलगा आहेस ना..चल की जाऊ..\"\nप्रीती अर्नवचा हाथ पकडून त्या बार मध्ये घेऊन जाऊ लागली.\nतो बार खूप गजबजलेला होता. प्रीती आणि अर्णव खुर्ची वर बसून घेतले. प्रीती लगेचच व्हिस्की ची ऑर्डर दिली. ती अर्णवला विचारली की काय घेणार.\nअर्णव -\" मला काही नको...\"\nप्रीती - \" अरे घे रे... काही नाही होत..\"\nअर्णव - \" नको नको ... तूच पी मी फक्त कॉल्ड ड्रिंक घेणार.\"\nदोघांची ऑर्डर आली. दोघे सुद्धा पित होते.. प्रीती मात्र एका मागे एक ग्लास पित होती. अर्णव मात्र तिलाच बघत बसला. त्याचा मात्र एक ग्लास सुद्धा संपला नव्हता. सात ग्लास झाल्यावर ती एकदमच टेबलवर आदळली.\nअर्णव -\" अरे यार... हो पोरगी आहे का कोण आहे... आता कोण घेऊन जाणार हिला... आणि हीच घर कुठ आहे माहितीच नाही... \"\nअर्णव तिचा पर्स बघितला. त्यात तीच कार्ड होत.. त्यावर तिच्या घराची अॅड्रस होत. तो तिला खांद्यावर घेऊन जाऊ लागला. घेऊन जाताना ती काहीतरी बडबडत होती . \" रोहित तू का गेलास... कशाला गेलास...\" अर्णव तिला कार मध्ये बसून तिच्या घरी घेऊन जाऊ लागला. अधून मधून तो तिला बघत असे. ती आता झोपली होती.\nकार आता तिच्या घराच्या समोर उभी होती. तो तिला घेऊन बाहेर आला. तिच्या पर्समधून चावी काढली.\nअर्णव - \" नशीब चावी तर सापडली. \"\nप्रीतीला घेऊन अर्णव तिच्या बेडरूम मध्ये गेला. तिला तिच्या बेडवर झोपवला. तिच्या पायातले हिल्स काढले आणि फॅन ऑन केला. तो बेडवर बसून म्हणू लागला.\nअर्णव -\" बहुतेक ही सुद्धा एकटीच राहत असेल . \"\nतो उठला तेवढ्यात प्रीती हाथ पकडली.\nप्रीती - \" प्लीज ना... रोहित... जाऊ नको ना सोडुन..\"\nती झोपेतच बडबडत होती. तो तिचा हाथ हळुवार पणे सोडवू लागला. मग तो तिच्याकडे बघत मनात म्हणू लागला. ' कदाचित सगळ्यांचं अवस्था माझ्यासारखीच झाली आहे.'\nतेवढ्यात अर्णव चा कॉल रिंग झाला. स्क्रीनवर पूजा च नाव दाखवत होत.\nअर्णव -\" हॅलो... पूजा एवढ्या रात्री ... \"\nपूजा -\" काही नाही रे..... तुला एक बातमी द्यायची होती. \"\nअर्णव -\" बोल की...\"\nपूजा -\" माझं लग्न ठरलं अर्णव... आय एम वेरी हॅप्पी..\"\nअर्णव एवढं ऐकूनच खाली बसला.\nपूजा -\" हॅलो ... हॅलो अर्णव... हॅलो... काय झालं.. अर्णव बोल ना... \"\nतो मोबाईल मात्र खाली पडला होता... आणि त्याच्या डोळ्यात पाणी येऊ लागलं होत... \nपुढील भाग लवकरच... हा भाग आवडला असेल तर नकीच कमेंट करा..... धन्यवाद...\nसावर रे... (भाग १)\nकथा तुझी अन माझी... प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग1)\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 1\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 2\nवेड्या मना एक प्रेमकथा भाग 3\nकितीदा नव्याने तुला आठवावे\nकथा तुझी अन माझी ....प्रेमापासून लग्नापर्यंत...(भाग 24)\nतिला सावरताना भाग-१८ ( अंतिम भाग )\nतिला सावरताना भाग - १२\nतिला सावरताना भाग -१०\nतिला सावरताना भाग- ८\nतिला सावरताना भाग -७\nतिला सावरताना भाग -५\nतिला सावरताना भाग -४\nतिला सावरताना भाग -२\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2020/08/blog-post_72.html", "date_download": "2020-10-31T15:27:03Z", "digest": "sha1:E7B2BHFO3UKLNYNMRH6LT25VXPJTW7X6", "length": 8022, "nlines": 96, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : उमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा लाखाचा गांजा जप्त : एकास अटक", "raw_content": "\nउमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा लाखाचा गांजा जप्त : एकास अटक\nजत तालुक्यातील संख येथे तूरीच्या शेतात गांजा शेती केल्याची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी 5 लाख 72 हजार रुपयांचा गांजा छापा टाकून जप्त केला.\nआज सोमवार दिनांक ३१ ऑगस्ट २०२० रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. जी. कोळेकर हे सहकारी पोलिस कर्मचाऱ्यां सोबत संख हददीत पेट्रोलींग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,संख गावी बिरादार वस्ती येथे राजेंद्र शिवाण्णा बिरादार याने त्याचे ऊस व तुरीच्या शेतात गांजाची लागवड केल्याबाबत माहिती मिळाली. त्या ठिकाणी दोन पंचासमक्ष छापा टाकला असता सदर इसमाचे शेतीमध्ये ११४.५ किलो वजनाची गांजाची झाडे मिळुन आली त्याची किंमत ५ लाख ७२ हजार ५०० रुपये अशी आहे.सदर राजेंद्र शिवाण्णा बिरादार (रा.संख,ता.जत) यास ताब्यात घेतले असुन सदर इसमाविरुदध उमदी पोलीस ठाणे मध्ये गुंगीकारक औषधे द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(क),२०(ब),२२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. सदर कामगिरी ही एएसपी संदीपसिंह गिल्ल यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक डी. जी. कोळेकर, पोलीस उपनिरीक्षक एन.बी.दांडगे,सपोफी कोळी, पोहेकॉ/४२१ गडदे,पोहेकॉ/६०६ पलुसकर ,पोना/१३७० खरात, पोशि/६०८ कुंभारे, होमगार्ड कराडे, नरळे, कोकरे,एंरडे,मोटे यांनी पार पाडली.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nबिसलसिदराया मंद���राच्या सभागृह कामाचे आमदार सावंत य...\nउमदी पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा लाखाचा गांजा जप्त...\nजतचे माजी नगराध्यक्ष इक्बाल (पटू) गवंडी यांचे निधन\nजत प्रांत कार्यालयातील कारकून लाचलुचपतच्या जाळ्यात\nकोविड रुग्णांसाठी जिल्ह्यात शासकीय व खाजगी 27 रूग...\nकिसान रेल्वे जतरोड आणि कवठेमहांकाळ रेल्वे स्टेशनवर...\nस्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून चोरीतील १६ मोटरसाय...\nवाद्य वाजवण्यास परवानगी देण्याची होलार समाज संघटने...\nसध्या आपले सरकार काय करते\nतुकारामबाबा यांच्याकडून गणेशमूर्तींचे वाटप\nसंख येथील बलात्कार प्रकरण: आरोपीस अटक न केल्यास आक...\nवाद्य कलाकारांना वाद्ये वाजवण्यास परवानगी द्या:गणे...\nसोलापूर विद्यापीठातील अहिल्यादेवी स्मारकासाठी शासक...\nग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रांना आवश्...\nएक गाव एक गणपती उपक्रम राबविणाऱ्या गावास गणेश मूर्...\nसंविधानिक हक्काप्रमाणे मागासवर्गीयांना पदोन्नती द्...\n'ऑल जर्नालिस्ट अँड फ्रेंडस सर्कल'च्या केंद्रीय अध्...\nआरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते आणि पालकमंत्...\nवन्यजीवांच्या हत्या रोखण्यासाठी गस्ती वाढवा:श्रीका...\nनोकरीतील पदोन्नतीसाठी राज्यभरात कास्ट्राईबतर्फे ध...\nकोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता जत शहरवासीयांनी स...\nगुड्डापूर येथे चोरी; पावणेदोन लाखांचा मुद्देमाल लंपास\nउमदीत सॅनिटायझर, रोगप्रतिकारक शक्तीच्या गोळ्यांचे ...\nअखिल भारतीय होलार समाज संघटना ए गटाचे धरणे आंदोलन\nम्हैसाळ विस्तारित योजनेला मंजुरी देऊन पूर्व भागाला...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.knowurlife.com/2020-best-marathi-status-for-whatasapp/", "date_download": "2020-10-31T17:09:46Z", "digest": "sha1:OKPYOJX4TXTONDWXC3347DDMOF2USYN2", "length": 30838, "nlines": 222, "source_domain": "www.knowurlife.com", "title": "[Top] Marathi Status For Whatsapp | प्रेरणादायक विचार | Attitude स्टेटस - 2020", "raw_content": "\nनमस्कार मंडळी आज मी घेऊन येतोय नवीन विषय तो तुम्हाला नक्की आवडेल. आणि त्या विषयाचा नाव आहे (MARATHI STATUS) जेव्हा तुम्ही तुमचा #WHATSAPP उघडता तेव्हा तुमच्या मनात प्रश्न येतो कि आज स्टेटस कुठला ठेवायचं किंवा कोना मित्राला, किंवा प्रियकराला, कुटुंबातील सदस्यांना कुठलं #SMS पाठवायचे त्यासाठीच मी हे #ATTITUDE, प्रेरणादायक आणि प्रेम ह्या विषयावर एक पोस्ट लिहिली आहे. आशा करतो हि पोस्ट तुम्हाला आवडेल तुम्हाला जे आवडते त्याच्याबद्दलच लिहलं आहे.\n“तुझ्या #ATTITUDE वर लोकं जळत असतील, पण माझ्या #ATTITUDE वर लोकं मारतात.”\n“सिहांच्या शांत होण्याने जंगल कधी कुत्र्यांचा नाही होत.”\n“तुम्ही जळत राहणार आगीच्या सारखे आणि आम्ही फुलत राहू गुलाबा सारखे.”\n“प्रेम आहे तर ठीक आहे जर #ATTITUDE आहे तर #BABY तू तुझ्या घरीच बरी आहेस.”\n“खूप साधा आहे मी जो पर्यंत कोणी उंगली नाय करत.”\n“भीत तर कोणाच्या बापाला नाय फक्त #RESPECT नावाची गोष्ट मधी येते.”\n“जळू नका, बरोबरी करा.”\n“फक्त वय छोटं आहे पण आख्या दुनिये ला आपल्या मुठीत ठेवायचं दम ठेवतो.”\n“दुश्मन बोलला कि महाग पडेल हि दुश्मनी मी पण बोललॊ सस्ती तर आम्ही कॉफी पण पीत नाय.”\n“जखमी वाघाचा श्वास हा त्याच्या डरकाळी पेक्षा हि जास्त खतरनाक असतो.”\n“१०० दिवस शेळी सारखा जगण्या पेक्षा त्यातला एक दिवस वाघासारखा जगा लोक तुमचं नाव १०० वर्ष काढतील.”\n“असा कुठला शहर नाही जिथे आपला दरारा नाही\nआणि अशी कुठली गली नाही जिथे आपला चालत नाही.”\n“एक ती आहे जी मला समजत नाही आणि इथे जमाना आहे जिथे माझे #STATUS बघून दिवाने होत चालले आहेत.”\n“मला मुलगी पाहिजे ते पण #KURKURI सारखी तेढी असली तरी चालेल पण माझी असेल.”\n“आम्ही आमचे #STATUS हृदयावर #UPDATE करतो #WHATSAPP वर नाही.”\n“वडीलांसमोर अय्याशी आणि आमच्या समोर बदमाशी चुकून पण करू नका.”\n“एक दिवस आमची पण #ENTRY वाघासारखी होईल जिथे आवाज कमी आणि दरारा जास्त असेल.”\n“पूजा पण करतो, जप पण करतो, कधी देव ना बनू त्यासाठी पाप पण करतो.”\n“आमच्याशी बोलायचं असेल तर हृदयाने बोला कारण #TIMEPASS तर आम्ही #SELFIE पण काढतो.”\n“जीवनात #PROBLEMS येतील त्या #PROBLEMS च्या बरोबर दुनिया ची वाट लावून टाका असा #ATTITUDE असणं गरजेचं आहे.”\n“ती सुंदर तेचि राणी, मी #ATTITUDE चा राजा, खट्टी मिट्टी आमची प्रेम कहानी, थोडा कमी आणि थोडा जास्त.”\n“कधी भांडणं करायचा असेल तर मैदानात ये, वरच्याची शपथ तलवार पण तुझीच आणि तुकडे पण तुझेच.”\n“जर कोणाला त्याच्या औकाती पेक्षा जास्त इज्जत दिली तर तो तुम्हाला तुमचा बाप समजतो.”\n“तुम्ही केली ती चुकी, आणि आम्ही केला तो बदला.”\nएवढा #ATTITUDE दाखवू नको पगली माझ्या फोन ची #BATTERY तुझ्या पेक्षा जास्त #HOT आहे.\n“ऐक वेडे जर तू तुझ्या वडिलांची #PRINCESS अशील तर मी सुद्धा माझ्या आईचा लाल आहे.”\n“कहानी संपली पण अशी संपली कि लोक रडले टाळ्या वाजवता वाजवता.”\n“ज्या लोकांकडे दाखवण्यासाठी #TALENT नसतो ते प्रत्येक वेळी त्यांची औकात दाखवतात.”\n“सॉरी वेडे तू तर #LATE झालीस तुझ्या च��्कर मध्ये तुझी मैत्रीण सेट झाली.”\n“काही नाते फायदा नाही, देत पण श्रीमंत नक्की बनवतात.”\n“गाढव हुकूमाची वाट बघत असतो, सिंह #SITUATION नुसार काम करतो.“\n“नाही तडपवणार, नाही हृदयाला धडकवणार, माझी वाली येणारी असेल तर छप्प्ड फाडून येईल.”\n“मित्रा डिग्री तर तुला प्रत्येक कॉलेज मध्ये भेटेल, पण #KNOWLEDGE तर माझ्या स्टेटस वरूनच मिळणार.”\n“धोका द्यायची गोष्ट करू नको वेडे, इथे जर इच्छा पूर्ण झाली नाही तर देवाला बदलतात तर तू काय चीज आहेस रे.”\n“आम्हाला लग्नाची कुठलीच घाई नाही आहे पण शपथ ये तर येणाऱ्या पोरांची जिद्ध आहे कि #MUMMY पाहिजे.”\n“हात पकड वेडे आता तुझा आहे गर्दी खूप आहे हरवून पण जाऊ शकतो.”\n“तुझा #ATTITUDE तुझ्या कडेच ठेव वेडे आपल्या कडे हि शान खानदानी आहे, हे नाही बदलणार तूच तुझे नखरे कमी कर.“\n“राहतात जवळ पास, पण सोबत येत नाही, काही लोक जळतात माझ्याशी पण राख होत नाही.”\nजे माझे मित्र आहेत त्यांच्या साठी मी ताकत आहे, आणि जे दुश्मन आहेत त्यांच्यासाठी खूप मोठी #PROBLEM आहे.\n“#OII वेडे आकड मध्ये राहणं बंद कर ते आहे कि तुझ्याशी प्रेम करतो नाहीतर गरज नाही कोणाच्या बापाची.”\n“सांगून ठेव तुझ्या शेरी मध्ये राहणार्यांना औकातीत राहायचा नाहीतर जेव्हा मी बिघडेन ना शहर पण आपलं आणि तू पण आपली.”\n“बघ एवढा #ATTITUDE नको दाखवूस जेव्हा मी शाळेत होतो ना तेव्हापासून तुझ्या सारख्या पोरीनं सोबत मी #HOMEWORK पूर्ण करून घायचो.”\n“बघ जानू फोटो माझा चांगला आहे, विचार माझे चांगले आहेत, जर अजून तुला आवडलो नाही तर तू अजून छोटी पोरगी आहेस.”\n“अरे पागल तुझ्या १ #SMILE साठी दुनिया ला विसरेल, तर विचार कर १ अश्रू साठी किती जणांना झोपवीन.”\n“मला वाटतंय माझ्या हातामध्ये प्रेमाची रेषा नाही आहे साला पहिला जलजिरा चाटता चाटता ती पण साफ केली.”\n“आम्ही तेच आहोत बस फक्त ठिकाण बदलला आहे तुझ्या हृदयातून निघून आपल्या औकातीत राहतोय.”\n“ते तर चांगला आहे कि माझे शौक खूप मोठे आहेत काय माहित माझे मित्र कोना कोणाला वाहिनी बनवतील.”\n“चांगली चांगली लोक आपल्या बघून खातात झटके कारण आपली #STYLE जरा हटके.”\n“तसा तर तुझ्या आठवणीतच मरणार होतो मग नंतर आठवलं तसे तर हिंदुस्तानात वाघ राहिलेत तरी किती.”\n“जर तुमच्या परिवारा मध्ये अजून कोणी करोडपती जन्माला आला नसेल तर तुम्हाला हीच संधी आहे करोडपती बनण्याची.”\n“तुझ्यावर मरणारे खूप असतील, पण आपण पण काही कमी नाय जिथे जाऊ तिथे फक्त एकाच बोलतात बघा बघा माझा नवरा आला.”\n“जर एकदा कि आपण दुःखामधून बाहेर निघालो तर नंतर आपला हात प्रत्येक देशात पोहचेल.”\n“लक्षात ठेवा जर तुम्हाला आकाशात उंचच उडायचा असेल तर पहिला आपला घरटं सोडा.”\n“जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करायला लागतंय तर तेव्हा लक्षात ठेवा देवांनी पण त्यालाच संधी दिली आहे ज्याच्यात जिकंण्याची जिद्ध आहे.”\n“जर तुम्हाला जीवनात खूप मेहनत करायला लागत आहे तर एक लक्षात ठेवा विमान कधी हि हवेच्या विरुध्द दिशेनेच उडतो.”\n“आमच्या आयुष्याची अशी एक कहाणी आहे जिथे हिरो पण मीच आहे आणि विलंन पण मीच आहे.”\n“जर आयुष्या मध्ये तुम्हाला पुढे जायचा असेल तर फक्त खरा बोला.”\n“ज्याच्या आयुष्या मध्ये संघर्ष नाही आहे त्याच्या आयुष्य मध्ये काहीच नवीन होत नाही.”\n“वाघाचा एक गुण मला खूप आवडतो कारण तो जे काही करतो पूर्ण जोशाने करतो आणि पूर्ण ताकत लावतो त्या गोष्टीला.”\n“रावणाचा एक गोष्ट खूप चांगल्या पद्धतीने करायचा त्याला जी गोष्ट आज करायची आहे ती आता करायचा, आणि जी गोष्ट त्याला उद्या करायची आहे तो आज करायचा.”\n“जो पर्यंत लोक आपल्या स्वप्नांवर हसत नाहीत तो पर्यंत समजून जा आपले स्वप्न खूप छोटे आहेत.”\n“पैसे कमवायचेच आहेत ना तर एवढे कमवा कि दुबई स्वस्त वाटली पाहिजे.”\n“फक्त तुझ्या समोर साधा बनायचं दिखावा करतो नाहीतर येऊन बघ जिथे पाय ठेवतो सलाम करण्यावाल्यांची #LINE लागते.”\n“मेहनत तो पर्यंत करा जो पर्यंत आपला नाव इतिहासाच्या पानावर येत नाही.”\n“२५ व्या वर्षाला माझ्या मित्रांना लग्न करून पोरं पाहिजे, आणि मला २५ व्या वर्षाला माझे आई वडील #BMW मध्ये पाहिजेत.”\n“जेव्हा पण तुम्हाला सगळं संपलं असा वाटेल तेव्हा डोळ्या समोर रतन टाटा, स्टिव्ह जॉब्स, ELON MUSK, वॉरेन BUFFET, सचिन तेंडुलकर यांचा आदर्श ठेवा.”\n“तुमची जिद्ध, तुमचा अभ्यास, तुमचा प्रेतन्य ठरवतो कि तुम्ही किती टोकाला जाऊ शकता तुमचा स्वप्न पूर्ण करण्यासाठी.”\n“जेव्हा तुम्हाला कुठल्या हि गोष्टीची किंवा बिझनेस ची सुरवात करणार असाल त्याच्या आधी एकदा तरी रायगडावर या मुजरा करायला.”\n“काही लोकं फक्त आगीने नाही जळत तर काही लोक माझ्या सत्याला आणि माझ्या कामाने ने सुद्धा जळतात”\n“आपल्याला कोणी म्हटलं साहेब या वर्षी जत्रेला या तेव्हा तुम्ही तुमच्या #AUDI कार मध्ये जत्रेला गेलं पाहिजे आणि जंगी स्वागत तुमचं केलं पाहिजे.”\n“दम एवढा असला पाहिजे कि आपल्या विरुद्ध बोलणाऱ्यांनी पण १०० वेळा विचार केला पाहिजे कि नक्की काय बोलावं.”\n“जेव्हा तुम्ही मोठे व्हाल तेव्हा तुमचे पाय जमिनीवर असले पाहिजे.”\n“जेव्हा तुम्हाला यश मिळेल त्या वेळी ला प्रत्येकानी तुम्हाला मान वरती करूनच बघितलं पाहिजे.”\n“आपल्या नावात एवढी ताकत पाहिजे कि नाव घेताच समोरच्याची फाटली पाहिजे.”\n“तुम्ही जस जसे मोठे होत जाता तुम्ही काय बोलता, कसा वागता, कसा राहता ह्यावर सगळ्यांचा लक्ष असतं.”\n“आयुष्यात एवढे पैसे कमवा कि लाख लाख रुपये आपल्या १० – २० रुपये प्रमाणे वाटले पाहिजे.”\n“यश तर मिळणारच, प्रत्येक दिवस रुबाबाने जगणारच, प्रत्येकाची जळवणारच, आणि एक दिवस आई वडिलांन सोबत आपल्या #MERCEDES मध्ये फिरणारच.”\n“आयुष्यात इतके पैसे कमवा कि कोणी तुमच्या ऑफिस आलं आणि म्हटलं कि साहेब गावची जत्रा आहे तर तुम्ही २-३ लाखाची मदत करा असा म्हटल्यावर जागेवरच तुम्ही २५ लाखाचा रुपयाचा चेक दिला पाहिजे इतके पैसे कमवा.”\n“मला तो बनायचा आहे जो प्रत्येक जागेवर जाईल आणि म्हणेल कि हे मीच बनवलं आहे.”\n“माझे दुश्मन माझा आनंद नाही बघू शकत पण ते लोकं, माझा काही उखडू पण शकत नाही.”\n“स्वप्नं हमेशा मोठे बघा विचार तर लोकांचे छोटेच आहेत.”\n“#ATTITUDE तर बालपणापासूनच आहे कारण जेव्हा जन्मलो तेव्हा पासून दीड वर्ष कोणाशी बोललॊ नाही.”\n“आपली वेळ अशी येईल कि जो तिरस्कार करतायेत त्यांना सुद्धा आम्ही आवडू.”\n“#ATTITUDE तर आपला खूप #DANGER आहे एकदा का विसरलो तर विसरलो नंतर एकच शब्द तोंडातून येतो कोण आहेस तू.”\n“लोक सांगतात तुझे मित्र कमी आहेत मी सांगितलं जेवढे पण आहेत ना #TIME BOMB आहेत.”\n“मी असा आहे जो माश्याला पाण्यात डुबवून मारू शकतो तर तुम्ही तर पिल्लं आहेत.”\n“स्वतःशिवाय दुसऱ्यांना अधिक महत्व देऊ नये, ती आपली हार असते महत्व द्यावे त्याच्या विचारांना गुणांना, त्याच्यात असलेल्या मानवतेला मग स्वतःची किंमत आपोआपच कळते.”\n“काही जण असतात वेळोवेळी मदत करणारे आपल्या सुख दुःखात सहभागी होणारे मनाला आधार देणारे आपल्यावर प्रेम करणारे.”\n“मोठ्यानं पेक्षा लहानच फार हुशार असतात, कमी वयात फार काही शिकून घेतात, पण नसते जोड अनुभवाची म्हणूच असते भीती, प्रवाहा बरोबर वाहून जाण्याची.”\n“बदलतं… प्रेमात सर्व काही बदलतं, माणसं बदलतात सवयी बदलतात, आणि कधी न दिसलेलं द���सू लागतं, गवतावर पडलेलं दवं दिसतं, आकाशात पडलेलं चांदणं दिसतं, मग वाऱ्यात असलेल्या गारव्याची जाणीव होते, ओठांवर गाणं गुणगुणू लागतं, कळत नकळत आपण सपनांच्या गावात शिरतो, आणि कधी न घडलेलं, डोळ्यांना दिसू लागतं, कदाचित ह्यालाच प्रेमात पडणं म्हणतात.”\n“अभिमान होता समुद्राला कि मी आख्या दुनियेला डुबवू सकतो, पण तेलाची एक थेंब त्यावर तरुण पुढे गेली.”\n“हाता मध्ये किती पण महाग घडयाळ घाला वेळेला मी विकत घेतलं आहे.”\n“कोणाच्या बापा मध्ये एवढी औकात नाही कि आम्हाला रडवेल.”\n“वेडे एवढा #ATTITUDE नको दाखवूस ज्या साबणाने तू आंघोळ करतेस त्याच साबणाने आम्ही आमच्या कुत्र्यांची आंघोळ करतो.”\nमाना कि माझे मित्र कमी आहेत पण सगळे #NUCLEAR BOMB आहेत..\n“होती मनात उत्सुकता एकमेकांना जाणून घेण्याची म्हणून आपली ओळख झाली नकळत ओळखीच रूपांतर मैत्रीत झाल, आप आपल्या वाटेवर सरळ चालताना आपण, मैत्रीच्या वाटेवर हातात हात घेऊन चालत होतो, कधी भांडत, कधी रागवत, एकमेकाना सांभाळत होतो, अशीच आपली मैत्री मोठी होत गेली, मैत्री मध्ये विश्वासाची ताकत आली,समजूतदार पणा, सहनशीलता, आदरभाव यांनी आपली मैत्री फुलली.”\n“वाईट आहोत म्हणून तर जगतोय नाही तर चांगले लोक कुठे जगू देतात.”\n“आज सकाळी सकाळी #INCOME TAX वाल्यांचा #CALL आला बोलले एवढा चांगले #टाकू नका नाहीतर #TAX लावू.”\n“आमच्या बद्दल लोकं काय विचार करतात जर आपण त्यांच्या तेच विचार करत बसलो, तर लोक काय विचार करतील.”\n“एकाने खूप चांगलं सांगितलं आहे, फक्त गुलाब देण्याने जर प्रेम होत असतं तर माळी या शहराचे #AASHIQ असतं.”\n“देवा महाग घडयाळ दे पण कठीण वेळ कोणालाच नको देऊ.”\n“आई: – कुठल्या वयातल्या मुलीशी लग्न करणार तू. मी: – ३२, आई: – जर ३२ वर्षाची मुलगी नाय भेटली तर, मी: – १६ -१६ वर्षाच्या २ घेऊन ये.”\n“हृदय लुडो सारखा झालंय, ४ लोकं येतात खेळतात आणि जातात.”\n“एक गोष्ट लक्षात ठेवा राजा कधीही एकटा असतो.”\n“जे लाखो आणि करोडो मध्ये येतात, ते आम्हीच आहोत.”\n“शिकारी तर आम्ही पण आहोत पण, आम्ही कुत्रे मारले नाहीत.”\n“जसे आहात तसेच राहा कॉपी पेक्षा #ORIGINAL कीमत जास्त असते.”\n“कोणाचं डोकं चालतंय, कोणाचं रुपया चालतो, आपला तर #ATTITUDE चालतो.”\n“लक्षात ठेवा जरी तुमची कासवा सारखी गती असली तरी चालेल हळू हळू का होईना तुम्ही पुढे जात राहाल.”\nपोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.\nतर आशा करतो हि पोस्ट (MARATHI STATUS) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.knowurlife.com/life-quotes-in-marathi/", "date_download": "2020-10-31T16:47:54Z", "digest": "sha1:JTSSGVDVDQ7JEGTTARAXJ7JF43TSGBR6", "length": 20038, "nlines": 180, "source_domain": "www.knowurlife.com", "title": "{Unlimited} *बेस्ट Life Quotes In मराठी* जीवनावर सर्वश्रेष्ठ सुविचार, Status,Sms", "raw_content": "\nनमस्कार मित्रानो, आज मी घेऊन आलोय एक नवीन विषय त्याचं नाव आहे (Marathi Whatsapp Status On Life). मला तुम्हाला विचारायचं आहे कि तुम्ही आयुष्य कसं जगताय, काय चाललंय आयुष्यामध्ये जर आयुष्याला कंटाळले असाल त्याच साठी मी सुविचार लिहलं आहे. तर ते वाचून तुम्हाला प्रेरणा जरूर मिळेल. आयुष्य कसं जगायचं हे समजेल. तर आशा करतो मित्रांनो तुम्हाला हे सुविचार आवडतील.\nवाट बघू नका, जेवढं तुम्ही विचार करता आयुष्य त्याच्या पेक्षा कितीतरी वेगाने जात आहे.\nबघ आपल्या आयुष्यात जे पण होईल भले लेट होईल पण #LATEST होईल.\nआयुष्य समजायचं असेल तर पाठी बघा, आणि आयुष्य जगायचं असेल तर पुढे बघा.\nआयुष्य #WHATSAPP च्या #LAST SEEN सारखं आहे, सगळ्यांना आपली लपवायची असते आणि दुसऱ्यांना दाखवायची असते.\nवेळ लावू नका कि तुम्हाला काय करायचं आहे नाहीतर वेळ विचार करेल तुम्हाला काय करायचं आहे.\nनाते आणि झाडे दोन्ही एक सारखे असतात.\nकोणी पण माणूस त्याच व्यक्तीचं बोलणं ऐकतात, ज्याला गमवायला घाबरतो.\nआयुष्य असं जगा कि जर कोणी तुमची बुराई जरी करत असेल दुसऱ्यांनी त्यावर विश्वास केलाच नाही पाहिजे.\nभले संपूर्ण दुनिया तुम्हाला बोलू लागेल तू हरणार आहेस पण तुम्ही तो पर्यंत हारु शकत नाही जो पर्यंत स्वता हार नाही मानत.\nआपण झोपेत स्वप्न बघतो पण देव प्रत्येक दिवस आपल्याला झोपेतून उठवून ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक संधी देतो.\nजर तुमच्या कडे जे काय आहे त्यांनी तुम्ही संतुष्ट असाल तर त्यांनी जर तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही श्रीमंत आहात.\nतुटलेले स्वप्नं आणि रागावलेले आपले खूप त्रास देतात.\nजी लोकं सगळ्यांची फिक्र करतात प्रत्येक वेळी त्यांचीच फिक्र करणारे कोणीच नसतात.\nजर खरंच तुम्हाला जगायचं आहे तर एकटं जगायला शिका कारण कोणीच तुमची शेवट पर्यंत साथ देणार नाही.\nऐकलं आहे, ज्यांचा हृदय चांगला असतो त्यांचा नशीब खराब असतो.\nकिती हि करा लोकांसाठी एक ना एक दिवस ते तुम्हाला विसरून जातील.\nकोणाला फोर्स करू नका त्यांनी तुम्हाला वेळ द्यायला पाहिजे म्हणून जर ते खरंच तुमची काळजी करत असणार ते स्वता वेळ काढतील.\nहि दुनिया आहे, इथे लोक हृदयावर नाही तर गरजे वर प्रेम करतात.\nबालपण पण खूप छान होतं, ना कोणाची गरज होती आणि ना कशाची गरज होती.\nजिथे बघू तिथे सर्व जण घाई मध्ये आहेत, व्यस्त दुनिये मध्ये इथे ना तिथे पळातात.\nमैदानात हरलेला माणूस परत जिंकू शकतो, पण मनाने हरलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.\nखोटं पण किती अजीब आहे ना, स्वतः बोललो तर तर चांगलं वाटतो, दुसरे बोलले तर राग येतो.\nमनुष्य आपल्या विश्वासाने निर्माण होतो, जसा तो विश्वास करतो तसा तो बनतो.\nतुमच्या कष्टाना आणि मेहनतीला तो पर्यंत सीक्रेट ठेवा, जो पर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही.\nवेळ खूप काही शिकवते, खूप सारे अनुभव देते.\nपक्षी कधी आपल्या पिल्यांच्या भविष्या साठी घरटं बनवून ठेवत नाही, ते फक्त त्यांना उडणं शिकवतात.\nवेळ गुंगा नाही बस फक्त मौंन आहे, वेळ आल्यावर दाखवून देतो कोण कोणाचा आहे.\nजगा मधला सगळ्यात सुंदर झाड म्हणजे विश्वासाचा असतो, जो जमिनीवर नाही तर हृदयात उगतो.\nकधीच कोणाची बुराई करू नका बुराई तुमच्यात पण आहे आणि जीभ दुसऱ्यानं कडे पण आहे.\nडोळ्यात आश्रू आहेत तरी पण ओठांवर हसू आहे, जर आयुष्य जगायचंच आहे तर हसण्यात काय नुसकान आहे.\nसुंदरतेने धोका कधीच खाऊ नका, तलवार किती पण सुंदर असली पण मागते तर फक्त रक्त.\nशहरातली धावपळी मध्ये स्वतःला बघितलं आहे का रस्त्यावर चालताना उडण्याचा विचार केला आहे का.\nतुझ्या आयुष्याचा एक हिस्सा होतो पहिला आता फक्त आठवण बनून जगत आहे.\nकोण शिकला आहे फक्त बोलण्याने, सगळ्यांना एक धक्का जरुरी आहे.\nअसा खेळ खेळला आयुष्या ने परत कधी हासू आले नाही आणि ना कधी अश्रू आलेत.\nकधीच हृदयावर घेऊ नका जर तुम्हाला कोणी वाईट बोलत असेल, असा कोणीच नाही ज्याला सगळी चांगलं म्हणतील.\nखूप एकटं पाडलंय माझ्या आपल्यानी समजत नाही कि वाईट आम्ही आहोत कि नशीब.\nवाईट वेळेची एक चांगली गोष्ट आहे कि माहित पडतं कि कोणाला तुमची फिक्र आहे.\nसगळे उत्तर पुस्तकातच नाही मिळत काही उत्तर आयुष्य पण शिकवते.\nकिंमत दोनींची चुकवावी लागते, बोलण्याची पण आणि नाही बोलण्याची पण.\nबुद्धी नेहमी आश्वासनाला ला वापरल्यावर वाढते.\nआयुष्य त्याचाच सुधरेल, जो डोळे बंद करण्याच्या पहिला डोळे उघडतो.\nस्वतःशी हारलात नाही तर नक्कीच जिंकणार.\nलोक आजकाल खूप कडू पद्धतीने बोलतात पण आम्ही काही साखरे सारखे गोड बोलणं सोडलं नाही.\nतुम्हाला डुबवण्यासाठी दुनिया मध्ये अशी पण लोकं आहेत ज्यांना पोहणं तुम्ही शिकवलं आहेत.\nकपडे आणि चेहरे नेहमी खोटं बोलतात माणसाचा खरेपणा तर वेळ दाखवते.\nआनंदी आहे मी, कारण मला स्वप्नांच्या जास्त आपल्यांची फिक्र असते.\nचुकी करू शकतो, पण कोणाचा चुकीचा नाही करू शकत.\nजितकी मोठी स्वप्न असतात तितकीच मोठी #PROBLEMS हि असतात आणि जितकी मोठी #PROBLEMS हि असतात आणि तेवढीच मोठं यश असतं.\nआयुष्य #REWIND मध्ये नाही तर #PLAY MODE मध्ये जगलं पाहिजे.\nआयुष्याचा फंडा सांगतो कि त्यांच्याशीच बोला ज्यांच्या सोबत बोलायला आवडतं पण मला सांगायचं आहे कि ज्यांच्या सोबत बोला ज्यांना तुम्हाला ऐकायला आवडतं.\nआयुष्याने दिलेले प्रत्येक धोके #BUT काही प्रॉब्लेम नाही #ITS OK.\nआयुष्य तर एक फोटोग्राफी आहे, त्याला चांगल्या पद्धतीने #एडिट करा मग बघा दुनिया त्याला किती #LIKE करते.\nआयुष्यात नेहमी अश्या लोकांना पसंद करा ज्यांचा हृदय चेहऱ्या पेक्षा सुंदर असेल.\nयशस्वी लोक तेच आहेत, ज्यांना तुटलेल्याना जोडणं आणि रागावलेल्याना मनवणं येतं.\nजेव्हा कोणी तुमची कदर करत नाही त्यांच्या पासून दूर गेलेलंच चांगलं असतं.\nआयुष्य एक सेल्फी सारखी झाली पाहिजे, जो कधी कधी #CLEAR दिसत नाही पण #SMILE नेहमी देत राहील.\nआनंदाचा रस्ता नसतो आनंदी राहणंच एक रस्ता आहे.\nकोणासोबत हि राहाल आनंदी राहा मजबुरीत नको.\nज्यांना लगेच राग येतो ते लोक हृदयाचे साफ असतात.\nहसत असतो कारण मला आजची फिक्र आहे उद्याची नाही.\nमित्रानो लोकांच्या हृदयात राहणं शिका कारण डोक्यात तर दुश्मन पण राहतात.\nखूप काही विचार करावं लागतं तोंड उघडण्याच्याआधी कारण दुनिया लोकं आता हृदयाने नाही तर डोक्याने नाते निभवतात.\nप्रेम इज्जत आणि मेहनत छोटे शब्द आहेत, पण हे ज्याला सुद्धा मिळतात त्याचं आयुष्य यशस्वी होते.\nआयुष्य सुंदर आहे मग भले ऋतू कोणता पण असुदे.\nहृदयाचा तर फक्त नाव घेतला जातो नाहीतर हि दुनिया तर फक्त ३ गोष्टींनी चालते. पैसा, अहंकार आणि मीपणा.\nआज चा दिवस जगा काय माहित उद्या असेल कि नाही.\nआयुष्यामध्ये पडण्याला कधीच घाबरू नका कारण उडतात तेच जे पडण्याची हिंमत ठेवतात.\nआज तुमची वेळ आहे तर याचा म्हणणं असं नाही कि उद्या पण तुमचाच असेल.\nवेळे वेळेची गोष्ट आहे रे, आज तुमचा आहे उडून घ्या उद्या आमचा असेल तर #DIRECT उडवू.\nआयुष्य जगतो आम्ही आमच्या #SMILE ने आणि लोक जळतात आमच्या #STYLE ने.\nमी तर खास नाही आहे ह्या दुनिया मध्ये पण माझ्या सारखे लोक कमी आहेत.\nआयुष्यातलं सगळ्यात सुंदर ते नाही कि तुम्ही किती आनंदी आहात आयुष्यातली सुंदरता तर ती आहे कि तुमच्या मुले किती जण आनंदी आहेत.\nआयुष्यातली सगळ्यात चांगलं पुस्तक म्हणजे स्वता आपण स्वतःला समजा सगळ्या समस्यांचा समाधान होईल.\nवजन तर फक्त आपल्या इच्छांचा आहे, बाकी आयुष्य एकदम हलकी फुलकी आहे.\nहातात टच फोन तो स्टेटस साठी चांगला आहे, सगळ्या सोबत टच मध्ये राहा आयुष्यासाठी चांगला आहे.\nआयुष्य बदलण्यासाठी लढायला लागतो, आणि सोप्पं करण्यासाठी समझून घ्यावं लागतो.\nपोस्ट वाचल्या बद्दल मनापासून धन्यवाद.\nतर आशा करतो हि पोस्ट (Marathi Whatsapp Status On Life) तुम्हाला आवडली असेल. आवडली असेल तर #SHARE करायला विसरू नका. तुमच्या मित्र मैत्रिणींना, परिवाराला, पाठवा. आणि पुढची पोस्ट कुठल्या विषयावर पाहिजे ते सुद्धा खाली कंमेंट करून सांगा. आम्ही त्याच विषयावर पोस्ट लिहू. धन्यवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/16/navratri-festival-2020.html", "date_download": "2020-10-31T16:22:29Z", "digest": "sha1:CL6G4QVPPSYY3DIGVRWQZABZESRLSUO7", "length": 4819, "nlines": 8, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना योग्य : दा.कृ. सोमण - महा एमटीबी", "raw_content": "नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना योग्य : दा.कृ. सोमण\nमुंबई : कोरोना काळात नवरात्रोत्सव आला आहे. दुर्गा म्हणजे शक्ती,तेव्हा, प्रतिकारशक्ती चांगली असेल तर,आरोग्यही उत्तम राहते.म्हणुन यावर्षी आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल. शारदीय नवरात्रास आजपासून (दि.१७ ऑक्टो.) सुरूवात होत असुन नवरात्रारंभ म्हणजे घटस्थापना शनिवारी सूर्योदयापासून दुपारी २ वाजेपर्यंत कधीही करावी.असे पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी सांगितले.\nनवरात्रातील पूजा ही आदिशक्ती म्हणजे निर्मिती शक्तीची पूजा असते. या सुमारास शेतातील धान्य घरात येत असते. निर्मिती आणि ९ या संख्येचं अतूट नातं आहे. बी जमिनीत पेरले की नऊ दिवसांनी अंकुरते.गर्भधारणा झाल्यापासून ९ महिने ९ दिवसांनी मूल जन्माला येते.नऊ ही सर्वात मोठी संख्या असल्याने ९ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हणतात. तेव���हा,नऊ दिवस पूजा करून दररोज एक याप्रमाणे माळा बांधतात. घटामध्ये मातीत धान्य पेरतात. तसेच, अखंड दीप तेवत ठेवला जातो. यावर्षी नऊ दिवसात एकाही तिथीची क्षयवृध्दी न झाल्यामुळे नवरात्र सलग नऊ दिवस आले आहेत. यावर्षी तर,कोरोना लढाई काळात नवरात्र हा आदिशक्तीचा उत्सव आला आहे.दुर्गा म्हणजेच शक्ती. माणसांत प्रतिकारशक्ती चांगली असेल तर आरोग्य चांगले राहते म्हणून यावर्षी नवरात्रात आरोग्यदेवीची उपासना करणे योग्य होईल.असे सोमण यांनी सांगितले.\nकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू होणारा नवरात्रौत्सव साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.गणेशोत्सवाप्रमाणेच नवरात्रौत्सवातही गर्दी न करता शासनाने जारी केलेल्या सूचना, मार्गदर्शन आणि दक्षता यांचे पालन करावे, मास्कचा वापर, सोशल डिस्टंन्सिंगचे पालन, हातांची स्वच्छता या त्रिसूत्रीचे पालन करून जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nघटस्थापना नवरात्र आरोग्यादेवी दुर्गा Ghatsthapana Navratra Arogya Devi Durga", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/CM-announces-Youth-Hostel-Tourism-Day-at-Grape-Park-Kharghar-in-Nashik.html", "date_download": "2020-10-31T15:55:11Z", "digest": "sha1:WBNCY7LB2WBI2OO2EWZK4SVPQTQBULQF", "length": 6437, "nlines": 32, "source_domain": "www.sthairya.com", "title": "नाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा", "raw_content": "\nनाशिकमध्ये ग्रेप पार्क, खारघरमध्ये युथ हॉस्टेल पर्यटन दिनी मुख्यमंत्र्यांची घोषणा\nस्थैर्य, मुंबई, दि.२८: नाशिकमधील ग्रेप पार्क, खारघरमधील एमटीडीसीच्या युथ हॉस्टेलचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याहस्ते उद्घाटन करण्यात आले. जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून युथ हॉस्टेल पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.\nपर्यटन विकास महामंडळाने खारघरमध्ये उभारलेल्या युथ होस्टेलचे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावरुन ऑनलाइन उद्घाटन करण्यात आले. यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते. पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे हे ���ारघरमधील युथ हॉस्टेलमध्ये उपस्थित होते. युथ हॉस्टेलचे उद्घाटन झाल्यानंतर ते पर्यटकांसाठी खुले करण्यात आले.\nआदिती तटकरे यांनी ४ सप्टेंबरला युथ हॉस्टेलची पाहणी केली होती. काही दिवसांतच खारघर युथ हॉस्टेल खुले केले जाईल, असे आश्वासन दिले होते.\nदरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्धाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nआदिती तटकरे यांनी ४ सप्टेंबरला युथ हॉस्टेलची पाहणी केली होती. काही दिवसांतच खारघर युथ हॉस्टेल खुले केले जाईल, असे आश्वासन दिले होते.\nदरम्यान, नाशिकमध्ये एमटीडीसी ग्रेप पार्क आणि बोट क्लबचे उद्धाटनही यावेळी करण्यात आले. तत्कालीन पर्यटन मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून हे सत्यात उतरल्याचे यावेळी आदित्य ठाकरे यांनी सांगितले.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00463.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2020/05/blog-post_11.html", "date_download": "2020-10-31T17:14:11Z", "digest": "sha1:PWHA3B35XNWNFK7XWDM2T5OLV32E2PQB", "length": 7890, "nlines": 76, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "वणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ तालुका शाखा वणी यांच्या विद्यमाने नाभिक सलून दुकानदार कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप", "raw_content": "\nHomeयवतमाळवणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ तालुका शाखा वणी यांच्या विद्यमाने नाभिक सलून दुकानदार कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप\nवणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ तालुका शाखा वणी यांच्या विद्यमाने नाभिक सलून दुकानदार कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप\nवणी येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळ जिल्हा शाखा यवतमाळ तालुका शाखा वणी यांच्या विद्यमाने नाभिक सलून दुकानदार कारागीर यांना जीवनावश्यक वस्तूच्या किट वाटप\nदेशावर सध्या कोरोना वायरसने थैमान घातले आहे. अजूनही त्याचा फैलाव झपाट्याने होत आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकार महाराष्ट्र शासनाने दिनांक २२ मार्च 2020 पासून लाकडाऊन घोषित केला आहे.\nया लाकडाऊनला नाभिक सलून दुकानदारांनी कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी सहकार्याची भूमिका निभावित आहेत. मात्र यात नाभिक समाजाची हातावर आणून पानावर खाणाऱ्या सलून कामगारांची चांगलीच भूक मारी झाली. सर्व दुकान बंद असल्यामुळे दुकानदार व कारागीर अडचणीत सापडला आहे. तसाही हा समाज अत्यंत गरीब समाज असून, रोज कमवून आपल्या कुटुंबाचे पालन पोषण करणारा वर्ग आहे.\nया संकटात पडलेल्या समाजबांधवांचा विचार करून\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणी च्या वतीने कोरोणा मुळे आपल्या नाभिक समाज बांधवां साठी अति गरजू समाज बांधवाना महाराष्ट्र नाभिक महामंडळ शाखा वणीच्या वतीन वणी शहर वणी तालुका गहु तांदूळ तेल दाळ असे 100 किटचे वाटप करण्यात आले\nआणखी 100 किटचे नियोजन करून वाटप करण्यात येणार आहेत तरी समाज बांधवाणी संर्पक करावा\nगणेश मांडवकर जितेन्द्र घुमे\nसागर वाटेकर आकाश हनमंते\nपांडुरंग नागतुरे मंगल चौधरी प्रकाश नागतूरे हनुमान चौधरी\nबालु कुंडलकर ओमप्रकाश नक्षिणे दत्ता क्षिरसागर धनंजय येसेकर सपनिल दर्व बालाजी नागतूरे अविनाश नक्षिणे प्रभाकर कडुकर राहुल नागतुरे निकेश कडुकर आकाश कडुकर राहुल कोठेकर पंढरी हनमंते चंदु नक्षिणे दीवाकर नागतूरे जिल्हा उपाध्यक्ष बाळु कडुकर पदमाकर हनमंते\nजिल्हा संपर्क प्रमुख भैयाजी तेजे जिल्हा सहसचिव बालु कुंडलकर\nतालुका अध्यक्ष विनोद धाबेकर भालचंद्र मांडवकर महीला तालुका अध्यक्ष अर्चना कडुकर राजुर महीला शहर अध्यक्षा किर्ती ताई तुम्पंलीवार\nमहाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्य शाखा वणी\nआपल्या सेवेत आहोत कधीही संर्पक करा आपला महाराष्ट्र नाभिक महामंडळ यवतमाळ जिल्ह्या अध्यक्ष शशिकांत ऊर्फ डुड्डू नक्षिणे\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://agrostar.in/amp/mr/uttar-pradesh/article/unfao-alerts-india-and-other-asian-countries-about-fall-armyworm-attack-5c99e49cab9c8d86244eec6f", "date_download": "2020-10-31T15:56:47Z", "digest": "sha1:CFBSLK4O5S56DWRLY435MNUPNOLP2343", "length": 7792, "nlines": 66, "source_domain": "agrostar.in", "title": "कृषी ज्ञान - भारतासोबतच आशियाई देशालादेखील ‘या’ अळीचा खतरा - अ‍ॅग्रोस्टार", "raw_content": "\nभारतासोबतच आशियाई देशालादेखील ‘या’ अळीचा खतरा\nभारतासोबतच म्यानमार, चीन, थायलंड, बांग्लादेश, श्रीलंका या देशामध्ये ‘लष्करी अळी’चा खतरा वेगाने पसरत आहे. ही अळी मक्का, भात, कापूस व ऊस यासारख्या विविध १८० झाडांच्या प्रजातींना नष्ट करू शकतात. संयुक्त राष्ट्र खाद्य व कृषी संघटनेने भारतासहित संपूर्ण आशियाई देशांना ‘लष्करी अळी’पासून धोका असल्याचे सांगितले आहे. ही कीड संपूर्ण पिकांचा नाश करू शकते. बँकाकमध्ये आयोजित केलेल्या संयुक्त राष्ट्राच्या खादय व कृषी संघटनेच्या बैठकीत भारतासहित संपूर्ण आशियाई देशांना लष्करी अळीपासून सावधान होण्यास सांगितले आहे. संयुक्त राष्ट्राच्या खादय व कृषी संघटनेचे\nउपमहानिरीक्षक कंधवी कदिरेसन यांनी सांगितले की, ‘लष्करी अळी मागील काही वर्षांमध्ये अमेरिकेपासून ते आफ्रिकेपर्यंत पोचली आहे. आता ही अळी वेगाने आशियाई देशांमध्ये पसरत आहे. ही अळी २०१८ ला भारतामध्ये जुलै या महिन्यात आढळली होती. आता, ही अळी म्यानमार, चीन, थायलँड, बांग्लादेश, श्रीलंका या आशियाई देशामध्ये वेगाने पसरत आहेत. या अळीमुळे संपूर्ण शेती नष्ट होऊ शकते. याबाबत सर्व देशांनी एकत्रितपणे प्रयत्न करुन पिकांना वाचवले पाहिजे. ही अळी मक्का, भात, कापूस व ऊस यासारख्या विविध १८० झाडांच्या प्रजातींना नष्ट करू शकतात. या अळीची प्रजनन क्षमता जास्त आहे. यामुळे ही अळी मका, भात व ऊसाच्या पिकांना रातोरात नष्ट करू शकते.” संदर्भ – आउटलुक अॅग्रीकल्चर, २२ मार्च २०१९ जर आपल्याला ही माहिती उपयुक्��� वाटली, तर फोटोखाली दिलेल्या पिवळया अंगठयाच्या चिन्हावर क्लिक करा आणि खाली दिलेल्या पर्यायच्या माध्यमातून आपल्या सर्व शेतकरी मित्रांसोबत शेयर करा\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञानयोजना व अनुदान\nबँकांनी 70 लाख किसान कार्डधारकांना 62,870 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर केले\nखरीप हंगामात पिकांच्या पेरणीची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी बँकांनी ६२,८७० कोटी रुपयांच्या कर्जाची मर्यादा असलेल्या शेतकऱ्यांना ७०.३२ लाख किसान क्रेडिट कार्ड दिले आहेत. अर्थमंत्री...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nकृषी वार्ताआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी ज्ञान\nखतांच्या संतुलित वापराविषयी १ लाख गावात शासन जनजागृती मोहीम\nसेंद्रीय खतांचा वापर वाढविण्यासाठी केंद्र सरकार शेतकऱ्यांना जागरूक करेल. सेंद्रिय खतांच्या वापरास चालना देण्यासाठी आणि रासायनिक खतांचा वापर कमी करण्यासाठी सरकार १...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\nआउटलुक अॅग्रीकल्चरकृषी वार्ताकृषी ज्ञान\nअर्थसंकल्पात खतांच्या कच्च्या मालच्या आयातवर शुल्क कमी करण्याची शक्यता\nकेंद्र सरकार फेब्रुवारी महिन्यात जाहीर करण्यात येणारा अर्थसंकल्प २०२०-२१ मध्ये खतांचे घरेलू उत्पादन वाढविण्यासाठी कच्चा मालच्या आयात शुल्कमध्ये कमी करण्याची शक्यता...\nकृषी वार्ता | आउटलुक अॅग्रीकल्चर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/521674", "date_download": "2020-10-31T16:34:20Z", "digest": "sha1:U6AXZ6L5QQA6SDZBK7I5LVQTKLC4XTLF", "length": 2722, "nlines": 66, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n०४:३४, १९ एप्रिल २०१० ची आवृत्ती\n२२ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने वाढविले: krc:1950 джыл\n१६:१८, ५ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन)\nEscarbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: pa:੧੯੫੦)\n०४:३४, १९ एप्रिल २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nArthurBot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: krc:1950 джыл)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2019/03/", "date_download": "2020-10-31T15:22:29Z", "digest": "sha1:KVPXLDYHPH4E46NSTFKWRCVF3SPLHV2R", "length": 62864, "nlines": 290, "source_domain": "www.newsmasala.in", "title": "News Masala", "raw_content": "\nमा���्च, २०१९ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे\nगुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती मतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २९, २०१९\nनवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेतून\nमतदान, पाणी आणि राष्ट्रीय एकात्मकता याबाबत होणार जनजागृती\nअत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्थेकडून\nगुढीपाडव्या निमित्त नवीन नाशिक परिसरात नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन\nनाशिक,दि.२९ मार्च :-अत्रेयनंदन बहुद्देशीय कला, क्रीडा,सांस्कृतिक व सामाजिक संस्था कामटवाडे व नववर्ष स्वागत यात्रा समिती नवीन नाशिक यांच्यावतीने गुढीपाडव्या निमित्त काढण्यात येणाऱ्या नववर्ष स्वागत यात्रेत विविध सांस्कृतिक कार्यक्रमातून सामाजिक प्रबोधन कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून या वर्षी १०० टक्के मतदान, पाणी बचत, एकात्मिकता याबाबत चित्ररथ तयार करून जनजागृतीकरून नववर्षाचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती नववर्ष स्वागत समितीच्या अध्यक्षा प्रा. वैशाली शिंदे, कार्याध्यक्ष राजेंद्र फड, कोषाध्यक्ष योगेश मांडे,सचिव राजेश मालपुरे यांनी दिली आहे.\nनवीन नाशिक परिसरात तीन वर्षापासून गुडीपाडव्या निमित्त सर्व समाजाचे संघटन व समाज प्रबोधन तसेच नवीन नाशिक परिसरात सांस्कृतिक अभिसरण व्हावे या हेतूने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या यात्…\nपत्रकार भारस्कर यांचे परिवहन मंत्र्यांना आवाहन, शौचालयांकडून होणारी सक्तीची वसुली बंद करा, सर्वसामान्यांना दिलासा द्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २९, २०१९\nहागणदारीमुक्त भारत करण्यासाठी शौचालयाकडे सरसवणाऱ्याकडून खंडणी वसुली रावते-देओल बंद करा वसुली नाशिक. पंतप्रधान नरेंद्र मोदी हागणदारी मुक्त करण्यासाठी महानायक अभिताभ बच्चन ते बालकलाकारापर्यंत सर्वांचीच मदत घेत आहे. मात्र शौचालयाच्या ठेकेदारापासून मंत्रालयात बसणाऱ्या बाबूपर्यंत सर्वच या प्रयत्नावर पाणी फिरवत असल्याचे दिसून येत आहे. सामाजिक कार्यकर्ते नागरिकांसाठी मोफत असलेल्या शौचालयात होणाऱ्या लुटीसंदर्भात वारंवार तक्रारी करीत असतांना देखील ��ेवळ नरकातील पैशाचा स्वाद गॉड लागू लागल्याने सामान्य प्रवाशांच्या मूलभूत मुद्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे प्राथमिक माहितीवरून वार्षिक कोटी रुपयांपर्यंत असून त्याबाबत तक्रार करणाऱ्या व्यक्तींचा मुडदा पाडण्यापर्यंतच्या धमक्या दिला जात आहे. या प्रकरणी पोलिसांकडून नियम धाब्यावर बसून जनतेच्या मजबुरीचा फायदा घेणाऱ्या शौचालयाचा ठेकेदार, कर्मचारी व त्यांना पाठीशी घालणाऱ्या संबंधिताच्या विरोधात खंडणीची मागणी केली जात आहे. गेल्या तीन वर्षांपासून या लुटीच्या विरोधात आवाज उठविणारे पत्रकार संतोष भारस्कर यांनी सांगितले की शासकीय नियमानुसार पुरुष अथवा महिला…\nभारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद अध्यात्मिक गुढ प्रश्र्नांची उत्तरे देणारा चित्रपटाचे प्रेक्षकांनी केले स्वागत अध्यात्मिक गुढ प्रश्र्नांची उत्तरे देणारा चित्रपटाचे प्रेक्षकांनी केले स्वागत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २९, २०१९\nब्रह्माकुमारीज् निर्मित भारतातील प्रथम आध्यात्मिक चित्रपट ‘गॉड ऑफ गॉडस्’ला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद नाशिक मधील विविध चित्रपट गृहातून १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार नाशिक ::- ब्रह्माकुमारी संस्थेच्या फिल्म डिव्हिजन मार्फत निर्मित गॉड ऑफ गॉडस् हा चित्रपट भारतात विविध ठिकाणी प्रदर्शीत होत असून आध्यात्मिक गुढ प्रश्नांची उत्तरे देणारा प्रथम आध्यात्मिक चित्रपट ठरला आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. नाशिक मधे या चित्रपटला अभूतपूर्व यश लाभले आहे. एकट्या नाशिक मधून ३१ मार्च रोजी शहरातील सिटी सेंटर मॉलमधील सिनेमॅक्स मधील ४ स्क्रीन मधून कॉलेज रोड येथील बिगबाजारच्या दी जॉन च्या २ स्क्रीन मधून तर नाशिक रोड येथील रेजिमेंटल प्लाज़ा मधील सिनेमैक्सच्या १ स्क्रीन ऐसे मिळून ७ स्क्रीन मधून १७६५ पेक्षा अधिक प्रेक्षक एकाच दिवशी या चित्रपटाचा आनंद घेणार आहेत. प्रेक्षकांच उत्साह पाहून चित्रपटाचे दिग्दर्शक व्यंकटेश व् प्रसिद्ध संगीतकार लक्ष्मी नारायण या दिवशी लॉन्चिंग कार्यक्रमाला उपस्तित राहण्याची शक्यता आहे. या चित्रपटाचे लॉन्चिंग सिटीसेंटर…\nअसोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फ�� मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २९, २०१९\nअसोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्सतर्फे मुंबईत भारतातील पहिला रुग्ण-डॉक्टर जाहीरनामा प्रकाशित\nया जाहीनाम्यात रुग्ण व डॉक्टरांचे हक्क अधोरेखित करण्यात आले आहेत. त्यांचे परस्परांशी असलेले नाते आणि १७ विविध पैलूंबाबत दोघांची वर्तणूक कशी असावी याचे निकष निश्चित करण्यास मदत होते.\nगेल्या काही वर्षात डॉक्टर व रुग्ण यांच्यात निर्माण झालेला अविश्वास आणि कटूता दूर करून डॉक्टर व रुग्णांच्या नात्यात सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा आहे. मुंबई, २८::- डॉ. अपर्णा गोविल भास्कर आणि डॉ. देबराज शोम या मुंबईतील डॉक्टरांनी संयुक्तपणे लिहिलेल्या भारतातील पहिल्यावहिल्या रुग्ण व डॉक्टर हक्क जाहीरनाम्याचे आज प्रकाशन करण्यात आले. भारतातील ११,००० डॉक्टरांचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स या डॉक्टरांच्या संघटनेचे अध्यक्ष डॉ. विपिन चेकर यांच्या हस्ते या जाहीरनाम्याचे औपचारिक प्रकाशन करण्यात आले. या जाहीरनाम्यासाठी असोसिएशन ऑफ मेडिकल कन्सल्टंट्स (एएमआय) या संस्थेचे संस्थापक डॉ. ललित कपूर यांनी महत्त्वपूर्ण मुद्दे सांगितले. डॉ. भास्कर आणि डॉ. शोमा यांनी संयुक्तपणे लिहिलेल्या &…\nधुळे::- डाँ.भामरेंना स्वीय सहाय्यंकाचा तर कुणाल पाटील यांना पक्षांतर्गत फटका व दोघांना अनिल गोटेंचा, तसेच वंचित आघाडीचाही व दोघांना अनिल गोटेंचा, तसेच वंचित आघाडीचाही सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २७, २०१९\n२०१४ निवडणुकीवेळी शिवसेनेतून भाजपेयी झालेले डाँ.सुभाष भामरे धुळे लोकसभा मतदार संघातून विजयी झाले, मोदी लाटेचा संदर्भ आजही तत्कालीन निवडणुकीला जोडला जातो तो खरा की खोटा हे २०१९ निवडणुकीत दिसेल, मात्र पूर्ण विजय हा फक्त मोदी लाटेवर ढकलणे योग्य नाही, डाँ.सुभाष भामरेंचा वाटाही तितकाच मोठा होता, सुशिक्षित, निष्कलंक, अभ्यासू व दमदार कार्यकर्त्यांचे पाठबळ लाभलेले व्यक्तीमत्व हे गुण आपसूक विजयाला कारणीभूत ठरले होते, मात्र गेल्या पाच वर्षात परिस्थितीत जो बदल जाणवतो त्याकडे कानाडोळा करणे महागात पडू शकते, डाँ. भामरेंच्या अवतीभवती जे स्वीय सहाय्यकांनी कोंडाळे केले होते, त्यांच्या वागणुकीत जो अहं. दर्प दिसुन येत होता त्याचा काही अंशी नक्की फरक जाणवल्याशिवाय राहणार नाही, डाँ. भामरेंवरील मोठी जबाबदारी सांभाळतांना कामाची विभागणी करणे क्रमप्राप्त असतांना जो अतिविश्वास स्वीय सहाय्यकांवर दाखविण्याचा प्रकार कदाचित अनावधानाने घडला असेल मात्र त्याचा उपयोग होण्याऐवजी उपभोग घेण्यात वर्ग झाला असेच म्हणावे लागेल, बागलाण पंचायत समितीतील एका बैठकीत स्वत:डाँ.भामरे यांनी जे वाक्य वापरले ते त्यांच्या लेखी \"जन…\nलोकसभा उमेदवारांची खरी परीक्षा सुरू गुन्ह्यांची कुंडली प्रकाशित करावी लागेल गुन्ह्यांची कुंडली प्रकाशित करावी लागेल सविस्तर माहितीसाठी खालील ब्लाॅगवर क्लिक करा \n- मार्च २४, २०१९\n लोकसभेच्या निवडणुकीत जे उमेदवार नशीब अजमावणार त्यांना निवडणूक आयोगाच्या नियमांत राहून पुढील वाटचाल करावी लागणार आहे.\nजाहीरात देणे बंधनकारक केले आहे म्हणजे सर्वच प्रकारच्या असे नाही तर स्वत:वरील गुन्हे, प्रलंबित गुन्हे याबाबत १२ चा फाँन्ट असलेल्या तीन जाहीराती व त्याही स्थानिक दैनिकांत देणे बंधनकारक केले आहे, याचा फटका प्रस्थापित बाहुबली समजले जाणाऱ्या उमेदवारांनाच जास्त बसण्याची शक्यता आहे, दोन दिवसापासुन सोशियल मिडीया वर एक पोस्ट व्हायरल होत आहे, \"मै चौकीदार व मै जमानत पर\" , आता अशा पोस्ट जर जाहीरातींच्या आधीच शेअर होत आहेत व स्थानिक दैनिकांत ततीन वेळा ज्या जाहीराता प्रकाशित होतील त्या सर्वसामान्यांच्या हातात \"सकाळच्या\" पहिल्या चहासोबतच वाचायला मिळणार याचा परिणांम स्पष्ट करण्याची आवश्यकता नाही.\nउमेदवार आपली माहीती लपवू शकत नाही, त्याच्यावरील असलेल्या गुन्ह्यांची माहीती तो स्वखर्चाने स्वत:च देणार म्हणजेच यांपुढील होऊ घातलेल्या निवडणुकांसाठी तरी आपले चरीत्र स्वच्छ असावे ही भावना नवतरूणांमध्ये रूजविण्यात निवडणूक आयोग यशस्वी होण्य…\nशिवाजी चुंबळेंची उद्धव ठाकरेंना ग्वाही गोडसेंना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेन गोडसेंना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २३, २०१९\nगोडसे यांना विजयी करूनच मातोश्रीवर पाय ठेवेल उमेदवारीच्या स्पर्धेतील चुंबळे यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही उमेदवारीच्या स्पर्धेतील चुंबळे यांची उद्धव ठाकरे यांना ग्वाही नाशिक - लोकसभा निवडणुकीतील शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे आणि उमेदवारीच्या स्पर्धेत असलेले जेष्ठ नगरसेवक शिवाजी चुंबळे यांनी एकत्रितपणे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली.साहेब काळजी करू नका,मला जरी तिकीट नाही मिळाले तरी मी गोडसे यांच्या पाठीशी भक्कम पणे उभा आहे.गोडसे यांना विजयी करूनच पुन्हा मातोश्रीवर पाय ठेवील अशी ग्वाही आज चुंबळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. गोडसे आणि चुंबळे यांनी एकत्रितपणे उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या भेटीने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला.\nआगामी लोकसभा निवडणुकीसाठी आपल्यालाच पक्षाने उमेदवारी द्यावी यासाठी विद्यमान खासदार हेमंत गोडसे जिल्हाप्रमुख विजय करंजकर,शिवाजी चुंबळे प्रयत्नशील होते. उमेदवारीसाठी गोडसे,करंजकर आणि चुंबळे यांच्यामध्ये जोरदार स्पर्धा सुरू होती.त्यामुळे शिवसेनेची उमेदवारी नेमकी कुणाला मिळते याकडे अवघ्या जिल्हावासियांचे लक्ष लागले होते.जिल्ह्याच्या विकासासाठी गोडसे यांनी आणलेल्या विविध विकास योजनांचा न…\nभाजपा व शिवसेनेकडून जागांची अदलाबदल करण्याचा विचार होऊ शकतो या कालच्या बातमीवर-------- सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २२, २०१९\nमाजी आमदार रामदास चारोस्कर शिवसेनेच्या संपर्कात या एका बातमीचा परीणाम नासिक लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवर होऊ शकतो, दिंडोरीचे खासदार हरीश्चंद्र चव्हाणांचे नांव जाहीर होत नाही व डाँ भारती पवारांची भाजपाशी होत असलेली बोलणी कितपत उमेदवारी मिळविण्यात यश मिळवेल \nशिवसेनेचे धनराज महालेंनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून उमेदवारीही पदरात पाडून घेतल्याने नासिक व दिंडोरीतील सर्वच समीकरणे बदलू लागली आहेत. भाजपा शिवसेनेचे जागावाटप निश्चित झाले मात्र नासिक व दिंडोरीचे उमेदवार जाहीर होत नाहीत. राज्यात काल झालेल्या घडामोडींनुसार भाजपा व शिवसेना काही जागांची अदलाबदल करू शकते या विधानाला पुष्टी दिल्यास, नासिक लोकसभा मतदार संघातून पालकमंत्र्यांच्या व्युहरचनेचा हा भाग समजून माणिक कोकाटे हे उमेदवार ठरण्याची शक्यता आहे, तसे झाले तर दिंडोरीतील हरीश्चंद्र चव्हाणांऐवजी शिवसेनेकडून रामदास चारोस्कर उमेदवारी करतील व डाँ भारती पवार यांचा भाजपा प्रवेश केला काय अन् नाही केला तरी फारसा फरक पडणार नाही असे गणित मांडले ज���ऊ शकते, मुळात राष्ट्रवादीने त्यांच्यावर अन्याय केला आहे या सुडाच्या भावनेने त्या पक्ष…\nदेशातील कोणत्याही भागात महीलांना समाजात वावरताना प्रतिष्ठा व सुरक्षितता मिळावी -पोलीस उपायुक्त पोर्णिमा चौगुले महिलांना बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वावर मान व हक्क मिळाला पाहिजे- शीतल करदेकर महिलांना बाई म्हणून नव्हे तर स्वकर्तुत्वावर मान व हक्क मिळाला पाहिजे- शीतल करदेकर नॅशनल युनियन आॅफ जर्नेलिस्ट तर्फे कार्यक्षम महीलांचा सत्कार करण्यात आला याबाबत सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २०, २०१९\nनॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्ट तर्फे समाजातील कार्यक्षम महिलांचा सत्कार\nनाशिक :स्त्री आणि पुरुष ही समाज रथाची दोन चाकं असून त्यापैकी कोणतेही चाक लहान किंवा मोठे नाही समाजनिर्मितीसाठी हा समाजरथ वेगाने चालला पाहिजे म्हणून निसर्गाने त्या दोन्हीची निर्मिती केली आहे मात्र समाजात स्त्रीला कमी दर्जाचे स्थान दिले तर समाजरथाचा वेग मंदावेल, केवळ जागतिक महिला दिनी आठ मार्चला वर्षाचे ३६५ दिवस समाजात महिलांना प्रतिष्ठा आणि सुरक्षितता मिळाली पाहिजे. देशातील सर्व भागात वर्षभर कोणत्याही वेळी महिला समाजात प्रतिष्ठेने सुरक्षित वावरू शकल्या पाहिजेत तर प्रत्येक दिवस हा महिला दिन असेल ८ मार्च चा वेगळा महिला दिन साजरा करण्याची गरज पडणार नाही असे प्रतिपादन नाशिकच्या पोलिस उपायुक्त पौर्णिमा चौगुले यांनी केले. नाशिक शाखेतर्फे व बेटी फाउंडेशन तर्फे आयोजित समाजातील सक्षम महिलांचा सत्कार श्रीमती चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या नुकत्याच झालेल्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने हा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता महाराष्ट्र अध्यक्ष श्रीमती वैशाली आहेर दैनिक नवशक्ती वरिष्ठ पत्रकार दीपक …\nजिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या कडून सर्वोच्च न्यायालय व शासन आदेशाची पायमल्ली होत असल्याचा आरोप बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा होतोय विपर्यास बोगस डॉक्टर शोध मोहीमेचा होतोय विपर्यास सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च २०, २०१९\nनाशिक- केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालया तर्फे इलेक्ट्रोहोमिओपॅथी (बीईएमएस) चिकीत्सा पद्धतीस मान्यता देण्याची प्रक्रिया सुरु असून, याबाबतचे विधेयक संसदेच्या उंबरठ्यावर असताना जिल्हा आरोग्य विभागामार्फत बोगस डॉक्टर्स शोध मोहिमेच्या नावाखाली इलेक्ट्रोहोमिओपॅथी डॉक्टर्सना वेठीस धरण्यात येत असून , हा त्यांच्यावर सरळ सरळ अन्याय असल्याचे मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी च्या वतीने जिल्हाधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिलेला निवेदनात म्हटले आहे.\nनाशिक येथे बोगस डॉक्टर शोध मोहिमे अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या चौकशी व कारवाईबाबत इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकित्सकांच्या बाबतीत चुकीची व विसंगत माहिती प्रशासनाने दिल्यामुळे कारवाईचे संकेत मिळाल्या नंतर मेडिकल असोसिएशन ऑफ इलेक्ट्रोहोमिओपॅथी संघटनेचे राज्य अध्यक्ष डॉ सतीश जगदाळे यांच्या उपस्थितीत असोसिएशनची बैठक घेण्यात आली .यावेळी डॉ जगदाळे म्हणाले कि, उच्च न्यायालय , सर्वोच्च न्यायालय , आरोग्य मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाने इलेक्ट्रोहोमिओपॅथी चिकीत्सा पद्धतीमध्ये व्यवसाय करणाऱ्या चिकीत्सकाना मान्यता दिली असताना जिल्हा प…\nवरिष्ठांचे आदेश न पाळणाऱ्या आणखी एका ग्रामसेवकाचे झाले निलंबन सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च १६, २०१९\nदिंडोरी तालुक्यातील पुन्हा एका ग्रामसेवकाचे निलंबन \nवरिष्ठांच्या आदेशाचे पालन करण्यात कसूर का केली जाते याचे परिक्षण केल्यास फक्त ग्रामसेवक जबाबदार असेल की आणखी कुणी \nदप्तर दिरंगाई वा तपासणीस उपलब्ध न करून देणे यांत भ्रष्टाचाराला वाव असल्याच्या चर्चेने दिंडोरी तालुक्यात बोलले जात असुन ग्रामसेवक हा जबाबदार प्रशासनाचा प्रतिनीधी असतो म्हणून कारवाई तेथपर्यंत येऊन थांबते मात्र पडद्यामागील अशासकीय सूत्रधारांचे काय असा प्रश्न जनसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे \nनाशिक – ग्रामपंचायतीचा प्रशासन प्रमुख म्हणून काम करताना कर्तव्यात कसुन केल्याप्रकरणी दिंडोरी तालुक्यातील राशेगाव येथील ग्रामसेवकाला जिल्हा परिषद सेवेतून निलंबीत करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिलेल्या निर्देशानंतर दिंडोरी पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांनी ही कार्यवाही केली. दिंडोरी तालुक्यातील राशेगाव ग्रामपंचायतीत प्रकाश गावित हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत होते. मात्र प्रशासकीय काम करीत असताना महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या नोंदवहया व संचिक…\nनासिक च्या होतकरू उद्योजकांना बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस उपक्रमांतर्गत मार्गदर्शनाची संधी ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम ६ एप्रिल रोजी , नाशिक आंत्रप्रिनर फोरम चा उपक्रम बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा बातमीत खाली दिलेल्या लिंकवर अथवा भ्रमणध्वनी वर नोंदणी करा सविस्तर माहितीसाठी आपण खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च १३, २०१९\nनाशिक: नाशिक येथील होतकरु उद्योजकांना यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन मिळून नाशिकमध्ये नाविन्यपूर्ण उद्योग सुरु व्हावेत, तसेच नवीन उद्योजक उदयास यावेत म्हणून गत १० वर्षांपासून नाशिक आंत्रप्रिनर फोरम \" बिल्डींग सस्टेनेबल एन्टरप्रायजेस\" हा उपक्रम राबवत असून, यावर्षी सुद्धा हा कार्यक्रम दि. ६ एप्रिल रोजी आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती आयोजक संजय लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. सदर वार्षिक संवाद कार्यक्रमाचे आयोजन संस्थापकअध्यक्ष संजय लोढा, हर्षद मेहता आणि अजय बोहोरा यांच्या कडून करण्यात येणार आहे.\nनाशिक आंत्रप्रिनर फोरमने गेली अनेक वर्षे बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस हा उपक्रम यशस्वीरित्या राबवला असून त्याचा फायदा नाशिक मधील होतकरू तरुण उद्योजक घेत आहेत. या उपक्रमातून प्रेरणा घेत अनेकांनी आपले उद्योग उभे केले असून यशस्वीरीत्या चालवत आहेत. या पुढेही अनेक चांगले उद्योजक निर्माण व्हावेत म्हणून नाशिक आंत्रप्रिनर फोरम प्रयत्नशील असून, त्याचाच एक भाग म्हणून ‘बिल्डींग सस्टेनेबल एंटरप्राइजेस’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रमाचे हे सलग १० वे वर्ष आहे. यावर्षी…\nकनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना कारणे दाखवा नोटीसा बजावल्या सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा\n- मार्च ०७, २०१९\nनाशिक – जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या कार्यालयाकडे येणा-या प्रथम प्राधान्याच्या संदर्भांवर सात दिवसाच्या आत कार्यवाही न करणा-या जिल्हा परिषदेच्या ७ विभागातील कनिष्ठ व सहायक प्रशासन अधिका-यांना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी कारणे दाखवा नोटीसा बजावल्या आहेत.\nमुख्य कार्यकारी अधिका-यांकडे तसेच कार्यालयाकडे विविध प्रकारचे अर्ज तसेच तक्रारी प्राप्त होत असतात. यामधील महत्वाच्या विषयांचा जलदगतीने निपटारा व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालयाकडून सदरचे अर्ज प्रथम प्राधान्य या संदर्भाखाली कार्यवाहीसाठी संबधित विभागाकडे देण्यात येतात. या संदर्भावर संबंधित विभागांनी सात दिवसाच्या आत कार्यवाही करुन त्याचा अहवाल देणे आवश्यक असताना वारंवार पाठपुरावा तसेच लेखी सुचना देवूनही जिल्हा परिषदेच्या सात विभागांनी यासाठी दिरंगाई केली आहे. याची गंभीर दखल घेत डॉ. नरेश गिते यांनी दिरंगाईचा कायदा तसेच महाराष्ट् जिल्हा परिषद जिलहा सेवा (शिस्त व अपिल) नियमाव्दारे शिस्तभंगाची कारवाई का करु नये याबाबत संबधित कर्मचा-यांना नोटीसा बजावण्यात आल्या आहे…\nखाजगी शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यात आली, ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आली सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा\n- मार्च ०६, २०१९\nनाशिक – जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत आज खाजगी शाळेतील १९ अतिरिक्त प्राथमिक शिक्षकांना समुपदेशनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये पदस्थापना देण्यात आली. विभागात अतिरिक्त ठरलेल्या खाजगी शाळांमधील १९ शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना देणेबाबत शिक्षण उपसंचालक कार्यालयाने जिल्हा परिषदेला निर्देश दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण विभागाच्या शिक्षण अधिकारी डॉ. वैशाली झनकर, सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी संबंधित शिक्षकाना समुपदेशनाने पदस्थापना दिली. ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी नाशिक- जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामसेवक संवर्गातील १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ८६ ग्रामसेवकांना वरिष्ठ वेतनश्रेणी मंजूर करण्यात आल्याची माहिती जिलहा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिली. शासन निर्णयानुसार १२ वर्ष सेवा पूर्ण झालेल्या ग्रामसेवकांना आश्वासित प्रगती योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदोन्नती समितीसमोर ८६ प्रस्ताव सादर करण्यात आले होते. या सर्व…\nवरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा\n- मार्च ०५, २०१९\nनाशिक – जिल्हा परिषदेच्य�� सामान्य प्रशासन विभाग अंतर्गत ११ वरिष्ठ सहाय्यकाना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषदेचे सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप चौधरी यांनी दिली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील कर्मचा-यांचे प्रलंबित प्रशन सोडविण्याचा धडाका कायम ठेवत सामान्य प्रशासन विभागांतर्गत सेवाजेष्ठता यादीनुसार पात्र असलेल्या जिल्हयातील ११ वरिष्ठ सहाय्यक (लिपीक) यांना कनिष्ठ प्रशासन अधिकारी म्हणून पदोन्नती दिली आहे. या ११ कर्मचा-यांना जिल्हयातील तसेच मुख्यालयातील रिक्त जागांवर पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. जिल्हा परिषदेची सुत्र घेवून एका वर्षाच्या कालावधीत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.नरेश गिते यांनी प्रशासकीय सुधारणांबरोबरच कर्मचा-यांना विविध प्रकारचे लाभ वेळेत देण्याचे निर्देश देवून याबाबत स्वत: पाठपुरावा केला आहे. आतापर्यत जिल्हा परिषदेच्या विविध संवर्गातील कर्मचा-यांना पदोन्नती, १२ व २४ वर्षाची कालबध्द पदोन्नती, स्थायित्व प्रमाणपत्र अशा विविध प्रकारचे लाभ मंजुर केले आहेत…\nआम्ही भारतीय कुणाच्या वाट्याला जात नाही पण आमच्या वाट्याला कुणी गेलं तर त्याला सोडत नाही- खा.शरद पवार शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले शेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी उभे रहा असे आवाहन खा.शरद पवार यांनी केले देशाच्या सीमेवर सैन्य लढत आहे अन् मोदी राजकारण करीत आहेत-आम. छगन भुजबळ देशाच्या सीमेवर सैन्य लढत आहे अन् मोदी राजकारण करीत आहेत-आम. छगन भुजबळ कार्यकर्ता संवाद मेळाव्याची सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च ०४, २०१९\nशेतकरी विरोधी सरकारला हद्दपार करण्यासाठी भुजबळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा - खा.शरदचंद्र पवार नाशिक,दि.४ मार्च:- छगन भुजबळ यांनी नाशिकचा चेहरा मोहरा बदलला आहे. त्यांच्याकडे नाशिकची संपुर्ण जबाबदारी आहे. त्यामुळे या विकास पुरुषाच्या पाठीशी ठामपणे उभे राहून देशातील अर्थव्यवस्था मोडकळीस आणलेल्या शेतकरी विरोधी भाजप सरकारला हद्दपार करा असे आवाहन माजी केंद्रीय कृषिमंत्री खा.शरदचंद्र पवार यांनी केल���. चोपडा लॉन्स, गंगापूर रोड, नाशिक येथे नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, प्रशांत हिरे, समीर भुजबळ, देविदास पिंगळे, आ. हेमंत टकले, पंकज भुजबळ, नरहरी झिरवाळ, जयवंतराव जाधव, डॉ.अपूर्व हिरे, रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, रंजन ठाकरे, श्रीराम शेटे, नानासाहेब महाले, ऍड.संदीप गुळवे, बापू भुजबळ, गजानन शेलार, अमृता पवार, अर्जुन टिळे, निवृत्ती अरिंगळे, हिरामण खोसकर, शिवाजी सहाणे, पुरुषोत्तम कडलग, अंबादास खैरे, बाळासाहेब वाघ, राजाराम धनवटे, बाळासाहेब गाढवे, बहिरू मुळाने, अनिता भामरे, कवित…\nकरन गायकर यांच्या लोकसभा उमेदवारीच्या घोषणेने प्रस्थापितांमध्ये संभ्रमाचे वातावरण तरूण, हरहुन्नरी, सामाजिक जाणीवेच्या चेहऱ्याने घेतलेल्या आघाडीचीच चर्चा तरूण, हरहुन्नरी, सामाजिक जाणीवेच्या चेहऱ्याने घेतलेल्या आघाडीचीच चर्चा सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- मार्च ०३, २०१९\nनाशिकलोकसभानिवडणुकीसाठीकरणगायकर यांची उमेदवारी निश्‍चित समाजातीलसर्वस्तरातूनमिळालेल्यापांठिब्यानंतरचउमेदवारीचानिर्णयजाहीर\nछावा क्रांतीवीर संघटनेच्या माध्यमातूनसामाजिककार्याचाठसामहाराष्ट्रांतउमटविणारे व त्याचबरोबरमराठाआरक्षण, कोतवालआंदोलन, केबीसीगुंतवणूकदारांचेप्रश्न, आदीवासीसमाजाच्यामागण्यांसाठीचेसक्रीयआंदोलनाच्यापार्श्वभूमीवरअल्पावधीतलोकप्रियझालेलेसंस्थापकअध्यक्षकरणगायकरयांच्यालोकसभाउमेदवारीनेनासिकमधीलराजकीयगणितांचीसमीकरणेबदलाचेवारेप्रवाहीझालेआहे, निवडणुकीची तारीख जवळ येत असतांना प्रस्थापित राजकारण्यांचे ठोकताळ्यांना गायकरांच्या सर्वात प्रथम उमेदवारीच्या घोषणेने एका नवीन आव्हाणाला सामोरे जावे लागण्याचा मोठा प्रश्ननिर्माणकेला आहे अशी चर्चा नासिक लोकसभा मतदार संघात होत आहे.\n========================= नाशिक ::-शेती, उद्योग, पर्यटन, शिक्षण अशा सर्वच क्षेत्रात विकासाला प्रचंड वाव असलेला नाशिक जिल्हा केवळ राजकीय अनास्थेपायी देशातील प्रगत शहरांच्या यादीत तळाच्या क्रमांकावर आहे. नाशिकचा राजकीय इतिहास पाहता नाशिककरांनी आतापर्यंत सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांना …\nराष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाच्या महीला ��ेत्याविषयी सोशल मिडीयाच्या माध्यमातून बदनामी करणार्यावर पोलीसानी तत्काल कारवाई करावी - प्रेरणा बलकवडे. सविस्तर बातमी साठी खालील लिंकवर क्लिक करा\n- मार्च ०१, २०१९\nनाशिक दि. १ (प्रतिनिधी): राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला नेत्यांविरोधात होणाऱ्या सोशल मिडियावरील\nआक्षेपार्ह विधानाबाबत तातडीने नियमानुसार कारवाई करण्यात यावी यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिष्ठमंडळाने भद्रकाली पोलीस ठाणे नाशिक येथे तक्रार दिली. निवेदनात सौ बलकवडे यांनी म्हटले आहे की “राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला नेत्यांवर सोशल मिडियावरून आक्षेपार्ह वक्तव्य करून समाजात त्यांची प्रतिमा मलीन करण्याचे तसेच महिलांना अत्यंत खालच्या स्तरावर जाऊन टीका करण्याचे प्रकार सोशल मिडीयावर काही समाज कंटकांकडून जाणीवपूर्वक करण्यात येत आहेत. मी देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत असून त्यामुळे आमच्या भावना दुखावल्या आहेत. समाजात शिल्लक राहिलेली महिलांबद्दलची अशी र्निबुद्ध मानसिकता वेळीच कारवाई करून थांबविणे अत्यंत आवश्यक आहे.\nअसाच काही प्रकार जालना जिल्ह्यातील एका इसमाने पक्षाच्या महिला नेत्यांविरोधी आक्षेपार्ह वक्तव्य करून केलेला आहे.” त्या संदर्भातील पुरावे व सोशल मिडियावरील स्क्रीन शॉट (पुरावे…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00464.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2017/03/blog-post_18.html", "date_download": "2020-10-31T16:47:16Z", "digest": "sha1:TK5QAAZTYIH65ZQVSWA2LOCZAVLTQ5WE", "length": 6150, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "देगलूरात गुटख्याच्या ३ गोण्या जप्त", "raw_content": "\nमुख्यपृष्ठक्राईमनामादेगलूरात गुटख्याच्या ३ गोण्या जप्त\nदेगलूरात गुटख्याच्या ३ गोण्या जप्त\nपुडीमधील गुटख्याची निर्मिती व विक्री आणि सुगंधित तंबाखू यावर महाराष्ट्रामध्ये आणि सुगंधित तंबाखू यावर महाराष्ट्रामध्ये पूर्णपणो बंदी आहे; परंतु देगलूर शहरात पान टपर्‍यांवर व किरकोळ किराणा दुकानांत गुट��्याची सर्रास विक्री होते. यामुळे सिमावर्ती तेलंगाना राज्यामधून दररोज देगलूर शहरात गुटख्याची खाजगी वाहने,ऑटोरिक्षा,मोटारसायकल अथवा राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून आयात केली जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बिचकुंदा बसमधून देगलूरकडे येणारा तीन पोते गुटखा मदनूर पोलिसांनी पकडला. यामुळे देगलूरमध्ये खुटख्याची विक्री होते, यावर पुन्हा एकदा शिक्कामार्तब झाले.\nशेजारील कर्नाटक व तेलंगणा राज्यातून देगलूरला गुटखा येतो, ही माहिती मिळाल्यावरुन मदनूर पोलिसांनी तेलंगणा राज्य परिवहन महामंडळाच्या बिचकुंदा बसची तपासणी केली. या बसमध्ये शेख अहेमद(१७, रा.देगलूर) हा गुटख्याचे तीन पोते घेऊन देगलूरला येत होता. सदरील मुद्देमाल जप्त करुन ताब्यात घेण्याची कारवाई पोलीस उपनिरीखक बन्सीलाल व जमादार रामसिंग यांनी केली.\nशेख अहेमद याच्या चौकशी दरम्यान तो देगलूरमध्ये पानटपर.य़ा व किरकोळ दुकानदारांना गुटखा पुरवठा करण्यारा व्यावसायिक असल्याचे सांगितले. हा दररोज बोधन येथून दररोज गुटखा आणून देतो, या बदल्यात त्यास व्यापार्‍यांकडून दररोज पैसे दिले जातात अशी माहिती पुढे आली आहे. त्यामुळे देगलूर शहरामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये गुटखा पुरवठा करणारे कोण हे पुढे येणो गरजेचे आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/nagpur-rss-sarsanghchalak-mohan-bhagvat-exercised-his-right-to-vote", "date_download": "2020-10-31T16:16:50Z", "digest": "sha1:YBS7VEAPDWHSSTNQBU5TSWWZCMVYZE3N", "length": 8441, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "नागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी बजावला मतदानाचा हक्क", "raw_content": "\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nनागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला\nनागपूर : सरसंघचालक मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nमराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण नाही, गैरसमज पसरवू नका; जयंत पाटील यांचं आवाहन\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nबिबट्यांनंतर आता मनमाडमध्ये लांडग्याचा हल्ला, चारजण गंभीर जखमी\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याची गिरीश महाजनांना शिवीगाळ, गाडीवर दगडही भिरकावला\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00465.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-18-march-20.html", "date_download": "2020-10-31T16:38:17Z", "digest": "sha1:A6BISI7IRS34DQ2KJGAUO4MYG7FWFEBY", "length": 6392, "nlines": 87, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १८ मार्च", "raw_content": "\nHomeमार्चदैनंदिन दिनविशेष - १८ मा��्च\nदैनंदिन दिनविशेष - १८ मार्च\n१८५०: हेन्‍री वेल्स आणि विल्यम फार्गो यांनी अमेरिकन एक्सप्रेस ची स्थापना केली.\n१९२२: महात्मा गांधींना असहकार आंदोलनाबद्दल ६ वर्षे तुरूंगवास,\n१९४४: नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेने ब्रह्यदेशमार्गे प्रवेश करुन भारताच्या शान्य सीमेवर ब्रिटिशांचा पाडाव करुन तिरंगा फडकावला.\n१९६५: अवकाशयात्री अलेक्सए लेओनोव १२ मिनिटे अंतराळात चालणारे पहिले वव्यक्ती ठरले.\n२००१: सरोदवादक अमजद अली खान यांना गंधर्व पुरस्कार तर तर बंगाली अभिनेत्री सावित्री चटर्जी यांना अप्सरा पुरस्कार जाहीर.\n१५९४: शहाजी राजे भोसले यांचा जन्म. (मृत्यू: २३ जानेवारी १६६४)\n१८५८: डिझेल इंजिनचा संशोधक रुडॉल्फ डिझेल यांचा जन्म. (मृत्यू: २९ सप्टेंबर १९१३)\n१८६७: आंतरराष्ट्रीय कीर्तीचे चित्रकार व पोस्ट कार्ड आर्टिस्ट महादेव विश्वनाथ धुरंधर यांचा जन्म. (मृत्यू: १ जून १९४४)\n१८६९: इंग्लंडचे पंतप्रधान नेव्हिल चेंबरलेन यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९४०)\n१८८१: स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, राष्ट्रमत आणि स्वतंत्र हिन्दुस्तान चे संपादक वामन गोपाळ तथा वीर वामनराव जोशी यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९५६)\n१९०१: शब्दकोशकार, अनेक शैक्षणिक संस्थांचे संस्थापक कृष्णाजी भास्कर तथा तात्यासाहेब वीरकर यांचा जन्म.\n१९०५: लेखिका मालती बेडेकर ऊर्फ विभावरी शिरुरकर यांचा जन्म. (मृत्यू: ७ मे २००१)\n१९१९: केन्द्रीय गृहमंत्री आणि कम्युनिस्ट पक्षाचे नेते इंद्रजित गुप्ता यांचा जन्म. (मृत्यू: २० फेब्रुवारी २००१)\n१९२१: भारतीय राजकारणी, केंद्रीय मंत्री व बी. सी. सी. आय. चे अध्यक्ष एन. के. पी. साळवे यांचा जन्म. (मृत्यू: १ एप्रिल २०१२)\n१९३८: अभिनेता बलबीरराज पृथ्वीराज कपूर तथा शशी कपूर यांचा जन्म.\n१९४८: अष्टपैलू क्रिकेटपटू एकनाथ सोलकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ जून २००५)\n१९८९: भारतीय क्रिकेट खेळाडू श्रीवत्स गोस्वामी यांचा जन्म.\n१९०८: ब्रिटिश हवामानशास्त्रज्ञ सर जॉन इलियट यांचे निधन. (जन्म: २५ मे १८३१ – लॅम्सले, डरहॅम, यू. के.)\n१९४७: जनरल मोटर्स आणि शेवरलेट कंपनी चे सहसंस्थापक विल्यम सी ड्युरंट यांचे निधन. (जन्म: ८ डिसेंबर १८६१)\n२००१: चित्रकार विश्वनाथ नागेशकर यांचे निधन.\n२००३: ओस्बोर्न कॉम्पुटर कॉर्पोरेशन चे संस्थापक अॅडम ओस्बोर्न यांचे निधन. (जन्म: ६ मार्च १९३९)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00466.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/*%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%9F%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%85%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87%E0%A4%9A-%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%B3%E0%A5%80%E0%A4%A4,*-*%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%88,-%E0%A4%AE%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%B6%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A1,-%E0%A4%8A%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%81%E0%A4%A8-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87...*/DTB9ai.html", "date_download": "2020-10-31T16:22:13Z", "digest": "sha1:UEXNC2ZUFSSH7DV3GXKQZAZAK5EVSPIT", "length": 17381, "nlines": 57, "source_domain": "punepravah.page", "title": "*शेतकऱ्यांना लुटणारे अलिबाबा सरकारचेच टोळीत,* *गाई, म्हशीच्या कासेला लागलेले गोचिड, ऊसातुन आलेले...* *शेतकर्यांना जगण्याचा अधीकार नाही का.? शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पाईक प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांचा सनसनाटी आरोप*. - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\n*शेतकऱ्यांना लुटणारे अलिबाबा सरकारचेच टोळीत,* *गाई, म्हशीच्या कासेला लागलेले गोचिड, ऊसातुन आलेले...* *शेतकर्यांना जगण्याचा अधीकार नाही का. शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पाईक प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांचा सनसनाटी आरोप*.\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\n*शेतकऱ्यांना लुटणारे अलिबाबा सरकारचेच टोळीत,\n*गाई, म्हशीच्या कासेला लागलेले गोचिड, ऊसातुन आलेले...*\n*शेतकर्यांना जगण्याचा अधीकार नाही का. शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे पाईक प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांचा सनसनाटी आरोप*.\n( *शेतकऱ्यांच्या लुटीला शासन प्रशासनातील कलम कसाईच जबाबदार,*.....\n*.. आज पासुन शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन, पुणे श्रमीक पत्रकारांना, पत्रकार परीषदेत प्रेस नोट सोबत मोफत दुध वाटप करत,\" हम किसान है, जहर नही, दुध पिलाते हैl जागो सरकार जागो, दुधाला हमी भाव मिलालाच पाहीजे, अश्या घोषना देत, शेतकऱ्यांनी पत्रकार परीषद दणाणून सोडली... सौ. मालती प्रकाश पाटील प्रदेशसहसचिव.*)\nपुणे. दिनांक२४. दिपक फाळके (शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य. पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख ) पुणे :- सहा आठवड्यात दुध ऊत्पादक शेतकरी याचीकाकर्ते विठ्ठल पवार राजे यांचे समवेत चर्चा करुन दुध दर हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी होत असलेले दरांवर ठोस चर्चा करुन मा न्यायालयाला संपुर्ण अहवाल सादर करा, असा न्यायीक आदेश मुंबई मा.उच्च न्यायालयाने विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेने दाखल केलेल्या जनहीत याचीकेवर दि २२ रोजी दिला.\nसंघटनेचे लिगल ऍडव्हायजर प्रसिद्दी विधीज्ञ, उच्च न्यायालयाचे वकील मा अजयजी तल्हार आसिस्टंट साँलीसिटर जनरल, मा शिल्पाताई तल्हार हाय कोर्ट वकील (माजी सरकारी वकील) यांचे नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे दुध दरा बाबत दि १० जुलै २०२० रोजी दाखल केलेले याचीकेवर मुंबई उच्च न्यायालयाने दि २२ अगस्त रोजी निर्णय दिलेला आहे.\nयाबाबत आज पुणे येथे संघटनेने, \"पत्रकार परिषदेचे\" आयोजन केले त्यावेळी ते बोलत होते.\n[ शेतकऱ्यांचे लुटीला शासन प्रशासनातील कलम कसाईच जबाबदार,.....\n.. आज पासुन शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन, पुणे श्रमीक पत्रकारांना, पत्रकार परीषदेत प्रेस नोट सोबत मोफत दुध वाटप करत, \"हम किसान है, जहर नही, दुध पिलाते हैl जागो सरकार जागो, दुधाला हमी भाव मिळालाच पाहीजे, अश्या घोषना देत, शेतकऱ्यांनी पत्रकार परीषद दणाणून सोडली...]\nआज पुणे येथे मा. विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य व संघटनेचे पदाधिकारी आणि मीडियाचे समन्वयक, रिपोर्टर आणि जेष्ठ, कनिष्ठ शेतकरी बंधू आणि भगिनी यांच्यासमवेत पुणे जिल्हा श्रमिक पत्रकार भवन गांजवे चौक पुणे या ठिकाणी संपन्न झाली यावेली संघटनेचे प्रकाश पोरवाल, हिरामण बांदल, अर्जुन कोर्हाले उपाध्यक्ष पश्चिम महाराष्ट्र, दिपक फाळके. पश्चिम महाराष्ट्र सोशल मीडिया प्रमुख, डॉ प्रकाश पाटील, राजु चौधरी, मंगेश शिगवण, अनिल भांडवलकर, अरशफ खान, अमोल बाथम, के.डी. तात्या पवार, श्री प्रकाश चव्हाण, विक्रम जानगुडे, जयश्री अरुण चव्हाण, विलास निकाळजे आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.\nत्यावेळी बोलताना श्री.विठ्ठल पवार राजे यांनी शेतकरी आणि कष्टकरी बांधवांवर होणाऱ्या अन्यायाचा संपूर्ण पाढाच प्रसारमाध्यमांच्या (मीडिया) समोर वाचून दाखविला.\nगेल्या अडीच ते तीन वर्षांपासून माझ्या शेतकरी राजाच्या दुधाला, \"हमीभाव \" मिळावा यासाठी आपली, \"शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य \" सातत्याने प्रयत्नशील होती आणि त्याचे 'फळ', आपणाला आज मिळाले आहे हे सुद्धा कशा पद्धतीने मिळविले गेले हे सुद्धा मीडियाच्या समोर संपूर्ण कागदोपत्री आणि स-संदर्भ स्पष्टरित्या आपले म्हणणे त्यांनी मांडले आणि सरकार आणि बाकीच्या संधीसाधू लोकांच्या आणि इतर संघटना यामुळे माझा बळीराजा कसा आर्थिक विवंचनेत आहे याचा लेखाजोखा सर्व शेतकरी, कष्टकरी आणि प्रसारमाध्यमांचे प्रमुख यांच्या पुढे मांडला.\nआतापर्यंत फक्त प्रशासन दरबारीं निवेदन देणे, चर्चा करणे हेच चालू होते पण माझ्या शेतकरी राजाला न्याय काय मिळत नव्हता... सरकारच्या इच्छाशक्ती च्या बाबतीत असणारी काम न करण्याची वृत्ती यामुळे आम्हाला कायद्याच्या न्याय व्यवस्थेकडे का जावेसे वाटले आणि त्यामध्ये आम्ही सबळ पुराव्यानिशी मुंबई उच्च न्यायालयात जे पिटिशन दाखल करून आमची बाजू योग्यच कशी आहे हे सिद्ध केले. हा आमच्या शरद जोशी विचारमंच संघटनेचा विजय आहेच पण महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील शेतकरी आणि कष्टकरी बांधवाचा हा विजय आहे असे मत त्यांनी मांडले.\nशरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे नामांकित विधीज्ञ मा. अजयजी तल्हार असिस्टंट सॉलिसिटर जनरल व मा. शिल्पाताई तल्हार मुंबई हाईकोर्ट वकील यांच्या नेतृत्वाखाली उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करून आज त्या कामी आपण यशस्वी झालो आहोत हे सुद्धा अध्यक्ष महोदयांनी सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींच्या समोर सांगितले.\nमुंबई उच्च न्यायालयाने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने शरद जोशी विचारमंच संघटना महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष श्री. विठ्ठल पवार राजे यांनी मांडलेले म्हणणे शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी महाराष्ट्र राज्य सरकार ला आज आदेशित केले आहेत आणि आजचा हा विजय फक्त महाराष्ट्र राज्यातील नव्हे तर संपूर्ण भारत देशातील सर्व शेतकरी आणि कष्टकरी बांधवांचा हा विजय आहे आणि भारत देश्याच्या इतिहासातील शेतकरी राज्याच्या बाबतीतील सर्वात मोठी घटना म्हणलं तरी ते अयोग्य होणार नाही...\nअसा त्यांनी उल्लेख केला.\nत्याच बरोबरीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि महामानव आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या आर्टिकल 19 आणि 21 मध्ये, \"भारतीय संविधानात शेतकऱ्यांना सुखाने व सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे \" हीं वस्तुस्तिथी सुद्धा प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना समजावून सांगितली. आणि सरकारी बाबू, उपभोक्ते, आमदार आणि खासदार यांनी हे कदापी विसरू नये अशी तंबी श्री विठ्ठल पवार राजे प्रदेशाध्यक्ष शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटना महाराष्ट्र राज्य यांनी सरकारला दिली.\nदुधाला 'हमीभाव' देणे हीं सरकारची नैतिक जबाबदारी असताना सुद्धा सरकार मधल्या काही मंत्र्यानी ती झटकण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आम्हाला न्यायाच्या मार्गाने जावे लागले आणि विजय हा आपल्या शरद जोशी विचारमंच संघटनेचा, शेतकर्यांचा विजय झाला पण विजय फक्त संघटनेचा नसून हा संपूर्ण भारत देशातील कष्टकरी आणि शेतकऱ्यांचा विजय आहे हे सांगण्यास प्रदेशाध्यक्ष विसरले नाहीत आणि संघटना बळकटीकरणा वर अजून खूप मोठया प्रमाणावर भर देऊन भविष्यात शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे असे मनोगत त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना व्यक्त केले. त्यांच्या कार्याला माझा मनापासून सलाम.\nआणि खूप खूप शुभेच्छा .\nसौं. मालतीताई प्रकाश पाटील.\nप्रदेश सहसचिव तथा प्रदेश संपर्क प्रमुख. महाराष्ट्र राज्य. तथा अध्यक्षा जळगाव जिल्हा व खान्देश विभाग.\nप्रकाशक ए एम खान प्रसिद्दी प्रमुख पुणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/12614-new-covid19-cases-6844-recoveries-322-deaths-reported-in-maharashtra-today-scj-81-2246987/", "date_download": "2020-10-31T16:59:56Z", "digest": "sha1:WM64MYMTXYJQYVNNI5EHC4YDE6QPGXEQ", "length": 11238, "nlines": 188, "source_domain": "www.loksatta.com", "title": "12,614 new COVID19 cases, 6,844 recoveries & 322 deaths reported in Maharashtra today scj 81| महाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवे करोना रुग्ण, ३२२ मृत्यू | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nमहाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवे करोना रुग्ण, ३२२ मृत्यू\nमहाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवे करोना रुग्ण, ३२२ मृत्यू\nआजवर महाराष्ट्रात १९ हजार ७४९ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू\nमहाराष्ट्रात १२ हजार ६१४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. तर ३२२ मृत्यूंची नोंद मागील २४ तासांमध्ये झाली आहे. मागील २४ तासांमध्ये ६ हजार ८४४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. महाराष्ट्रातली करोना रुग्णांची संख्या ही आता ५ लाख ८४ हजार ७५४ इतकी झाली आहे. यापैकी ४ लाख ८ हजार २८६ रुग्णां���ा आजवर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर १९ हजार ७४९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर महाराष्ट्रात सध्याच्या घडीला १ लाख ५६ हजार ४०९ अॅक्टिव्ह केसेस आहेत.\nमहाराष्ट्रात सध्याच्या घडीला १० लाख ४४ हजार ९७४ लोक हे होम क्वारंटाइन आहेत. तर ३७ हजार ५२४ लोक हे संस्थात्मक क्वारंटाइन आहेत. महाराष्ट्रातलं रुग्ण बरे होण्याचं प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा ६९.८२ टक्के झाला आहे. तर राज्यातला मृत्यू दर हा ३.३८ टक्के इतका झाला आहे. अशी माहिती महाराष्ट्राच्या आरोग्य विभागाने दिली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nCoronavirus : पुण्यात दिवसभरात १६ रुग्णांचा मृत्यू, ३७३ नवे करोनाबाधित\nराज्यात आज ७ हजार ३०३ जण करोनामुक्त, रिकव्हरी रेट ८९.९९ टक्क्यांवर\nCoronavirus : ‘जॉन्सन अँड जॉन्सन’ युवकांवरही लवकरच करणार लशीच्या चाचण्या\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 भाजपाचे माजी खासदार विजय मुडे यांचे निधन\n2 अमोल यादव यांच्या प्रयत्नांना यश, भारतीय बनावटीच्या विमानाची चाचणी यशस्वी\n3 आणीबाणीच्या परिस्थितीसाठी ४०० बेडच्या जंबो कोविड रुग्णालयाचा प्रस्ताव तयार करा – विजय वडेट्टीवार\nIPL 2020 : तिच���या जेवणातून ताकद मिळते इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00467.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2018/11/4-5-11.html", "date_download": "2020-10-31T15:50:28Z", "digest": "sha1:3CP6WGJ7FKWA5PDB3IXT5SQBPZHIHYAF", "length": 4728, "nlines": 64, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "💥 बाॅम्बस्फोटात 4 ते 5 ठार; 11 जखमी", "raw_content": "\nHomeवर्धा💥 बाॅम्बस्फोटात 4 ते 5 ठार; 11 जखमी\n💥 बाॅम्बस्फोटात 4 ते 5 ठार; 11 जखमी\n🔴 पुलगावच्या लष्करी तळाजवळील घटना_\n♨ खासदार रामदास तङस यांनी दिली भेट\nदेवळी तालुक्यातील सोनगावबाई गावाजवळ बॉम्ब निकामी करण्याच्या ठिकाणी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास बॉम्ब निकामी करताना पेटी हातातून पडल्यामुळे हा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाल्याच्या बातमीला नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दुजोरा दिला आहे. तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींवर सावंगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या स्फोटाच्या आवाजामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जबलपूर येथील दारुगोळा भांडारातील माल येथे निकामी करण्यासाठी आणले होते. स्फोटकं निकामी करण्याचे काम कंत्राटदाराकडून करुन घेतले जाते. त्यांच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली असावी, अशी शक्यता वर्तवली जाते आहे.\nपुलगाव येथे आग लागून दुर्घटना झाल्याने मोठे नुकसान झाले आहे, आज घटनास्थळी जाऊन संपूर्ण घटनेची प्रत्यक्ष माहिती घेतली व दुर्घटनाग्रस्तांची भेट घेऊन खासदार रामदास तङस यांनी सांत्वन केले.\n#वर्धा जिल्ह्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी श्री संजय दैने यांना तातडीने उपाययोजना करण्याकरिता सूचना दिल्या.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A5%80-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%82%E0%A4%A6-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%9A-%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%95-%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A5%80./1mBS-I.html", "date_download": "2020-10-31T15:20:16Z", "digest": "sha1:X7R6RGISHHYCYZZISLPGK4DE5HEDCL2B", "length": 3306, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्थेचे ची सामाजिक बांधिलकी. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nस्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्थेचे ची सामाजिक बांधिलकी.\nMay 6, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nसणबुर येथील युवकांची सामाजिक बांधिलकी.\nढेबेवाडी दि. सणबुर तालुका पाटण येथील मुंबईस्थित युवकांनी समाजसेवेचे कार्य करण्याच्यादृष्टीने, संकटकाळी समाजातील गरजूंना मदत व्हावी या सामाजिक बांधिलकीतून एकत्र येऊन स्वामी विवेकानंद विचार मंच सेवा संस्था मुंबई या नावाने सेवा संस्था स्थापन केली.\nसध्या राज्यावर कोरोनाचे महाभयानक संकट आहे. लॉकडाऊन च्या या काळात अनेक गरीब लोकांना रोजगार उपलब्ध नसल्याने त्यांना अनेक अडचणीतून जीवन जगावे लागत आहे. अशा गरीब गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची मदत या संस्थेकडून करण्यात आली आहे. ज्या गरजू, गरीब लोकांना अशा संकट समयी मोलाची मदत मिळाली म्हणून या लोकांनी या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%86", "date_download": "2020-10-31T17:53:05Z", "digest": "sha1:ROF6AW6ENZOYONFFN2JYIQH75LSJ3UQY", "length": 8803, "nlines": 246, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:लुआ - विकिपीडिया", "raw_content": "\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nसाचा दस्तावेजीकरण[बघा] [संपादन] [इतिहास] [पर्ज करा]\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nयेथे लुआच्या या विभागांचा वापर होतो:\nत्रुटी: विभाग नमूद केलेले नाहीत\nवरील दस्तावेजीकरण हे साचा:लुआ/doc पासून आंतरविन्यासित आहेत. (संपादन | इतिहास)\nसंपादक हे या साच्याच्या धूळपाटी (तयार करा | प्रतिबिंब) व चाचणी (तयार करा) पानात प्रयोग करुन बघु शकतात.\nकृपया वर्ग हे /doc उपपानावर टाकावेत. या साच्याची उपपाने बघा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nगोंयची कोंकणी / Gõychi Konknni\nया पानातील शेवटचा बद�� ३० ऑक्टोबर २०१६ रोजी १२:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/corona-vaccine-japan-india-britan-339236", "date_download": "2020-10-31T16:04:13Z", "digest": "sha1:U46ES5PPH7G22ZBH3OKE2COGTF5CM3SL", "length": 14641, "nlines": 292, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना लशीच्या जोडीला राष्ट्रवाद - corona vaccine japan india britan | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nकोरोना लशीच्या जोडीला राष्ट्रवाद\nसध्या अपेक्षित असलेल्या डोसांचे प्रमाण पाहता इतर देशांना ते कमी पडेल. 30 ते 40 देशांकडे लस असेल, तर जवळपास दीडशे देशांसमोर पेच असेल. त्यामुळे मोठे संकट ओढवू शकते.\nलंडन - जगात थैमान घालत असलेल्या कोरोना विषाणूवर परिणामकारक आणि सुरक्षित लस निघण्याआधीच ती मिळवण्यासाठी श्रीमंत देशांनी मोर्चेबांधणी केली आहे. गरीब आणि छोटे देश मात्र पिछाडीवर पडले आहेत.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nबिल आणि मेलिंडा गेट््स फाऊंडेशनच्या गावी या संस्थेचे मुख्य कार्यवाह डॉ. सेथ बर्कली यांनी सांगितले की, अमेरिका आणि युरोपीय महासंगातील सर्व देशांतील लोकसंख्येला लस द्यायची असेल तर एक अब्ज 70 कोटी डोस लागतील. सध्या अपेक्षित असलेल्या डोसांचे प्रमाण पाहता इतर देशांना ते कमी पडेल. 30 ते 40 देशांकडे लस असेल, तर जवळपास दीडशे देशांसमोर पेच असेल. त्यामुळे मोठे संकट ओढवू शकते.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nकराराची रक्कम 9 हजार कोटी रुपये\nएझेडडी1222 लशीचे 30 कोटी डोस मिळविणार\nशिवाय विविध औषध कंपन्यांशी करार, ज्याची रक्कम 6 अब्ज डॉलर (45 हजार कोटी रुपये)\nजानेवारी 2021 पर्यंत तमाम जनतेला लस देण्याचे लक्ष्य\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nऑक्सफर्ड विद्यापीठ लस बनवीत असूनही इतर देशांशी करार\nमागील आठवड्यात अमेरिकी कंपनी बायोटेकशी यशस्वी वाटाघाटी\nबेल्जियमच्या जेन्सन कंपनीशीही करार\nया दोन करारांतून 9 कोटी डोस मिळविणार\nलोकसंख्या 6.6 कोटी असलेला ब्रिटन 34 कोटी डोस मिळविणार\nअमेरिकी कंपनी फायजर आणि जर्मन कंपनी बायोएनटेक या��च्याशी करार\nसुमारे 6 कोटी लोकसंख्येचा जपान 12 कोटी डोस मिळविणार\nजून 2021 पर्यंत डोस मिळण्याची अपेक्षा\nस्पुटनिक व्ही लशीसाठी रशियाशी चर्चा\nपुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये उत्पादन\nमार्च 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस तयार होण्याची अपेक्षा\n60 कोटी डोस मिळवण्यासाठी करार\n30 कोटी ऑक्सफर्ड विद्यापीठ, तर 30 कोटी फ्रेंच कंपनी सॅनोफीकडून मिळविणार\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nब्रिटनमध्ये मदार त्रिस्तरीय पद्धतीवर; विरोधी पक्षाला हवे लॉकडाउन\nलंडन - फ्रान्स, जर्मनी असे युरोपातील शेजारी देश लॉकडाउन लागू करीत असताना ब्रिटनने त्रिस्तरीय पद्धतीवर मदार ठेवली आहे. याद्वारे कोरोनाचा संसर्ग...\nलॉकडाऊननंतर मराठी चित्रपटसृष्टी सावरतेय राज्यासह परदेशातही जोमाने चित्रीकरण सुरू\nमुंबई : टीव्ही मालिका आणि हिंदी चित्रपटांप्रमाणेच मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणालाही विविध ठिकाणी सुरुवात झाली आहे. सरकारी नियमांचे पालन करून हे...\nसौदी अरेबियाकडून भारताला दिवाळीची खास भेट\nलंडन - भारताशी मित्रत्वाचे संबंध असलेल्या सौदी अरेबियाने दिवाळी भेट दिली आहे. नव्या नोटेवर जगाचा नकाशा छापण्यात आला असून त्यात पाकने आपल्या हद्दीत...\nकोरोनाची लक्षणं नसलेल्या रुग्णांबाबत शास्त्रज्ञांचा मोठा खुलासा\nलंडन- जगभरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. अशात ब्रिटनच्या एका संशोधनानुसार, ज्या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे दिसून आली आहेत, त्यांच्या तुलनेत...\nजगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताला सहावे स्थान\nलंडन - देशातील शिक्षकांचे मूल्यमापन करण्यामध्ये जगातील पहिल्या दहा देशांमध्ये भारताला स्थान असल्याचे ब्रिटनमधील एका संस्थेने केलेल्या जागतिक...\nसोहळा धम्मदीक्षेचा : ...आणि लंडनमध्ये बाबासाहेबांनी मांडली स्वतंत्र भारताची भूमिका\nनागपूर ः लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये अभ्यास करणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जागतिक स्तरावरही विद्वानांमध्ये विशेष नोंद झाली आहे. डॉ....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्या���ाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/more-700-covid-19-positive-patients-detected-maharashtra-read-full-story-284451", "date_download": "2020-10-31T16:55:41Z", "digest": "sha1:CEIWRPV3CBEJ3X4FUZPYWQ3PNWUYK7LM", "length": 15535, "nlines": 288, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओ बापरे ! दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा आज महाराष्ट्रात उच्चांंक ! आज वाढलेत इतके रुग्ण... - more than 700 covid 19 positive patients detected in maharashtra read full story | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\n दररोज सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा आज महाराष्ट्रात उच्चांंक आज वाढलेत इतके रुग्ण...\nमुंबईत आज दिवसभरात 478 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यातील 297 रुग्णांची चाचणी 20 आणि 21 एप्रिलला करण्यात आली होती. आज त्यांचा पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आलाय.\nमुंबई, ता. 23 : आज महाराष्ट्राने एका दिवसात सापडणाऱ्या नव्या रुग्णांचा उच्चांंक गाठला असून आज राज्यात विक्रमी 778 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या 6427 झाली आहे. तर आज 14 मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान राज्यात आजपर्यंत एकूण 840 करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.\nमोठी बातमी - वाईन शॉप्स सुरु करा; राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंकडे मागणी...\nआज राज्यात 14 करोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील 6, 5 पुणे येथे, नवी मुंबई येथे 1, नंदूरबार येथे 1 आणि धुळे मनपा येथे एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूंपैकी 8 पुरुष तर 6 महिला आहेत. आज झालेल्या 14 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 2 रुग्ण आहेत तर 9 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत तर 3 रुग्ण 40 वर्षांखालील आहे. दोन रुग्णांबाबत इतर आजाराची माहिती अद्याप मिळू शकली नाही उर्वरित 12 मृत्यूंपैकी 7 रुग्णांमध्ये ( 58%) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोविड 19 मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 283 झाली आहे.\nराज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 477 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 7491 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 27.26 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केलेले आहे.\nआज राज्यातून 840 रुग्णांना ���े बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 1,14,398 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 8702 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.\nमोठी बातमी - घाटकोपर ग्राउंड रिपोर्ट: गजबज सरली; दहशत उरली...\nमुंबईतही आकडा मोठाच :\nमुंबईत आज दिवसभरात 478 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेत. यातील 297 रुग्णांची चाचणी 20 आणि 21 एप्रिलला करण्यात आली होती. आज त्यांचा पॉझिटिव्ह असा रिपोर्ट आलाय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग 2 नोव्हेंबरपासून नोंदणी; तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00469.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/10/blog-post_9.html", "date_download": "2020-10-31T17:16:07Z", "digest": "sha1:HCI3H3465TBJR6V45DBFUPORAVWKZMDS", "length": 4097, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "संकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषसंकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:\nसंकल्प बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातुन पुणे येथे स्वच्छता अभियान:\nसंकल्प बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उस्मानाबाद अंतर्गत पुणे येथे स्वछता अभियान राबविण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून\nएपीआय चंद्रकांत जाधव एपीआय माले पिएसआय चंद्रशेखर पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाला आमिर शेख ,सुनील काकड ,राहुल बुचड यांनी मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी संकल्प संस्थेच्या विद्यार्थ्यानी परिश्रम घेतले.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/photogallery/entertainment/did-you-see-purva-shinde-real-look/photoshow/73153565.cms", "date_download": "2020-10-31T17:12:12Z", "digest": "sha1:GP4PMSWV4PGDCOF5MACOKON3YM5BFQBC", "length": 5447, "nlines": 74, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nरील लुक ते रिअल लुक अशी दिसते जयडी\n​रील लुक ���े रिअल लुक अशी दिसते जयडी\n'लागिर झालं जी' मालिकेतील खलनायिकेची भूमिका साकारणारी जयडी अर्थात अभिनेत्री पूर्वा शिंदेचा बोल्ड लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.\nपूर्वाने 'लागिर झालं जी' या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं.\nपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असून ती बऱ्याचदा भारतीय आणि मॉर्डन लुकचे फोटो चाहत्यासोंबत शेअर करते.\nअभिनयाप्रमाणेच ती नृत्यांगना देखील आहे. सध्या ती 'युवा डान्सिंग क्वीन' या रिअॅलिटी शोमध्ये नृत्य आणि सौंदर्याने प्रेक्षकांना घायाळ करते आहे.\n​लोकनृत्य आणि वेस्टर्न डान्स फॉर्म\n'युवा डान्सिंग क्वीन'मध्ये पूर्वाचा लोकनृत्य आणि वेस्टर्न डान्स फॉर्म पाहायला मिळेल. त्यामुळे पूर्वा खऱ्या आयुष्यात कशी आहे हे या शोमुळे प्रेक्षकांना पाहायला मिळेल.\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nलागिर झालं जी बोल्ड लुक व्हायरल पूर्वा शिंदे purva shinde lagir zal ji bold look viral\nइरफानने प्रेयसीसाठी धर्मांतराचीही दाखवली होती तयारीपुढची गॅलरी\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.83, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%95%E0%A5%85%E0%A4%82%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%9C_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A0_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%AC", "date_download": "2020-10-31T18:00:06Z", "digest": "sha1:D5FSLJSNJW4TEGIJW5YS4Q7UV2MAB7ON", "length": 4832, "nlines": 73, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "कॅंब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब - विकिपीडिया", "raw_content": "कॅंब्रिज विद्यापीठ क्रिकेट क्लब\nकृपया क्रिकेट-संबंधित स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nइंग्लंड प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nडर्बीशायर · ड्युरॅम · एसेक्स · ग्लॅमॉर्गन · ग्लाउस्टरशायर · हँपशायर · केंट · लँकेशायर · लीस्टरशायर · मिडलसेक्स · नॉर्थम्पटनशायर · नॉटिंगहॅमशायर · सॉमरसेट · सरे · ससेक्स · वॉरविकशायर · वूस्टरशायर · यॉर्कशायर\nएमसीसी · कॅंब्रिज विद्यापीठ · ड्युरॅम विद्यापीठ · लोघोब्रो विद्यापीठ · ऑक्सफर्ड\nइंग्लंडचे प्रथम श्रेणी क्रिकेट संघ\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाह��)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ जानेवारी २०१७ रोजी १२:३८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%9F_%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B2%E0%A4%BE", "date_download": "2020-10-31T16:56:35Z", "digest": "sha1:FIDHSN7VLQSAI65P45JZMAKNAT65SOS5", "length": 24101, "nlines": 219, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "राजकोट किल्ला - विकिपीडिया", "raw_content": "\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nहा लेख महाराष्ट्रातील राजकोट किल्ला याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, राजकोट (निःसंदिग्धीकरण).\nप्रकार गिरिदुर्ग भुईकोट किल्ला\nठिकाण जिल्हा, महाराष्ट्र, भारत\nराजकोट किल्ला हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे.\n५ गडावरील पाहण्यासारखी ठिकाणे\n६ गडावरील राहायची सोय\n७ गडावरील खाण्याची सोय\n८ गडावरील पाण्याची सोय\n१० हे सुद्धा पहा\nराजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे.\nतीन बाजूंनी पाणी(समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज सोडल्यास कोणतेही अवशेष नाहीत. ह्या बुरुजावरुन सिंधुदूर्ग किल्ला व अजुबाजुचा परिसर दिसतो या बुरुजावर सध्या धोक्याची सुचना दाखवणारा बावट्याचा स्तंभ आहे.\nरॉक गार्डन: राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणार्‍या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो.\nगणेश मंदिर: र���जकोटहून मालवणला जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.\nमौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.\nसांगाती सह्याद्रीचा - यंग झिंगारो\nडोंगरयात्रा - आनंद पाळंदे\nदुर्गदर्शन - गो. नी. दांडेकर\nकिल्ले - गो. नी. दांडेकर\nदुर्गभ्रमणगाथा - गो. नी. दांडेकर\nट्रेक द सह्याद्रीज (इंग्लिश) - हरीश कापडिया\nसह्याद्री - स. आ. जोगळेकर\nदुर्गकथा - निनाद बेडेकर\nदुर्गवैभव - निनाद बेडेकर\nइतिहास दुर्गांचा - निनाद बेडेकर\nमहाराष्ट्रातील दुर्ग - निनाद बेडेकर\nकिल्ल्याबद्दलचा हा लेख अपूर्ण आहे. कृपया या लेखाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी चर्चा पान किंवा विस्तार विनंती पहा.\nमांगी-तुंगी • मुल्हेर • मोरा• हरगड• साल्हेर •सालोटा• चौरगड\nसोनगीर • लळिंग• गाळणा • कंक्राळा• डेरमाळ किल्ला• भामेर किल्ला\nअचला किल्ला • अहिवंत किल्ला• सप्तशृंगी किल्ला • मार्कंडा किल्ला• जवळ्या किल्ला• रवळ्या किल्ला• धोडप किल्ला• कांचना किल्ला• कोळधेर किल्ला• राजधेर किल्ला• इंद्राई किल्ला• चांदवड किल्ला• हातगड किल्ला• कन्हेरागड किल्ला• पिसोळ\nअंकाई किल्ला • टंकाई किल्ला• गोरखगड किल्ला\nकान्हेरगड किल्ला • अंतूर किल्ला\nनाशिक - त्र्यंबक रांग\nघरगड किल्ला • डांग्या किल्ला• उतवड किल्ला •बसगड किल्ला• फणी किल्ला• हरिहर किल्ला• ब्रह्मा किल्ला •ब्रह्मगिरी किल्ला• अंजनेरी किल्ला• रामशेज किल्ला• भूपतगड किल्ला• वाघेरा किल्ला\nइगतपुरी - कळसूबाई रांग\nकुलंग • मदनगड • अलंग • कळसूबाई • अवंढा किल्ला • पट्टा किल्ला • बितनगड किल्ला •त्रिंगलवाडी किल्ला• कावनई किल्ला\nरतनगड • कलाडगड किल्ला • भैरवगड किल्ला • कुंजरगड किल्ला\nहरिश्चंद्रगड • जीवधन • चावंड किल्ला • शिवनेरी • भैरवगड किल्ला • पाबरगड • हडसर • निमगिरी किल्ला • नारायणगड\nढाकोबा किल्ला • दुर्ग किल्ला• गोरखगड किल्ला •सिद्धगड किल्ला• पदरगड किल्ला• कोथळीगड किल्ला• तुंगी किल्ला\nढाक किल्ला • भीमगड किल्ला• राजमाची किल्ला •श्रीवर्धन किल्ला• मनोरंजन किल्ला• लोहगड किल्ला• विसापूर किल्ला• तिकोना किल्ला• तुंग किल्ला• तेलबैला किल्ला• घनगड किल्ला• सुधागड किल्ला• सरसगड किल्ला• कुर्डूगड किल्ला\nपुणे - (मुठा-गुंजवणे-काळ खोरे)\nसिंहगड किल्ला • राजगड ��िल्ला• तोरणा किल्ला •लिंगाणा किल्ला• रायगड किल्ला• पुरंदर किल्ला• वज्रगड किल्ला• मल्हारगड किल्ला\nरोहिडा किल्ला • रायरेश्वर• केंजळगड •कमळगड• चंद्रगड किल्ला• मंगळगड किल्ला • कावळ्या किल्ला\nमहाबळेश्वर - (कोयना-जगबुडी खोरे)\nप्रतापगड • मधुमकरंदगड• वासोटा •चकदेव• रसाळगड• सुमारगड• महिपतगड\nपांडवगड • वैराटगड• चंदनगड • वंदनगड• अजिंक्यतारा• कल्याणगड• संतोषगड• वारुगड • महिमानगड• वर्धनगड\nसदाशिवगड • वसंतगड• मच्छिंद्रगड • मोरगिरी• दातेगड\nजंगली जयगड • भैरवगड• प्रचितगड • महिपतगड\nभुदरगड • रांगणा किल्ला• मनोहरगड • मनसंतोषगड• कालानंदीगड• गंधर्वगड• सामानगड• वल्लभगड• सोनगड• भैरवगड\nअडसूळ • अशेरी• कोहोज किल्ला •तांदूळवाडी• गंभीरगड• काळदुर्ग• टकमक किल्ला\nमाहुली • आजोबा किल्ला\nश्रीमलंगगड • चंदेरी• पेब किल्ला •इर्शाळगड• प्रबळगड• कर्नाळा• माणिकगड• सांकशी किल्ला\nरोहा - (कुंडलिका खोरे)\nअवचितगड • घोसाळगड• तळागड •सुरगड• बिरवाडी किल्ला• सोनगिरी किल्ला\nसागरगड • मंडणगड• पालगड\nतारापूर किल्ला • शिरगाव किल्ला• माहीम किल्ला • केळवे किल्ला• अलिबाग किल्ला• भोंडगड• दातिवरे किल्ला• अर्नाळा किल्ला• वसई किल्ला\nउंदेरी किल्ला • खांदेरी किल्ला• कुलाबा किल्ला • रेवदंडा किल्ला• कोर्लई किल्ला• जंजिरा• पद्मदुर्ग• बाणकोट किल्ला• गोवा किल्ला• कनकदुर्ग• फत्तेगड• सुवर्णदुर्ग• गोपाळगड• विजयगड• जयगड• रत्नागिरी किल्ला• पूर्णगड• आंबोळगड• यशवंतगड (जैतापूर)• विजयदुर्ग• देवगड• भगवंतगड• भरतगड• सिंधुदुर्ग• पद्मदुर्ग• सर्जेकोट• पद्मदुर्ग• राजकोट किल्ला• निवती किल्ला• यशवंतगड (रेडी)• तेरेखोल किल्ला\nकिल्ले नरनाळा • बाळापूर किल्ला • अकोला किल्ला\nगाविलगड • आमनेरचा किल्ला\nहरिश्चंद्रगड • रतनगड • कुंजरगड • कलाडगड • बहादूरगड • भुईकोट किल्ला, अहमदनगर • अलंग • कुलंग • पट्टागड • मदनगड • बितनगड किल्ला • पाबरगड • कोथळ्याचा भैरवगड\nपन्हाळा • भूदरगड• विशाळगड• अजिंक्य पारगड• गंधर्वगड\nलळिंग • सोनगिर • थाळनेर • भामेर • रायकोट\nअंकाई • अंजनेरी • अचला • अहिवंत • इंद्राई • औंढ • कण्हेरगड • कावनई • त्रिंगलवाडी • धोडप • न्हावीगड • मांगी - तुंगी • मुल्हेर •मोरागड • राजधेर • सप्तशृंगी • साल्हेर • हरगड • हातगड• कांचनगड • मालेगावचा किल्ला\nअर्नाळा • अशेरीगड • आ��ोबागड • इरशाळगड • काळदुर्ग • कोहोजगड • गोरखगड • चंदेरी • ताहुली • मलंगगड • माहुलीगड • वसईचा किल्ला • शिरगावचा किल्ला• सिध्दगड • दौलतमंगळ • किल्ले दुर्गाडी • गंभीरगड\nकिल्ले पुरंदर • कोरीगड - कोराईगड • चावंड • जीवधन • तिकोना • तुंग • तोरणा • दुर्ग - ढाकोबा • मल्हारगड • राजगड • राजमाची • रायरेश्वर • लोहगड • विसापूर • शिवनेरी • सिंहगड • हडसर• रायरीचा किल्ला • चाकणचा किल्ला‎ • भोरगिरी• सिंदोळा किल्ला\nअंबागड • पवनीचा किल्ला•सानगडीचा किल्ला\nअंजनवेल • आंबोलगड • महिपतगड • रत्नदुर्ग • रसाळगड • सुमारगड • सुवर्णदुर्ग • किल्ले पूर्णगड• कनकदुर्ग• गोवागड\nअलिबाग - हिराकोट • अवचितगड • कर्नाळा • कुर्डूगड - विश्रामगड • कोतळीगड • कोर्लई • खांदेरी किल्ला • उंदेरी किल्ला • घनगड • चांभारगड • जंजिरा • तळगड • पेठ • पेब • प्रबळगड - मुरंजन • बहिरी - गडदचा बहिरी • बिरवाडी • भीमाशंकर • माणिकगड • मुरुड जंजिरा • रायगड (किल्ला) • लिंगाणा • सरसगड • सुधागड• सांकशीचा किल्ला • कासा उर्फ पद्मदुर्ग • घोसाळगड उर्फ वीरगड\nअजिंक्यतारा • कमळगड • कल्याणगड • केंजळगड • चंदन - वंदन • पांडवगड • प्रतापगड • भैरवगड • महिमानगड • रोहीडा • वर्धनगड • वसंतगड • वारुगड • वासोटा • वैराटगड • सज्जनगड • संतोषगड• गुणवंतगड• दातेगड• प्रचितगड• भूषणगड • रायरेश्र्वर\nबहिरगड • बाणूरगड• मच्छिंद्रगड• विलासगड• बहादूरवाडी\nविजयदुर्ग • आसवगड • सिंधुदुर्ग • भरतगड • राजकोट आणि सर्जेकोट\nसिताबर्डीचा किल्ला • नगरधन•गोंड राजाचा किल्ला •उमरेडचा किल्ला•आमनेरचा किल्ला•भिवगड\nअंमळनेरचा किल्ला • पारोळयाचा किल्ला• बहादरपूर किल्ला\nविजयदुर्ग • सिंधुदुर्ग•अलिबाग - हिराकोट •कोर्लई•खांदेरी किल्ला•उंदेरी किल्ला•जंजिरा•मुरुड जंजिरा•कासा उर्फ पद्मदुर्ग•अंजनवेल•रत्नदुर्ग•सुवर्णदुर्ग•अर्नाळा•वसईचा किल्ला•किल्ले दुर्गाडी\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३ सप्टेंबर २०२० रोजी ०८:४४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00470.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-report-positive-jalna-298842", "date_download": "2020-10-31T17:11:42Z", "digest": "sha1:77RBWOJMSWYZOT7SGE2JKY4HEHQEQDEJ", "length": 14480, "nlines": 271, "source_domain": "www.esakal.com", "title": "जालन्यात आठ जणांना कोरोनाची बाधा - Corona report positive in Jalna | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nजालन्यात आठ जणांना कोरोनाची बाधा\nजिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.२७) नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, यात एक १२ वर्षांची मुलगी आणि शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\nजालना - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. बुधवारी (ता.२७) नव्याने आठ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली असून, यात एक १२ वर्षांची मुलगी आणि शहरातील एका खासगी रुग्णालयाच्या तीन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.\nपरिणामी जालन्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या ही ८५ वर गेली आहे. दरम्यान, बुधवारी (ता.२७) चारजण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.\nहेही वाचा : सकारात्मक राहा... हेही दिवस निघून जातील\nमुंबई येथून परतलेल्या कोरोनाबाधित एका मुलास मुलीच्या संपर्कात आलेली नूतनवाडी येथील ५५ वर्षीय एका महिलेचा अहवाल बुधवारी (ता.२७) पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. तर चांदई एक्के येथील ३६ वर्षीय पुरुष व १२ वर्षीय मुलगी या दोघांचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील एका खासगी रुग्णालयातील आणखी तीन कर्मचाऱ्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तसेच छत्तीसगड येथून परतलेल्या खापरदेव हिवरा येथील तरुणाचा अहवालही बुधवारी पॉझिटिव्ह आला आहे. तर पिरगॅबवाडी येथील ४२ वर्षीय महिला कोरोनाबाधित आढळून आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी सांगितल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.\nहेही वाचा : बारावीची पुस्तके आता पीडीएफ स्वरूपात\nकोरोनाबाधित झालेले चारजण उपचारानंतर बुधवारी (ता.२७) कोरोनामुक्त झाल्याने त्यांना सुटी देण्यात आली आहे. यात राज्य राखीव दलाचे तीन जवान व अंबड तालुक्यातील कानडगाव येथील ५८ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे.\nआतापर्यंत २२ जणांना सुटी\nजिल्ह्यात आतापर्यंत ८५ जण कोरोनाबाधित रुग्ण निष्पन्न झाले आहेत. त्यांच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात येथे उपचार स���रू असून, उपचारानंतर आतापर्यंत २२ जण कोरोनामुक्त झाले आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nपुणे विभागातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ५ लाखांवर; वाचा कोणत्या जिल्ह्यात किती रुग्ण\nपुणे : पुणे विभागातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाच लाख दोन हजार 303 झाली आहे. त्यापैकी चार लाख 67 हजार 141 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या...\nनागपुर जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात तब्बल ६०२ कोरोना रुग्णांचा मृत्यू; कोरोना बाधितांची संख्या १ लाख पार\nनागपूर ः नागपुरात मागील आठ महिन्यात कोरोनाबाधितांचा आकडा १ लाख २ हजार ७८६ वर पोहोचला आहे. यातील कोरोनावर मात करण्यात आलेल्या कोरोनामुक्तांची संख्या...\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nहा आहे नगरचा आजचा कोरोनाचा स्कोअर\nनगर ः जिल्ह्यात आज दिवसभरात 207 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. आतापर्यंत जिल्ह्यातील 54 हजार 53 जणांनी...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/ceo-varsha-thakurs-beating-four-employees-health-department-suspended-nanded-news-356675", "date_download": "2020-10-31T16:54:45Z", "digest": "sha1:5V2X7ENUKHNNCIFV727A37FWEE3MYSWM", "length": 17307, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "सीईओ वर्षा ठाकूर यांचा दणका, आरोग्य विभागाचे चार कर्मचारी निलंबीत - CEO Varsha Thakur's beating, four employees of the health department suspended nanded news | Nanded Latest News Updates in Marathi - eSakal", "raw_content": "\nसीईओ वर्षा ठाकूर यांचा दणका, आरोग्य विभागाचे चार कर्मचारी निलंबीत\nआपल्या कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन आरोग्य उपकेंद्रातील चार जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दणका देत त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. या निर्णयामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nनांदेड : जिल्ह्यात सध्या कोरोनाची साथ वेगाने पसरत आहे. शहरासह ग्रामिण भागात या महामारीने सर्वांनाच त्रस्त करुन सोडले आहे. या आजारात आरोग्य विभागातील डॉक्टरसह वैद्यकीय सेवा देणाऱ्या यौध्यांकडे नागरिक देव म्हणून पहात आहेत. काही वैद्यकीय अधिकारी उत्तम काम करत असून काही जण मात्र बेजबाबदारीने वागत आहेत. आपल्या कर्तव्यात कसुर करणाऱ्या दोन आरोग्य उपकेंद्रातील चार जणांना मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी दणका देत त्यांना तडकाफडकी निलंबीत केले आहे. या निर्णयामुळे कामचुकार व दांडीबहाद्दर कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.\nकोरोनाचा काळ असल्यामुळे ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर प्रशासनाकडून भर दिला जात आहे. तेथील डॉक्टर्स आणि कर्मचारी यांनी देखील रुग्णांना चांगली सेवा देण्याच्या सूचना असताना अनेक ठिकाणी डॉक्टर्स व कर्मचारी गैरहजर असल्याचे आढळून आले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी (ता. आठ) सायंकाळी अर्धापूर तालुक्यातील कासारखेडा व मालेगाव येथील आरोग्य उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्या. यावेळी कासारखेडा येथे तर दुपारी साडेचार वाजता उपकेंद्राला कुलूप असल्याचे आढळून आले. तसेच मालेगाव येथे एकही कर्मचारी हजर नव्हता. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करुन आपल्या कामाचा हादरा दिला.\nहेही वाचा - पोलिसांच्या ‘ऑल आऊट ऑपरेशन’मध्ये ५४ जणांची चौकशी, गुन्हेगार सैरभर\nअनेक अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत\nमुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी गुरुवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास या दोन्ही उपकेंद्रांना अचानक भेटी दिल्याने हा प्रकार उघडकीस आला. दोन्ही उपकेंद्रातील एकूण चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. प्रत्येक उपकेंद्राला एक पुरुष व स्त्री नियुक्त (एएनएम) करण्यात आल्या आहेत. नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी वास्तव्यास राहणे बंधनकारक आहे. तरीसुद्धा अनेक ठिकाणी कर्मचारी तयार नसतात किंवा नांदेड शहरापासून जवळच असलेल्या केंद्रातील कर्मचारी नांदेडला राहत असल्याचे दिसून आले आहे.\nयेथे क्लिक करा - नांदेड : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार -\nकामचुकार व दांडीबहाद्दरांना सोडणार नाही\nमागील आठवड्यातच मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती ठाकूर यांनी आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर्स यांची बैठक घेऊन स्पष्ट सूचना दिल्या होत्या. या सर्वांनी कोरोना महामारीच्या काळात मुख्यालयात वास्तव्य करून राहावे तसेच रुग्णांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे सांगण्यात आले होते. येणाऱ्या काळात कामचुकार कर्मचाऱ्यांना कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असा इशाराही श्रीमती ठाकूर यांनी दिला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nलॉकडाऊन कालावधीत ३० नोव्हेंबरपर्यंत वाढ\nधुळे : संसर्गजन्य कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी ३० नोव्हेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. या कालावधीत कोरोना...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nजनतेनेच हाती घेतली कोरोनाविरुध्दची लढाई प्रभागात आता मृत्यू नाहीच; 26 रुग्णांवर सुरु आहेत उपचार\nसोलापूर : शहरात कोरोनाचे आगमन झाल्यानंतर लोकांमध्ये समज-गैरसमज होते. गोरगरिब लोकवस्तीच्या प्रभाग क्रमांक पाचमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला. या...\nकॉंग्रेस पाळत नाही आघाडीचा धर्म कोठे म्हणाले, मुख्यमंत्र्यांना सांगणार कॉंग्रेसच्या करामती\nसोलापूर : राज्यात शिवसेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस महाविकास आघाडीची सरकार स्थापन झाले. मात्र, सोलापूर महापालिकेत पक्षीय राजकारणाला बगल देऊन...\nभामरागड तालुक्यात पल्ली या गावाची विशेष ओळख आहे. तालुका मुख्यालयापासून साधारण १८ किलोमीटरवर हे गाव आहे. साधारण १२...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/sangali", "date_download": "2020-10-31T17:04:55Z", "digest": "sha1:CD4XNDXJTF25C4HMKHDZLA6SNIR36JQQ", "length": 5642, "nlines": 109, "source_domain": "www.krushival.in", "title": "सांगली : ताज्या मराठी बातम्या | ब्रेकिंग न्यूज| Sangali News | Latest Sangali News in Marathi | Today Sangali Breaking News | Local News from Sangali - Krushival.in", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसांगलीत पावसाचा हाहाकार, ३५० लोकांचे स्थलांतर तर ५५ पूल...\nपरतीच्या पावसानं शेतकरी हतबल झाला आहे. जवळजवळ अर्ध्या महाराष्ट्रातील...\nपश्‍चिम महाराष्ट्राला पुन्हा पुराचा विळखा\nसंततधारेने कृष्णा,कोयनेची पाण्याची पातळी वाढली\nसावंगीचे विनोबा भावे रुग्णालय कोविड रुग्णालय घोषीत\nसेवाग्राम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची संख्या कमी झाल्या.......\nएसटीच्या मदतीने तामिळनाडूच्या 480 जणांनी घर गाठले\nसांगलीत अडकलेल्या तामिळनाडूच्या 480 जणांना घेऊन एस.टीच्या.........\nचौकीवर कर्तव्यावर असलेल्या शिक्षकाला सिमेंटच्या ट्रकने......\nकरोनाच्या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारनं घेतलेल्या लॉकडाउ...........\nकोरोना संकटातही सर्वसामान्यांना धीर देणारे आबा\nमहाराष्ट्रात एक म्हातारा माणूस वयाच्या 94 व्या वर्षीही लोकांना.......\nमाहेरी जाऊ न दिल्याने मुलांसह विहीरीत मारली उडी.\nकरोनामुळे लॉकडाउन जाहीर करण्यात आल्याने लोकांवर गरजेच्या.....\nपुन्हा कोरोना रुग्ण आढळल्याने इस्लामपूर लॉकडाऊन\nसांगलीमधील इस्लामपूर शहरात 100 टक्के लॉकडाऊन करण्याचा निर्णय......\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00471.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://inplans.info/first/aMnTknuFrKiEnZs/eknath-khadse", "date_download": "2020-10-31T15:44:51Z", "digest": "sha1:KJI5KEPTY56J5ANP5756IRXDWXR3TRG2", "length": 27292, "nlines": 358, "source_domain": "inplans.info", "title": "Eknath Khadse | ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे? घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत ?- TV9", "raw_content": "\nपालतू पशु और जानवर\nकैसे करें और शैली\nEknath Khadse | ठाकरेंच्या मंत्रिमंडळात एकनाथ खडसे घटस्थापनेला खडसे राष्ट्रवादीत \nदेश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे व्हिडीओ tv9marathilive च्या व्हायरल वास्तवमध्ये पाहा. ताज्या घडामोडींचे सुपरफास्ट अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा tv9 Marathi live या आमच्या INplans चॅनलला.\nखालील लिंकवर क्लिक करा goo.gl/xRU2XT\nसर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com\nगृहमंत्री खातं किंवा उपमुख्यमंत्रीपद द्या. पूर्ण जिल्ह्य त्याच्या पाठीमागे आहे.जय महाराष्ट्र\nविजय राज 10 दिन पहले\nटरबूज आणि चंपा - पक्ष संपवणार\nखडसे साहेबांना पवार साहेब नक्कीच न्याय देतील\nआप अर्नब की खबर जानने के लिए बहुत उत्सुक और उग्र हैं लेकिन आप इसे प्रसारित करने से अधिक डरते हैं लेकिन आप इसे प्रसारित करने से अधिक डरते हैं ओर डर कायरोका आभूषण है तो आजसे मैं रिपब्लिक चेनल पे शिफ्ट होता हूं\nकळलाच लवकर मंत्रीपद मिळतं का फक्त गाजर आहे\nखडसेंना महाविकास आघाडी बरखास्त करायचं काम दिल\nखडसे साहेबांना न्याय मिळालाच पाहिजे, असं कतृत्ववान व्यक्तीमत्व पुढे येतय याचा मला आनंद वाटतो नाथाभाऊ आगे बढो हम आप के साथ है \nकाय बातम्या सांगतात चॅनेलवाले, थोडी तरी अक्कल वापरा \nकधीच देऊ नका महसूलमंत्री एकनाथ खडसे होते तेव्हा दूध चे बाजार कमी केले होते आहे हे ठीक चालय\nएकनाथ खडसे साहेब एक उत्तम अनुभवी नेते आहेत महाआघाडीला त्यांचे मुळे नक्की च फ़ायदा होईल मला खात्री आहे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबाना व शेतकरी चे मु���्दे नक्की च वेवसतीत पार पाडतील हीच अपेक्षा करतो औरंगाबाद महाराष्ट्र राज्य\nसुधाकर र 15 दिन पहले\nएकनाथ खडसे यांची लागली वाट\nनाथाभाउंचा प्रदीर्घ अनुभव पाहता ते कोणतेही खाते यशस्वीपणे सांभाळू शकतील. मात्र त्यामुळे सध्या असलेल्या मंत्र्यांच्या खात्यात पुन्हा फेरबदल करावे लागतील.. त्यातून महाविकास आघाडीत काही नव्याने वाद निर्माण होऊ नयेत अशी अपेक्षा करूया.. अर्थात, खातेवाटप करणे हा पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे..\nजा रे लवकर केळ्या 😂😂😂\nखडसे साहेब आज आम्ही तुमच्या सोबत आहे आणि उद्या पण आम्ही तुमच्या सोबत राहू कारण तुम्ही आमच्या OBC समाजाचे सर्वात मोठे नेतृत्व आहा आणि राहणार आणि आम्ही सर्वात पहिले तुमच्या पाठी मागे उभे राहणार आणि पूर्ण OBC समाज हा कोणत्याही निवडनुक मध्ये तुमच्या सोबत राहणार आनि तुम्ही ज्या पक्षात आहा त्या पक्षाला आम्ही नेहमी वोटिंग करत राहू\nकुस्ती सिंग मन्या 15 दिन पहले\nभारतीय जनता पक्षाचे पतन सुरु झाले आता पंकजा ताई मुंडे , विनोद तावडे, यांनीही लवकर निर्णय घ्यावा जिथे नसेल किंमत तिथुन निघून जाण्याची दाखवावी हिंमत\n12 आमदारांच घोडं भिजत पडलंय,अजून प्रस्तावच नाही,तीथ नंबर लागला तरच शक्य,शिवाय बाशिंग बांधून बसलेत त्यांच काय\nसुंदर निर्णय खडसे साहेब ⏰⏰⏰\nआम्ही खडसे साहेबांनसोबत निर्णय योग्य आहे सरजी\nकृषिमंत्री दादाभुसेंनाच पाहिजे राव\nयोग्य निर्णय खडसे साहेब\nरक्षाताई खडसे कोणत्या पक्षात आहेत त्यांना पण इकडे घ्या\nस्वागत करतो मी तुमचं साहेब तुम्हीं अत्यंत महत्वाचा निर्णय घेतात\nखडसे साहेब OBC समाज आपल्या पाठीशी आहे.\nED Che chape पडतील आता खडसे साहेब, सावध असावे.....😭😭👍👍\nउमेश वाघ 15 दिन पहले\nयोग्य निर्णय खडसे साहेब\nमहाराष्ट्राच्या राजानिती राखी सांवत च्या स्वयंमवर सारखी परिस्थीती झाली आहे . खुर्ची आणि पदासाठी कोण कुणीकडे जाईल हे सांगता येत नाही . आता यांचे भ्रष्टाचाराचे आरोप पण मिटले जातील .\nखुपच चांगला निर्णय घेतला नाथा भाउंनी हर्दिक शुभेच्छा\nफडणवीस व चंद्रकांत पाटील यांच्या भ्रष्टाचारा ची चौकशी करा\nगृहनिर्माण मिळणार आहे रे\nकृषी मंत्री पद nko त्याला\nखडसे चढणार एकदाचा बोहल्यावर बरेच दिवस बाशिंग बांधून होता\nA raj 16 दिन पहले\nभाजपा पक्ष खडसे साहेबांनी वाढवला महाराष्ट्रात.त्यांच्यावर अन्याय केला फडणवीसानी. टरबूज\nहात तिच्या, शेवटी मुख्यमंत्री पदावरून कृषिमंत्री पदच का खरे तर त्यांना मुख्यमंत्री पद च दिले पाहिजे, कारण त्यांना आता नीट चालता येत नाही, आणि मुख्यमंत्री पद हे घरात बसून ही चालवता येते याची खात्री पटते.\nशिवसेना त जावा खडसे\nकृषी मंत्री पदासाठी बच्चु भाऊ कडु योग्य मंत्री असेल असे मला वाटते, काेण काेण सहमत आहे,\nR K 16 दिन पहले\nकाही पण बाेलु नका भुसे हे सेनेचे मंत्री आहेत आणि खडसे हे राष्ट्रवादी मध्ये जाणार सेनेच्या काेटयातील मंत्री पद कसे देनार सेनेच्या वाटय़ाला मंत्री पदे कमी आहे .\nजयकुमार रावल आणि सुभाष भामरे देखील राष्ट्रवादी च्या संपर्कात नोकरी देणारे सरकार फक्त राष्ट्रवादी आणि काँग्रेस\nDo, सुभाष भामरे ,मला नाही वाटत.\nधन्यवाद नाथाभाऊ.चांगलाच निर्णय घेतला.\nखडसे यांनी भाजप ला जोरात कानाखाली वाजवली जे नोकरी काढत नाही त्यांच्या कानाखाली आवाज काढा भाजप म्हणजे च फेकू पार्टी ला मतदान करु नका\nनाथाभाऊंनी चांगला निर्णय घेतला 🌹🌹\nएक जाणता राजा पवार साहेब\nआता थेट फडणवीस चे जवळचे नेते फोडा आणि खरी ताकद दाखवून द्या..👌👌\nमी पुन्हा येणार मी पुन्हा घेणार हातभtti\nबापाची पेंड आहे का, कृषिमंत्री लागतं म्हणे\nM K 16 दिन पहले\nकरा बाबा एकदाच खडसेना मंत्री निदान फडणवीस (विरोधी पक्षनेता)पेक्षा मोठं पद राहील जवळ फडणवीस नगरसेवक लायक राहील मग😂\nखडसे याना चांगले मत्रीपदं फडणीस याना वाईट दिवस योणार\nप्रवेश तर होऊ द्या अगोदर 😂😂 मग पाहू कोणते पद मिळत ते\nआदरणीय दादा आता आपण कुठलाही विचार न करता शिवसेना मध्ये प्रवेश करा दादा म्हणजे आमचे नवी मुंबई चे शिल्पकार श्री गणेश नाईक साहेब हीच ती वेळ आली आहे जय महाराष्ट्र\nएकनाथ खडसे यांनी खुप जास्त सहनशीलता ठेवली.\nअत्यंत चांगली गोष्ट आहे पण तुमच्या पक्षांमध्ये जुने कार्यकर्ते होते त्यांना जाऊद्या उडत...\nदादा पाटील 16 दिन पहले\nआमचे हिंदुॠद्यसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणायचे हा वाकड्या तोंडाचा शरद पवार हा नुसता नारद आहे हा महाराष्ट्रच वाटूळ करणार हा शिवसेनाच संपवाय लागला आत्तातर उध्दव साहेब शाहणे व्हा आणि वाकड्या ला धडा शिकवा\nशिवसेना मद्ये जातील मग\nदादा पाटील 16 दिन पहले\nवाकड्या तोंडाचा शरद पवार चोर लुटारू हारामखोर आहे साला शिवसेना संपवून टाकणार एक कट्टर शिवसैनिक\nExclusive Devendra Fadanvis UNCUT | माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या���ची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत\nआखाडा | भाजपचे आमदार फुटणार | इकॉनॉमिक टाईम्सच्या बातमीनं खळबळ-TV9\nMajha Vishesh | खडसेंवर भाजप सोडण्याची वेळ का आली खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय खडसे जाण्यानं भाजपचा पाया हादरलाय\nआखाडा LIVE | खडसेंचं बंड, भाजप का थंड खडसे पक्ष सोडणार की फडणवीसांना झोडणार खडसे पक्ष सोडणार की फडणवीसांना झोडणार\n🔴LIVE पंकजा मुंडे यांची मोठी घोषणा खडसे तर राष्ट्रवादीत गेले आता .. खडसे तर राष्ट्रवादीत गेले आता .. \nखडसे रडले, पक्ष सोडताना एकनाथ खडसेंनी केले प्रचंड मोठे गौप्यस्फोट,मुलगी सुद्धा राष्ट्रवादीत, Khadse\nMajha Vishesh | जलयुक्त शिवारमध्ये भ्रष्टाचार कुणी केला ग्रामीण भाग बेजार, मालामाल कंत्राटदार\nTejashwi Yadav के राघोपुर में हेलीकॉप्टर से उतरते ही जनता ने उनका स्वागत कुछ इस तरह किया\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.73, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/career/career-news/ugc-guidelines-for-universities-and-colleges-for-ug-pg-academic-calendar-2020-21/articleshow/78316560.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article14", "date_download": "2020-10-31T15:48:49Z", "digest": "sha1:WX5ZEZNXQ5SHQ3TJORZP4HK3ZBNDIEYW", "length": 12522, "nlines": 99, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nयूजीसीच्या विद्यापीठ, कॉलेजांसाठी गाईडलाइन्स जारी\nयूजीसीने विद्यापीठ, कॉलेजांसाठी गाईडलाइन्स जारी केल्या आहेत... यूजी, पीजी कोर्सेसच्या पहिल्या वर्षाकरिता या गाईडलाइन्स आहेत...\nUGC Academic Calendar 2020-21: विद्यापीठ अनुदान आयोगाने पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्याच पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी नवे शैक्षणिक कॅलेंडर २०२०-२१ जारी केले आहे. तज्ज्ञांच्या समितीच्या शिफारशींनंतर यूजीसीने गाईडलाइन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाइन्सनुसार, यूजी आणि पीजी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची सुरुवात १ नोव्हेंबर २०२० पासून होणार आहे.\nकेंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी आपल्या ट्विटर हँडलद्वारे या गाईडलाइन्स जाहीर केल्या. यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना निर्देश दिले आहेत की अंडरग्रॅज्युएट आणि पोस्ट ग्रॅज्युएट अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ३१ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण व्हायला हवेत. या कॅलेंडरनुसार पहिल्या वर��षीची परीक्षा ८ मार्च २०२१ ते २६ मार्च २०२१ पर्यंत आयोजित केली जाणार आहे.\nविद्यापीठांना यूजीसीने विद्यार्थ्यांच्या नव्या बॅचच्या सुट्ट्या कमी करण्याचेही निर्देश दिले आहेत. विद्यापीठांनी सहा दिवसांचा शैक्षणिक आठवडा करावा, असेही सुचवण्यात आले आहे. जर परीक्षांचे निकाल उशीरा लागले तर विद्यापीठांनी १८ नोव्हेंबर २०२० पर्यंत शैक्षणिक सत्र सुरू करावे, असेही यूजीसीने सांगितले आहे.\n‘सेट’ परीक्षा डिसेंबरमध्ये; करोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा लांबणीवर\nविद्यार्थ्यांनी ३० नोव्हेंबरपर्यंत प्रवेश रद्द केले तर त्यांचा शुल्क परतावा करावा असेही यूजीसीचे निर्देश आहेत. त्यानंतर विद्यापीठ किंवा कॉलेजने जास्तीत जास्त १ हजार रुपये प्रोसेसिंग फी कापून उर्वरित शुल्क परतावा करावा असे म्हटले आहे.\nयाशिवाय प्रत्येक विद्यापीठ तसेच कॉलेजला कोविड - १० महामारीच्या पार्श्वभूमीवर, शैक्षणिक कार्यासाठी सर्व आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने केल्या आहेत.\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा शहर\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nअनलॉक ५: शाळा-महाविद्यालये उघडण्याचा निर्णय राज्यांचा...\nयूपीएससी सीडीएस २०२१: सैन्यात जायचंय पात्रता काय\nपोस्टात मोठी भरती; दहावी, बारावी उत्तीर्णांसाठी संधी...\nदहावी, बारावी परीक्षांबाबत संभ्रम; परीक्षा कशा, कधी होण...\nरेझ्युमे तयार करताना कोणती काळजी घ्यावी\nजेईई अॅडव्हान्स्ड: ९८ टक्के विद्यार्थ्यांना पसंतीचे परीक्षा शहर महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचार��� नका ‘हे’ ५ प्रश्न\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nकरिअर न्यूजएनटीएस परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nमुंबईमाजी मंत्री जावेद खान यांचे निधन; पवार, नाईकांनी टाकला होता मोठा विश्वास\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : आरसीबीला सातवा धक्का, ७ बाद ११६\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nसिनेन्यूजहिना खानच्या वडिलांनी जप्त केले तिचे डेबिट- क्रेडिट कार्ड\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8.%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%A8%E0%A5%A9%E0%A5%A6_%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%A6%E0%A4%B6%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-31T17:49:55Z", "digest": "sha1:IQHN4NZB2GCSVDGMJNDM4P2WGED52YZZ", "length": 3994, "nlines": 70, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स.च्या १२३० च्या दशकातील जन्म - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:इ.स.च्या १२३० च्या दशकातील जन्म\nएकूण ७ उपवर्गांपैकी या वर्गात खालील ७ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १२३० मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२३२ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२३३ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२३४ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १२३५ मधील जन्म‎ (१ प)\n► इ.स. १२३७ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १२३८ मधील जन्म‎ (१ प)\nइ.स.च्या १३ व्या शतकातील जन्म\nइ.स.चे १२३० चे दशक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १५ एप्रिल २०१३ रोजी १७:२१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00472.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4641", "date_download": "2020-10-31T17:01:13Z", "digest": "sha1:U5J7BHIDP47J73HXHJ5IJ27ILH7TUV24", "length": 4898, "nlines": 68, "source_domain": "m4marathi.com", "title": "बालहट्ट �� m4marathi", "raw_content": "\n‘राजहट्टापेक्षा बालहट्ट श्रेष्ठ आहे’ हे खुद्द बिरबलानेच सांगून ठेवले आहे. काही मुलं मुळातच हट्टी असतात. तर काही आजूबाजूच्या वातावरणामुळे हट्टी होतात. मुळातच हट्टी असणार्‍यांना योग्य ते वळण देण्याचे महत्त्वाचे काम पालकांना करावे लागते. एखादी चांगली गोष्ट मिळवण्यासाठी मुलांनी हट्ट करावा अशी परिस्थिती निर्माण करावी लागते. उदाहरणार्थ, मी उत्तम चित्रे काढू शकेन, मी शर्यतीत पहिला येऊ शकेन, अशी स्वप्ने दाखवल्यास ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी मुले जीवाचे रान करतात आणि हट्टाला विधायक मार्ग मिळून ते यशस्वी होतात. मुलांचा हट्ट थांबवता येत नाही पण त्याचे स्वरूप मात्र आटोक्यात ठेवता येते. मुलांनी असे करणे अपेक्षित नाही त्याची स्पष्ट शब्दांत कल्पना द्यायला हवी. त्यांनी कितीही आक्रस्ताळेपणा केला तरी बदल करू नये. मात्र लहान मूल हीसुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे याचे भान ठेवायलाच लागते. त्यांच्या छोट्या छोट्या संयुक्तिक मतांचा आदर केल्यास तेदेखील आपल्या मताचा आदर करायला शिकतात. उगाचच नकार देण्यापेक्षा त्यामागची कारणे समजावून सांगावीत. म्हणजे आपण म्हणतो त्या प्रत्येकच गोष्टीला आई-बाबा नाही म्हणत नाहीत याची जाणीव होते.\nमुलांच्या जाडीकडे वेळीच द्या लक्ष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://intrepidians.com/mr/blog/", "date_download": "2020-10-31T15:35:21Z", "digest": "sha1:QC4K27VBGWW6JWRAO2CECC6QE4ADJTIK", "length": 2380, "nlines": 24, "source_domain": "intrepidians.com", "title": "ब्लॉग – इंटरपिडीयन्स", "raw_content": "\nडिजीटल मार्केटींग शिकण्याची ९ कारणे\nभारतामध्ये आणि सर्व जगामध्ये सध्या अनेक जण डिजीटल मार्केटींग हा व्यवसाय म्हणुन पत्करत आहेत किंवा स्वतःच्या व्यवसायाचे डिजीटल मार्केटींग करत आहेत.\nडिजीटल मार्केटींग काय आहे\nडिजीटल मार्केटींग हा एक मार्केटींगचाच भाग असुन त्याद्वारे आपण आपल्या उत्पादनाची विक्री, माहिती किंवा व्यवसायाची सेवा आपण लोकांपर्यंत इंटरनेटच्या माध्यमातुन पोहचवतो.\nडिजीटल मार्केटींग-जॉब आणि संधी\nडिजीटल मार्केटींग क्षेत्रात साधारणतः खालील प्रकारच्या संधी आणि नोकऱ्या उपलब्ध आहे. सहा महिन्याचा कालावधी हे शिक्षण घेण्यासाठी लागतो. त्यानंतर एखाद्या कंपनीमध्ये पेड इंटरनशिप केल्यानंतर कोणत्याही फ्रेशर्सला डिजीटल मार्केटींग या क्षेत्रात जॉब मिळु शकतो.\n© Copyright. सर��व हक्क इंटरपिडीयन्सच्या स्वाधीन", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/tag/gold-medal", "date_download": "2020-10-31T17:17:37Z", "digest": "sha1:UQ7SCNSU5NFAFR2MW6YK4KHQYJOEGV5G", "length": 9701, "nlines": 169, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Gold medal Archives - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nभारतीय सैन्यातील जवानाचा जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत दबदबा\nभारतीय सैन्यातले हवालदार अनुज तालियान यांनी दक्षिण कोरियामध्ये झालेलल्या 11 व्या जागतिक बॉडीबिल्डिंग चॅम्पियनशिप 2019 मध्ये सुवर्ण पदक (Indian soldier won in world body building) पटकावले आहे.\nPHOTO : सीआयएसएफमधून सात कुत्र्यांची निवृत्ती, गोल्ड मेडल आणि प्रशस्तीपत्र देऊन सन्मान\nधावपटू हिमा दासची सुवर्णझेप, आणखी एक नवा विक्रम\nभारताची धावपटू हिमा दासनं शनिवारी (20 जुलै) आणखी एक सुवर्णपदकं पटकावलं. तिनं चेक प्रजासत्ताकमधील नोवे मेस्टो नाड मेटुजी ग्रांप्रीमध्ये महिलांच्या 400 मीटर स्पर्धेत पहिलं स्थान मिळवलं.\n‘गोल्डन गर्ल’ हिमा दासचा पोलंडच्या स्पर्धेत नवा विक्रम\nआशियाई खेळांमध्ये 400 मीटर रिले स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय धावपटू हिमा दासने पोलंडच्या पोन्जान एथलेटिक्स ग्रां प्री-2019 च्या 200 मीटरमध्ये सुवर्ण पदकावर नाव कोरले आहे.\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला पाचवा धक्का, अभिषेक शर्मा आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00473.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/international/international-news/rafale-fighter-jet-india-france-handed-over-second-batch/articleshow/78350637.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article9", "date_download": "2020-10-31T16:00:00Z", "digest": "sha1:5VMHZQHCIF5GQT54P2ZDW4MESO7CZBOY", "length": 15154, "nlines": 103, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं, चिनी J-20 चा 'काळ' बनणार\nपूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर भारत-चीनमधील तणाव टोकाला असताना भारतासाठी आणखी एक चांगली बातमी आली आहे. फ्रान्सकडून भारताला आणखी ५ राफेल विमानं मिळाली आहेत. ही विमानं लवकरच भारतात येण्याची शक्यता आहे.\nचीनशी तणाव असताना फ्रान्सने दिली आणखी ५ राफेल विमानं, चिनी J-20 चा 'काळ' बनणार\nपॅरिसः फ्रान्सने राफेल लढाऊ विमानांची आणखी एक तुकडी भारताकडे सोपवली आहे. या तुकडीतील ५ लढाऊ विमानं सध्या फ्रान्समध्येच आहेत. ही राफेल विमानं ऑक्टोबरमध्ये भारतात दाखल होतील, असं सांगण्यात येतंय. या विमानांना पश्चिम बंगालमधील कलईकुंडा हवाई दलाच्या तळाव तैनात केलं जाणार आहे. ही विमान चीनला लागून असलेल्या पूर्वेकडील सीमेचं संरक्षण करतील. राफेच्या पहिल्या तुकडीतील ५ विमानं १० सप्टेंबरला एका औपचारिक कार्यक्रमात भारतीय हवाई दलात दाखल झाली आहेत.\nफ्रान्स सोपवली राफेलची दुसरी तुकडी\nफ्रान्सचे भारतातील राजदूत इमॅन्युएल लेनिन यांनी इकॉनॉमिक टाइम्सला माहिती दिलीय. राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारताला सोपवण्यात आली आहे. ही विमानं सध्या फ्रान्समध्ये आहेत. ही विमानं भारतात कधी आणायची ते आता भारतीय हवाई दलावर अवलंबून आहे. भारतीय हवाई दलाचे पायलट हे उत्कृष्ट आहेत, असं ते म्हणाले.\nभारत-चीनमधील तणाव वाढला आहे. या पार्श्वभूमीवर या विमानात भारताने आपल्या दृष्टीने काही बदल केले आहेत. यामुळे हे विमान कमी तापमानातसुद्धा सहजपणे ते सुरू होऊ शकते. पहिल्या तुकडीत भारतात दाखल झालेल्या ५ राफेल विमानांची २५० तासांहून अधिक उड्डाणं आणि फिल्ड फायरिंगच्या चाचण्या घेण्यात आल्या. अंबाला येथील १७ गोल्डन अ‍ॅरो पथकांमध्ये या विमानांचा समावेश करण्यात आला आहे.\nचीनच्या जे -20 लढाऊ विमानांना टक्कर\nचीनच्या चेंगडू जे -20 आणि पाकिस्तानच्या जेएफ -17 लढाऊ विमानांची तुलना भारताच्या राफेलशी होते. पण ही दोन्ही विमानं राफेलच्या तुलनेत काहीशी मागे आहेत. चिनी जे -20 विमान रोल स्टील्थ फायटर आहे. तर राफेल विमानांचा उपयोग अनेक कारणांसाठी केला जाऊ शकतो. जे -20 ची बेसिक रेंज १,२०० किमी आहे. जी २,७०० किमी पर्यंत वाढवली जाऊ शकते. जे -20 ची लांबी २०.३ मीटर ते २०.५ मीटर पर्यंत आहे. त्याची उंची ४.४५ मीटर आणि पंखांची लांबी १२.८८-१३.५० मीटर दरम्यान आहे. अर्थात ती राफेलपेक्षा खूपच मोठी आहे. चीनने पाकिस्तानच्या जेएफ -17 मध्ये पीएफ -15 क्षेपणास्त्रांची जोडली आहेत. पण तरी ती राफेलपेक्षा कमकुवत आहे.\nलडाखमध्ये भारताच्या रणगाड्यांची गर्जना; चिन्यांसह क्रूर हवामानाशी लढण्यास सज्ज\nPM मोदींच्या 'मन की बात'मध्ये पुण्याच्या शेतकऱ्यांची यशोगाथा\nपुढच्या वर्षाच्या अखेरपर्यंत सर्व राफेल भारतात\nफ्रान्सबरोबर भारताने ३६ राफेल विमानं खरेदीचा करार केला आहे. ३६ पैकी ३० विमानं लढाऊ असतील. तर ६ प्रशिक्षण विमानं असतील. प्रशिक्षण विमानात दोन सीट असतील आणि त्यामध्ये लढाऊ विमानांमध्ये असलेली जवळजवळ सर्व वैशिष्ट्ये असतील. रशियाकडून सुखोई विमानं खरेदी केल्यानंतर जवळपास २३ वर्षांनी भारताने प्रथमच राफेल लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. ही रफेल विमानं प्राणघातक शस्त्रास्त्रांनी सज्ज आहेत. राफेल विमानांवर Meteor, MICA आणि SCALP ही क्षेपणास्त्र बसवण्यात आली आहेत.\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nकरोनाची पुन्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडी बाबत मोठा...\nCoronavirus vaccine करोना: रशियन लशीचे दुष्परिणाम \nअभिनंदनची सुटका करा, अन्यथा भारताचा हल्ला; पाक मंत्र्या...\n आणखी एका लशीची ब्रिटनमध्ये अंतिम चाचणी सुरू महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nआयपीएलIPL 2020: हैदराबादच्या गोलंदाजीवर आरसीबीच्या फलंदाजांचे लोटांगण, उभारली माफक धावसंख्या\n; खडसे राष्ट्रवादीत गेल्यावर सूनबाई प्रथमच बोलल्या\nसिनेन्यूज'जेम्स बॉण्ड' साकारणारे दिग्गज हॉलीवूड अभिनेते सीन कॉनेरी यांचं निधन\nआयपीएलIPL 2020 Live Score RCB vs SRH : आरसीबीला सातवा धक्का, ७ बाद ११६\nमुंबईराज्याला खूप मोठा दिलासा; करोनामृत्यूंच्या संख्येत विक्रमी घट\nदेशलव्ह जिहाद: सुधारा, अन्यथा तुमची 'राम नाम सत्य हैं'ची यात्रा निघेल\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nमोबाइलVivo V20 SE भारतात २ नोव्हेंबर रोजी लाँच होणार\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nकार-बाइकभारतात लाँच होणार आहेत या जबरदस्त कार, १० लाखांपेक्षा कमी किंमत\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AC%E0%A5%A6%E0%A5%AF", "date_download": "2020-10-31T17:04:00Z", "digest": "sha1:QJ5WJMM27POCP7E4A4JGUIUGXGCP45DR", "length": 6595, "nlines": 222, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १६०९ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे २ रे सहस्रक\nशतके: १६ वे शतक - १७ वे शतक - १८ वे शतक\nदशके: १५८० चे - १५९० चे - १६०० चे - १६१० चे - १६२० चे\nवर्षे: १६०६ - १६०७ - १६०८ - १६०९ - १६१० - १६११ - १६१२\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\nमे २३ - व्हर्जिनीयाचे दुसरे संविधान स्वीकृत.\nऑगस्ट १५ - ईंग्लंडच्या साउधॅम्टनहून मेफ्लॉवर जहाजात इंग्लिश प्रवासी निघाले. अमेरिकेत कायमस्वरूपी युरोपियन वसाहत निर्माण करण���री ही पहिली टोळी होती.\nइ.स.च्या १६०० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या १७ व्या शतकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%95-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%82%E0%A4%AD", "date_download": "2020-10-31T17:48:00Z", "digest": "sha1:NVATLWT7GFSNJTV6KJVK6VQNHNK4RXQX", "length": 3782, "nlines": 60, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चर्चा:देवक-स्तंभ - विकिपीडिया", "raw_content": "\nTotem Poles च वर्गीकरण हिंदू दैवते मध्ये करणे कितपत उचित असेल अशी शंका वाटते.\nमाहितगार (-खुलं खुलं आभाळ तसा.. मीही खुला खुला.. दारं, खिडक्या, भिंती यांची.. सवय झाली तुला.. ) (चर्चा) २१:५९, ३ ऑगस्ट २०१५ (IST)\nआपला मुद्दा बरोबर आहे. Pan-religios साठी मराठी शब्द काय असेल\nअभय नातू (चर्चा) २३:०१, ३ ऑगस्ट २०१५ (IST)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१५ रोजी ०९:१४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.transliteral.org/pages/z161202210928/view", "date_download": "2020-10-31T16:18:30Z", "digest": "sha1:WRXH22DYB7TDKURYDHZCJGZOZJER5KIE", "length": 29226, "nlines": 204, "source_domain": "www.transliteral.org", "title": "भगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा", "raw_content": "\nमराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|केशव दत्त|\nभगवान गोपालकृष्ण - अध्याय ३ रा\nप्राचीन कवी केशवदत्त यांनी ’ गोपाल कृष्ण ’ हे उत्तम काव्य रचले आहे.\nTags : gopalkeshav dattakrishnamarathiकेशव दत्तकृष्णकाव्यगोपा��मराठी\n श्रीसरस्वतयै नम: ॥ श्रीगुरुभ्यो नम: \n संत हे सुखाची साऊली ममत्वतेची माऊली \n दुजा भाव न तया ॥३॥\n पायीं तयांच्या लागूनी ॥४॥\n अनुग्रह पसावो साधकांसी ॥५॥\nसंत ही सौभाग्य सरिता वाहते दुथडी अमृता \n वास करिती भक्तकाजा ॥७॥\nम्हणोनी जे संतपदी शरण होईल तयांचे परम कल्याण होईल तयांचे परम कल्याण हा विधीलिखित नियम संशय न धरी साधका ॥८॥\nअसो मागील अध्यायीं आपण श्रीगुरुगोविंद लीलावर्णन अति आदरें केलें श्रवण संतोष होतसे मानसी ॥९॥\nहे उन्मनीं अवस्थेत नांदती आत्मानुभवांत विहरती कधी शांत वा कधीं उग्र ॥१०॥\n वाढले कां पुसती देवासी ॥१२॥\n म्हणोनी प्रयश्चित्त घेती स्वत:स उलटी खूण संताघरी ॥१३॥\n हातीची रुद्रकाठी आपटतां वाटे भुई दुभंगेल ॥१४॥\n संचारला कां रात्रीं जर उग्रता तयाची गंभीर वर्णन करणें अशक्य ॥१५॥\n म्हणती स्वामी कोपले ॥१६॥\nजगीं ज्या ज्या घडती गोष्टी त्या पुटपुटती स्वयेंच ओष्टीं त्या पुटपुटती स्वयेंच ओष्टीं मग लाऊन दूर दृष्टी मग लाऊन दूर दृष्टी \n उठले वादळ होई निश्रब्ध ॥ तै अश्वत्थवृक्षाच्या सन्निध येऊनी बैसती शांतपणें ॥१८॥\n हे मानव ऐसे कैसे वर्तती कैसी होईल तया उपरती परोपकारी तुज जैसी ॥१९॥\n परि इतरे जनांस सुबोध होई सहजभावें तयांच्या ॥२०॥\nमग स्थिर चित्तें बसून लोकां म्हणती हंसून कां रे पळाला भिऊन यारे जवळी माझिया ॥२१॥\n होरी गीत म्हणावें सुरांत ॥२२॥\nथाळी पितळेची एके हाती ठेका धरूनी वाजवीती गोविंद नामाची धरा प्रिती सांगती सकळां आर्जवें ॥२३॥\nतयांचा राग वां अनुराग लाभला ते महासुभग जया आला हा सुयोग मुक्त झाले भवताप ॥२४॥\n ठेवूं नका तया दूर सांगती महाराज सकळांसी ॥२५॥\n हृदयीं हो धरी सद्भाव तयापाशीं ठाके देव निश्चित म्हणती महाराज ॥२६॥\n ते भाग्यवंत जाणा साचे पूर्व सुकृते करोन ॥२७॥\n लाभले ते सारे सतजन \n नांवे किती सांगावी ॥२९॥\n धरिता झाली जयाची उज्जवण ऐसे भक्त कीर सतजन ऐसे भक्त कीर सतजन कथा ऐका तयांची ॥३०॥\n निर्देश जयाचा केला वर भक्त थोर बाबजींचे ॥३१॥\n करिती महाराज अतिप्रेमें ॥३२॥\nचित्त आणि वित्त आपुलें श्रीचरणी अर्पण केले \n निष्काम केली सेवा तयांनी लीन होऊन गुरुचरणीं \n मानिती भाग्य वा ऐश्वर्य भले सरोभरी सुखी झाले उजाळे स्वामी कृपेच्या ॥३५॥\n बटूच्या मस्तकीं राहावा सिध्दहस्त \nहिच कामना तयांची ॥३६॥\nमहाराजांचे हे लाडके भक्त राहती त्यांच्याबरोबर नित्य \n काया आपुली अर्पूनी चरणीं महाराजांचे सेवेकरणी नोकरी सोडीली सरकारी ॥३९॥\nसोळा सतरा वर्षे सतत राहिले स्वामी-कार्यात रत ध्यास न धरी कशाचा ॥४०॥\n कार्यक्रम केले यशस्वी ॥४१॥\n निधीध्यास हा तयांचा ॥४२॥\nआल्या गेल्याची ठेवावी व्यवस्था दाखवोनी अंतरीची आस्था हवे नको असेल तें ॥४३॥\n विहीत हें माझें कर्म यथासांग पार पडो ॥४४॥\n जेऊं घालती गोविंदा ॥४५॥\n केल्याविना न घेती जेवण घडे कधीं उपोषण गुरुंच्या संगे तयासही ॥४६॥\n वाटिती सकळां भाऊराव ॥४७॥\n दिला एक तेजस्वी बाण \n केली अत्यंत मौलिक ॥४९॥\n सोनगीरी देह ठेविला ॥५०॥\n ज्योतीस ज्योत मिळाली ॥५१॥\n ठेऊन देखरेख काम साचे केलें तयानीं कळकळीनें ॥५३॥\n देह ठेविला भाऊरांवा आधीं त्यजुनी जन्ममरणाच्या उपाधी \n होते श्रध्दाळु आणि प्रेमळ ॥५५॥\n राहे न भान देहाचे ॥५६॥\n अनुवादिली मी तुम्हांप्रती ॥५७॥\n शुक्राची जैशी चांदणी ॥५८॥\n तैशीच होती विभूती ही ॥५९॥\n केशवदत्त नामे प्रसिध्द ॥६०॥\n ऐका श्रोते दत्तचित्तु ॥६१॥\n पूजा चालली असतां यथामति क्षणैक उठोनी महाराज म्हणती \n“बच्या आया है उसको ले आना” ॥६२॥\n तव महाराज होऊनी क्रोधार्त म्हणती शब्द तेच पुन्हां ॥६३॥\n“गुंगे क्युं तुम हो गये बच्चेको जल्दी ले आवे बच्चेको जल्दी ले आवे मंदीर में नदी किनारे मंदीर में नदी किनारे मेरा बालक बैठा है” ॥६४॥\n म्हणती धुळ्यासी चलावे ॥६५॥\n वार्ता ऐकली होती खरी \nमहाराजांची तै घेऊनी आज्ञा भाऊराव कुळकर्णी निघालें जाण्या भाऊराव कुळकर्णी निघालें जाण्या या सिध्दासी सोनगीरी आणण्या \n प्रथम शोध कराया ॥६८॥\n मोर्चा अन्यत्र वळविला ॥६९॥\n उतरले आहेत एक संत कळलें भाऊराव निश्चित आले मठांत झडकरी ॥७०॥\n प्रभू चिंतनी निमग्न ॥७१॥\n दिसले व्यक्तीमत्व प्रसन्न ॥७२॥\nवीस वा एकवीस वर्षांचे वय असावें बहुधा त्यांचें वय असावें बहुधा त्यांचें परि वैराग्यवृत्तीचे आगळे तेज मुखावरी ॥७३॥\nउघडीतां तयांनी आपुले नेत्र सेवेकरी आणि भक्त अन्यत्र सेवेकरी आणि भक्त अन्यत्र करूनी तया प्राणिप्रात बैसले जवळी तयांच्या ॥७४॥\n करिती रसाळ आणि सुबोध ॥७५॥\n दिवाकर ज्ञानाचे उदेलें ॥७६॥\n एकरूप होई तयांसी ॥७९॥\nअसो तव आपुले मानस भाऊरावे कथिले तयास चालावे म्हणती कृपाळा ॥८१॥\n तैशी जाहली तयांची स्थिती लोचनीं अश्रू दाटले ॥८३॥\nसंत जाणती संतांची खूण काय जाणवी ती आपण काय जाणवी ती आपण हर्ष होऊनी मनोमन ‘येतो आम्ही’ म्हणाले ॥८४॥\nघेऊनी सवे या सिध्दास मंडळी आली सोनगीरीस बहु भाग्याचा तो दिवस वैशाख शुध्द षष्ठीचा ॥८५॥\n तैसा संगम जाहला अपूर्व भगवत-भक्तांचा ॥८६॥\n अद्वैत रूप पाहुनी ॥८७॥\n लोक कैवारु दुजा असे ॥८८॥\n दुजा प्रकाश शांतीचा ॥८९॥\nदेखोनी ही दिव्य मूर्ती महाराज मनीं संतोषती स्नेहें धरोनी तयासी हातीं बैसविले अपुल्या सन्निध ॥९०॥\n इथेच राहील यापुढें ॥९१॥\nहा माझा आध्यात्मिक वारस जरी शिवदत्त दरबारीचा सेवक जरी शिवदत्त दरबारीचा सेवक \nअनुज्ञा तयांचीच यायासी ॥९२॥\n मस्तक ठेविलें गुरुचरणीं ॥९३॥\n निरंतर केले सोनगीरीं ॥९५॥\n सांगेन मी तुम्हा भक्तां अती सादरें श्रोते एका अती सादरें श्रोते एका \n अध्याय तिसरा संपूर्ण ॥१८॥\n॥ इति तृतीयो‍ऽध्याय: समाप्त ॥\nवि. थोर ; मोठा ; उन्नत . जुंझा लागौनी उनंत - उषा ८२७ . [ सं . उन्नत ]\nगणेश गीतेचा मराठी अनुवाद कुठे आणि कसा मिळेल या बद्दल सांगावे\nवायवीयसंहिता उत्तर भागः - विषयानुक्रमणिका\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ४१\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ४०\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३९\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३८\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३७\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३६\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३५\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३४\nवायवीयसंहिता उत्तर भागः - अध्यायः ३३\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00474.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.59, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2018/11/26/nashik-%E0%A4%87%E0%A4%9C%E0%A4%A8%E0%A4%85%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%B8%E0%A4%A0-%E0%A4%97%E0%A4%9F-%E0%A4%AA%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%B7-%E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A4%AF-%E0%A4%A8%E0%A4%B9-bd9de3da-f13c-11e8-8f17-12bd80de570f1611598.html", "date_download": "2020-10-31T16:06:58Z", "digest": "sha1:VFGCVMAHHRTBMAB7FQYI54UGTBA3TM25", "length": 4325, "nlines": 115, "source_domain": "duta.in", "title": "[nashik] - इंजिनीअरिंगसाठी 'गेट' परीक्षा अनिवार्य नाही - Nashiknews - Duta", "raw_content": "\n[nashik] - इंजिनीअरिंगसाठी 'गेट' परीक्षा अनिवार्य नाही\nइंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची असलेली गेट परीक्षा अनिवार्य असल्याचा संभ्रम विद्यार्थ्यांमध्ये होता. मात्र, अखिल भारतीय तंत्रिकी शिक्षण परिषद अर्थात एआयसीटीईद्वारे परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला असून त्यांना दिलासा मिळाला आहे.\nइंजिनीअरिंगच्या शेवटच्या वर्षातील विद्यार्��्यांसाठी अभ्यासक्रम पूर्ण करताना एक्झिट परीक्षा म्हणून गेट बंधनकारक करण्यात आली होती. सर्व विद्यार्थ्यांना गेट द्यावी लागणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती. परंतु ही परीक्षा अनिवार्य नसल्याचे परिपत्रक तंत्रिकी शिक्षण परिषदेने नुकतेच जाहीर केले आहे. गेट परीक्षा एक्झिट नावाने घेतल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत किमान गुण मिळवून उत्तीर्ण होणे अनिवार्य होते. अनुत्तीर्ण झाल्यास विद्यार्थ्याला संबंधित विद्यापीठाकडून पदवी अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्र मिळणार नव्हते. परंतु परिषदेने घेतलेल्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसते आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.50languages.com/phrasebook/lesson/mr/no/69/", "date_download": "2020-10-31T16:55:36Z", "digest": "sha1:AOIHQTUXEHRL2C2MAABM2WUVXBSZGRJE", "length": 22927, "nlines": 903, "source_domain": "www.50languages.com", "title": "गरज असणे – इच्छा करणे@garaja asaṇē – icchā karaṇē - मराठी / नॉर्वेजियन", "raw_content": "\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\nNN नॉर्वेजियन - Nynorsk\n3 - परिचय, ओळख\n5 - देश आणि भाषा\n6 - वाचणे आणि लिहिणे\n7 - संख्या / आकडे\n9 - आठवड्याचे दिवस\n10 - काल – आज – उद्या\n15 - फळे आणि खाद्यपदार्थ\n16 - ऋतू आणि हवामान\n18 - घराची स्वच्छता\n20 - गप्पा १\n21 - गप्पा २\n22 - गप्पा ३\n23 - विदेशी भाषा शिकणे\n27 - हाटेलमध्ये – आगमन\n28 - हाटेलमध्ये – तक्रारी\n29 - उपाहारगृहात १\n30 - उपाहारगृहात २\n31 - उपाहारगृहात ३\n32 - उपाहारगृहात ४\n33 - रेल्वे स्टेशनवर\n36 - सार्वजनिक परिवहन\n39 - गाडी बिघडली तर\n40 - दिशा विचारणे\n41 - एखादा पत्ता शोधणे, मार्ग विचारणे\n42 - शहरातील फेरफटका\n44 - संध्याकाळी बाहेर जाणे\n47 - प्रवासाची तयारी\n48 - सुट्टीतील उपक्रम\n50 - जलतरण तलावात\n51 - रोजची कामे, खरेदी इत्यादी\n52 - डिपार्टमेंट स्टोअरमध्ये\n58 - शरीराचे अवयव\n61 - क्रमवाचक संख्या\n62 - प्रश्न विचारणे १\n63 - प्रश्न विचारणे २\n64 - नकारात्मक वाक्य १\n65 - नकारात्मक वाक्य २\n66 - संबंधवाचक सर्वनाम १\n67 - संबंधवाचक सर्वनाम २\n68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे\n71 - काही इच्छा करणे\n72 - एखादी गोष्ट अनिवार्यपणे करण्यास भाग पडणे\n73 - परवानगी असणे\n74 - विनंती करणे\n75 - कारण देणे १\n76 - कारण देणे २\n77 - कारण देणे ३\n78 - विशेषणे १\n79 - विशेषणे २\n80 - विशेषण ३\n81 - भूतकाळ १\n82 - भूतकाळ २\n83 - भूतकाळ ३\n84 - भूतकाळ ४\n85 - प्रश्न – भूतकाळ १\n86 - प्रश्न – भूतकाळ २\n87 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भूतकाळ १\n88 - क्रियापदांच्या रूपप्रकारांचा भ���तकाळ २\n89 - आज्ञार्थक १\n90 - आज्ञार्थक २\n91 - दुय्यम पोटवाक्य की १\n92 - दुय्यम पोटवाक्य की २\n93 - दुय्यम पोटवाक्य तर\n94 - उभयान्वयी अव्यय १\n95 - उभयान्वयी अव्यय २\n96 - उभयान्वयी अव्यय ३\n97 - उभयान्वयी अव्यय ४\n98 - उभयान्वयी अव्यय\n99 - षष्टी विभक्ती\n100 - क्रियाविशेषण अव्यय\nमराठी » नॉर्वेजियन गरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nगरज असणे – इच्छा करणे\nमजकूर पाहाण्यासाठी क्लिक कराः\nमला विछान्याची गरज आहे.\nइथे विछाना आहे का Fi---- d-- e- s--- h--\nइथे विछाना आहे का\nमला दिव्याची गरज आहे.\nइथे दिवा आहे का Fi---- d-- e- l---- h--\nइथे दिवा आहे का\nमला टेलिफोनची गरज आहे.\nमला फोन करायचा आहे.\nइथे टेलिफोन आहे का Fi---- d-- e- t------ h--\nइथे टेलिफोन आहे का\nमला कॅमे – याची गरज आहे.\nमला फोटो काढायचे आहेत.\nइथे कॅमेरा आहे का Fi---- d-- e- k----- h--\nइथे कॅमेरा आहे का\nमला संगणकाची गरज आहे.\nमला ई-मेल पाठवायचा आहे.\nइथे संगणक आहे का Fi---- d-- e- d--------- h--\nइथे संगणक आहे का\nमला लेखणीची गरज आहे.\nमला काही लिहायचे आहे.\nइथे कागद व लेखणी आहे का Fi---- d-- e- a-- o- e- k------- h--\nइथे कागद व लेखणी आहे का\n« 68 - मोठा – लहान\n69 - गरज असणे – इच्छा करणे\n70 - काही आवडणे »\nMP3 (.झिप फाइल्स) डाउनलोड करा\nMP3 मराठी + नॉर्वेजियन (1-100)\nएखद्या माणसाला लेख रुपांतर करून हवे असेल तर त्याला खूप पैसे द्यावे लागतात. व्यावसायिक भाषांतरण खूप महागडे असते. हे टाळण्यासाठी दुसरी भाषा समजण्याचे महत्व वाढत आहे. संगणक शास्त्रज्ञ आणि संगणक द्वैभाषिकांना ही अडचण सोडवावी लागेल. ते रूपांतरण साधनांच्या विकासासाठी काही काळ काम करत आहेत. आज खूप अशा वेगळ्या योजना आहेत. पण यंत्र रुपांतराची गुणवत्ता खूपशी चांगली नाही. मात्र या योजना त्यासाठी चुकीच्या नाहीत. भाषा ही खूप गुंतागुंतीची रचना आहे. दुसरीकडे संगणक हा साध्या गणित तत्वांवर आधारित आहे. म्हणून ते नेहमीच भाषेवर योग्य प्रक्रिया करू शकत नाही. रुपांतर योजनेत संपूर्ण भाषा शिकावीच लागते. ते घडण्यासाठी सराईत लोकांना हजारो शब्द आणि नियम शिकवावे लागतील.\nहे प्रत्यक्षात अवघड आहे. संगणक आवाज क्रमांक असणे सोपे आहे.. हे त्याठिकाणी चांगले आहे. संगणक हे अशा गणना करू शकते कि ज्याचे मिश्रण हे सामान्य आहे. हे अशा गोष्टी ओळखते उदाहरणार्थ, कधीकधी जे शब्द एकापुढे एक असतात. यासाठी लेख हा वेगवेगळ्या भाषेत द्यायला हवा. याप्रकारे एखाद्या भाषेचे मूळ काय आहे ते शिकत येते. या सांख्यिक प्रकारे रुपांतरणाचा विकास आपोआप होईल. मात्र संगणक माणसाची जागा घेऊ शकत नाही. यंत्र हे मानवी बुद्धीची भाषेच्या बाबतीत बरोबरी करू शकत नाही. मग रूपांतरण करणारे आणि दुभाषिक यांच्यासाठी खूप वेळासाठी काम उपलब्ध होईल. भविष्यात साध्या लेखांचे रुपांतर संगणकाद्वारे केले जाऊ शकते. गाणी, कविता आणि साहित्य, दुसरीकडे ही सजीव घटकांची गरज असते. हे भाषेसाठी मानवी भावनांना पोसतात. आणि याप्रकारे हे चांगले आहे…\nएक नवीन भाषा शिकण्यासाठी तुम्हाला ज्याची गरज आहे ते सर्वकाही\nहे पहा - येथे कोणताही धोका नाही आणि कोणताही करार नाही. सर्व 100 धडे मोफत मिळवा.\nAndroid यासाठी डाउनलोड करा\n50लँग्वेजेस सह तुम्ही 50पेक्षा जास्त भाषा तुमच्या देशी भाषेतून शिकू शकता जसे आफ्रिकन, अरेबिक, चीनी, डच, इंग्लिश, फ्रेंच, जर्मन, हिंदी, इटालियन, जपानी, पर्शियन, पोर्तुगीज, रशियन, स्पॅनिश किंवा टर्किश भाषा\nआम्हाला येथे फॉलो करा\nसर्व हक्क सुरक्षित परवाना तपासा\nसार्वजनिक शाळा आणि व्यक्तिगत अ-व्यावसायिक वापरासाठी मोफत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00475.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-31T15:39:15Z", "digest": "sha1:5RAG3LZVZ2M7LJVQNSZ7MVBSZARXWLGI", "length": 10036, "nlines": 127, "source_domain": "arogyanama.com", "title": "सेक्स Archives - Arogyanama", "raw_content": "\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन- नवी दिल्लीः वृत्तसंस्था: नियमित सेक्स(sex) केल्याने महिला किडनी स्टोनच्या समस्येपासून मुक्त होऊ शकतात. एका अभ्यासातून ही माहिती समोर ...\n‘या’ सेक्ससंबंधीच्या समस्यांपासून ‘कंडोम’ देखील वाचवू शकत नाही, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - सेक्ससंबंधी काही आजार असे आहेत की, शारीरीक संबंधांच्या वेळी कंडोमचा वापर केला तरी हे आजार संक्रमणातून ...\nया सामान्य समस्येमुळे कमी होते पुरूषांची यौन क्षमता, ‘हे’ आहेत १० परिणाम\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - बदललेल्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा ही समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. विशेष म्हणजे सर्वच वयोगटात ही समस्या दिसून ...\n‘या’ नैसर्गिक पद्धतीने वाढू शकते तुमची लैंगिक क्षमता\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - आजकाल बहुतेक लोकांना अशी समस्या असते की, सेक्स दरम्यान त्यांना स्टॅमिनाची कमतरता जाणवते. एकतर ते लपवतात ...\nसेक्सशी संबंधित ‘या’ कॉमन प्रॉब���लेममुळे महिलांना होतो जास्त त्रास\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - जोडीदाराबरोबर प्रणय करताना काही समस्या निर्माण झाल्यास सेक्स लाइफवर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. अशी समस्या जाणवल्यास ...\n‘सेक्स’नंतरच्या ‘या’ 7 चुका नात्यामध्ये निर्माण करतात दुरावा, जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - प्रणयामुळे दोघांनाही आनंद मिळतो. परंतु प्रणयानंतर पार्टनरकडून एखादी चूक झाल्यास मूड खराब होऊ शकतो. या चुका ...\nपहिल्या वेळेस सेक्स करत असाल तर घ्या ‘ही’ काळजी\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - जेव्हा तुम्ही पहिल्यांदा सेक्स करता तेव्हा ते योग्यरित्या करणे खूप अवघड असते. परंतु जर आपण प्रथमच ...\nदररोज ‘सेक्स’ केल्यास सुधारतो शुक्राणूंचा दर्जा, करा ‘हे’ ७ घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - पुरुषाचे शरीर बाहेरून धडधाकट असले तरी ते आतून पोकळ असू शकते. धावपळीच्या जीवनशैलीचा शरीरासह मनावरदेखील परिणाम ...\n‘सेक्स’बाबत तुम्हालाही पडत असतील ‘हे’ 10 प्रश्न तर जाणून घ्या त्यांची उत्तरे\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - प्रणयाबाबत अनेकांच्या मनात वेगवेगळे प्रश्न घोळत असतात. यामुळे तारूण्यात अनेकदा संभ्रमावस्था सुद्धा निर्माण शक्यता असते. यासंदर्भात ...\n‘सेक्स’ करण्यापुर्वी ‘हे’ ७ पदार्थ कधीच खाऊ नका, कामक्रीडेवर होऊ शकतो परिणाम\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - काही पदार्थ असे आहेत की जे प्रणय करण्यापूर्वी खाल्ले तर त्याचा कामक्रीडेवर थेट परिणाम होतो. याबाबत ...\nजाणून घ्या अंडी खाण्याचे नुकसान ; ‘या’ लोकांनी अंडी खाणे टाळावे\nथ्रेडिंग केल्यानंतर चुकूनही करु नका ‘ही’ ५ कामे, अशी घ्या काळजी\nगर्मीमध्ये मरूम आणि केसांच्या समस्येसाठी ‘या’ खास टीप्स, जाणून घ्या\nमोड आलेल्या मूगाच्या सेवनाने रहाल फिट आणि हेल्दी ‘हे’ आहेत ६ फायदे\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आह���त बरेच फायदे\nनियमित ‘सेक्स’ केल्यानं नष्ट होते महिलांमधील किडनी स्टोनची समस्या, जाणून घ्या\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://duta.in/news/2019/4/29/kolhapur-%E0%A4%A8%E0%A4%AA%E0%A4%A3-%E0%A4%A6%E0%A4%B5%E0%A4%97%E0%A4%A1-%E0%A4%AE%E0%A4%B0%E0%A4%97%E0%A4%B2-%E0%A4%AC%E0%A4%B0%E0%A4%95-dda41574-6a08-11e9-8662-968f148e66682519842.html", "date_download": "2020-10-31T15:44:33Z", "digest": "sha1:P5ZKQPXKD6LRZ3UPVLLIWE5IMQ4AZ7H7", "length": 5053, "nlines": 116, "source_domain": "duta.in", "title": "[kolhapur] - निपाणी-देवगड मार्गाला ब्रेक - Kolhapurnews - Duta", "raw_content": "\n[kolhapur] - निपाणी-देवगड मार्गाला ब्रेक\nकोल्हापूर : सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने निपाणी ते देवगड मार्गाचे काम सुरू आहे. याच मार्गावरील सोळांकूर ते मांगेवाडी दरम्यानच्या मार्गावर काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजनेतील पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन टाकण्यात येणार आहे. मात्र, पाइपलाइन टाकण्यास सोळांकूर ग्रामपंचायतीने अद्याप परवानगी दिली नसल्याने सुमारे साडेतीन किलोमीटरच्या राज्य मार्गाच्या कामाला ब्रेक लागला आहे. रस्त्याचे काम त्वरित होण्यासाठी पाइपलाइन टाकण्यासाठी सहकार्य करण्याची मागणी पुन्हा एकदा महापालिकेने ग्रामपंचायतीकडे केली.\nशहरवासीयांना काळम्मावाडी धरणातून थेट पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी थेट पाइपलाइन योजना सुरू आहे. योजनेच्या परवानगीबाबत अनेकपातळीवर घोळ असताना ज्या गावातून पाइपलाइन टाकली जाणार होती, त्यातील अनेक गावांनी सुरुवातीस विरोध केला. त्यामध्ये प्रामुख्याने सोळांकूर, कपिलेश्वर, तुरंबे, सोळंबी, हळदी आदी गावांचा समावेश होता. ग्रामपंचायतींचा विरोध दूर करण्यासाठी प्रशासनाने संबंधित ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढला. पण सोळांकूर येथील प्रश्न अद्याप निकालात निघालेला नाही. ज्याठिकाणी विरोध होईल तेथील काम थांबवून पुढील टप्प्यातील काम करण्यास सुरुवात केली. परिणामी ४४ किमीची पाइपलाइन टाकण्यात आली असून केवळ वन विभाग व सोळांकूर गावातील अशी सुमारे नऊ किमी पाइपलाइनचे काम ठप्प झाले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.84, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/ipl2020-news/chennai-side-is-heavy-in-the-absence-of-stokes-butler-abn-97-2281316/", "date_download": "2020-10-31T15:56:46Z", "digest": "sha1:MURYMBA7HCNVKVA2AKVSLQJDHU4NQLNX", "length": 14083, "nlines": 195, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Chennai side is heavy in the absence of Stokes Butler abn 97 | राजस्थानची भिस्त स्मिथवर! | Loksatta", "raw_content": "\n���र्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थानची भिस्त स्मिथवर\nइंडियन प्रीमियर लीग क्रिकेट : राजस्थानची भिस्त स्मिथवर\nस्टोक्स-बटलरच्या अनुपस्थितीत चेन्नईचे पारडे जड\nइंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) १३व्या हंगामाला झोकात प्रारंभ करणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जचे राजस्थान रॉयल्सविरुद्ध मंगळवारी होणाऱ्या लढतीत पारडे जड मानले जात आहे. बेन स्टोक्स आणि जोस बटलर पहिल्याच लढतीला मुकणार असल्याने राजस्थानची भिस्त कर्णधार स्टीव्ह स्मिथ आहे.\nवडील कर्करोगावर उपचार घेत असल्यामुळे स्टोक्स जवळपास अर्ध्या स्पर्धेला मुकण्याची चिन्हे आहेत, तर बटलरने स्वतंत्र प्रवास केल्यामुळे ३६ तासांच्या विलगीकरणानंतरच त्याला स्पर्धेत खेळता येईल. याचप्रमाणे स्मिथ इंग्लंड दौऱ्यावरील दुखापतीतून सावरत असून, त्यामुळे राजस्थानच्या संघाचा समतोल बिघडला आहे.\nराजस्थानचे बाद फेरी गाठण्याचे स्वप्न मातब्बर परदेशी खेळाडूंच्या आगमनावर अवलंबून आहे. सध्या तरी राजस्थानची मदार जोफ्रो आर्चर आणि अ‍ॅन्ड्रय़ू टाय या वेगवान गोलंदाजांसह आफ्रिकेचा फलंदाज डेव्हिड मिलर यांच्यावर आहे. राजस्थानच्या देशी खेळाडूंना कामगिरी उंचावण्याची नितांत आवश्यकता आहे. संजू सॅमसन, रॉबिन उथप्पा, जयदेव उनाडकट आणि वरुण आरोन गेली अनेक वर्षे अपेक्षांची पूर्तता करण्यात अपयशी ठरले आहेत.\nदुसरीकडे चेन्नईने गतविजेत्या मुंबई इंडियन्सविरुद्ध शनिवारी पाच गडी राखून विजय मिळवत आपले ‘आयपीएल’मधील खाते उघडले आहे. या सामन्यात सॅम करनने आपले अष्टपैलुत्व सिद्ध केले होते. त्यामुळे ड्वेन ब्राव्होला दुखापतीतून सावरण्यास उशीर लागला, तरी चेन्नईला चिंता करण्याची मुळीच आवश्यकता नाही. अंबाती रायुडू, फॅफ डय़ू प्लेसिस यांनी आक्रमक फलंदाजी करीत धावांचा पाठलाग करण्यात मोलाचा वाटा उचलला.\nअनुभवी फिरकी गोलंदाज पीयूष चावलामुळे चेन्नईचा मारा अधिक सशक्त भासतो आहे. मागील सामन्यात वेगवान गोलंदाज दीपक चहरला झालेली दुखापत गंभीर असल्यास शार्दूल ठाकू रला खेळण्याची संधी मिळ�� शकेल.\nअश्विन दुसऱ्या लढतीसाठी उपलब्ध\nफिरकीपटू रविचंद्रन अश्विनला झालेली दुखापत फारशी गंभीर नसून दुसऱ्या सामन्यासाठी तो उपलब्ध असेल, असे दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने सामन्यानंतर सांगितले; परंतु याबाबत अंतिम निर्णय संघाचे फिजिओ आणि व्यवस्थापन घेईल, असेही तो म्हणाला. अश्विनने पंजाबविरुद्धच्या लढतीत वैयक्तिक पहिल्या षटकातच दोन बळी मिळवले होते.\n* सामन्याची वेळ : सायं. ७.३० वा.\n* थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, सिलेक्ट १\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\nIPL 2020: इशान किशनचा धमाका; ग्लेन मॅक्सवेलच्या कामगिरीशी बरोबरी\nIPL 2020 : मुंबईकर पृथ्वी शॉ पुन्हा अपयशी, नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर केलं ट्रोल\nIPL 2020 : आनंदाची बातमी, रोहित शर्मा लवकरच पुनरागमन करणार \nIPL 2020: बंगळुरूच्या फलंदाजांची हाराकिरी; हैदराबादपुढे १२१ धावांचं आव्हान\nIPL 2020 : …तर दिल्लीचा संघ गमावू शकतो प्ले-ऑफमधलं स्थान \n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 पंचांच्या वादग्रस्त निर्णयावर पंजाबच्या समर्थकांची टीका\n2 IPL 2020 : व्वा, काय 3D परफॉर्मन्स आहे विजय शंकर सोशल मीडियावर ट्रोल\n3 Video : चहलची फिरकी आणि हैदराबादची दाणादाण, पाहा कसा फिरला सामना\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्��� सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/6/Roger-Penrose-Reinhard-Genze-Andrea-Ghez-got-Nobel-Prize-in-Physics-2020.html", "date_download": "2020-10-31T15:20:48Z", "digest": "sha1:7DTHH4FB5LL3WMTEE72DUOQP345V44TX", "length": 5650, "nlines": 10, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " भौतिक शास्त्राचे नोबेल जाहीर ; यंदा 'या' ३ शास्रज्ञांचा सन्मान - महा एमटीबी", "raw_content": "भौतिक शास्त्राचे नोबेल जाहीर ; यंदा 'या' ३ शास्रज्ञांचा सन्मान\nस्टॉकहोम : जगातला सर्वात श्रेष्ठ मानला जाणारा भौतिक शास्रातील नोबेल पुरस्कार यंदा ३शास्रज्ञांना विभागून देण्यात आला आहे. भौतिकशास्रात केलेल्या उत्कृष्ट कामाबद्दल त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. रॉजर पेनरोज , रेनहार्ड गेंजेल, एन्ड्रिया गेज या ३ शास्रज्ञांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.\nब्लॅक होल फॉर्मेशनला भौतिकशास्राच्या जनरल थिअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडण्याचं काम रॉजर पेनरोज यांनी केले. तर रेनहार्ड आणि एन्ड्रिया या दोन्ही शास्रज्ञांनी आपल्या आकाशगंगेच्या मध्यभागी असलेल्या अतिविशाल ब्लॅकहोल शोधून काढला. त्यांचे हे काम अंतराळ संशोधनात अतिशय मोलाचे आहे. त्यामुळेच त्यांना या पुरस्काराने गौरवण्यात आले. या तिघांनाही ११ लाख डॉलरच्या रकमेसह सुवर्णपदक दिले जाणार आहे.\nरॉजर पेनरोझ यांनी इंग्लंडमधील केंब्रिज विद्यापीठातून १९५७ ला डॉक्टरेट मिळवली आहे. पेनरोझ सध्या ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. ब्लॅकहोल फॉर्मेशनला आईनस्टाईनच्या जनरल थेअरी ऑफ रिलेटीविटीशी जोडले. ब्लॅकहोल संदर्भातील पेनरोझ यांचा शोधनिबंध प्रसिद्ध आहे.\nरेनहार्ड गेंजेल यांनी जर्मनीतील बोन विद्यापीठातून १९७८ डॉक्टरेट पदवी संपादन केली आहे. गेंजेल अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. एन्ड्रिया गेज यांनी अमेरिकेतील कॅलिफोर्निया इनस्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजी येथून पीएच.डी. पदवी मिळवली असून त्यादेखील कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून काम करतात. गेंजेल आणि गेज यांची संस्था १९९० पासून ब्लॅकहोल संदर्भात संशोधन करत आहे.\nकाल वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. हार्वे जे. अल्टर, मायकल ह्यूटन आणि चार्ल्स एम. राईस यांना जाहीर झाला आहे. ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधासाठी या तिन्ही शास्त्रज्ञांना या पुरस्का��ाने गौरवण्यात येणार आहे. रक्तातील ‘हिपॅटायटिस सी’ या विषाणूमुळे सिरोसिस आणि यकृताच्या कर्करोगासारखे आजार होतात. या आजारांसी लढा देण्यासाठी या तिन्ही वैज्ञानिकांनी निर्णायक योगदान दिले आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nनोबेल भौतिक शास्त्र रॉजर पेनरोज रेनहार्ड गेंजेल एन्ड्रिया गेज Nobel physics Roger Penrose Reinhard Gengel Andrea Gage", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00476.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/story-reading/", "date_download": "2020-10-31T15:59:13Z", "digest": "sha1:CV75Y6KZDHGLN2QJE7F3UPYXAS7CSAMH", "length": 4594, "nlines": 52, "source_domain": "balranjankendra.org", "title": "आपले अभयारण्य – शहरातल्या रानव्याची गोष्ट | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nआपले अभयारण्य – शहरातल्या रानव्याची गोष्ट\nदिनांक: २४ मे, २०१६\nगोष्ट ऐकायला लहान मुलांना खूपच आवडते .ती जर सचित्र असेल तर मजा येते .आणि ही चित्रे जर पडद्यावर दिसली तर बहारच \nबालरंजन केंद्रातील मुलांनी असाच अनोखा अनुभव घेतला . भारती निवास सोसायटी च्या बालरंजन केंद्रात मृणालिनी वनारसे लिखित ‘ आपले अभयारण्य ‘ या पुस्तकाच्या अभिवाचनाचा प्रयोग रंगला . मृणालिनी व प्रसाद वनारसे यांनी हे अभिवाचन केले . मधुरा पेंडसे यांनी काढलेली चित्रे पडद्यावर दिसत होती . जोडीला मुलांच्या क्ल्पानाश्क्तीलाही वाव होता . आपल्या घराशेजारीच , आईच्या मदतीने अभयारण्य साकारणारा पिनू मुलांना भावला .पिनू सारखे आपणही काहीतरी पर्यावरण रक्षणासाठी करायला हवे असे मुलांना वाटले .\n‘ मुलांना निसर्गाशी जोडण्याचे काम या कथेने केले.’ असे प्रतिपादन बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले .’ अभिवाचनातून मुलांचे श्रवण कौशल्य विकसित होते .आवाजाच्या चढ उतारातून डोळ्यासमोर गोष्टीत घडणाऱ्या घटना उभ्या राहतात .’ हे फार महत्वाचे आहे असेही त्या म्हणाल्या . या वेळी डॉ श्यामला वनारसे , सुषमा दातार , शैलजा देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते . सीमा अंबिके यांनी प्रास्तविक केले तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/fresh-news/start-up-maharashtra-sharad-pawar-gulf-country-marathi-nri-talk/", "date_download": "2020-10-31T16:18:34Z", "digest": "sha1:JADZMCP5BEJBU5JEJXYH7WGEGA4W2TPB", "length": 23083, "nlines": 208, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "शरद पवारांनी आखातीत���ल मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; 'स्टार्ट-अप महाराष्ट्र' या योजेनवर केली चर्चा - Hello Maharashtra", "raw_content": "\nशरद पवारांनी आखातीतील मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या योजेनवर केली चर्चा\nशरद पवारांनी आखातीतील मराठी अनिवासी भारतीयांशी साधला संवाद; ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या योजेनवर केली चर्चा\n आखाती देशांतील अनिवासीय भारतीयांच्या विविध संघटनांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्याशी ऑनलाईन मीटिंगद्वारे संवाद साधला. यावेळी अनिवासी भारतीयांच्या काही समस्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली. ‘स्टार्ट-अप महाराष्ट्र’ या महाराष्ट्र सरकारच्या योजनेचा अनिवासी मराठी भारतीयांना लाभ मिळण्यासाठी अनिवासी मराठी भारतीयांची आर्थिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचलल्या जाणाऱ्या पावलांसंबंधी या बैठकीत चर्चा झाली. “नव्या संकल्पनांवर काम करणाऱ्या स्टार्ट-अप उद्योजकांसाठी महाराष्ट्र सरकार आर्थिक सहाय्य व शासन कामकाजात संधी देऊन प्रोत्साहन देते. नवउद्योजकांच्या कल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सिडबीच्या सहयोगाने व्हेन्चर कॅपिटल सुविधाही उपलब्ध आहेत.” असे त्यांनी यावेळी या संघटनांना त्यांना सांगितले.\nयाबरोबरच अनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारने ईझ ऑफ डुईंग बिझिनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता व Land Bank सुविधा, गुंतवणूक रकमेइतका परतावा देणारे आर्थिक प्रोत्साहन, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहितीही देण्यात आली.\nअनिवासीय मराठी भारतीयांनी गुंतवणूक करावी म्हणून महाराष्ट्र सरकारच्या ईझ ऑफ डुईंग बिझनेस अंतर्गत तात्काळ एकल परवाना (महापरवाना), जागेची सहज उपलब्धता, गुंतवणूक रकमेइतका परतावा, सूक्ष्म व लघु उद्योग तसेच महिला उद्योगांसाठी वाढीव प्रोत्साहन योजनांची माहिती त्यांना दिली.\nया सर्व सुविधा सहज मिळाव्यात म्हणून एक खिडकी संकल्पने प्रमाणेच ‘मैत्री गुंतवणूक’ कक्ष स्थापण्यात आल्याचे तसेच maitri-mh@gov.in या ई-मेलद्वारे मैत्री कक्षाशी संपर्क साधता येण्याबाबतची माहिती त्यांना देण्यात आली. आखाती देशांमधून परत आलेल्या अनिवासीय भारतीयांच्या कौशल्याचा व अनुभवाचा कशाप्रकारे उपयोग करून घेता येऊ शके��, या प्रश्नावर चर्चा करताना, “महाराष्ट्र राज्य औद्यागिक विकासात नेहमीच अग्रगण्य राहिले आहे. अनिवासीय भारतीयांना त्यांच्या कौशल्यानुरूप अनेकविध रोजगाराच्या संधी उपलब्ध असून महाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.” यावर चर्चा करण्यात आली.\nमहाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.\nहे पण वाचा -\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nआखाती देशांमधून परत येणाऱ्या अनिवासीय भारतीयांसाठी महाराष्ट्र सरकारच्या महाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी काही योजना उपलब्ध असल्याची, या योजनांच्या व्याप्तीबाबतची, कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याविषयी या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. परत येणाऱ्या नागरिकांच्या मुलांचे शिक्षण, अशा नागरिकांच्या मुलांसाठी मराठी भाषा शिकवणी वर्ग जर आखाती देशामधील स्थानिक महाराष्ट्र मंडळातर्फे सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला गेला तर इथे शिकवलेला अभ्यासक्रम महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये ग्राह्य धरला जाऊ शकतो का, यासंदर्भातील त्यांच्या शंकेचे निरसन करत त्यासाठी पाठपुरावा करण्याचा शब्द यावेळी पवार यांनी त्यांना दिला.\nमहाराष्ट्र सरकारच्या नव्या औद्योगिक धोरणात अनेक सुविधा आहेत. त्यामुळे मराठी अनिवासी भारतीयांना त्यांच्या कौशल्याचा व अनुभवाचा निश्चितच फायदा होईल. अनिवासीय भारतीय त्यांचे उद्योग व्यवसाय राज्यात स्थापित करू शकतात व त्याद्वारे महाराष्ट्राच्या औद्योगिक प्रगतीत सहभाग घेऊ शकतील.\nकोरोना महामारीचा शेती क्षेत्रावर काय परिणाम झाला आहे, शेती क्षेत्राला आर्थिक चालना व गती देण्यासाठी अनिवासीय भारतीय कशाप्रकारे मदत व सहभाग घेऊ शकतील या प्रश्नासहित शेतीपूरक उद्योग, कोंबडीपालन, दूध व्यवसाय इ. विक्री नसल्यामुळे विक्रीवर परिणाम झाला असून शेतकऱ्यांच्या या परिस्थितीत त्यांच्या शेतमालाच्या सुयोग्य बाजारपेठेसाठी पुढाकार घ्यावा असे आवाहनही त्यांनी या बैठकीत मराठी अनिवासी भारतीयांना केले.\nमहाजॉब्स पोर्टलवर अनिवासीय भारतीयांच्या नोंदणीसाठी उपलब्ध योजनांच्या व्याप्तीबाबतही या बैठकीत चर्चा झाली. कुशल कामगारांच्या एम्प्लॉयमेंट काँट्रॅक्ट्सची पडताळणी, मराठी अनिवासी भारतीयांसाठी एनआरआय सेल याबाबतही या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.\nगुंतवा १ हजार रुपये आणि मिळावा दिड लाख रुपये\n९ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा दिवाळीनंतर सुरु करणार – बच्चू कडू\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला घ्यावा ; चंद्रकांत…\nशरद पवारांची की अमित शहांची संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद – संजय राऊत\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता, आता पुण्यात; संजय राऊतांचे…\n२०१९ला जे महाराष्ट्रात घडलं तेच अमेरिकेतही होणार; जो बायडन यांच्या भर पावसातील…\n… म्ह्णून राज्यपालांच्या सांगण्यावरून राज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nशरद पवारांची की अमित शहांची \nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद…\nबाळासाहेबांच्या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू मुंबईत होता,…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00477.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2018/poems-on-rain/", "date_download": "2020-10-31T16:15:02Z", "digest": "sha1:UZB4GLEA5J5EUSWXM36HA7OUC22AZFXP", "length": 4960, "nlines": 54, "source_domain": "balranjankendra.org", "title": "गाण्यांचा पाऊस | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\n“बालरंजन केंद्रात पावसाळ्यात मुलांसाठी वेगळे उपक्रम घेतले जातात. या दिवसात त्यांना मैदानावर खेळायला मिळत नाही.अशावेळी आम्ही त्यांना ग��णी शिकवितो ज्यायोगे मुलांचे पाठांतर होते, शब्दसंपत्ती वाढते, गाणी म्हणायची गोडी लागते आणि धीटपणा येतो.”असे संचालिका माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.\nत्याचाच एक भाग म्हणून ‘गाण्यांचा पाऊस’ हा कार्यक्रम सादर करण्यात आला.बालरंजन केंद्राने प्रकाशित केलेल्या गाण्यांचा पाऊस भाग १,२,व 3 यातील निवडक १२ पावसाची गाणी मुलांनी अभिनयासह सादर केली. छोट्या मुलांमधली उत्स्फूर्तता वाखाणण्याजोगी होती.\nअभिनेत्री सुजाता मोगल या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्या व त्यांची कन्या साजिरी यांचा माधुरी ताईंच्या हस्ते सत्कार करण्यात आला.मुलांचे सर्वकालीन लाडके पाउसगीत म्हणजे ग.दि.माडगुळकर यांचे ‘ नाच रे मोरा “. सुजाताताईंनी तेच गाणे मुलांकडून म्हणून घेतले. त्यामुळे छान वातावरण निर्मिती झाली.” मुलांचे बालपण जपण्यासाठी त्याला कला आणि क्रीडा यांचे खतपाणी घालायला हवे ” असे त्यांनी पालकांना आवर्जून सांगितले.\nआशा होनवाड यांनी प्रास्ताविक केले. मंजिरी पेठे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाची संकल्पना सीमा अंबिके यांची होती तर रंगमंच सजावट दाऊद सुतार याने केली होती. कार्यक्रमानंतर पाण्याच्या एका मोठ्या टब मध्ये मुलांनी बोटी सोडण्याचा आनंद घेतला. विविध कार्यक्रमातून मुलांसाठी आनंदाची निर्मिती होते ती अशी.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2020/06/blog-post_82.html", "date_download": "2020-10-31T16:45:14Z", "digest": "sha1:X3PWAA3FUTCDUX2WO5MBNV7BOC2TBNVL", "length": 11464, "nlines": 103, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : येळवीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात", "raw_content": "\nयेळवीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात\nओंकार स्वरुपा फौंडेशन संस्थेचा पुढाकार\nओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेच्यावतीने जतचे तहसिलदार सचिन पाटील व गटविकास अधिकारी श्री. धरणगुत्तीकर यांना रोजगार हमीचे काम चालू करण्याबाबतचे निवेदन दिले होते त्याचा पाठपुरावा करत आज रोजगार हमीचे काम येळवी येथे वन विभागामार्फत आणि कृषि विभागामार्फत सुरू झाले आहे. कामाची सुरुवात येळवीचे सरपंच विजय कुमार पोरे, उपसरपंच सुनील अंकलगी, ओंकार स्वरूपा फौंडेशन संस्थेचे अध्यक्ष दिपक अंकलगी, संस्थेचे सचिव तथा ग्रा.पं. सदस्य संतोष पाटील, कृषी सहाय्यक विठ्ठल राख,जत कृषी विभाग आत्माचे प्रमुख रविकिरण पवार, वनखात्याचे वनपाल एस. एस. मुजावर, राजू कदम, तुकाराम सुतार, बजरंग चव्हाण, ज्ञानेश्वर माने, नवनाथ तेरवे,चंद्रकांत खंडागळे, ग्राम रोजगार सेवक राजु रूपनुर, वनरक्षक सचिन वगरे, किरण जाधव, पांडुरंग व्हनमाने तसेच सर्व मजुरांच्या उपस्थितीत कामाची सुरुवात करण्यात आली.\nकोरोनो विषाणू संसर्गामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून गावातील बेरोजगार युवकांच्या हाताला काम नसल्याने ते काम मिळवून देण्यासाठीचा प्रयत्न संस्थेने केला आहे. ग्रामीण भागातील बहुतांश अर्थव्यवस्था ठप्प झाली आहे. गावात श्रमिकांच्या स्थलांतरासोबत रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. रोगाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील नागरिकांना कामाची आवश्यकता लक्षात घेऊन तसेच एरवी पुणे, मुंबईसारख्या शहरात रोजगारासाठी जाणारे ग्रामस्थ पुन्हा आपल्या मूळ गावी परतले आहेत. परिणामी ग्रामीण भागात बेरोजगार ग्रामस्थांची संख्या वाढली आहे. रोजगाराचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बेरोजगाराच्या, मजुराच्या हाताला ओंकार स्वरूपा संस्थेने आज काम मिळवून दिले.\nगावाजवळच मजुरांना काम मिळाल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न मिटल्यामुळे मजुरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. यामुळे शेतीसोबत पूरक व्यवसायात वाढ होणार असून, शेतीसोबत काम करत असल्याने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती समाधानकारक होणार आहे. यावेळी संस्थेचे सचिव संतोष पाटील म्हणाले, 'आज वनविभागामार्फत 20 वीस लोकांना रोजगार तसेच उद्या कृषी विभागामार्फत 20 लोकांना रोजगार उपलब्ध झाला असून, नंतर गावातील ज्या लोकांनी 4 नंबरचा फॉर्म भरला आहे त्या लोकांना टप्प्या टप्प्याने रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. रोजगार हमीच्या कामामुळे नवीन आशा निर्माण झाल्या असून, वेळेवर कामाचा दाम मिळत असल्याने प्रशासनाचे काम खूप समाधान कारक आहे. गावात राबविल्या जाणाऱ्या या योजनेत भ्रष्टाचार करणार नाही आणि करूही देणार नाही. त्याचबरोबर हाताला काम आणि योग्य दाम मिळत असल्याने प्रत्येक मजुराच्या घरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.'\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nमुख्याध्यापक राजेंद्र कारंडे यांचा सेवानिवृत्तीनिम...\nहर्षवर्धन टोणे याची नवोदय विद्यालयासाठी निवड\nशरद पवारांवरील टीकेनंतर जतेत राष्ट्रवादी आक्रमक\nपाण्यासाठी बांध, तलाव आणि प्राणवायूसाठी वृक्ष लागव...\nशेगावमध्ये ४२ शेतकरी कुटूंबियांनी राष्ट्रीय महामार...\nबिळूर येथे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण\nराज्यातील केंद्रप्रमुखांच्या 2 हजार 200 जागा रिक्त\nजिल्ह्यात 5511 मे.टन खत व 2406 क्विंटल बियाणांचे श...\nजत- घाटगेवाडी प्रधानमंत्री रस्त्याची दुरावस्था\nबीडच्या अप्पर जिल्हाधिकारीपदी तुषार ठोंबरे यांची न...\nजतमधील गुंड राहुल काळे याचा संशयास्पद मृत्यू\nउपशिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकार्‍यांची 350 वर पदे...\nअंकलगी येथे डिझेल -पेट्रोल पंपाचे खासदार पाटील यां...\nजतच्या सहाय्यक गटविकास आधिकारी शिंदे यांचा सत्कार\nउमदीचे गणेश बागडे 'कोरोना योद्धा'ने सन्मानित\nउटगीतील अतिक्रमण हटविण्याची सरपंचांनी मागणी\nगठई कामगांराना सरकारने मदत करावी : उपसभापती विष्णू...\nभारतीय जनता पक्षाच्यावतीने जत कंटेन्मेंट झोनमध्ये ...\nमुद्रांक विक्रेते व दस्त लेखनिक यांना ५० लाखाचे वि...\nउमदीत मावा कारखान्यावर पोलिसांचा छापा\nपात्र मागासवर्गीय शिक्षकांना केंद्रप्रमुखपदी पदोन्...\nसर्वसामान्यांची आर्थिक कोंडी, वीज बिल, मालमत्ताकर ...\nप्रा. श्रीमंत ठोंबरे व प्रयोगशाळा सहायक सुरेश पुजा...\nशाश्वत विकासासाठी पर्यावरण व जैवविविधतेचे संरक्षण ...\nजतमध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला\nनैसर्गिक स्त्रोतांचा वापर वारेमाप होत चालल्याने पर...\nशासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्यास बंधनकारक क...\nयेळवीत रोजगार हमीच्या कामाला सुरुवात\nअपूर्ण व निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारांना ...\nराजे रामराव महाविद्यालयात जागतिक पर्यावरण दिनानिमि...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/youth-fell-into-well-and-died-due-to.html", "date_download": "2020-10-31T16:35:23Z", "digest": "sha1:VV7CN2ZYDYRCNBWGD3WR22JYCGFVQNLQ", "length": 4995, "nlines": 69, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "मंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू", "raw_content": "\nHomeचिमूरमंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू\nमंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्याने युवकाचा विहिरीत पडून मृत्यू\nचिमुर :- शहरातील प्रभाग क्रमांक 13 गुरुदेव वॉर्ड येथील हरणे यांच्या घरच्या विहिरीत मंदिराची रंगरंगोटी करताना तोल गेल्यामुळे विहिरीत पडून मृत्यू झाला मृतकाचे नाव रवींद्र हेमनाथ हिंगनावे (वय 35) शेळगाव सोनेगाव येथील असलेला रवींद्र हेंगणावे हा हरणे यांच्या घरी कुटुंबासह भ��ड्याने राहत होता. उद्यापासून नवरात्र सुरू होत असल्यामुळे भवानी मातेचा मंदिराची रंगरंगोटी करण्यासाठी मंदिराचा भिंतीवरती चढून रंगरंगोटी करत असताना तोल गेल्याने मंदिराला लागून असलेल्या विहिरीत तोल जहून पडला.\nतो विहिरीत पडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी त्याला बाहेर काढत पर्यंत त्याच्या जीव गेला होता. घटनेची माहिती चिमूर पोलिसांना देण्यात आली माहिती मिळताच चिमूर पोलीसनी घटनास्थळावर पोचून पंचनामा केला. शवविच्छेदनाचा करिता चिमूर उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले.पुढील तपास पोलीस निरीक्षक अलीम शेख करीत आहे मृतक रवींद्र च्या मागे आई पत्नी 2 मुले असा आप्त परिवार आहे\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00478.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/08/blog-post_45.html", "date_download": "2020-10-31T16:46:49Z", "digest": "sha1:YY66FFBKAW7QKIZ2G4THEK64GZAHHSE7", "length": 8587, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "ईडीच्या रडारावर मनसे प्रमुख राज ठाकरे ? - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nरविवार, ४ ऑगस्ट, २०१९\nHome पंढरपूर महाराष्ट्र राजकीय शेती विषयक ईडीच्या रडारावर मनसे प्रमुख राज ठाकरे \nईडीच्या रडारावर मनसे प्रमुख राज ठाकरे \nsanwad news ऑगस्ट ०४, २०१९ पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय, शेती विषयक,\nमुंबई – सक्तवसुली संचलनालयाकडून (ईडी) राज ठाकरे यांना समन्स बजावण्यात येण्याची शक्यता असून राज ठाकरे यांना येत्या काही दिवसांत ईडीकडून समन्स बजावण्यात येईल, अशा आशयाचे वृत्त ‘फ्री प्रेस’ने दिले असल्यामुळे राज ठाकरे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अडचणीत येणार का, अशी चर्चा आता सुरू झाली आहे.\nईडीच्या रडारावर गेल्या काही दिवसांपासून अनेक नेते आहेत. अशातच या यादीत राज ठाकरे यांचेही नाव आल्यामुळे विधानसभा निवडणूक या मुद्द्यावर राजकारण तापण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंचा ‘कोहिनूर मिल 3 विकत घेण्यामध्ये सहभाग असून याच कारणाने ते ईडीच्या निशाण्यावर असल्याचे फ्री प्रेसने आपल्या वृत्तात म्हटले आहे.\nTags # पंढरपूर # महाराष्ट्र # राजकीय # शेती विषयक\nBy sanwad news येथे ऑगस्ट ०४, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, महाराष्ट्र, राजकीय, शेती विषयक\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आण��� जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/will-nana-patole-beat-manikrao-thakre-mlc-ticket-25406", "date_download": "2020-10-31T15:22:50Z", "digest": "sha1:M5E2ANT3A5U24UC7IIHOGHHSWTGKMJPX", "length": 13012, "nlines": 193, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "विधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट? - Will Nana Patole beat Manikrao Thakre for MLC ticket ? | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nविधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट\nविधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट\nविधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट\nविधान परिषदेच्या उमेदवारीत पटोले घेणार माणिकराव ठाकरेंची विकेट\nगुरुवार, 28 जून 2018\nमाणिकराव ठाकरे यांनीही जोरदार तयारी चालविली आहे. परंतु मोहन प्रकाश यांची प्रदेश कॉंग्रेस प्रभारी पदावरून उचलबांगडी झाल्याने माणिकराव ठाकरे यांची दिल्लीतील बाजू काहीसी लंगडी पडल्याचे बोलले जात आहे.\nनागपूर : पुढील महिन्यात होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी आता कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी खासदार नाना पटोले यांनी घोडे दामटले आहे. पटोले भारी पडल्यास विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्या उमेदवारीवर संक्रांत येऊ शकते.\nयेत्या 16 जुलैला विधान परिषदेसाठी 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे. कॉंग्रेसचे तीन सदस्य निवृत्त होत आहेत. यात माणिकराव ठाकरे, शरद रणपिसे व संजय दत्त यांचा समावेश आहे. कॉंग्रेसच्या संख्याबळानुसार केवळ दोन सदस्य निवडून येऊ शकतात. दुसऱ्यांदा उमेदवारी मिळविण्यासाठी माणिकराव ठाकरे व शरद रणपिसे यांनी जोरदार फिल्डिंग लावली आहे.\nया स्पर्धेत आता नाना पटोले यांनी उडी घेतल्याने माणिकराव ठाकरेंच्या उमेदवारीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्���ी पृथ्वीराज चव्हाण हे दोन्ही नेते माणिकराव ठाकरे यांना दुसऱ्यांदा उमेदवारी देण्याच्या विरोधात असल्याचे बोलले जात आहे.\nनाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी मागितली होती. परंतु प्रफुल्ल पटेल यांनी भविष्यातील तोटा ओळखून राष्ट्रवादीकडे ही जागा कायम राखली. विधानसभेच्या निवडणुकीला अद्यापही सव्वा वर्ष असल्याने नाना पटोले यांनी विधान परिषदेत जाण्याची तयारी चालविली आहे. उमेदवारीसाठी लॉबिंग करण्यासाठी पटोले सध्या दिल्लीत आहेत.\nत्यांनी कॉंग्रेसचे महाराष्ट्रचे प्रभारी मल्लिाकार्जुन खर्गे यांची भेट घेतली आहे. या भेटीमुळे पटोले यांच्या या उमेदवारीच्या चर्चेला वेग आला आहे. सहा महिन्यापूर्वी पटोले यांनी भाजपला रामराम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश घेतला व लोकसभा पोटनिवडणुकीत आघाडीला विजय मिळवून देण्यात मोठी भूमिका बजावल्याने पटोले यांच्याबद्दल पक्षश्रेष्ठींमध्ये सुद्धा \"सॉफ्ट कॉर्नर' असल्याचे समजते.\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nसुनील केदार यांच्यामागे दिल्लीत सक्रिय असलेला महाराष्ट्रातील नेता\nमुंबई : सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाला आक्षेप घेणार्या कथित पत्रावरून महाराष्ट्र कॉंग्रेसमध्ये सुंदोपसुंदी सुरु झाली आहे. गांधींवर...\nसोमवार, 24 ऑगस्ट 2020\nयवतमाळ जिल्ह्यातील तीन माजी मंत्र्यांनी सुरू केली आमदारकीसाठी फिल्डींग\nयवतमाळ : राज्यपाल नामनिर्देशित आठ विधान परिषद सदस्यांची मुदत शनिवारी 6 मे रोजी संपली. तर, दोन सदस्यांची मुदत 15 जून रोजी संपणार आहे. या रिक्त...\nरविवार, 7 जून 2020\nविधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध की होणार आमदारकीसाठी रस्सीखेच\nमुंबई : उद्धव ठाकरे यांच्या आमदारकीबाबतच्या बहुचर्चित मुद्द्याच्या पार्श्‍वभूमीवर निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे कारण पुढे करीत लांबवलेल्या...\nरविवार, 3 मे 2020\nमुख्यमंत्री ठाकरेंसोबत नीलम गोऱ्हेही सेनेतर्फे विधान परिषदेच्या पुन्हा आमदार होणार\nमुंबई : उद्धव ठाकरे यांचे आमदारकीबाबतच्या बहुचर्चित मुद्द्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने कोरोना साथीचे कारण पुढे करीत लांबवलेल्या विधान...\nशनिवार, 2 मे 2020\nनितीन राऊत यांनी केली अर्णब गोस्वामींविरुद्ध पोलिस तक्रार दाखल\nनागपूर : रिपब्लिक वाहिनीचे संपादक ज्येष्ठ ��त्रकार अर्णब गोस्वामी यांनी कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्याबद्दल 'प्राईम टाईम' या त्यांच्या...\nगुरुवार, 23 एप्रिल 2020\nमाणिकराव ठाकरे manikrao thakre दिल्ली खासदार नाना पटोले nana patole शरद रणपिसे sharad ranpise संजय दत्त sanjay dutt अशोक चव्हाण ashok chavan मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण लोकसभा प्रफुल्ल पटेल prafulla patel\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00479.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/1/11/khandekar-aani-tyanche-lekhan.aspx", "date_download": "2020-10-31T16:22:32Z", "digest": "sha1:4HIOOX67GUP4ZOVBCWVDX3Z4AJLJM6NQ", "length": 27537, "nlines": 69, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "खांडेकर आणि त्यांचे लेखन", "raw_content": "\nखांडेकर आणि त्यांचे लेखन\n११ जानेवारी १८९८ रोजी सांगली येथे जन्मलेल्या खांडेकरांचे मूळ नाव गणेश आत्माराम खांडेकर होय. १९११ साली सांगली संस्थानात मुन्सफ असलेल्या त्यांच्या वडिलांचे निधन झाले. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती खालावल्याने कोकणातील चुलत चुलत्यांनी, सखाराम रामचंद्र खांडेकरांनी दत्तक घेतल्यामुळे त्यांचे नामकरण वि.स.खांडेकर असे झाले.\n१९१३ साली मॅट्रिकच्या परीक्षेत आठव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यावर महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते पुण्यास फर्गसन महाविद्यालयामध्ये दाखल झाले. पुण्यास त्यांचा राम गणेश गडकर्‍यांशी परिचय झाला. बा.ब.पटवर्धन, डॉ.गुणे यांच्यासारख्या शिक्षकांनी त्यांच्यातील साहित्यप्रेम वाढीस लावले. शिवाय बालकवी, गणपतराव बोडस, अच्युतराव कोल्हटकर, का.र.मित्र या साहित्य व नाट्य क्षेत्रांतील मान्यवरांशी त्यांची ओळख झाली.\nदत्तक संपत्तीचा वारसा मिळूनही खांडेकरांना आर्थिक लाभ झाला नाही. प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते इंटरपर्यंतच शिक्षण घेऊ शकले. दत्तक पित्याला खांडेकरांविषयी फारसे प्रेम नव्हते. बहिणीच्या मायेमुळे खांडेकर कोकणात सावंतवाडीला राहू लागले. १९२०नंतर खांडेकरांचे लेखन सुरू झाले. राम गणेश गडकरी यांच्या प्रथम स्मृतिदिनी खांडेकरांचा ‘हा हन्त हन्त’ हा लेख ‘नवयुग’मध्ये प्रसिद्ध झाला. १९२० साली खांडेकर ‘ट्युटोरियल इंग्लिश स्कूल’ या शिरोड्याच्या शाळेत शिक्षक म्हणून रुजू झाले. खांडेकरांच्या आयुष्यात आता नवे पर्व सुरू झाले. १९३८पर्यंत म्हणजे अठरा वर्षे खांडेकरांनी प्रथम शिक्षक आणि नंतर मुख्याध्यापक म्हणून काम केले. मागासलेल्या खेड्याची प्रगती घडवावी आणि गोरगरीब मुलांना शिकवून त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, ह्या हेतूने शिरोड्यास आलेल्या खांडेकरांनी कष्टकरी, खालच्या वर्गातील मुलांकडे सहानुभूतीने, प्रेमाने आणि करुणेच्या भावनेने पाहिले.\n१९२० ते १९३८ हा वीस वर्षांचा काळ खांडेकरांच्या लेखनातील बहराचा काळ होता. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी गंभीर लेख, विनोदी लेख, कविता, पुस्तक परीक्षणे या स्वरूपाचे लेखन ‘नवयुग’, ‘उद्यान’ व ‘महाराष्ट्र साहित्य’ या नियतकालिकांसाठी केले. तसेच त्या काळात ‘वैनतेय’ साप्ताहिकाच्या संपादनात मे.द.शिरोडकरांना खांडेकर साहाय्य करू लागले. ‘वैनतेय’मध्येच त्यांचा पहिला लेख प्रसिद्ध झाला. गं.दे.खानोलकरांच्या प्रेरणेने खांडेकरांनी याच सुमारास ‘रंकाचे राज्य’ हे संगीत नाटक, ‘हृदयाची हाक’ ही पहिली कादंबरी ह्यांचे लेखन केले.\n१९३५ साली त्यांच्या साहित्यिक जीवनात अनपेक्षित परिवर्तन घडले. विनायक कर्नाटकी आणि बाबूराव पेंटर यांनी सुरू केलेल्या ‘हंस पिक्चर्स’ ह्या संस्थेसाठी चित्रपटांच्या पटकथा लिहून द्यायला खांडेकरांनी सुरुवात केली. शिरोडे येथील अध्यापन व्यवसाय सोडून खांडेकर लेखनासाठी कोल्हापूरला आले आणि स्थायिक झाले. शिक्षक म्हणून काम करीत असताना त्यांचे इंग्रजी व मराठी वाचन सातत्याने सुरू होते. जीवनातील दारुण अनुभवांना भिडण्याची ताकद, सूक्ष्म निरीक्षणशक्ती, अंगभूत ध्येयवाद, भाषेची लाभलेली देणगी, मानवतावादी समाजप्रवण भूमिका या गुणांमुळे खांडेकरांनी कथा, रूपककथा, लघुनिबंध, कादंबरी, पटकथा, वैचारिक आणि समीक्षापर लेख असे विविध प्रकारचे लेखन केले.\n१९३० पासून खांडेकर कादंबरीलेखनाकडे वळले. ‘हृदयाची हाक’ (१९३०), ‘कांचनमृग’ (१९३१), ‘उल्का’ (१९३३), ‘दोन-धु्रव’ (१९३४), ‘हिरवा चाफा’ (१९३८), ‘दोन मने’ (१९३८), ‘रिकामा देव्हारा’ (१९३९), ‘पांढरे ढग’ (१९३९), ‘सुखाचा शोध’ (१९३९), ‘पहिले प्रेम’ (१९४०), ‘जळलेला मोहर’ (१९४१), ‘क्रौंचवध’ (१९४२), ‘अश्रु’ (१९५३), ‘ययाति’ (१९३९), ‘अमृतवेल’ (१९६७), ‘सोनेरी स्वप्ने भंगलेली’ (१९७७) अशा कादंबर्‍या लिहिल्या.\n१९३६ ते १९६१ या काळात खांडेकरांचे १२ लघुनिबंधसंग्रह प्रसिद्ध झाले. ते पुढीलप्रमाणे आहेत. ‘वायुलहरी’ (१९३६), ‘चांदण्यात’ (१९३८), ‘अविनाश’ (१९४१), ‘मंजिर्‍या’ (१९४४), ‘गोकर्णीची फुले’ (१९४४), ‘कल्पलता’ (१९४६), ‘हिरवळ’ (१९४७), ‘तिसरा प्रहर’ (१९४८), ‘मंझधार’ (१९५९), ‘रिमझिम’ (१९६१), ‘रंग आणि गंध’ (१९६१), ‘रेषा आणि रंग’ (१९६१).\nखांडेकरांनी कथा आणि रूपककथासुद्धा लिहिल्या; व्यक्तिचित्रणात्मक लेखन केले; पुस्तकांना प्रस्तावना लिहिल्या. त्यांचे हे लेखन पुढील पुस्तकांत समाविष्ट आहे. ‘वनभोजन’ (१९३५), ‘धुंधुर्मास’ (१९४०), ‘फुले आणि काटे’ (१९४४), ‘जीवनकला’ (१९४४), ‘गोफ आणि गोफण’ (१९४६), ‘इंद्रधनुष्य’ (१९५८), ‘रेषा आणि रंग’(१९६१), ‘ते दिवस ती माणसे’ (१९६१), ‘अभिषेक’ वेगवेगळ्या संमेलनांच्या अध्यक्षपदांवरून केलेल्या भाषणांचा संग्रह (१९६३).\nमराठीत मोठ्या प्रमाणावर रूपककथा लिहिणारे खांडेकर हे एकमेव लेखक आहेत. श्रेष्ठ रूपककथाकार खलील जिब्रानप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांचाही प्रभाव खांडेकरांवर पडला आहे. त्यांनी १५० हून अधिक रूपककथा लिहिल्या आहेत. त्यातील बर्‍याच रूपक कथा ‘कलिका’ (१९४३), ‘मृगजळातील कळ्या’ (१९४४), ‘सोनेरी सावल्या’ (१९४६), ‘वनदेवता’ (१९६०) ह्या संग्रहांत समाविष्ट केल्या आहेत. खांडेकरांनी मराठी चित्रपटसृष्टीला दिलेली देणगी म्हणजे सतरा चित्रपट कथा. १९३६ साली त्यांच्या ‘छाया’ ह्या चित्रपटाला उत्कृष्ट चित्रपटकथा लेखनाचे सुवर्णपदक मिळाले. ‘महाराष्ट्रीय चित्रपटसृष्टीला वास्तवतापूर्ण तत्त्वप्रधान कथा देणारे तेजस्वी लेखक’ या शब्दांत दिग्दर्शक विनायकांनी खांडेकरांचा गौरव केला आहे. ‘ज्वाला’, ‘अमृत’, ‘सुखाचा शोध’, ‘लग्न पाहावे करून’, ‘सरकारी पाहुणे’, ‘संगम’, ‘धर्मपत्नी’, ‘माझं बाळ’, ‘बडी माँ’, ‘सुभद्रा’, ‘माणसाला पंख असतात’ ह्या त्यांच्या विशेष उल्लेखनीय चित्रपट कथा आहेत.\nखांडेकरांनी ‘स्वराज्याचे ताट’ (१९२५), ‘रंकाचे राज्य’ (१९२७), ‘शीलशोधन’, ‘मोहनमाळ’, ‘शांतिदेवता’, ‘मृगलांछन’ (१९२९-१९३२) इत्यादी नाटके लिहिली. ‘रंकाचे राज्य’ नाटकाचे काही प्रयोग ‘नाट्यकला प्रसारक मंडळी’ने सादर केले. त्या नाटकाचा अपवाद वगळता खांडेकरांना नाटककार म्हणून यश लाभले नाही.\nखांडेकरांनी बरेच समीक्षापर लेखन केले आहे. स्वतंत्र समीक्षापर ग्रंथ, पुस्तकांच्या प्रस्तावना, स्फुट वैचारिक चिंतनपर लेख असे-‘गडकरी: व्यक्ती आणि वाङ्मय’ (१९३२), ‘मराठीचा नाट्यसंसार’ (१९४३), ‘आगरकर: व्यक्ती आणि विचार’ (१९४९), ‘केशवसुत काव्य: आणि कला’ (१९५९), ‘वा. म. जोशी: व्यक्ती आणि विचार’ (१९४८) आदर्श समीक्षकाला भूषणीय असे उदारमनस���कता, सहानुभूती, गुणग्राहकता, उत्कट रसिकता, विश्लेषणपरता, चिंतनशीलता हे गुण खांडेकरांच्या टीकालेखनात आढळून येतात.\nखांडेकरांच्या ललित आणि वैचारिक लेखनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे प्रतिबिंब पडले आहे. माणूस आणि माणसाचे भवितव्य हा त्यांचा चिंतनाचा मुख्य विषय होता. आजूबाजूची पीडित, शोषित, दारिद्य्राने गांजलेली, अशिक्षित, भुकेने पछाडलेली माणसे त्यांच्या कुतूहलाचा आणि लेखनाचा केंद्रबिंदू होता. टॉलस्टॉय, महात्मा गांधी, आगरकर, केशवसुत, आदींचा प्रभाव खांडेकरांच्या विचारसृष्टीवर पडलेला होता. भोवतालच्या मानवी जीवनाचे निरीक्षण, परीक्षण व विश्लेषण सतत करीत राहून समाजाला सांगावेसे वाटले ते त्यांनी कविता, कादंबर्‍या, लघुकथा, रुपककथा, चित्रपट कथा, नाटके, साहित्य समीक्षा, साहित्य रसग्रहण, साहित्य विचार, संवाद-संभाषणे, पत्रे, आठवणी आदींद्वारे सांगितले.\nसमाजाचे वैचारिक उद्बोधन करणे हे त्यांनी आपले ध्येय मानले होते. आपले लेखन हे त्या ध्येयांच्या पूर्तीचे साधन आहे, असे त्यांनी मानले होते. शिक्षकी पेशा पत्करून त्यांनी आपली वैयक्तिक ध्येयपूर्ती केली. त्यांनी लेखनाकरिता लेखन केले नाही. माणसाचे जे जीवन त्यांनी पाहिले आणि स्वतःच्या जीवनात जे अनुभवले, ते लालित्यपूर्ण भाषेत स्वतःच्या मनावर झालेल्या प्रतिक्रियांसकट व्यक्त केले. वैयक्तिक सुखदुःखे, आशा-निराशा त्यांच्या लेखनातून क्वचितच व्यक्त होतात. सर्वसामान्यांची सुख-दुःखे, आशा-निराशा, सफल किंवा विफल आकांक्षा ह्यांचे वर्णन विश्लेषण, विवेचन व चिंतन आयुष्याच्या आखेरपर्यंत त्यांच्याकडून होत राहिले. त्याच्या प्रकटनार्थ त्यांनी वेगवेगळ्या साहित्यप्रकारांचा अंगीकार केला. माणुसकी हाच आपला धर्म असे मानणार्‍या खांडेकरांचे मानवजातीवर खरेखुरे नि उत्कट प्रेम होते. विशिष्ट जीवनदृष्टीचा स्वीकार केल्यामुळे त्यांच्या लेखनाला काही मर्यादा पाडल्या, अलंकारिक सुभाषितवजा भाषेचा आणि तत्त्वसमर्थनाचा मोह त्यांना टाळता आला नाही, तरी त्यांचे समग्र लेखन हे श्रेष्ठ दर्जाचे लेखन ठरते. त्यांना साहित्य व्यवहार आणि वाङ्मयीन संस्कृतीविषयी असणारी आस्था, त्यांची अस्वादक वृत्ती आणि मर्मदृष्टी या गुणांचा तसेच लेखनसातत्याचा गौरव म्हणून १९६८ साली त्यांच्या ‘ययाति’ ह्या पौराणिक विषयावरील काद���बरीला ज्ञानपीठ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. या बहुमोल सन्मानाचे मराठीतील पहिले मानकरी वि.स.खांडेकर ठरले. भारत सरकारने ‘पद्मभूषण पुरस्कार’ आणि राष्ट्रिय फेलोशिप देऊन त्यांच्या समग्र कार्याचा गौरव केला. १९७६ साली शिवाजी विद्यापीठाने डी. लिट. चा बहुमान त्यांना प्रदान केला.\nवि.स.खांडेकर हे केवळ मराठीतीलच मान्यताप्राप्त लेखक नव्हते. अन्य भारतीय भाषांत त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे अनुवाद झाले आहेत. त्यांच्या कथाकदंबर्‍यांना गुजराती, हिंदी, तमिळ भाषांतही फार मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळाली. गुजराती भाषकांना तर ते गुजराती भाषेतील लेखक आहेत, असे वाटे. याशिवाय सिंधी, कानडी, मल्याळी ह्या भाषांतही त्यांच्या कादंबर्‍यांचे अनुवाद झाले आहेत.\nवि. स. खांडेकरांनी अर्धशतकाहून आधिक काळ साहित्याची जी श्रेष्ठ सेवा निरपेक्ष भावनेने केली, त्याबद्दल महाराष्ट्र शासन, महाराष्ट्रातील साहित्यिक, सामाजिक व सांस्कृतिक संस्थांकडून जो गौरव झाला त्याची नोंद अशी- १९३५ अध्यक्ष, गोमंतक साहित्य संमेलन, मडगाव; १९३५ अध्यक्ष शारदोपासक साहित्य संमेलन, आधिवेशन दुसरे; १९३९ - अध्यक्ष : महाराष्ट्र मंडळ, उज्जैन; १९४१ अध्यक्ष : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, सोलापूर; १९५५- अध्यक्ष : मुंबई उपनगर साहित्य संमेलन, डोंबिवली; १९५९ - अध्यक्ष : मराठी साहित्य संमेलन, ४१ वे अधिवेशन, मिरज; याशिवाय अनेक वाङ्मयीन उपक्रमांत खांडेकरांचा सक्रीय सहभाग होता. महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील प्रमुख शहरांत सामाजिक-साहित्यिक संस्थांच्या व्यासपीठावरून अध्यक्ष म्हणून खांडेकरांनी अनेक व्याख्याने दिली. त्या वेळी त्यांनी ‘जीवनाकरिता कला’ ह्या वाङ्मयविषयक सिद्धान्ताचे सोदाहरण स्पष्टीकरण केले. या स्वरूपाच्या कार्यक्रमांच्या निमित्तानेही त्यांचा सन्मान करण्यात आला.\nखांडेकरांनी किती प्रचंड लेखन केले होते, याची कल्पना त्यांच्या साहित्यावर झालेल्या समीक्षात्मक आणि वैचारिक लेखनावरून येते. त्यांच्या वाङ्मयाची चिकित्सा करणारे अनेक ग्रंथ आणि प्रबंध प्रकाशित झाले आहेत. ‘खांडेकर: सचित्र चरित्रपट’ ह्या जया दडकरांनी संपादित केलेल्या पुस्तकात लेखकाने खांडेकरांच्या जीवनाचा आणि वाङ्मयदृष्टीचा परिचय करून दिला आहे.\nप्रकृती साथ देत नसूनही खांडेकरांनी दीर्घकाळ बहुआयामी लेखन केले. राष्ट्रीय पातळीवरील या मानवतावादी लेखकाचा प्रभाव नंतरच्या मराठी साहित्यावर अप्रत्यक्षपणे पडत राहिला. महायुद्धोत्तर काळात कलावाद, जीवनवाद ह्या प्रणाली बाजूला पडल्या. साहित्यातील वास्तववादाचे स्वरूप बदलले. खांडेकरांच्या काळातील आदर्शवादी मूल्ये उरली नसली, तरी जीवनातील वास्तवाचा वेध घेण्याची लेखकांची प्रवृत्ती वाढली. अशा तर्‍हेने खांडेकरांच्या साहित्याचा अनुबंध पुढील साहित्यात राखला गेला. वि. स. खांडेकरांचे मराठी साहित्याला मिळालेले हे मौलिक योगदान म्हणावे लागेल.\n२ सप्टेंबर १९७६ रोजी मराठीतील बहुप्रसव अशा ह्या ज्येष्ठ लेखकाचे कोल्हापूर येथे वार्धक्यामुळे निधन झाले.\n- वि. शं. चौघुले\nसौजन्य : आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A5%89%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C%E0%A5%80_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97%E0%A4%B5%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BE%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T18:06:33Z", "digest": "sha1:JA2IVVCTQUG2ERDD76OVHQ5FMLC6LSKB", "length": 5812, "nlines": 140, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "जियॉर्जी मार्गवेलाश्विली - विकिपीडिया", "raw_content": "\n४ सप्टेंबर, १९६९ (1969-09-04) (वय: ५१)\nत्बिलिसी, जॉर्जियन सोसाग, सोव्हियेत संघ\nजियॉर्जी मार्गवेलाश्विली (जॉर्जियन: გიორგი მარგველაშვილი; जन्म: ४ सप्टेंबर १९६९) हा कॉकेशसमधील जॉर्जिया देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. ऑक्टोबर २०१३ मध्ये घेण्यात आलेल्या अध्यक्षीय निवडणुकीमध्ये मार्गवेलाश्विली ६२ टक्के मताधिक्याने निवडून आला.\nजगातील देशांच्या राष्ट्रप्रमुख व सरकारप्रमुखांची यादी\nइ.स. १९६९ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ११ ऑगस्ट २०१५ रोजी ०२:०५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE_%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%87%E0%A4%9F_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A1%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8_%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%98", "date_download": "2020-10-31T16:28:35Z", "digest": "sha1:PRQ64TSZ3RFEVIYTLLV6GIYXLNMKZWO4", "length": 4294, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:कोलकाता नाइट रायडर्स संघ - विकिपीडिया", "raw_content": "साचा:कोलकाता नाइट रायडर्स संघ\nकोलकाता नाइट रायडर्स – सद्य संघ\n१४ गंभीर • ९ तिवारी • १६ मॉर्गन • ६३ दास • ३ कालिस • ६ शुक्ला • २२ भाटीया • २७ डोशेटे • २८ पठाण • ७५ हसन • -- जानी • २४ हॅडीन • ३६ बिल्सा • ४२ मॅककुलम • -- सॅम्सोन • १ लड्डा • ४ पॅटींसन • १४ अहमद • १७ संगवान • २१ अब्दुल्ला • ५५ बालाजी • ५८ ली • ७४ नारायण • ९० लांगे • ९९ उनादकट • -- सक्सेना • प्रशिक्षक बेलिस\nकोलकाता नाइट रायडर्स सद्य खेळाडू\nभारतीय प्रीमियर लीग संघ साचे\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ सप्टेंबर २०१८ रोजी १९:५३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-wet-drought-parbhani-hingoli-36448", "date_download": "2020-10-31T15:30:12Z", "digest": "sha1:Z2AT5L5LVAMUQYM3OEJ6YBGUGVPG3TX4", "length": 15821, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in marathi Wet drought in Parbhani, Hingoli | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nपरभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावट\nमंगळवार, 22 सप्टेंबर 2020\nपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत गेल्या १० -१५ दिवसांहून अधिक कालावधीपासून सतत पाऊस सुरु आहे.\nपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत गेल्या १० -१५ दिवसांहून अधिक कालावधीपासून सतत पाऊस सुरु आहे. त्यामुळे पिकांमध्ये पाणी साचले आहे. ओढे, नाले, नदीकाठच्या जमिनी चिभडल्या आहेत.\nअतिवृष्टी झालेल्या भागात जमिनी खरडून गेल्या आहेत. शेतरस्ते बंद झाले आहेत. त्यामुळे शेतमाल वाहतुकाचा प्रश्न गंभीर आहे. पाऊस थांबला नाहीतर नुकसानीच्या प्रमाणात आणखीन वाढ होऊ शकते. खरिप हंगामावर ओल्या दुष्काळाचे सावट आहे. कृषी विभाग, विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी नुकसानीची पाहणी करुन पीकविमा नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.\nदोन्ही जिल्ह्यात सोयाबीनसह तुरीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. त्यानंतर कपाशी, ज्वारी, उडीद, बाजरी, तीळ या पिकांचा क्रम लागतो. पावसाचा सर्वाधिक फटका काढणीच्या अवस्थेतील सोयाबीन पिकाला बसला. शेंगांना झाडावरच मोड फुटले आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. काही बोंडे फुटून कापूस वेचणीस आला आहे. परंतु, पावसात भिजल्याने कापसातील सरकीला मोड फुटले आहेत.\nपाथरी, मानवत, सेलू , जिंतूर, औंढा नागनाथ, वसमत, हिंगोली, कळमनुरी तालुक्यात अनेक मंडळांत सुरुवातीपासूनच पावसाचे प्रमाण अधिक आहे. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट गडद होत आहे. दरम्यान, परभणी जिल्ह्यातील ३४ मंडळांमध्ये हलका ते जोरदार पाऊस झाला. परभणी, सेलू, पाथरी, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यातील अनेक मंडळांत जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडळांत हलका ते जोरदार पाऊस झाला. कळमनुरी, वसमत तालुक्यात पावसाचा जोर अधिक राहिला.\nपाथरी मंडळात मोठी पीकहानी झाली. शेत रस्त्यांची दुरवस्था आहे. कपाशीची वाढ खुंटली आहे. बोंडसड झाली आहे. उडीद, तीळ पिकाला मोड फुटले आहेत. ऊस आडवा झाला आहे. मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. तत्काळ पंचनामे करुन सर्वच पिकांच्या विमा परतावा द्यावा. विमा योजनेत सहभागी नसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान द्यावे.\n- ज्ञानेश्वर काळे, शेतकरी, चाटे पिंपळगाव,जि.परभणी\nगेल्या आठ दिवसांपासून सततच्या पावसामुळे विहिरी भरल्या आहेत. कपाशीचे पीक वाकले आहे. सोयाबीनला मोड फुटत आहेत. पीक हाती लागण्याची शक्यता कमीच आहे.\n- माणिकराव सुर्यवंशी, शेतकरी सिंगणापूर, जि.परभणी\nपरभणी parbhabi ऊस पाऊस कृषी विभाग agriculture department विभाग sections विमा कंपनी कंपनी company सोयाबीन उडीद कापूस वसमत ganga river खेड पूर floods\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निं��� सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/arun-jaitley-admitted-to-aiims-will-undergo-surgery-tomorrow-1658786/", "date_download": "2020-10-31T15:50:14Z", "digest": "sha1:JVQCXO2BC6EAAHRMWLKBWHCJWHGJXMXZ", "length": 12845, "nlines": 185, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Arun Jaitley admitted to AIIMS will undergo surgery tomorrow | अरूण जेटली एम्समध्ये दाखल, आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nअरूण जेटली एम्समध्ये दाखल, आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\nअरूण जेटली एम्समध्ये दाखल, आज मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया\nदीर्घ मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळेच हा विकार उद्भवल्याचा तर्क आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही. मोदी सरकार सत्तेत येताच\nArun Jaitley: अर्थमंत्री अरूण जेटली यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे.\nअर्थमंत्री अरूण जेटली यांना अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) दाखल करण्यात आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्यांच्यावर आज (शनिवार) मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केली जाणार आहे. जेटली (वय ६५) यांना गेल्या काही दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होत आहे. त्यामुळे सोमवारी त्यांना कार्यालयातही जाता आले नाही. त्यांनी स्वत:च याबाबत गुरूवारी ट्विट करून आपण मूत्रपिंड विकाराने त्रस्त असल्याचे सांगितले होते.\nसूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, निवासस्थानी त्यांच्यावर उपचार सुरू होते. शुक्रवारी रात्री त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले. आज त्यांच्यावर मूत्रपिंड प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया केली जाईल. मूत्रपिंड दात्याशी संबंधित प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. जेटली हे पुढील आठवड्यात दहाव्या भारत-ब्रिटन आर्थिक आणि वित्तीय वार्ता परिषदेत भाग घेण्यासाठी लंडनला जाणार होते. परंतु, त्यांचा हा दौरा रद्द करण्यात आला आहे. अपोलो रूग्णालयाचे मूत्रपिंड तज्ज्ञ डॉ. संदी�� गुलेरिया हे जेटलींवर शस्त्रक्रिया करणार आहेत. डॉ. संदीप हे एम्सचे संचालक आणि जेटलींचे निकटचे मित्र रणदीप गुलेरिया यांचे भाऊ आहेत.\nदीर्घ मधुमेहामुळे वाढलेले वजन कमी करण्यासाठी त्यांच्यावर झालेल्या शस्त्रक्रियेमुळेच हा विकार उद्भवल्याचा तर्क आहे. याबाबत अधिकृत दुजोरा मात्र देण्यात आलेला नाही. मोदी सरकार सत्तेत येताच २०१४मध्ये ही शस्त्रक्रिया झाली होती. मात्र त्यात गुंतागुंत उद्भवल्याने त्यांना तातडीने आयुर्विज्ञान संस्थेच्या रुग्णालयात दाखल करावे लागले होते.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 मेरठमध्ये दलित आंदोलकाची हत्या\n2 सलमानचा तुरूंगातील मुक्काम वाढणार जामिनावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांची बदली\n3 ‘सहज’ बनले आणखी अवघड\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00480.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/10/18/4337-kanda-bhavvadh-maharashtra-india/", "date_download": "2020-10-31T16:10:35Z", "digest": "sha1:RF65C6OO5YGWAZXHZRSDLVG26EWKOGTR", "length": 9867, "nlines": 153, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून कांदा महागला; वाचा, काय आहे विषय | krushirang.com", "raw_content": "\nHome Home म्हणून कांदा महागला; वाचा, काय आहे विषय\nम्हणून कांदा महागला; वाचा, काय आहे विषय\nराज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे. विविध ठिकाणी पिक वाहून गेलेलं आहे. अशातच जुन्या कांद्याचे भाव वाढले आहेत. नव्या कांद्याची आवक आता कमी होणार असल्याने तसेच कमी प्रमाणात उपलब्ध असलेला जुना कांद्याला चांगला भाव मिळू लागला आहे. डिसेंबर पर्यंत कांद्याचे भाव चढे राहतील, असाही अंदाज व्यक्त केला जात आहे. परराज्यातून कांद्याची मागणी वाढल्यामुळेही भाव वाढले असल्याचे मार्केट यार्डातील व्यापारी सांगत आहेत.\nदोन महिन्यांपूर्वी कांद्याची घाऊक बाजारात 15 ते 20 रुपये किलो भावाने विक्री चालू होती आता त्यात दुपटीने वाढ होऊन नवीन कांद्याला किलोस 30 ते 50 रुपये तर जुन्या कांद्यास 50 ते 63 रुपये भाव मिळत आहे. दर्जानुसार 50 ते 80 रुपये किलो भावाने किरकोळ बाजारात कांद्याची विक्री होत आहे.\nमार्केटमधील व्यापारी रितेश पोमण यांनी सांगितले की, नवीन कांदा आता बाजारात येणे अपेक्षित होते. मात्र, पावसामुळे 50 टक्के नवीन कांद्याचे नुकसान झाले आहे. रविवारी केवळ 300 पोती नवीन कांद्याची आवक झाली. डिसेंबर महिन्यात चांगल्या नवीन कांद्याचे पिक बाजारात येईल. तोपर्यंत भाव चढेच राहणार आहेत.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleमुलगी जन्माला येताच केंद्राकडून मिळणार 11000 रुपये; वाचा, कसा करावा अर्ज\nNext article‘ते’ येड्यागबाळ्यांचे काम नाही म्हणत शिवसेनेने खडा केला ‘तो’ सवाल\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-agriculture-sector-has-freed-itself-shackles-pm-modi-36643", "date_download": "2020-10-31T16:04:59Z", "digest": "sha1:OXGFA3H6ALAJXV5TR63A25UJDCRGZOUF", "length": 19435, "nlines": 160, "source_domain": "www.agrowon.com", "title": "agriculture news in marathi Agriculture sector has freed itself from shackles : PM Modi | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात : पंतप्रधान मोदी\nकृषी विधेयकांत शेतकऱ्यांचाच फायदा : मन की बात : पंतप्रधान मोदी\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nकृषी विधेयकांमुळे अनेकांना रोजगार मिळाला असून दलालांची सद्दी संपून शेतकरी आणि ग्राहकांचा लाभ झाला. आपले कृषी क्षेत्र, शेतकरी, जवान हे देशाच्या आत्मनिर्भरतेचा आधार आहेत. - नरेंद्र मोदी, पंतप्रधान\nनवी दिल्लीः ‘मन की बात’ या मासिक रेडिओ कार्यक्रमात सहसा राजकीय विषयांवर भाष्य करण्याचे टाळणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी (ता.२७) मात्र संसदेत मंजूर झालेल्या कृषी सुधारणा विधेयकांवर बोलताना या प्रस्तावित कायद्याची जोरदार पाठराखण केली. तसेच, यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होणार असल्याचा दावा करताना पंतप्रधानांनी विविध राज्यांमधील उदाहरणेही दिली.\nपंजाब, हरियाणामध्ये सुरू असलेली उग्र आंदोलने आणि संसदेत या विधेयकांच्या संमतीवरून झालेल्या गोंधळानंतर तापलेले राजकारण पाहता शेतकऱ्यांना समजावण्यासाठी पंतप्रधान पुढे सरसावले आहेत. याआधीही विधेयकांच्या मंजुरीनंतर आणि बिहार निवडणूक प्रचारातील व्हर्चुअल सभेदरम्यान कृषी स��धारणा विधेयकांची प्रशंसा केली होती. त्यानंतर रविवारी पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी शेतकऱ्यांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. बाजारसमिती कायद्यातून (एपीएमसी कायदा) बाहेर पडल्यानंतर फळ आणि भाजीपाला उत्पादकांना चांगला फायदा झाल्याचे म्हणत मोदींनी गुजरात, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांचे उदाहरण दिले. आता आपला शेतीमाल देशात कुठेही कुणालाही विक्री करण्याची शक्ती देशातील सर्व शेतकऱ्यांना मिळाल्याचे मोदी म्हणाले.\nमहाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या राज्यांचे उदाहरण देताना मोदींनी सांगितले, की महाराष्ट्रात तीन-चार वर्षांपूर्वीच फळ आणि भाजीपाला एपीएमसी कायद्यातून वगळला. यानंतर राज्यातील भाजीपाला उत्पादकांची स्थिती बदललली असून श्री स्वामी समर्थ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी हा शेतकऱ्यांचा समूह याचे उदाहरण आहे. ७० गावातील साडेचार हजार शेतकऱ्यांचा शेतीमाल थेट विक्रीसाठी दाखल होतो. यात कोणीही मध्यस्थ नसतो. अशाच प्रकारे तामिळनाडूमध्ये थेनी जिल्ह्यातील केला फार्मर प्रोड्यूस कंपनी आणि लखनौतील इरादा फार्मर्स प्रोड्यूसर कंपनीनीही उदारणे मोदींनी दिली.\nसरकारने ही विधेयके आणण्यासाठी शेतकरी संघटनांशी चर्चा केली नसल्याचा विरोधी पक्षांचा आरोपही यानिमित्ताने मोदींनी आडवळणाने धुडकावून लावला. आपल्याला अनेक शेतकऱ्यांची पत्रे येतात. शेतकरी संघटनांशीही आपली चर्चा होत राहते, असे म्हणत मोदींनी हरियानातील सोनिपत जिल्ह्यातील शेतकरी कंवर चौहान यांचे उदाहरण दिले. एक काळ होता, की त्यांना फळफळावळ, भाजी विक्रीसाठी अडचण येत असे. २०१४ मध्ये फळे आणि भाजीपाला एपीएमसी कायद्यातून वगळल्यानंतर त्यांना आणि इतर शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला. आता कंवर चौहान यांच्या गावातील शेतकरी स्विट कॉर्न आणि बेबी कॉर्नच्या शेतीतून प्रतिएकर तीन लाख रुपये वार्षिक कमाई करतात. या शेतकऱ्यांकडे आपले उत्पादन कुठेही आणि कुणालाही विकण्याचा असलेला हक्क हाच त्यांच्या प्रगतीचा आधार असल्याचा दावा मोदींनी केला.\nकोरोनामुळे कुटूंबे जवळ आली\nपंतप्रधान मोदींनी करोना संकटाचाही उल्लेख केला. करोनाने आपल्याला एकत्र आणलं. विखुरलेली कुटुंब एक झाली. कुटुंबात आपलेपणा आणि जिव्हाळा वाढला. संपूर्ण कुटुंब अधिक जवळ आले आहे, असेही त्यांनी सांगितले. आपल्या देशात ऐतिहासिक कथा आणि गोष्टी सांगण्याची एक समृद्ध परंपरा आहे. या कथांमधून भावना आणि संवेदनशील बाजू समोर येते. लहान मुलांना अशा गोष्टी आणि कथा ऐकायला खूप आवडतात. तामिळनाडू, केरळमध्ये कथा सांगण्याची वेगवेळी परंपरा आहे. त्यांना विल्लू पाट असं म्हटलं जातं. संगीत आणि गोष्टींचा आकर्षक मेळ घालून त्या मुलांसमोर मांडल्या जातात. धार्मिक कथा सांगण्याची देशातील परंपरा प्राचीन आहे.\nरोजगार employment मन की बात विषय topics पंजाब राजकारण politics बिहार निवडणूक गुजरात उत्तर प्रदेश शेती farming महाराष्ट्र maharashtra स्वामी समर्थ कंपनी company लखनौ शेतकरी संघटना shetkari sanghatana संघटना unions हरियाना कोरोना corona कथा story वन forest धार्मिक चीन\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\n‘गोकूळ’चे दूध आता टेट्रापॅकमध्येही...कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाने (...\nखाद्यतेल आयातशुल्क कपातीने सोयाबीन,...पुणे: केंद्र सरकारने खाद्यतेल आयातशुल्कात कपात...\nकांदा लिलाव अखेर सुरूनाशिक: जिल्हा उपनिबंधकांनी तातडीने लिलाव सुरू...\nकेंद्र सरकार खाद्यतेल आयात शुल्क...नवी दिल्ली ः देशांतर्गत बाजारात खाद्यतेलाचे...\nकांदा खरेदीनंतर अवधीच्या निर्णयात गोंधळ...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nसांगली बाजार समितीत हळदीची उलाढाल २८०...सांगली ः कोरोना विषाणूमुळे बाजार समित्या बंद...\nमोसंबी फळपिक विमा अर्जात गारपीटीचा कॉलम...पुणे ः आंबिया बहारातील मोसंबी, डाळिंब,...\nपुरानं आमचं जगणंच खरवडून नेलंयसोलापूर ः नदीकाठी शेत असल्यानं दरवर्षी ऊस करतो,...\nगुणवत्तापूर्ण सीताफळ उत्पादन हेच ध्येयबाजारपेठेचा अभ्यास आणि योग्य नियोजन केल्यास...\nस्पॉन, अळिंबी उत्पादनाचा ‘कोल्हापूर...शिरटी (ता.शिरोळ,जि.कोल्हापूर) येथील उच्चशिक्षित...\nधुके पडण्यास प्रारंभ...पुणे ः परतीचा मॉन्सून गेल्यानंतर राज्यातील...\nमोह फुलांचा वाढेल गोडवाराज्यामध्ये ऐन नवरात्रीमध्ये मॉन्सून देवतेने...\nदेखो तो कहीं चुनाव है क्या‘स रहद पर तनाव है क्या, देखो तो कहीं चुनाव है...\nकांदा खरेदीनंतर व्यापाऱ्यांना मिळणार...नाशिक : बाजार समितीत कांदा खरेदी केल्यानंतर...\nमराठवाड्यात साठ टक्के कपाशीवर गुलाबी...नांदेड : ‘‘मराठवाड्यात लवकर येणारे कापूस वाण...\nकंपन्यांनी सर्वेक्षण न केल्यास विमा...पुणे: राज्यात विमा कंपन्यांनी पीक नुकसानीचे...\nइथेनॉल दरात तीन रुपयांपर्यंत वाढकोल्हापूर : यंदाच्या हंगामात इथेनॉलनिर्मितीला गती...\nएक लाख टन कांदा आयातीची शक्यतानवी दिल्ली ः देशातील कांदा दरवाढीवर नियंत्रण...\nकापूस खरेदीसाठी तीस केंद्रे अंतिमनागपूर : गेल्या हंगामात नव्वद केंद्र आणि १५०...\nफळ पीकविमा योजनेवर केळी उत्पादकांचा...जळगाव ः हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00481.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-19-september-20.html", "date_download": "2020-10-31T16:31:12Z", "digest": "sha1:7OLIFTNCSOJ4V2C57ATN3R43ZXMU5WDI", "length": 7484, "nlines": 93, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १९ सप्टेंबर", "raw_content": "\nHomeसप्टेंबरदैनंदिन दिनविशेष - १९ सप्टेंबर\nदैनंदिन दिनविशेष - १९ सप्टेंबर\n१८९३: न्यूझीलंड मध्ये महिलांना मतदानाचा हक्क मिळाला.\n१९५७: अमेरिकेने पहिल्यांदा भूमिगत अणुबॉम्बचाचणी केली.\n१९५९: सुरक्षिततेच्या कारणास्तव रशियाचे अध्यक्ष निकिता क्रुश्चेव्ह यांना अमेरिकेतील डिस्‍नेलँड ला भेट देण्यास मनाई करण्यात आली.\n१९८३: सेंट किटस आणि नेव्हिसला स्वातंत्र्य मिळाले.\n२०००: सिडनी ऑलिम्पिक वेटलिफ्टिंग ६९ किलो वजन गटात ब्राँझ पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला कर्नाम मल्लेश्वरी ठरली.\n२००१: गांधीवादी विचारवंत डॉ. सतीशकुमार यांना जमनालाल बजाज पुरस्कार जाहीर.\n२००७: टी २० क्रिकेट सामन्यातील एका षटकात सहा षटकार मारणारा युवराजसिंग हा पहिला खेळाडू बनला.\n१५५१: फ्रान्सचा राजा हेन्‍री (तिसरा) यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १५८९)\n१८६७: चित्रकार, संस्कृत पंडित श्रीपाद दामोदर सातवळेकर यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९६८)\n१९११: नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश लेखक विल्यम गोल्डिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ जून १९९३)\n१९१२: भारतीय पशुवैद्य आणि प्राणीसंग्रहालय संस्थापक रुबेन डेव्हीड यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १९८९)\n१९१७: कॉन्टिनेन्टल प्रकाशन चे संस्थापक अनंतराव कुलकर्णी यांचा जन्म. (मृत्यू: ६ नोव्हेंबर १९९८)\n१९२५: निर्माते व नाटककार बाबूराव गोखले यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९८१)\n१९५८: गायक, अभिनेता व गीतलेखक लकी अली यांचा जन्म.\n१९६५: भारतीय-अमेरिकन अंतराळवीर सुनिता विल्यम यांचा क्लीव्हलँड ओहायो अमेरिका येथे जन्म.\n१९७७: भारतीय क्रिकेटपटू आकाश चोप्रा यांचा जन्म.\n१७१०: डॅनिश खगोलशास्त्रज्ञ ओले रोमर यांचे निधन.\n१७२६: छत्रपती संभाजी व छत्रपती राजाराम यांचे स्वीय सहाय्यक खंडो बल्लाळ चिटणीस यांचे निधन.\n१८८१: अमेरिकेचे २०वे राष्ट्राध्यक्ष जेम्स गारफील्ड यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८३१)\n१९२५: इंग्लिश वनस्पती वैज्ञानिक सर फ्रान्सिस डार्विन यांचे निधन.\n१९३६: हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक व गांधर्व महाविद्यालयाचे एक संस्थापक पं. विष्णू नारायण भातखंडे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८६०)\n१९६३: जगप्रसिद्ध व्यंगचित्रकार सर डेव्हिड लो यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८९१ – ड्युनेडिन, न्यूझीलंड)\n१९८७: नॉर्वे देशाचे पहिले पंतप्रधान एनर गेरहर्देसन यांचे निधन. (जन्म: १० मे १८९७)\n१९९२: साहित्यिक, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष ना. रा. शेंडे यांचे निधन.\n१९९३: म. गांधींचे आरोग्य सल्लागार व सहकारी दिनशा के. मेहता यांचे निधन.\n२००२: रंगभूमी व चित्रपट व दूरचित्रवाणी अभिनेत्री प्रिया तेंडुलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑक्टोबर १९५४)\n२००४: सुप्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना दमयंती जोशी यांचे निधन. (जन्म: ५ सप्टेंबर १९२८)\n२००७: मराठी चित्रपट भावगीत व संगीतकार दत्ता डावजेकर यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १९१७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Two-wheeler-lamps-from-the-area.html", "date_download": "2020-10-31T15:27:34Z", "digest": "sha1:6DK2G7M35JLXKWNZPCR74EZJ4IYMFULT", "length": 3373, "nlines": 27, "source_domain": "www.sthairya.com", "title": "क्षेत्र माहुलीतून दुचाकी लंपास", "raw_content": "\nक्षेत्र माहुलीतून दुचाकी लंपास\nस्थैर्य, सातारा, दि. २४: क्षेत्रमाहुली, ता. सातारा येथील एका चिकन समोर लावलेली दुचाकी चोरट्यांनी पळवून नेली. याबाबत दस्तगिर मोईनउद्दीन शेख वय 28 यांनी सातारा शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दि. 18 सप्टेंबर रोजी रात्री 3 ते पावणे चारच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने काळ्या रंगाची मोटारसायकल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00482.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_15.html", "date_download": "2020-10-31T16:18:41Z", "digest": "sha1:CGEPWJKCDO5BMGJ4K653OOM2TC7DIWGA", "length": 13708, "nlines": 71, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार!एक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nसोमवार, ७ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय सोलापूर जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणारएक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे\nजनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणारएक वेळ जनतेने मला माफ करावे- शैला गोडसे\nMahadev Dhotre ऑक्टोबर ०७, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर,\nमंगळवेढा(प्रतिनिधी )पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील जनतेने त्यांचा लोकप्रतिनिधी (आमदार) म्हणून स्वीकारण्याची मनाची तयारी केली होती परंतु पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्याचा मध्ये मी कमी पडले विधानसभेसाठी पहिल्यांदा इच्छुक उमेदवार म्हणून पक्षाकडे उमेदवारी मागितली होती पक्षाने उमेदवारी दिली नाही म्हणून पक्ष विरोधामध्ये बंडखोरी करणे संयुक्तिक वाटत नाही म्हणून जनतेच्या आग्रहा खातर अपक्ष उमेदवार म्हणून भरलेला अर्ज जनतेची माफी मागून काढून घेत आहे. एका बाजूला जनतेचा आग्रह आणि दुसऱ्या बाजूला पक्ष विरोधामध्ये बंडखोरी असा कठीण प्रश्न माझ्यासमोर निर्माण झाल्याने नेमका काय निर्णय घ्यावा.\nपक्षामध्ये सक्रिय काम केल्यानंतर पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल अशी माझ्यासह जनतेला सुद्धा अपेक्षा होती परंतु उमेदवारी मिळाली नाही म्हणून बंडखोरी केली किंवा उमेदवारी मिळवण्यासाठीच मी पक्षात काम करीत होते असा चुकीचा समज जनतेमध्ये आणि सहकार्‍यांमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही.\nमंगळवेढा भागातील 35 गावाचा पाण्याचा प्रश्न, म्हैसाळ योजनेचा पाण्याचा प्रश्न, उजनीच्या कालव्यावरील पाण्याचा प्रश्न, भीमा नदीच्या पाण्याचा प्रश्न, पंढरपूर तालुक्यातील तिसंगी तलावामध्ये पाणी सोडण्याचा प्रश्न, नीरा भाटगर च्या पाण्याचा प्रश्न, एम आय डी सी चा प्रश्न, युवकांच्या बेरोजगारीचा प्रश्न, महिलांच्या रोजगाराचा प्रश्न, असे अनेक प्रश्न सोडवण्यासाठी बंडखोरी करून अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा पेक्षा पक्षांमध्ये राहूनच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांच्या सहकार्याने प्रयत्न करणे जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडून आवाज उठवून प्रशासकीय स्तरावर पाठपुरावा करून प्रश्न मार्गी लावणे आजच्या व भविष्यातील राजकीय स्थितीचा विचार करता हे जनतेच्या हिताचे आहे असे माझे मत झाले आहे. मला उमेदवारी देण्यामध्ये पक्षाला अडचणी आल्या असतील किंवा उमेदवारी मिळवण्यामध्ये मी कमी पडले असेल परंतु भविष्य काळामध्ये असा प्रसंग येणार नाही आणि जर असा प्रसंग माझ्यासमोर उभा राहिला तर त्यावेळी मात्र पक्षाचा आदेश पाळणे माझ्यावर बंधनकारक राहणार नाही. आज रोजी माझा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी पक्षातील किंवा इतरांचा कोणाचाही दबाव माझ्यावर आलेला नाही. तसेच मी कोणत्याही आमीषाला बळी पडलेली नाही. मी विधानसभेच्या निवडणुकीला प्रथमच पक्षाकडून उमेदवारी मागितली होती. आणि लगेचच बंडखोरी करणे उचित वाटत नाही माझ्यासमोर उभे राहिलेली परिस्थिती आणि वास्तव विचारात घेऊन पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील जनतेने एकवेळ मला माफ करावे. उमेदवारी मिळाली नाही म्हणून मी खचून जाणार नाही \"करून दाखविले करत राहणार\" या ब्रीद वाक्याप्रमाणे यापुढेही जनतेच्या प्रश्नाला शासन दरबारी वाचा फोडण्याचे काम व जनतेची सेवा मी अविरतपणे करीत राहणार आहे.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # राजकीय # सोलापूर\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर ०७, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय, सोलापूर\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%A6%E0%A5%81%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-31T16:56:36Z", "digest": "sha1:TB254U7P32OP6YFMAHEWELTYKW2HI6CV", "length": 4806, "nlines": 90, "source_domain": "arogyanama.com", "title": "दुधात प्रोटिन्स Archives - Arogyanama", "raw_content": "\nHome Tag दुधात प्रोटिन्स\nसर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन - पूर्णान्न असलेल्या दुधात प्रोटिन्स, फॅट्स, कार्बोहायड्रेट्स, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स मोठ्याप्रमाणात असतात. आपल्याकडे लहान मुलांना दूध आवर्जून दिले ...\n‘या’ ५ देशांच्या महिला का दिसतात अधिक सुंदर हे आहे त्यांच्या सौंदर्याचे गुपित \nवैवाहिक जीवनात ‘हा’ आहार घ्या अन् घ्या सळसळत्या तारूण्याचा अनुभव, जाणून घ्या\nअन्नाची रुची वाढवणारा ‘हा’ पदार्थ खुलवतो तुमचे सौंदर्य, जाणून घ्या\nमुलांना कोणत्या वयात शाळेत घालावे जाणून घ्या तज्ज्ञांचे मत\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nसर्व वयोगटासाठी दूध आवश्यक, होतील ‘हे’ फायदे\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00483.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B7%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:31:37Z", "digest": "sha1:2Y47VDWSLLWEEZFK55APSPLHDJNO2IC7", "length": 4549, "nlines": 115, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:ब्राझिलमधील राष्ट्रीय उद्याने - विकिपीडिया", "raw_content": "\n\"ब्राझिलमधील राष्ट्रीय उद्याने\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nलाल वर्ग असणारे लेख\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ ऑगस्ट २०१८ रोजी १३:२८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स ��ट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/nashik-corona-report-which-has-been-waiting-for-6-days-in-the-temple-has-been-received-what-is-a-report/", "date_download": "2020-10-31T15:34:29Z", "digest": "sha1:JCQNKZWBPM3TCWNJYWIDPO4YTBVSETXI", "length": 9673, "nlines": 162, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "नाशिक - देवळ्यातील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले कोरोना रिपोर्ट प्राप्त ! काय आहे अहवाल? | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome महाराष्ट्र नाशिक नाशिक – देवळ्यातील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले कोरोना रिपोर्ट प्राप्त \nनाशिक – देवळ्यातील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले कोरोना रिपोर्ट प्राप्त \nवेगवान न्यूज / मनोज वैद्य\nदेवळा तालुक्यातील कोव्हीड केअर सेंटर मधील ६ दिवसापासून प्रतीक्षेत असलेले ११ स्वॅब अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली असून देवळा तालुक्यातील जनतेसाठी ही दिलासादायक बातमी आहे.\nमेशी परिसरात पाहुणी म्हणून आलेल्या मुंबईच्या बाईचा उपचारा दरम्यान मृत्यु झाल्याने तिच्या संपर्कात आलेल्या मेशी येथील डॉक्टर व मृत महिलेचे काही नातेवाईक व तालुक्यातील इतर काही रुग्णांचे एकूण ११ स्वॅब देऊन साधारण ६ दिवस झाले होते मात्र नाशिक येथील करोना चाचणी लॅब बंद असल्याने अहवाल येण्यास उशीर झाल्याने जनतेत चिंतेचे वातावरण होते.\nमात्र आज देवळा तालुक्याचे कोव्हीड सेंटर कडून पाठविण्यात आलेले सर्व ११ कोव्हीड संशयित रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष मांडगे यांनी दिली. त्यामुळे तालुक्यातील जनतेने सुटकेचा सुस्कारा टाकला असून देवळा तालुक्यातील जनतेसाठी ही एक दिलासादायक बातमी आहे.\nPrevious articleराहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन काय म्हणाले राहुल गांधी \nNext articleक्रिकेट प्रेमींना मोठा धक्का; आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित होणार उद्या होणार औपचारिक घोषणा \nअखेर चार दिवसांनंतर नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरु\nनाशिक : दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात\nनाशिक : येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह…\nशरद पवार म्हणतात…शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये \nआता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती” – एकनाथ खडसे\nनाशिक – ५४,००० हजार रुपयांचे कांदा बियाणे उगवलेच नाही \nकोरोनाच्या भीतीमुळे चित्रपटात असा घेणार बोल्ड फोटो \nबीग बी अमिताभ बच्चन यांच्याकडून मजुरांसाठी मदतीचा हात \nएटीएममधून (ATM ) 5 हजारापेक्षा जास्त पैसे काढल्यास पैसे कपात होणार\nशिवभोजन थाळीने आतापर्यंत भागवली 88 लाखांहून अधिक नागरिकांची भूक\nव्हिडिओ ‘निसर्ग चक्रीवादळ’ : रायगड जिल्ह्यातील मुरुड, अलिबाग परिसरात वादळाचा...\nHAL हेर हनी ट्रॅपच्या जाळ्यात, धक्कादायक माहिती समोर \nमहाराष्ट्रात कोरोना रुग्णांनी ओलांडला धोकादायक टप्पा आता काय होणार\nराज्यात कोरोनाच्या ६५ हजार ८२९ रुग्णांवर उपचार सुरू \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nअपडेट नाशिक – दहिवड येथे वीजेच्या धक्क्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यु \nनाशिक जिल्ह्यात सकाळी निघाले 8 कोरोना बाधित रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00484.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-3-december-20.html", "date_download": "2020-10-31T15:54:07Z", "digest": "sha1:MPQRRZYZGKORQ4YTM7ULI2KT6J2OA7XO", "length": 6784, "nlines": 91, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३ डिसेंबर (जागतिक अपंग दिन)", "raw_content": "\nHomeडिसेंबरदैनंदिन दिनविशेष - ३ डिसेंबर (जागतिक अपंग दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ३ डिसेंबर (जागतिक अपंग दिन)\n१७९६: दुसरा बाजीराव मराठा साम्राज्याचा पेशवा बनला.\n१८१८: इलिनॉय अमेरिकेचे २१ वे रान्य बनले.\n१८२९: लॉर्ड विल्यम बेंटिंग यांनी सतीच्या प्रथेवर बंदी घातली.\n१८७०: बॉम्बे म्युच्युअल लाईफ अ‍ॅश्युअरन्स सोसायटी या भारतातील पहिल्या विमा कंपनीची स्थापना झाली.\n१९२७: लॉरेल आणि हार्डी यांचा पहिला चित्रपट पुटिंग पॅट ऑन फिलिप्स प्रकाशित झाला.\n१९६७: डॉ. क्रिस्टियन बर्नार्ड यांनी दक्षिण अफ्रिकेतील केपटाऊन येथे जगातील पहिली मानवी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी केली.\n१९७१: पाकिस्तानने भारतावर हल्ला केला.\n१९७९: आयातुल्लाह खोमेनी ईराणचे सर्वेसर्वा बनले.\n१९८४: भोपाळ वायू दुर्घटना – भोपाळमधील युनियन कार्बाईड या कारखान्यातून मेथिल आयसोसायनेट या विषारी वायूची गळती होऊन सुमारे चौदाशे लोक लगेच मृत्युमुखी पडले तर नंतरच्या काही वर्षांत मृतांची एकूण संख्या सुमारे २०,००० इतकी झाली.\n१९९४: जपानमध्ये प्लेस्टेशन रिलीझ करण्यात आले.\n१७७६: हिज हायनेस राजराजेश्वर सवाई श्रीमंत यशवंतराव होळकर बहादूर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १८११)\n१८८२: जगविख्यात चित्रकार नंदलाल बोस यांचा जन्म. (मृत्यू: १६ एप्रिल १९६६)\n१८८४: भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद श्रीवास्तव यांचा जन्म. (मृत्यू: २८ फेब्रुवारी १९६३)\n१८८९: मुझफ्फरनगर बॉम्बस्पोटातील क्रांतिकारक खुदिराम बोस यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑगस्ट १९०८)\n१८९२: कवी माधव केशव काटदरे यांचा जन्म. (मृत्यू: ३ सप्टेंबर १९५८)\n१८९४: भारतीय वकील आणि राजकारणी दिवा जिवरतीनम यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च १९७५)\n१९३७: मैथिली लेखक विनोद बिहारी वर्मा यांचा जन्म.\n१९४२: एमा मॅगझीनच्या संस्थापीका अॅलिस श्वार्झर यांचा जन्म.\n१५५२: ख्रिस्ती धर्मप्रसारक सेंट फ्रान्सिस झेविअर यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १५०६ – झेविअर, स्पेन)\n१८८८: ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट चे निर्माते कार्ल झैस यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १८१६)\n१८९४: इंग्लिश लेखक व कवी आर. एल. स्टीव्हनसन यांचे निधन. (जन्म: १३ नोव्हेंबर १८५०)\n१९५१: कवियत्री बहिणाबाई चौधरी यांचे निधन. (जन्म: २४ ऑगस्ट १८८०)\n१९५६: भारतीय लेखक, कवी आणि नाटककार माणिक बंदोपाध्याय यांचे निधन. (जन्म: १९ मे १९०८)\n१९७९: भारतीय हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे निधन. (जन्म: २९ ऑगस्ट १९०५)\n२०११: हिंदी चित्रपट अभिनेते देव आनंद यांचे लंडन यथे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १९२३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/stress-management-if-you-are-tired-of-doing-yoga-here-are-5-effective-ways-to-stay-stress-free/", "date_download": "2020-10-31T16:56:10Z", "digest": "sha1:KURJYJ3PSBOQGRRSEXMZNY72ZYR6523V", "length": 12784, "nlines": 117, "source_domain": "arogyanama.com", "title": "Stress Management :If you tired of doing yoga|योगासनं करण्याचा कंटाळा तर..", "raw_content": "\nStress Management : योगासनं करण्याचा कंटाळा येत असेल तर तणावमुक्त राहण्यासाठी आत्मसात करा ‘या’ 5 प्रभावी पध्दती\nआरोग्यनामा ऑनलाईन- प्रत्येक जण काहीवेळ तरी ताणतणाव(Stress Management) खाली येतोच. जेव्हा लॉकडाउनचा काळ चालू होता, तेव्हा बरेच लोक त्यांच्या घरात कुलूपबंद असतील. फिरायला जाणे, चालणे किंवा बाहेर कामासाठी जाणे असे काहीही करू शकत नाही. अशा परिस्थितीत घरात बसून ताणतणाव(Stress Management) येतो. घरी कंटाळा येऊ नये म्हणून आपण एकतर टीव्ही पाहतो किंवा फोनवर काही ना काही बघत असतो.\nयोग आणि ध्यान केल्यानं ताण दूर केला जाऊ शकतो. हे तणावांसाठी एक प्रभावी उपाय मानले जाते, परंतु जेव्हा कोणाला हे करण्यास आवडत नाही तेव्हा काय करावे. तणाव कमी कसा करावा बरेच जण तणाव कमी करण्यासाठी योग आणि ध्यान करण्याची शिफारस करतात, परंतु काही लोकांना ते कंटाळवाणे वाटतं. अशा व्यक्तींना तणावातून मुक्त करण्यासाठी बरेच उपाय केले जाऊ शकतात. जाणून घेऊ.\n१)आपल्यासाठी काहीतरी नवीन करा\nजर आपण स्वत: हून सुरुवात केली तर, स्वप्नातही पेंटिंगचा विचार केला नसेल तर आपण ती शिकून पेंटिंगचा करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला नक्कीच नवीन वाटेल. नवीनपणा आपले मन शांत आणि आनंदी ठेवण्यास मदत करतो. आपल्यात सकारात्मकता वाढवतो. आपण आपल्या आजूबाजूला ताजेपणासाठी घर स्वच्छ करू शकता, आपण घराची किंवा आपल्या खोलीत काहीतरी सजावट करू शकता, यामुळे आपल्याला नवीन वाटेल.\n२)फोन किंवा टीव्हीवरून थोडा विराम घ्या\nआपण तणाव दूर करण्यासाठी आपल्या मित्रांशी बोलू शकता. किंवा घरात किंवा बाल्कनीत बसून आपल्या आवडीची गाणी ऐकू शकतो. घरी राहताना तुम्ही जर स्मार्ट फोन, लॅपटॉप किंवा टीव्हीवर जास्त वेळ घालवला असेल तर तुम्ही स्वत: ला जास्त नैराश्यवान वाटू शकता. हे टाळण्यासाठी दिवसा या सर्व गोष्टींपासून काही तासांची विश्रांती घेणे आवश्यक आहे. आपण फोन किंवा टीव्हीवरून ब्रेक घेण्यास सक्षम नसल्यास, आपण स्वयंपाकघरात नवनवीन पदार्थ बनवा ज्यामुळे तुम्ही व्यग्र राहणार.\nजर तुम्हाला खरोखरच कुटुंबासमवेत चहाचा आनंद घ्यायचा असेल तर. या वेळी, आपण काही जुन्या आठवणींना ताजी करू शकता. त्यामुळे आपल्याला नक्कीच चांगले वाटेल.\nरोज डायरीमध्ये अशा सुमारे १० गोष्टी लिहा ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. अशा काही गोष्टींबद्दल लिहा ज्यासाठी आपण देवाचे आभार मानता. जीवनातल्या चांगल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करा. ज्यामुळे आपला ताण कमी होईल.\n५)कोमट पाण्यामुळे आराम मिळतो\nस्वत: ला मानसिक आणि शारीरिकरित्या आराम देण्यासाठी आपण कोमट पाण्याची देखील मदत घेऊ शकता. यासाठी बाथ टबमध्ये कोमट पाणी भरा, मीठ घाला आणि डोळे बंद करा आणि या पाण्यात थोडावेळ बसून रहा.\nटीप :- वरील लेख हा माहिती म्हणून देण्यात आलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळं काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. प्रोफेशनल अ‍ॅडव्हाईस म्हणून या लेखाचा वापर करू नये.\nकाही गोष्टी काहींना सूट होतात तर काहींना सूट होत नाहीत. तसेच काही लोकांना काही पदार्थांची अ‍ॅलर्जीही असते. त्यामुळं तुम्हाला अ‍ॅलर्जी असणारे पदार्थ वापरणं टाळावं.\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nजाणून घ्या उंची वाढविण्याचे ४ उपाय, दूर होईल ‘हा’ गैरसमज\n‘सोशल मीडिया’वर सतत ‘अ‍ॅक्टिव्ह’ राहण्याचे ‘हे’ आहेत ३ दुष्परिणाम\nवार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या\nमहिलांनो, दाट आयब्रोसाठी करा ‘हे’ ७ नैसर्गिक उपाय, दिसाल अजूनच सुंदर\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बरेच फायदे\nStress Management : योगासनं करण्याचा कंटाळा येत असेल तर तणावमुक्त राहण्यासाठी आत्मसात करा ‘या’ 5 प्रभावी पध्दती\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%97%E0%A5%83%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%A8%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%85%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5%E0%A4%B6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%95-%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%AA/gMYSOF.html", "date_download": "2020-10-31T15:25:34Z", "digest": "sha1:YS6CLOJNGJ5T34MBNITB4MOEEA3QLSSO", "length": 4844, "nlines": 41, "source_domain": "krishnakath.page", "title": "गृहराज्यमंत्री यांच्यावतीने पत्रकारांना अत्यावश्यक किटचे वाटप - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nगृहराज्यमंत्री यांच्यावतीने पत्रकारांना अत्यावश्यक किटचे वाटप\nMay 3, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nगृहराज्यमंत्री यांच्यावतीने पत्रकारांना अत्यावश्यक किटचे वाटप\nकोरोनासारखी गंभीर परिस्थिती ला अत्यंत धाडसाने सामोरे जाऊन स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकशाहीचा चौथा स्तंभ असणारे पत्रकार समाजातील ताज्या घटना सर्वसामान्य पर्यत पोहचविण्यासाठी रस्त्यावर उतरत आहेत.अशा पत्रकारांच्या ही कुटुंबाना मायेचा आधार म्हणून पाटण विधानसभा मतदारसंघातील पत्रकारांना राज्याचे गृहराज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यांच्या वतीने जीवनावश्यक अशा वस्तूंचे किट तयार करुन वितरण करण्यात आले.\nकोरोना आणि संचारबंदीचा फटका सर्वसामान्य जनतेसह पत्रकारितेला ही बसला आहे.प्रत्रकार हा समाजातील अत्यंत महत्वाचा घटक आहे.सर्वत्र भयानक परिस्थिती असताना ही पत्रकार मात्र आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उतरून परिस्थितीचे वार्तांकन करून दररोज आपल्या समोर वस्तुस्थिती सादर करीत आहेत.\nअशा पत्रकारांच्या कुटुंबाला मायेचा आधार म्हणून राज्याचे गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पाटण मतदारसंघातील पत्रकारांना अन्नधान्याच्या किट चे वितरण केले.\nमंत्री देसाई यांच्या या मायेच्या आधारामुळे कराड पाटण तालुक्यातील पत्रकारामधून समाधान व्यक्त होत आहे.\nदरम्यान या अगोदर नुकतेच मंत्री देसाई यांनी पाटण मतदारसंघातील सुमारे ९५०० कुटुबांना आधार मिळणेकरीता अन्नधान्याचे पॅकेट तयार करुन त्याचे वाटप केले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AE%E0%A4%B2%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%82%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%B5%E0%A4%B3-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B9%E0%A5%87%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%85%E0%A4%AA%E0%A4%98%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A5%A7-%E0%A4%A0%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A5%AB-%E0%A4%97%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%9C%E0%A4%96%E0%A4%AE%E0%A5%80/8EefqL.html", "date_download": "2020-10-31T15:41:22Z", "digest": "sha1:VJIHHT7E53I3Z7IWZ42XCCCQJBDCQHGB", "length": 5692, "nlines": 40, "source_domain": "krishnakath.page", "title": "मलकापूर जवळ तिहेरी अपघातात १ ठार ५ गंभीर जखमी - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nमलकापूर जवळ तिहेरी अपघातात १ ठार ५ गंभीर जखमी\nFebruary 1, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nमलकापूर येथे आशियाई महामार्गावर तिहेरी अपघात झाला. शुक्रवारी 31 रोजी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात एक महिला ठार तर पाचजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.\nशिल्पा मनोहर भगत (वय 62) रा. लालबाग मुंबई असे ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हर्षद मनोहर भगत (वय 40), मनोहर आत्माराम भगत (वय 60), मिताली अनंत सपकाळ (वय 32) तिघेही रा. लालबाग मुंबई, कारचालक सतिश साहेबराव भोईटे (वय 45), पिकअप चालक महेश आनंदा गायकवाड (वय 28) रा. ऐतवडे बुद्रुक, ता. वाळवा अशी जखमी झालेल्यांची नावे आहेत.\nयाबाबत घटनास्ळावरून व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, लालबाग मुंबई येथील राहणारे भगत कुटुंबिय ब्रिझा कारने (एम.एच.01 सी.टी 3939) मुंबईहून कोल्हापूरकडे निघाले होते. दरम्यान, शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास आशियाई महामार्गावर मलकापूरच्या हद्दीत कारचालकाचा कारवरील ताबा सुटला. त्यामुळे त्यांच्या कारने दुभाजक तोडून कोल्हापूर बाजूकडून पुणे बाजूकडे जाणाऱ्या पिकअप टेम्पोंला (एम.एच.45 टी 4096) धडक दिली.\nदरम्यान, हा अपघात चुकवण्याच्या प्रयत्नात मिनी टेम्पो (एम.एच.09 सी.यु 1953) पलटी झाला. या तिहेरी अपघातात कारमधील शिल्पा भगत ह्या जागीच ठार झाल्या. तर हर्षद भगत, मनोहर भगत, मिताली सपकाळ, कारचालक सतिश भोईटे, पिकअप चालक महेश गायकवाड असे पाचजण या अपघातात गंभीर जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी कराड येथील रूग्णालयात हलवण्यात आले.\nसकाळच्या सुमारास हा अपघात झाल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. तत्पूर्वी घटनास्थळी पोलीसांनी भेट देऊन पंचनामा केला. यावेळी पोलिसांनी क्रेन बोलावून महामार्गावरील तिन्ही वाहने बाजूला करून वाहतुक सुरळित केली. या अपघातात अपघातग्रस्त वाहनांचे नुकसान झाले. ���ाबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/22/2519-onion-apmc-market-maharashtra-latest-rate/", "date_download": "2020-10-31T17:00:56Z", "digest": "sha1:ULDHNPULTHVITJIG2DZRY2IFU3UNTN2Y", "length": 11815, "nlines": 192, "source_domain": "krushirang.com", "title": "म्हणून कांद्याने खाल्ली उचल; मोदी सरकारने खोडा घालूनही ‘तिथे’ भाव झाले ५० रुपये / किलो | krushirang.com", "raw_content": "\nHome Home म्हणून कांद्याने खाल्ली उचल; मोदी सरकारने खोडा घालूनही ‘तिथे’ भाव झाले ५०...\nम्हणून कांद्याने खाल्ली उचल; मोदी सरकारने खोडा घालूनही ‘तिथे’ भाव झाले ५० रुपये / किलो\nएखाद्या वस्तूला मागणी असेल आणि मुबलक पुरवठा होताच नसेल तर तिचे भाव काहीही खोडा घातला तरीही वाढतच राहतात. सध्या कांदा उत्पादकांना आणि कांदा खरेदीदारांना याचीच अनुभूती मिळत आहे. निर्यातबंदी नावाचा महाभयंकर उपाय करूनही आता कांद्याचे भाव ५० रुपये किलोला जाऊन खेटले आहेत.\nADVT. ऑफरचा लाभ घेण्यासाठी आपण पुढील लिंकवर क्लिक करून ५० टक्क्यापर्यंत घसघशीत सूट मिळवू शकता. त्यासाठी https://bit.ly/35WfsGX यावर क्लिक करून (दाबून धरून) पुढे जावे.\nएकूण देशातील परीस्थितो आणि मागणीच्या तुलनेत कमी होत असलेला पुरवठा लक्षात घेता भाव आणखी वाढण्याचा अंदाज व्यापाऱ्यांना वाटत आहे. सध्या जास्त पाऊस होत असल्याने शेतातील लाल कांदा खराब होण्यास सुरुवात झालेली आहे. वखारीत असलेला उन्हाळी कांदाही जास्त पावसाने खराब होत आहे. परिणामी बाजारात कांद्याची मागणी असतानाच तुटवडा वाढला आहे. अशावेळी भाव रोज उसळी मारून वर जात आहेत. आजही बाजारात किमान २००-४०० रुपये क्विंटल इतकी वाढ झाली आहे.\nमंगळवार दि. २२ सप्टेंबर २०२० रोजीचे बाजारभाव (रुपये / क्विंटल) असे :\nबाजार समिती जात आवक किमान कमाल सरासरी\nमुंबई – कांदा बटाटा मार्केट — 7799 2500 4000 3250\nजुन्नर -आळेफाटा चिंचवड 10922 2500 4600 3800\nकल्याण हायब्रीड 3 1000 4000 2500\nपुणे -पिंपरी लोकल 2 1200 3000 2100\nपुणे-मांजरी लोकल 29 1200 2800 2400\nचंद्रपूर – गंजवड पांढरा 220 2400 3700 3000\nयेवला -आंदरसूल उन्हाळी 4000 500 3939 3500\nलासलगाव – निफाड उन्हाळी 4130 1501 3700 3200\nमालेगाव-मुंगसे उन्हाळी 9000 700 4068 3400\nसंगमनेर उन्हाळी 4594 200 4511 2355\nकोपरगाव उन्हाळी 5770 400 4001 3576\nपिंपळगाव बसवंत उन्हाळी 20715 1000 4590 3651\nपिंपळगाव(ब) – सायखेडा उन्हाळी 3840 750 3561 3150\nरामटेक उन्हाळी 7 2400 2800 2600\nसंपादन : माधुरी सचिन चोभे\nPrevious article‘या’ राज्य सरकारची घोषणा; शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी करणार ४ हजार रुपये जमा\nNext articleटॉमेटो मार्केट अपडेट : महाराष्ट्रात बाजारभाव स्थिर; पहा राज्यभरातील भाव\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/tag/shivsena/", "date_download": "2020-10-31T16:16:12Z", "digest": "sha1:A5N4UIVY66AQPO7UHSOLYH422NRXMQYA", "length": 6843, "nlines": 143, "source_domain": "krushirang.com", "title": "Shivsena | krushirang.com", "raw_content": "\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल...\nपंकजा मुंडेंना ‘ती’ ऑफर फक्त मुख्यमंत्री ठाकरेच देऊ शकतात; संजय राऊत...\nराज ठाकरेंनंतर संजय राऊतही घेणार राज्यपालांची भेट; ‘हे’ आहे कारण\nशिवसेनेचा हल्लाबोल; ‘त्याविरोधात’ कधी घंटा बडवणार निदान थाळय़ा तरी वाजवा\nघंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो ‘त्यावर’ तुमची थोबाडे बंद का आहेत\nतर ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता; शिवसेनेचा टोला\nराष्ट्रवादीच्या ‘या’ बड्या नेत्याकडून होतेय मुस्कटदाबी; शिवसेना नेत्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार\nमुख्यमंत्र्यांना भेटून काय उपयोग, राज्य तर ‘ते’ चालवतात; चंद्रकांत पाटलांचा टोला\nअखेर जान कुमार सानू नमला; ‘असे’ म्हणत जाहीर केला माफीनामा\nविधान परिषदेच्या १२ जागांसाठी महाविकास आघाडीकडून ‘या’ नावांची आहे चर्चा; वाचा...\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/sspl-recruitment-2020-2/", "date_download": "2020-10-31T15:37:10Z", "digest": "sha1:3D7MJJ3KFSKP5S53ZK55CPDKUMZWSVYM", "length": 5825, "nlines": 120, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "DRDO – सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates DRDO – सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी भरती.\nDRDO – सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी भरती.\nSSPL Recruitment 2020: RDO –सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरी अंतर्गत 12 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाइन(ईमेल) स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleONGC -ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती.\nNext article(अप्रेंटिस) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, अमरावती भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nNITI Aayog – नीती आयोग मध्ये 42 पदांसाठी भरती.\nकला अकादमी गोवा, कॉलेज ऑफ थिएटर आर्ट्स भरती.\nICMR-राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था, पुणे भरती.\nप्रसार भारती अंतर्गत भरती.\nनांदेड वाघाळा शहर महानगरपालिका भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "https://www.sarkarnama.in/maharashtra-news-ips-officer-who-gave-letter-wadhva-family-travel-sent-compulsory-leave-52262", "date_download": "2020-10-31T15:27:47Z", "digest": "sha1:4S6KVZQK7XLSIBA4RTMQQCBJ55YX2NE5", "length": 15891, "nlines": 204, "source_domain": "www.sarkarnama.in", "title": "गृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नड���ी - Maharashtra News IPS Officer Who Gave Letter to Wadhva Family for Travel Sent on Compulsory Leave | Politics Marathi News - Sarkarnama", "raw_content": "\nSarkarnama च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nSarkarnama च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nगृहखात्याचे प्रधान सचीव सक्तीच्या रजेवर; वाधवांना दिलेली प्रवासाची परवानगी नडली\nशुक्रवार, 10 एप्रिल 2020\nलाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे\nपुणे : लाॅकडाऊन असतानाही डीएचएफएलच्या वाधवा कुटुंबाला लोणावळा ते महाबळेश्वर या प्रवासासाठी दिलेली परवानगी गृहखात्याचे प्रधान सचीव (विशेष) अमिताभ गुप्ता यांना चांगलीच नडली आहे. हे प्रकरण उघडकीला आल्यानंतर त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.\nवाधवा कुटुंबासह २३ जणांना या प्रवासाची परवानगी गुप्ता यांनी आपल्या अधिकृत लेटरहेडवर दिल्याचे उघडकीला आल्यानंतर खळबळ उडाली होती. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली होती. वाधवा कुटुंबियांवर येस बँक व अन्य एका घोटाळ्यात अदखलपात्र गुन्हा दाखल आहे.\nदरम्यान या प्रकरणाची चौकशी होणार असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसारअमिताभ गुप्ता यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे ट्वीट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पहाटे दोनच्या सुमारास केले. त्यांच्या विरुद्धची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे.\nवाधवा कुटुंबिय हे माझे परिचित असून ते आमचे कौ��ुंबिक मित्रही आहेत. त्यांना व त्यांच्याबरोबरील लोकांना 'कौटुंबिक आणिबाणी'च्या कारणासाठी खंडाळा ते पाचगणी असा प्रवास करु द्यावा, असे पत्र गुप्ता यांनी दिले होते. त्यात वाधवा यांच्यासह त्यांच्याबरोबर असलेल्या लोकांच्या एकूण पाच गाड्यांचे क्रमांक व त्यात असलेले लोक याचाही तपशील देण्यात आला होता.\nजिल्हाबंदीचा आदेश धाब्यावर बसवून हे उद्योजक २३ जणांसह खंडाळ्याहून महाबळेश्वरला पोहोचले होते. ५ गाड्यांमधून हे वाधवा कुटुंब महाबळेश्वरला पोहोचले होते. पण स्थानिकांनी विरोध केल्याने त्यांना पाचगणीतच थांबवण्यात आले. काल मध्यरात्री या सर्वांना ताब्यात घेऊन विलिनीकरण कक्षात ठेवण्यात आले. या सर्वांवर कलम १८८ नुसार वाई पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.\nआवर्जून वाचा - उद्धव ठाकरेंचे पद वाचवण्यासाठी शरद पवारांनी वापरला हा फाॅर्म्युला....मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विधानसभा अथवा विधान परिषदेचे सदस्य नसल्याने शपथविधीनंतर सहा महिन्यांच्या आत त्यांना या दोन्ही सभागृहाचे सदस्य होणे बंधनकारक आहे. मात्र कोरोना च्या साथीमुळे विधान परिषदेच्या निवडणुका अनिश्चितकाल पुढे ढकलल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन्हीपैकी एका सभागृहाचे सदस्य होणे अवघड झाल्याचे दावे करण्यात येत होते.अशा परिस्थितीत राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य होण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवे डावपेच रचले आहेत. उद्धव ठाकरे यांना विधान परिषदेवर पाठवण्यासाठी २००० सालचा ' मेघे - मेटे' फार्म्यूला वापरून महाविकास आघाडी सरकार वरचे संशयाचे ढग दूर करण्याचा यशस्वी डाव टाकला आहे..\nपूर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nअधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा\nमहाबळेश्वर, पाचगणीत घोडेस्वारी, नौकाविहारला परवानगी\nसातारा : महाबळेश्वर व पाचगणी येथील काही पॉईंटसह घोडेस्वारी तसेच महाबळेश्वर येथील वेण्णालेक बोट क्लब येथे नौका विहार पर्यटनासाठी खुले करण्यास तसेच...\nसोमवार, 19 ऑक्टोबर 2020\nपाचगणीत पालिकेकडून पर्यटनस्थळांची 'नाकाबंदी'\nभिलार : राज्य सरकारने ई-पास रद्द केल्यामुळे मुंबई, पुण्यासारख्या शहरातून पर्यटनासाठी पर्यटकांचा लोंढा पाचगणी, महाबळेश्वरला येत आहे. या...\nमंगळवार, 8 सप्टेंबर 2020\nकर्तबगार ips अधिकारी सदानंद दाते य��ंच्याकडे मीरा-भाईंदरची जबाबदारी\nपुणे : राज्यातील आणखी काही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या असून अतिरिक्त पोलिस महासंचालक (विशेष अभियान) यांची अतिरिक्त पोलिस महासंचालक (...\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\n.. म्हणून पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली होणार नाही\nपुणे : पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम यांची बदली महाआघाडी सरकार निश्चितपणे करणार अशी चर्चा होती. मात्र सध्याच्या बदल्यांच्या हंगामामध्ये त्यांची...\nबुधवार, 2 सप्टेंबर 2020\nपैशाचा तगादा लावल्याने त्यांने कुटुंबालाच संपविले\nमेढा (ता. जावळी) : मेढयाच्या उत्तरेला असलेल्या मालदेव परिसरातील दिवदेव मार्ली घाटात दोन मुलांसह आई वडीलांचा असे संपुर्ण कटुंबांचे आर्थिक व्यवहाराच्या...\nमंगळवार, 1 सप्टेंबर 2020\nमहाबळेश्वर पुणे खासदार गुन्हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे uddhav thakare अनिल देशमुख anil deshmukh खंडाळा पोलिस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00485.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/ajache-dinvishesh-30-september-20.html", "date_download": "2020-10-31T17:06:07Z", "digest": "sha1:ZPVIRVGLTMPNLVNPRVEZY7COT5BZDPMH", "length": 8038, "nlines": 100, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)", "raw_content": "\nHomeसप्टेंबरदैनंदिन दिनविशेष - ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ३० सप्टेंबर (आंतरराष्ट्रीय भाषांतर दिन)\n१३९९: हेन्‍री (चौथा) इंग्लंडचा राजा बनला.\n१८६०: ब्रिटनची पहिली ट्राम सेवा सुरु झाली.\n१८८२: थॉमस एडिसन यांचे पहिले व्यावसायिक हायड्रोएलेक्ट्रिक पॉवर प्लांट अमेरिकेतील विसकॉन्सिन, ऍप्लेटॉन येथील फॉक्स नदीवर सुरु झाले.\n१८९५: फ्रान्सने मादागास्कर ताब्यात घेतले.\n१९३५: हुव्हर धरणाचे बांधकाम पूर्ण झाले.\n१९४७: पाकिस्तान व येमेन यांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश.\n१९५४: यू.एस. एस. नॉटिलस या अणुशक्तीवर चालणाऱ्या पहिल्या पाणबुडीचे जलावतरण.\n१९६१: दुलीप करंडकचा पहिला सामना मद्रास (चेन्नई) येथे खेळला गेला.\n१९६६: बोत्सवानाला युनायटेड किंगडमपासून स्वातंत्र्य.\n१९९३: किल्लारी भूकंपात सुमारे १०,००० लोक ठार, हजारो लोक बेघर.\n१९९४: गीतकार मजरुह सुलतानपुरी यांनादादासाहेब फाळके पुरस्कार.\n१९९८: डॉ. के. एन. गणेश यांना शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार जाहीर.\n२०००: ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांना केमटेक फाउंंडेशनतर्फे हॉल ऑफ फ���म हा विशेष पुरस्कार जाहीर.\n१२०७: फारसी मिस्टीक आणि कवी रूमी यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १२७३)\n१८३२: मातृदिन (मदर्स डे) च्या सहसंस्थापिका ऍन जार्विस यांचा जन्म. (मृत्यू: ९ मे १९०५)\n१९००: न्यायाधीश, मुत्सद्दी आणि केंद्रीय मंत्री एम. सी. छागला यांचा जन्म. (मृत्यू: ९ फेब्रुवारी १९८१)\n१९२२: चित्रपट दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांचा जन्म. (मृत्यू: २७ ऑगस्ट २००६)\n१९३४: भारतीय-अमेरिकन अभिनेत्री ऍन्ना काश्फी जन्म. (मृत्यू: १६ ऑगस्ट २०१५)\n१९३९: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ ज्याँ-मरी लेह्न यांचा जन्म.\n१९४१: ५वे राष्ट्रकुल सचिव सरचिटणीस कमलेश शर्मा यांचा जन्म.\n१९४३: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन रसायनशास्त्रज्ञ जोहान डायझेनहॉफर यांचा जन्म.\n१९४५: इस्रायलचे १२वे पंतप्रधान एहूद ओल्मर्ट यांचा जन्म.\n१९५५: सन मायक्रोसिस्टिम्स चे सहसंस्थापक अँनी बेचोलॉल्म्स यांचा जन्म.\n१९६१: क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित यांचा जन्म.\n१९३३: संगीतकार व व्हायोलिनवादक प्रभाकर पंडित यांचा जन्म. (मृत्यू: २८ डिसेंबर २००६)\n१९७२: पार्श्वगायक शंतनू मुखर्जी ऊर्फ शान यांचा जन्म.\n१९८०: स्विस लॉनटेनिस खेळाडू मार्टिना हिंगीस यांचा जन्म.\n१९९७: डच फॉर्मुला १ ड्रायव्हर मॅक्स वर्स्टॅपन यांचा जन्म.\n१२४६: रशियाचे झार यारोस्लाव्ह (दुसरा) यांचे निधन.\n१६९४: इटालियन डॉक्टर मार्सेलिओ माल्पिघी यांचे निधन. (जन्म: १० मार्च १६२८)\n१९८५: अमेरिकन भूवैज्ञानिक चार्ल्स रिच्टर यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९००)\n१९९२: लेखक व चरित्रकार गंगाधर खानोलकर यांचे निधन. (जन्म: १९ ऑगस्ट १९०३)\n१९९८: भूदान चळवळीतील कार्यकर्त्या चंद्राताई किर्लोस्कर यांचे निधन.\n२००१: केंद्रीय रेल्वे मंत्री, नागरी हवाई वाहतूक मंत्री माधवराव शिंदे यांचे निधन. (जन्म: १० मार्च १९४५ – मुंबई)\n२०१४: भारतीय पाद्री आणि राजकारणी मोलिवि इफ्तिकार हुसैन अन्सारी यांचे निधन. (जन्म: २६ एप्रिल १९४३)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-24-december-20.html", "date_download": "2020-10-31T16:50:04Z", "digest": "sha1:SEEVXJMWZWKVWRKEY4H3KYY2ZHVDDBES", "length": 8026, "nlines": 94, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - २४ डिसेंबर", "raw_content": "\nHomeडिसेंबरदैनंदिन दिनविशेष - २४ डिसेंबर\nदैनंदिन दिनविशेष - २४ डिसेंबर\n१७७७: कॅप्टन जेम्स कूक यांनी प्रशांत महासागरातील किरितीमती बेटांचा शोध लावला.\n१९०६: रेजिनाल्ड फेसेंडेन यांनी प्रथमच एक कवितावाचन, व्हायोलिनवादन आणि एक भाषण यांचे रेडिओ प्रक्षेपण केले.\n१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जन्मठेपेची व काळ्यापाण्याची शिक्षा.\n१९२४: अल्बानिया या देशाला स्वातंत्र्य मिळाले.\n१९४३: दुसरे महायुद्ध – जनरल ड्वाईट आयसेनहॉवर हे दोस्त राष्ट्रांच्या फौजांचे सरसेनापती बनले.\n१९५१: लिबीया हा देश ईटलीकडून स्वतंत्र झाला.\n१९७९: सोविएत युनियनने अफगणिस्तानवर आक्रमण केले.\n१९९९: काठमांडू येथून नवी दिल्लीला येणार्‍या इंडियन एअरलाइन्स फ्लाईट ८१४ या विमानाचे तालिबानी अतिरेक्यांनी अपहरण करुन ते विमान अफगणिस्तानातील कंदाहार येथे नेले.\n२०१६: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अरबी समुद्रात उभारल्या जाणाऱ्या छत्रपती शिवस्मारकाचे जलपूजन आणि भूमिपूजन करण्यात आले.\n११६६: इंग्लंडचा राजा जॉन यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १२१६)\n१८१८: ब्रिटिश पदार्थ वैज्ञानिक जेम्स प्रेस्कॉट ज्यूल यांचा जन्म. (मृत्यू: ११ ऑक्टोबर १८८९)\n१८६४: ओडिया लेखक, संपादक व समाजसुधारक विश्वनाथ कार यांचा जन्म. (मृत्यू: १९ ऑक्टोबर १९३४)\n१८८०: स्वातंत्र्यसैनिक, इतिहासकार आणि काँग्रेसचे नेते डॉ. भोगराजू पट्टाभी सीतारामय्या यांचा जन्म. (मृत्यू: १७ डिसेंबर १९५९)\n१८९९: नामवंत साहित्यिक, बालसाहित्यिक, समाजवादी नेते, समाजसुधारक व स्वातंत्र्यसैनिक पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरूजी यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १९५०)\n१९१०: हेल्वेस्टिका फॉन्ट निर्माते मॅक्स मिईदींगर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च १९८०)\n१९२४: पार्श्वगायक मोहम्मद रफी यांचा जन्म. (मृत्यू: ३१ जुलै १९८० – मुंबई)\n१९३२: भारतीय-इंग्लिश क्रिकेटपटू कॉलिन काऊड्रे यांचा जन्म. (मृत्यू: ४ डिसेंबर २०००)\n१९४२: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार इंद्र बानिया यांचा जन्म. (मृत्यू: २५ मार्च २०१५)\n१९५७: अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांचा जन्म.\n१९५९: हिन्दी चित्रपट कलाकार अनिल कपूर यांचा जन्म.\n१५२४: पोर्तुगीज दर्यावर्दी वास्को द गामा यांचे निधन.\n१९६७: बास्किन-रोबिन्स चे सहसंस्थापक बर्ट बास्कीन यांचे निधन. (जन्म: १७ डिसेंबर १९१३)\n१९७३: स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक पेरीयार ई. व्ही. रामस्वामी यांचे निधन. (जन्म: १७ सप्टेंबर १८७९)\n१९७७: आसामी कवयित्री व लेखि���ा नलिनीबाला देवी यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८९८)\n१९८७: अभिनेते व तामिळनडुचे मुख्यमंत्री एम. जी. रामचंद्रन यांचे निधन. (जन्म: १७ जानेवारी १९१७)\n१९८८: भारतीय लेखक जैनेंद्र कुमार यांचे निधन. (जन्म: २ जानेवारी १९०५)\n१९९९: नायकी इंक चे सहसंस्थापक बिल बोरमन यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९११)\n२०००: कूपर कार कंपनीचे सहसंस्थापक जॉन कूपर यांचे निधन. (जन्म: १७ जुलै १९२३)\n२००५: तामिळ व तेलगू चित्रपटांतील अभिनेत्री, दिग्दर्शक, निर्माती, गीतकार, संगीतकार, गायिका व लेखिका भानुमती रामकृष्ण यांचे निधन. (जन्म: ७ सप्टेंबर १९२५)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/mumbai-news/former-mp-nilesh-rane-criticises-shiv-sena-mp-sanjay-raut-over-stand-of-farm-bills/articleshow/78249209.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article6", "date_download": "2020-10-31T15:36:16Z", "digest": "sha1:ZRBBVG7U5KELJXDVBNF64ZQ7GDACEPKW", "length": 12904, "nlines": 106, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nSanjay Raut: 'शिवसेनेचे खासदार संजय राऊतांना किंमत देत नाहीत'\nकृषी विधेयकांवर शिवसेनेनं संसदेच्या दोन सभागृहांमध्ये परस्परविरोधी भूमिका का घेतली याचं कारण माजी खासदार नीलेश राणे यांनी सांगितलं आहे. (Nilesh Rane taunts Sanjay Raut)\nमुंबई: केंद्र सरकारनं आणलेल्या कृषी विधेयकांच्या मुद्द्यावर शिवसेनेनं संसदेच्या दोन्ही सभागृहात वेगवेगळी भूमिका घेतल्यानं शिवसेनेवर टीकेची झोड उठली आहे. माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या या भूमिकेवरून खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.\nकृषी विधेयकांच्या मुद्द्यावर विरोधकांनी दोन्ही सभागृहात सरकारला विरोध केला होता. सध्या भाजपशी उघडउघड संघर्ष करणाऱ्या शिवसेनेनं लोकसभेत विधेयकांना पाठिंबा दिला. राज्यसभेत मात्र विरोधात भाषण करून शिवसेनेच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून भाजपच्या नेत्यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं होतं. 'शिवसेना हा एक कन्फ्यूज्ड पक्ष आहे. अनेक मुद्द्यांवर त्यांना भूमिकाच घेता येत नाही. आमच्यासोबत सरकारमध्ये असताना ते कधी सत्ताधारी तर कधी विरोधकांसारखे वागायचे, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काल हाणला होता. तर, शिवसेनेचा गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत सावळागोंधळ असतो, असं भाजपचे आमदार आशिष शेलार म्हणाले होते. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर अशीच टीका केली होती.\nवाचा: ...तर तसं लाल किल्ल्यावरून जाहीर करून टाका; शिवसेनेचे आव्हान\nआता माजी खासदार नीलेश राणे यांनी शिवसेनेच्या परस्परविरोधी भूमिकांवरून संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. 'नागरिकत्व सुधारणा कायद्यानंतर आता कृषी विधेयकांवर शिवसेनेनं लोकसभा व राज्यसभेत वेगळी भूमिका घेतली आहे. लोकसभेत पाठिंबा दिला तर राज्यसभेत विरोध केला आहे. याचं कारण शिवसेनेचे लोकसभेतील खासदार संजय राऊत यांना किंमत देत नाहीत. त्यांना नेता मानत नाहीत. संजय राऊत ९९ टक्के शिवसैनिकांना खटकतात, त्यामुळंच संधी मिळेल तेव्हा ते त्यांच्या विरोधात भूमिका घेतात आणि पक्षाची भूमिका बाजूलाच राहते,' असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.\nवाचा: राज ठाकरे यांच्याबद्दलची 'ती' बातमी चुकीची; मनसेचा खुलासा\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nMaharashtra lockdown: राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत लॉकडाऊ...\nKangana Ranaut: उद्धव ठाकरेंवर टीका करताना कंगनानं केली...\nMumbai Local Train: सर्वांसाठी लोकल केव्हापासून\nमुख्यमंत्र्यांचा अपमान करणाऱ्या तरुणाला अटक; अमृता फडणव...\nटीआरपी घोटाळा: मोठा मासा मुंबई पोलिसांच्या जाळ्यात...\nआशालता वाबगावकर: चतुरस्र, संवेनशील अभिनेत्री महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nसिनेन्यूजप्रियांकाशी लग्न करण्यासाठी सुरेश रैनाला करावी लागलेली 'फिल्डिंग'\nदेश'करोना लस मोफत देण्याचं आश्वासन हे आचारसंहितेचं उल्लंघन नाही'\nदेश'फ्रान्समधील हल्ले योग्यच, हत्यांसाठी भाग पाडू नका'\nपुणेराज्यपालांना भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nन्यूजवाचकांसाठी खास दिवाळीचा साहित्यिक फराळ\nविदेश वृत्तनागोर्नो-कारबाख: अजरबैझान ५ दिवसात घेणार होता ताबा, पण ...\nफ्लॅश न्यूजDC vs MI Live स्कोअर कार्ड: दिल्ली विरुद्ध मुंबई\nविदेश वृत्तफ्रान्स चर्च हल्ला प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत; कसून चौकशी सुरू\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बे��िफिट्स वेगवेगळे\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nफॅशनसारा व कृतिने परिधान केलं एकसारखं आउटफिट कोणाचा लुक आहे सुपरस्टायलिश\nबातम्यादिवाळी ते तुलसी विवाह; 'हे' आहेत नोव्हेंबरमधील प्रमुख सण-उत्सव\nप्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलीला पहिल्यांदा पिरीयड्स येण्याआधी आईला मिळतात ‘हे’ संकेत व दिसून येतात काही बदल\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sanvidyan.com/2020/01/america-attack-iran-%E0%A4%86%E0%A4%96%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A4%BF%E0%A4%A3%E0%A4%97%E0%A5%80-%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B1%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%AE.html", "date_download": "2020-10-31T15:22:14Z", "digest": "sha1:CBMIA5LMKBHQCONFC4KKL3EGNWGN76XU", "length": 11141, "nlines": 131, "source_domain": "www.sanvidyan.com", "title": "America Attack Iran | आखातात ठिणगी! तिसऱ्या महायुद्धाची चाहुल? | संविज्ञान", "raw_content": "\nCorona & Nature| कोरोनामुळे हानी मनुष्यालाच तर मग फायदा कुणाला \nCORONA Covid-19 in India| कोरोना आणि वस्तुस्थिती\nबलात्कार : सामाजिक समस्या\nअमेरिकेने रॉकेट हल्ल्यात इराणचा महत्वाचा कमांडर जनरल कासिम सुलेमानी ठार\nइराक ची राजधानी बगदाद जवळ अमेरिकेने शुक्रवारी पहाटे केलेल्या रॉकेट हल्ल्यात इराणी लष्करात कमांडर रणानितीकर जनरल कासिम सुलेमानी मारले गेले. जो इराणच्या लष्करात परदेशातील काम करणाऱ्या अल- कुद संघटनेचा प्रमुख होता. तसेच इराणच्या पाठिंब्यावर इराक मध्ये दहशतवादी घडवणाऱ्या पॉप्युलर मोबिलिझेशन संघटनेचा म्होरक्या अबु अल मुहांदिस हाही मारला गेला.\nपेंटागाॅन ने जाहीर केल्यानुसार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आला.\nया हल्ल्येच्या सुडामुळे इराण आणि अमेरिका यांच्या मध्ये युद्धाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.\nतसेच इराणमधील अमेरिकेच्या दुतावासावर झालेल्या हल्ल्याची शिक्षा म्हणुन सुलेमान यांची हत्या करण्यात आली असे पेंटागाॅनने स्पष्ट केले.\nकोण होते कासिम सुलेमानी\nइराणच्या कर्मन प्रांता मधील सामान्य शेतकरी कुटुंबात ११ मार्च १९५७ जन्मलेल्या कासिम सुलेमानी यांनी इराण लष्कर इस्लामिक रिव्हॉलुशनरी गार्डस् क्रॉप्स्‌‍‌‌ सेनेत प्रमुख भूमिका बजावली. इरा�� च्या परदेशातील लष्करी कारवायांमध्ये सुलेमानी यांचा मुख्य हात असायचा.\n२०१९ मध्ये सुलेमानी यांना इराणने ऑर्डर ऑफ जोल्फाकार हा सर्वोच्च वीर पुरस्कार दिला होता. १९७९ नंतर हा पुरस्कार मिळवणारे ते पहिले इराणी होते.\n२०१८ साली केलेल्या एका सर्वेक्षणानुसार त्यांची इराणमधील लोकप्रियता ८३% होती. ते इराणच्या भावी अध्यक्ष पदाचे प्रमुख दावेदार होते.\nया प्रकरणाचा भारतावर काय परिणाम होणार\n१) या हल्ल्यानंतर तेलाच्या किमती कडाडण्याची शक्यता आहे. सध्या या किमती चार टक्क्यांनी वाढल्या आहेत.\n२) पश्चिम आशियात वास्तव्यास असणाऱ्या सुमारे ८० लाख भारतीयांच्या जीवनमानावर याचा मोठा परिणाम होणार.\n३) डॉलर च्या तुलनेत रुपया आणखीन खालवण्याची भीती.\n४) सोन्याच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता.\n५) भारतीय शेअर बाजारात मोठ्या घडामोडीं होऊ शकतात.\n६) चाबाहर या इराण मधील भारताच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला यामुळे धोका उत्पन्न होऊ शकतो.\n७) पश्चिम आशियात असलेल्या भारताच्या व्यापारी व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात घाला पडण्याची शक्यता.\n← Andhra Pradesh Capital | कोणतं राज्य तीन राजधान्या बनवायला चाललं आहे \nAmerica Iran War : तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात…\nCORONA Covid-19 in India| कोरोना आणि वस्तुस्थिती\nCorona & Nature| कोरोनामुळे हानी मनुष्यालाच तर मग फायदा कुणाला \nचीनच्या वुहान शहरातून सुरु झालेल्या कोरोना Corona व्हायरसने पाहता पाहता अवघ्या दोन चार महिन्यांमध्ये संपूर्ण जगात थैमान घातलं. लाखोंच्या संख्येने\nIsrael Moon mission : इस्राईलचे चांद्रयान चंद्रावर उतरले का\nइस्राईलचे चंद्रयान बेअरशीट यशस्वी झाले का या गोष्टीची कल्पना कुणालाच कशी नव्हती या गोष्टीची कल्पना कुणालाच कशी नव्हती भाग १ पासुन पुढे… सर्वांना सोबत\nIsrael Moon Mission : इस्राईलने पाठवले भारताच्या आधी चांद्रयान \nसंविज्ञान हा शब्द संस्कृत भाषेतुन घेतला असुन, त्याचा मराठी अर्थ \"समग्र माहिती\" असा आहे.\nसंविज्ञान या विचारमंचाच्या माध्यमातून आम्हाला राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, आर्थिक, सांस्कृतिक, भौगोलिक तसेच शिक्षण क्षेत्रातील माहितीचे विचार- विमर्श करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत.\n१) तळागाळातील सामान्य व्यक्तींना योग्य अशी पुरेपूर माहिती पुरवणे.\n२) समाज्यामध्ये वैचारिक क्रांती घडवण्यासाठी प्रयत्न करणे.\n३) समाज्यामधील महितींचा अशिक्षितपणा दूर करणे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00487.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2013/09/blog-post_8200.html", "date_download": "2020-10-31T15:43:06Z", "digest": "sha1:L3EJHE57LVHVOEGZW6UOJMUUSYK7GBWI", "length": 8073, "nlines": 47, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "डॉकयार्ड इमारत दुर्घटना : बचाव मोहिमेला संपूर्ण मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र् न्युजडॉकयार्ड इमारत दुर्घटना : बचाव मोहिमेला संपूर्ण मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nडॉकयार्ड इमारत दुर्घटना : बचाव मोहिमेला संपूर्ण मदत करण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना\nमुंबई रिपोर्टर.. : शुक्रवारी पहाटे डॉकयार्ड रोड येथे मुंबई मनपाच्या बाजार खात्याच्या अखत्यारीतील मनपा कर्मचाऱ्यांसाठी असलेली एक जुनी इमारत कोसळण्याची घटना घडली. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीने महानगरपालिका तसेच राज्य शासनाचे वरिष्ठ अधिकारी यांची बैठक घेऊन बचाव कामाला संपूर्ण प्राधान्य देण्याच्या तसेच सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या.\nया बैठकीस मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव अजितकुमार जैन, प्रधान सचिव आशिषकुमार सिंह, महानगर पालिका अतिरिक्त आयुक्त राजीव जलोटा, मदत व पुनर्वसन सचिव मिलिंद म्हैसकर आदी उपस्थित होते.\nही दुर्घटना अतिशय दुर्भाग्यपूर्ण असून कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांची सुटका करणे हे सर्वोच्च प्राधान्य असून त्या दृष्टीने सर्व यंत्रणांनी मदत कार्यात सहभागी होऊन या कामाला वेग द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. नॅशनल डिझास्टर रिस्पॉन्स फोर्सचे 65 जवान, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आवश्यक त्या यंत्रसामुग्रीसह बचाव कार्य सुरू केले आहे. घटनास्थळी 12 अग्निशमन गाड्या, चार रूग्ण्वाहिका, दोन रेस्क्यू व्हॅन तैनात करण्यात आल्या आहेत. माझगाव डॉक नागरी संरक्षण दल, बीईएसटी त्याचप्रमाणे केसी महाविद्यालयाचे आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थीदेखील या बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. याशिवाय ठाणे येथील अग्निशमन दलही दाखल झाले आहे. या संदर्भात आणखीही काही मदत लागली तर राज्य शासन ती पुरवेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, त्याचप्रमाणे पुरेशा अद्ययावत रूग्णवाहिका तयार ठेवाव्यात अशा सूचनाही त्���ांनी केल्या. मुख्यमंत्र्यांनी जे.जे.रूग्णालयाचे अधिष्ठाता यांना या संदर्भात आवश्यक ते निर्देश दिले आहेत.\nही दुर्घटनाग्रस्त इमारत 1980 या वर्षीची असून 30 ते 32 वर्षे जुनी आहे. तळमजल्यासह चार मजल्यांची ही इमारत मोडकळीस आलेल्या इमारतींच्या सी 2 या प्रवर्गात येते. या इमारतीत 21 कुटुंब राहत आहेत, अशी माहिती श्री.जलोटा यावेळी मुख्यमंत्र्यांना दिली.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://arogyanama.com/tag/%E0%A4%89%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A4%BE/", "date_download": "2020-10-31T16:54:55Z", "digest": "sha1:54VQYTN4TVSMURFHZ73WUP67GGR4YMWD", "length": 9685, "nlines": 127, "source_domain": "arogyanama.com", "title": "उन्हाळा Archives - Arogyanama", "raw_content": "\n जेवणानंतर थंड पाणी पिताय का रोग प्रतिकारकशक्ती होते कमी\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - जेवन केल्यानंतर थंड पाणी पिण्याची सवय अनेकांना असते. उन्हाळ्यात तर बहुतांश लोक जेवणानंतर थंड पाणी पितात. थंड ...\nसुरकूत्या दूर करण्यासाठी नारळपाण्याने धुवा चेहरा, होतील ५ फायदे\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - तारूण्य टिकवण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरू असते. चेहरा तेजस्वी आणि नितळ दिसण्यासाठी विविध प्रकारची प्रॉडक्ट तरूण आणि ...\nमिसकॅरेज टाळण्यासाठी अशी घ्या काळजी, बाळ राहिल सुरक्षित\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - गरोदरपणा हा महिलांसाठी खुप महत्त्वाचा काळ असतो. गरोदरपणा हा नवमातेसाठी खुप आव्हानात्मक काळ असतो. तसेच महिलांसाठी ...\nमहिलांनी ‘या’ खास दिवसांमध्ये खाऊ नये पपई, कारण जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - पपईमध्ये भरपूर पोषक तत्त्व असतात. पपईत ए, बी, डी जीवनसत्वे, कॅल्शियम, प्रोटीन इत्यादी ��त्त्व भरपूर असतात. ...\nजेवणानंतर ‘या’ ७ गोष्टी अजिबात करू नका, आवश्य जाणून घ्या\nआरोग्यनामा ऑनलाईन टीम - शरीर निरोगी ठेवण्यासाठी काळजी घेणे खूप महत्वाचे असते. आरोग्यासाठी आपण काळजी घेतो, मात्र, जेवण केल्यानंतर कोणकोणती ...\nउन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास होत असेल तर करा ‘हे’ घरगुती उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन : उन्हाळ्यात घामोळ्यांचा त्रास असह्य होतो. कडक उन आणि आद्र्रतेमुळे नेहमीच घामोळ्या होतात. यापासून त्रासपासून बचाव करण्यासाठी काही ...\nफूड पॉयझनिंगवर ‘हे’ आहेत साधेसोपे रामबाण उपाय\nआरोग्यनामा ऑनलाइन : उन्हाळ्यात सर्वच पदार्थ लवकर खराब होतात. पदार्थांमध्ये बॅक्टेरियांची वाढ जलदगतीने होते. यासाठी उन्हाळ्यात बाहेरचा आहार घेणे टाळावे. ...\nबडीशेपचे पाणी प्या, उन्हापासून सहज हाईल बचाव\nआरोग्यनामा ऑनलाइन - उन्हाळ्यात बाहेर फिरणे म्हणजे खूपच त्रासदायक असते. त्यातच अति उन्हामुळे शरीरातील पाणी कमी झाल्यास त्याचे गंभीर परिणाम ...\nउष्माघाताने पंधरा वर्षांच्या मुलीचा मृत्यू\nआरोग्यनामा ऑनलाइन टीम - नांदेडमधील धर्माबाद तालुक्यातील मौजे मंगनाळी येथील रहिवासी पौर्णिमा सुरेश अडकेकर (१५) या मुलीचा उष्माघाताने मृत्यू झाला ...\n१० पैकी १ मुलीला होतो हा आजार, जाणून घ्या माहिती\nआरोग्यनामा ऑनलाइन - मुली आणि महिलांमध्ये हॉर्मोनल चेंजेसमुळे पोलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओसी) ची समस्या सुरू होते. पीसीओसी जास्त काळ राहिल्यास ...\nही ” योगासन ” करतील मासिक पाळीतील आजारांवर नियंत्रण\nतुम्‍ही रात्रीच्या जेवणात केळी खाता का होऊ शकते ‘हे’ नुकसान, जाणून घ्या\nजेवण स्वादिष्ट बनवणारा ‘तेजपत्ता’ या ७ समस्यांवर आहे गुणकारी\nदिवसभरात ३ कपांपेक्षा जास्त चहा पिऊ नका, ‘हे’ होतील दुष्परिणाम\nसकाळी रिकाम्या पोटी ‘या’ गोष्टी टाळा\nहिमोग्लोबिन कमी झाल्याने अस्वस्थ होऊ नका.. करा ‘हे’ उपाय\n‘गोरखमुंडी’चे सेवन केल्याने वाढते लैंगिक शक्ती, जाणून घ्या फायदे\nफळे खा..केस निरोगी राखा..\nथंडीत दमा रुग्णांनी काय काळजी घ्यावी \nDiabetes Control : डायबिटीज कंट्रोल करायचा असेल तर सकाळी उठून ‘या’ 6 गोष्टी करा\nकेस गळतीच्या समस्या उद्भवत आहेत का जाणून घ्या त्याची कारणे\nHealth Benefits Of Beans : बीन्स चवीबरोबर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर\nImli Benefits : ह्रदयाच्या आजारापासून ते संसर्गापर्यंत चिंचेचे आहेत बर���च फायदे\n जेवणानंतर थंड पाणी पिताय का रोग प्रतिकारकशक्ती होते कमी\nदररोज सकाळी लिंबूपाणी प्या, पचन क्रिया मजबूत करा, जाणून घ्या इतर फायदे\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF_%E0%A4%B8%E0%A5%82%E0%A4%9A%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:32:11Z", "digest": "sha1:I3RPI6KR46MUKK2QMAL4Z45WYFAXP4PE", "length": 13568, "nlines": 501, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:बौद्ध विषय सूची - विकिपीडिया", "raw_content": "\nबौद्ध धर्म विषय सूची\nबौद्ध धर्म • बौद्ध सण • बौद्ध वर्ष\nलाओस आणि थायलंडमधील मूर्तिविद्या\nमहाप्रजापती गौतमी (मावशी, सावत्र आई)\nबुद्धांनी वास्तव्य केलेली स्थळे\nभगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म\nभारतामधील बौद्ध धर्माचा इतिहास\nभारतामधील बौद्ध धर्माचा ऱ्हास\nबौद्ध धर्म आणि रोमन जग\nरेशीम मार्ग बौद्ध धर्म प्रसार\nरंगीत पृष्ठभूमी वापरणारे एनएव्ही बॉक्सेस\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ५ एप्रिल २०२० रोजी १२:३५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00488.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.68, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%B2%E0%A4%A6%E0%A4%B2", "date_download": "2020-10-31T17:55:40Z", "digest": "sha1:LCKXTLHUKNUYKYL7L3UYCKPTRLW6GEKU", "length": 4314, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दलदल - विकिपीडिया", "raw_content": "\nमाती रेती आणि भूजल यांच्या मिश्रणाने तयार झालेली चिखलसदृश्य स्थिती.\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी २०:१८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80%E0%A4%AF_%E0%A4%89%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%8B%E0%A4%97%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T18:09:08Z", "digest": "sha1:KUUUCMUHJSBAHKYX7YTTTJVAOY4RZF2S", "length": 5076, "nlines": 123, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:भारतीय उद्योगिनी - विकिपीडिया", "raw_content": "\nया वर्गात भारतीय उद्योजिका किंवा उद्योगिनी आहे.\nया वर्गात फक्त खालील उपवर्ग आहे.\n► मराठी उद्योगिनी‎ (५ प)\n\"भारतीय उद्योगिनी\" वर्गातील लेख\nएकूण २८ पैकी खालील २८ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १३ मार्च २०१८ रोजी २१:२६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/reliance-raises-sensex-by-199/", "date_download": "2020-10-31T15:39:12Z", "digest": "sha1:K42RCWNPZYQVEBJDXOY2J5ZD6UGMIVDD", "length": 10619, "nlines": 115, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "रिलायन्समुळे सेन्सेक्समध्ये १९९ ची वाढ - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome शेअर बाजार रिलायन्समुळे सेन्सेक्समध्ये १९९ ची वाढ\nरिलायन्समुळे सेन्सेक्समध्ये १९९ ची वाढ\nशेअर बाजार शुक्रवारी सकारात्मक स्थितीत बंद झाला. निफ्टी ५२.४५ अंक किंवा ०.५७% वाढून ९२५१.५० अंकांवर बंद झाला. तर सेन्सेक्स १९९.३२ अंक किंवा ०.६३% नी वाढून ३१,६४२ अंकांवर बंद झाला. आजच्या रॅलीचा एक मोठा भाग रिलायन्स इंडस्ट्रीज पुरस्कृत होता. रिलायन्स जिओमध्ये व्हिस्टा इक्विटी पार्टनर्सने ११,३६७ कोटी रुपयांची घोषणा केल्यानंतर सुमारे ५ टक्के वाढून १,५७९.७० रुपयांवर पोहोचला.\nएंजल ब्रोकिंगचे प्रमुख सल्लागार अमर देव सिंह यांनी सांगितले की फार्मा, एफएमसीजी, ऊर्जा, आयटी आणि इंफ्रा स्पेसमुळे आज बाजारात इंट्रा डे सेशनमध्ये जोरदार वृद्धी दिसून आली. दुसरीकडे ऑटो, बँक आणि मेटलसारख्या क्षेत्रात विक्रीचा दबाव दिसून आला. बाजारातील तज्ञांच्या अंदाजानुसार, निफ्टीसाठी ९,४५० वर मजबूत प्रतिकार असेल तर घसरणीच्या दिशेने ९१३०-९१०० वर भरपूर सपोर्ट मिळेल.\nटाटांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये 50% गुंतवणूक\nइंट्राडे सेशनदरम्यान टॉप गेनर्समध्ये ४.८९ टक्क्यांवर एचयूएल, ३.८५ टक्क्यांवर नेस्ले, ३.८४% वर टेक महिंद्रा, ३.८१ टक्क्यांवर डॉ. रेड्डी लॅब्स आणि ३.७२ टक्क्यांवर सन फार्माचा समावेश आहे. दुसरीकडे अॅक्सिस बँक -३.८५ %, एनटीपीसी -३.८१ टक्के, एमअँडएम -३.४८ टक्के, इंडसइंड बँक – ३.०८ टक्के आणि एसबीआय – २.४० टक्के हे आजच्या सत्रातील टॉप लूझर्स ठरले.\nबीएसईच्या २६३ शेअर्सनी आज इंट्रा डे सेशनमध्ये अप्पर सर्किटला हिट केले. फ्यूचर रिटेल, वक्रांजी, इंफिबीम, रुचि सोया, फ्यूचर लाइफस्टाइल आणि एडिलवाइज फायनान्शिअलने आज दिवसभरातल्या सेशनमध्ये अप्पर सर्किट हिट केले. डॉ. रेड्डीज लॅब्स, व्हीनस रेमेडीज आणि उत्तम व्हॅल्यू स्टीलसारख्या शेअर्सनी बीएसईवर ५२ आठवड्यांचा नवा विक्रम प्रस्थापित केला. व्होडाफोन आयडिया, लॉरस लॅब्स, आरबीएल बँक, भारतीय स्टेट बँक, येस बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज व इतर शेअर्स आजच्या सत्रात व्हॉल्यूमच्या दृष्टीने सक्रिय शेअर्सच्या श्रेणीत सहभागी झाले.\nअर्थ जगतातील बातम्या पाहण्यासाठी सबस्क्राइब करा आमचे युट्यूब चॅनेल\nPrevious articleटाटांनी केली ‘या’ स्टार्टअपमध्ये 50% गुंतवणूक\nNext articleमातृदिनी ‘जॉन्सन’ची हृदयस्पर्शी फिल्म\nशेअर बाजारातील अस्थिरता कशी हाताळावी\n‘माझगाव डॉक’चा आयपीओ २९ पासून…\n‘एंजल ब्रोकिंग’चा आयपीओ २२ सप्टेंबर पासून…\nविजयभूमी युनिव्‍हर्सिटीच्‍या पदाधिकाऱ्यांची निवड\nमुलं शिकतात वडिलांचे बोट धरून…\n‘कोरोना’बाधित ‘या’ क्षेत्रांना मिळणार केंद्राचे सहाय्य\nआणि बाजार पुन्हा घसरला…\n‘जी-२०’ अर्थमंत्र्यांची १५ रोजी बैठक\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल���या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/16/Editorial-on-Joe-Biden-s-statement-that-if-voted-to-power-his-government-Will-provide-citizenship-to-11-million-illegal-immigrants.html", "date_download": "2020-10-31T16:57:29Z", "digest": "sha1:TJUDRK2LPQZTWSUG4ZSO7MBSFNKLMEQI", "length": 15193, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " आग की फुफाटा? - महा एमटीबी", "raw_content": "\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाचा निवडणूक प्रचार शिगेला पोहोचण्यावेळीच जो बायडन यांनी बेकायदेशीर स्थलांतरितांना थेट नागरिकत्व देण्याची घोषणा केली. मात्र, यावरून एका बाजूला आक्रस्ताळे, धटिंगण डोनाल्ड ट्रम्प आणि दुसर्‍या बाजूला अवैध स्थलांतरितांचे समर्थन करणारे जो बायडन, यापैकी नेमकी आग निवडायची की फुफाटा, याचा निर्णय अमेरिकन जनतेला घ्यायचा आहे.\nअमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर झाल्यापासून तिथल्या आणि इथल्याही डाव्या-उदारमतवादी मंडळींनी डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांचे भरभरून समर्थन केले. विद्यमान अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या चार वर्षांच्या सत्ताकाळात मतदारांना दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असा एक आक्षेप घेतला जातो. तसेच त्यांची स्त्रियांशी संबंधित मते, जॉर्ज फ्लॉएड या कृष्णवर्णीय व्यक्तीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर उद्भवलेला हिंसाचार व ‘ब्लॅक लाईव्हज मॅटर’ची मोहीम, कोरोनाला आटोक्यात आणण्यात व बळींची संख्या किमान पातळीवर राखण्यात आलेले अपयश, करचोरी किंवा करभरणा न करणे, रशियाशी कथित जवळीक किंवा त्याचा निवडणुकीतील हस्तक्षेप, अतिरेकी राष्ट्रवाद व वैयक्तिक अभिनिवेशापोटी आपल्या आधीच्या सरकारांनी केलेले करार मोडणे, अमेरिकेचे जागतिक राजकारणातील स्थान घसरेल अशी भूमिका ��ेणे, चीन प्रकरणाची हाताळणी, अशा अनेक मुद्द्यांवरून ट्रम्प यांच्यावर सातत्याने टीका होत होती, तर डोनाल्ड ट्रम्प यांनी तथ्यात्मक मांडणी करण्यापेक्षा केवळ होणारी टीका उडवून लावण्यावर भर दिला. परिणामी, अध्यक्षीय निवडणूक प्रचार, चर्चेची पहिली फेरी आदी काळात ट्रम्प पिछाडीवर पडल्याचे आणि जो बायडन आघाडीवर असल्याचेही निदर्शनास आले. पण, जो बायडन हेसुद्धा फार काही दमदार नेतृत्व असल्याचे दिसत नाही. त्यातूनच अमेरिकन जनतेला अधिक वाईट आणि कमी वाईट या दोघांपैकी एकाची निवड करावी लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली. पण, नुकतेच जो बायडन यांनी असे एक विधान केले की, आता ते कमी वाईटाचे अधिक वाईट ठरावेत. म्हणजेच, येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार्‍या निवडणुकीत अमेरिकन जनतेसमोर आग की फुफाटा, असे दोन पर्याय उपलब्ध असल्याचे जाणवते.\nडोनाल्ड ट्रम्प यांची अमेरिकेतील मूळ निवासी, अमेरिकन नागरिक व अमेरिकन राष्ट्रवादाशी संबंधित मते सर्वांच्या परिचयाची आहेत. मागील निवडणूक त्यांनी याच मुद्द्यांच्या व स्थलांतरितांना विरोधाच्या आधारावर जिंकली होती. आताही पुन्हा त्याच मुद्द्यांवर धुरळा उडण्याची वेळ आली आहे, कारण जो बायडन यांचे विधान. कोणत्याही एका उमेदवाराच्या लहानशा चुकीनेही त्याला मोठी हानी होऊ शकेल, अशा वळणावर आलेल्या निवडणूक प्रचारात बायडन यांनी मोठी चूक केली. बेकायदेशीर स्थलांतरितांना आकर्षित करण्यासाठी बायडन यांनी आत्मघाती विधान केले, ज्याचा अध्यक्षीय निवडणुकीवर गहिरा प्रभाव पडू शकतो. बायडन यांनी घोषणा केली की, निवडणुकीत विजयी झाल्यानंतर देशात राहणार्‍या एक कोटी दहा लाख बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व दिले जाईल. मुळात अमेरिकेतील अवैध स्थलांतरितांचा मुद्दा मोठा असून, त्याचे उत्तर एकाच वेळी सर्वांना नागरिकत्व देणे हे नाही. तसे केले तर मूळच्या अमेरिकन नागरिकांच्या रोजगाराच्या संधी कमी होतील, तसेच शिक्षण, आरोग्य आदी समस्याही उद्भवतील. सोबतच वर्षानुवर्षे प्रतीक्षा करून वैध पद्धतीने अमेरिकेचे नागरिकत्व मिळविलेल्यांवरही अन्याय होईल. ट्रम्प यांनी तर बायडन यांच्या या विधानाआधीपासूनच बेकायदेशीर स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून डेमोक्रॅटिक पक्षाला घेरले होते. आता बायडन यांच्या विधानाने तर त्यांना आणखी जोर चढेल आणि मूळचे अमे���िकन नागरिकही सावध होतील व त्याचे नुकसान बायडन यांना सोसावे लागेल. तत्पूर्वी बायडन-सॅण्डर्स यांच्या टास्क फोर्सने एक धोरणपत्रिका प्रसिद्ध करून सत्तेत आल्यास १०० दिवसांपर्यंत डिपोर्टेशन किंवा अवैध स्थलांतरितांना मायदेशी पाठविण्याशी संबंधित प्रक्रिया बंद करणार असे म्हटले होते. आता तर त्यांनी डाव्या-उदारमतवाद्यांना खूश करण्यासाठी थेट बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्वच देणार, अशी घोषणा केली. त्यांच्या या घोषणेमुळे अमेरिकन जनतेच्या नशिबी कोणते भोग आहेत, याचीही कल्पना करता येते. एकीकडे आक्रस्ताळे, धटिंगण डोनाल्ड ट्रम्प, तर दुसरीकडे बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देणारे बायडन आणि त्यापैकी एकाची निवड करायची, हे अमेरिकनांचे भाग्य आहे. पण, बायडन यांच्या नव्या विधानामुळे त्यांनी आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेतल्याचे समजते.\nअमेरिकेत सध्या चार कोटी ७० लाख स्थलांतरित राहतात व त्यापैकी एक कोटी दहा लाख बेकायदेशीर आहेत. त्यांना मतदानाचा हक्क नाही, तर एक कोटी १४ लाख कायदेशीर स्थलांतरित आहेत आणि त्यांनाही मतदानाचा हक्क नाही. उर्वरित दोन कोटी दहा लाख स्थलांतरितांना अमेरिकेचे नागरिकत्व मिळालेले असून, त्यांना अध्यक्षीय निवडणुकीत मतदानाचा हक्क आहे. आता बायडन यांनी या मतदारांना आकर्षित करण्यासाठी बेकायदेशीर स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याची घोषणा केली असली, तरी ते सर्वच्या सर्वच बायडन यांचे नेतृत्व मान्य करतील, असे नाही. दरम्यान, जो बायडन यांच्या निर्णयाने राष्ट्रवादी मतदार मात्र, अधिक चेवाने त्यांच्याविरोधात सक्रिय होण्याची व मतदानाच्या माध्यमातून आपली ताकद दाखवून देण्याची शक्यता वाटते. तसेच ट्रम्प किंव बायडन यापैकी कोणाच्याही बाजूने नसलेल्या व कुंपणावरच्या मतदारांची संख्या पाठीराख्यांपेक्षा नेहमीच अधिक असते. अशा कुंपणावरच्या मतदारांची भूमिका नेहमी निर्णायक ठरत असते. पण, जो बायडन यांचे आताचे विधान या कुंपणावरच्या मतदारालाही आपल्यापासून दूर लोटणारे ठरते. गेल्या निवडणुकीत हिलरी क्लिटंन यांना अध्यक्षपदी बसवणेच बाकी ठेवणार्‍या अमेरिकी व आपल्या मराठी बुद्धिमंतांची या मतदाराने घोर निराशा केली होती, नव्हे सर्वांना धाडदिशी तोंडावर आपटवले होते. तसाच प्रकार बायडन यांच्या अवैध स्थलांतरितांना नागरिकत्व देण्याच्या विधानाने होऊ शकतो. विशेष म्हणजे, आता हाती आयतेच कोलीत मिळाल्याने ट्रम्पदेखील आता डेमोक्रॅट्सच्या स्थलांतरितविषयक धोरणावर आवेशाने हल्ले करतील. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी अमेरिकी मतदार व कुंपणावरचे मतदार दोन्हीही आगीतून उठून फुफाट्यात पडण्यापेक्षा जिथे आहोत, तिथेच राहणे पसंत करण्याची शक्यता कैक पटींनी वाढते. तरीही आताच काही अंदाज व्यक्त करणे योग्य ठरणार नाही. मात्र, बायडन यांच्या विधानाने अमेरिकन मतदारांतील एक मोठा वर्ग त्यांच्यापासून अंतर राखू शकतो व त्याचा परिणाम निवडणुकीत उमटू शकतो.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\nडोनाल्ड ट्रम्प जो बायडन अमेरिका डेमोक्रॅट पक्ष Donald Trump Joe Biden America Democrats", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00490.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://marathidictionary.org/wordmeaning.php?q=savor", "date_download": "2020-10-31T16:53:00Z", "digest": "sha1:WISTWMWQHGIJ77K22XZV2562IZAG4HLH", "length": 1743, "nlines": 42, "source_domain": "marathidictionary.org", "title": "Savor meaning in Marathi | Online Marathi Dictionary Software Download | English to Marathi Dictionary, Marathi to English Dictionary", "raw_content": "\ntaste - चव घेणे, चव लागणे, चाखून पाहणे, आस्वाद घेणे, चवीचे ज्ञान, चव, रुची\ntasty - चवदार, स्वादिष्ट, खमंग\npalate - टाळू, रसनेंद्रिय, अभिरुची\nflavour - चव, स्वाद, विशेष गुण, लज्जत, लज्जतदार बनवणे, विशेष चव आणणे\nrelish - सुखाचे वाटणे (आवडणे), ची चव आवडणे, रुचणे, ची चव असणे, चव, स्वाद, खुमारी\nsavour - चव, रुची, स्वाद, लज्जत, - ची शक्यतेची कल्पना उत्पन्न करणे\nsmack - थोबाडीत मारणे, चापट, तडाखा, बॅटने मारलेला फटकारा, मच्छीमारीची लहान होडी, आवाज ऐकू जाईन अशा रीतीने घेतलेले चुंबन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.52, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/13-%E0%A4%9C%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9F-%E0%A4%86%E0%A4%B2%E0%A5%87-%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9D%E0%A4%BF%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9/3YjX19.html", "date_download": "2020-10-31T15:55:39Z", "digest": "sha1:6MWZWG7LCUQLD7BY33CN4ETUL32LWBZI", "length": 3072, "nlines": 40, "source_domain": "krishnakath.page", "title": "13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह\nJune 19, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n13 जणांचे रिपोर्ट आले पॉझिटिव्ह\nसातारा दि. 19 ( जि. मा. का ) : कृष्णा मेडिकल कॉलेज कराड व एन. सी. सी. एस. पुणे येथे तपासणी करण्यात आलेल्या 13 नागरिकांचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिक्सिक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.\nयामध्ये पाटण तालुक्यातील शेजवलवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, दिघेवाडी येथील 24 वर्षीय महिला, धामणी येथील 21 वर्षीय तरुण\nकराड तालुक्यातील चिकली येथील 69 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 47 वर्षीय पुरुष, हिंगनोळे येथील 54 वर्षीय पुरुष, तुळसण येथील 50,45, 54 व 79 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला,\nजावली तालुकयातील शिंदेवाडी येथील 39 वर्षीय महिला,\nसातारा तालुक्यातील सावली येथील 22 वर्षीय पुरुष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/starting-school-new-york-352572", "date_download": "2020-10-31T17:24:05Z", "digest": "sha1:NFXM3WILFALIPMBT6JFKGWAB5Q26FENS", "length": 11828, "nlines": 264, "source_domain": "www.esakal.com", "title": "न्यूयॉर्कमधील शाळा सुरू - Starting school in New York | Global International Latest and Breaking News in Marathi - eSakal", "raw_content": "\nगुरुवारपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होतील. त्यामुळे सुमारे पाच लाख विद्यार्थी शाळांमध्ये परततील. महापौर बील डी ब्लॅसिओ यांनी ही घोषणा केली.\nन्यूयॉर्क - कोरोनाचे निर्बंध उठविण्यात आल्यामुळे मंगळवारपासून प्राथमिक शाळा सुरू होत असून हजारो विद्यार्थी वर्गांमध्ये परततील. इतर मोठ्या शैक्षणिक संस्था मात्र बंदच आहेत.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nप्राथमिक शाळा सुरू करण्यात दोन वेळा विलंब झाला. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे नियोजन करणे गुंतागुंतीचे झाल्याची तक्रार प्राचार्यांनी केली होती. गुरुवारपासून माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा सुरू होतील. त्यामुळे सुमारे पाच लाख विद्यार्थी शाळांमध्ये परततील. महापौर बील डी ब्लॅसिओ यांनी ही घोषणा केली.\nजगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nट्रेनमध्ये प्रत्येकाने मास्क वापरले तर संसर्ग पसरण्याची भिती 99 टक्क्यांनी होते कमी - वैद्यकीय तज्ज्ञांचे मत\nमुंबई : जर ट्रेनमध्ये प्रवास करताना प्रत्येकाने मास्क लावला तर कोरोना संसर्गाची भीती 99 टक्क्यांनी कमी होते असे मुंबईतील वैद्यकीय तज्ज्ञांचे मत...\nअमेरिकेच्या अध��यक्षपदाच्या निवडणुकीचा खर्च होणार डबल; किती ते वाचा\nन्यूयॉर्क - यंदाची अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक ही सर्वाधिक महागडी निवडणूक ठरणार आहे. मागील खेपेच्या तुलनेत यंदा या निवडणुकीवर तब्बल दुप्पट खर्च...\nभाष्य : अमेरिकी निवडणूक आणि भारत\nजागतिक अर्थसत्तेचा तोल आशियाकडे सरकत असल्याने भारताबरोबर चांगले संबंध, ही आता अमेरिकेची गरज होऊन बसली आहे. चीनच्या आर्थिक, लष्करी महत्त्वाकांक्षेमुळे...\nलेह-लडाखसह हिंदुकुश उजळवणाऱ्या संस्थेला संयुक्त राष्ट्रांचा पुरस्कार\nन्यूयॉर्क : लेह लडाखसह हिंदुकुश पर्वतराजीतील दुर्गम भागांमध्ये सौर उर्जा पोचवण्यासाठी पर्यटन आणि तंत्रज्ञानाची सांगड घालणाऱ्या भारतातील संस्थेला...\nअमेरिकेच्या स्वयंभू गुरुला 120 वर्षांची जेल; महिलांचे करायचा लैंगिक शोषण\nन्यूयॉर्क- अमेरिकेतील एक स्वयंभू गुरु सेक्स गुलामांसारखे एक रॅकेट आणि पंथ चालवल्याप्रकरणी दोषी आढळला आहे. न्यूयॉर्क न्यायालयाने मंगळवारी त्याला 120...\ncorona: 2020 मध्येच लस तयार करु; Pfizer कंपनीचा दावा\nन्यूयॉर्क- जगभरात कोरोना महामारीचा कहर सुरु आहे. अशात कोरोना विषाणूवर प्रभावी ठरणारी लस निर्माण करण्यासाठी अनेक देश युद्ध पातळीवर काम करत आहेत. अनेक...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai-kokan/corona-patients-ratio-has-increased-month-september-353686", "date_download": "2020-10-31T17:22:22Z", "digest": "sha1:TSGFH5Y3CUFY7QKHEUYJUJH7JQJIRLB2", "length": 14871, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "पनवेल हद्दीत एका महिन्‍यात 7490 रुग्णांची वाढ; तर 144 जणांचा मृत्यू - Corona Patients ratio has increased in month of September | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nपनवेल हद्दीत एका महिन्‍यात 7490 रुग्णांची वाढ; तर 144 जणांचा मृत्यू\nपनवेल महानगरपालिका हद्दीत सप्टेंबर महिन्यात 7490 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पालिका परिसरात गेल्या 30 दिवसांत सरासरी पाच व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या अहवालावरून स्प���्ट होत आहे.\nखारघर : पनवेल महानगरपालिका हद्दीत सप्टेंबर महिन्यात 7490 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पालिका परिसरात गेल्या 30 दिवसांत सरासरी पाच व्यक्तींचा मृत्यू होत असल्याचे पालिकेच्या अहवालावरून स्पष्ट होत आहे.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाची रुग्णसंख्या कमी होण्याऐवजी वाढ होताना दिसत आहे. पालिकेकडून प्रसारित होणाऱ्या अहवालानुसार 1 सप्टेंबरपर्यंत पालिका हद्दीत 12001 व्यक्तींना लागण झाली होती. तर 288 व्यक्ती कोरोनामुळे दगावले आहे. 1 ऑक्‍टोबर पालिकेने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार रुग्णसंख्या 19,491 इतकी असून, त्यात 432 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. म्हणजेच गेल्या 30 दिवसांत पालिका हद्दीत 7490 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 144 व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. गेल्या 30 दिवसांत सरासरी 4.8 व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याचे अहवालावरून स्पष्ट होत आहे.\nहेही वाचा : नवी मुंबईत ३१ ऑक्टोबरपर्यंत लॉकडाऊन जाहीर; पुन्हा कठोर नियम, आयुक्तांचे आदेश\nपनवेल पालिका हद्दीत दिवसागणिक जवळपास 250 जणांना बाधा होत आहे. घराबाहेर पडताना व्यक्तीने तसेच दुकानदार, भाजी, मटण, चिकन, फळविक्रेत्यांनी मास्क वापरावे, असे स्पष्ट आदेश आहेत; परंतु त्याकडे दुर्लक्ष होते. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालिकेने योग्य प्रकारे उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.\nआणखी वाचा : पनवेलमधील ६२ वर्षीय महिलेने ४ रुग्णांना दिले जीवदान\nसात महिन्यांत 19,491 रुग्ण\nगेल्या सात महिन्यांत 19,491 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात 1 ते 10 वयोगटातील जवळपास 980 मुलांना लागण झाली आहे.\nअधिक वाचा : ठाण्यातील आर्केडिया मॉलमध्ये भीषण आग; सहा दुकाने भस्मसात\nकाय सांगते महिनाभराची आकडेवारी\n1 सप्टेंबरपर्यंत 1 ऑक्‍टोबर एकूण वाढ\n(संपादन : उमा शिंदे)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजपचे रायगड जिल्ह्यात सूडबुद्धीचे राजकारण\nअलिबाग : खासदार सुनील तटकरे आणि पालकमंत्री आदिती तटकरे यांना बदनाम करण्याचे भाजपचे कारस्थान सहन केले जाणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे...\nवाढत्या अपघातांमुळे नवी मुंबईत तब्बल 36 ठिकाणे धाेक्याची\nनवी मुंबई : शहरातील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वारंवार अपघात होणाऱ्या (अपघाती प्रवण क्षेत्र) ठिकाणी महापालिका विशेष लक्ष देणार आहे....\nदरेकरांचा तटकरेंविरुद्ध शड्डू, जशास तसे उत्तर देण्याचा इशारा\nमुंबईः खासदार सुनील तटकरे यांना आलेला सत्तेचा माज आगामी काळात जनताच उतरवेल, सत्ताधाऱ्यांची दडपशाही खपवून घेतली जाणार नाही, त्यांना जशास तसे...\nरविवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर मेगाब्लॉक\nमुंबई: पश्चिम रेल्वे मार्गावरील माहीम ते मुंबई सेंट्रल दरम्यान 31 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबरच्या मध्यरात्री रात्रकालीन पाच तासांचा जम्बोब्लॉक घेण्यात...\nसाडे चारशे कोटींची फसवणूक, गुंतवणूक फसवणूकीप्रकरणी तीन एजंटला अटक\nमुंबई: दामदुपटीचे आमिष दाखवून शेकडो गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली आर्थिक गुन्हे शाखेने नुकतीच तीन एजंटला अटक केली...\nमुळशी पॅटर्नच्या रिमेकमध्ये 'भाईजानची' इंट्री\nमुंबई - बॉलीवूडचा भाईजान आता मराठीतीतील मुळशी पॅटर्न चित्रपटाच्या हिंदी रिमेकमध्ये दिसणार आहे. अशी चर्चा आहे. या चित्रपटात सलमान खान एका...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.namoarihantholidays.com/2020/04/international-tourism.html", "date_download": "2020-10-31T16:01:56Z", "digest": "sha1:FJAYWQCEHBYF365HW3RO5X4ZMQSLBP2G", "length": 10788, "nlines": 34, "source_domain": "www.namoarihantholidays.com", "title": "International Tourism - Namo Arihant Holidays", "raw_content": "\nसध्याचे जीवन हे खूप व्यस्त आणि धावपळीचे असल्याने व्यक्तीला स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र असा वेळ काढणे शक्य होत नाही. व्यस्त जीवनशैली आणि रोजचे एकच शेड्युल असल्याने प्रत्येक व्यक्ती कोणत्या न कोणत्या समस्येने त्रस्त असलेला दिसतो. यामुळे प्रत्येक माणसाने त्याच्या जीवनातील हरवलेले क्षण, आनंद, मौज-मज्जा आणि उत्साह परत अनुभवण्यासाठी थोडा वेळ का असेना भटकंतीसाठी राखून ठेवायलाच हवा. यासाठी ‘जागतिक पर्यटन दिन’ या दिवसासारखी उत्तम संधी नाही. दरवर्षी २७ सप्टेंबरला हा जागतिक पर्यटन दिवस सर्वत्र ���ाजरा केला जातो.\nप्रत्येक व्यक्तीच्या वैयक्तिक जीवनात पर्यटन तसेच भटकंती आणि आपल्याच आजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेट दिल्याने आनंदासोबत काही अविस्मरणीय क्षण निर्माण होतातच. या बरोबरीने कोणत्याही देशासाठी सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक विकासातही पर्यटनाची अतिशय महत्वाची भूमिका असते. त्यामुळे आजच्या युगात देशाची अर्थव्यवस्था भक्कम करण्याकडे प्रत्येक देशाचा स्वतंत्र कल असतो, आणि ही अर्थव्यवस्था मजबूत व्हावी यासाठी पर्यटन हे क्षेत्र अति महत्वाचे मानले जाते. भारतासारखे अनेक देशामध्ये पर्यटन उद्योगामधून येणारी मिळकत देशाच्या अर्थव्यवस्थेत मोलाचे योगदान ठरते. पर्यटन दिवसाचे महत्व तसेच त्याची असणारी लोकप्रियता बघता संयुक्त राष्ट्र संघाने २७ सप्टेंबर १९८० ला ‘जागतिक पर्यटन दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. त्याकरिता जागतिक पर्यटन दिवसासाठी ‘२७ सप्टेंबर’ हा दिवस निवडला गेला.\nया जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून, कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वन डे रिटर्न जाऊन येण्यासारखी आपल्या महाराष्ट्रातच जवळपास अनेक प्रेक्षणीय स्थळ आहेत. फक्त महाराष्ट्राचा विचार करता कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र- खानदेश आणि गोवा या वेगवेगळ्या विभागात पर्यटकांना खुणावणारी आणि लक्षवेधी ठरणारी असंख्य पर्यटन ठिकाणे आहेतच. परंतु, खास मुंबईला लाभलेले वैभव म्हणजे गेट वे ऑफ इंडिया, हाजी आली, कान्हेरी गुफा, सिद्धिविनायक मंदिर, एलिफंटा गुफा, जुहू बीच, चौपाटी बीच, कुलाबा मार्केट, ताज हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स, मरीन ड्राईव्ह, एस्सल वर्ल्ड, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, कमला नेहरू पार्क, महालक्ष्मी मंदिर, माउंट मेरी चर्च, जहांगीर गॅलरी, वरळी सीफेस असे अनेक ठिकाणं विदेशी पर्यटकांना आकर्षित करतात.\nभारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशातही पर्यटनाला विशेष महत्त्व आहे. भारताचे नाव फक्त पुरातन आणि आपल्या संस्कृतीच्या लोभसवाण्या दिसणाऱ्या प्रेक्षणीय स्थळांपुर्ते मर्यादित नसून संपूर्ण विश्वात भारताचे नाव हे ताठ मानेने घेतले जाते. आपल्या सौंदर्याने आणि कलाकुसरीने मनमोहून टाकणाऱ्या असंख्य पर्यटन स्थळांचा ‘भारत’ हा देश आहे. भारतात असणारे भव्य-दिव्य स्मारक असो, पुरातन प्राचीन देवाची मंदिरे ��सो, सांस्कृतिक वारसा जतन करणाऱ्या वास्तू याचे अनोखे नाते आहे.\nसप्टेंबर २००२ साली भारतीय पर्यटन विभागाने ‘अतुल्य भारत’ या नावे एक अभियान सुरु केले. भारतीय पर्यटनाला जागतिक स्तरावर महत्व प्राप्त करून देणे हे या अभियानाचे मूळ उद्धिष्ट असून ते मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले. देश-विदेशातील पर्यटकांना याचा लाभ घेता याव्या याकरिता, भारतातील बऱ्याच राज्यांनीही पर्यटकांसाठी विशेष सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.\nकेरळ, आग्रा, कशी- मथुरा, मध्यप्रदेश, राजस्थान अशी काही भारताची प्रमुख पर्यटन स्थळे आहे. परदेशी पर्यटकांसाठी भारतातील पर्यटन स्थळे नेहमीच आकर्षण ठरते. दरवर्षी भारतात सुमारे लाखोंच्या संख्येने परदेशी पर्यटक दाखल होत असतात. सौंदर्याने परिपूर्ण असणारे सांस्कृतिक पर्यटन स्थळे, समुद्र किनारपट्टी, धार्मिक-तीर्थ स्थळांची यात्रा हे परदेशातून आलेल्या पर्यटकांना उत्तम पर्याय ठरतात.\nभारतातील दुसरे सर्वात जास्त लोकसंख्या असलेला राज्य, म्हणजे महाराष्ट्र हे राज्य वैविध्यपूर्ण पर्वत, छान समुद्र किनारे, चित्तथरारक...\nपर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे \"टुरिझम स्पेशालिस्ट\" प्रमाणपत्र\nपर्यटन क्षेत्रातील उद्योजक मा.शितल किणीकर यांना गव्हर्नमेंट ऑफ ऑस्ट्रेलिया तर्फे \"टुरिझम स्पेशालिस्ट\" प्रमाणपत्र दि.२२/...\nसध्याचे जीवन हे खूप व्यस्त आणि धावपळीचे असल्याने व्यक्तीला स्वतःसाठी आपल्या कुटुंबियांसाठी स्वतंत्र असा वेळ काढणे शक्य होत नाही. व्यस्त...\nमहाराष्ट्रातील ह्या पर्यटन स्थळांना आयुष्यात एक वेळेस नक्की भेट द्या… पाचगणी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील थंड हवेचे ठिकाण आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00491.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/03/1024/", "date_download": "2020-10-31T15:33:26Z", "digest": "sha1:EQWFZD4YD55AAAOO4TMP5YH7IXGC65I7", "length": 22349, "nlines": 122, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचाआयोजित विज्ञान महोत्सव रद्द अंनिसच्या पाठपुराव्याला शिक्षण अधिकार्‍यांचा प्रतिसाद – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nश्री स्वामी समर्थ गुरुपीठाचाआयोजित विज्ञान महोत्सव रद्द अंनिसच्या पाठपुराव्याला शिक्षण अधिकार्‍यांचा प्रतिसाद\nश्री स्वामी समर���थ गुरुपीठाचाआयोजित विज्ञान महोत्सव रद्द अंनिसच्या पाठपुराव्याला शिक्षण अधिकार्‍यांचा प्रतिसाद\nडॉ. टी. आर. गोराणे -\nत्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) येथील श्री स्वामी समर्थ गुरुपीठ यांच्या सहकार्याने जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित विज्ञान महोत्सव महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या आक्षेपानंतर शिक्षणाधिकार्‍यांनी मंगळवारी रद्द केला.\nस्वयंघोषित आध्यात्मिक गुरू आसाराम यांची परिपत्रके महापालिकेच्या शाळेत वितरीत करण्याचा प्रकार अलिकडेच घडला आहे. 28 फेबु्रवारीच्या विज्ञान दिनाचे औचित्य साधून जिल्ह्यातील शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्याच्या उद्देशाने महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार जिल्हा परिषदेचा प्राथमिक शिक्षण विभागाने कार्यवाही सुरू केली. विज्ञान महोत्सवासाठी त्र्यंबकेश्वराच्या श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे सहकार्य घेण्याचे ठरविले. जिल्ह्यातील सर्व गटशिक्षणाधिकार्‍यांना त्यासंदर्भात माहिती देण्यात आल्याचे महाराष्ट्र अंनिसच्या नाशिकच्या कार्यकर्त्यांना कळाले. त्यांनी या संदर्भात जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभाग शिक्षणाधिकार्‍यांची आणि त्यानंतर निवासी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. भारतीय संस्कृतीच्या तसेच देवा-धर्माच्या नावाखाली काम करणार्‍या स्वामी समर्थ केंद्राला शाळांमधून विज्ञान महोत्सवाचे आयोजन करण्याची परवानगी देऊन वैज्ञानिक मूल्यांना हरताळ फासल्याची तक्रार करीत कार्यकर्त्यांनी स्वामी समर्थ केंद्रातील काही अवैज्ञानिक दाव्यांच्या फलकांची छायाचित्रे उपजिल्हाधिकार्‍यांकडे सादर केली. त्यामुळे जिल्हा प्रशासनाला वेगळा विचार करावा लागला. प्राथमिक शिक्षणाधिकार्‍यांनी तातडीने सदरचे परिपत्रक रद्द करून दुसरे परिपत्रक काढत समितीच्या संवैधानिक मूल्यांच्या जपणुकीच्या पाठपुराव्याला अनुकूल प्रतिसाद दिला. राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या दिवशी आणि इतर दिवशीही कोणत्याही धर्मप्रचारक समुदायाच्या, दैववादाचा फैलाव करणार्‍या व्यक्ती; तसेच समुदायाला केवळ नाशिकच्याच नव्हे, तर महाराष्ट्रातील शाळा, महाविद्यालयात प्रवेश नाकारावा, असे महाराष्ट्र अंनिसने आवाहन केले आहे. मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे राज्�� सरचिटणीस डॉ. ठकसेन गोराणे, महेंद्र दातरंगे, कृष्णा चांदगुडे, अ‍ॅड. समीर शिंदे, प्रल्हाद मिस्त्री, रेखा जाधव, प्रमिला जाधव, व्ही. टी. जाधव आदींनी सहभाग घेतला.\nतसेच ज्यांचे आजपर्यंतचे वर्तनच पूर्णपणे विज्ञानाच्या मूलतत्त्वाशी विसंगत राहिले आहे. धार्मिकतेच्या नावाने लोकांची दिशाभूल व बुवाबाजीचे वर्तन करणार्‍या आणि अंधश्रद्धा पसरविणार्‍या स्वामी समर्थ संप्रदायाच्यावतीने आपण वैज्ञानिक दृष्टिकोनाचा कार्यक्रम आयोजित केला जातो, हे भारतीय घटनेशी विसंगत आहे.\n- मार्च 2020 ऑगस्ट 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अन��ल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nमठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी – कोल्हापूर अंनिसची मागणी\nनाशिक ‘अंनिस’ कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून भोंदू बुवावर लागले जादूटोणाविरोधी कायद्याचे कलम\n- डॉ. टी. आर. गोराणे\n‘मअंनिस’ शाखा गडचिरोलीतर्फे पूरग्रस्त कुटुंबीयांना आर्थिक मदत\n‘अंनिस’ सत्यशोधनाला येणार म्हणताच ‘भानामती’ने ठोकली धूम\n- प्रा. प. रा. आर्डे\nमंदिरातील अशास्त्रीय सर्पदंश उपचार बंद करा : रायगड अंनिसची मागणी\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE:%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6_%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A4%B2%E0%A4%82%E0%A4%A1", "date_download": "2020-10-31T18:02:07Z", "digest": "sha1:XESIIFWHFEEERJ6S3O76DVUBPDCU6VGQ", "length": 7752, "nlines": 217, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "साचा:देश माहिती फिनलंड - विकिपीडिया", "raw_content": "\nहे कागदपत्र आहे साचा:देश माहिती फिनलंड विषयी. जे तयार केले आहे साचा:देश माहिती दाखवा (संपादन चर्चा दुवे इतिहास) पासून\nसाचा:देश माहिती फिनलंड हा आंतरिक साचा आहे ज्यास सरळ वापरु नये. हा साचा इतर साच्यां मार्फत वापरला जातो जसे ध्वज, ध्वजचिन्ह व इतर.\nकृपया या साच्यात बदल केल्या नंतर,purge the cache/साचा स्मरण काढणे.\nटोपणनाव फिनलंड मुख्य ले��ाचे नाव (फिनलंड)\nध्वज नाव Flag of Finland.svg चित्राचे नाव (चित्र:Flag of Finland.svg, वरती उजव्या बाजुस)\nया साच्यात नौसेनिक ध्वज, इतर ध्वज ही आहे, ज्यास साचा:नौसेना बरोबर वापरता येईल.\n{{नौसेना|फिनलंड}} → फिनलंड नौसेना\nहा साचा टोपणनावावरुन पुनःनिर्देशित होऊ शकतो:\nFIN (पहा) FIN फिनलंड\nइतर संबंधित देश माहिती साचे:\nसाचा:देश माहिती Åland Åland\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ७ डिसेंबर २००७ रोजी ०९:२४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00492.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/five-crpf-jawans-injured-after-terrorists-fired-upon-road%C2%A0-354820", "date_download": "2020-10-31T15:49:24Z", "digest": "sha1:KWXH5NL44ZMFW7QPJT743PYP6YMWBFO3", "length": 13655, "nlines": 274, "source_domain": "www.esakal.com", "title": "जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी - Five CRPF jawans injured after terrorists fired upon road | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात दोन जवान शहीद; 3 जखमी\nजम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.\nश्रीनगर- जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे. आरओपीवर road opening party (ROP) दहशतवाद्यांकडून अंदाधूंद गोळीबार करण्यात आला यात सीआरपीएफच्या दोन जवानांचा मृत्यू झाला आहे, तर चीन जवान जखमी झाले आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. एएनआयने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. दक्षिण काश्मीरच्या पेंम्पोरमध्ये हा हल्ला झाला असून लष्करांने परिसरात शोध मोहीम सुरु केली आहे.\nदहशतवाद्यांनी नौगाममध्ये केलेल्या हल्ल्यात केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे (सीआरपीफ) दोन जवान आज हुतात्मा झाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नौगाम जिल्ह्यातील कांदीझल पुलाजवळ दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला केला. या गोळीबारात एका अधिकाऱ्यासह काही जवान जखमी झाले. त्यांना लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारांपूर्वीच दोघांचे निधन झाले. कॉ��्स्टेबल शालिंदर प्रतापसिंह आणि कॉन्स्टेबल देवेंद्रकुमार त्रिपाठी अशी हुतात्मा जवानांची नावे आहेत. तर एएसआय गोरखनाथ, कॉन्स्टेबल किरगेन, आणि कॉन्स्टेबल जेम्स हे जखमी झाले आहेत. यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.\nसंपूर्ण परिसरात दहशतवाद्यांची शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी रवाना झाले असून, घटनेचा तपासही सुरू केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nभाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्यामागे ‘तैय्यबा’\nश्रीनगर, ता.३० (पीटीआय) : जम्मू आणि काश्‍मीरमधील कुलगाम जिल्ह्यामध्ये तीन भाजप नेत्यांच्या झालेल्या हत्येमध्ये लष्करे तैय्यबा या दहशतवादी संघटनेचाच...\n#Positive Story - मित्राला उपाशी पाहून सुरू केली टिफिन सर्व्हिस; महिन्याचा टर्नओव्हर 3 लाख\nकाश्मीरला स्वर्ग असं म्हटलं जातं. पण दहशतवादी कारवायांमुळे या नंदनवनाला सातत्याने त्रासाला सामोरे जावे लागते. या साऱ्या परिस्थितीत जेवणाचे हाल होऊ...\nबलवान असाल तर चीनला पळवून लावा : मेहबुबा मुफ्ती\nश्रीनगर - ‘तुम्ही एवढे बलवान आहात तर जा आणि चीनला पळवून लावा. चीनचे नाव घेतात त्यांचे हातपाय कापायला लागतात. ते येथे ताकद का दाखवीत आहेत,’’ अशी जहाल...\nटेरर फंडिंगः काश्मीरमध्ये वृत्तपत्र, NGO च्या कार्यालयांवर एनआयएचे छापे\nनवी दिल्ली- राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनआयए) पथकाने बुधवारी (दि.28) सकाळी काश्मीरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एकाचवेळी छापे मारले आहेत. यामध्ये...\nमेहबुबांच्या वक्तव्यामुळे तीन नेत्यांचा राजीनामा\nश्रीनगर - राष्ट्रध्वजाबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या (पीडीपी) नेत्या मेहबूबा मुफ्ती यांची मोठी राजकीय कोंडी होण्याची...\nJ&K:तिरंगा फडकवण्याचा प्रयत्न करणारे भाजप कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात\nनवी दिल्ली- जम्मू-काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या तिरंग्यासंबंधीच्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. त्यांच्या वक्तव्याविरोधात...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स त��्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/education-jobs/article-sujata-kolekar-japan-and-opportunity-330329", "date_download": "2020-10-31T17:17:28Z", "digest": "sha1:QKXYVBBMDOSDGJK5I4KB7N7TZZBZZ6YO", "length": 16183, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "जपान आणि संधी : वैशिष्ट्ये जपानमधील शिक्षणव्यवस्थ्येची - article sujata kolekar on Japan and opportunity | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nजपान आणि संधी : वैशिष्ट्ये जपानमधील शिक्षणव्यवस्थ्येची\nमाझी मुलगी १ वर्षाची असताना पाळणाघरात जात होती. सहकारी शिक्षक तिच्याबद्दलची सर्व माहिती संध्याकाळी देत असत. किती सूप प्यायली, काय व किती जेवली, किती वेळ झोपली आणि काय काय केले अशा सगळ्या गोष्टी सविस्तर प्रत्येक पालकांना रोज त्या शिक्षिका सांगत असत. इतकेच नाही, तर माझी मुलगी कपड्यांच्या घड्या घालणे, स्वतःचे कपडे स्वतः कपाटात नीट ठेवणे, स्वतः कपडे घालणे, अंघोळ करणे, व्हॅक्युम क्लिनरने घर साफ करणे या गोष्टी शिकली होती. ती पोहायलाही शिकली होती.\nजपानमध्ये एकच शैक्षणिक बोर्ड आहे. MEXT (The Ministry of Education, Culture, Sports, Science and Technology). तेथील शिक्षणपद्धती कशी आहे पाहूया\n१. पाळणाघर - वय वर्षे १ ते पाचपर्यंत.\nयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळ, मोठ्या लोकांशी कसे बोलावे, जपानी संस्कृती, शिष्टाचार, शाळा स्वच्छ कशी करावी, शाळेच्या स्वयंपाक घरात मदत कशी करावी असे धडे दिले जातात. मुले वेगवेगळे गट करून कामे करतात. त्यांना अगदी लहानपणापासूनच कामाची सवय लागते.\nमाझी मुलगी १ वर्षाची असताना पाळणाघरात जात होती. सहकारी शिक्षक तिच्याबद्दलची सर्व माहिती संध्याकाळी देत असत. किती सूप प्यायली, काय व किती जेवली, किती वेळ झोपली आणि काय काय केले अशा सगळ्या गोष्टी सविस्तर प्रत्येक पालकांना रोज त्या शिक्षिका सांगत असत. इतकेच नाही, तर माझी मुलगी कपड्यांच्या घड्या घालणे, स्वतःचे कपडे स्वतः कपाटात नीट ठेवणे, स्वतः कपडे घालणे, अंघोळ करणे, व्हॅक्युम क्लिनरने घर साफ करणे या गोष्टी शिकली होती. ती पोहायलाही शिकली होती.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\n२. प्राथमिक शिक्षण - वय वर्षे सहापासून बारापर्यंत.\nयामध्ये शारीरिक आणि मानसिक विकासावर भर दिला जातो. विद्यार्थ्याला आवड असलेल्या गोष्टीं��ी कामेच त्याला दिली जातात किंवा तशी प्रत्यक्ष चालणारी कामेही विद्यार्थी करतात.\n३. माध्यमिक शिक्षण - वय वर्षे १२पासून १५पर्यंत.\nप्राथमिक शाळेच्या शिक्षणावर पुढचे शिक्षण यामध्ये दिले जाते. प्रायोगिक शिक्षण जास्त दिले जाते. पहिली ते नववीपर्यंतचे शिक्षण सगळ्यांसाठी अनिवार्य आहे.\n४. उच्च माध्यमिक शाळा - पहिली ते नववीचे शिक्षण घेतलेले विद्यार्थी उच्च माध्यमिक शाळेमध्ये प्रवेश घेऊ शकतात.\nहे शिक्षण ३ वर्षे पूर्ण वेळ असते. जपानमध्ये अनेक अर्धवेळ शैक्षणिक वर्गही चालतात. उच्च माध्यमिक वर्ग साधारण ३ विभागात विभागले जातात.\nसामान्य, विशेष आणि संकलित अभ्यासक्रम.\nसामान्य अभ्यासक्रम प्रामुख्याने सामान्य शिक्षण प्रदान करतात. उच्च शिक्षण घेण्यासाठी इच्छुक आणि नोकरी मिळणार आहे, मात्र कोणत्याही व्यावसायिक क्षेत्राची निवड केलेली नसलेल्यांसाठी हे शिक्षण असते.\nविशेष अभ्यासक्रम मुख्यतः ज्या विद्यार्थ्यांनी त्यांचे भविष्यातील करिअर म्हणून एखाद्या विशिष्ट व्यावसायिक क्षेत्राची निवड केली असलेल्यांना व्यावसायिक किंवा इतर विशेष शिक्षण प्रदान करण्यासाठी असतो. या अभ्यासक्रमांचे पुढील वर्गीकरण केले जाऊ शकते - शेती, उद्योग, वाणिज्य, मत्स्यपालन, गृह अर्थशास्त्र, नर्सिंग, विज्ञान-गणित, शारीरिक शिक्षण, संगीत, कला, इंग्रजी भाषा आणि इतर अभ्यासक्रम.\nसंकलित अभ्यासक्रम १९८४पासून सुरू झाले आहेत. या अभ्यासक्रमांमध्ये सर्वसाधारण आणि विशेष अभ्यासक्रम या दोन्हींमधील विविध विषय उपलब्ध आहेत. विद्यार्थ्यांची रुची, क्षमता आणि योग्यता, भविष्यातील करिअर योजना इत्यादी पुरेसे करण्यासाठी हा अभ्यासक्रम असतो.\nजपानमधील उच्चशिक्षण संस्थांमध्ये विद्यापीठे, कनिष्ठ महाविद्यालये आणि तंत्रज्ञानाची महाविद्यालये समाविष्ट आहेत. यामध्ये तंत्र महाविद्यालये, वैद्यकीय महाविद्यालये, वेगवेगळी कला विद्यालये असे विविध प्रकार आहेत. येथे अनेक विषय न शिकता एकाद्याच विषयाचे अनेक पैलू शिकून त्यात विशेषज्ञता मिळवता येते. सगळ्याच शिक्षणामध्ये प्रात्यक्षिक शिक्षणावर अधिक भर असतो.\nवेगवेगळ्या प्रवेश परीक्षा देऊन या शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश मिळवता येतो. बरीच विद्यालये जपानबाहेरील विद्यार्थ्यांनाही प्रवेश देतात. त्याचा फायदा भारतीय विद्यार्थ्यांनीही घ्���ायला हवा. हा प्रवेश मिळवण्यासाठी जपानी भाषा येणे गरजेचे आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00493.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/1/21/Sachha-paramvir-Yoddha.aspx", "date_download": "2020-10-31T15:40:55Z", "digest": "sha1:OY7FIIMF2BP62ZN52HQCYD26WBCUWOFX", "length": 5752, "nlines": 51, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "सच्चा परमवीर योद्धा", "raw_content": "\n८ सप्टेंबर १९६५ पश्‍चिम आघाडी. खेमकर सेक्टरमधील अस्सल उत्तर या सीमेलगतच्या रणभूमीवर अकस्मात ४ ग्रेनेडिअर या पलटणीला आदेश मिळाला. समोरून पाकिस्तानचे ६० पॅटर्न रणगाडे अंधाराचा फायदा घेत पंजाबात उतरत होते. ४ ग्रेनेडियर जवळ फक्त २० रणगाडे. या पलटणीच्या नेतृत्वाची धुरा कंपनी हवालदार मेजर अब्दुल हमीद या वीराकडे होती. तो आपल्या साथीदारांना म्हणाला, ‘साथीयो, आज भारतमाता आपली कुर्बानी मागते आहे. वतनासाठी शहीद होणे हाच खरा मजहब आहे. मुस्लिम असलो तरी हिंदोस्ता का बशिंदा आहे, अल्लामियाँ, मुझे ताकद दो’ या त्याच्या देशप्रेमी आवाहनाला साद देत सर्व रणवीरांनी आपले रणगाडे ‘फेकला रणागणी घोडा’ या न्यायाने आग ओकत पाकी सैन्याकडे वळवले. ४ ग्रेनेडिअरच्या वीरांचे अक्राळविक्रळ रूप पाहून ६० पैकी ४० पाकिस्तानी रणगाडे पळून गेले.\nअब्दुल हमीद आघाडीवर नेतृत्व करत एक-एक रणगाडा उद्ध्वस्त करत पुढे सरकत होता. पाकिस्तानच्या हद्दीत हिंदुस्तानी वीर घुसले. त्या घनघोर परिस्थितीतही आपल्या बहादूर सैनिकांनी रणगाड्याविरोधी सुरूंग पेरले. दुर्दैवाने ९ सप्टेंबर १९६५च्या सकाळी या बटालियनवर पाकिस्तानी सेबरजेटनी हवाई हल्ला केला. पराक्रमाची शर्थ करत अब्दुलने त्याच्यावर चालून आलेल्या दोन्ही रणगाड्यांना धुळीस मिळवलं, पण तो धारातीर्थ पडला.\nपाकिस्तानी ब्रिगेडियर अब्दुलला कुर्नीसात करत म्हणाला, ‘अब्दुल तुम सचमुच शेर हो’ आणि त्या ब्रिगेडियर ए.आर. शम्मीलासुद्धा अब्दुल हमीदने टिपले, तो उद्गारला ‘आखीर, सच्चा मुसलमान हुँ’ आणि त्या ब्रिगेडियर ए.आर. शम्मीलासुद्धा अब्दुल हमीदने टिपले, तो उद्गारला ‘आखीर, सच्चा मुसलमान हुँ हिंदोस्ता का राहगीर हुँ हिंदोस्ता का राहगीर हुँ हमारी संस्कृती है हिंदु संस्कृती, खुदा ताला तेरी खिदमत करने आ रहा रहुँ हमारी संस्कृती है हिंदु संस्कृती, खुदा ताला तेरी खिदमत करने आ रहा रहुँ ’ आणि अब्दुल हमीदने प्राण सोडले. जन्नतच्या मार्गावर तो देशप्रेमी सेनानी निधड्या छातीने गेला. १ जुलै १९३३ मध्ये उत्तर प्रदेशात गरीब कुटुंबात जन्मलेला अब्दुल हमीद परमवीर चक्र मिळवत ४ ग्रेनेडियर बटालियनच्या इतिहासाला चार चाँद लावत कुर्बान झाला.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2018/11/blog-post_28.html", "date_download": "2020-10-31T15:54:11Z", "digest": "sha1:WQFYVSJKWUZSS4ZPHRWHKW24Y3RXDKZE", "length": 5546, "nlines": 45, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषमेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:\nमेहनत आणि चिकाटीच्या जोरावर पवार यांचा हॉटेल व्यवसाय जोरात:\nरिपोर्टर.. उस्मानाबादमध्ये हॉटेल व्यवसायात शक्ती नावाने प्रसिध्द आसलेले हॉटेल मालक पवार यांनी उस्मानााबद शहरामध्ये आगदी आधुनिक पध्दतीने आणि सुविधा पुर्ण आसे हॉटेल उभारल्यामुळे शहरातील ग्राहकानी या हॉटेल ला चांगली पसंती दर्शवली आहे.\nउस्मानाबाद शहरातील व्यावसाय तसे जास्त नफयात नसले तरी प्रामाणीक पणे आणि सुविधा पुर्ण एखादा व्यावसाय केल्यावर उस्मानाबादकर त्याला नक्कीच दाद देतात. उस्मानाबाद शहरामध्ये शक्ती नावाने हॉटेल चालवणारे महादेव पवार हे गेली बरेच वर्ष हॉटेलच्या व्यावसायात आहेत.उस्मानाबाद मधील बसस्टॅंड च्या भागामध्ये कोर्टाच्या जवळ त्यांनी सुरूवातीला शक्ती नावाने शाखाहारी आणि मंसाहारी दोन्ही प्रकारचे हॉटेल सुरू केले.जेवनाची चव आति उत्तम आसल्याने काही दिवसातच यांचा हा व्यावसाय नावारूपाला आल्याने पवार यांनी उस्मानाबाद शहरातील चौपाटी जवळ शक्ती नावाने आधुनिक पध्दतीचे हॉटेल सुरू केले.जेवनाची उत्तम सोय स्वच्छता आणि फॉमीली रेस्टॅरंट आसल्याने उस्माानाबाद शहरातील ग्राहकांनी या ठीकानाला चांगली पंसती दर्शवली आहे.\nतुम्‍हाला या पोस्‍ट ���वडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%9F%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B7%E0%A4%AF%E0%A4%95_%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:51:50Z", "digest": "sha1:XEAV3G2HFS326DZDCU76HAHDTOURZDQZ", "length": 6832, "nlines": 90, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "चित्रपटविषयक पुस्तके - विकिपीडिया", "raw_content": "\n१९४० आणि १९५०च्या दशकांत \"न्यू थिएटर‘, \"बॉम्बे टॉकीज्‌‘, \"रणजीत‘, \"मिनर्व्हा‘,\"हंस‘ या चित्रसंस्थांनी उत्कृष्ट सिनेमे रसिकांपुढे आणले. त्यानंतर सिनेमाविषयक लेखनाचा दर्जा सुधारत चित्रपटाच्या तंत्राची माहिती वाचायला मिळू लागली. नियतकालिकांमधून परीक्षणे, मुलाखती यांचे सत्र सुरू झाले. सिनेमाचा इतिहास, त्यातले बारकावे, तरलता, संदेश आणि तंत्र हे सामान्य रसिकांपर्यंत पोचवणारी चित्रपट व्यवसायावरील पुस्तके लिहिली जाऊ लागली. अशा पुस्तकांची ही जंत्री :-\nहिंदी-मराठी चित्रपट आणि त्यांच्याशी संबंधित आठवणी आणि कलावंतांची चरित्रे/आत्मचरित्रे आणि अन्य पुस्तके==\nअनंत आठवणी (अनंत माने)\nकऱ्हेचे पाणी (आचार्य अत्रे)\nमाझा जीवनविहार (गोविंदराव टेंबे)\nमाझा जीवनव्यासंग (गोविंदराव टेंबे)\nअजून त्या झुडपांच्या मागे (दशरथ पुजारी)\nएका सोंगाड्याची बतावणी (दादा कोंडके)\nमी दुर्गा खोटे (दुर्गा खोटे)\nपाटलाचा पोर (दिनकर द. पाटील)\nस्वर आले जुळुनी (प्रभाकर जोग)\nचित्र आणि चरित्र (बाबूराव पेंढारकर)\nछिन्नी-हातोड्याचे घाव (राम कदम)\nएक झाड दोन पक्षी (विश्राम बेडेकर)\nचंदेरी दुनियेत (लीला चिटणीस)\nजसं घडल तसं (श्रीकांत ठाकरे)\nमाझ्या जीवनाची सरगम (सी. रामचंद्र)\nसांगत्ये ऐका (हंसा वाडकर)\nचंदेरी सोनपावलं (चित्रपटविषयक लेखसंग्रह, सुभाषचंद्र जाधव)\nमराठी चित्रपटसृष्टीचा समग्र इतिहास (रेखा देशपांडे)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २२ जुलै २०१९ रोजी २१:३४ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00494.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/tanhaji-box-office-200-crore/", "date_download": "2020-10-31T15:37:06Z", "digest": "sha1:6YYMOOY5GLHIOL3VJV6BQP6DH7TTPOYD", "length": 10864, "nlines": 125, "source_domain": "hellobollywood.in", "title": "बॉक्स ऑफिसवर तान्हाजीची दिमाखात घोडदौड सुरूच; २०० कोटींचा गड पार ! – Hello Bollywood", "raw_content": "\nबॉक्स ऑफिसवर तान्हाजीची दिमाखात घोडदौड सुरूच; २०० कोटींचा गड पार \nबॉक्स ऑफिसवर तान्हाजीची दिमाखात घोडदौड सुरूच; २०० कोटींचा गड पार \nBox Office | अनेक बॉक्स ऑफिस रेकॉर्डस् मोडीत काढत ‘तान्हाजी’नें भारतात, तेही फक्त हिंदी आवृत्तीने आज २०० करोड रुपये कमावले. महाराष्ट्रात तर लोकांनी तान्हाजीला डोक्यावर घेऊन ब्लॉकबस्टर घोषित केला. अवघ्या १५ दिवसात तान्हाजीनं ही २ अब्जची बाजी मारली. असं करणारा तो आजपर्यंतचा २४ वा चित्रपट ठरला. या आधी २०० करोड क्लब मधला शेवटचा चित्रपट म्हणजे लास्ट इयर रिलीज झालेला अक्षयकुमारचा गुड न्यूज. २०२० मधला तान्हाजी हा पहिला २०० कोटी कमवणारा चित्रपट आहे.\nया शुक्रवारी रिलीज झालेले स्ट्रीट डान्सर आणि पंगा हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर कसं प्रदर्शन करतात यावरही तान्हाजीचं पुढचं भवितव्य अवलंबून आहे. पंगा चित्रपटाचे रिव्यू चांगले असून लोक येणाऱ्या आठवड्यात त्याला प्राधान्य देतील असा अंदाज आहे; मराठी भाषेतील आवृत्तीने साधारण ३८ करोड कमावल्याचे दिसून येते. ‘तान्हाजी’ अजून साधारण २० कोटी कमवू शकेल असा अंदाज आहे.\nतान्हाजीची गोष्ट आपल्याला माहितीच आहे. चित्रपटात ती अजून भव्यदिव्य आणि आक्रमक दिसते. चित्रपटात ऍक्शन दृश्यांवर खूप कष्ट घेतलेले दिसतात. यात सर्व आक्रमकतेची भावना सुरवातीपासून शेवट वपर्यंत ठेवली आहे. महाराष्ट���रात प्रेक्षक त्याला डोक्यावर घेत आहेतच, पण पूर्ण देशही यातून पूर्ण मनोरंजीत होतोय.\nचित्रपटाविषयी बरेच वाद विवाद झाले, अनेक राज्यात चित्रपट टॅक्स फ्री झाला या सगळ्याचे परिणाम या चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कमाईवर होतच असतात. बघू आता ‘तान्हाजी’ अजून किती मजल मारतो ते \nस्ट्रीट डान्सर 3 डी रिव्ह्यू : दिमाखदार डान्स पण ते जोडणारी गोष्टच नाही \nलिंक्ड इन, फेसबुक, इन्स्टा, टिंडर चॅलेंज भारतातही ट्रेंडिंग; पहा सर्व बॉलीवूड स्टार्सचे मिम्स\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\nसंजय दत्तला कॅन्सरची बाधा, उपचारासाठी अमेरिकेला हलवणार\nया अभिनेत्याने रिया चक्रवर्तीवर ट्वीट करून म्हटले की- ‘तुझे वास्तव लवकरच समोर…\n“भट्ट परिवाराने माझं करिअर संपवण्याचा प्रयत्न केला”; ‘या’अभिनेत्याचा…\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉ���्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%B5%E0%A4%A1%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A4%97%E0%A4%B0-%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%9C-%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A5%87-%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%87-%E0%A4%AB%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B8-%E0%A4%AB%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%B8-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%87-%E0%A4%86%E0%A4%AA%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE-%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A5%82%E0%A4%A8-/DZEAwq.html", "date_download": "2020-10-31T16:08:51Z", "digest": "sha1:DI3LO6IRPB4G5SPLAP7LFLZQ2MBRNX5U", "length": 3549, "nlines": 38, "source_domain": "punepravah.page", "title": "वानवडीमध्ये फातिमानगर मधील सरोज सोसायटीमध्ये राहणारे फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आपल्या घरातून निघून गेलेले आहेत - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nवानवडीमध्ये फातिमानगर मधील सरोज सोसायटीमध्ये राहणारे फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आपल्या घरातून निघून गेलेले आहेत\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nवानवडीमध्ये फातिमानगर मधील सरोज सोसायटीमध्ये राहणारे फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आपल्या घरातून निघून गेलेले आहेत . घरातून कोणालाही काही न सांगता निघून गेलेले आहेत .\nते ५५ वर्षाचे असून अंगात चेक्स कलर्सचा शर्ट , काळ्या कलरची पॅंट, निळ्या कलरचा मास्क , पायात काळ्या कलरचा शूज , उंची पाच फूट सात इंच , रंगाने सावळा , उजव्या डोळ्याने दिसत नाही .\nते हरविल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या भैरोबानाला पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आली आहे . तरी फेलेक्स फ्रान्सिस सांतामारिया हे आढळून आल्यास त्यांची बहीण हेलीन इव्हेन्स मोबाइल - ९४२२३६४३६५ / ९२७२८८३३४५ यांच्याशी संपर्क साधावा .\nसोबत - हरविल्याची तक्रार वानवडी पोलीस स्टेशन अंतर्गत असणाऱ्या भैरोबानाला पोलीस चौकीमध्ये नोंदविण्यात आल्याचे पत्र\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00495.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/maharashtra-mandals-of-north-america/", "date_download": "2020-10-31T16:10:55Z", "digest": "sha1:3OXE6GKMDLTFFKYVHQ3SMD3ULW5UWUNA", "length": 12108, "nlines": 299, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "महाराष्ट्र मंडळे- उत्तर अमेरिका-Maharashtra Mandal offices of North America | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nAlbany अल्बानी महाराष्ट्र मंडळ\nएन अर्बोर मराठी मंडळ\nबे एरिया महाराष्ट्र मंडळ\nद मराठी सोसायटी ऑफ बि सी( ब्रिटीश कोलंबिया,कॅनडा)..\n(बोस्टन)न्यू इंग्लंड मराठी मंडळ\nसिनसिनाटी त्रिवेणी मित्र मंडळ\nक्लिव्हलॅंड नॉर्थ इस्ट मराठी मंडळC\nडेलावेर व्हॅली मराठी मित्र मंडळ\nएडमेंटॉन मराठी भाषिक मंडळ\nहॅरिसबर्ग सेंट्रल पेन मराठी मंडळ\nइंडियाना स्नेह महाराष्ट्र मंडळ\nसाऊथ फ्लोरीडा महाराष्ट्र मंडळ\nनॅशव्हील मराठी मंडळ टेनेसी\nन्यूजर्सी मराठी विश्व मंडळ\nपिओरिया बृहन महाराष्ट्र मंडळ\nआरटीपी महाराष्ट्र मंडळ नॉर्थ कॅरोलिना\nग्रेटर रिचमंड मराठी मंडळ\nसॅन दियागो महाराष्ट्र मंडळ\nसान फ्रान्सिसको बे एरिया महाराष्ट्र मंडळ\nसाऊथ फ्लोरिडा महाराष्ट्र मंडळ\nसेंट लुईस महाराष्ट्र मंडळ\nटॅम्पा बे मायबोली मेळावा\nटोरंटो मराठी भाषिक मंडळ,कॅनडा\nब्रिटीश कोलंबिया मराठी सोसायटी\nवॉशिंग्टन मराठी कला मंडळ डीसी\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nश्री रथसप्तमी, सूर्यनारायणाची... महाराष्ट्र मंडळे-युरोप-Maharashtra Mandal...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/iim-nagpur-recruitment-2020-4/", "date_download": "2020-10-31T16:50:53Z", "digest": "sha1:TMSJWCDSQVAQDPDSZ5IB3VLWG2OEUMIK", "length": 5885, "nlines": 113, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "IIM - इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates IIM – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती.\nIIM – इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर भरती.\nIIM Nagpur Recruitment 2020: इंडियन इंस्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट नागपूर अंतर्गत उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 23 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑनलाईन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्��िप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nLocation (नोकरीचे ठिकाण) :\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\n(येथे ऑनलाइन अर्ज करा)\nPrevious articleभारत प्रतिभूति मुद्रण तथा मुद्रा निर्माण निगम लिमिटेड भरती.\nNext articleHEMRL -उच्च ऊर्जा साहित्य संशोधन प्रयोगशाळा, पुणे भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nESIS – महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था, रुग्णालय नागपूर भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nOAVS – ओडिशा आदर्श विद्यालय संगठन अंतर्गत 737 पदांसाठी भरती.\n(मेगा भरती)IBPS-बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मध्ये 3517 पदांसाठी भरती २०२०.\nNITI Aayog – नीती आयोग मध्ये 42 पदांसाठी भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00496.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.6, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/12/24/Mulanche-Ladke-Sane-Guruji.aspx", "date_download": "2020-10-31T16:26:45Z", "digest": "sha1:ALHA66VUL5KHBWETTLQFACDJYKCBEIUS", "length": 6933, "nlines": 53, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "मुलांचे लाडके साने गुरुजी", "raw_content": "\nमुलांचे लाडके साने गुरुजी\n‘श्यामची आई’, ‘धडपडणारी मुले’, ‘तीन मुले’, ‘खरा मित्र’, ‘क्रांती’, ‘नवा प्रयोग’ अशा अनेक पुस्तकांमधून बालमित्रांना भेटणार्‍या साने गुरुजींचा २४ डिसेंबर हा जन्मदिन.\nसाने गुरुजींचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने. यांचा जन्म कोकणातील पालगड या गावी झाला. आर्थिक परिस्थिती हलाखीची असताना अत्यंत कष्ट करून त्यांनी १९१८ साली मॅट्रिकचे शिक्षण आणि पुढे पुण्यात जाऊन बी.ए. आणि एम.ए. चे शिक्षण पूर्ण केले.\nएम.ए. होताच त्यांना 300 रुपये पगाराची नोकरी देऊ केली. त्या काळी 300 रुपये पगार ही खूप मोठी गोष्ट होती. पण पैसे कमवून सुखात राहणे हे त्यांच्या जीवनाचे ध्येय नव्हते. त्यांना उगवत्या पिढीवर संस्कार करायचे होते, म्हणून त्यांनी शिक्षकाची नोकरी स्वीकारली. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक होते.\nपुढे नोकरी सोडून त्यांनी कायदेभंगाची चळवळ, तसेच विविध चळवळींमध्ये भाग घेतला, त्यामुळे त्यांना अनेकदा कारावासाची शिक्षा झाली. कारावासात व बाहेर त्यांनी एकूण ८० पुस्तके लिहिली. धुळ्याच्या तरुंगात असताना विनोबा भावे गीतेवरील प्रवचने देत असत. ती प्रवचने साने गुरुजींनी लि��ून घेतली. तीच पुढे ‘गीता प्रवचने’ या नावाने पुस्तकरूपाने प्रसिद्ध व विविध भाषांमध्ये भाषांतरित झाली. नाशिकच्या तुरुंगात त्यांनी ‘श्यामची आई’ हे पुस्तक लिहिले. ‘गोड-गोड गोष्टी’च्या दहा भागांमुळे ते विशेषकरून मुलांचे अतिशय आवडते लेखक झाले. ‘खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे’ यासारखी प्रेमावर आधारलेली समाजरचना निर्माण करण्याची प्रार्थना त्यांनी मुलांसाठी सांगितली.\nस्वातंत्र्यलढ्यामध्येही साने गुरुजींनी महत्त्वाची भूमिका पार पाडली. स्वातंत्र्याच्या प्रचारासाठी १९३८ साली त्यांनी ‘काँग्रेस’ नावाचे साप्ताहिक काढले. तर १९४८ ला त्यांनी ‘साधना’ नावाचे सुरू केलेले साप्ताहिक आजही सुरू आहे. १९४२ च्या भारत छोडो स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल त्यांना शिक्षा झाली. तुरुंगाबाहेर आल्यावर त्यांनी पंढरपूरचे विठ्ठल मंदिर हरिजनांना खुले व्हावे म्हणून आमरण उपोषण सुरू केले. त्यांनी केलेल्रा ११ दिवसांच्या उपोषणाचा परिणाम म्हणूनच विठ्ठल मंदिर हरिजनांसाठी खुले झाले.\nअशा या ध्येयनिष्ठ, प्रेमळ,स्वातंत्र्याची आस असणाऱ्या, मुलांमध्ये रमणाऱ्या, मुलांवर संस्कार घडावेत म्हणून अनेक पुस्तके लिहिणाऱ्या साने गुरुजींच्या जन्मदिनानिमित्त त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे आपण वाचन करू आणि त्यांनी पुस्तकरूपाने दिलेले संस्कार अमलात आणू.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%82--5-%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%BE-%E0%A4%9C%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE-(%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1-19)-%E0%A4%86%E0%A4%95%E0%A4%A1%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%80./Osx1oF.html", "date_download": "2020-10-31T15:54:39Z", "digest": "sha1:TEWIUAOPZL3J5UVIBP7SH6FQYJFJPQ4S", "length": 3661, "nlines": 99, "source_domain": "krishnakath.page", "title": "सायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी. - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nसायं- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी.\nApril 28, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nदिनांक 28.4.2020 रोजीची साय���- 5 वाजताची सातारा जिल्हा कोरोना (कोव्हिड 19) आकडेवारी.\nक्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय , सातारा\n*प्रवासी-156, निकट सहवासीत-791, श्वसन संस्थेचा तीव्र जंतू संसर्ग-205,आरोग्य सेवक-57, ANC/CZ-14 एकूण= 1223 *\n14 दिवसानंतर कोरोना नमुने घेतलेले-\nकोरोना बाधित अहवाल -\nकोरोना अबाधित अहवाल -\nआलेली प्रवाशी संख्या (दिनांक 27.4.2020) -\nहोम क्वारान्टीनमध्ये असलेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण झालेल्या व्यक्ती -\nहोम क्वारान्टीन पैकी 14 दिवस पूर्ण न झालेल्या व्यक्ती –\nयापैकी शासकीय रुग्णालय जनरल वार्डात-\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.66, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/09/vekoli-safety-officer-commits-suicide.html", "date_download": "2020-10-31T16:34:55Z", "digest": "sha1:L2DN273KRGZ4MATJWVOC2CCNTMXIATNJ", "length": 4777, "nlines": 71, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "वेकोलीच्या सेफ्टी ऑफिसरची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या", "raw_content": "\nHomeचंद्रपूरवेकोलीच्या सेफ्टी ऑफिसरची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या\nवेकोलीच्या सेफ्टी ऑफिसरची वर्धा नदीत उडी घेऊन आत्महत्या\nचंद्रपूर :- घुग्घुस येथील जनता महाविद्यालयातील शिक्षक असलेले विठोबा पोले यांचा मुलगा अमित पोले वय 30 वर्ष हा WCL बल्लारपूर येथे सेफ्टी ऑफिसर पदावर कार्यरत होता त्याने दिनांक 11 सप्टेंबर रोजी वणी तालुक्यातील पाठाळा येथील वर्धा नदीत सांयकाळी 04 वाजता उडी घेऊन आत्महत्या केली.\nवणी पोलीस स्टेशन येथे मर्ग दाखल असून घुग्घुस काँग्रेस कमिटी अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या तर्फे कार्यकर्त्या सह शोध मोहीम राबविली असता आज दिनांक 12 संप्टेंबर रोजी दुपारी 01 वाजता काँग्रेस कार्यकर्ते कोंडय्या तराला यांनी शव वणी तालुक्यातील बेलोरा – नीलजय घाटात शोधून राजूरेड्डी यांना माहिती दिली व प्रेत वाहून जाऊ नये म्हणून पोलिसांना सूचना देऊन बाहेर काढले व कुटुंबियांना माहिती दिली.\nआत्महत्येचे कारण अद्याप माहीत झाले नसून या आत्महत्येची माहिती देण्यास सोशल नेटवर्कने महत्वपूर्ण कार्य केले.\nपुढील तपास पोलीस करत आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळा��� वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00497.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "http://www.jejuri.net/malharwari/", "date_download": "2020-10-31T16:17:57Z", "digest": "sha1:3GE3KT62FQAFMEH6XYO3IKPUKRLU6H76", "length": 18309, "nlines": 74, "source_domain": "www.jejuri.net", "title": "मल्हारवारी – Khandoba Jejuri / खंडोबा जेजुरी", "raw_content": "\nखंडोबा धार्मिक, कुलधर्म, कुलाचार\nखंडोबा ग्रंथ, साहित्य, कला\nमराठी सण, उत्सव, परंपरा\nखंडोबा भक्त, उपासक, अभ्यासक व पर्यटक अश्या खंडोबा विषयी व जेजुरी विषयी माहितीची आस असणाऱ्या आपणा सर्वांचे या संकेत स्थळावर मन:पूर्वक स्वागत आपल्या सर्वांची खंडोबा विषयक माहितीची व ज्ञानाची भुक शमविण्याचा छोटासा प्रयत्न या संकेत स्थळाचे माध्यमातून केला आहे तो आपणास आवडला असेलच.\nजेजुरी माझी जन्मभुमी आणि कर्मभुमी या जेजुरीच्या मातीत, चराचरात खंडोबा आणि त्याची भक्ती सामावली आहे, प्रत्येक सण उत्सव, यात्रा, शुभकार्य, खंडोबा मय, अडीअडचणीला प्रथम त्याचीच आठवण येते. या पांढरीचा इतिहास, कला, संस्कृती, सर्वच खंडोबा भोवती फिरणारे, खंडोबा अवतार, जेजुरीगड, कडेपठार, येथील देवदेवता, मंदिरे, याच्या विषयी सांगितल्या जाणाऱ्या विविध कथा, दंतकथा माझ्या लहानपणा पासूनच माझे कुतुहूल जागवित होत्या, माझे वडील कै. भिकोबा टाक यांचा देवाचे टाक बनविण्याचा पारंपारिक व्यवसाय होता. त्यामुळे खंडोबा त्याचे रूप त्याची पुजा प्रतीके यांचा लहानपणा पासुन परिचय होत होता. जेजुरीत चालणाऱ्या उत्सव विविध कुलधर्म कुलाचार लहानपणा पासुन पहात होतो . त्यातून या सर्वा विषयी उत्स्तुक्ता वाढत होती. वडिलान कडे व्यवसायाचे निमित्याने येणाऱ्या विविध खंडोबा भक्तांचे चर्चे मधुन खंडोबाची समाजमनातील विविध रूपे समजायची, सांगली परिसरातील एक वाघोबा यायचा त्याने आपली स्वताची मांडी चिरून त्यामध्ये खंडोबाची पेटी ठेवली होती, हे सगळे अदभुत वाटायचे. माझ्या वडिलांना वाचनाचा व्यासंग होता व खंडोबा विषयीची श्रद्धा यातून त्यांनी सिद्धपाल केसरी लिखित ‘ मल्हारी महात्म्य’ व गंगाधर लिखित ‘ मार्तंड विजय’ या या दोन्ही ग्रंथांची स्व:हस्ताक्षरात हस्त लिखिते तयार केली होती, गावातील काही भक्त हे ग्रंथ पारायणा साठी घेऊन जात, तर कधी ते स्वतः घरी पारायण करी��. खंडोबा विषयी अभ्यास करणारे जर्मन अभ्यासक गुंथर सोन्थ्यामर कधी कधी त्यांचे कडे येत असत, हस्तलिखित ग्रंथांचे व खंडोबा चे टाकाचे ठशांचे फोटो ते काढून नेत, त्यातील काही फोटो त्यांनी आपल्या शोध ग्रंथात वापरले आहेत. एक परदेशी माणूस खंडोबा विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो याचे आश्चर्य वाटायचे, सभोवतालच्या या वातावरणाचा परिणाम म्हणून खंडोबा विषयी अधिक जाणून घेण्याची जिज्ञासा वाढत गेली\nपुढे काळाचे ओघात लहानपणी कुतूहल आणि जिज्ञासा वाटणाऱ्या खंडोबा विषयाने अभ्यासाची जागा घेतली. खंडोबा त्यांचे चरित्र, उपासना, परंपरा त्यांच्या मागच्या भुमिका अधिक समजून घेण्याचा प्रयत्न ‘मल्हारी महात्म्य’ ‘मार्तंड विजय’ अश्या ग्रंथांच्या माध्यमातून सुरु झाला. खंडोबा विषयक ग्रंथ, पुस्तके यांचा धांडोळा घेतला काही पुस्तके संधर्भ काळाच्या ओघात दुर्मिळ ही झाली होती विविध खंडोबा क्षेत्रांच्या भेटी. खंडोबाचे उपासक, भक्त यांच्याशी संवाद साधु लागलो. यातून काही संधर्भ घेऊन पुन्हा शोध त्याची पडताळणी . या माध्यमातून काम सुरु झाले. प्रत्येक वेळी नवीन दिशा आणि साधनेही मिळत गेली तर कधी निराशाही अनुभवली, दुर्मिळ झालेली संधर्भ पुस्तके मिळविण्याचे प्रयत्नही केले कधी यश तर कधी अपयश. उपासकांची पदे, लोकगीते, दंत कथा, यामधून खंडोबाचे लोकमनातील स्थान, त्याच्या उपासना पद्धती उलगडत गेल्या, महाराष्ट्रात खंडोबा नावाने परिचित असणारा हा लोक देव कर्नाटकात मैलार, तर आंध्र प्रदेशात मल्लाना या नावाने परिचित आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेशातील परंपरांचा मागोवा घेण्यासाठी अनेकदा या प्रदेशातील प्रमुख खंडोबा, मैलार, मल्लाना क्षेत्रांना भेटी दिल्या. या तून तेथील परंपरा लोककथा, मंदिरावरील शिलालेख विविध संधर्भ साधने, या तून क्षेत्रांचा परिचय होत गेला, या भेटीत या ठिकाणांचे छायांकन व काही ठिकाणांचे चित्रीकरण ही केले. सुमारे १४ वर्ष खंडोबाचा शोध घेण्याचा हा प्रयत्न सुरु आहे व सुरु राहील. आजवरच्या प्रयत्नात जसे काही नवीन सापडल्याचा आनंद मिळाला, तसाच आपल्या कडे जे आहे ते नष्ट झाले तरी चालेल पण समाजाला ते मिळू नये या प्रवृतीचा ही अनुभव आला. याच मानसिकतेतून ‘ जयाद्री महात्म्य’ ‘ मैराळ तंत्र’ सारखे ग्रंथ काळाचे उदरात गडप झाले आहेत, खंडोबा विषयी भक्तांचे मनात नि��ांत श्रद्धा असली तरी खंडोबा अवतार, त्याच्या धार्मिक परंपरा, सर्वांनाच माहिती असतात असे आहे. अगदी खंडोबाचे एखाद्या मंदिरातील पुजार्यालाही खंडोबा विषयीचे प्रचलित ग्रंथ व त्यामधील खंडोबा अवताराची कथा सांगता येत नाही असे अनुभव ही या भटकंतीत आले. खंडोबा विषयीचा अभ्यास हा कधीच संपणारा नाही. आज पर्यंत उपलब्ध असणारे हे भांडार सर्वाना खुले व्हावे व ते नेहमी अद्यावत करता यावे, व सर्वदूर पोहचावे. या हेतूने काळाचे ओघात धावणाऱ्या या संकेत स्थळाचे माध्यमातून अपना पर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न, माध्यमाचे मर्यादेतून कमीत कमी लिखाणातून जास्तीत जास्त व अचूक माहिती मिळावी व यांचा भक्त, अभ्यासक, उपासक या सर्वांनाच उपयोग व्हावा या पद्धतीने या संकेत स्थळाची मांडणी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nखंडोबा विषयी अभ्यास करताना जेजुरी परिसरातील मंदिरे, जेजुरीतील यात्रा उत्सव यांचे चित्रीकरण , जेजुरीची ऐतिहासिक, सांस्कृतिक, भूगोल, पर्यावरण, या वरही काम केले होते. या सर्वांचा समावेश या संकेत स्थळावर आहे. हे संकेत स्थळ अधिक समृद्ध करण्याचा नेहमीच प्रयत्न राहील\nखंडोबा विषयीच्या या आजवरच्या प्रवासात अनेक ज्ञात आज्ञात सहकार्यांनी साथ दिली त्या सर्वाना धन्यवाद\nह्या संकेत स्थळाने सर्व खंडोबा भक्त, अभ्यासक, उपासक, यांचा आनंद वर्धित व्हावा व ते अधिक समृद्ध करण्यासाठी प्रेरणा मिळावी. सर्वांच्या मनोकामना पुर्ण व्हाव्यात, मल्हारीचे आशीर्वाद सदैव पाठीशी असावेत ह्याच मोत्यांची वारी या संकेत स्थळाचे रूपाने मी मल्हारीकडे मागत आहे. माझी ही वारी मल्हारीने भरभरून द्यावी हीच त्याचे चरणी प्रार्थना\nयेळकोट येळकोट जय मल्हार \nअध्यक्ष – श्री मार्तंड अध्यासन\n(खंडोबा विषयक अभ्यास व प्रसार मंच )\nचैत्र शुद्ध प्रतिपदा [ गुडी पाडवा ] शके १९३२\nमंगळवार दि. १६ मार्च २०१०\n© निर्मिती, संकल्पना, लेखन, व्यवस्थापन\nकै. भिकोबा विठोबा टाक कै. हिराबाई भिकोबा टाक\nता. पुरंदर; जि. पुणे\nराजकुमार पवार, विजयकुमार हरिश्चंद्रे, सचिन झगडे, रियाज पानसरे, राहुल मंगवानी, दत्तात्रय कदम, कैलास शिर्के, विलास कड, रामदास राउत, स उपाध्ये, धनंजय आगलावे, विठ्ठल ठोंबरे, महेश जेजुरीकर, समीर गेजगे, दत्तात्रय गोसावी, सुनील देवणे, विक्रम पवार, पाब्लो होलवेट, सदानंद बारभाई, दादा असवलीकर, अमोल बेलसरे, चंद्रशेख�� सेवेकरी, घनश्याम मोरे, प्रियांका मोरे, कोमल हिंगणे, गिरीश आगलावे, अतुल आगलावे, अयुब खान, एम मल्लिकार्जुन, नागमल्लाना, सुभाष पुजारी, वडियार स्वामी, बबन शेडगे, छगन गोरे, राम गोरे, शेखरबाबु पंडील्ला, के. शेषु भारती, डि. सदनंदम, एम.गणेश, माद्वकर, मल्लू वच्चाल, खंडाप्पा पुजारी, सतीश यादव, विशाल जावळकर\nध्यानमंत्र – स्वर, संगीत – हर्षित अभिराज\nया संकेत स्थळावर समाविष्ट सर्व मंदिरांचे विश्वस्त मंडळ, व्यवस्थापन समिती, त्या गावचे स्थानिक स्वराज संस्था, ग्रामस्थ, संकेत स्थळ निर्मितीत विविध माध्यमातून ज्या सर्वांचा सहयोग लाभला त्या सर्वांचे विनम्र आभार.\nदेवघरातील कुलदेवतांचे टाक विषयी माहिती साठी क्लिक करा\nजेजुरीतील खंडोबाचे यात्रा व उत्सव सूचना whatsapp द्वारे मिळविण्यासाठी\nया नंबरवर whatsapp करुन आपली नोंदणी करा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/332-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%97%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A8%E0%A4%BE-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%B2%E0%A4%BE-%E0%A4%86%E0%A4%9C-%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%9C/LH0uBM.html", "date_download": "2020-10-31T16:28:50Z", "digest": "sha1:VXUWNHMQ77EZ4WLK62KDEUJD4RYDTDPO", "length": 4302, "nlines": 39, "source_domain": "krishnakath.page", "title": "332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\n332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज\nAugust 28, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\n332 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nसातारा दि. 28 (जिमाका): जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 332 नागरिकांना आज दहा दिवसांनतर घरी सोडण्यात आले तर 533 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\nविविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 8, कराड तालुक्यातील 146, खंडाळा तालुक्यातील 7, खटाव तालुक्यातील 14, कोरेगांव तालुक्यातील 39, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 13, पाटण तालुक्यातील 7, फलटण तालुक्यातील 26, सातारा तालुक्याती��� 62, वाई तालुक्यातील 7 असे एकूण 332 नागरिकांचा समावेश आहे.\n533 जणांचे नमुने पाठविले तपासणीला\nस्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड 66, फलटण 11, कोरेगांव 40, वाई 18, खंडाळा 56, रायगांव 20, पानमळेवाडी 42, मायणी 50, महाबळेश्वर 19, पाटण 18, दहिवडी 52, ढेबेवाडी 28 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड 104 असे एकूण 533 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%AD%E0%A5%A6%E0%A5%AA", "date_download": "2020-10-31T17:17:02Z", "digest": "sha1:JB6SHI4J4UNUNMB5AETFADTHIQLJBJEB", "length": 5087, "nlines": 171, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. १७०४ - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► इ.स. १७०४ मधील जन्म‎ (रिकामे)\n► इ.स. १७०४ मधील मृत्यू‎ (२ प)\n\"इ.स. १७०४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे १८ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ एप्रिल २०१३ रोजी ०३:१३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00498.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/5/9/Karmvir-Bhaurav-Patil.aspx", "date_download": "2020-10-31T15:32:08Z", "digest": "sha1:DPVRJC3FCSASOV73I5CBGEGL4GDMJ52E", "length": 21967, "nlines": 68, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "कर्मवीर भाऊराव पाटील", "raw_content": "\n२२ सप्टेंबर १८८७ – ९ मे १९५९\nकर्मवीर भाऊराव पाटील यांनी शैक्षणिक व सामाजिक उत्थानासाठी केलेल्या कार्याबद्दल सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने १९४८ साली त्यांना एक लाख रुपयांचा निधी संत गाडगेबाबा यांच्या हस्ते अर्पण केला. या कार्यक्रमास राष्ट्रपिता महात्मा गांधीनी पाठवलेल्या संदेशात ते लिहितात, “श्री भाऊराव की सेवा ही उनका सच्चा कीर्तिस्तंभ है|’’\nगांधीनी प्रकट केलेल्या इच्छेनुसार कर्मवीरांनी शेवटपर्यंत शिक्षणप्रसार व त्या ��नुषंगाने सामाजिक उन्नती व्हावी यास्तव सेवा केलेली आहे.\nकर्मवीरांचा जन्म कुंभोज या गावी आजोळी झाला. त्यांचे वडील पायगोंडा पाटील हे महसूल खात्यात कारकून म्हणून नोकरीस होते. त्यांच्या बदल्या होत असत. त्यामुळे भाऊरावांचे शिक्षण दहिवडी व विटा या गावी झाले. विटा येथे त्यांनी मराठी ५वी व इंग्रजी पहिल्या इयत्तेपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांना शिक्षणासाठी कोल्हापूर येथे पाठवण्यात आले. तेथे छत्रपती शाहू महाराजांच्या राजवाड्यात राहण्याचे भाग्य त्यांना लाभले. त्यांच्या सहवासात कर्मवीरांना महाराजांच्या पुरोगामी विचारांची दीक्षा आपोआपच प्राप्त झाली. कोल्हापूर येथील राजाराम विद्यालयामधून त्यांनी इंग्रजी ६वीपर्यंत शिक्षण घेतले.\nत्यानंतर कर्मवीरांनी आत्मारामपंत ओगले यांच्याबरोबर प्रभाकर काच कारखाना, ओगलेवाडी येथे प्रचारक म्हणून काम केले. नंतर ते लक्ष्मणराव किर्लोस्कर यांच्याबरोबर किर्लोस्करवाडी येथे काम करीत होते. त्यानंतर सातारा रोड येथे धनजीशहा कूपर यांच्याबरोबर भागीदारीत काम करू लागले. कूपर यांनी करारानुसार नफ्याचा काही भाग शिक्षणावर खर्च करण्यास नकार दिल्याने त्यांनी राजीनामा दिला व त्यानंतर स्वत:ला शिक्षण कार्यात झोकून दिले. या कालावधीत कर्मवीर सत्यशोधक समाजाच्या कार्यातही सहभागी होत असत.\nकर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रातील कार्यास प्रारंभ शिक्षक म्हणून केला. सातारा येथे खाजगी शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. ते सर्व विषय शिकवत असत. त्यांना संस्कृत शिकवण्याबद्दल विचारणा केली असता त्यांनी होकार दिला. पहाटे ५ वाजता उठून ते गजेन्द्रगडकरशास्त्री यांच्याकडे जाऊन स्वतः संस्कृत शिकत व नंतर विद्यार्थ्यांना शिकवत असत. त्यामुळे ते पाटील मास्तर म्हणून ओळखले जाऊ लागले. १९०९ मध्ये सातारा जिल्ह्यातील दुधगाव येथे त्यांनी शिक्षण प्रसारक संस्थेची स्थापना व ‘दुधगाव विद्यार्थी आश्रम’ नावाचे वसतिगृह सुरू केले.\nसमाजातील सर्व मुलांना शिक्षण प्राप्त व्हावे यासाठी त्यांचे प्रयत्न चालूच होते. त्याचा प्रारंभ त्यांनी ४ ऑक्टोबर १९१९ रोजी काले येथे रयत शिक्षण संस्थेची स्थापना करून वसतिगृह सुरू केले. १९२१ रोजी नेर्ले या गावी दुसरी प्राथमिक शाळा व रात्रशाळाही सुरू केली. १९२४ मध्ये सातारा येथे वसतिगृह सुरू झ���ले. १९२७ मध्ये या वसतिगृहाचे नामाभिधान ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस’ असे करण्यात आले. नामाभिधानाचा कार्यक्रम महात्मा गांधी यांच्या हस्ते झाला. त्या वेळी सर्व जाती-धर्माची मुले एकत्र राहतात, स्वतः जेवण तयार करतात व एकत्र बसून खातात हे ऐकून गांधीनी सामाजिक ऐक्याच्या या प्रयोगाची मुक्तकंठाने स्तुती केली. “साबरमती येथील आश्रमात हा प्रयोग यशस्वी करणे मला शक्य झाले नाही, पण येथे तुम्ही यश संपादन केले आहे ही गौरवाची बाब आहे. असेच प्रयोग चालू राहूद्यात,’’ या शब्दांत गांधीनी कर्मवीरांना प्रोत्साहन दिले.\nकर्मवीरांनी पुणे येथे १९३२ मध्ये उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या निवासाची व भोजनाची सोय व्हावी यासाठी संयुक्त मतदारसंघास मान्यता देणाऱ्या गांधी-आंबेडकर कराराच्या स्मृतिप्रित्यर्थ ‘युनियन बोर्डिंग’ची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी सर्वच बाबतीत स्वावलंबी बनले पाहिजे ही शिकवण व सामाजिक ऐक्याची भावना वसतिगृहाद्वारे जोपासली जावी हा दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवण्याचे कार्य कर्मवीरांनी केले आहे. याच तत्त्वानुसार संस्थेद्वारा आज ७६ वसतिगृहे चालवली जात आहेत.\nप्रशिक्षित शिक्षकच आपले कर्तव्य योग्य पद्धतीने व कल्पकतेने अधिक प्रभावीपणे करू शकतील अशी कर्मवीरांची धारणा होती. त्यासाठी त्यांनी १९३५ मध्ये ‘अध्यापक विद्यालया’ची स्थापना केली.\nदुर्गम भागातील खेड्यात राहणाऱ्या मुलांना किमान प्राथमिक शिक्षण उपलब्ध व्हावे यासाठी कर्मवीरांनी व्हालंटरी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेऊन १९३८ पासून जिल्ह्याच्या डोंगराळ व दुष्काळी भागात ‘व्हालंटरी स्कूल’ सुरू केली. हे कार्य ग्रामस्थांच्या व ध्येयवादाने प्रेरित होऊन अल्पवेतनावर काम करणाऱ्या शिक्षकांच्या सहकार्याने सुरू करून ते शासनाकडून पर्यायी व्यवस्था होईपर्यंत चालू ठेवले. ५७८ खेड्यात या शाळांमुळे प्राथमिक शिक्षणाचा प्रसार झाला.\nस्वातंत्र्यानंतर प्राथमिक शिक्षणाची जबाबदारी शासनाने स्वीकारल्याने या शाळा शिक्षकांसह लोकल बोर्डाकडे वर्ग करण्यात आल्या. सध्या संस्थेतर्फे २४ प्राथमिक शाळा चालविल्या जातात.\nमुलींच्यासाठी १९४२ मध्ये ‘जिजामाता अध्यापिका विद्यालयाची’ मुहूर्तमेढ रोवण्यात आली. सध्या ८ अध्यापक विद्यालये व २ शिक्षणशास्त्र महाविद्यालये यांच्याद्वारा शिक्षक प्रशिक्षणाचे कार्य करीत आहे.\nवसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांची इ. ७वीनंतर माध्यमिक शिक्षणाची सोय व्हावी यासाठी कर्मवीरांनी १९४० मध्ये ‘महाराजा सयाजीराव मोफत आणि निवासी विद्यालया’ची स्थापना केली. विद्यार्थ्यांनी वसतिगृहात राहून शिक्षण घ्यावे ही त्यामागची भूमिका होती. या विद्यालयात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यास स्वत:ची कामे करण्याबरोबरच दररोज १ तास शारीरिक कष्टाची कामे करावी लागत असत. या विद्यालयात स्वावलंबन व श्रमप्रतिष्ठा या मूल्यांची जोपासना करावी लागत असे. आज संस्थेच्यावतीने महाराष्ट्रातील १४ व कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात एकूण ४३२ विद्यालये चालवली जातात.\nविद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुणे, मुंबई, कोल्हापूर, बडोदा इत्यादी ठिकाणी जावे लागत असे. विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षण गावाच्या जवळपास मिळाले पाहिजे असे कर्मवीरांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी १९४७ साली सातारा येथे ‘छत्रपती शिवाजी महाविद्यालयाची’ची स्थापना केली. हे महाविद्यालयही मोफत आणि निवासी होते. वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जात असल्याने प्रारंभी विद्यार्थी संख्या मर्यादितच होती. त्यामुळे खर्चाची तोंडमिळवणी करणे कठीण जाऊ लागले. कालांतराने महाविद्यालय सर्वांसाठी खुले करण्यात आले. शिवाजी महाविद्यालयाचे कालांतराने शाखानिहाय विभाजन केले गेले. आज तीनही महाविद्यालयात हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. तसेच आज कला, वाणिज्य आणि विज्ञान या सर्व शाखांचे शिक्षण देणारी ४० महाविद्यालये संस्थेमार्फत चालवली जातात. अभियांत्रिकीचे शिक्षण देणारे एक महाविद्यालय ही संस्था चालवते.\n१९४९ मध्ये अहमदनगर जिल्ह्यात कर्मवीरांचे शैक्षणिक कार्य सुरू झाले. १९५३ मध्ये माण तालुक्यात टाटा न्यासाच्या सहकार्याने ग्रामविकासाचे कार्य सुरू झाले. त्याच वर्षी पुण्यात नाना वाड्यात ‘कर्मवीर भाऊराव विद्यालय’ सुरू झाले. त्याच वर्षी तालुक्यातील सैदापूर येथे महाविद्यालय सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणाची सोय केली. याच वर्षी कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालय सुरू झाले. कर्मवीरांनी कार्य करताना आपणासमोर जी उद्दिष्ट्ये ठेवली होती त्यातील बहुतांश प्रत्यक्षात आणणे त्यांना शक्य झाले. अनेक अडचणी व आपत्तींना तोंड देत ते वाटचाल करीत राहिल्याने त्यांना यशप्राप्ती झाली. त्यांच्या कार्याचे वैशिष्ट्य समजावून घेत असताना त्यांनी स्वीकारलेली व जपलेली मूल्ये याचा विचार करणे आवश्यक आहे. कर्मवीरांनी जातीभेदातीत दृष्टिकोनाचा स्वीकार करून सर्व स्तरांवरील विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. संस्थेचे कार्य संस्थेत शिक्षण घेऊन तयार झालेल्या कार्यकर्त्यांनीच पुढे चालवावे असे कर्मवीरांना वाटत असे. ग्रामीण स्तरातून आलेले व शिक्षण घेऊन तयार झालेले शिक्षकच ग्रामीण परिसरात समरस होऊन कार्य करतील अशी कर्मवीरांची धारणा होती.\nस्वावलंबनाची प्रेरणा हा कर्मवीरांच्या कार्याचा तिसरा विशेष होय. विद्यार्थ्यांनी स्वकष्टातून शिक्षण घ्यावे यासाठी ‘कमवा व शिका’ योजनेचा अनेक विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे. आज अनेक विद्यापीठातून व महाविद्यालयातून या योजनेच्या उपलब्धतेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शिक्षण घेण्याची प्रेरणा प्राप्त झाली आहे.\nकर्मवीरांनी विसाव्या शतकाच्या प्रारंभीच महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील, पददलित, आर्थिकदृष्ट्या मागासलेला व जातीभेदाने पोखरलेला समाज स्वाभिमानी बनून उन्नतीच्या मार्गावर वाटचाल करीत राहावा या हेतूने शिक्षणाचा प्रसार केला. समाजोन्नतीच्या मूलभूत कार्यामुळे जनतेने त्यांना कर्मवीर ही उपाधी प्रदान केली आहे. भारत सरकारने त्यांना पद्मभूषण देऊन गौरविले आहे. पुणे विद्यापीठाने १९५९ मध्ये डी. लिट. या पदवीद्वारे त्यांचा गौरव केला आहे.\n- प्रा. वसंत रोकडे\nसौजन्य: आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण - शिल्पकार चरित्रकोश\nविज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण खंड\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dincharyanews.in/2019/01/blog-post_629.html", "date_download": "2020-10-31T16:21:06Z", "digest": "sha1:V55OVYSU5XJHNUJKQT5KBUWJZQFU2SFQ", "length": 6348, "nlines": 61, "source_domain": "www.dincharyanews.in", "title": "१०० टक्के अनुदान मंजूर करा:विमाशिसंघाचे निवेदन", "raw_content": "\nHomeनागपूर १०० टक्के अनुदान मंजूर करा:विमाशिसंघाचे निवेदन\n१०० टक्के अनुदान मंजूर करा:विमाशिसंघाचे निवेदन\nअप्पर मुख्य सचिव व शिक्षण आयुक्तांना विमाशिसंघाचे निवेदन\nनागपूर / अरूण कराळे:\nकमी पटसंख्येमुळे व्यपगत झालेली पायाभूत पदे पटसंख्या वाढल्यास १०० टक्के अनुदान तत्वावर मंजूर करण्यात यावीत अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शालेय शिक्षण विभागाचे अप्पर मुख्य सचिव व शिक्षण आयुक्तांकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे.\nआर.टी.ई. नुसार विद्यार्थी संख्या ग्रुहीत धरून पदनिश्चीतीचे निकष बदलत गेल्यामुळे सन २०१५-१६, २०१६-१७, २०१७-१८ या शैक्षणिक सत्रात राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षक पदांची संख्या अचानक कमी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक अतिरिक्त झाले. इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा कल गेल्यामुळे मराठी, हिंदी व उर्दू माध्यमाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील पायाभूत पदे कमी झाली असल्याचे विमाशिचे अध्यक्ष एस.जी. बरडे यांनी शासनास पाठविलेल्या निवेदनात नमूद केले आहे. संचमान्यतेत विद्यार्थी संख्या असतांना अनेक कारणाने ती संख्या विद्यार्थी पोर्टलवर भरल्या न गेल्यामुळे संचमान्यतेत पदे कमी दाखविण्यात आल्याची राज्यात अनेक उदाहरणेही आहेत. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना वेगवेगळ्या आंदोलनातून व बैठकांमधून पटसंख्या असताना पदे नाकारण्यात आल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले असल्याचे विमाशि संघाने शासनास पाठविलेल्या निवेदनात नमूद आहे.\nत्यामुळे वेगवेगळ्या कारणाने व्यपगत करण्यात आलेली ही पायाभूत पदे सन २०१८-१९ या शैक्षणिक सत्रात विद्यार्थी संख्या असल्यास १०० टक्के अनुदान तत्वावर मंजूर करण्यात यावी अशी मागणी विमाशिसंघाने शासनास पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे शिक्षण संचालक व विभागीय शिक्षण उपसंचालक यांनाही पाठविण्यात आली आहे.\n♥ # Welcome : दिनचर्या न्यूज या वेबपोर्टलची निर्मिती काव्यशिल्प डिजिटल मीडियाने केली आहे. Contact 7264982465\nइतर समाजाने लावलेल्या सलून मध्ये काम करणाऱ्या नाभिकांनी सावध व्हा\nजिल्ह्यात 195 नव्याने पॉझिटिव्ह ; तीन बाधितांचा मृत्यू\nचंद्रपुर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस मध्ये युवकाचा प्रवेश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/global-wellness-day/", "date_download": "2020-10-31T15:35:10Z", "digest": "sha1:H6W4W3XWIJ7TVCFVGZ44GCMZVLT5334T", "length": 4345, "nlines": 51, "source_domain": "balranjankendra.org", "title": "अंतर्बाह्य सुंदरता (On the Occasion of Global Wellness Day) | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १४ जून, २०१६\nबालरंजन केंद्रातील मुले आणि पालकांसाठी ‘अंतर्बाह्य सुंदरता ‘ ह्या विषयावर सौंदर्यतज्ञ लीना खांडेकर यांचे व्याख्यान झाले . बाहेरून घरात आल्यावर मुलांनी हातपाय आणि चेहरा तसेच मान स्वच्च धुवावी .सकाळी व रात्री दात घासावे . रोज व्यायाम करावा . यामुळे शरीर चांगले राहील . सकारात्मक विचार , नात्यातील घट्ट वीण ,मैत्री आणि ध्यान यामुळे मन चांगले राहील . असे प्रतिपादन सौ . खांडेकर यांनी केले .जंक फूड ला ‘नाही ‘ म्हणायला मुलांनी शिकले पाहिजे असेही त्या म्हणाल्या . स्वत्छ् , निटनेटके रहाणे , पोश्चर चांगले ठेवणे महत्वाचे आहे . इतरांशी आदराने बोलणे आणि आत्मविश्वासपूर्वक वावर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अंतर्बाह्य सुंदर करतील असे त्यांनी सांगितले .\n‘आपल्या दृष्टीने जगातली सगळ्यात महत्वाची व्यक्ती आपणच असतो . त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला शिकले पाहिजे ‘ असे भारती निवास सोसायटीच्या बालरंजन केंद्राच्या संचालिका सौ . माधुरी सहस्रबुद्धे यांनी यावेळी मुलांना सांगितले .दीपाली बोरा यांनी आभार प्रदर्शन केले .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.65, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/maharashtra-news/co-power-generation-projects-remain-incomplete-due-to-government-ignorance-1229132/", "date_download": "2020-10-31T16:31:55Z", "digest": "sha1:NBG2TWAJU6VAWGUOK5QDDURRJ4AQCI6K", "length": 14555, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "राज्यात सहवीजनिर्मिती प्रकल्पांना खीळ | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nराज्यात सहवीजनिर्मिती प्रकल्पांना खीळ\nराज्यात सहवीजनिर्मिती प्रकल्पांना खीळ\nकेंद्र सरकारकडून या प्रकल्पांना भांडवली अर्थसहाय्य तसेच राज्य सरकारकडूनही वित्तीय सहाय्य देण्यात येते.\nप्रकल्पांचे काम अर्धवट स्थितीत; ८४ प्रकल्प प्रत्यक्षात कार्यान्वित\nसाखर कारखान्यांमधून सहवीजनिर्मिती प्रकल्प राबवण्याचे धोरण सरकारने निश्चित केले असले, तरी सरकारी उदासीनतेमुळे अनेक सहवीजनिर्मिती प्रकल्पांचे काम अर्धवट स्थितीत असून, आतापर्यंत ८४ प्रकल��प प्रत्यक्षात कार्यान्वित झाले आहेत.\nऊसाच्या चिपाडापासून (बगॅस) सहवीजनिर्मिती प्रकल्पांची उभारणी करण्यासाठी केंद्र सरकारकडून या प्रकल्पांना भांडवली अर्थसहाय्य तसेच राज्य सरकारकडूनही वित्तीय सहाय्य देण्यात येते. राज्यात २०१५ पर्यंत १५०० मेगावॅट वीज ही सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून निर्माण करण्याचे नियोजन राज्य सरकारने आखले होते. साखर कारखान्यांना त्यासाठी प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवण्याचे ठरले, पण प्रत्यक्षात अंमलबजावणीच्या पातळीवर सरकारी कासवगती आडवी आल्याचे दिसून आले आहे. साखर कारखाने आणि सरकारी यंत्रणा यातील समन्वयाचा अभाव निदर्शनास येत आहे. राज्यात ८४ साखर कारखान्यांमध्ये बगॅसचा वापर करून वीजनिर्मिती सुरू झाली आहे. काही कारखान्यांनी याबाबतीत चांगली कामगिरी केली आहे, पण अनेक कारखान्यांमध्ये वीजनिर्मिती करण्याचे काम रखडले आहे. याबाबतीत देशात महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा आहे. उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.\nया प्रकल्पांसाठी केंद्र सरकारने प्रतिमेगावॅट ४० ते ६० लाख रुपयांपर्यंत अनुदानही जाहीर केले आहे. सुमारे ३ हजार ८०० कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यात झाली आहे, पण पाठपुराव्याअभावी वीजनिर्मितीची क्षमता वाढू शकली नाही. साखर कारखान्यांमध्ये सहवीजनिर्मितीत ४० बार व त्यावरील दाबाच्या बॉयलरसाठी प्रतिमेगाव्ॉट ४० लाख रुपये, ६० बार दाबाच्या बॉयलरसाठी ५० लाख आणि ८० बारवरील दाबाच्या बॉयलरसाठी ६० लाख रुपये अनुदान जाहीर करण्यात आले आहे. राज्यात मंजूर सहवीजनिर्मिती प्रकल्पांची क्षमता १५०० मेगावॅट आहे.\nप्रत्यक्षात १३०० मेगावॅटपर्यंतच वीजनिर्मिती हाती आली आहे. अनेक प्रकल्पांचे काम गेल्या दोन वर्षांपासून सुरू होऊ शकलेले नाही. साखर कारखान्यांना एकूण ऊस गाळपाच्या २९ टक्के बगॅस मिळतो. या बगॅसचा वापर इंधन म्हणून केला जातो. हंगाम बंद झाल्यावरही साखर कारखान्यांमधून वीजनिर्मिती केली जाऊ शकते. सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून निर्यात केल्या जाणाऱ्या विजेचे प्रमाण ५८ टक्के आहे. त्यातून साखर कारखान्यांना महसूलही मिळतो.\nखाजगी कारखान्यांचे अधिक लक्ष\nसहकारी कारखान्यांपेक्षा खाजगी साखर कारखान्यांनी सहवीजनिर्मितीकडे अधिक लक्ष केंद्रित केल्याचे दिसून आले आहे. सध्या २२ खाजगी साखर कारखान्यांमधून वीज��िर्मिती केली जात आहे. ऊर्जेची वाढती मागणी आणि अल्प उपलब्धतेवर सहवीजनिर्मिती हा एक चांगला पर्याय साखरपट्टय़ात उपलब्ध असतानाही त्याकडे होणारे दुर्लक्ष हा सहकार क्षेत्रात चर्चेचा विषय बनला आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 उष्णतेच्या लाटेने ५ हजार ‘मामा’ तलाव आटले\n2 उष्माघाताने पंधरवडय़ात नांदेडमध्ये तिघांचा मृत्यू\n3 ताडगाव जंगलात चकमकीत जहाल नक्षलवादी सरिता ठार\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/10/12/President-of-Vanvasi-Kalyan-Ashram-Ramchandra-Kharadi-.html", "date_download": "2020-10-31T15:52:04Z", "digest": "sha1:ZJN6RRZBLF43WVUWPFYOUKS7CJNDZ7H7", "length": 6105, "nlines": 9, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " रामचंद्र खराडी वनवासी कल्याण आश्रम चे नवे अध्यक्ष - महा एमटीबी", "raw_content": "रामचंद्र खराडी वनवासी कल्याण आश्रमचे नवे अध्यक्ष\nनागपूर : सेवा क्षेत्रातील महत्वाची संस्था मानली जाणाऱ्या अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम या संस्चेथेचे नवे अध्यक्ष म्हणून रामचंद्र खराडी यांची निवड करण्यात आली आहे. नागपूरात वनवासी कल्याण आश्रमच्या कार्यकारी मंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी राष्ट्रीय उपाध्यक्षा निलीमा पट्टे, कृपाप्रसाद सिंह, राष्ट्रीय महामंत्री योगेश बापट प्रामुख्याने उपस्थित होते.\nश्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांच्या निधनानंतर १९९५ पासून सलग २५ वर्षे जगजेवराम उरांव यांनी कल्याण आश्रमचे नेतृत्व केले होते. त्यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या पदावर आता रामचंद्र खराडी यांची निवड झाली आहे. रामचंद्र खराडी यांचा जन्म १५ जानेवारी १९५५ रोजी राजस्थानातील उदयपूर जिल्ह्याच्या खरबर या गावी भिल्ल आदिवासी परिवारात झाला. पदवीपर्यंत शिक्षणानंतर त्यांनी शासकीय सेवेत तहसिलदार, दंडाधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आदी शासकीय पदांवर सेवा दिली आहे. शासकीय सेवेतील दांडगा अनुभव आणि कार्यशैलीमुळे ते लोकप्रिय आहेत.\n२०१४ मध्ये त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेतली. त्यानंतर धार्मिक आणि सामाजिक कार्यात ते सक्रीय झाले. १९९५ पासून ते गायत्री परिवाराच्या संपर्कात आले. त्यांच्या नेतृत्वात १७ ठिकाणी गायत्री मंदिराची उभारणी झाली आहे. गायत्री महायज्ञात त्यांची भूमिका महत्वाची होती. विविध सामुहिक विवाह सोहळे आयोजित केले आहेत. २००३ मध्ये डुंगरपूर कल्याण आश्रम भवन उभारणी दरम्यान ते कल्याण आश्रमच्या संपर्कात आले.\n२०१६ व २०१९, असे दोन वेळा त्यांनी राजस्थान शाखेचे अध्यक्षपद भूषविले आहे. दोन वर्षांपासून ते राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य म्हणून ते कार्यरत होते. नाशिक येथे आयोजित करण्यात मेळाव्यात त्यांनी सहभाग घेतला होता. हितरक्षा आयाम अंतर्गत हैदराबाद येथे पेसा अॅक्टवर आयोजित कार्यशाळा, मुंबईतील नीती दृष्टीपत्र तयार करण्यासाठी आयोजित चर्चासत्र आदी कार्यक्रमातून त्यांच्या अनुभवाची छाप दिसून आली. पाच वर्षात कल्याण आश्रमात ते देशभरातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आले. स्पष्ट विचार आणि प्रभावी वत्कृत्व यामुळे ते लोकप्रिय आहेत. २०१७ मध्ये खराडी यांना संत ईश्वर सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00499.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-5-may-20.html", "date_download": "2020-10-31T16:54:21Z", "digest": "sha1:CPOIVIYM5E4PZCUUCGCDQRKLLL5T7FDA", "length": 6125, "nlines": 88, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ५ मे (युरोप दिन)", "raw_content": "\nHomeमेदैनंदिन दिनविशेष - ५ मे (युरोप दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ५ मे (युरोप दिन)\n१२६०: कुबलाई खान हा मंगोलियाचा सम्राट बनला.\n१९०१: पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी लाहोर येथे गांधर्व महाविद्यालयाची स्थापना केली.\n१९३६: इटालियन सैन्याने इथिओपियातील आदिसअबाबा शहराचा ताबा घेतला.\n१९५५: पश्चिम जर्मनीला सार्वभौमत्व प्राप्त झाले.\n१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.\n१९९७: जयदीप आमरे या साडेपाचवर्षीय बालकाने गोव्यातील मांडवी नदी पोहून पार केली. एवढ्या छोट्या बालकाने ही नदी पोहून पार करण्याची ही पहिलीच घटना आहे.\n१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.\n८६७: जपानी सम्राट उडा यांचा जन्म. (मृत्यू: १९ जुलै ९३१)\n१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १५७४)\n१८१८: कार्ल मार्क्स साम्यवादी विश्वक्रांतीचा पुरस्कर्ते यांचा जन्म. (मृत्यू: १४ मार्च १८८३)\n१८६४: निले ब्लाय उर्फ एलिझाबेथ जेन कोचरन शोध्पात्राकारितेच्या जनक यांचा पीट्सबर्ग येथे जन्म.\n१९११: भारतीय शिक्षक व कार्यकर्ते प्रितलाता वडेदार यांचा जन्म. (मृत्यू: २३ सप्टेंबर १९३२)\n१९१६: ग्यानी झॆलसिंग भारताचे माजी राष्ट्रपती यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९४)\n१९८९: लक्ष्मी राय तमिळ अभिनेत्री यांचा जन्म.\n१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १७६९)\n१९१८: त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी तथा निसर्गकवी यांचे निधन. (जन्म: १२ ऑगस्ट १८९०)\n१९४३: गायक नट, गायनगुरु रामकृष्णबुवा वझे यांचे निधन. (जन्म: २८ नोव्हेंबर १८७२)\n१९४५: पं. रामकृष्णबुवा वझे गायनाचार्य यांचा पुणे येथे निधन.\n१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०४ – मुंबई)\n२००६: नौशाद अली ज्येष्ठ संगीत दिगदर्शक यांचा मुंबई येथे निधन.\n२००७: लेसर चे निर्माते थिओडोर हेरॉल्ड मॅमन यांचे निधन. (जन्म: ११ जुलै १९२७)\n२००८: बास्किन-रॉबिन्स चे सहसंस्थापक इरब रोबिन्स यांचे निधन. (जन्म: ६ ��िसेंबर १९१७)\n२०१२: भारतीय क्रिकेटपटू सुरेंद्रनाथ यांचे निधन. (जन्म: ४ जानेवारी १९३७)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%A7%E0%A5%A7%E0%A5%A7", "date_download": "2020-10-31T15:50:41Z", "digest": "sha1:A3ZFJJJMKNYIJ4D3CCVNJOHWNBZKLM5H", "length": 6201, "nlines": 204, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "इ.स. १११ - विकिपीडिया", "raw_content": "\nसहस्रके: इ.स.चे १ ले सहस्रक\nशतके: १ ले शतक - २ रे शतक - ३ रे शतक\nदशके: ९० चे - १०० चे - ११० चे - १२० चे - १३० चे\nवर्षे: १०८ - १०९ - ११० - १११ - ११२ - ११३ - ११४\nवर्ग: जन्म - मृत्यू - खेळ - निर्मिती - समाप्ती\n१ महत्त्वाच्या घटना आणि घडामोडी\nमहत्त्वाच्या घटना आणि घडामोडी[संपादन]\nसम्राट सातवाहनाने उत्तरेस चढाई करून सम्राट कनिष्काच्या सैन्यास मथुरेजवळ पराभूत केले.\nइ.स.च्या ११० च्या दशकातील वर्षे\nइ.स.च्या २ र्‍या शतकातील वर्षे\nइ.स.च्या १ ल्या सहस्रकातील वर्षे\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ६ एप्रिल २०१३ रोजी ०८:०८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B5%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:50:01Z", "digest": "sha1:2JA6LI5TAES2PF2JPVPGBXUKSZFEBIZK", "length": 13899, "nlines": 110, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "शिवजयंती - विकिपीडिया", "raw_content": "\nऔरंगाबाद मधील क्रांतिचौकात शिवाजीजयंती साजरी करताना शिवाजीभक्त, १९ फेब्रुवारी २०१९\nशिवाजी जयंती, शिवजन्मोत्सव, शिवछत्रपती जन्मोत्सव\nछत्रपती शिवाजी महाराज जयंती किंवा शिवजयंती हा महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांच्या जन्मदिवसानिमित्त महाराष्ट्र सरकारने निश्चित केल्याप्रमाणे हा सण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा केला जातो. या दिवशी महाराष्ट्रात सार्वजनिक सुटी असते.[१] महाराष्ट्राबाहेरही काही ठिकाणी अल्प प्रमाणात हा उत्सव साजरा केला जातो.\n४ हे सुद्धा पहा\nइ.स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी रायगडवरील शिवाजी महाराजांची समाधी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर सर्वप्रथम प्रदीर्घ असा एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कार्य लोकांपर्यंत पोहचावे यासाठी फुलेंनी इ.स. १८७० साली शिवजयंती सुरू केली, जी पहिली शिवजयंती होती, आणि शिवजयंतीचा पहिला कार्यक्रम पुणे येथे पार पडला. त्यानंतर बाळ गंगाधर टिळक यांनी शिवजयंतीच्या माध्यमातून लोकांना एकजूट करण्याचे काम केले. २०व्या शतकात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीदेखील शिवजयंती साजरी केली, ते दोन वेळा शिवजयंतीच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. तेव्हापासून शिवजयंती मोठ्या प्रमाणावर साजरी व्हायला लागली.1645 the मध्ये, १ 15 वर्षीय शिवाजी राजे यांनी तोरणा किल्ल्याचा विजापुरी सेनापती इनायत खानला लाच दिली किंवा त्यांची खात्री करुन दिली. []२] मराठा फिरंगोजी नरसाला, ज्याने चाकणचा किल्ला धरला होता, त्यांनी महाराजांवरील निष्ठेचा दावा केला आणि कोंडाणाचा किल्ला विजापुरी राज्यपालाला लाच देऊन मिळविला. [] 33] २ July जुलै १484848 रोजी शिवाजीला ताब्यात घेण्याच्या उद्देशाने शहाजी राजेला बाजी घोरपडे यांनी बिजापुरीचा शासक मोहम्मद आदिलशहाच्या आदेशानुसार तुरूंगात टाकले. [] 34]\nसरकारच्या म्हणण्यानुसार, १4949 in मध्ये जिंजीच्या हस्तक्षेनंतर कर्नाटकात आदिलशहाचे स्थान मिळवल्यानंतर शहाजी राजेंना सोडण्यात आले. या घडामोडींच्या दरम्यान, १–– – -१55 from पर्यंत महाराजांनी आपल्या विजयांमध्ये विराम दिला आणि शांततेने त्यांचे फायदे एकत्रीत केले. [] 35] त्याच्या सुटकेनंतर शहाजी राजे सार्वजनिक जीवनातून निवृत्त झाले आणि १ and––-१–6565 च्या सुमारास शिकार अपघातात त्याचा मृत्यू झाला. वडिलांच्या सुटकेनंतर महाराजांनी पुन्हा छापा टाकण्यास सुरवात केली आणि १5 in in मध्ये वादग्रस्त परिस्थितीत विजापूर येथील मराठा सामंत असलेले चंद्रराव मोरे यांना ठार मारले आणि सध्याच्या महाबळेश्वर जवळील जावलीची दरी त्याच्याकडून ताब्यात घेतली. [] 36] [] 37] भोसले व मोरे कुटुंबांव्यतिरिक्त सावंतवाडीचे सावंत, मुधोळचे घोरपडे, फलटणचे निंबाळकर, शिर्के, माने व मोहिते यांनीही विजापूरच्या आदिलशाहीची सेवा केली, अनेकांना देशमुखी हक्क लाभले. शिवाजी महाराजांनी आपल्या मुलींशी लग्न करणे, देशमुखांना बायपास करण्यासाठी खेड्यात पाटलांशी थेट व्यवहार करणे, क��ंवा त्यांच्याशी लढा देणे या शक्तिशाली कुटुंबांना वश करण्यासाठी भिन्न रणनीती अवलंबली\nमहाराष्ट्र सरकारने २००१ साली फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार. १९ फेब्रुवारी १६३०) ही शिवरायांची जन्मतारीख स्वीकारली.[२] त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार दरवर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी सुटी जाहीर करते. इतर संभाव्य तारखांमध्ये ६ एप्रिल १६२७ (वैशाख शुद्ध तृतीया) ही एक जन्मतारीख मानली जात होती. त्यानुसार, महाराष्ट्राबाहेरचे अनेक लोक शिवजयंतीचा दिवस म्हणून वैशाख शुद्ध तृतीया हा दिवस, आणि महाराष्ट्रातले काही लोक मराठी पंचांगाप्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया हा दिवस शिवजयंती म्हणून पाळतात. त्याप्रमाणे विविध दिनदर्शिकांंमधे वेगवेगळी तारीख दाखविलेली असते.[३]\nशिवजयंती साजरी करण्यामागचा उद्देश असा की शिवाजी महाराजांचे विचार समाजातल्या प्रत्येकापर्यंत पोहोचावेत.\n^ महाराष्ट्र शासनाने सन २०१६, १७ व १८ सालासाठी जाहीर केलेल्या सार्वजनिक सुट्ट्या\n^ \"शिवजयंती: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मतारखेचा नक्की वाद काय आहे\nमहाराष्ट्रातील सण आणि उत्सव\nशिवाजी महाराज यांच्या नावे असलेल्या गोष्टी\nCS1 इंग्रजी-भाषा स्रोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० ऑगस्ट २०२० रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.irablogging.com/blog/tya-bhyank-ratri-bhag5-antim", "date_download": "2020-10-31T16:06:42Z", "digest": "sha1:2CHFMDFNQBCPTKLPLERR6NNL4V4UQUBW", "length": 43757, "nlines": 190, "source_domain": "www.irablogging.com", "title": "Tya bhyank ratri bhag5 antim", "raw_content": "\nत्या भयानक रात्री .. भाग 5 ( अंतिम )\nआईने सांगायला सुरुवात केली ...तू माझ्यावर रागावून बाहेर निघून गेलीस खर ,पण खूप वेळ झाला तरी तुझा काहीच पत्ता नाही . तुझ्या मित्र मैत्रिणींना विचारून झालं .कॉलेज, डांस क्लास अगदी सगळीकडे चौकशी केली ,घरातून निघून गेल्यापासून यांपैकी कोणाशीही तुझा काही संपर्क झाला ���व्हता . शेवटी न राहवुन मी पोलीस कंम्प्लेन्ट केली .पण त्यांनी तुझा शोध घेईपर्यंत मला चैन पडणार नव्हता . शेवटी मी विचार केला ,म्हणलं आता आपणचं निघाव तुझ्या शोधात , मला माहित होत ,तू नक्कीच कुठल्या तरी मोठ्या अडचणीत सापडली असणार .\nनाहीतर , माझं पिल्लू , आपल्या मम्मा पासून एवढावेळ लांब राहन शक्यचं नाही ... मला मागच्यावेळीचा प्रसंग आठवला ,जेव्हा तू अजून एकदा माझ्यावर रागावून निघून गेली होतीस ... तिकडेच शोधायचं ठरवलं मी तुला . आणि तिकडेच तुझी गाडी उभी असलेली दिसली . माझा संशय खरा ठरला ,थोडं आत जंगलात बघितलं , कुठे दिसतेय का तू , तर तुझी तुटलेली चप्पल ,चिखलात पडलेला मोबाईल फोन दिसला .. पण तू कुठेच दिसत नव्हती ..\nमला समजलं ,तुझ्याबरोबर काय घडलं असणार . अस एकटीने शोधण्यात काही होनार नव्हतं ,कोणाचीतरी मदत घ्यायला हवी होती . हे आठवतायत का तुला ,गुराखी आजोबा ...... मागच्या वेळी ही यांनीच सांगितलं होतं वन विभागाच्या अधिकाऱ्यांना तुझ्याबद्दल ..... आणि यांनी हेही सांगितलं होत .पोरीला पुन्हा इकडं एकटं लावून देऊ नका .. पण मी ही गोष्ट एवढी सिरियसली घेतली नव्हती ,त्यामुळे तेव्हा तुला नाही काही बोलले .\nतुला वाचवण्यात तेव्हा यांनीच मदत केली होती , आताही करतील या आशेने मी तडक त्या जंगलातून गाडी काढली आणि जंगलापलीकडे यांचं गाव आहे तिथे यांना शोधत गेले... पहिल्यादा तर गावातील माणसं घाबरली ... एवढ्या मुसळधार पावसात कोण ही बाई .. कोणाचा पत्ता विचारतेय ... कोणी सांगायलाच तयार नाही .. नंतर त्यांना विश्वासात घेऊन घडलेली सगळी हकीकत सांगितलं .मग कुठे त्यांनी ह्या गुराखी बाबांचं घर दाखवलं ... तशीच पळत पळत पावसातून मी यांच्या घरी गेले ,कारण उशीर करून चालणार नव्हता ,तुझ्या जीवन मरणाचा प्रश्न होता ..\nबाबांना आदी ओळख सांगितली ,की मागच्या वेळी कसं भेटलो आपण ,कशी ओळख झाली .. मग त्यांच्या लक्षात आलं .. आणि हेही लक्षात आलं की मी एवढ्या पावसातून का आलेय त्यांच्याकडे ,त्यांनी न सांगताच ओळखलं होत की काय घडलं असेल..... तेवढ्यात ते म्हणाले , तुमाला म्या सांगितलं होतं की नाय ,\"पोरगिला पुन्यानदा हिकडं ईवून दिवू नगासा \" तुमी ऐकलेलं दिसत नाय वाटतं . बघा घडल का नाय अघटित .. आव ,ती वासावरचं असत्याती .. कोण घावतयं का न्हाय ,ह्यनच्या तडाख्यात ....\n\"देव ,करो नी तुमची पोरगी सुखरूप असो \" चला बिगी बीगी माझ्यासंग , म्या दावतो तुमा��ा योक माणूस .. लय देवगुणाचा हाय .... त्यो जरुर मदत करील आपली ... आनं ,पोरगिला बी वाचवलं तुमच्या ..\nएवढ्या पावसातून हे म्हातारबाबा ,माझ्याबरोबर आले .. गावातली अजून एक दोघे जाणती माणसं पण बरोबर घेतली ... आणि गाडीत बसून निघालो , गुरुजींच्या घरी ..\nगुरुजींचं गाव ,यांच्या गावापासून पाच सहा किलोमीटर लांब असेल .. पावसानं ओबडधोबड झालेला रस्ता कसातरी पार केला आणि पोहचलो तिथं .. नुकतेच ते आपलं ,जप .... नित्यादी काम उरकून , झोपायलाच चालले होते .. तेवढ्यात आम्ही तिथं पोहचलो .. त्यांचा चेहरा अगदी शांत होता ... एक निर्विकार ,तेजस्वी भाव होता त्यांच्या चेहऱ्यावर.. जसं की त्यांना आदीच हे सगळं माहीत होत ,की पुढे काय घडणार आहे ....\" स्वामींचे , निस्सिम भक्त होते ते \"\nते म्हणले आलोच , मग लगेच निघू . ते आत घरात गेले , ते त्यांच्या देवघरातून काहीतरी घेऊन आले ... पाऊस रपरप पडतचं होता . तरीही त्यांनी कशाची पर्वा केली नाही . एवढ्या मुसळधार पावसात तेही बसले आमच्याबरोबर गाडीत .असेच असतात साधुपुरुष सदैव इतरांच्या मदतीसाठी तयार . त्यांच्या बरोबर त्यांनी एक पोथी घेतली होती ... केसरी रंगाच्या कपड्यात गुंडाळून ठेवलेली , काहीसे धागे , पवित्र जलाच कमंडलू...\nगाडीतूनही त्यांचा जप ,मंत्रोच्चार चालू होता ... जेणेकरून तिथे पोहचल्यावर काही अघटीत घडू नये .. माझ्या मनातही देवाचा धावा चालूच होता ,, काहीतरी पुण्य असेलच की माझं .. पोरगिला वाचव माझ्या .. परमेश्वरा \nजिथे तुझी गाडी उभी होती तिथेचं ,माझी गाडीही मी उभी केली .. सगळेजण खाली उतरलो .. पाऊस थांबायचं नाव घेत नव्हता ,सगळीकडे चिखल ,चालनं काय ,उभं राहणं ही कठीण होत त्या जंगलातल्या निसरड्या वाटेत .... तशात हे सगळेजण एकमेकांच्या मागे मागे चालत येत होते .\nगुराखी बाबा ,वाट दाखवत होते सगळ्यांना.. चालत चालत जंगलाच्या मध्यभागी पोहचलो .. बाबा मधेच थांबले , कारण पुढे स्मशान शांतता होती ,पाऊस तेवढा रपरप पडत होता .तो आपलं काम चांगल्या रीतीने करत होता .. पुढें तो वाडा उभा होता , अंधारात ,आपलं आसुरी तोंड घेऊन .. बघताक्षणी धस्स झालं काळजात ..\nमाझी पोरगी इथं फसलेय , कशी असेल ,काय झालं असेल तिच्याबरोबर ..\nगुरुजी म्हणाले ,शांत व्हा सगळे .... मुलीला काहीही होणार नाही विश्वास ठेवा सगळे . फक्त कोणीही आवाज करायचा नाही ,नाहीतर ती पिशाच्च सावध होतील ..मग मुलीला वाचवणं अवघड जाईल ..\nवाड्याच्या दरवाजाजवळ ��ेलो , भलामोठा दरवाजा ,पण त्याला उघडण अवघड होतं ... आणि आवाज करूनही चालणार नव्हतं .. नाहीतर तुझ्या जीवाला धोका झाला असता . तेवढ्यात एक गावकरी म्हणाला ,\" गुरुजी, मला एक रस्ता माहिती हाय , लय बारकं हुतो तवा आलो हुतो,गुरं चारीत चारीत ..... . आयनं लय बदडल हुत . पुण्यानदा तिथं गेलास तर तांगड तुडींन म्हणली हुती \".\nतवा काय वाटलं नव्हतं ,पण आय म्हणली ते खरं हुत ,आता पटतंय मला . मग सगळे त्यांच्या मागे जायला लागलो . खरंच तिथे एक वाट होती . वाड्याची बाहेरची भिंत जीर्ण झाल्यामुळे ती थोडी पडलेली होती .\nसगळे तिथून आत गेलो . आता गुरुजी पुढे होते .कारण सगळं त्यांच्यावरच होत . आमचं व्यवस्थित बाहेर पडण ,तुला त्या पिशाच्यांच्या तावडीतून सोडवणं. अजून आम्हाला हेही माहीत नव्हतं की नक्की आत काय आहे ,तू कुठे आहेस, कशी आहेस.....\nमागच्या पडक्या भिंतीतून आत शिरलो आम्ही सगळे .. अंधारातून नीटस दिसतही नव्हतं ,तसंच आम्ही चालत चालत पुढे पुढे येत होतो . आत पोहचल्यावर , गुरुजीनी जे धागे आणले होते ,त्याची वात तयार करुन ,ज्योत पेटवली . समोर भलामोठा दरवाजा दिसला ,जो आतून बाहेरून दोन्ही बाजूनी बंद होता .....\nमला समजेना ,मग तू आत आली कशी .नक्की काय घडलं असेल तुझ्याबरोबर .. तोपर्यंत गुराखी बाबा आणि गावकऱ्यांनी तुला इकडे तिकडे शोधायचा प्रयत्न केला , काहीजण वाड्याच्या वरच्या मजल्यावर गेले .. आणि पळत पळत खाली आले . त्यांना काहीतरी सापडलं होत , हो ते तुझेच कपडे होते . चिखलाने बरबटलेले ,पावसाने ओले झालेले .....\nमाझा बांध फुटला, जो एवढा उशीर धरून ठेवलेला ,मी रडायला लागले .गुरुजी म्हणाले रडू नका ,काही होणार नाही तुमच्या मुलीला ... त्यांनी ध्यान लावून बघितलं तू नक्की कोणत्या जागेवर आहेस . त्यांनी ओळखलं ,तू कुठे होतीस ,तुझ्या बरोबर काय होणार होत .\nते म्हणाले लवकर माझ्या मागोमाग या वेळ खूप कमी आहे . फक्त शांत रहायचं जो पर्यंत मी काही सांगत नाही ,तोपर्यंत कुणी काही करायचं नाही .\nआम्ही सर्वजण गुरुजींच्या मागे मागे जाऊ लागलो .वाड्याच्या अग्रभागापासून थोड्याच पुढे अजून एक खोली होती ती आम्हाला कोणाला दिसलीच नाही ,गुरुजींच्या पवित्र शक्तीमुळे त्या खोलीचा रस्ता मिळाला . त्यांच्या मागो माग आम्ही सगळेजण तिथं पोहचलो .\nआणि समोर जे दृश्य बघितलं , ते बघुन पायाखालची जमीन सरकली माझ्या , अंगातल सगळं त्राण संपल . आता जीव जातोय की काय माझ�� असच वाटलं होत मला . माझं लेकरू ,त्या नरभक्षकांच्या ताब्यात ... मृत्यू च्या दारात ..\nमग गुरुजींचं वाक्य आठवलं मला .. \"विश्वास ठेवा,तुमच्या मुलीला काहीही होणार नाही \" .\nत्या पिशच्चीणीने तुझे केस जखडून ठेवले होते ..... तुझं डोकं त्या लाकडाच्या ओंडक्यावर ठेवलं होतं .... खाली जमिनीवर सगळे रक्ताचे डाग होते यावरूनच समजत होतं त्या पिशाच्यांनी किती ,निष्पाप जिवांचा बळी घेतला असेल , पण आज हे थांबणार होत .. आणी तो दुसरा पिशाच् ....\nहातात भला मोठा कोयता घेऊन तुझ्या मानेवर वार करणार तेवढ्यात .... गुरुजींनी ... कमंडलू मधील पवित्र जल त्या पिशाच्याच्या अंगावर काही मंत्र म्हणत शिडकवलं ...... त्याच्या हातातील कोयता अलगद निसटून खाली पडला , त्या पिशाच्याला समजलच नाही ,नक्की काय झालं ... हा ....हूं.... हह .... हह.... हा... हूं .. हह ...हह.... असा जोराजोरात आवाज करत त्याने मागे वळून पाहिले .....\nछिन्न विच्छिन्न झालेलं त्याचं शरीर , रक्त गळत होत त्यातून .. आदी त्याला समजलच नाही काय होतंय .. नंतर मानवी शरीर बघितल्यावर तो आमच्या वर चाल करून यायला लागला ...... ज्या पिशच्चीणी ने तुला जखडून ठेवलं होतं ,तीही उठली ..... त्यांना मेजवानीच मिळणार होती आज चांगली ,इतकी माणसं दिसतायत म्हणल्यावर ..... तुला तिने धपकन खाली टाकून दिलं .. आणि तीही आमच्याकडे यायला लागली .\nगुरुजींनी मला हळूच सूचना दिली ,की तुला तिथून घेऊन यावं ... गुरुजींनी आणि गावकऱ्यांनी त्या दोन्ही पिशाच्याचं ध्यान त्यांच्याकडे आकर्षित केलं .. आणि मी हळूच जाऊन तुला तिथून घेऊन आले . आणि या सर्वांपासून बिलकुल लांब उभी राहिले ... जेणेकरुन ती पिशाच्च ,पुन्हा तुझ्यावर ताबा मिळवू नयेत .\nआता खरी कसोटी होती ,गुरुजींची .. गावकऱ्यांची ... ती दोन्ही पिशाच्च ,आपलं अक्राळ विक्राळ रूप घेऊन ,आपले अवजड पाय उचलत ,गुरुजी आणि गावकर्यांकडे येत होते ..... हसत होते हा ...हा हा... ह्रि ह्रि... ह्रि .... एवढी सगळी सावजं..... खेळ चांगला रंगणार आता ... एका भक्षकाच्या बदल्यात एवढी सगळी नरदेह खायला मिळणार आपल्याला ..... कित्येक कित्येक वर्षे तिष्ठत बसावं लागायचं ,एक शरीर मिळण्यासाठी... आणि आज ही आपल्या पायांनी चालत आली आहेत ....ह्या पोरीलाच वाचवायला आला आहात ना तुम्ही सगळे .... खूप मोठी चूक केली तुम्ही सगळ्यानी इथं येऊन , आमच्या सावजाला तर नेऊच शकणार नाही आणि आता तर तुमची पण गय नाही ... कोणीच वाचणार नाही कोणीच वाचणार ना���ी ,एकदा कोणी या वाड्यात पाऊल टाकलं की पुन्हा त्याची आत्माही इथून बाहेर जाऊ शकत नाही .. अस बोलत तो नर पिशाच्च जोरजोरात हसायला लागला .... आणि त्या पिशाच्चीणीने खुश होऊन जोराची किंकाळी मारली .... सारा वाडा हादरला या आवाजाने ....... मला जास्तच भीती वाटू लागली हे सगळ बघुन .... तुला तरी वाचवू शकतो की नाही ,की आमचेही मृतदेह इथं पडणार . काही समजायला मार्ग नव्हता . मेंदू अगदी बधिर झाला होता.\nपण , त्या पिशाच्याना कुठे माहीत होत ,की आज त्यांचा अमानवी खेळ संपणार होता .. इथून पुढे या वाड्यावर या जंगलावर त्यांच राज्य नव्हतं चालणार ..\nजस जसं ते दोघे पुढे येत होते ,तस तसे गुरुजी आपला पवित्रा घेत होते ,त्यांनी गुराखी बाबा आणि अजून दोन गावकऱ्यांना ,गुरुजी जे धागे घेऊन आले होते .. ते धागे हातात घायला सांगितले .. आणि ते धागे या दोघांच्याभोवती अशा रीतीने गुंडालायला संगितले की त्या पिशाच्यांना कळणारही नाही ..\nते दोघे असुरी हास्य करत , जोरजोरात आवाज करत .. गुरुजींपासून बस एका हाताच्या अंतरावर येऊन पोहचले होते .. त्यांना पकडण्यास ते दोघे हाथ पुढे करणारचं तेवढयात त्या दोघांना जोराचा झटका बसला आणि ते दोघेही काही समजायच्या आत विद्युत वेगाने मागे फेकले गेले ..\nमला ही काही समजलं नाही असं काय झालं अचानक ..\" साधे सुधे नव्हते ते धागे ,दैवी शक्तीने मंतरलेले होते .... गुरुजींची एवढ्या वर्षाची साधना होती त्यात .\"\nत्या दोन्ही पिशाच्यांनी ,उठून पुन्हा प्रयत्न केला उभ्या असलेल्या मानवी शरीरांना आपल्या काबीज करायचा .पण त्यांचा तोही प्रयत्न असफल झाला,, जोरजोरात किंचाळत ते दोघे पुन्हा मागे फेकले ... आपली असुरी शक्ती काही एक चालेना ,यामुळे ते दोघे पेटून उठले होते ... बदला घेऊ या सर्वाचा आम्ही बदला ... कोणालाही नाही सोडणार ....आकांडतांडव चालू होता त्या दोन पिशच्यांचा ... कारण ते त्या पवित्र धाग्याच्या रिंगणात अडकले गेले होते किंचाळत होते ,ओरडत होते .... त्या आवाजाने कान सुन्न झाले होते .... वाड्याने आजपर्यंत मानवी किंकाळ्या ऐकल्या असतील ... आज मात्र तोच असुरी वाडा ... त्याच्याचं छत्रछायेखाली आपला किळसवाणा खेळ मांडलेल्या पिशच्यांच्या किंकाळ्या ऐकत होता .... बघ म्हणावं त्या वाड्याला .... एक ना एक दिवस सगळ्यांची बाकी पुरी होते ,मग ती अमानवी शक्ती का असेना .. भूत पिशाच्च का असेना ... अंत ठरलेला आहे ... अटळ आहे ...\nत्या पवित्र धाग्याला स्पर्श होताच पुन्हा ते तसेच मागे फेकले गेले . एवढी वर्ष त्या पिशच्यांच्या भितीमुळे कोणी करू शकल नाही ते आज होत होतं ..... त्या अमानवी पिशाच्यांचा खेळ आज संपणार होता ...ती दोन्ही पिशाच्च जिवाच्या आकांताने ओरडत होती किंचाळत होती .....पण ती गुरुजींच्या पवित्र आत्म्याला मात्र स्पर्श देखिल करू शकली नव्हती ....\nगुरुजींनी ते कमंडलू मधील पवित्र जल आपल्या हातावर घेतलं आणि त्या धाग्यावर शिंपडलं .... तसं ते एक दोन धाग्याचं , कमी रुंदीचं रिंगण अचानक वाढू लागलं ... दोन धाग्यांचा गोल ... चार धाग्यांचा ...दहा धाग्यांचा .... म्हणत म्हणत त्या पिशांच्यापेक्षाही मोठा धाग्यांचा डोंगर उभा राहिला .... पिशाच्च धडका देत होते बाहेर निघण्याचा प्रयत्न करत होते .. पण सर्व प्रयत्न विफल होते ...\nएवढी वर्षें त्यांनी जे क्रुकर्म केलं होतं , निष्पाप जीवांची फसवून हत्या केली होती त्याची शिक्षा त्यांना मिळणार होती ... गुरुजींनी त्या वस्त्रात गुंडाळलेली ती पवित्र पोथी बाहेर काढली ... प्रणाम करून त्यातली काही अक्षरे वाचली आणि पुन्हा कमंडलू मधील पवित्र जल त्या मंतरलेल्या धाग्यांवर , ज्या धाग्यांच्या गोलात त्या नरभक्षकांना बंदिस्त केलं होतं त्यावर शिंपडले ... अस करताच त्या धाग्यांनी पेट घेतला ....\nती दोन्ही पिशाच्च भेसूर आवाजात ओरडू लागली .... सोडणार नाही तुम्हाला ... नाही सोडणार ..... बघून घेईन ...... ब........ घ...... ऊं ऊं ऊं ऊं _ _ _ _ _ नं _ _ _ _\nअस म्हणत दोघांनी जोराची किंकाळी फोडली ...... आणि ती शेवटची किंकाळी होती ...... त्या नरभक्षक .... अमानवी .... श्वापदांची........\nगुरुजींनी आपली पोथी होती तशी त्या वस्त्रात गुंडाळली ... आपलं पवित्र कमंडलू हातात घेतलं आणि आम्हा सर्वांना म्हणाले .... जर या पिशच्यांचा मुळापासून नायनाट करायचा असेल तर हा वाडा देखील नष्ट करावा लागेल ... कोणत्याही क्षणी वाडा पेट घेवू शकतो ,आपल्याला तुरंत इथून निघालं पाहिजे ....\nसगळ्यानी आपला होकार भरला. सगळेजण व्यवस्थित आहेत ना याची खात्री केली आणि एका क्षणाचा विलंबही न करता तिथून बाहेर निघालो .... जो वाड्याचा दरवाजा मघाशी यायच्यावेळी आतून बाहेरून बंद होता तो त्या वाड्यातून जेव्हा आम्ही बाहेर पडलो तेव्हा सताड उघडा झाला होता ....\nकोणास ठाऊक त्या वाड्यालाही कळलं असेल आता आपला शेवट निश्चित आहे ... संपता संपता तरी एखाद चांगल काम करावं ... वाड्यातून बाहेर निघतो न निघ��ोच धाड धाड करीत वाड्याने पेट घेतला ... एवढ्या मुसळधार पावसात ही त्याने पेट घेतला होता .... कदाचित त्या वाड्यालाही केव्हापासून चालत असलेला हा राक्षसी ....पिशच्ची . .. अमानवी खेळ संपवायचा असेल .....\nएकदा सुद्धा मागे वळून पाहिलं नाही आम्ही त्या जागेकडे ... घृणा ....वीट ... किळस .... आल्यासारख वाटतं होत तिथे .... तडक आम्ही सगळेजण गाडीत बसलो ... इतका वेळ मी तुला ... जस लहानपणी घ्यायचे तस कडेवर घेऊनच होते ... अजून तू शुद्धीत आली नव्हती ... एवढा मोठा धक्का बसला होता तुला ... तुला गाडीत नीट ठेवलं ... गुरुजी .. गुराखी बाबा आणि गावकरी यांना म्हंटलं ... पाऊसही खुप आहे आणि अजून शिवानी ला जाग आली नाही ... जोपर्यंत ही शुद्धिवर येत नाही .. तोपर्यंत मला तुम्हा सर्वांची गरज आहे ... तुम्ही माझ्या घरी चला ...हवं असेल तर मी उद्या तुम्हाला सोडते तुमच्या घरी ... एवढ्या मोठ्या संकटातून वाचवलं ... \"अजून एक उपकार करा , या अभागी आईवर \"\nगुरखी बाबा म्हणाले , ताईसाहेब तुमची पोरगी .. माणुसकीच्या नात्याने ती आमची बी हाय .. तुमी काय बी काळजी करू नका .. पोरगी शुद्धीत येस तोवर आमी कुठबी जाणार न्हाय ... गुरुजी ही म्हणाले .. ठीक आहे ...\nमग आम्ही सगळे तुला घेवून घरी आलो ... माघारी येताना गाडीतून मागच्या बाजूला त्या वाड्याच्या आगीतून हिरवट पिवळसर धूर निघताना तेवढा दिसत होता .. बाकी काही बघायचं नव्हतं आम्हाला त्या वाड्याकडे .. त्या जागेकडे..\nकशी बशी ड्राईव्ह करत .. घरी पोहचलो ... तुला सर्वांनी अलगद उचलून घरात आणलं... तुझ्या शुद्धीत येण्याचीच वाट बघत होतो आम्ही सगळे ... त्याशिवाय कोणी पाणीदेखील पिणार नाही म्हनले होते ...\nआणि तुला जाग आली ... तेही \"आई \" म्हणत ...\nबेटा ,घाबरायची काहीही गरज नाही .. खूप मोठ्या संकटातून वाचलेयस तू ... आणि तुझी मम्मा असताना ... तुला काही होणं ,शक्य तरी होत का .... \nआईने असं बोलताच शिवानी तीच्या गळयात पडून रडू लागली .... दोघींच्याही डोळ्यांत अश्रू होते ... खुशीचे .... एका आईने आपल्या लेकीला ...,मृत्यूच्या दारातून परत आणलं होतं ... आणि लेकीच्या डोळ्यात अश्रु होते कारण ... ती पुन्हा भेटली होती आपल्या लाडक्या मम्माला....\n या सर्वांचे आशीर्वाद घे ,आणि आभार मान सगळ्यांचे \" .... गुराखी बाबा म्हणाले , पोरी ... \"पहिला आशीर्वाद तू या गुरुजींचा घे \".. त्येंच्या मदतीशिवाय आमी काय बी करू शकलो नसतो ... आणि तुझी आई मोठी हिम्मत वाली ..म्हणून तितवर पोचलो आमी ...\nशिवान��� गुरुंजी जवळ गेली आशीर्वाद घायला ... त्यांनी तिला ... खांद्याला पकडून वर उठवले .. म्हणले ..\"बाळा आशीर्वाद घायचे असतील तर परमेश्वराचे घे ... आभार आशीर्वाद घायचे असतील तर परमेश्वराचे घे ... आभार मानायचे असतील तर परमेश्वराचे मान ... कारण ... कर्ता कराविता तोच आहे ... हा निमित्त मात्र मी होऊन जातो \"...\nगुरूजींच्या चेहऱ्यावर स्मित होत ... अजून काहीतरी चांगलं केल्याचं ... तिने गुराजींच्या जवळ जी पोथी होती त्याचे आशीर्वाद घेतले .. आणि आई जवळ आली ...\nम्हणाली .. मम्मा , सॉरी ना पुन्हा अशी चूक नाही होणार ,,पुन्हा कधी कधी नाही सोडून जाणार मी तुला , असं भांडून, रागावून , असा मूर्खपणा पुन्हा नाही करणार ...\nआई बोलली एकाच अटीवर मी माफ करेन ... शिवानी ,बोलली ... सांग मम्मा तू एवढं केलंस माझ्यासाठी ,मी तुझ्यासाधी एक अट मान्य करू शकत नाही . .\n प्रॉमिस कर इथून पुढे मला सोडून कुठेही जाणार नाही ...\n मम्मा , इथून पुढे मी कुठे कुठे जाणार नाही तुला सोडून .अगदी तू जा म्हणाली तरी ....\nशिवानीचं हे बोलन एकूण तिथले सारे हसायला लागले .... हे हसू आनंदाचं होत .... खुशीचं होत ...एक निष्पाप जीव वाचवल्याचं.... पिशाच्ची शक्ती संपवल्याच ....\nमाझी मम्मा ,, प्यारी मम्मा ,, आय लव्ह यु , मम्मा म्हणत शिवानी ने आईला घट्ट मिठी मारली .... आईही बोलली . लव्ह यु टू ... माझा बच्चा .... \n( इति श्री .... \"त्या भयानक रात्री \" लिहून सुफळ सम्पूर्ण ...... आशा आहे वाचक प्रेमींना माझा हा प्रयत्न आवडेल ... )\n(कथेतील ,पात्र, घटना ,स्थान सर्व काल्पनिक आहे . याचा कुठल्याही जीवित व्यक्ती या वस्तूही संबन्ध नाही )\n(हा यातील जी आई आहे ती जरूर मला दर्शवते , मलाच काय जगातील प्रत्येक आईला. जी कितीही संकटं येऊदेत आपल्या मुलावर केव्हा आच येऊ देत नाही. त्यातून आपल्या मुलाची सुटका करते ,मग तिला कितीही त्रास का सहन करावा लागेना ...\" अशा प्रत्येक आईला माझा ,सलाम \")\nकथा वाचल्याबद्दल धन्यवाद ..☺️\nआंब्याचे झाड......१ ( भयकथा)\nअनाकलनीय भाग ३ रा\nत्या भयानक रात्री .. भाग 5 ( अंतिम )\nत्या भयानक रात्री ..भाग 4\nत्या भयानक रात्री ... भाग 3 (भयकथा )\nत्या भयानक रात्री .. भाग 2\nत्या भयानक रात्री ... भाग 1\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/lifestyle/moms-perform-ramp-walk-on-mothers-day-11644", "date_download": "2020-10-31T16:16:25Z", "digest": "sha1:QBPXVRANTXRTMNI5OZXHTHKGLJVVOJRS", "length": 8858, "nlines": 132, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "'मम्मा मीया'! मातांनी केला रॅम्पवॉक | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nBy मुंबई लाइव्ह टीम लाइफस्टाइल\nमातृत्वाचा सत्कार करण्यासाठी शनिवारी मुंबई सेंट्रल येथील वोक्हार्ट रुग्णालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात मातांसाठी 'मम्मा मीया' या फॅशन शो आणि रॅम्पवॉक स्पर्धेचाही समावेश होता. या स्पर्धेनिमित्त रॅम्पवर चालून मातांनी आपल्या अनोख्या अदांनी उपस्थितांची मने जिंकून घेतली.\n'मॉम्स ऑफ इंडिया' या संघटनेच्या वतीने खास मातांसाठी 'मम्मा मीया' हा फॅशन शो तसेच रॅम्प वॉक आयोजित करण्यात आला होता. या फॅशन शोला 'बिग बॉस' फेम मनू पंजाबी तसेच मिसेस आशिया तन्वी तुषार सावंत यांची खास उपस्थिती होती. स्पर्धेत मुंबईच्या भारती शर्मा यांनी 'वर्ल्ड बेस्ट मॉम' चा किताब पटकाविला. या कार्यक्रमात तीनशेहून अधिक महिलांनी भाग घेतला होता.\nयाचप्रमाणे रुग्णालयात ताणतणावमुक्ती शिबीर तसेच गर्भारपणातील समस्यांवर कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती.\nस्त्री रोग तज्ज्ञ डॉ गंधाली देवरुखकर यांनी शहरातील महिलांना गर्भारपणात होणारे त्रास व त्यावरील उपाय यावर कार्यशाळा घेतली. तसेच मानसोपचार तज्ज्ञ डॉ. नूतन लोहिया यांनी घर व नोकरी सांभाळताना महिलांना येणारा मानसिक ताणतणाव कसा दूर होईल, यावर उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.\nया उपक्रमासंदर्भात वोक्हार्ट रुग्णालयाचे केंद्र प्रमुख डॉ. पराग रिंधानी म्हणाले की, मातृत्वाचा सन्मान हा रोजच झाला पाहिजे, आई मग ती कालची असो की उद्याची असो. तिचा योग्य तो आदर राखणं ही काळाची गरज आहे. तिच्यायोगे आपण दुनिया पाहू शकलो, याचं जागतं भान ठेऊन तिच्या आईपणाचा उदो उदो करणं हेच आपलं कर्तव्य आहे.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nApple iPhone-12 सीरिज लाँच, जाणून घ्या फिचर्स\nबहुप्रतिक्षित प्रीमियम एसयूव्हीची बुकिंग १००,००० रुपयांत सुरु\nसॅमसंगच्या स्‍मार्ट टीव्‍ही, वॉशिंग मशिन्‍स, रेफ्रिजरेटर्सच्या विक्रीत ऑगस्‍टमध्‍ये मोठी वाढ\nharley davidson नं भारतातील गा��ा गुंडाळला\nआता Google Map सांगणार कोरोना हॉटस्पॉट\n'नमस्ते' म्हणत अ‍ॅपलचे पहिले ऑनलाईन स्टोअर लाँच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.87, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/videos/maharashtra-is-on-high-alert", "date_download": "2020-10-31T17:11:43Z", "digest": "sha1:JARKN6G5GIQ5QG6Q6IUTA4GRVCC3YXC7", "length": 8110, "nlines": 165, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Tv9 Marathi : स्पेशल रिपोर्ट : पुलवामा हल्ल्यानंतर महाराष्ट्र ‘हाय अलर्टवर’", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nस्पेशल रिपोर्ट : पुलवामा हल्ल्यानंतर महाराष्ट्र ‘हाय अलर्टवर’\nस्पेशल रिपोर्ट : पुलवामा हल्ल्यानंतर महाराष्ट्र ‘हाय अलर्टवर’\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00500.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/category/aarogya/", "date_download": "2020-10-31T16:08:01Z", "digest": "sha1:4ZX26E2FDTOP236XEGB5RDHZABZ2R6CA", "length": 22453, "nlines": 142, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "आरोग्य – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nमठाच्या तथाकथित औषधाची तपासणी करावी – कोल्हापूर अंनिसची मागणी\nकोल्हापूर जिल्ह्यातील एक मठाधिपती आपण देखील ‘इम्युनिटी’ वाढविणारे औषध शोधले असल्याचा दावा करतात. पाण्याच्या बाटलीत त्यांच्या औषधाचे थेंब घालतात आणि पिण्यासाठी देतात. या औषधाने खरोखरच ‘इम्युनिटी’ वाढते काय\n- ऑक्टोबर 2020 ऑक्टोबर 2020\n‘कोव्हिड-19’ची लागण टाळण्यासाठीची पथ्ये\nकोव्हिड-19 विषाणूची साथ ओसरायला अनेक महिने लागतील. तोपर्यंत या विषाणूची लागण टाळण्यासाठी आपण काही पथ्ये पाळली पाहिजेत. त्यासाठी या साथीचे शास्त्र आधी अगदी थोडक्यात समजावून घेऊ. या साथीचे शास्त्र कोणताही...\nसांगली ‘अंनिस’कडून एका महिलेची जटेतून मुक्तता\nकोरोना संकटकाळात योग्य खबरदारी घेत अंनिसचे कार्य सुरूच मिरज तालुक्यातील नांद्रे या गावी लक्ष्मी सुभाष सादरे या महिलेला गेल्या 10 वर्षांपासून डोक्यात जट तयार झाली होती. त्यांचा मुलगा मिरासो हा...\nकोरोनाविरोधी लढाईत अंधश्रद्धांना काहीही स्थान नाही\nभारतासारख्या देशासाठीही ही कसोटीची वेळ आहे. अनेक उपाययोजना केल्या जात आहेत; पण या साथीच्या इलाजाबाबत देशातील सत्ताधारी पक्ष आणि त्यांच्या सहकारी संघटना जे तर्‍हेतर्‍हेचे अजब, अवैज्ञानिक आणि अविवेकी दावे करत...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nकोरोनावर पर्यायी उपचार पद्धतीचा वापर करणे योग्य आहे का \nनवी साथ आली म्हणताच देशोदेशीचे वैद्य, हकीम आपापले बटवे घेऊन सरसावले आहेत. बटवेच नाही, तर बावटेही आहेत त्यांच्या हातात. त्या-त्या देशाला त्या-त्या देशीच्या, देशी औषधांचा अभिमान आहे. तेव्हा ‘आपलंच खरं,’...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nकोरोनावर होमिओपॅथी उपचार शक्य आहे का\nनुकत्याच दि. 15 एप्रिल 2020 च्या वृत्तपत्रांत भारताच्या आयुष (Ayush) मंत्रालयाकडून असे फर्मान काढण्यात आले की, होमिओपॅथीतील ‘आर्सेनिक अल्बम 30’ हे औषध कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून घेता येईल. या सल्ल्यानंतर...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nनिमित्त कोरोनाचे… धडे आरोग्य व्यवस्थेचे …\nकोरोनाचे संकट हे आपल्या सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेबद्दल खूप काही गोष्टी आपल्याला शिकवून जात आहे. मार्केटचे तत्त्वज्ञान सार्वजनिक आरोग्याच्या प्रश्नांवर किती तोकडे आहे, याचा अगदी स्पष्ट अनुभव आपण या साथीच्या निमित्ताने...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nकोरोना आपत्कालीन स्थितीत ‘अंनिस’चे ‘मानसमित्र’ देताहेत मानसिक आधार\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ‘मानसमित्र’ हा प्रकल्प गेली सुमारे दहा वर्षे राबवत आहे. कोरोना महामारीच्या निमित्ताने आम्ही संपूर्ण महाराष्ट्रात अशी ‘मानसमित्रां’ची फळी उभी केलेली आहे. आमच्या सुमारे 80 कार्यकर्त्यांनी या...\n‘लढा कोरोनाशी’ विशेषांक - मे 2020 मे 2020\nकोरोनाच्या साथीचा मानसिक संसर्ग रोखण्यासाठीची पथ्ये…\nसुरुवातीला केवळ काही देशांपुरती मर्यादित असलेली कोरोनाची साथ गेल्या महिन्यात जगभरात पसरली आहे. यापूर्वीच्या साथीच्या आजारांचा मानवजातीचा इतिहास बघितला तर या साथींवर ताबा मिळवण्यासाठी साधारण एखाद्या वर्षाचा कालवधी लागू शकतो....\n- एप्रिल 2020 जून 2020\nजीवघेण्या ‘कोरोना’ विषाणूंच्या निमित्ताने\nजगभरातील सर्व प्राणिमात्रांमध्ये माणूसप्राणी हा इतर प्राणिवंशावर वर्चस्व गाजवित असला, तरी शारीरिकरित्या तो अत्यंत कमजोर प्राणी समजला जातो. स्वतःच्या बुद्धिशक्तीच्या जोरावर माणूसप्राणी इतर प्राणी व वनस्पतींसकट सर्व सजीवसृष्टीवर अधिराज्य करत...\n- मार्च 2020 ऑगस्ट 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-ध��्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नवनाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/15/whatsapp-new-feature-whatsapp-dimming-new-idea/", "date_download": "2020-10-31T16:29:45Z", "digest": "sha1:4CJ4DPGBIUTVXJBP7S6QZ5O436NCLJLE", "length": 9612, "nlines": 155, "source_domain": "krushirang.com", "title": "WhatsApp मध्ये आलंय ‘हे’ मस्त आणि रंजक फिचर; वाचा अधिक | krushirang.com", "raw_content": "\nHome Home WhatsApp मध्ये आलंय ‘हे’ मस्त आणि रंजक फिचर; वाचा अध���क\nWhatsApp मध्ये आलंय ‘हे’ मस्त आणि रंजक फिचर; वाचा अधिक\nआपल्या ग्राहकांना जोडून ठेवण्यासाठी माहिती आणि मनोरंजन क्षेत्रात प्रत्येक application नवनवीन कल्पना लोकांपर्यंत पोहोचवत असतात. लोकांना आपल्या applicationमध्ये जास्तीत जास्त गुंतवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या आयडिया वापरल्या जातात. दर काही दिवसांना काहीतरी नवीन अपडेट दिले जाते. यात सर्वात जास्त यशस्वी कल्पना राबविणारे WhatsApp ने आणखी एक मस्त आणि भन्नाट फिचर आणले आहे. अँड्रॉयड बीटा अॅपमध्ये काही नवे आणि मस्त स्टिकर पॅक दिसले आहे. एवढेच नाही तर वॉलपेपर्समध्येही काही अफलातून बदल करण्यात आलेले आहेत, सदर माहिती लेटेस्ट रिपोर्टमधून समोर आली आहे.\nWhatsApp Dimming असे या फिचरचे नाव असून व्हॉट्सअॅपमध्ये प्रत्येक चॅटसाठी वेगवेगळे वॉलपेपर लावण्याच्या फीचरवर काम सुरू असल्याचेही समजत आहे.\nअशी आहेत या फिचरची वैशिष्ट्ये :-\nया फिचरमध्ये पांढऱ्या रंगाचे कार्टून आहे जे joy, anxiety, sadness, love यासारख्या अनेक भावनांसह(फीलिंग्स) येते.\nया फिचरमधील स्टीकर पॅकचे नाव Usagyuuun असे असून डिफॉल्ट स्टिकर लिस्ट मध्ये हा स्टिकर पॅक जोडलेला आहे.\nहे नवे स्टीकर पॅक Quan Inc या कंपनीने बनवले आहेत.\nसंपादन : विनोदकुमार सूर्यवंशी\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious article‘सेबी’च्या त्या नियमामुळे मीडकॅप व स्मॉलकॅपलाही मिळणार उभारी; ‘ते’ शेअर वधारू शकतात\nNext articleमहाराष्ट्रात मुघल सत्तेत आले आहेत म्हणून…; ‘या’ भाजप नेत्याची जळजळीत टीका\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00501.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://vartmannaukri.in/mdacs-recruitment-2020/", "date_download": "2020-10-31T15:44:12Z", "digest": "sha1:KBJPCIKHPOO4ESRLGFWWM76E4HIUAG23", "length": 5893, "nlines": 119, "source_domain": "vartmannaukri.in", "title": "मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था भरती.", "raw_content": "\nHome Daily Updates मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था भरती.\nमुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था भरती.\nMDACS Recruitment 2020: मुंबई जिल्हा एड्स नियंत्रण संस्था 03 उमेदवारांची भरती करीत आहे. या अर्जासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 ऑक्टोबर 2020 आहे. ही भरती ऑफलाइन स्वरूपात होत असून शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, ठिकान, वयोमर्यादा, पगारा आणि भरतीचा अर्ज कसा करावा या विषयी उमेदवारांना येथे संक्षिप्त माहिती दिली आहे. संबंधित भरतीची सव्विस्तर माहिती जाहिरातीत दिलेली आहे, अर्ज करण्याआधी भरतीची जाहिरात काळजी पूर्वक वाचावी. वर्तमान नोकरी.\nImportant Dates (महत्त्वाच्या तारखा)\n(येथे PDF जाहिरात बघा)\nPrevious articleकल्याण डोंबिवली महानगरपालिका भरती.\nNext articleबृहन्मुंबई महानगरपालिका, भरती.\nरासनकर कॉर्पोरेट सर्व्हिसेस भरती.\nकासेगाव एज्युकेशन सोसायटी अंतर्गत भरती.\n(आज शेवठची तारीख) SEBI – सिक्युरिटीज अँड एक्सचेन्ज बोर्ड ऑफ इंडिया भरती.\nसांगोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक भरती.\nONGC – ऑइल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड भरती.\n(मेगा भरती)IBPS-बैंकिंग कार्मिक चयन संस्थान मध्ये 3517 पदांसाठी भरती २०२०.\nमुंबई पोर्ट ट्रस्ट भरती.\nविधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई भरती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00502.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.55, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4_%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%A6%E0%A4%BE_%E0%A5%A7%E0%A5%AF%E0%A5%A9%E0%A5%AB", "date_download": "2020-10-31T18:06:44Z", "digest": "sha1:EG472BZIWVS2EP6RDU2CTJUUAEMTSSSL", "length": 5939, "nlines": 86, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "भारत सरकार कायदा १९३५ - विकिपीडिया", "raw_content": "भारत सरकार कायदा १९३५\nहिंदुस्थानच्या प्रांतांतील सर्व खात्यांचा कारभार भारतीय प्रतिनिधींच्या हाती सोपविण्यात आला. तीन गोलमेज परिषदांनंतर हा कायदा पास झाला. प���रांतांना स्वायत्तता देण्यात आली. सिंध आणि ओरिसा हे दोन नवीन प्रांत निर्माण झाले. १९३५ सालच्या या कायद्यान्वये हिंदुस्थानात अंतर्गत स्वशासनाचा पाया घातला गेला.\nब्रिटिश भारताचा घटनात्मक इतिहास\nरेग्युलेटिंग अ‍ॅक्ट १७७३ · अमेंडिंग अ‍ॅक्ट १७८१ · पिट्स इंडिया अ‍ॅक्ट १७८४ · चार्टर अ‍ॅक्ट १७९३ · चार्टर अ‍ॅक्ट १८१३ · चार्टर अ‍ॅक्ट १८३३ · चार्टर अ‍ॅक्ट १८५३ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १८५८ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८६१ · इंडियन कौन्सिल्स अ‍ॅक्ट १८९२ · मॉर्ले मिंटो सुधारणा १९०९ · मॉंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा १९१९ · गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अ‍ॅक्ट १९३५ · इंडियन इंडिपेंडन्स अ‍ॅक्ट १९४७\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २१ जून २०२० रोजी २०:०७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00503.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1681", "date_download": "2020-10-31T15:35:35Z", "digest": "sha1:6LBANLBLN5U7D6PXDVWHAR2J6MUR3IGA", "length": 3344, "nlines": 79, "source_domain": "m4marathi.com", "title": "अळूची भगरा भाजी – m4marathi", "raw_content": "\n१) अळूची पानं चार-पाच\n५) हरभरा डाळीचं पीठ किंवा भाजणी\n६) फोडणीचं साहित्य , तेल .\n१) अळूची पानं शिरा काढून बारीक चिरून घ्यावीत . फोडणी करून पानं वाफवावीत .\n२) त्यावर चिंचेच्या कोळाचं पाणी अर्धी वाटी शिंपडावं . चांगली वाफ आल्यावर मीठ , गुळ , तिखट घालून ढवळावं .\n३) थोडा रस सुटेल . त्यावर डाळीचं पीठ वा साधी नेहमीची भाजणी पेरून ढवळावी .\n४) साधारण अर्धा ते पाऊण वाटी पीठ खपेल . ओलं खोबरं घालून मंद आचेवर चांगल्या वाफा आणाव्यात .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%A8%E0%A5%87%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A4%B2%E0%A4%81%E0%A4%A1%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%87%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%A4%E0%A5%80_%E0%A4%B5_%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A4%E0%A5%82", "date_download": "2020-10-31T17:46:23Z", "digest": "sha1:732LTJFS37FVOTQUAEWK5YO4Q647ED7R", "length": 4660, "nlines": 129, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:नेदरलँड्समधील इमारती व वास्तू - विकिपीडिया", "raw_content": "\nवर्ग:नेदरलँड्समधील इमारती व वास्तू\nनेदरलँड्समधील इमारती व वास्तू\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► नेदरलँड्समधील फुटबॉल मैदाने‎ (रिकामे)\n► नेदरलँड्समधील विमानतळ‎ (१ प)\nदेशानुसार इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३१ जुलै २०१३ रोजी २२:३१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00504.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/Miss-India", "date_download": "2020-10-31T16:23:12Z", "digest": "sha1:UKCXVPJJV7PFISDOBZ2OSGJJFLS6LHIV", "length": 4616, "nlines": 71, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nUPSC मुलाखतीत उमेदवाराला नेसलेल्या साडीविषयी विचारला प्रश्न... दिलं 'हे' उत्तर\nAishwarya Sheoran म्हणून 'मिस इंडिया' फेम UPSC टॉपर ऐश्वर्याने गाठले पोलीस स्टेशन\nAishwarya Sheoran म्हणून 'मिस इंडिया' फेम UPSC टॉपर ऐश्वर्याने गाठले पोलीस स्टेशन\nजुने फोटो पाहून प्रियांका चोप्राने स्वतःचीच उडवली खिल्ली\nपडद्याच्या कपड्याने सुष्मिता सेनने तयार केलेला मिस इंडियाचा गाउन\nआई आहे म्हणून 'मिस वर्ल्ड' स्पर्धेतून सौंदर्यवतीला काढलं बाहेर\nअभिनेत्री लारा दत्ता : अपयशाला घाबरू नका\nकोलकाताः महिला बॉक्सरचा तरुणांकडून छळ\n‘सेवा’ सुरूच राहणार: श्रेया शंकर\nस्पर्धेमुळे मी पूर्ण बदलले: शिवानी जाधव\nकोलकाता: माजी मिस इंडियाचा छळ, ७ जणांना अटक\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभ���िष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.72, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%BF%E0%A4%AA%E0%A5%80%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE_%E0%A4%AB%E0%A4%BF%E0%A4%9A%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%B8", "date_download": "2020-10-31T16:33:19Z", "digest": "sha1:NGEQVPLJPUIR7AVPVVVOEZYZSHGPMZJZ", "length": 4686, "nlines": 109, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:विकिपीडिया फिचर्स - विकिपीडिया", "raw_content": "\nएकूण २ उपवर्गांपैकी या वर्गात खालील २ उपवर्ग आहेत.\n► यथादृश्यसंपादक‎ (१ क)\n► विकिपीडिया सदस्य नामविश्व‎ (२ क)\n\"विकिपीडिया फिचर्स\" वर्गातील लेख\nएकूण ६ पैकी खालील ६ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २ डिसेंबर २०१६ रोजी १२:२७ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AD", "date_download": "2020-10-31T17:09:54Z", "digest": "sha1:DLDBT4EGWHO2EWAGZNA3B65ATYDVJNYE", "length": 23136, "nlines": 153, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "संदर्भ - विकिपीडिया", "raw_content": "\nविकिपीडिया:संदर्भीकरण याच्याशी गल्लत करू नका.\nमराठी शाब्दबंधानुसार संदर्भ म्हणजे अशी स्थिती ज्यात एखादी घटना घडली[१] मराठी शाब्दबंधानुसार अवतरण उतारा म्हणजे अभियुक्त ग्रंथकारांच्या ग्रंथांतून आपल्या मतास पुष्टी आणण्याकरता किंवा लेखास शोभा आणण्याकरता घेतलेले वचन किंवा अंश होय.[२]\n२ श्रेयनामावलीची भारतीय परंपरा\n२.१ रामदेवराय यादव कालीन उल्लेख\n३ भारतीय प्रताधिकार कायदा\n५ संदर्भ आणि अवतरणातील समस्या\n६ संदर्भ आणि नोंदी\nसंदर्भ नमुद करण्यासाठी ईंग्रजी भाषेत Citation हा शब्द वापरला जातो त्यास मराठी पारभाषिक शब्दकोशात 'उद्धरण', 'उल्लेख निर्देश', 'अवतरण', 'वाक्संहिता', 'प्रावाहन' हे शब्द सूचवले गेले आहेत.[३] विद्वत्तापूर्ण लेखनामध्ये चर्चा केलेल्या विषयाबद्दलच्या परिच्छेद अथवा ओळी पुढे इतर पुर्वासुरींच्या मांडणीचा वाङ्मयसूचीनुसारी सुसंबद्ध निर्देश उधृत केला जातो यास उद्धरणे म्हणतात. उद्ध���णांमध्ये प्रकाशित अथवा अप्रकाशित स्रोताचा संदर्भ नमुद केला जाऊ शकतो. उद्धरणे हि मूळ स्रोतातूनच नमुद केली जातात असे नाही. सर्वसाधारणपणे संदर्भार्थ उद्धरण नमुद करावयाच्या परिच्छेद अथवा ओळी नंतर लगेचच संक्षिप्त वर्ण-संख्यानुसार (alphanumeric) अनुक्रमांक आंतर्भूत केला जातो, आणि लेखपान, लेख अथवा ग्रंथाच्या शेवटी या अनुक्रमांकापुढे संबंधीत संदर्भ कोणत्या लेख, ग्रंथ, व्याख्यान, बातमी, दस्तएवजातून घेतला गेला हे नमुद केले जाते.\nसर्वसाधारणपणे परिच्छेदांतर्गत नमुद अनुक्रमीत संदर्भ उद्धरणे, आणि लेख/निबंध/ग्रंथाच्या शेवटी नमुद संदर्भ ग्रंथसूची मिळून लेख/ग्रंथाची संपूर्ण वाङ्मयसूची (bibliography) बनते. पुर्वासुरींच्या कल्पना आणि लेखनाचे श्रेय संदर्भ नेमक्या स्रोत ग्रंथ अथवा दस्तएवजाच्या नामनिर्देशासहीत नमुद करणे, लेखकाची वैचारीक मांडणी आणि दिलेले संदर्भ लेखनात केलेल्या दाव्यांनुसार, दिलेल्या स्रोतांशी जुळतात का ते स्वतंत्रपणे पडताळण्याची वाचकासाठी सोय करून, वाचकास लेखकाने वापरलेल्या स्रोतांची योग्यता आणि क्षमता तपासण्यास साहाय्यभूत ठरावे; लेखनाची एकात्मता आणि बौद्धिक प्रामाणिकता (intellectual honesty) जोपासली जावी , श्रेय न देता होणारी उचलेगिरी टाळली जावी अशा प्रकारची महत्वपूर्ण उद्दीश्ट्ये सुविहीत उद्धरणांच्या माध्यमातून साधली जातात.\nस्वत:ची मांडणी करताना इतर लेखकांच्या वापरलेल्या संकल्पना आणि लेखनाचे संदर्भांची जाणीवपूर्वक अभिस्वीकृती करण्यासाठी लागणाऱ्या true spirit[मराठी शब्द सुचवा] साठी गरजेच्या प्रत्येक परिच्छेद अथवा ओळीत वर्ण-संख्यानुसार अनुक्रमीत आणि सुसंबद्ध नसलेल्या, केवळ लेखाच्या/ग्रंथांच्या शेवटी संदर्भ अथवा ग्रंथसूची नमुद करण्यास स्विकार्य उद्धरण म्हटले जात नाही.[४]\nविवीध माध्यमातल्या संदर्भांबाबत उद्धरणे उधृत केली जाऊ शकतात जसे ऐतिहासिक दस्तएवज, हस्त लिखीते, पत्र व्यवहार, ग्रंथ, वृत्तपत्रे, नियतकालीके, आंतरजाल यावरील लेख, निबंध, व्याख्याने, किंवा इतर दस्तएवज, उधृत केले जातात.\nविज्ञान, कला, मानव्य शास्त्रे, कायदा अशा विवीध क्षेत्रात उद्धरणे देण्याच्या विवीध पद्धती आणि शैली रुढ आहेत.\nएरीक एम. गुरेवीच् (Eric M Gurevitch) यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्ल���ख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.[५]\nएरीक एम. गुरेवीच् यांनी त्यांच्या लेखात, पाचव्या शतकात रघुवंशाच्या लेखनात कालीदासाने आपल्या पुर्वीच्या कवींना अंशतः उल्लेख केला आहे तर सातव्या शतकातील बाणाने स्वतःच्या लेखनावरील प्रभावांची श्रेयनामावली दिली पुढे हि संस्कृत साहित्यात बौद्धीक सातत्य दाखवण्याच्या दृष्टीने प्रभावांचे श्रेय नमुद करण्याची परंपरा चालू झाली, अशी माहिती दिली आहे.\nदहाव्या शतकातील सोमदेव सुरीने त्याच्या यशस्तिलकामधून स्वतःपुर्वी लिहिलेले काव्य श्रद्धेने वापरा पण पुर्वासुरींचे काव्य स्वतःचे असल्याचे सांगून काव्यचौर्य करण्याचा निषेध केला.\nकृत्वा कृतीः पूर्वकृताः पुरस्तात्प्रादरं ताः पुनरीक्षमाणः\nतथैव जल्पेदथ यो ऽन्यथा वा स काव्यचोरो ऽस्तु स पातकी च १.१३ ~संदर्भ ग्रंथ यशस्तिलक: मूळ संस्कृत कवी सोमदेव सुरी इ.स. शतक १०वे\nउपयोगिता काव्य दुसर्‍याचे अपुल्या कवनामध्ये, करा प्रस्तुत परीक्षणा त्यांच्या समोर\nआणि करावे श्रेयनाम संबोधन, अन्यथा जाणावे असे काव्यचोर आणि पातकी घोर॥. ~काव्यानुवाद कवी: श्री निरंजन भाटे.\nजुन्या कृति पुढे ठेऊन त्या जशाच्या तशा वा बदलून तसेच बरळेल (लिहील) तो पातकी आणि काव्य चोर आहे. :~ गद्यानुवाद : श्री अरविंद कोल्हटकर.\n११व्या शतकातील काश्मिरी पंडित भिल्लणाने काव्यचोरीचा निषेध खालील श्लोकातून केला आहे.\nसाहित्यपाथोनिधिमन्थनोत्थं काव्यामृतं रक्षत हे कवीन्द्राः \nयदस्य दैत्या इव लुण्ठनाय काव्यार्थचौराः प्रगुणीभवन्ति \nसाहित्यनिधीचे करीता मंथन, उसळे काव्यामृत जे, रक्षावे हे कवीश्वर\nकारणे काव्यचोर बैसले दैत्याप्रमाणे ते चोरण्या तत्पर॥. ~ काव्यानुवाद कवी: श्री निरंजन भाटे.\nहे कवीन्द्रांनो, साहित्याच्या मार्गातील ठेव्याचे मन्थन करून काढलेल्या काव्यामृताचे रक्षण करा. कारण दैत्यांप्रमाणे त्यांच्यावर डाका घालायला टपलेले चोर वाढत आहेत. ~ गद्यानुवाद :श्री अरविंद कोल्हटकर.\n१४ व्या शतकात पद्धती नावाच्या ग्रंथात सारंगधराने खालील श्लोकातून त्याचे मत प्रकट केले आहे\nअनाख्यातः सता मध्ये कविश���चौरो विभाव्यते \nपरशब्द उचलती जे, संदर्भाच्या खुणेविना\nन ही वदती श्रेयनाम, ऐशा कवींना चोर जाणा॥ ~ काव्यानुवाद कवी:श्री निरंजन भाटे.\nदुसर्‍याच्या लेखनाची आवृत्ति करून आणि त्याच्या खुणा लपवून सज्जनांच्यामध्ये न ओळखला जाता वावरणारा काव्यचोर धन्य होय. ~ गद्यानुवाद :श्री अरविंद कोल्हटकर.\nरामदेवराय यादव कालीन उल्लेख[संपादन]\nमहानुभाव पंथीय गद्यपद्य स्मृतीस्थळ या ग्रंथात नरेन्द्रपण्डिताच्या रुक्मिणीस्वयंवर या ग्रंथाच्या संदर्भाने एक प्रसंग नमुद केला गेला आहे. नरेन्द्रपण्डिताचे रुक्मिणीस्वयंवर ऐकून रामदेवरायच्या मनात ते आपल्या नावावर असावे अशी अभिलाषा उत्पन्न झाली होती त्याबदल्यात प्रत्येक ओवीसाठी त्याने सुवर्णमुद्रा देऊ असे नरेन्द्रपंडितास सांगितले. पण इतर कवीलोक मला बोल लावतील असे म्हणत नरेन्द्राने त्यास नम्रपणे नकार दिला व् एकूणच प्रसंगांमुळे व्यथित होऊन देवगिरीच्या राज्यदरबारचा त्याग करुन तो महानुभव पंथात सामील झाला.[६]\nभारतीय प्रताधिकार कायद्याचे कलम ५७ उपकलम (१) खंड (a) अनुसार मूळ लेखकाचे श्रेय-संदर्भ (attribution) नमुद केले जाणे आवश्यक आहे\nसंदर्भ आणि अवतरणातील समस्या[संपादन]\nसंदर्भ अवतरणांचा दर्जा आणि अचूकता हि विद्वतपूर्ण लेखन अभ्यासक/प्रकाशनां समोरील महत्वपूर्ण आव्हाने असतात.[७] शैक्षणिक लेखकांचे लक्ष सहसा संदर्भांपेक्षा संकल्पनेवर केंद्रीत असते. परिणामी अनेक संदर्भ चुकीचे,सुयोग्य मांडणी न केलेले, अपूर्ण, विसंगत ठरण्याची शक्यता असते.संदर्भात उणीव जाणवल्यास अभ्यासू वाचक मूळ संदर्भांचा शोध घेतील असे प्रकाशकांनी गृहीत धरलेले असते.\nभारतीय संशोधन जागतिक स्तरावर न दिसण्याची अनेक कारणे आहेत. काही अपवाद सोडता शास्त्रीय मांडणी करून लेखन करण्याबाबत भारतीय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास कमी पडतो.[८] केवळ जिथे अभ्यासकांचे प्रबंध मार्गदर्शक शास्त्रीय मांडणीबाबत आग्रही असतात तिथे हे कौशल्य विद्यार्थी आत्मसात करतात.[९]स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागप्रमुख डॉ.केशव देशमुख यांच्या मतानुसार, ज्ञानोपासनेत विश्लेषण हे संदर्भसंपन्न असणे महत्वपूर्ण असते आणि या बाबीचा मराठी भाषेच्या विद्यार्थ्यांत अभाव दिसून येतो.[१०]\n^ \"परिभाषा कोश\" (इंग्रजी भाषेत). 2018-03-30 रोजी पाहिले.\nCS1 इंग्रजी-भाषा स्��ोत (en)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २६ एप्रिल २०२० रोजी १६:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/agriculture-news-marathi-licenses-six-fertilizer-sellers-akola-district-revoked-36363", "date_download": "2020-10-31T15:43:00Z", "digest": "sha1:2PIHUZAE6XXE4CBPNFCY6I4NEPZUTYDP", "length": 16007, "nlines": 158, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Agriculture news in Marathi Licenses of six fertilizer sellers in Akola district revoked | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nअकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे परवाने रद्द\nअकोला जिल्ह्यातील सहा खत विक्रेत्यांचे परवाने रद्द\nरविवार, 20 सप्टेंबर 2020\nकृषी विक्रेत्यांनी रासायनिक खत खरेदी-विक्रीचे विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवालही प्रशासनाकडे सादर केले नव्हते. याची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील १९ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.\nअकोला ः या हंगामात खत विक्रीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची ओरड शेतकऱ्यांकडून झाली होती. कृषी खात्याला जनतेच्या रोषाला बळी पडावे लागले. आकडेवारीमध्ये जिल्ह्यात खत दिसायचे तर दुसरीकडे कृत्रिम टंचाई निर्माण झाली होती. त्यातच कृषी विक्रेत्यांनी रासायनिक खत खरेदी-विक्रीचे विहित नमुन्यातील मासिक प्रगती अहवालही प्रशासनाकडे सादर केले नव्हते. याची गंभीर दखल घेत जिल्ह्यातील १९ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.\nसहा विक्रेत्यांचे परवाने रद्द तर १२ परवाने निलंबित करण्यात आले असून एकाला समज देण्यात आली आहे. या कारवाईने विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मोहन वाघ यांनी जिल्ह्यातून जाता-जाता या धडक कारवाईचे आदेश बजावले आहेत.\nयाबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात या खरीप हंगामात रासायनिक कंपन्यांकडून पुरेसा खत पुरवठा झालेला असतानाही रासायनिक खत पुरवठ्याबाबत कृत्रिम टंचाई सदृश्‍य परिस्थिती तयार झाली होती. अनेकांना रांगा लावून खत घ्यावे लागले. काही ठिकाणी खत उपलब्ध असूनही विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना न देण्याच्या तक्रारी झाल्या होत्या. या परिस्थितीमुळे शेतकरी तसेच लोकप्रतिनिधींनी कृषी खात्याच्या कारभारावर रोष व्यक्त केला.\nया अनुषंगाने कृषी विभागाने चौकशी करीत विक्रेत्यांना नोटीस बजावल्या. या नोटीसीला उत्तर मागण्यात आले होते. परंतु संबंधितांनी केलेला खुलासा वस्तुस्थिती धरून नव्हता. त्यामुळे कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे स्पष्टीकरण अमान्य\nकरण्यात आले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. वाघ यांनी सहा विक्रेत्यांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत.\n१२ विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर एकाला समज देण्यात आली. परवाने रद्द केलेल्‍यात अकोल्यातील चार, तेल्हारा तालुक्यातील दोन विक्रेत्यांचा समावेश आहे. तर दोन महिन्यांसाठी परवाना निलंबित झालेल्या १२ विक्रेत्यांमध्ये अकोल्यातील सहा, तेल्हारा तालुक्यातील तीन, अकोटमधील तीन विक्रेते आहेत. तर अकोल्यातील एकाला ताकीद देण्यात आली आहे. या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे.\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील ���ाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्वाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/transport/central-railway-to-carry-out-mega-block-on-sunday-11301", "date_download": "2020-10-31T16:21:14Z", "digest": "sha1:TE7HTOKQNN6HTJYEZIXNIVZ7NXSG5CEJ", "length": 10947, "nlines": 125, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लाॅक । मुंबई लाइव्ह", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लाॅक\nमध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक तर पश्चिम मार्गावर जम्बोब्लाॅक\nBy मुंबई लाइव्ह टीम परिवहन\nमुबंई - रेल्वे मार्गावरील रुळांची दुरुस्ती आणि देखभालीसाठी रविवारी तिन्ही ���ार्गावर मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.\nमध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी-बांद्रा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. मांटुगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन जलद मार्गावर सकाळी ११.१५ ते दुपारी ३.१५ वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लाॅकदरम्यान सकाळी ९.३८ ते दुपारी २.५४ वाजेपर्यत सीएसटीहून सुटणारी डाउन जलद मार्गावरील सेवा माटुंगा ते मुलुंड स्थानका दरम्यान डाउन धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहे.\nठाण्याहून सुटणारी अप जलद मार्गावरील लोकल जलद/सेमी जलद गाड्यांना सकाळी १०.४६ ते दुपारी ३.१८ वाजेपर्यत मुलुंड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर आणि कुर्ला या स्थानकांत थांबा देण्यात येणार आहे. तसेच ब्लाॅकदरम्यान सीएसटीला येणाऱ्या आणि जाणाऱ्या धिम्या मार्गावरील सर्व लोकल गाड्या सकाळी ११ ते संध्याकाळी ५ वाजेपर्यत आपल्या निर्धारित वेळेपेक्षा १० मिनिटे उशिराने धावणार आहेत. तसेच मुंबईत येणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाड्या माटुंगा ते मुलुंड स्थानकांदरम्यान डाउन धिम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत.\nहार्बर मार्गावर सीएसटी ते चुनाभट्टी आणि बांद्रा स्थानकांदरम्यान अप आणि डाउन दोन्ही मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. सकाळी११.२१ ते दुपारी ४.३९ वाजेपर्यंत सीएसटी ते वाशी, बेलापुर, पनवेल या अप आणि डाउन मार्गावरील तर सीएसटी ते बांद्रा-अंधेरी दरम्यानची अप आणि डाउन मार्गावरील वाहतुक सकाळी १०.३८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यत बंद असणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवाशांच्या सोईसाठी कुर्ला स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून पनवेलसाठी स्पेशल लोकल चालवण्यात येणार आहे. हार्बर मार्गावरील प्रवासी सकाळी १० ते संध्याकाळी ६ वाजेपर्यत मेन लाईन आणि पश्चिम रेल्वे मार्गाने प्रवास करू शकतात.\nपश्चिम रेल्वे मार्गावरील सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यान अप आणि डाउन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यत दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. ब्लाॅकदरम्यान सांताक्रुज ते माहिम स्थानकांदरम्यानची अप आणि डाऊन जलद मार्गावरील वाहतूक धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहे. तर अप आणि डाऊन मार्गावरील काही लोकल ट्रेन रद्द करण्यात येणार आहेत.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nक्रेन दुर्घटनेमुळे पश्चिम द्रतगती मार्ग ठप्प, अपघातात एका महिलेचा मृत्यू\nमास्कशिवाय फिरणाऱ्यांवर आतापर्यंत साडेतीन कोटींचा दंड वसूल\nप्रवाशांच्या गर्दीचं नियोजन करण्यात रेल्वे प्रशासनाची गाडी अद्याप धीम्या मार्गावर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00505.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/08/blog-post_694.html", "date_download": "2020-10-31T15:36:32Z", "digest": "sha1:OPKZVKBGWFK4D4OQ526HUBOPKBHBNB6K", "length": 4887, "nlines": 80, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "दिघंचीत ताप आणि साथीच्या रोगाचे थैमान", "raw_content": "\nHomeतासगावदिघंचीत ताप आणि साथीच्या रोगाचे थैमान\nदिघंचीत ताप आणि साथीच्या रोगाचे थैमान\n: तातडीने उपाययोजना करण्याची हणमंतराव देशमुख यांची मागणी\nदिघंची गावात कोरोना आणि साथीच्या रोगांनी थैमान घातले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी जिल्हाधिकारी डॉ.अभिजित चौधरी यांच्याकडे केली आहे.\nनिवेदनात म्हटंले आहे की, सध्या आटपाडी तालुक्यामध्ये कोरोनाच्या संसर्गाचे प्रमाण खूपच वाढलेले आहे. त्यामध्ये दिघंचीसारख्या गावात रोज २५ पेक्षा जास्त रुग्ण सापडत आहेत. त्याचबरोबर सध्या दिघंची गावात तापाची व विषाणूजन्य प्रादुर्भावाची साथ चालू असल्याने तातडीने प्रत्येक घरोघरी तपासणी होणे गरजेचे आहे. अन्यथा ही तापाची साथ वाढून तालुक्यामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तहसीलदार व प्रांताधिकारी यांनी आटपाडी तालुक्यातील सर्व आरोग्य यंत्रणेची तातडीची बैठक घेऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात येईल अशा पद्धतीने त्वरित उपाययोजना कराव्यात, अशी मागणी हणमंतराव देशमुख यांनी केली आहे.\nआटपाडी आरोग्य खानापूर तासगाव\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/political-news/ashish-shelar-criticize-thakrey-goverment-about-temples/", "date_download": "2020-10-31T16:53:08Z", "digest": "sha1:AUQZKXF3QAAIUARSUDOG2V7EM53XUGRH", "length": 17460, "nlines": 209, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "हे कसले हिंदुत्वाचे पुजारी? हे तर सत्तेचे लाचारी - आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका - Hello Maharashtra", "raw_content": "\nहे कसले हिंदुत्वाचे पुजारी हे तर सत्तेचे लाचारी – आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका\nहे कसले हिंदुत्वाचे पुजारी हे तर सत्तेचे लाचारी – आशिष शेलारांची ठाकरे सरकारवर जहरी टीका\nहॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यातील मंदिर उघडण्यावरून विरोधी पक्ष भाजप ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज भाजपने राज्यव्यापी आंदोलन पुकारले.तसेच, राज्यातील महाविकासआघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. त्यातच आता भाजपा नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर निशाणा साधताना हे कसले हिंदुत्वाचे पुजारी हे तर सत्तेचे लाचारी हे तर सत्तेचे लाचारी या शब्दात टीका केली आहे.\nयासंदर्भात आशिष शेलार यांनी ट्विट करून म्हटलं की जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये “शेजारी-शेजारी” बसलेत. यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमीपुजन ई पद्धतीने करा, असे अनाहूत सल्ले दिले होते. “भारत तेरे तुकडे हो हजार” म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले.त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते. एवढेच नाहीतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली. याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले. पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही. हे कसले हिंदुत्वाचे पुजारी हे तर सत्तेचे लाचारी हे तर सत्तेचे लाचारी\n◆जे कसाबला बिर्याणी घालणाऱ्यांसोबत सत्तेमध्ये \"शेजारी-शेजारी\" बसलेत\n◆यानीच अयोध्येत रामाच्या मंदिराचे भूमी पुजन ई पद्धतीने करा,असे अनाहूत सल्ले दिले होते..\n◆\"भारत तेरे तुकडे हो हजार\" म्हणाऱ्यांचे मुंबईत स्वागत केले…त्यांच्या कार्यक्रमाला हे चालले होते..\nहे पण वाचा -\nशरद पवारांची की ���मित शहांची \nअशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे समस्यांवरून…\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा…\n◆स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या काँग्रेसची संगत ज्यांनी केली\n◆याकुबच्या फाशीला विरोध करणाऱ्यांना मुंबईचे पालकमंत्री ज्यांनी केले\n◆पंढरपूरात जाऊन विठ्ठलाच्या मुर्तीला स्पर्श ही ज्यांनी केला नाही..\nहे कसले हिंदुत्वाचे पुजारी\nहे तर सत्तेचे लाचारी\nदुसरीकडे राज्यातील मंदिर खुली करण्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हिंदुत्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर तुम्ही आयोध्येलाही गेला होता. तुम्ही पंढरपूरला जाऊन विठ्ठल रुख्मिणीचीही पूजा केली. अनेक राज्यात मंदिर खुली करण्यात आली असून, महाराष्ट्रातही करोना मार्गदर्शक सूचनाची अंमलबजावणी करून मंदिर खुली करण्यात यावी.” असं राज्यपालांनी पत्रात म्हटलं आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’\nashish shelarआशिष शेलारमहाराष्ट्रमहाविकास आघाडी सरकारराजकीयcm uddhav thackraye\nआता भारतातच बनवल्या जाणार मोबाइल आणि कारच्या बॅटरी, सरकार करणार 71,000 कोटी रुपये खर्च\nमहागाईनं गाठला विक्रमी उचांक; सर्वसामान्य बेजार\nशरद पवारांची की अमित शहांची संजय राऊतांनी दिल बेधडक उत्तर\nअशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे समस्यांवरून जनतेचं लक्ष विचलीत…\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा आरक्षण देऊ नये -गिरीश…\nदिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते, पण …. ; अशोक…\n…तर बोलबच्चन सरकारने मंत्रालयही दिल्लीला हलवावे ; निलेश राणेंनी पुन्हा साधला…\nजर तुमच्यात राज्य चालवायची धमक आहे तर मग केंद्राकडे बोट का दाखवता ; विखे पाटलांचा…\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nशरद पवारांची की अमित शहांची \nअशोक चव्हाणांचं ‘ते’ वक्तव्य म्हणजे समस्यांवरून…\nमहाविकास आघाडी सरकारमधील अर्ध्या मंत्र्यांना वाटत मराठा…\nदिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत जाण्यास अनुकूल नव्हते,…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%96%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%B8%E0%A4%9A%E0%A4%BF%E0%A4%B5-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%9C%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%81%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B0/", "date_download": "2020-10-31T15:47:37Z", "digest": "sha1:SDJVJPRZBUANRS4RHJURAWD6K4UUW6LT", "length": 12129, "nlines": 163, "source_domain": "policenama.com", "title": "मुख्य सचिव संजय कुमार Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nमुख्य सचिव संजय कुमार\nमुख्य सचिव संजय कुमार\nमुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलं ‘या’ जिल्हयांना सावध\nकोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यातच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर ह्या जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार अतिशय वेगाने होत असून, मुंबई, ठाण्याकडून या साथीचा फोकस या जिल्हात…\nफडणवीसांना आणखी एक धक्का, आरेची 600 एकर जागा वनांसाठी राखीव\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळची आरेची 600 एकर जागा वनासाठी राखीव ठेऊन तेथे वनसंपदेचे संवर्धन करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.…\nशिवसेनेत घडामोडींना वेग, मुख्यमंत्र्यांनी वर्षावर बोलावली सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक\nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. अशात राजकीय घडामोडींना देखील वेग आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी…\nCM उध्दव ठाकरे यांचे लॉकडाऊनबाबत ‘सूचक’ विधान, मुख्यमंत्र्यांनी VC व्दारे बैठकीत साधला…\nमुंबई : वृत्तसंस्था - राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. ठाणे जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मात्र कोरोनाची एकांगी लढाई लढू नका. आपापल्या शहरातील नागरिकांना स्वयंसेवी संस्थांना यात सहभागी करुन घ्या, जेणे करून या…\nठाकरे सरकार राज्यातील हॉटेल्स सुरू करण्याबाबत मोठया निर्णयाच्या तयारीत \nमुंबई : पोलीसनामा ऑनलाइन - राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे स्थान मोठे आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला गती देण्यासाठी कार्यपद्धती ���यार करण्यात येत असून ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरु करण्याचा विचार आहे,…\n’बालिका वधु’ फेम अभिनेत्री अविका गौरनं कमी केलं 13 किलो वजन,…\nLaxmmi Bomb : ‘…तर तलवारी निघतील \n‘माँ वैष्णो देवी’ ते ‘देवों के देव…\nBigg Boss 14 : बिग बॉसच्या घरात होऊ शकते आणखी एक वाइल्ड…\nShraddha Kapoor As Naagin : आता श्रद्धा कपूर बनणार मोठ्या…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\n‘…अन्यथा शिक्षणमंत्र्यांचं डोकं ठिकाणावर आहे का…\nमाजी मुख्यमंत्री कमलनाथ यांना आयटम शब्द पडला महागात,…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nएकटा US जागतिक आव्हांनाचा सामना करू शकत नाही, भारताची साथ…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा, तुम्हाला मिळतील…\n‘कोरोना’च्या काळात सकाळी उपाशी पोटी खा ‘या’ 4…\nनवजात बालकाला जमिनीत ‘अर्ध’ पुरलं, रडला नसता तर झाला असता…\nबारामतीला राज्य शासनाने निधी मंजूर केला मग शिरुर बसस्थानक बीओटीवर का \nJio चा 598 आणि 599 रुपयांचा प्लान, दोन्ही प्लॅनमध्ये मिळतात वेगवेगळे…\nसंजय राऊतांकडून देवेंद्र फडणवीसांचं जाहीर कौतुक \nCoronavirus : प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी खा ‘या’ 6 गोष्टी , Vitamin C मिळेल भरपूर\n प्ले स्टोअरवर ‘या’ 21 गेमिंग Apps बाबत जारी झाला इशारा, ताबडतोब करा फोनमधून डिलीट, येथे चेक करा…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/eighteen-whales-die-mauritius-stranding-338784", "date_download": "2020-10-31T16:58:29Z", "digest": "sha1:7377LHUBOD2QPCNIBGYRV3UMR2VNSKZI", "length": 12636, "nlines": 259, "source_domain": "www.esakal.com", "title": "मॉरिशसच्या किनाऱ्यावर १८ देवमासे मृतावस्थेत - eighteen Whales Die In Mauritius Stranding | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nमॉरिशसच्या किनाऱ्यावर १८ देवमासे मृतावस्थेत\nदेवमाशांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती.पोट व फुप्फुसांच्या भागाचे विच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण समजेल असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले\nपोर्ट लुईस (मॉरिशस) - मॉरिशसच्या समुद्रकिनाऱ्यावर किमान १८ देवमासे वाहून आले. यातील काही मृतावस्थेत होते, तर इतरांनी थोड्याच वेळात प्राण सोडला.\nआग्नेयेकडील ग्रँड सेबल किनाऱ्यावर हे देवमासे भरकटले. काही देवमाशांना जखमा झाल्या होत्या. मॉरिशसचे मत्सोद्योग मंत्री सुधीर मौधू यांनी या महिन्याच्या प्रारंभी जपानी जहाजातून झालेल्या इंधनगळतीशी याचा संबंध असल्याची शक्यता फेटाळली. देवमाशांच्या शरीरावर किंवा त्यांच्या श्वसनसंस्थेत हायड्रोकार्बनचे अंश आढळले नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले.\nताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\nदेवमाशांचे शवविच्छेदन करण्याची प्रक्रिया बुधवारी सायंकाळपर्यंत सुरू होती. पोट आणि फुप्फुसांच्या भागाचे विच्छेदन झाल्यानंतरच नेमके कारण समजेल असे मॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी सांगितले.\nस्थानिक सरकारी अधिकारी प्रीतम दौमू यांनी सांगितले की, मृत देवमासे पाहून अनेक रहिवाशांना इंधनगळतीमुळे हे घडल्याची भिती वाटली होती. या किनाऱ्यापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर एक जहाज भरकटून एक हजार टनापेक्षा जास्त इंधनाची गळती झाली होती. त्यामुळे मॉरिशसच्या जैवसंपदेचे दिर्घकालीन नुकसान झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. जहाजाचा तुटलेला पुढील भाग सोमवारी समुद्रात बुडाला.\nजगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nमॉरिशस सागरी संवर्धन संस्थेचे ओवेन ग्रिफीथ यांनी २००५ मध्ये याच प्रकारचे ७० देवमासे भरकटल्याचा संदर्भ दिला. त्यांनी सांगितले की, हे देवमासे छोट्या माशांच्या मागोमाग खाऱ्या पाण्याच्या सरोवरात शिरले असावेत. त्यानंतर समुद्रात परतण्याचा मार्ग न मिळाल्याने ते गोंधळून गेले असावेत. त्यातून ते थेट प्रवाळ खडकांच्या दिशेने गेले असावेत. परिणामी ते प्रवाळ खडकांवर धडकले असावेत. अखेरीस दमछाक होऊन त्यांचा प्राण गेला असावा.\nदेशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बा��म्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nकोल्हापूर : कोल्हापूरच्या लोकांचे एक वैशिष्ट्य म्हणजे ते कोल्हापूर सोडून बाहेर फारसे रमत नाहीत, कुठेही असले तरी त्यांच्या मनात कोल्हापूर सदैव रुंजी...\nवसईत बचतगटाच्या माध्यमातून महिलांना स्वयंरोजगाराचे धडे, कोरोनाकाळात आर्थिक बळ\nवसई : कोरोनाकाळात संसाराचा गाढा हाकताना आर्थिक संकटात सापडलेल्या महिलांना स्वयंरोजगार मिळाला आहे. वसईच्या समुद्धी महिला बचत गटाच्या किरण बडे यांनी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/jalna-district-ssc-result-94-percentage-327424", "date_download": "2020-10-31T17:03:39Z", "digest": "sha1:HHJZ4QS4ZC2CMYN2PJTJIC7J7WGTT2NK", "length": 14663, "nlines": 289, "source_domain": "www.esakal.com", "title": "10 th Result : जालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के; यंदाही मुलीच अव्वलस्थानी - Jalna District SSC Result 94 percentage | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n10 th Result : जालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के; यंदाही मुलीच अव्वलस्थानी\nजालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे. जाफराबाद तालुक्याचा सर्वाधिक निकाल आहे. जिल्‍ह्यात यंदा मुलींचीच बाजी राहिली.\nजालना : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल बुधवारी ( ता. २९ ) दुपारी ऑनलाइन जाहीर करण्यात आला. यात जालना जिल्ह्याचा निकाल ९४ टक्के इतका लागला आहे. जाफराबाद तालुक्याचा सर्वाधिक निकाल आहे. जिल्‍ह्यात यंदा मुलींचीच बाजी राहिली.\nप्यार वाली लव्ह स्टोरी : उस्मानाबादचा 'पठ्ठया' प्रियसीसाठी चक्क पाकिस्तान बॉर्डरवर..\nजिल्ह्यातील विविध व्यवस्थापन व माध्यमाच्या ३९५ माध्यमिक शाळा आहेत.कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीमुळे दहावीचा भूगोल विषयाचा पेपर रद्द करण्यात आलेला होता.लॉकडाउन संचारबंदी काळात शिक्षकांनी उत्तर पत्रिका तपासणी करीत निकाल तयार केला. जिल्हयाचा दहावीचा सरासरी निकाल ९४.४ टक्के इतका लागला आहे. निकालात ���ेहमी प्रमाणेच मुलींनीच बाजी मारली आहे.जिल्हयात मुलांचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण हे ९१.८८ टक्के इतके असून मुलींची टक्केवारी ही ९६.७१ टक्के इतका लागला आहे.\nBreaking: काँग्रेसचे जेष्ठ नेते डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर कोरोना पॉझिटिव्ह, प्रकृती उत्तम\nजिल्ह्यातील मराठी, हिंदी,उर्दू व इंग्रजी माध्यमाच्या विविध शाळेतील ३० हजार ४३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. दरवर्षी पेक्षा यंदा दोन महिने उशीराने लागला आहे. जिल्हयात पुरवणी परीक्षेत १ हजार ९८९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे. यात १ हजार ५९६ मुले तर ३९३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.पुरवणी परीक्षेचा जिल्हयाचा निकाल ७६.२९ टक्के इतका लागला आहे.\nऑनलाइन शिक्षणाचा स्क्रीनटाईम वाढल्याने विद्यार्थ्यांचे वाढले हे आजार...\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार\nपुणे : तुम्ही इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nपाणीपुरवठा योजनेचा प्रश्‍न गंभीर होण्याचे संकेत; तब्बल 245 कोटींची थकबाकी\nअमरावती ः धरणांमध्ये पाण्याचा मुबलक साठा असला तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची थकबाकी दिवसेंदिवस वाढत असल्याने भविष्यात पाणीपुरवठा योजनाच संकटात...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nकोरोनामुळे खरीपाचा बार फुसका; पावसामुळे रब्बी ही संकटात\nकेतूर (ता. करमा���ा जि. सोलापूर ) : कोरोना महामारीच्या संकटामुळे मार्च महिन्यापासून लॉकडाउन सुरू असल्याने शेतकऱ्यांना खरिपातील पिकांची अक्षरशः वाट...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/sanjay-raut-sonu-sood-said-303747", "date_download": "2020-10-31T17:25:48Z", "digest": "sha1:FNQ7EK6V3X4WBWFKX47P6Z7JVIO2JJ3L", "length": 17217, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "संजय राऊत सोनू सूदवर घसरले, म्हणाले... - Sanjay Raut on Sonu Sood, said that | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसंजय राऊत सोनू सूदवर घसरले, म्हणाले...\n. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nमुंबई : लॉकडाऊनच्या काळात अभिनेता सोनू सूद गेल्या अनेक दिवसांपासून परप्रांतीय मजुरांना गावी जाण्याची सोय करत आहे. याचे अनेक फोटो आणि व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. सोनूच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे. याच पार्श्वभूमीवर सोनू सूद यानं केलेल्या कामावर सामनाच्या रोखठोक सदरातून टीका करण्यात आली आहे. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी याबाबत अनेक प्रश्न उपस्थितीत केलेत. सोनू सूद हा केवळ मुखवटा आहे. त्यामागचा खरा चेहरा वेगळाच असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.\nशिवसेनेचं मुखपत्र 'सामना'त लिहिलेल्या रोखठोक या स्तंभात राऊत यांनी सोनू सूद प्रकरणावर सविस्तर भाष्य केलंय. सोनू सूदला पुढे करत ठाकरे सरकार अपयशी ठरवण्याचा प्रयत्न केला जातोय असं राऊत यांनी आपल्या लेखात म्हटलं आहे.\nखासगी रुग्णालयांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेचा नवा उपाय; 'हे' अधिकारी ठेवणार लक्ष...\nठाकरे सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न\nमहाराष्ट्राला सामाजिक चळवळीची मोठी परंपरा आहे. यात महात्मा ज्योतिबा फुले यांच्यापासून ते बाबा आमटेंपर्यंत अनेकांची नावं आहेत, आता यामध्ये सोनू सूदचं नाव घेतलं जाईल. मजुरांना त्यांच्या घरी जाण्यासाठी ���दत करताना सोनूची छायाचित्र, व्हिडीओ प्रसिद्ध झाले. सरकार मजुरांना पोहचवण्यात अपयशी ठरलं, पण सोनूसारखे महात्मा हे काम किती सहजतेने करत आहेत असा प्रचार समाजमाध्यमांमध्ये सुरु झाला. खऱ्या कलाकाराला पडदाच लागतो असे नाही, हे महात्मा सूद याने दाखवून दिले, अशी खोचक टीका या सदरातून केली आहे.\nसोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, :बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले ( हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) आणि त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला.\nमजुरांच्या पायपीटीवरून देशांत मोदी सरकारविरुद्ध असंतोष पेटला, तर महाराष्ट्रात भाजपने आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या गोंधळात भाजपने सोनू सूदला महान समाजसेवकाचा मुखवटा लावून प्यादे म्हणून वापरले काय \nमुंबई महापालिकेचा 'तो' डॅशबोर्ड 'Not Working'\nसोनू सूदच्या मागचा कर्ताधर्ता\nकोरोनाच्या काळात केंद्रासह राज्यातील सरकारी यंत्रणा हतबल झाल्या असताना एक माणूस एवढं काम कसा करू शकतो, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो, सोनू सूदकडे अशी कोणती यंत्रणा आहे की तो हजारो मजुरांना घरपोच पाठवण्याची व्यवस्था करू शकतो,' असा प्रश्न लेखात उपस्थित केलाय. 'सोनू सूदला मदत करणाऱ्या यंत्रणेचा कर्ताधर्ता शंकर पवार ही व्यक्ती आहे. ते राष्ट्रीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष आहेत. सूद हा फक्त एक चेहरा आहे. गर्दीतल्या सोनूच्या मागे शंकर पवार उभे असल्याचे अनेक छायाचित्रांत दिसत असल्याचा दावा राऊत यांनी केला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग सुरू होणार; 2 नोव्हेंबरपासून नोंदणी तर तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00506.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=4951", "date_download": "2020-10-31T15:31:05Z", "digest": "sha1:WAQII7F7RTCQTI5W2IN363TLRYCFOSY4", "length": 4649, "nlines": 94, "source_domain": "m4marathi.com", "title": "प्रेमासाठी – m4marathi", "raw_content": "\nव्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून\nव्हॅलेंटाईन डे च्या दिवसी गेलो तिला घरी घेवून\nआई तुझी सून इनकमिंग सून\nआई म्हणाली ईला कुठून आणली रे उचलून ……\nआईला म्हटलं दोघे कॉलेजात शिकत होतो.\nपोर आम्ही एकमेकांकड बघत होतो .\nअग,अग मलाच कळल नाही अस विपरीत कस घडल\nआमच दोघाच जीवन अस कस जुळल .\nआई म्हणाली, आई म्हणाली ईला चुल्यावरतो भाकरी करता येईल का\nआणि चटके घेता घेता संसार करता येईल का \nसांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का \nडोळ्यात जाईल धूर तुझ्या आईबाप होतील दूर\nडोळ्यात जाईल धूर तुझ्या आईबाप होतील दूर\nगोऱ्या तुझ्या गालावरती रंग काळा शोभून दिसेल का \nसांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का \nउपाशी पोटी राहत लागल घरात कधी कधी\nउन वारा पाणी पाऊस तुला साहता येईल का \nसांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का \nकाटा कुटा वेचून लेका भरवलाय मी घास\nअसाच मायेचा घास करून त्याच पोट भारवाशील का \nसांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का \nअस असेल तर आत्ताच घरी जा सांग तुझ्या बापाला\nसमोरच्या झोपडपट्टीत वरात येतय बंगल्यात\nझोपडपट्टीची वरात या बंगल्याला सहन होईल का \nसांग पोरी प्रेमासाठी एवढ करता येईल का \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2018/8/23/Balkavitetil-Vinda-.aspx", "date_download": "2020-10-31T17:13:52Z", "digest": "sha1:CEQMZKSXYXBB3NPNXIVDPT4R2BY5GIZD", "length": 10709, "nlines": 66, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "बालकवितेतील विंदा", "raw_content": "\n‘जे न देखे रवि, ते देखे कवि’ असं म्हणतात ते अगदी खरं आहे. भौतिकदृष्ट्या अस्तित्वात असणार्‍या, दिसणार्‍या सर्व गोष्टी सूर्यदेव आपल्याला दाखवतात, पण त्या पलीकडचे काल्पनिक किंवा कल्पनातीत (कल्पनेपलीकडचे) जग पाहाते कवीचे संवेदनशील मन. हा मनाचा प्रवास असल्याने कवी, गीतकार असे सुप्रसिद्ध ‘विंदा’ म्हणजेच विं.दा. करंदीकर बालकविता लिहिताना मनाने सहज बालमनाचे होतात व त्यांच्या विश्‍वात जाऊन विचार केल्यावर लॉजिक म्हणजे तर्काचा कित्येकदा संबंध नसतो. पण या कविता वाचताना ते अनेक माणसांच्या स्वभाव विशेष पशुपक्ष्यांच्या, परीराणीच्या रूपकातून मांडतात. विंदांचे ‘राणीची बाग’, ‘सशाचे कान’, ‘अजबखाना’, ‘परी ग परी’, ‘एकदा काय झाले’ असे अनेक बालकविता संग्रह प्रसिद्ध झाले. ‘एटू लोकांचा देश’ हा कविता संग्रह एटू देश त्यातील घडामोडी हे पूर्ण कल्पनाविलास मांडणारे विश्‍व. न पूर्ण होणार्‍या सुखावह कल्पना सत्यात दिसल्या नाहीत तरी कवितेत मांडताना विंदा दिसतात. 'अजबखान्यात कावळा', ‘हुंडयाच्या तीन पैशात कापड’, ‘पापड आणि घर’ अशा उंच कल्पनेत रमतो.\nबेडूक नावाच्या विद्यार्थ्याला संस्कृत येत नाही\nपण तालीम मास्तर म्हणाले,\nअसे म्हणत. सकारात्मकता शिकवून प्रत्येक मुलाची वेगळी बलस्थाने आहेत ती पाहा असेच सांगत असतील नाही का\nकल्पनाविलासात विंदांच्या परीच्या घरी मांजर स्वैपाकी आहे, उंदीर श्रीखंडपुरी खातो आहे, पोपट हरीहरी म्हणतो आहे आणि विंचू मात्र पहार्‍याला ठेवला आहे.\nपैशाच्या या दुनियेचा फोलपणा कल्पनेतल्या आटपाट नगरात नाही. 'तेथे नाही चालत नाणी, एक शेट गुळासाठी दहा-बारा गाणी' मग म्हणता 'इथे सुटी नाही बाळा, सांग कशी सुटी असेल, जर नाही शाळा.' राणीच्या बागेत कोल्ह्याला चतुर ठरवताना त्याच्या दुधात पाणी आहे फार असं म्हणतात.\nअतिशयोक्ती हा अलंकार वापरताना कुंभकर्ण कवितेत त्याला डोंगराची उशी, वादळाचा वारा आहे, पण तरीही घामाच्या धारा इतक्या की, त्यातून निर्माण झालेल्या नदीनाल्यात कितीतरी लोक बुडून गेले म्हणे. मग रावणाने त्याला उठवण्यासाठी त्याच्या नाकात तोफ डागली तेव्हा झोप उडाली, पण कुंभकर्ण इतका झोपाळू त्यांच्या स्वप्नातही झोपच आली.\n‘सात एके सात’ यात यात्रावळ भागात पंढरपूर यात्रेची तयारी, घडमाळवी संत, संत कोल्होबा, पंढरपुरी पंडित, वेडंभट अशा कविता आहेत आणि वारी टाळून भलतंच करणार्‍या भक्तांची वर्णनं. उडाणटप्पू कवितेत ते म्हणतात, 'विठ्ठलच त्याची जणू वाट पाहतोय कधी याला उपरती होईल. संत घड्याळजी कवितेत द्वर्थी योजनेने गजर शब्द वापरला आहे. घड्याळाचा गरज व पांडुरंगाच्या नामाचा गरज अशी शब्दरचना शेवटच्या कडव्यात दिसते. ‘सही’ कवितेत भोळा छोटा भक्त विठोबाला सही मागायला जातो आणि मग विठोबा म्हणतो मजेत, देवांना नाही लिहायला येत’ असा अल्लड, निष्पाप विचारही विंदा मांडतात.\nयात पावसावळ भागात 'पाहुणी; कवितेत विंदा ‘आला भेटीला की धरता वेठीला’ ही मनोवृत्ती दाखवताना हुशार कावळा पावसात पाहुण्या आलेल्या चिमणीला म्हणतात, ‘आजचा पाऊस दिसतो बरा, चिऊताई चिऊताई स्वैपाक करा.’\nस्वप्नामध्ये पडला पाऊस या कवितेत नातू आणि आजी-आजोबा यांचं सुंदर नात विंदा मांडतात. आईबाबा गारा खातात. आजोबा दात लावून गारा वेचायला धावतात, आजी खाटेवरून ओरडते आणा, आपण गारा कुटून खाऊ पण नातू म्हणतो,\n‘मला वाटते भिती फार, पडसे बिडसे झाले तर\nम्हटले ओरडून याद राखा, उन्हामध्ये बांधिन घर’\nएरवी काळजीपोटी ओरडणार्‍या आजोबांना नातू अशी प्रेमळ परतफेड करतो.\nएकदा काय झाले संग्रहात ‘पाच बुडकुल्यांतला स्वैपाक’ कवितेत लहान मुलींची संसारगाथा विंदा सांगतात. लहानपणी बढाचढाके बोलणार्‍या मुलांसाठी सुंदर कविता 'बाताराम', तो शेवट कवितेत म्हणतो मीच माझ्या आजोबांना शिकवली संध्या, अशा प्रकारे गंमत करीत अतिशयोक्ती हा अलंकार वाप��ीत मुलांना गुदगुल्या करीत शिकवण देणारे बालसाहित्य विंदा देतात.\nदुसर्‍याच्या वैगुण्यांवर बोट ठेवू नये व आपल्या कर्तृत्वातून मोठेपण दाखवावे हे रूपकांत ‘खुर्ची आणि स्टूल’ कवितेत पंख्याबरोबर ही रूपके मांडून ते सांगतात.\nबाळांपासून मोठ्यांपर्यंत उत्तम, उद्बोधक, वाङमययुक्त असे लेखन करणारे विंदा एक उत्तम बालकवी होत हेच खरे.\n- अ‍ॅड. पद्मा गणेश गोखले\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/topics/%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B5%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BF%E0%A4%A1%E0%A4%BF%E0%A4%93", "date_download": "2020-10-31T16:58:20Z", "digest": "sha1:HWDVG5E4D2XKOSX5AM62NNWAE54TJSTZ", "length": 3316, "nlines": 57, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "हिंसेचा-व्हिडिओ: Latest हिंसेचा-व्हिडिओ News & Updates, हिंसेचा-व्हिडिओ Photos & Images, हिंसेचा-व्हिडिओ Videos | Maharashtra Times\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nFact Check: गुजरात हिंसेचा व्हिडिओ मुंबईचा म्हणून व्हायरल\nमहाराष्ट्र बंद: औरंगाबादेतील हिंसेचा व्हिडिओ समोर\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.62, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%87.%E0%A4%B8._%E0%A5%AB%E0%A5%A9%E0%A5%AA", "date_download": "2020-10-31T17:49:50Z", "digest": "sha1:KC3U27CAQLWF7BH5JFYXOHZ6ZD3N5IF7", "length": 4333, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:इ.स. ५३४ - विकिपीडिया", "raw_content": "\n\"इ.स. ५३४\" वर्गातील लेख\nया वर्गात फक्त खालील लेख आहे.\nइ.स.चे ६ वे शतक\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १ ऑगस्ट २०१३ रोजी १५:११ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://shrikrishnasamant.wordpress.com/", "date_download": "2020-10-31T17:15:11Z", "digest": "sha1:6RHAJZWAIVK3SWPZE7CLCGF5N5U5M2JZ", "length": 24772, "nlines": 343, "source_domain": "shrikrishnasamant.wordpress.com", "title": "कृष्ण उवाच", "raw_content": "\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nविश्वास ठेव मजवर तुझा विश्वास हवा आहे\nसुंदरी कडून प्रेमाचा आसरा हवा आहे\nअगदी भोळ्या तुला हे काय हवं आहे\nतुझ्या मऊ केशपाशात तारे सजावटून\nतुझ्या नाजुक पावलावर कळ्या शिंपडून\nप्रेमाचे चिमुकले मंदीर बनवून\nरात्रंदिवस तुझ्या पुजेत मग्न व्हायला हवं आहे\nथोडा विचार कर जीव तुझा बहाल करण्यापूर्वी\nकाही त्यागावं लागतं लाभ होण्यापूर्वी\nजमान्याकडून होकार तर घे त्यापूर्वी\nकी तुला सुंदरीची पुजा करायला हवी आहे\nकुठवर जगूं तुझा प्रेमाचा वर्षाव झेलून\nजीवन जगण्यासाठी लागतो सहारा निक्षून\nपुरे झाले आता ते इशारे दूर दूर राहून\nतू जवळून पहावं हेच मला हवं आहे\nप्रेमाचे दुष्मन करती नेहमीच कलह\nप्रेमाच्या नशिबी असे नेहमीच विरह\nजे मुळीच करत नाही दोन मनाची कदर\nत्यांच्याकडून मीच तुला हवी आहे\nपदराचे टाेक मुखामधे पकडून\nजरा ह्या इथे बघ हसतमुख होऊन\nमलाच लूट माझ्या जवळ येऊन\nकारण मलाच मृत्युशी खेळायला हवं आहे\nसारे दावे खोटे अन सारी शपथ खोटी\nकशा निभावून घेऊ प्रेमाच्या अटी\nइथल्या जीवनात आहेत रिवाजांच्य तृटी\nहे रिवाज तुला तोडायला हवे आहेत\nरिवाजांची पर्वा नाही प्रथेची भीति आहे\nतुझ्या द्रुष्टीतल्या होकारावर माझी नजर आहे\nसंकटमय पथावर जर धोका आहे\nतुझ्या हातांचा आधार मला हवा आहे\n(सॅन होझे कॅलिफोर्निया )\nपुछो ना कैसे मैने नयन लगायी\nपूछो ना कैसे मैने रैन बिताई\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nइक पल जैसे, इक दिन बीता\nदिन बीते मोहे नींद न आयी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nना कहीं हलचल ना कहीं बातें\nहंसीके प्यासे मेरे नयन बिचारे\nसुभंकी आस भी नतिजा ना लायी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nइक जले दुष्मन इक साथी मेरा\nफिरभी न जाये मेरे दिलका सहारा\nतड़पत तरसत रैन गंवायी\nपुछो ना कैसे मैने नयन लगाई\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nज्या बगिच्या समोर तुझं घर नसेल\nत्या बगिच्यामधे मी येणार नाही\nजीवनात कितीही मौजमजा असुदे\nचोहोबाजूला कितीही हसणं मुरडणं असुदे\nसुंदर बहरलेली फुलबाग असुदे\nज्या बगिच्यात तुझ्या पायात काटा रुतला\nत्या बागेतली फुलं मी खुडणार नाही\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nसर्व आणाभाका आपण विसरुन जाऊया\nनिघून ये तू पदर तुझा पसरून भेटाया\nवा निघून जाईन मी जगताला सोडून जाया\nअशा जागी जिथे येईल आठव तुझी सतवावया\nत्या जागी पल भर ही कधी थांबणार नाही\nज्या वाटेवर तुझं घर नसेल प्रिये\nत्या वाटेवर मी पाऊल ठेवणार नाही\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रे\nकसा संभाळू माझा जीव रे\nवैरी होऊन दुनिया उभी ठाकली आहे\nमाझ्या पायात बेडी घट्ट पडली आहे\nकुठल्या घटनेसाठी नजर खिळली आहे\nबाराही महिने पावसाची झोड आहे\nएकदाच तुझा चेहरा दाखव\nतुझ्याविणा सुनं सुनं माझं जीवन रे\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रेभासते\nये,रे,केव्हा पासून मी तुला बोलावते\nतुझ्या प्रीतिच्या स्वपनाला मी सजवते\nमनाला भासते ऊडून मी तुजकडे येते\nप्रिया पंख कुठून मी आणावे\nमी इथे अन तू तिथे\nमध्येच राहिले अपुले जीवन\nकशा पूर्ण होतीस अपुल्या कामना रे\nकसा संभाळू माझा जीव रे\nऐकून माझं अंतरंग डोलते\nका ऐकवलीस अशी तान रे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nजिथे गार गार हवा वाहत आहे\nअपुली प्रीत तिथे जळत आहे\nघरती अन अंबर नाराज आहे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nकाल-आज सुद्धा प्रीत तरूण होती\nमिलन आणि मिलन दुरावा कुठेच नव्हता\nमात्र आज आपण दोघे असहाय आहोत\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nसांगे दुनिया मार्ग अमुचे आम्ही धरावे\nसांगे प्रीत मिठीत एकमेका घ्यावे\nसमजे ना हे अरिष्ट काय असावे\nना तू दगाबाज ना मी दगाबाज आहे\nकाय करावे अपुला मार्ग वेगळा आहे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nहा अंध्कार पसंत आहे मला\nचुकनही न दिसे अपुल्याला\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nचंद्रप्रकाश धूसर झाला जरी\nदु:ख नसे माझ्या मनी तरी\nरात्री तुझ्या रंजनीची सावट नसावी\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nवास्तव्य तुझे असेल तिथे\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोरनीया)\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्य���ती\nआता माझा आनंद ही तुझ्या संगती\nझाले जेव्हा वेडे हे हृदय तुझ्या वरती\nकाहिही म्हणू दे ही दुनिया मला\nदेऊ देत दुषणे मला हवी तेव्हडी\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्योती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nप्रीति करूनी तुझ्यावर होऊनी बदनाम\nगेले दूर तुझ्या पासून\nतुझ्या संगती राहून मी प्रिया\nपहा घेऊन कुठे चालली अपुली आत्मस्मृती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nतुझ्या संगती माझी जीवन ज्योती\nआता माझा आनंद तुझ्या संगती\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nवैमनस्य असलं तरी दु:ख द्यायला ये\nये पुन्हा ये सोडून जाण्यासाठी ये\nतोडीलेस जरी नाते तरी कधी ही ये\nअनुष्ठान निभावण्यासाठी तरी ये\nप्रीति छुपवीण्यात ही प्रीति असते\nहळूच एके दिनी ते जाणण्यास तरी ये\nथोडी तरी माझ्या प्रीतीची पत ठेव\nतुझ्या तू कधी मला राजी करायला ये\nजसे तू जाणतेस न येण्याचे बहाणे\nअसेच तू कधी परत न जाण्यासाठी ये\nअजूनी तुझ्या प्रेमळ अंतरंगी वसे उत्साह\nअखेरची ज्योत मालवण्यासाठी ये\nह्या वयात लज्जित अभागी तरूण मी\nतू सुखात राहून मला रडविण्यास तरी ये\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nदेऊ कसा दोष अंतराला जेव्हा\nकोण कुणाशी प्रीती करते\nन जाणे केव्हा कोण कुणाशी\nउंच उंच महाला मधली छान छोकी\nन माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती\nपर्वताला मेघ जसे चिपकतात\nजशा सागरात लाटा उसळतात\nतशा चेहर्‍याअवर नजरा स्तब्ध होतात\nहो,नजरा होत नाहीत स्तब्ध\nदेऊ कसा दोष अंतराला जेव्हा\nन माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती\nये,माझ्या स्मरणामधे सर्व विसरूनी जाऊ\nसार्‍या जगताला तुझीच प्रतीकृती बनवू\nअसेल जर माझ्या हाती अंतर चिरून दाखवू\nतुझ्या नसा-नसातून रक्त प्रीतिचे वाहू\nन माझ्या हाती,प्रिये,न तुझ्या हाती\nदेऊ कसा दोष अंतराला जेव्हा\nकोण कुणाशी प्रीती करते\nश्रीकृष्ण सामंत (सॅन होझे कॅलिफोर्निया )\nमाझ्या गळाला लागला मासा.\nसोनचाफ्याची फुलं आणि तो स्पर्श (भाग १४ )\nअनुवादीत आई विषयी कविता कवितेतून विचार गम्मत गोष्ट चर्चा चिंतन टिका प्रश्नोत्तरे भाषण लेख वर्णन विचार विडंबन व्यक्ती आणि वल्ली श्रद्धांजली\nतुझ्या प्रेमाचा मला आसरा हवा आहे\nपुछो ना कैसे मैने नयन लगायी\nव्यक्ती आणि वल्ली (12)\nmehhekk च्यावर पानी तेरा रंग कैसा\nmehhekk च्यावर पानी तेरा रंग कैसा\nmehhekk च्यावर अ���ंच एक स्वप्न.\nmehhekk च्यावर अस्तित्व.. असाही एक विचार…\nmehhekk च्यावर तुझी शहनाई बोले\nmehhekk च्यावर मसालेदार जीवन.\nmehhekk च्यावर रात्र जागूनी झोपीजाण्याचे दिन…\nmehhekk च्यावर पुछो ना कैसे मैने नयन लगा…\nshrikrishnasamant च्यावर मला सुपूर्द करशील का\nG च्यावर मला सुपूर्द करशील का\nshrikrishnasamant च्यावर धर्म आणि ज्ञान\nshrikrishnasamant च्यावर आमचे वेंगुर्ले\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/07/10-corona-positive.html", "date_download": "2020-10-31T15:57:51Z", "digest": "sha1:K6Y2E4I663W2DQVDAE3TATCPLY3DJH3I", "length": 12308, "nlines": 84, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "आज आणखी 10 कोरोना बाधितांची नोंद", "raw_content": "\nHomeचंद्रपूरआज आणखी 10 कोरोना बाधितांची नोंद\nआज आणखी 10 कोरोना बाधितांची नोंद\nचंद्रपूर जिल्ह्यातील बाधितांची संख्या २२८\nउपचार घेत असणाऱ्या बाधितांची संख्या ९८\n१३० बाधित कोरोनातून बरे\nचंद्रपूर,दि. १७ जुलै: जिल्ह्यात बाधितांची एकूण संख्या २२८ झाली आहे. यापैकी १३० बाधित कोरोनातून बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर ९८ बाधितांवर उपचार सुरू आहे. यापैकी १७ नागरिक जिल्ह्याबाहेरील बाधित असून यामध्ये राज्य राखीव पोलीस दलाचे ११ जवान व ६ जन अन्य राज्याचे रहिवासी आहेत.\nआरोग्य विभागाने दुपारी दिलेल्या माहितीनुसार कालपर्यंत २१८ असणारी संख्या आज १० बाधिताची भर पडल्यामुळे २२८ झाली आहे. १० बाधितामध्ये चंद्रपूर शहरासह, तालुक्याच्या व ग्रामीण भागातील नागरिकांचा सहभाग आहे.यामध्ये चंद्रपूर शहरातील २ नगरपरिषद क्षेत्रांमधील २ व ग्रामीण भागातील ६ बाधितांचा समावेश आहे.\nचंद्रपूर शहरातील खोतवाडी वार्ड रामदेव बाबा मंदिर चौकातील ४९ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांचा १४ जुलै रोजी स्वॅब घेण्यात आला होता.\nचंद्रपूर शहरातील दुसरा पॉझिटिव्ह आरोग्य सेतू ॲपने पुढे आणला आहे. व्यवसायाने ड्रायव्हर असणाऱ्या बीजेएम कारमेल अकॅडमी जवळील तुकूम परिसरातील ५० वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह ठरला आहे. जालना येथे प्रवास केल्याची नोंद आहे. त्यांच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती गृह अलगीकरणात ठेवण्यात आली आहे.\nखुटाळा चंद्रपूर येथील एका कारखान्यात काम करणाऱ्या ५६ वर्षीय कामगारांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या कामगारांची पत्नी झारखंड वरून १४ जुलै रोजी परत आल्याची नोंद आहे.\nचंद्रपूर जिल्ह्यातील नांदगाव पोळे येथील रहि���ासी असणाऱ्या २६ वर्षीय नागरिकाचा अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. हैद्राबाद येथून १० जुलै रोजी कारने चंद्रपूर जिल्हयात आल्यानंतर एका खासगी हॉटेलमध्ये ते संस्थात्मक अलगीकरणात होते.\nऊर्जानगर परिसरात राहणाऱ्या ४६ वर्षीय अभियंत्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नागपूर कोराडी येथून १० जुलै रोजी परत आलेल्या अभियंत्याला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्यात आले होते. १४ जुलैला त्यांचा स्वॅब घेण्यात आला.\nऊर्जानगर येथील कोनाडी वार्ड परिसरातील रहिवासी असणाऱ्या ३८ वर्षीय महिलेचा स्वॅब पॉझिटीव्ह आला आहे.\nतसेच ऊर्जानगर परिसरातील नेरी वार्ड येथे रहिवासी असणाऱ्या आणखी एका ३७ वर्षीय महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.\nराजुरा नगरपालिका क्षेत्रातील नदी मोहल्ला परिसरातील एका कुटुंबातील बालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. बिहारच्या धनपूर येथून प्रवास केल्याची नोंद या परिवाराची आहे. त्या परिवारातील सर्वांचे स्वॅब १५ जुलै रोजी घेण्यात आले होते\nवरोरा तालुक्यातील आमडी येथील रहिवासी असणाऱ्या २४ वर्षाच्या युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. १२ जुलै रोजी हा युवक पुणे येथून बसने प्रवास करीत आपल्या गावाला पोहचला होता. आल्यापासून तो गृह अलगीकरणात होता.\nब्रह्मपुरी तालुक्यातील रानबोथली येथील रहिवासी असणारा ३३ वर्षीय केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान पॉझिटिव्ह ठरला आहे. १२ जुलै रोजी ब्रह्मपुरी येथे आल्यानंतर १५ जुलै रोजी त्याचा स्वॅब घेण्यात आला होता. तो पॉझिटिव्ह ठरला आहे.\nआतापर्यंतचे कोरोना बाधीतांचे विवरण :\nचंद्रपूरमध्ये आतापर्यत 2 मे ( एक बाधित ), 13 मे ( एक बाधित), 20 मे ( एकूण 10 बाधित ), 23 मे ( एकूण 7 बाधित), 24 मे ( एकूण 2 बाधित), 25 मे ( एक बाधित ), 31 मे ( एक बाधित ), 2 जून (एक बाधित), 4 जून (दोन बाधित), 5 जून ( एक बाधित),6 जून ( एक बाधित), 7 जून ( 11 बाधित),9 जून (एकुण 3 बाधित), 10 जून ( एक बाधित), 13 जून ( एक बाधित), 14 जून ( एकुण तीन बाधित),15 जून (एक बाधित), 16 जून ( एकुण 5 बाधित), 17 जून ( एक बाधित), 18 जून ( एक बाधित), 21 जून (एक बाधित), 22 जून (एक बाधित), 23 जून (एकूण बाधित चार ), 24 जून (एक बाधित), 25 जून (एकूण 10 बाधित),26 जून (एकूण दोन बाधित), 27 जून (एकूण 7 बाधित), 28 जून (एकूण 6 बाधित), 29 जून (एकूण 8 बाधित), 30 जून (एक बाधित), 1 जूलै (एकूण दोन बाधित), 2 जुलै ( 4 बाधित ), 3 जुलै ( एकूण 11 बाधित ), 4 जुलै ( एकूण 5 बाधित ), 5 जुलै ( एकूण 3 ‌ बाधित ), 6 जुलै ( एकूण सात बाधित ), 8 जुलै ( एकूण पाच बाधित ), 9 जुलै ( एकूण 14 बाधित ), 10 जुलै ( एकूण 12 बाधित ), 11 जुलै ( एकूण 7 बाधित ),12 जुलै ( एकूण 18 बाधित ),13 जुलै ( एकूण 11 बाधित ), 14 जुलै ( एकूण 10 बाधित ), 15 जुलै ( एकूण 5 बाधित ), 16 जुलै ( एकूण 5 बाधित ) व 17 जुलै ( एकूण 10 बाधित ) अशा प्रकारे जिल्ह्यातील कोरोना बाधित 228 झाले आहेत. आतापर्यत 130 बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे 228 पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता 98 झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/cricket/sporting-club-enters-in-semifinal-of-palak-mantri-cup-cricket-tournament-11296", "date_download": "2020-10-31T17:03:58Z", "digest": "sha1:YFMZUV4UB5P6D5CVJ6LL6NU2M4KIM4OI", "length": 8929, "nlines": 124, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "स्पोर्टिंग क्लब उपांत्य फेरीत | Mumbai Live", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nस्पोर्टिंग क्लब उपांत्य फेरीत\nस्पोर्टिंग क्लब उपांत्य फेरीत\nBy मुंबई लाइव्ह टीम क्रिकेट\nदादोजी कोंडदेव स्टेडियमवर झालेल्या पालकमंत्री चषक स्पर्धेत स्पोर्टिंग क्रिकेट क्लबने युनियन क्रिकेट क्लबचा 11 धावांनी पराभव करून उपांत्य फेरी गाठली. मनोज यादवचे (56 धावा) अर्धशतक व जलदगती गोलंदाज रणजीपटू आकिब शेखचे 16 धावांत 4 बळी यामुळे स्पोर्टिंग क्रिकेट क्लबचा विजय सुकर झाला. युनियन क्रिकेट क्लबचा पराभव टाळण्यासाठी शिरीष मोरे (42 धावा) व डावखुरा फिरकी गोलंदाज रणजीपटू मधुसूदन आचार्य (32 धावांत 3 बळी) यांनी शर्थीचे प्रयत्न केले. पण ते संघाचा पराभव टाळू शकले नाही.\nपहिली फलंदाजी करणाऱ्या स्पोर्टिंग क्रिकेट क्लबचा अर्धा संघ 21 धावांत तंबूत परतला होता. त्यानंतर मनोज यादवच्या अर्धशतकाच्या जोरावर स्पोर्टिंग क्लबने 20 षटकांत 126 पर्यंत मजल मारली.\nयुनियन क्लबचे गोलंदाज मधुसूदन आचार्य (32 धावांत 3 बळी), हर्शल सोनी (15 धावांत 2 बळी), अजय पांडे (28 धावांत 2 बळी), सागर मिश्रा (23 धावांत 2 बळी) यांनी उत्कृष्ट गोलंदाजीचे प्रदर्शन केले.\n127 धावांचा पाठलाग करताना युनियन क्रिकेट क्लबचे भरवशाचे चार फलंदाज स्पोर्टिंग क्लबच्या आकीब शेखने (16 धावांत 4 बळी) झटपट बाद केले आणि त्यांची अवस्था 4 बाद 16 धावा अशी बिकट केली. शिरीष मोरे (42 धावा) व तुषार देशपांडे (23 धावा) यांनी सहाव्या विकेटसाठी 49 धावांची बहुमोल भागीदारी केली. त्यानंतर अजय पांडेने 21 धावा करून युनियन क्लबला विजयाच्या जवळ नेण्याचा प्रयत्न केला. परंतु स्पोर्टिंगच्या आकीबसह सैफ शेख, सर्वेश लोकेगावकर, श्रावण तावडे यांच्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर युनियन क्रिकेट क्लबचा डाव 18.2 षटकात 115 धावसंख्येवर गुंडाळला आणि स्पोर्टिंग क्लबला 11 धावांचा शानदार विजय मिळला.\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\nमुंबईच्या सूर्यकुमार यादवची तुफान फलंदाजी; झालेल्या पराभवाची केली परतफेड\nबेन स्टोक्सची शतकी खेळी; राजस्थानचा मुंबईवर विजय\nकिशन, डिकॉकची शतकी भागीदारी; मुंबईचा चेन्नईवर १० गडी राखून विजय\nमाजी क्रिकेटपटू कपिल देव यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती स्थिर\n अखेर दुसऱ्या 'ओव्हर'मध्ये पंजाबचा विजय\nआयपीएलमध्ये 'या' खेळाडूंनी घेतल्या भन्नाट कॅच\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.mumbailive.com/mr/politics/mns-chief-raj-thackeray-to-meet-west-bengal-cm-and-trinamool-congress-president-mamata-banerjee-over-evm-issue-38101", "date_download": "2020-10-31T15:51:00Z", "digest": "sha1:5LOZ25VM2HVDXSLRR44R2KIMEK5IGDKD", "length": 9342, "nlines": 131, "source_domain": "www.mumbailive.com", "title": "राज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ", "raw_content": "\nमुंबईतील कंटेन्मेंट झोन लिस्ट\nराज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ\nराज ठाकरे ममता दीदींच्या भेटीला, ईव्हीएमविरोधाला मिळणार बळ\nBy मुंबई लाइव्ह टीम सत्ताकारण\nईव्हीएम विरोधात रणशिंग फुंकण्यास सज्ज झालेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्य�� मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेण्यासाठी मंगळवारी सकाळी कोलकत्याला रवाना झाले आहेत.\nनुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी मनसेतर्फे एकही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभा केला नसला, तरी या निवडणुकीत प्रचारसभांचा धडाका लावत भाजपा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर कडाडून टिका केली होती.\nत्याचपाठोपाठ त्यांनी काही दिवसांपूर्वी ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत येत्या विधानसभा निवडणुकीत बॅलेट पेपरचा वापर करण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. सोबतच दिल्लीत त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. ही भेट राजकीय वर्तुळात चांगलाच चर्चेचा विषय ठरली होती.\nयाचप्रमाणे ममता बॅनर्जी देखील भाजपा, मोदी आणि शहा यांच्या कट्टर विरोधक समजल्या जातात. दंगलखोरांवरील कारवाईवरून केंद्र सरकार त्यांच्यातील उफाळलेला संघर्ष तर साऱ्या देशाने पाहिला आहे. अशा स्थितीत भाजपाविरोधी सर्व गटांना एकत्र आणण्याचा प्रयत्न राज ठाकरे करताना दिसत आहेत.\nराज यांच्या नेतृत्वाखाली येत्या ९ आॅगस्टला ईव्हीएमविरोधात माेर्चा काढणार आहेत. या मोर्चाला तृणमूल काँग्रेसही समर्थन मिळावं, अशी राज यांची इच्छा आहे. त्यादृष्टीने विविध पक्षातील नेत्यांच्या घेत असलेल्या भेटींना महत्त्व प्राप्त होत आहे.\nइव्हीएमच्या विरोधात राज ठाकरे ९ ऑगस्टला करणार आंदोलन\n राष्ट्रवादीचे ५२ नगरसेवक जाणार भाजपात\nपनवेल महापालिका हद्दीत कोरोनाचे ७८ नवे रूग्ण\nम्हणून सगळे राज्यपालांकडे जातात- भाजप\n९ गडी राखून मुंबईचा दिल्ली विरोधात दमदार विजय\nठाणे मनपा कंत्राटी कर्मचाऱ्यांना मिळणार किमान वेतन\nकोरोना संकटात पोलिसांनी चोख भूमिका बजावली, मुंबई उच्च न्यायालयाकडून कौतुक\nबँक एफडी की कॉर्पोरेट एफडी गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या ह्या बाबी\n‘अशी’ झाली काँग्रेस महाविकास आघाडीत सामील, अशोक चव्हाणांनी केला खुलासा\nकाळ्या फिती लावून सीमावासीयांना पाठिंबा- एकनाथ शिंदे\nशरद पवारांकडे 'हर मर्ज की दवा' शिवसेना नेत्याचा राज ठाकरेंना टोला\nराज ठाकरेंनी केला शरद पवारांना फोन, पण…\nमराठा आरक्षणासाठी ५७० किमीचा पायी प्रवास, मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1996/02/1680/", "date_download": "2020-10-31T16:34:24Z", "digest": "sha1:UE27QOQV4CN2S3UDN6UFHJKORMWDSFQZ", "length": 30810, "nlines": 76, "source_domain": "www.sudharak.in", "title": "आगरकर-वाङ्मयातील एक कूटस्थळ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nफेब्रुवारी, 1996इतरदि. य. देशपांडे\nआगरकरांचे लेखन म्हणजे प्रसादगुणाचा नमुना. त्यात ओजही अर्थात् भरपूर आहे, परंतु त्याचे त्यांच्या प्रसादगुणावर आक्रमण होत नाही. त्यांना काय म्हणायचे आहे याविषयी वाचकांची बुद्धि द्विधा होईल असे स्थळ शोधूनही सापडायचे नाही, इतके त्यांचे लेखन पारदर्शक आणि सुबोध आहे. त्यांची विवेचनपद्धतीही अशीच सुसंगत आणि तर्कशुद्ध. ज्याचे पूर्वग्रह फार पक्के नाहीत अशा कोणालाही सामान्यपणे पटेल अशीच ती असते. पण त्यांच्या वाङ्मयात एक स्थळ असे आहे की ते वरील दोन्ही नियमांना अपवाद आहे. हे स्थळ म्हणजे ‘देवतोत्पत्तीविषयी शेवटचे चार शब्द या लेखाचा शेवट. (आगरकर वाङ्मय, संपादक नातू देशपांडे, खंड २, पृष्ठे २०६—७). तो छेदक असा आहे.\n‘…जों जों बुद्धीचा विकास होत जाऊन कार्यकारण संबंध चांगला कळू लागतो, तों तों प्राथमिक व पौराणिक कल्पना मिथ्या भासू लागून भूत, पिशाच, देव, दानव वगैरे शुद्ध कल्पनेनें उत्पन्न केलेल्या शक्तीची असत्यता प्रत्ययास येते, व पूजेस व प्रार्थनेस ओहोटी लागते, आणि कांहीवेळ सर्व ब्रह्मांडास उत्पन्न करून त्यांचे परिपालन व नाश करणार्यार एका परमात्म्याच्या कल्पनेचा उदय होतो. पण पुढे वेदांतविचाराच्या कुंडांत पेटलेल्या अग्नींत हें द्वैतही खाक होऊन जाते आणि ‘अहं ब्रह्मास्मि’ एवढा अनिर्वचनीय विचार मागे राहतो. व्यक्तीच्या व राष्ट्राच्या धर्मविचाराचा हा कळस आहे. येथपर्यंत ज्याची मजल आली त्याला सर्व धर्म तुच्छ आहेत.’\nया छेदकातील मला कूटस्थल म्हणून अभिप्रेत असलेला भाग म्हणजे ‘पण पुढे वेदांतविचाराच्या … हा कळस आहे’ ही वाक्ये. त्यांचा अर्थ काय त्यांचे प्रमाण काय इत्यादि प्रश्न उपस्थित होतात. माझी अडचण अशी आहे की वरील अवतरणातील काही भाग अनाकलनीय आहे, काही असिद्ध आहे, आणि त्याची सिद्धी आवश्यक आहे.\nवरील उतार्यायवरून साहजिकच आपल्याला असे वाटते की आगरकरांना वेदांतविचार (निदान तत्त्वतः) मान्य आहे, तसेच परमेश्वर आणि त्याने निर्माण केलेले ब्रह्मांड कोणत्यातरी अर्थी परमार्थतः सत् नाही, कारण त्याचा वेदांतविचा���ात निरास होतो, आणि अद्वैतवेदांतप्रणीत अहं आणि ब्रह्म यांचे अद्वैत हा सर्वोच्च विचार आहे हे त्यांना मान्य आहे. परंतु त्यांनी जी विवेकवादी भूमिका सर्वत्र स्वीकारली आहे तिच्याशी ही मते सुसंगत आहेतकाय आणि नसतील तर त्यांचे समर्थन कसे करता येईल आणि नसतील तर त्यांचे समर्थन कसे करता येईल इत्यादी प्रश्न उपस्थित होतात. या विचारांचे वैशिष्ट्य असे आहे की ते तत्त्वज्ञानातील तात्त्वज्ञानिक (philosophical) विचार आहेत, आणि विज्ञानात वापरल्या जाणार्यात विवेकवादी रीतीहून अत्यंत भिन्न रीतीने ती मते प्राप्त झाली आहेत. एवढेच नव्हे तर ती विवेकवादी मताच्या विरुद्धही आहेत.\nज्याला विवेकवाद म्हणतात त्यानुसार वरील मते विवेकाच्या कसोटीवर उतरत नाहीत असे सहज दाखविता येईल.\nतत्त्वज्ञानातील (आणि वेदान्तातील) प्रमुख प्रश्न विश्वाचे, जगाचे स्वरूप काय आहे हा आहे. विज्ञानाचाही प्रश्न हाच असला तरी ते तत्त्वज्ञानाच्या मार्गाने जात नाही. त्याची रीत विवेकवादी, इंद्रिये आणि बुद्धि यांचे प्रामाण्य मानणारी. आपल्याला जगाच्या विविध क्षेत्रात जो अनुभव येतो त्याची बुद्धीद्वारा व्यवस्था लावण्याचा प्रयत्न करणे हे विज्ञानाचे कार्य. या प्रयत्नातून सर्व विज्ञाने निर्माण झाली. उदा. पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, ज्योतिःशास्त्र, जीवशास्त्र, मानसशास्त्र इ. परंतु तत्त्वज्ञानाचे- विशेषतः वेदांत तत्वज्ञानाचे – कार्य आधी इंद्रियानुभवाचे प्रामाण्य नाकारणे हे आहे. या अनुभवातून प्रतीत होणार्याष भौतिक सृष्टीची पदवी (status) वास्तव किंवा सत् (real) नसून भासमानाची आहे असा त्याचा निष्कर्ष आहे. भौतिक जगाला भासमान (सत् नव्हे) म्हणण्याकरिता स्वैर तर्काचा उपयोग पुष्कळ केला जातो, पण तर्काविषयी तो अप्रतिष्ठ आहे (तक अप्रतिष्ठः’ इति शंकराचार्य) असा त्यावर अविश्वास आहेच. भौतिक जगाच्या अनुभवाची पातळी (status) ज्ञानसाधन म्हणून सर्वोच्च (पारमार्थिक) नव्हे. ती आहे फक्त व्यावहारिक, व्यवहाराला पुरणारी. परंतु शब्द प्रमाणाने (श्रुतींनी) उपदेशिलेले भौतिक जगाचे स्वरूप रज्जुसर्पासारखे (दोरीवर भासणाच्या सर्पासारखे) भासमान, म्हणून मिथ्या आहे. मिथ्या ही सत् आणि असत् या दोहोंहून भिन्न अशी तिसरी पदवी आहे. जे सत्ही नाही, आणि असत्ही नाही, पण जे भासते, अनुभवाला येते, ते मिथ्या. हे कसे सिद्ध केले जाते\nआपल्याला वाटेल की सत् आणि असत् या गोष्टी सबंध विश्व व्यापणाच्या आहेत. तिथे तिसर्याे गोष्टीची शक्यताच नाही. जे सत् नाही ते असत्, आणि जे असत् नाही ते सत् असे आपण म्हणू. पण सत् आणि असत् यांच्या व्याख्या वेदान्तात अशा केल्या जातात की त्यानुसार त्या दोहोंहून भिन्न असा तिसरा एक पर्याय शिल्लक राहतो. सत् म्हणजे जे त्रिकालाबाधित असते ते. असत् म्हणजे जे कधीही अनुभवाला येत नाही, भासत नाही, ते. असे म्हटल्यानंतर जे त्रिकालाबाधितही नाही आणि जे कदापि न भासणारेही नाही, म्हणजे जे किंचित्काल भासणारे आणि नंतर नष्ट होणारे आहे, त्याची पदवी तिसरी पदवी झाली. या व्याख्येनुसार ब्रह्म हे सत्, सशाचे शिंग हे असत् (कारण ते कधी कुणाला दिसले नाही). आणि त्या दोहोंहून अन्य म्हणजे अनुभवाला येणारे सबंध जग मिथ्या असे निष्पन्न होते असे वेदांताचे म्हणणे.\n जे कधी तरी नव्हते असे नाही, आणि जे कधी नष्टही होणार नाही, म्हणजे जे अनादि आणि अनंत आहे, जे सदैव अस्तित्वात होते, आहे आणि राहणारही आहे, ते. हा सत्चा मुलखावेगळा अर्थ नाही काय जे आहे, ज्याला अस्तित्व आहे, ते सत् असे आपण सामान्यपणे मानतो. ज्याचे अस्तित्व अनादि आणि अनंत आहे तेच फक्त आहे, आणि त्याहून कमी काळ अस्तित्व असणारे भासमान अशा व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य घेणे म्हणजे असमर्थनीय स्वैराचार आहे. कोठल्याही शब्दाची कोणतीही हवी ती व्याख्या करण्याचे स्वातंत्र्य घेतल्यास कोणतेही विधान सिद्ध करण्यात कसलीही अडचण येणार नाही. त्यामुळे वेदांतात केली जाणारी व्यख्यिा मान्य करणे कठीण आहे. ‘सत्’ आणि ‘असत् यांचे व्यवहारातील रूढ अर्थ पाहिले तर आपल्याला असे आढळेल की ज्याला अस्तित्व आहे ते सत्, आणि ज्याला अस्तित्व नाही ते असत्, असे त्यांचे अर्थ दिसतात. आणि जे आहे ते कमी जास्त काळपर्यंत अस्तित्वात असू शकेल. एखादी गोष्ट हजारो वर्षे टिकणारी असेल, दुसरी काही तासच आणि तिसरी एखादा सेकंदच टिकणारी असेल. पण म्हणून त्या असत् आहेत असे म्हणणे भाषेचा एक रूढ आणि अत्यावश्यक नियम नाकारणे होय.\nतीच गोष्ट असत्च्या अर्थाविषयी. त्या शब्दाचा सामान्य अर्थ जे सत् नव्हे ते, ज्याला अस्तित्व नाही ते, असा आहे. जगात कोट्यवधि असत् वस्तू सत् होत असतात, काही तर सत् केल्या जातात. उदा. कुंभार मंडकी तयार करतो, म्हणजे आधी ज्याला अभाव होता त्याचा भाव होईल असे करतो. नैयायिका��ची कारणाची उपपत्ती असत्कार्यवादी आहे. कार्य घडण्यापूर्वी असत् असते आणि नंतर ते सत् होते असे नैयायिक म्हणतात. या ‘असत् चा अर्थ उघडच केव्हांतरी, पण सर्वदा नव्हे, अस्तित्वात नसलेले असा आहे.\nया ठिकाणी एका प्रसिद्ध वचनाचा विचार करणे उचित होईल. ते वचन पुढीलप्रमाणे आहे.\nनासतो विद्यते भावो, नाभावो विद्यते सतः\nयाचा अर्थ जे असत् आहे त्याचा कधीही भाव नसतो, आणि जे सत् असते त्याचा अभाव कधीही होत नाही. हे खरे आहे काय\n जगात कोट्यवधि वस्तू उत्पन्न होतात, म्हणजे उत्पत्तिपूर्वी त्या असत् असतात आणि नंतर सत् होतात असे आपण आताच वर म्हणालो. मग वरील वचनाचा अर्थ काय असे म्हणता येईल की जेव्हा उदा. एखादा कुंभार मडके तयार करतो तेव्हा तो फक्त आकारांतर करतो, उत्पत्ती करीत नाही. मृत्तिकेचे एका आकारातून दुसच्या आकारात परिवर्तन होते. पण मृत्तिका आधीपासून होतीच, ती काही कुंभाराने निर्माण केली नाही. तिचे रूपांतर करणे एवढेच फक्त कुंभाराच्या हातात आहे. पण मृत्तिकेचे काय असे म्हणता येईल की जेव्हा उदा. एखादा कुंभार मडके तयार करतो तेव्हा तो फक्त आकारांतर करतो, उत्पत्ती करीत नाही. मृत्तिकेचे एका आकारातून दुसच्या आकारात परिवर्तन होते. पण मृत्तिका आधीपासून होतीच, ती काही कुंभाराने निर्माण केली नाही. तिचे रूपांतर करणे एवढेच फक्त कुंभाराच्या हातात आहे. पण मृत्तिकेचे काय पाषाणाची कालांतराने मृत्तिका झाली असे मानले तर पाषाण तरी पूर्वी अन्य काही नसेल कशावरून पाषाणाची कालांतराने मृत्तिका झाली असे मानले तर पाषाण तरी पूर्वी अन्य काही नसेल कशावरून परंतु त्याची अनेक स्थित्यंतरे झाली आहेत असे मानले तरी पहिले स्थित्यंतर शून्यातून झालेअसेल असे म्हणणे असंगत वाटते. आणि तसेच मृत्तिकेची अनेक स्थित्यंतरे झाली तरी ती कधी तरी परत शून्यात जाईल असेही म्हणणे चमत्कारिक वाटते. तेव्हा मृत्तिकेचे अंतिम उपादानकारण त्रिकालाबाधित असते असे म्हणता येईल. उपादान कारण म्हणजे घटकद्रव्य, ज्या द्रव्याची एखादी गोष्ट बनली असते ते.\nतेव्हा त्रिकालाबाधित काही तरी असू शकते असे म्हणता येईल. पण त्रिकालाबाधित पदार्थाचे वेदांतात दिले जाणारे उदाहरण भूतद्रव्य (matter) नाही. ते आहे ब्रह्म. ब्रह्म म्हणजे काय\nनित्य अस्तित्वात असणारे म्हणजे सत्, शुद्ध चैतन्यरूप असणारे म्हणजे चित्, सर्व विश्व व्यापून अ���णारे असे तत्त्व म्हणजे ब्रह्म असे वेदांत्यांचे मत आहे. ते भेदरहित, निरवयव, अखंड असून जगाचा आधार आहे. एवढेच नव्हे तर ब्रह्म आणि आपला आत्मा यांचे अद्वैत आहे. आत्म्यांचे अनेकत्व हा भ्रम आहे. सर्व आत्मे वस्तुतः एकच होत, आणि शेवटी ब्रह्म आणि आत्मा हीही एकच आहेत, असे वेदांताचे प्रतिपादन आहे. एका श्लोकार्धात हे सबंध तत्वज्ञान एका सुभाषितकाराने असे सांगितले आहेः ब्रह्म सत्यं, जगमिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः’, ज्या अहं ब्रह्मास्मि या वचनाचा आगरकरांच्या वर उद्धृत केलेल्या उतार्याजत उल्लेख आहे ते हेच आत्मा (जीव) आणि ब्रह्म यांचे ऐक्य, अद्वैत प्रतिपादणारे वाक्य. त्या उताच्याकडे आता वळू.\nआगरकर म्हणतात की वेदांताच्या कुंडात पेटलेल्या अग्नीत परमात्मा आणि त्याची सृष्टी हे द्वैत भस्मसात् होते, आणि शेवटी ‘अहं ब्रह्मास्मि एवढा अनिर्वचनीय विचार शिल्लक राहतो. तो मानवी धर्मविचाराचा कळस होय असे ते म्हणतात. ह्याविषयी आपण\nदैत्य किंवा नानात्व ही काहीतरी सदोष, अपूर्ण, चुकीची गोष्ट आहे असे मत स्वीकारण्याची सामान्य प्रवृत्ती आहे हे खरे आहे. परंतु द्वैत मान्य करणे म्हणजे आपला विचार अपुरा राहिला आहे असे समजायचे कारण काय आता हे खरे आहे की कुठल्याही घटनेची किंवा घटिताची (phenomenon) उपपत्ती देताना आपण ती शक्य तितक्या कमी गृहीतांच्या साह्याने देण्याचा प्रयत्न करतो. त्यात लाघव (economy) आहे आणि लाघव हा विज्ञानातही गुण मानला जातो. एखाद्या गोष्टीची उपपत्ती देताना ती जर एका तत्त्वाने समाधानकारकपणे लावता आली, तर तिथे दोन तत्त्वांचा आधार घेणे धोक्याचे आहे. आपल्या उपपादनात चूक होण्याची शक्यता असते, आणि जितकी जास्त गृहीत तत्त्वे असतील तितकी चूक होण्याची शक्यता जास्त, अशी ही विचारसरणी आहे. म्हणून जर आपल्याला शेवटी एक तत्त्व मानून सबंध जगाची उपपत्ती देता आली तर ती श्रेयस्कर आहे. परंतु जर जगाचे स्वरूपच मुळात द्वैतात्मक असेल तर आता हे खरे आहे की कुठल्याही घटनेची किंवा घटिताची (phenomenon) उपपत्ती देताना आपण ती शक्य तितक्या कमी गृहीतांच्या साह्याने देण्याचा प्रयत्न करतो. त्यात लाघव (economy) आहे आणि लाघव हा विज्ञानातही गुण मानला जातो. एखाद्या गोष्टीची उपपत्ती देताना ती जर एका तत्त्वाने समाधानकारकपणे लावता आली, तर तिथे दोन तत्त्वांचा आधार घेणे धोक्याचे आहे. आपल्या उपपादनात चूक हो���्याची शक्यता असते, आणि जितकी जास्त गृहीत तत्त्वे असतील तितकी चूक होण्याची शक्यता जास्त, अशी ही विचारसरणी आहे. म्हणून जर आपल्याला शेवटी एक तत्त्व मानून सबंध जगाची उपपत्ती देता आली तर ती श्रेयस्कर आहे. परंतु जर जगाचे स्वरूपच मुळात द्वैतात्मक असेल तर म्हणून द्वैताचा निरास करण्याचा प्रयत्न तर करायचाच, पण ते भल्याबुर्या् कोणत्याही मार्गाने ते करायचेच असे मानण्याचे कारण नाही.\n‘आता वेदांतात ईश्वर आणि त्याची सृष्टी ह्यांचे द्वैत असल्यामुळे ते अंतिम असू शकत नाही’ असे मानले जाते. ते कदाचित् बरोबर असेलही परंतु ब्रह्म ही एकच गोष्ट सत् आहे असे मानून जगताच्या अवभासाची उपपत्ती देण्याकरिता त्यात माया हे तत्त्व मानावे लागते. मुळात ब्रह्म ही एकमेव वस्तू असताना अनेक जीव कोठून येतात हा प्रश्न आहे. त्यावर उत्तर आहे मायावशात् जीवाचा अवभास होतो कोणाला तर फक्त ब्रह्मचअसल्यामुळे त्यालाच अवभास होऊ शकेल. पण शुद्ध चैतन्याला अवभास किंवा भ्रम होतो हे अशक्य आहे. त्यामुळे अद्वैती भूमिकेवरून जीवांच्या अवभासाची आणि त्यांच्या अनेकत्वाची उपपत्ती लागू शकत नाही. त्यामुळे ‘अहं ब्रह्मास्मि’ हा विचार अनुपपन्न ठरतो.\nपरंतु आगरकर तर म्हणतात की ‘अहं ब्रह्मास्मि हा अनिर्वचनीय विचार धर्मविचाराचा कळस आहे. उलट मला वाटते की इतके अर्थहीन वचन दुसरे क्वचितच सापडेल. या विराट विश्वाचे अंतिम स्वरूप असणारे जे ब्रह्म ते मी आहे असे म्हणण्यातील औद्धत्य स्पष्ट आहे. मी ब्रह्म आहे याचा अर्थ काय ते खरे कशावरून आणि तो विचार अनिर्वचनीय आणि अत्युच्च आहे म्हणजे काय ती एक दुर्बोध, नव्हे अनाकलनीय कल्पना आहे. आणि तिला धर्मविचाराचा कळस म्हणणे यात काही तरी घोटाळा आहे.\nधर्मविचार किती निरर्थक आहे हे ते वचन दाखविते या अर्थाने तो धर्मविचाराचा कळस आहे असे तर आगरकरांना अभिप्रेत नसेल\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती या���वर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/2006/04/3652/", "date_download": "2020-10-31T17:09:57Z", "digest": "sha1:VENACRIVAPHL325KG7ZPA6FMMHT5OCRH", "length": 28228, "nlines": 71, "source_domain": "www.sudharak.in", "title": "संपादकीय व्यासपीठ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nकाही महिन्यांपूर्वी भारतीय अर्थविज्ञानवर्धिनी (Indian School of Political Economy) या संस्थेच्या अर्थबोध या मासिकाने मानवाचा मेंदू या विषयावर एक उत्कृष्ट विशेषांक काढला. अर्थशास्त्रासाठीच्या मासिकाने हा तसा दूरचा विषय घेतला, यावरून काही प्रश्न उभे राहतात.\nमज्जाविज्ञान (neuroscience) या विषयाला स्वाभाविकपणे केंद्रस्थान देईल असे नियतकालिक मराठीत नाहीच का मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक फक्त वृत्तपत्रे पूर्ण करतात मग काय मराठी वाचकांची वैज्ञानिक माहिती आणि चर्चेची भूक फक्त वृत्तपत्रे पूर्ण करतात विज्ञानाबद्दलचा हा प्रकार मानव्यशास्त्रे व कलाक्षेत्र यांच्यातही दिसतो. भाषेबाबत चर्चेसाठी भाषा आणि जीवन, तत्त्वज्ञानासाठी परामर्श, अर्थशास्त्रासाठी अर्थबोध, अशी थोडीशी विशिष्ट विषयांना वाहिलेली नियतकालिके आहेत. पण हे मूठभर विषय सोडले तर सामान्य चौकस मराठी माणसाला ज्ञान देणारी किंवा चर्चेला व्यासपीठ उपलब्ध करून देणारी यंत्रणा क्षीण आहे. बहुतेक ज्ञानाचे भुकेले इंग्रजी नियतकालिकांकडे जातात.\nजी थोडी सामान्य (general या अर्थी) मराठी नियतकालिके आहेत, त्यांचा वाचकवर्ग अत्यंत मर्यादित आहे. त्यातही वाचकांच्या पत्रव्यवहाराचे स्थान गौण आहे. एकूण वैचारिक व्यवहार किती दुबळा झाला आहे याचे एक तपशीलवार वर्णन दोनेक वर्षांपूर्वी विनय हर्डीकरांनी केले, सुमारांची सद्दी या लेखाद्वारे. दुसरीकडे तहसिलीची गावे, शहरी तरुण, यांना ज्ञानाची, नवविचारांची, परिस्थितीच्या वेगवेगळ्या आकलनांची भूक आहे, असे जाणवते. आज त्यांना वृत्तपत्रे सोडून फारसे काही मिळत नाही.\nपण आपल्या समाजाच्या कपड्यांमधील छिद्रेच नोंदण्याने काही साध्य होणार नाही जसे शहरी मध्यमवर्गाच्या असंवेदनशीलतेवरील आगपाखडीने काही साध्य होणार नाही. प्रश्न आहे उत्तरे शोधण्याचा. “संघशक्तिच्या भुईत खंदक\nरुंद पडुनि शे तुकडे झाले स्वार्थनपेक्ष जीवीं अपुले पाहिजेत ते सत्वर भरले ” असे काही करण्याचा. यासाठी काय करावे वाचकांपैकी कोणी काही सुचवू इच्छित असेल, करू इच्छित असेल, त्यासाठी आजचा सुधारक चे व्यासपीठ वापरू इच्छित असेल, तर त्याचे स्वागत होईल. पण ‘संसार’ केवळ अठेचाळीस पानांचा आहे, हे लक्षात ठेवूनच हे व्यासपीठ वापरता येईल. ही एक मर्यादा सहज ताणता, ओलांडता येण्यासारखी नाही.\n* आजचा सुधारक कडून प्रा. दि.य. देशपांडे यांच्या निधनाची दुःखद बातमी कळली. विवेकवादाला ही अपूरणीय क्षति झाली आहे. तरीपण विवेकवाद नेटाने पुढे नेण्याचे काम तुम्ही मित्रमंडळी कराल याची मला खात्री आहे.\nगेली जवळपास २० वर्षे मी विवेकवाद पसरविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंत दर्दैवाने इतका वेळ आपणा कणाबद्दल माहिती कळली नव्हती. माहिती असती तर फार बरे झाले असते. कारण गेल्या पाच वर्षांत मी चारदा नागपूरला आलो होतो. गेल्या वर्षी पुण्याच्या श्री. नाईकनवरे यांच्याकडे आजचा सुधारक बद्दल कळले. त्यांच्याकडून जुने पुष्कळ अंक आणून वाचले, सध्या मी आजचा सुधारक चा सदस्यपण आहे.\nआता पुढे आपण सर्वांनी मिळून काय करायचे आहे हे सध्यातरी पत्रांनीच ठरवू या. तुम्ही विवेकवादी मंडळी तिथे जर बैठकी करत असाल तर अशा एखाद्या बैठकीच्या वेळी मी येण्याचा प्रयत्न करीन. तुमच्या सर्व विवेकवादी प्रयत्नांना माझे पूर्ण सहकार्य असेल याची खात्री ठेवावी. डी. डी. बंदिष्टे, १४८, इंद्रपुरी कॉलनी, इंदौर (४५२०१७) म.प्र.\n* माणूस तेवढा खरा बुद्धीवर निष्ठा ठेवून जीवनाला सामोरे जाणे म्हणजे जीवन बुद्धीवर निष्ठा ठेवून जीवनाला सामोरे जाणे म्हणजे जीवन ‘माणूस मर्त्य आहे. मी माणूस आहे आणि म्हणून मी मर्त्य आहे’ हे साधे सरळ जीवनाचे तत्त्वज्ञान आहे. उगाच ईश्वराचा हवाला देऊन साप साप म्हणून भुई धोपटू नये.\nनानांचा वसा हा केवळ अभ्यासाचा त्यांचे जीवन म्हणजे एक प्रदीर्घ अभ्यासयज्ञ होता. दिवसातून चहा, फराळ आणि दोन वेळ जेवण सोडले तर अभ्यासाव्यतिरिक्त, माझ्या प्रदीर्घ स्नेहयात्रेत, मी नानांना ‘विश्रांती’साठी कधी आडवे झालेले पाहिले नाही. घरी येणाऱ्यांचे प्रसन्न मुद्रेने स्वागत करताना ‘वाचनात, लिहिण्यात व्यत्यय येतो’ हे नानांनी कधी कुणाला जाणवू दिले नाही.\nएकदा, मला वाटते, मुलींच्या होस्टेलच्या आतल्या रस्त्यावरून दोनचार विद्यार्थी कॉलेजातून घरी जाताना, होस्टेलच्याच मुलींमागे, असेच सायकलवरून रमतगमत टिंगल करीत चालले होते. तेवढ्यात नानांचा ‘तास’ संपला आणि आम्ही त्याच मार्गाने त्यांच्या त्या जुन्या हिरव्या ‘मॉरिस-८’ ने घरी निघालो होतो. त्यांनी त्या विद्यार्थ्यांना पाहिले. ते खाली उतरले. ती एवढाली थोराड मुले नाना एक अतिशय विद्याभ्यासू, वक्तशीर आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून प्रख्यात होते नाना एक अतिशय विद्याभ्यासू, वक्तशीर आणि वरिष्ठ प्राध्यापक म्हणून प्रख्यात होते एरव्ही अतिशय शांतवृत्तीचे नि संयमी व्यक्तिमत्त्व एरव्ही अतिशय शांतवृत्तीचे नि संयमी व्यक्तिमत्त्व पण खाली उतरल्यावर प्रथम त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या दोन मुस्कटात मारल्या आणि पुन्हा असे करताना दिसला तर खबरदार, म्हणून वरून तंबीही दिली पण खाली उतरल्यावर प्रथम त्यांनी त्या विद्यार्थ्यांच्या दोन मुस्कटात मारल्या आणि पुन्हा असे करताना दिसला तर खबरदार, म्हणून वरून तंबीही दिली मुकाट्याने खाली माना घालून आणि वरती सरांचीच माफी मागून ती मुले चालती झाली. आणि हे सारे विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी पाहत होती. विद्यार्थ्यांनी शिक्षकाला दिलेली ही मानाची सलामी पाहून आम्हाला अंतर्यामी धन्य धन्य वाटले. मान मिळवायला, चार शब्दांचे घणाघाती प्रहार करायला अंगी विद्येची कवच-कुंडले असावी लागतात आणि ती नानांची ‘अंगचीच’ होती मुकाट्याने खाली माना घालून आणि वरती सरांचीच माफी मागून ती मुले चालती झाली. आणि हे सारे विद्यार्थी आणि प्राध्यापक मंडळी पाहत होती. विद्यार्थ्यांनी शिक्षकाला दिलेली ही मानाची सलामी पाहून आम्हाला अंतर्यामी धन्य धन्य वाटले. मान मिळवायला, चार शब्दांचे घणाघाती प्रहार करायला अंगी विद्येची कवच-कुंडले असावी लागतात आणि ती नानांची ‘अंगचीच’ होती\nकोणताही मराठी साहित्यिक संदर्भ त्यांना विचारला तर त्याचे असे आहे’ या वाक्याने सुरुवात झालेले त्यांचे “निरूपण’ दीर्घकाळ सरत नसे. म्हणून मावशी नेहमी म्हणायच्या की ‘भीक नको पण कुत्रा आवर.’ याला काही विचारले की खूप खोलात शिरतो. मराठी, इंग्रजीच्या एखाद्या शब्दाचा अर्थ ते अनेक संदर्भासहित त्याच्या उच्चारापासून सांगत की ऐकणाऱ्याला, कुठून यांना हे विचारले असे व्हायचे. प्रत्येक शब्दाला वाक्याला ते आतून स्पर्श करायचे. खरे तर हाच तत्त्वज्ञानाचा पाया आहे. तत्त्वज्ञान प्रत्येक बाबीचा खोलवर, अगदी तिच्या मुळापर्यंत जाऊन वेध घेते. आणि नाना तर हाडाचे तत्त्वज्ञ त्यांच्याकडे त्रोटक म्हणून काही नाहीच. ‘मन’ या दोन अक्षरांवर ते तासन्तास बोलत. त्यांचा तो पिंड होता. नाना एक चालती बोलती तत्त्वज्ञानाची गाथा होते. तीत बुद्धिवादापासून, भौतिकशास्त्रापासून ते संतांपर्यंत सगळे विषय होते त्यांच्याकडे त्रोटक म्हणून काही नाहीच. ‘मन’ या दोन अक्षरांवर ते तासन्तास बोलत. त्यांचा तो पिंड होता. नाना एक चालती बोलती तत्त्वज्ञानाची गाथा होते. तीत बुद्धिवादापासून, भौतिकशास्त्रापासून ते संतांपर्यंत सगळे विषय होते आगरकरांच्या बुद्धिवादाच्या विवेचनातून मावशींबरोबर आम्हालाही चार शब्द ऐकायला मिळायचे आगरकरांच्या बुद्धिवादाच्या विवेचनातून मावशींबरोबर आम्हालाही चार शब्द ऐकायला मिळायचे श्री. व्यं. केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्येने आम्हीही झपाटून जायचो श्री. व्यं. केतकरांच्या ‘ब्राह्मणकन्येने आम्हीही झपाटून जायचो वामन मल्हार जोश्यांच्या मानसकन्यांनी तर आम्हा साऱ्यांना वेड लावले होते वामन मल्हार जोश्यांच्या मानसकन्यांनी तर आम्हा साऱ्यांना वेड लावले होते अशा कितीतरी लेखकांनी मराठीचा जो काय कायापालट केला असेल तो असो, पण त्यांच्या चर्वितचर्वणातून नानांच्या सखोल चिंतनाची झुळूक आमच्या बुद्धीला प्रेरक ठरत होती.\nत्यांच्या मातोश्री सुरुवातीला मला घरातल्या पाण्याच्या माठाला स्पर्श करू देत नसत. त्या मला पाणी ‘वाढायच्या’. नानांनी ते पाहिले, अनेकदा पाहिले. मावशींनी त्यांची चांगली कानउघाडणी केली. पण ‘आई, तू असे का करतेस’ असे चुकूनही त्यांच्या तोंडून निघाले नाही. कारण ‘आयुष्यभर जोपासलेली ती त्यांची जीवनरीत होती. ती रीत त्यांनी सांभाळावी आणि आपण आपला धर्म पाळावा’ असे नाना नेहमी म्हणत. पण जेव्हा आजींना माझी खरी ओळख पटली, तीही स्वानुभवाने, तेव्हा आजवर जे आपण केले ते चुकीचे होते, हे त्यांना मनोमन जाणवले आणि त्यांनी अक्षरशः ‘चुकले’ म्हणून मला उराशी धरले’ असे नाना नेहमी म्हणत. पण जेव्हा आजींना माझी खरी ओळख पटली, तीही स्वानुभवाने, तेव्हा आजवर जे आपण केले ते चुकीचे होते, हे त्यांना मनोमन जाणवले आणि त्यांनी अक्षरशः ‘चुकले’ म्हणून मला उराशी धरले त्यांचे तीन पुत्र, चार मुली असूनही त्यांच्या अंत्यसंस्काराचा सारा कार्यभाग मला उरकावा लागला त्यांचे तीन पुत्र, चार मुली असूनही त्यांच्या अंत्यसंस्काराचा सारा कार्यभाग मला उरकावा लागला दिनकर यशवंत, राम यशवंत आणि बाळकृष्ण (बाळ) यशवंत देशपांडे हे तिघे प्राध्यापक बंधू दिनकर यशवंत, राम यशवंत आणि बाळकृष्ण (बाळ) यशवंत देशपांडे हे तिघे प्राध्यापक बंधू त्यांत बाळासाहेब आजींचे अतिशय लाडके त्यांत बाळासाहेब आजींचे अतिशय लाडके जरा खुट्ट वाजले की ‘बाळ…’ ही दोनच अक्षरे त्या उच्चारीत जरा खुट्ट वाजले की ‘बाळ…’ ही दोनच अक्षरे त्या उच्चारीत बाळ त्यांच्या जीवातळीचा जीव बाळ त्यांच्या जीवातळीचा जीव मावशी नेहमी त्याला त्यांची ‘सवत’ म्हणायच्या मावशी नेहमी त्याला त्यांची ‘सवत’ म्हणायच्या मावशीचे कोणतेही औषध बाळासाहेब घेऊन पाहायचे मावशीचे कोणतेही औषध बाळासाहेब घेऊन पाहायचे थट्टेने मावशी म्हणायच्या की ‘हा मेला, मला बाळंतरोग झाला तर तेही औषध घेईल.’ नानांना त्याचेही कौतुक वाटायचे\nभीत भीत मी ‘बिनाका’ हलक्या आवाजात चोरून ऐकत होतो त्या वयात, त्या काळात ती देहमनाची मागणी होती त्या वयात, त्या काळात ती देहमनाची मागणी होती संयम वगैरे सारे खोटे समजण्याचे ते वय होते संयम वगैरे सारे खोटे समजण्याचे ते वय होते तेव्हा ‘बिनाका गीतमाला’ ही आम्ही रामरक्षेसारखी ऐकत होतो; नव्हे, ती आकंठ पीत होतो. आणि तेवढ्यात ‘व्वा, फार छान, कर्णमधुर” या नानांच्या स्वरांनी मी भानावर आलो. अंगभर भीतीने घामाच्या धारा फुटल्या. तेव्हा वाटले, की आता आपले काही खरे नाही. उद्याच आपल्याला आपले चंबूगबाळे आवरावे लागणार तेव्हा ‘बिना��ा गीतमाला’ ही आम्ही रामरक्षेसारखी ऐकत होतो; नव्हे, ती आकंठ पीत होतो. आणि तेवढ्यात ‘व्वा, फार छान, कर्णमधुर” या नानांच्या स्वरांनी मी भानावर आलो. अंगभर भीतीने घामाच्या धारा फुटल्या. तेव्हा वाटले, की आता आपले काही खरे नाही. उद्याच आपल्याला आपले चंबूगबाळे आवरावे लागणार पण नाही. नानांच्या चेहऱ्यावर खुषी दिसली. ते खूष झाले होते आणि हसत हसत ‘अहो ऐका…. ऐकत जा’ म्हणून प्रेमाने म्हणाले. हिंदी सिनेमातली असली तरी गाण्यांचा बाज धुंद करणारा आहे आणि तो निवेदक पण नाही. नानांच्या चेहऱ्यावर खुषी दिसली. ते खूष झाले होते आणि हसत हसत ‘अहो ऐका…. ऐकत जा’ म्हणून प्रेमाने म्हणाले. हिंदी सिनेमातली असली तरी गाण्यांचा बाज धुंद करणारा आहे आणि तो निवेदक मी त्यांना अमीन सयानींचे नाव सांगितले, तेव्हा त्यांच्या तोंडून केवळ धन्यतेचेच उद्गार बाहेर पडले मी त्यांना अमीन सयानींचे नाव सांगितले, तेव्हा त्यांच्या तोंडून केवळ धन्यतेचेच उद्गार बाहेर पडले हिंदी भाषेतल्या मोजक्याच कवि-नाटककारांची जाण असणाऱ्या नानांना रेडिओ सिलोनवरील ती बिनाका गीतमाला इतकी भावली की आवर्जून एखाद्या बुधवारी आईदादांच्या खोलीत ते हटकून यायचे हिंदी भाषेतल्या मोजक्याच कवि-नाटककारांची जाण असणाऱ्या नानांना रेडिओ सिलोनवरील ती बिनाका गीतमाला इतकी भावली की आवर्जून एखाद्या बुधवारी आईदादांच्या खोलीत ते हटकून यायचे अखेरीस एका रात्री मावशींनाही एक तासभर ती मैफिल आम्ही पुण्याला ऐकवली अखेरीस एका रात्री मावशींनाही एक तासभर ती मैफिल आम्ही पुण्याला ऐकवली हिंदी सिनेगीतांनाही एक स्वर्गीय ‘बाज’ आहे. ही दोघांनीही एकमताने कबुली दिली. आणि आम्हाला जराही नाउमेद न करता आपल्या रसिकतेचे दर्शन घडवले.\n‘संगतिः संगदोषः’ या न्यायाने कधी काळी आम्हाला ‘कविते’चा छंद जडला वयाचा गुणधर्म दुसरे काय वयाचा गुणधर्म दुसरे काय चार-कविता एकत्र केल्या आणि मावशींनी नानांना या माझ्या संग्रहाचे नाव सुचव, म्हणून म्हटले. कविता म्हटली की नाना प्रथम धुडकावून लावायचे. पण मला त्यांना तसे करता येईना चार-कविता एकत्र केल्या आणि मावशींनी नानांना या माझ्या संग्रहाचे नाव सुचव, म्हणून म्हटले. कविता म्हटली की नाना प्रथम धुडकावून लावायचे. पण मला त्यांना तसे करता येईना त्यातून माझे नाव शेषराव त्यातून माझे नाव शेषराव नानां��ी विनोदबुद्धी एकदम जागी झाली आणि ‘शेषाचे फूत्कार’ हे त्यांनी सुचविले. एकदम हास्याचा गलका झाला. मावशी थोड्या नाराज झाल्या पण मग नानांनी त्यालाही स्नेहाची, मायेची गवसणी घातली नानांची विनोदबुद्धी एकदम जागी झाली आणि ‘शेषाचे फूत्कार’ हे त्यांनी सुचविले. एकदम हास्याचा गलका झाला. मावशी थोड्या नाराज झाल्या पण मग नानांनी त्यालाही स्नेहाची, मायेची गवसणी घातली सदैव हसत, खेळत आम्हाला आयुष्याचे दान देणारे नाना कुणा एखाद्याला भलेही ‘तर्कट’ वाटोत, पण आमच्या आयुष्याचे सोने करणारा हा परीस अखेरपर्यंत लोखंडाशी जवळीकच साधत राहिला\nअसे हे बहुआयामी, बहुगुणी, विद्याविभूषित, सर्वसमावेशक व्यक्तिमत्त्व संसारात राहून संसारी नाही. कमलदल पाण्यात राहून पाण्याला स्पर्श करीत नाही. संत त्यांना म्हणायचे नाही. पण वेगळ्या वाटेने त्यांनी ‘संतत्व’च स्वीकारले होते. मद, मोह, मत्सर, गुंतलेपण हे त्यांच्यात मुळीच नव्हते, असेही नाही संसारात राहून संसारी नाही. कमलदल पाण्यात राहून पाण्याला स्पर्श करीत नाही. संत त्यांना म्हणायचे नाही. पण वेगळ्या वाटेने त्यांनी ‘संतत्व’च स्वीकारले होते. मद, मोह, मत्सर, गुंतलेपण हे त्यांच्यात मुळीच नव्हते, असेही नाही त्यांच्यात होते ते केवळ व्यासंगत्व त्यांच्यात होते ते केवळ व्यासंगत्व अभ्यास एके अभ्यास. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पाटी (कागद) आणि पेन (लेखणी) हेच त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होते अभ्यास एके अभ्यास. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत पाटी (कागद) आणि पेन (लेखणी) हेच त्यांच्या आयुष्याचे अविभाज्य अंग होते जणू तीच त्यांची अपरिहार्यता होती जणू तीच त्यांची अपरिहार्यता होती कारण तेच सांगायचे, ‘माणूस मर्त्य आहे. मी माणूस आहे. आणि म्हणून मी मर्त्य आहे.’ शे. मा. हराळे, अ. ३, सुधीर कॉलनी, अकोला ४४४ ००५.\nमाणुसकी जपणारे नाना (प्रो.दि.य.देशपांडे)\nआगरकर लेखसंग्रहाचे विवेचक संपादक म्हणून नाना आणि बाईंचे कार्य अविस्मरणीय होय. प्रखर बुद्धिवादी विचारवंत, सौंदर्यशास्त्राचे अधिकारी विद्वान, सहृदय संपादक आणि माणुसकी जपणारे माणूस म्हणून नानांना मी विसरू शकणार नाही. चन्द्रकान्त धांडे, अक्षता-४, चंद्रगुप्त नगरी, रामतारा सोसायटी, शहानूरवाडी, औरंगाबाद ४३१ ००५\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसा��\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस्कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00507.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://mulyavardhan.org/%E0%A4%98%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AE/", "date_download": "2020-10-31T16:56:07Z", "digest": "sha1:NYNJW3D24CQESWZELDWUEOYI7DGOEUKB", "length": 4019, "nlines": 79, "source_domain": "mulyavardhan.org", "title": "घरी करायचे उपक्रम – Mulyavardhan", "raw_content": "\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nकोव्हिड 19 च्या लॉकडाऊनमुळे मुलांना आता दीर्घकाळ सुट्टी मिळाली आहे. या सुट्टीत मात्र त्यांना घराबाहेर पडणे किंवा बाहेर खेळणे शक्य होत नाही. अशा प्राथमिक शाळेतील मुलांसाठी शांतिलाल मुथ्था फाऊंडेशनने ‘सुट्टीतील उपक्रम’ ही एक छोटी पुस्तिका तयार केली आहे. या पुस्तिकेच्या आधारे तुम्ही घरी मुलांचे अनेक उपक्रम घेऊ शकता.\nयामुळे मुलांचा वेळ छान जाईल शिवाय भाषा, गणित, परिसर आणि कला इत्यादी विषयातील कौशल्ये त्यांच्यात विकसित होतील.\nछुट्टियों के लिए गतिविधियां\n© सर्व हक्क राखीव २०१८ - शांतिलाल मुथ्था फाऊंडेशन\nजिल्हा मेळावे – पोस्टर\nजिल्हा मेळावे – पोस्टर\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2017/physical-fitness/", "date_download": "2020-10-31T15:41:27Z", "digest": "sha1:KY2EKY2R3O6OV625DG7RBNJ2XGWFCNU4", "length": 5111, "nlines": 53, "source_domain": "balranjankendra.org", "title": "शारीरिक विकासाचे महत्व! | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nदिनांक: १४ मार्च, २०१७\nबालरंजन केंद्राने तिसाव्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ ही घेतली आहे.\nत्यातील पहिला कार्यक्रम ‘मुलांच्या शारीरिक विकासाचे महत्व’ व साधनांसह प्रात्याक्षिके असा होता. सौ.माया आघारकर यांनी केंद्राच्या सुजाण पालक मंडळात हे पुष्प गुंफले. वाढत्या शहरीकरणामुळे मुलांना मुक्तपणे खेळायला मैदाने उपलब्ध होत नाहीत. त्यावर उपाय म्हणून मायाताईनी ‘indoor playground’ ची संकल्पना पालकांसमोर मांडली. मुलांमधली उर्जा विधायक मार्गाने खर्च व्हावी व त्यांची तंदुरुस्ती वाढावी यासाठी हा प्रयत्न होता.\n“गेल्या दहा वर्षात मला प्रामुख्याने जाणवलेली गोष्ट म्हणजे – मुलांची ढासळत जाणारी तंदुरुस्ती त्यामुळे, मुलांच्या शारीरिक विकासासाठी विशेष प्रयत्न करून त्यांना सुदृढ बनवणे गरजेचे आहे. आयुष्यात आपल्याला जे काही साध्य करायचे असेल त्याचे आपल्यापाशी असलेले एकमेव साधन म्हणजे आपले शरीर. म्हणून, बालरंजन केंद्रात आम्ही तिसाव्या वर्षाची थीम ‘फिटनेस’ हीच घेतली आहे. येत्या उन्हाळी सुट्टीतली शिबिरेही याच विषयावर असतील” असे केंद्राच्या संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यावेळी म्हणाल्या.\nसौ.माधवी केसकर यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती डॉ.श्यामला वनारसे, सुषमा दातार, नेहा जोशी व अपूर्वा बहुलीकर यांची होती.\nसौ.माया आघारकर प्रात्यक्षिक दाखवताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/the-government-gives-laptops-to-eighth-grade-students-at-rs-3500/", "date_download": "2020-10-31T16:56:46Z", "digest": "sha1:MRQ7Q2K2VVPJKVPWOBUKQGMWCCMQHCXG", "length": 10578, "nlines": 164, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "3500 रुपयात आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देतयं लॅपटॉप ? | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome देश - विदेश 3500 रुपयात आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देतयं लॅपटॉप \n3500 रुपयात आठवीतील विद्यार्थ्यांना सरकार देतयं लॅपटॉप \nनवी दिल्ली l .सद्या देशात एका बातमीने धुमाकुळ घातला आहे. व्हायरल झालेल्या बातमीच्या मते, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन शिक्षण अंतर्गत 8वी पासून पीयूसी 1 च्या विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहे. या खोट्या दाव्याची चौकशी जेव्हा पीआयबीने केली तेव्हा याबाबत सत्य उघडकीस आले. पीआयबीने हा दावा फेक ठरवला आहे.\nया मागचं सत्य काय \nसोशल मिडियावर (Social Media) एक बातमी वेगाने व्हायरल होत आहे. ज्यामध्ये असा दावा करण्यात येत आहे की, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय (Ministry of Corporate Affairs) विद्यार्थ्यांना 3500 रुपयात लॅपटॉप देत आहेत\nभारत सरकारच्या अधिकृत ट्विटर हँडल पीआयबी फॅक्ट चेकने (PIB Fact Check) ही जाहिरात खोटी ठरवली आहे. पीआयबी फॅक्ट चेकने असे म्हटले आहे की, एमसीए कोव्हिड-19 ऑनलाइन एज्यूकेशन उद्देश्य याकरता लॅपटॉप प्रदान करत नाही आहे.\nसोशल मीडियावर व्हायरल होणारी ही बातमी खोटी आहे.व्हायरल जाहिरातीमध्ये असे सांगण्यात आले आहे की, 3500 रुपयात लॅपटॉप खरेदी करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर आहे. अर्ज केल्यानंतर 30 दिवसात लॅपटॉप मिळेल. हे लॅपटॉप लावा, लेनोव्हो आणि एटीएस कंपनीचे असणार आहेत. ज्यामध्ये Windows 10 OS, Intel Atom Processor, 32GB HDD Storage, ATS, 2GB रॅम असेल.\nया खोटारड्या जाहिरातीनुसार लॅपटॉपसाठी अर्ज करण्यासाठी काही कागदपत्रं देखील गरजेची आहेत. आधार कार्ड, फोटो, विद्यार्थ्याचे आयडी कार्ड, पालकांचे आधार कार्ड, शिक्षकांचे नाव आणि संपर्क क्रमांक द्यावा लागेल.\nPrevious articleSBI मध्ये FD करणा-या ग्राहकांना मोठा झटका\nNext articleकोविड सेंटरमध्ये 10 महिन्याच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी देऊन आईवर बलात्कार…\nकांद्याचे भाव कमी करण्यासाठी सरकारने उचलले मोठे पाऊल \nअफगाणिस्तानचे कांदे,भूतानचे बटाटे भारतात…\nभारतात आजपासून ‘पबजी’ खेळता येणार नाही \n विमानतळावर महिला प्रवाशांच्या प्रायव्हेट पार्टची आक्रमकपणे तपासणी…\nसुस्त अधिकाऱ्यांना नितीन गडकरींनी झापलं कामाला उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांचे फोटो लावा – नितीन गडकरी\nचीन मध्ये पुन्हा कोरोनाचा कहर भारतात कोरोना रुग्णसंख्या वाढणार का\nकोकणातील लघु उद्योजकांसाठी नवीन संधी उपलब्ध :सुभाष देसाई\nधक्कादायक : चंद्रपुरातील तीन वाघांच्या मृत्यूचं गूढ उकललं \nपोलिसाच्या धमकीला कंटाळून एकाची मुंबईत आत्महत्या \nब्रेकिंग नाशिक – शहरात बिबट्या शिरला बिबट्याच्या हल्ल्यात दोन गंभीर...\nयोगी सरकार या व्यक्तीला सोडून द्या नाहीतर वाईट परिणाम भोगावे लागतील...\nआस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’ या कन्यांचा महाराष्ट्राला अभिमान\nदेशातील पहिले ऑक्सिजन पार्लर नाशिक रोड येथील रेल्वे स्थानकावर \nआता तुमची गाडी चोरी होण्यापासून वाचणार \nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nशरद पवारांनी दिला मोदी सरकारला इशारा l चीन भारताला सर्व बाजूंनी...\n आता BSNL कंपनी २० हजार कर्मचाऱ्यांची कपात करणार…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00508.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/10/social-workers-should-not-think-about.html", "date_download": "2020-10-31T15:45:22Z", "digest": "sha1:KHHTKT622NMBIS7PEAGEOMQGCIOXJUUT", "length": 4950, "nlines": 70, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदी बाबत पुनर्विचार होणारच - पालकमंत्री विजय वडेट्टीवार", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदी बाबत पुनर्विचार होणारच - पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या दारूबंदी बाबत पुनर्विचार होणारच - पालकमंत्री विजय वडेट्टीवार\nचंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील दारूबंदी वरून गेल्या काही दिवसांपासून राजकारणी व समाजसेवक यांच्यामध्ये शाब्दिक सामना रंगलेला आहे. एका जिल्ह्यात दारूबंदी करायची व दुसऱ्या जिल्ह्यात दारू सुरू ठेवायची असं कोणाला वाटत असेल तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील दारूबंदी करण्यासाठी पुढाकार घ्यावा. अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.\nआम्ही निवडणूक लढतो आम्हाला जमिनीवर काय चालते ते स्पष्ट दिसते. पण जे निवडणूक कधी लढत नाही त्यांना या मधले काही समजणार नाही.दारूबंदीच्या पुनर्विचार व्हावा या मताचा मी आहे.\nउत्पादन शुल्क विभागाने नेमलेली उच्चस्तरीय समिती दारूबंदीचे फायदे- तोटे यावर अहवाल सादर करणार असून, त्यानंतर दारूबंदीबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही वडेट्टीवार म्हणाले.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.myupchar.com/mr/medicine/depten-oz-p37115631", "date_download": "2020-10-31T17:07:32Z", "digest": "sha1:MQOAPE56SVZYDLA7RNP7JA7IXF2G3YVI", "length": 20332, "nlines": 348, "source_domain": "www.myupchar.com", "title": "Depten Oz in Marathi उपयोग, डोसेज, दुष्परिणाम, फायदे, अभिक्रिया आणि सूचना - Depten Oz upyog, dosage, dushparinam, fayde, abhikriya ani suchna", "raw_content": "myUpchar प्लस+ सदस्य बनें और करें पूरे परिवार के स्वास्थ्य खर्च पर भारी बचत,केवल Rs 99 में -\nलॅब टेस्ट बुक करा\nलॉग इन / साइन अप करें\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n178 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\n30% तक की बचत\nअसली दवा, लाइसेंस्ड फार्मेसी से\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n178 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्य इस दवा को ₹38.0 में ख़रीदे\nखरीदने के लिए पर्चा जरुरी है\n178 लोगों ने इसको हाल ही में खरीदा\nसदस्यता आपके बैग में जोड़ दी गयी है\nप्रिस्क्रिप्शन अपलोड करा आणि ऑर्डर करा वैध प्रिस्क्रिप्शन म्हणजे काय आपली अपलोड केलेली सूचना\nDepten Oz खालील उपचारासाठी वापरले जाते -\nबहुतेक सामान्य उपचारांमध्ये शिफारस केलेली हे डोसेज आहे. प्रत्येक रुग्ण आणि त्याचे प्रकरण वेगवेगळे असते हे लक्षात ठेवा, त्यामुळे तो विकार, औषध देण्याचा मार्ग, रुग्णाचे वय आणि वैद्यकीय इतिहास यांच्या अनुसार डोसेज वेगवेगळी असू शकते.\nरोग आणि वयानुसार औषधाचा योग्य डोस जाणून घ्या\nबीमारी चुनें डिप्रेशन (अवसाद) बाइपोलर डिसआर्डर\nदवाई की मात्र देखने के लिए लॉग इन करें\nसंशोधनाच्या अनुसार, जेव्हा Depten Oz घेतले जाते, तेव्हा खालील दुष्परिणाम आढळतात -\nपेट की गैस सौम्य\nगर्भवती महिलांसाठी Depten Ozचा वापर सुरक्षित आहे काय\nगर्भावस्थेदरम्यान Depten OZ मुळे मध्यम स्वरूपाचे दुष्परिणाम होऊ शकतात. तुम्हाला जर हानिकारक दुष्परिणाम वाटले, तर हे औषध घेणे तत्काळ थांबवा, आणि Depten OZ तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पुन्हा घेऊ नका.\nस्तनपान देण्याच्या कालावधी दरम्यान Depten Ozचा वापर सुरक्षित आहे काय\nस्तनपान देणाऱ्या महिलांना Depten OZ घेतल्यानंतर गंभीर परिणाम जाणवू शकतात. त्यामुळे, सर्वप्रथम डॉक्टरांशी सल्लामसलत केल्याशिवाय हे औषध घेऊ नका, अन्यथा ते तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते.\nDepten Ozचा मूत्रपिंडांवरील परिणाम काय आहे\nमूत्रपिंड साठी Depten OZ चे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.\nDepten Ozचा यकृतावरील परिणाम काय आहे\nयकृत वर Depten OZ चे अत्यंत सौम्य दुष्परिणाम आहेत.\nDepten Ozचा हृदयावरील परिणाम काय आहे\nDepten OZ हे हृदय साठी क्वचितच हानिकारक आहे.\nDepten Oz खालील औषधांबरोबर घेऊ नये, कारण याच्यामुळे रुग्णांवर तीव्र दुष्परिणाम संभवू शकतात-\nतुम्हाला खालीलपैकी कोणतेही विकार असले, तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांनी त्याप्रमाणे सल्ला दिल्याशिवाय Depten Oz घेऊ नये -\nDepten Oz हे सवय लावणारे किंवा व्यसन निर्माण करणे आहे काय\nनाही, Depten OZ सवय लावणारे आहे याचा कोणताही पुरावा नाही आहे.\nऔषध घेतांना वाहन किंवा एखादी अवजड मशिनरी चालविणे सुरक्षित असते का\nनाही, Depten OZ घेतल्यावर तुम्ही एखादे वाहन किंवा जड मशिनरी चालवू शकणार नाहीत, कारण यामुळे तुम्हाला पेंग येऊ शकते.\nते सुरक्षित आहे का\nहोय, परंतु केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यावरच Depten OZ घ्या.\nहे मानसिक विकारांवर उपचार करू शकते का\nहोय, Depten OZ घेतल्याने मानसिक विकारांवर उपचार होऊ शकतो.\nआहार आणि Depten Oz दरम्यान अभिक्रिया\nDepten OZ घेताना काही खाद्यपदार्थ खाल्ल्यास त्याच्या क्रियेला काही वेळ लागू शकतो. याबाबतीत तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.\nअल्कोहोल आणि Depten Oz दरम्यान अभिक्रिया\nDepten OZ बरोबर अल्कोहोल घेण्याने तुमच्या आरोग्यावर तीव्र हानिकारक परिणाम होऊ शकतो.\n3 वर्षों का अनुभव\n2 वर्षों का अनुभव\nतुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती Depten Oz घेतो काय कृपया सर्वेक्षण करा आणि दुसर्‍यांची मदत करा\nतुम्ही Depten Oz याचा वापर डॉक्टरांच्या सांगण्यावरुन केला आहे काय\nतुम्ही Depten Oz च्या किती मात्रेस घेतले आहे\nतुम्ही Depten Oz चे सेवन खाण्याच्या अगोदर किंवा खाण्याच्या नंतर करता काय\n-निवडा - खाली पेट पर खाने से पहले खाने के बाद किसी भी समय\nतुम्ही Depten Oz चे सेवन कोणत्या वेळी करता\n-निवडा - सिर्फ़ सुबह को सिर्फ़ दोपहर को सिर्फ़ रात को सुबह, दोपहर और रात को सुबह और रात को\nफुल बॉडी चेकअप करवाएं\nडॉक्टर से सलाह लें\nडॉक्टर लिस्टिंग की शर्तें\nडॉक्टर हमारा ऐप डाउनलोड करें\nअस्वीकरण: या साईटवर असलेली संपूर्ण माहिती आणि लेख केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आहे. येथे दिलेल्या माहितीचा उपयोग विशेषज्ञाच्या सलल्याशिवाय आरोग्याशी संबंधित कोणत्याही आजाराच्या निदान किंवा उपचारासाठी केला जाऊ नये. चिकित्सा परीक्षण आणि उपचारासाठी नेहमी एका योगी चिकित्सकचा सल्ला घेतला पाहिजे.\n© 2018, myUpchar. सर्वाधिकार सुरक्षित\nजाने-माने डॉक्टरों द्वारा लिखे गए लेखों को पढ़ने के लिए myUpchar\nmyUpchar से हर दिन सेहत संबंधी जानकारी प्राप्त करने के लिए, कृपया हमसे जुडें\nनहीं, मुझे स्वस्थ नहीं रहना\nडॉक्टर से सलाह के लिए विकल्प चुने\nकोविड -19 के लक्षण\nअन्य बीमारी से सम्बंधित सवाल", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00509.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.76, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%AE%E0%A5%81%E0%A4%A6%E0%A4%A4-%E0%A4%A0%E0%A5%87%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%82%E0%A4%B5%E0%A4%B0-%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%A4/", "date_download": "2020-10-31T15:33:36Z", "digest": "sha1:A4IVCDGYVRE4JHVAKOS7QAIIZTL3CNMF", "length": 8661, "nlines": 147, "source_domain": "policenama.com", "title": "मुदत ठेवींवर कपात Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर…\nPune : सिंहगड रोडवरील ATM मध्ये छेडछाड करून 96 हजार काढले\nSBI नं एकाच वेळी बदलल्या ‘या’ 5 गोष्टी, 44 कोटी ग्राहकांवर होणार ‘थेट’ अन्…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - देशातील सर्वात मोठी बँक एसबीआय अर्थात स्टेट बँक ऑफ इंडियाने एकाच वेळी ५ मोठे बदल केले आहेत. त्याचा परिणाम बँकेच्या सुमारे ४४ कोटी ग्राहकांवर होणार आहे. जाणून घेऊया या बदलांविषयी ..१. मिनिमम बॅलेन्सची झंझट…\nअमिताभ बच्चन यांचा खुलासा, पोलंड मध्ये वडील डॉ. हरिवंश राय…\nकंगनाच्या ‘ट्वीटमधून महात्मा गांधींसह नेहरूंवर निशाणा…\nआरक्षणासंदर्भात कंगना राणावतचं मोठं विधान, ब्राह्मणांच्या…\n’बालिका वधु’ फेम अभिनेत्री अविका गौरनं कमी केलं 13 किलो वजन,…\nBigg Boss 14 : ‘यापुढं अशी चूक होणार नाही, मराठी…\nकाकडीच नव्हे तर तिच्या बियांचेही होतात ‘हे’…\nAamir Khan : बॉलिवूड अभिनेता आमिर खान अडचणीत,भाजपच्या…\n12 % रिटर्न पाहिजे असेल तर NPS मध्ये करा गुंतवणूक, जाणून…\nतुमचे एकापेक्षा अधिक बँक अकाऊंट असतील तर होईल मोठी अडचण,…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nगोव्याचे CM प्रमोद सावंत म्हणाले – ‘देव जरी…\nतोंडाच्या वासाने त्रस्त आहात, तर फॉलो करा ‘या’…\nआपल्या वयानुसार किती दूध सेवन करावे \nCoronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे…\nएकटा US जागतिक आव्हांनाचा सामना करू शकत नाही, भारताची साथ…\nलघवी करताना जळजळ, त्रास, रंग बदलणं अन् लघवी कमी होणं यावर 5…\nभाजपवर टीका करताय म्हणून तुमचं पद टिकून, चंद्रकांत पाटला��चा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n‘उद्धव ठाकरेंचा स्वबळाचा नारा वादळापूर्वीची शांतता असू शकते…\nKXIP vs RR : ’यूनिव्हर्स बॉस’ क्रिस गेलने रचला इतिहास, टी-20…\nPune : जाब विचारणाऱ्या तरुणावर कोयत्याने वार\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला…\nपोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिला पोलीस कर्मचाऱ्यांना गंडवल\nHigh Blood Pressure : दररोज सकाळी कराल ‘याचं’ सेवन, तर उच्च रक्तदाब नियंत्रित करणे होईल सोपे \nमहाराष्ट्र राज्य केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनची निवडणूक बिनविरोध अध्यक्ष जगन्नाथ शिंदे तर सचिव पदी अनिल नावंदर…\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.88, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49229?page=3", "date_download": "2020-10-31T17:03:14Z", "digest": "sha1:IEOI2IZNVZHXISBJXFNSCXYVWVAKTHCU", "length": 25111, "nlines": 293, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमानवीय...? - १ | Page 4 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमानवीय...\nअमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म() करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.\nया पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे\nविज्ञानदास, >> वरती एका\n>> वरती एका पैलवानाने मला उकसवलं...\nतुम्हाला भुताखेतातलं काहीच कळंत नाही. तेव्हा शांत राहणे इष्ट. हा धागा अमानवीय अनुभवांसंबंधी आहे. तुम्हाला अशा घटना मान्य नसतील तर दुसरा धागा खोला.\nतुम्हाला विज्ञानातलंही काही कळंत नाही. तरी मी उसकलो का तुमच्यावर\nकोकणातली घरे कोण जाणे पण मला\nकोकणातली घरे कोण जाणे पण मला नेहमी गूढ भासतात.सतत असं वाटत राहत <की त्या कौलारू फटींमधून काहीतरी सरपटत जातंय.किंवा ती कोंझी माजघरं...परसदार आणि अंगणामधला अंधार आणि पालव्यांची सळसळ...दिवसाही तिथं गच्च वाटतं.पाचोळ्यावर पडलेला पाय अंगावर काटा आणतो.कोणीतरी आपल्या मागावर आहे असं वाटतं.वा��्यांतून अंगावर येणारा एक विशीष्ट गंध आणि आपलेच श्वास यात काहीबाही अतर्क्य नातं आहे की काय असाही भास होतो.\nबाकी असं कोकणातच वाटतं की भारताच्या सगळ्या किनारपट्टीवर कोणी सांगणार का\nतुम्हाला विज्ञानातलंही काही कळंत नाही.<<< हे तर मलाही माहीत्ये,त्यात काय नवीन... तेच तर शिकतोय मी साहेब...कशाला विषय संपला असताना काढता राव.विपूत टाका काय टाकयचंय..\nतरी मी उसकलो का तुमच्यावर<<<तुम्हाला हवं ते बोलत जा.तुम्हाला कोणी अडवलंय..इकडे अवांतर नको..उत्तरे मिळतीलच नक्की.\nनंदिनी, बायंगीबद्दल अजून माहीती सांगा ना... हे खाण्यातून करणीसारखं आहे कां\nविज्ञानदास, >> तेच तर शिकतोय\n>> तेच तर शिकतोय मी साहेब...कशाला विषय संपला असताना काढता राव.विपूत टाका काय टाकयचंय..\nजसे विज्ञान शिकतांना कोणी विरोधाभास दाखवला तर त्याच्यावर तुम्ही उसकता का नाहीना मग मी वेगळं मत मांडलं तर उसकायला काय झालं एव्हढं\nफक्त भुताचे किस्से येउ द्या\nफक्त भुताचे किस्से येउ द्या\nजाऊ दया हो........... अमानवीय\nअमानवीय किस्से टंका ,\nया गोष्टींचे पोस्टमॉर्टेम\" परानोर्मल सत्य की असत्य\" या धाग्यावर करू\nधागा ए क वर अभिजीत ब्रो\nधागा ए क वर अभिजीत ब्रो ह्यांनी एअर्पोर्ट बद्दल्च्या लिहिले ल्या वदंतांना एका एअर्पोर्टवर का. करणार्‍या नातेवाईकाने पुष्टी दिली.\n(मी ब्रो.चा. डुआय नाही :))\nफक्त भुताचे किस्से येउ\nफक्त भुताचे किस्से येउ द्या<<<मग टाका की किस्से ...या धाग्यावर किस्सेच येऊ द्या हे झालंय आधीच त्यात तुमचंही तेच... हे लोकं लिहीत नाहीत काही,अशा कंमेंट टाकायला पुढे...\nवरती वातावरण तयार होतं आहे...मध्येच काय हे :रागः किस्से येऊ द्यात नेहमीसारखे ..\n[गापै,तुम्हा लोकांचं म्हणणं असतं,ऐकलंच पाहीजे... ते इतर काही धार्मिक धाग्यावर तुमच्या कमेंट्स बघून कळतंच आहे.काय बोलायचं... (इथे काही कमेंट्स टाकू नका प्लीज.)]\nया करणी प्रकाराच्याच एका\nया करणी प्रकाराच्याच एका मित्राच्या वाईट अनुभवाबद्दल इथे टाकायचे की नाही हा विचार करतोय असे मी मागे बोल्लो होतो. पण नंतर विचार करून नाही टाकायचे ठरवले कारण तो बिचारा अजून भोगतोय, त्यातून सुटका झाली नाहीये त्याची.\nआधी माझा यावर फारसा विश्वास नव्हता पण त्याच्या केसवरून अविश्वास दाखवावासा वाटत नाहीये, सगळ्या डॉक्टरांनी हाथ टेकलेत आणि उपचार करने तर दूर निदान करायलाही हार मानली आहे.\nअसो, ���ी डिटेल देत नाही, पण असे ईतर काही कोणाचे करणीचे अनुभव असतील तर प्लीज वेलकम ..\nअसा अनुभव माझ्या आजोबा बद्द्ल\nअसा अनुभव माझ्या आजोबा बद्द्ल घडला होता. खुप डॉक्टरांचे उपाय केले पण उपयोग होत नव्हता.\nलोकांनी बाहेरचे उपाय करायला सांगितले. आधी यावर फारसा विश्वास नव्हता पण त्याच्या आजाराचे डॉक्टरांना निदान करता येत नव्हते म्हणुन एकाकडे नेले तर त्याने सांगितलेकी आता मुदत संपली आहे.\nकाही करु शकत नाही ते वाचणार नाहीत.\n१५ दिवसांनी ते गेले.\nपियु +११११ विज्ञानदास कृपया\nविज्ञानदास कृपया या धाग्याची मजा कमी करू नका. इथले सगळे लोक काय घ्यायच आणि काय नाही इतक कळण्यातपत सुज्ञ आहेत. प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण देण्याची गरज नाही. कृपया आपण आपली इमेज 'ओव्हरस्मार्ट' अशी बनवू नये.\nहे काय होतं मध्येच\nहे काय होतं मध्येच\nबराच राग आलेला दिसतोय.... मला विश्वासच बसत नाहीये नेमका कुठे इगो हर्ट झाला आहे आणि कुणाचा पीयू,जाई की स्वप्नील की यांच्या ड्यूजचा...\nआता धाग्याची मजा कोण कमी करतंय... आणि तुम्ही लोकांनीच अस्मादिकाना उत्तर लिहीण्यासाठी आग्रह केला होता... गेला धागा पहावा कृपया... पीयू यांच्याशी माझा वैयक्तीक वाद नाहीचे.. नेमका कसला राग आलाय ते सांगितलंत तर उपकार होतील...\nअवांतरासाठी क्षमस्व... परत तुम्ही लिहायला भाग पाडलत माफ करा...\nलिहीण्यासाठी आग्रह केला होता...>>>>>>> मी कसलाही आग्रह तुम्हाला केलेला नाही\nमी फक्त पियूची पोस्ट पटली म्हणून अनुमोदन दिले आहे\nआणि तुम्हाला खरेच एवढे वाटत असेल तर या बाफवर काही दिवस लिहू नका\nही फक्त विनंती आहे\nपटल तर घ्या नाही सोडून द्या\nयेऊ द्या अमानवीय किस्से\nआणखी एक तुमच्याशी कसलाही\nतुमच्याशी कसलाही वैयक्तिक वाद वगैरे नाही\nजे वाटले ते लिहिले इतकेच\nमानवीय वाद चालू झालेत यात\nमानवीय वाद चालू झालेत यात अमानवीयान्चा तर काही हात/ पन्जा/ पाऊल तर नाही ना\nविज्ञानदास अहो इतका राग मानून\nविज्ञानदास अहो इतका राग मानून घेऊ नका. या धग्यावर कुणी अंधश्रद्धा पसरवत नाहीये. हा धागा आपल्या मनोरंजनासाठी आहे.\n>>>>सुट्टिच्या निमित्ताने सारी मामे/चुलत/आते भावंडे आजोळी जमली आहेत आणि रात्री जेवण झाल्यावर चांदणं पडलेल्या अंगणात सगळी भावंडं एकमेकांना आपापले भुताचे किस्से सांगत आहेत. एकेका कहाणीने सगळ्यांच्या अंगावर काटा येत आहे. आणि प्रत्येकजण हुरुप येऊन अजुन रंगवुन आपला किस्सा सांगत आहे. आता त्यात एखादाच भाऊ प्रत्येक किस्स्यामागचे विज्ञान सांगत बसला, प्रत्येक घटनेची कारणमिमांसा करत बसला आणि रेफरन्सेस देऊ लागला तर ती मैफल/ बैठक रंगेल का सगळ्यांना बोर होईल आणि सगळे काढता पाय घेतील.<<<< पियू च्या या मताशी मी सहमत आहे.\nमनोरंजनासाठी आपण हॉरर सिनेमे बघतोच ना, तसेच हा धागा पण वाचूया. उगाच प्रत्येक गोष्टीच स्पष्टीकरण कशाला, नाही का.\nआणि तुम्हाला खरेच एवढे वाटत\nआणि तुम्हाला खरेच एवढे वाटत असेल तर या बाफवर काही दिवस लिहू नका\nही फक्त विनंती आहे\nपटल तर घ्या नाही सोडून द्या <<< परत तेच... अरे कुणाचा इगो हर्ट झाला आहे मला राग आणि हसू दोन्ही येतय आता....\nस्वप्नील... ओव्हरस्मार्ट काय होतं ही कुठली भाषा\nमाझा कुणावरही राग नाहिये आणि नसतोही... पण मागचं-पुढचं बघून बोलून मग बोलावं,इतकंच...\nमाझी आजची संध्याकाळ आनंदाची केल्याबद्दल आभार आपले.\nत्यांनी सांगितलं ना एकदा की\nत्यांनी सांगितलं ना एकदा की ते दुसर्‍या धाग्यावर लिहितील\nपुन्हा पुन्हा तीच चर्चा, अनूमोदन का चालूये मग\nपियूचं म्हणणं परफेक्ट आहे आणि त्यानंतर त्यांनी मी दुसरीकडे लिहितो पण सांगितलं आहेच\nभुताचे किस्से येतील का आता\nविज्ञानदास...तुमच्याशी कोणताही वैयक्तिक वाद अथवा वैर नाहीये आणि तुम्हाला दुखावण्याचा हेतू मुळीच नव्हता. दुखावले गेले असल्यास माफ करा.\nहे शेवटच. आता येउदेत किस्से\nहे शेवटच. आता येउदेत किस्से\nतेच... अरे कुणाचा इगो हर्ट\nतेच... अरे कुणाचा इगो हर्ट झाला आहे\nमला राग आणि हसू दोन्ही येतय आता....>>>>>> चालू द्यात तुमचे\nखुप आधीची गोष्ट आहे.\nखुप आधीची गोष्ट आहे. गावाबाहेर एक चिंचेचे झाड होते.\nतेथुन जात असताना दुपारी १२ च्या आसपास धरत असे.\nभजीची पुडी त्या झाडाखाली द्या मग मि सोडेन ती व्यक्ती असे म्हणत.\nभजीची पुडी झाडाखाली ठएवली असता ती व्यक्ती शुद्घीवर येत असे.\nत्या व्यक्तीला काही आठवत नसे. आम्हाला झाडाखालुन जाताना भितिच वाटायची.\nएकजण झाडावर बसुन भजी खात असताना पडुन मेला. तेव्हापासुन हे सुरु होते.\nपुडीचा धागा तसाच झाडावर काही महीने अडकुन होता. नंतर हे प्रकार बंद झाले.\nप्लीज डिटेल लिही की नंदिनी.\nतेथुन जात असताना दुपारी १२\nतेथुन जात असताना दुपारी १२ च्या आसपास धरत असे. >> क्काय \nभजीची पुडी त्या झाडाखाली द्या मग मि सोडेन ती व्यक्ती असे म्हणत.>> ��ोणती व्यक्ती. \nभजीची पुडी झाडाखाली ठएवली असता ती व्यक्ती शुद्घीवर येत असे. >> परत...कोणती व्यक्ती. \nहे भजी खाणारे भुत आहे तर काहीतरी चवदार लिव्हा की.\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00510.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/rashmi-desai-and-sidhharth-clash/", "date_download": "2020-10-31T15:25:21Z", "digest": "sha1:ZI6UYOTEZM7L6X2M2BLRG6OZLG7J2DRP", "length": 9765, "nlines": 124, "source_domain": "hellobollywood.in", "title": "रश्मी माझ्या मागे मागे गोव्यापर्यंत आली आणि नंतर…अभिनेत्याचा गंभीर आरोप – Hello Bollywood", "raw_content": "\nरश्मी माझ्या मागे मागे गोव्यापर्यंत आली आणि नंतर…अभिनेत्याचा गंभीर आरोप\nरश्मी माझ्या मागे मागे गोव्यापर्यंत आली आणि नंतर…अभिनेत्याचा गंभीर आरोप\nमुंबई | बिग बॉस 13 मधील घरातील सहकारी सिद्धार्थ शुक्ला आणि रश्मी देसाई यांच्या द्वेषपूर्ण कथेने एक नवीन वळण घेतले आहे. यावेळी, सिद्धार्थने असा दावा केला आहे की, रश्मीने यापूर्वीही त्याचा पिछा केला होता. आणि यावेळी रश्मीने त्याचा गोव्यपर्यंत पाठलाग केला.\nसिध्दार्थने आगामी भागामध्ये हा खुलासा केला आहे. कोणीतरी सिद्धार्थला जेव्हा रश्मीशी त्याच्या चालू असलेल्या भांडणाबद्दल प्रश्न विचारला तेव्हा सिद्धार्थने सर्व खूलासा करत शर हकिकत सांगितली. “रश्मी जी ने पितारा खोला है” असं सिद्धार्थ म्हणाल्यावर मात्र रश्मी चांगलीच भडकली. हमारी तो बनी नही असं रश्मी म्हणाल्यावर सांगू को आपली कुठे कुठे आणि कशी बनली आहे ते असा सवाल करत सिद्धार्थ भडकला.\nरश्मी स्वत: माझ्या मागे मागे येते. एकदा तर गोव्यापर्यंत माझ्या मागे आली. असं सिद्धार्थ याने म्हटले. रस्त्यावर कुत्रे भुंकत असतील तर आपण शांतपणे AC गाडी चालवली पाहिजे असं म्हणत रश्मीने सिद्धार्थला कुत्र्याची उपमा दिल्याने वातावरण चांगलंच तापलं होते.\n २०१९ मध्ये ‘या’ अभिनेत्रीने बॉक्स ऑफिसवर केली 300 कोटींची कमाई\n२०१९ ची टॉप १० गाणी; ‘हे’ साऊथचं गाणं ठरलं वर्षातील सर्वात पॉप्युलर सॉंग\nबिग बॉस 14: ‘या’ दिवशी टीव्हीवर दिसणार सलमानचा बिग बॉस एपिसोड\n‘बिग बॉस १४’ साठी सलमान खान घेणार तब्बल ‘इतके’ मानधन\n सलमान खान कडून मुंबई पोलिसांना १ लाख सॅनिटायझर बाटल्या भेट\nलॉकडाऊन नंतर रश्मी देसाई राहणार नाही नागीन ४ चा हिस्सा; ‘हे’ आहे कारण\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.art.satto.org/mr/%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B8/", "date_download": "2020-10-31T16:38:46Z", "digest": "sha1:D4FOLCDPKD77MD6PY3V45PVV5XU53ASJ", "length": 21925, "nlines": 206, "source_domain": "www.art.satto.org", "title": "\"माझा अभिमान\" या फोटो स्पर्धेतून निवडलेली कला संवेदना - घर आणि बाग कल्पना", "raw_content": "\nवॉल स्टिकर वॉल स्टिकर\nनाजूक रंगांमध्ये स्वयंपाकघरांचे फोटो\nकोपरा डी-आकाराच्या स्वयंपाकघरांचे फोटो\nजां���ळ्या मध्ये स्वयंपाकघरातील चित्रे\nस्वयंपाकघर आणि जेवणाचे खोलीसह लिव्हिंग रूमची चित्रे - फर्निचर कल्पना\nतपकिरी आणि फिकट तपकिरी रंगात राहत्या खोलीची छायाचित्रे\nपांढर्‍या खोलीत लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nपांढर्‍या, फिकट तपकिरी आणि तपकिरी रंगात राहत्या खोलीची चित्रे\nटीव्ही भिंतीवरील फोटो - टीव्हीच्या मागे भिंतीमागील कल्पना\nआतील भागात झोनिंगसाठी चित्रे आणि कल्पना\nजांभळ्यामध्ये लिव्हिंग रूमची छायाचित्रे\nकॉरिडॉर आणि हॉलवेसाठी फोटो आणि कल्पना\nएक मजली घरासाठी फोटो आणि कल्पना\nजलतरण तलावासह आधुनिक घरांची छायाचित्रे\nबागांची व्यवस्था आणि लँडस्केपींग\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nअन्या गोरेवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेली निकोलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेफका estiन्टीसीवा यू. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nबोरियाना जॉर्जियावा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nकालिंका स्टोइलोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nस्टेसी अन ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nइवान दिमित्रोव्ह ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nदेसी इवानोव्हा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\nआशिया डोईकोवा ………. \"माझे\" या फोटो स्पर्धेतील सहभागीं���े निवडलेले फोटो\nअन्न व्यवस्था आणि सजावट\nमाय प्राइड फोटो स्पर्धेद्वारे निवडलेली\n15.01.2014 द्वारा पोस्ट केलेले: कला सेन्स\nघर आणि बाग साठी, माझी प्राइड फोटो स्पर्धा\n\"माय प्राइड\" या फोटो स्पर्धेतील सहभागींचे निवडलेले फोटो.\nघर आणि बाग कल्पना.\nस्टेली निकोलोवा, बाग साठी कल्पना, माझा अभिमान, फोटो स्पर्धा, फोटो स्पर्धा \"माझा अभिमान\", घरासाठी कल्पना, आतील रचना, फर्निचर, अंतर्गत कल्पना, कल्पना कल्पना, आधुनिक घर, सजवण्याच्या कल्पना, कलात्मक कल्पना\nसुंदर भांडी कशी बनवायची यावरील काही मनोरंजक कल्पना येथे आहेत. रंग काळजी घेत आहे ...\nपर्गोला आमच्या मूळ छोट्या लाकडी संरचनेवरुन आधारीत आहे ...\nआतील भागात लोखंड घातले\nसजावटीसाठी सामग्री म्हणून, घराच्या आतील भागात लोह कायमस्वरूपी उपस्थित असतो. परिचित आणि सुशिक्षित ...\nस्वत: ला जुन्या रबरने बनविलेले नर्सरी स्विंग बनवा\nजुन्या आणि निरुपयोगी कारच्या टायरमधून बागेत बाळाला स्विंग बनविणे हा एक प्रयत्न आहे ...\nबागेत मोठ्या प्रमाणात बार्बेक्यू टेबल असणे महान पार्टीसाठी संधी दर्शवते ...\nवीट बाग स्टोव, फायरप्लेस आणि बारबेक्यूसाठी कल्पना\nब्रिकलेयिंग बाग भट्टी बांधण्यासाठी सर्वात सामान्य पध्दतींपैकी एक आहे ...\nलँडस्केपिंग गार्डन्स - फुलांच्या बास्केट\nपुढील ओळींमध्ये, आम्ही कलात्मक म्हणून फुलांच्या बास्केट वापरण्याच्या कल्पना दर्शवू ...\nघराच्या सभोवतालच्या जागेचे नियोजन करण्याच्या कल्पना\nघराच्या सभोवतालच्या जागेचे नियोजन करण्याच्या सर्व कल्पनांच्या पूर्ततेसाठी ...\nएलिटिस आणि लेडी जेन\nजगातील स्टिकर्स आणि गृह सजावट\nआर्ट स्टुडिओ - डाग ग्लास\nबारबोलेटा teटीलर - विणलेल्या वस्तू\nसंग्रह शोधा - महिना निवडा - ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2020 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2020 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2019 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2019 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2019 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट ए��्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2018 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2018 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2017 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2017 मार्च एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2016 जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2016 मार्च एक्सएनयूएमएक्स जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2015 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2015 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2015 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2014 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2014 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2014 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2013 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2013 मार्च एक्सएनयूएमएक्स फेब्रुवारी 2013 जानेवारी एक्सएनयूएमएक्स डिसेंबर एक्सएनयूएमएक्स नोव्हेंबर 2012 ऑक्टोबर एक्सएनयूएमएक्स सप्टेंबर एक्सएनयूएमएक्स ऑगस्ट एक्सएनयूएमएक्स जुलै एक्सएनयूएमएक्स जून एक्सएनयूएमएक्स मे एक्सएनयूएमएक्स एप्रिल 2012 मार्च एक्सएनयूएमएक्स\nआर्ट सेन्सेस एक इलेक्ट्रॉनिक इंटिरियर डिझाइन प्रकाशन आहे जे नवीन आणि ताजे अंतर्गत आणि बाग सजावट कल्पना सादर करेल. घरासाठी मनोरंजक कल्पना.\nआम्ही आपल्याला कलात्मक सल्ला आणि व्यावहारिक सूचना मदत करू.\nमजा करा आणि सर्जनशील भावना आपल्याला पूर्णपणे भारावून टाकू द्या\nअद्वितीय शैली आणि अभिजातपणा, अद्वितीय कोझनेस आणि कळकळ, रंग आणि आकार यांच्यात सुसंवाद मिळवा. प्रत्येक घर त्याच्या वैयक्तिकतेसह एक आनंददायी आणि आकर्षक ठिकाण बनू शकते, जे अभ्यागतांना प्रभावित करते आणि त्यांच्यावर अवलंबून असते.\nसट्टो आर्ट गॅलरी सादर करणारी एक ऑनलाइन गॅलरी आहे - डागलेला काच и तेल पे��टिंग्ज.\nसट्टो आर्ट गॅलरी बद्दल »\nआर्ट स्टुडिओ सट्टो - लेखकाचा डागलेला काच. पेंट केलेला ग्लास.\nजर व्यावसायिक दृष्टीकोन कंपनीचे तत्वज्ञान असेल तर नवीन कार्याकडे जाण्याच्या दृष्टीकोनातून नवकल्पना आणि दृष्टी हे महत्त्वाचे शब्द आहेत. साठी प्राधान्य सट्टो आर्ट स्टुडिओ अद्वितीय प्रतिमा आणि कला संस्मरणीय कार्ये तयार करण्याची मोहक चव जपण्यासाठी आहे.\nसट्टो आर्ट स्टुडिओ विषयी »\nआतील भागात डाग-काचेच्या खिडक्या.\nरंगविलेल्या काचेच्या पेंट केलेल्या काचेच्या तंत्रात स्टेन्ड ग्लास हा एक प्रकारचा लेख आहे आणि लेखकांचे एक अद्वितीय कार्य आहे. हे एका हाताने बनविले जाते, प्रत्येक डागलेल्या काचेच्या एकाच प्रतीमध्ये प्रक्षेपित केले जाते. प्रकल्प वैयक्तिक प्राधान्यांनुसार निश्चित केला जातो आणि पूर्णपणे आतील बाजूस असतो.\n. 2012-2020 कला संवेदना - घर आणि बाग कल्पना\nगोपनीयता धोरण वापरण्याच्या अटी संपर्क आणि जाहिरात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/49229?page=4", "date_download": "2020-10-31T17:05:07Z", "digest": "sha1:UWPO6MZUJQMCLWZABJMVA7C6II77ARSL", "length": 31775, "nlines": 296, "source_domain": "www.maayboli.com", "title": "अमानवीय...? - १ | Page 5 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /अमानवीय...\nअमानविय धाग्याने इतर धाग्यांप्रमाणे २ हजारी गाठली. धागा अमानविय असला तरिही बाकी सर्व तांत्रिक गोष्टी त्याला लागू आहेतच. तिथे दुसरा धागा काढा, दुसरा धागा काढा अशी चर्चा (नुसतीच) सुरू होती, म्हटलं आपणंच हे पुण्यकर्म() करावं. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.\nया पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे\n प्लीज डिटेल लिही की नंदिनी.>>>> हो ना. काहीच समजले नाही\nबायंगी - अंगात येणारी बाय\nबायंगी - अंगात येणारी बाय (असेल), जसे देवी येणे असते तसे ..\nपुडीचा धागा तसाच झाडावर काही\nपुडीचा धागा तसाच झाडावर काही महीने अडकुन होता. नंतर हे प्रकार बंद झाले.\n>> पुडीचा धागा सोडवल्यावर / उडुन गेल्यावर हे प्रकार बंद झाले का\nम्हणजे त्या धाग्यात त्याचा जीव अडकला होता जणु.\nपण अ माणसाने ब माणसांवर जरी\nपण अ माणसाने ब माणसांवर जरी करणी केली तरी अ माणसाला पन त्याचा तेवढाच त्रास होतो ना... म्हण्जे करणी उलटते ना... म्हण्जे करणी उलटते ना.. ब्लॅक मॅजिक चा वाईट परिणाम होतच असणार ना \nबायंगी म्हणजे एक प्रकारच��� भूत\nबायंगी म्हणजे एक प्रकारचे भूत असते. ते अमावस्येला रात्री स्मशानात जाऊन पकडून आणतात. ही बायंगी नारळामध्ये धरून आणतात. आणल्यानंतर (आणायचा विधी इथे लिहत नाही) घरामध्ये त्याची \"कुनाच्याही नजरेला न पडेल अशी स्थापना केली जाते. व्यवस्थित पूजा (परत विधी लिहत नाही) वगैरे करून रोजच्यारोज नैवेद्य दाखवावा लागतो. ही बायंगी ज्याने आणली असेल त्याच्या घरचा सगळा उत्कर्ष होत जातो. अचानक धंदा बरकतीला येतो. अथवा कोर्ट केसेस सुटतात वगैरे वगैरे. थोडक्यात सगळं चांगलं होतं जातं. या बायंगीचा काही ठराविक कालावधी असतो. त्या कालावधीनंतर बायंगीला परत सोडावं लागतं (टिपिकली सातेक वर्षे) जर तसं सोडलं नाही अथवा त्याच्या करण्यामध्ये काही कमीजास्त झालं तर बायंगी घराला खाली आण्ते. इतके दिवस झालेला आर्थुइक उत्कर्ष क्षणामध्ये खाली येतो. असं म्हटलं जातं की बायंगी आणल्यावर त्याचा मोह इतका जबरदस्त असतो की, ती परत सोडवत नाही आणि त्यामुळे बायंगी नंतर त्या घराला खाऊन टाकते.\nही बायंगी धरून आणलेला नारळ कितीही वर्षं ठेवला तरी खराब होत नाही. घराचा उत्कर्ष आणि र्‍हास हे अगदी डोळ्यात भरण्याइतके पटापट होतात. वरती ज्या मित्राचा उल्लेख केला होता त्याच्या वडलांनी एके दिवाळीला \"दोन किलो\" सोन्याचे दागिने खरेदी केलेले आम्ही पाहिलेत. तोच मित्र त्याच गावांत रोजंदारीवर रिक्षा चालवतो हेही पाहिलंय. वडील वारले, आई वारली. घर विकलं, बाकी पैश्याचं काय झालं माहित नाही. एका भावाचा अपघात होऊन तो गेला. बहिणीने पळून जाऊन लग्न केलं तिचं पुढे काय झालं ते आजवर माहित नाही. हा अद्याप बिनालग्नाचा आहे. आता एकाच भाड्याच्या खोलीत राहतो. असं सर्व आहे.\n(ता.क. माझा या सर्वांवर विश्वास आहे असं नाही. जे ऐकलंय, पाहिलंय ते लिहिलं आहे. उगाच मला विज्ञानवादच्या शिकवण्या नकोत. धन्यवाद)\nबायंगीच्या माहितीबद्दल धन्यवाद. हा प्रकार घराला व त्यातल्या माणसांना पछाडणारा दिसतोय. बाहेरच्यांना काही लाभहानी होत नसावी. तर मग हे करण्याचं काही खास कारण\n>> मित्राच्या घरी जाणे, त्याच्याकडचा खाऊ खाणे तेव्हापासून बंद\nकेवळ सावधगिरी का आजून जास्त काही\nबायंगीच्या माहितीबद्दल धन्यवाद. +१\nबायंगीच्या माहितीबद्दल धन्यवाद. +१\nबाहेरच्यांना काही लाभहानी होत\nबाहेरच्यांना काही लाभहानी होत नसावी. तर मग हे करण्याचं काही खास कार��� :<<< जास्त पैसा कुणाला नको हवा असतो\nकेवळ सावधगिरी का आजून जास्त काही>> माहित नाही, पण आम्ही सर्वांनीच त्याच्याकडे जाणे सोडले. सहावी सातवीमध्ये इतकी माहिती आम्हाला पुरेशी भितीदायक होती.\nबायंगी प्रकरण प्रथमच ऐकले.\nखास कोकणी प्रकार आहे का हा\nविज्ञानवादच्या शिकवण्या नकोत. धन्यवाद>>> हे जाम... म्हणजे जाम...\nचेरी ऑन द केक म्हणतात तसं\nउगाच मला विज्ञानवादच्या शिकवण्या नकोत. धन्यवाद\nबायंगी हा प्रकार थोडा चेड्या\nबायंगी हा प्रकार थोडा चेड्या सारखाच आहे \nबायंगीबद्दल नविनच वाचलं. नंदिनी अजून माहीती येऊ देत.\nविधीही माहिती असतील तर लिहा... तेही टेरिफिक अमानवीय असतील असे वाटते आहे...\nअर्थात, न लिहिण्यामागे तुमचे व्यक्तिगत काही कारण असेल तर असू द्या,\nपण तुम्ही ते न लिहिल्यामुळे अजूनच क्यूरियॉसिटी निर्माण झाली आहे.\nबायंगी हा प्रकार थोडा चेड्या\nबायंगी हा प्रकार थोडा चेड्या सारखाच आहे \nशक्य असल्यास कोणी प्लांचेट\nशक्य असल्यास कोणी प्लांचेट बद्दल हि लिहा.\nमी आजवर वेगवेगळ्या मित्रांबरोबर वेगवेगळ्या प्रकारे तीन वेळा केलेय आणि तीनही वेळा फसलेय. एकदा मात्र काहीतरी घडलेय आणि ते चुकीचे घडून आपण फसलोय अशी पुसटशी शंका आलेली पण ती फोल ठरली.\nआयुष्यात कधीतरी सक्सेसफुली करायचेय, त्यामुळे जाणून घेण्यास उत्सुक.\nआम्ही पण २०वर्षांपुर्वी हॉस्टेलला असतांना करुन पाहिलं प्लँचेट पण मैत्रीणीच्या आगाउपणामुळे फसलं होतं.\nपण माझ्या मामाने आम्ही लहान असतांना आजोळी केलं होतं, ते मात्र चांगलच लक्षात आहे. लिहिते थोड्याच वेळात.\nचैतन्य, एक एथिक म्हणून इथे\nचैतन्य, एक एथिक म्हणून इथे लिहिणार नाही. पब्लिक फोरम आहे, कुणी दुरूपयोग केला तर काय\nप्लांचेट करण्यासाठी आम्ही एकदा एकाच्या गच्चीवर बसलो होतो तेव्हा (प्लान्चेट करायच्या आधीच) भुतं यायच्या ऐवजी त्तिथे साप निघाला. तेव्हापासून भुतं सापांच्या रूपात येऊ शकतात का हा आमच्याकडे अद्याप विवादाचा विषय आहे.\nनंदिनी, समजले. आणि योग्यच\nसमजले. आणि योग्यच आहे. मी फक्त उत्सुकता म्हणून विचारले इतकेच.\nआम्ही प्लांचेट केला... सक्सेसफुल झाला आणि लग्गेच नंतर हे कसं खोटं असतं यावर चर्चा केली...\nचैतन्य, तुला कसे कायं कळाले\nचैतन्य, तुला कसे कायं कळाले कि सक्सेसफुल झाला ते.\nचैतन्य, तुला कसे कायं कळाले\nचैतन्य, तुला कसे कायं कळाले कि सक्सेसफुल झाला ते.\nहो प्लांचेट केलंय मी स्वतः,\nहो प्लांचेट केलंय मी स्वतः, सांगते ती मजा.\nबर्‍याच वर्षांपूर्वी शाळेत असताना, एकदा कुणाला तरी करताना पाहिलं होतं, कृती समजुन घ्यायला आणि नंतर उन्हाळ्याच्या सुट्टीत मामे, मावस भावंडं एकत्र जमायचो, तेव्हा गच्चीत केले. पहिल्यांदा जेव्हा बघ्याची आणि विद्यार्थ्याची भूमिका बजावली होती, तेव्हा ते तितकेसे यशस्वी झाले नव्हते आणि त्यामुळे हे सगळं बकवास असतं असंच वाटत होतं.\nदुसर्‍यांदा मात्र इतर भावंडं, आजुबाजुची मित्र-मंडळी आग्रह करु लागली, दुपारच्या वेळी, गच्चीत, कृती मलाच नीट माहित होती, म्हणून केले धाडस, मात्र ती वाटी इतकी जबरदस्त वेगाने फिरू लागली पाटावर कि आमाची भंबेरी उडाली हाताची बोटे स्थिर ठेवताना. बॉलिवूडमधील दिवंगत नट-नट्यांना बोलवले होते आणि प्रश्नांची उत्तरेही बर्‍यापैकी योग्य वाटत होती, कैच्याकै वाटत नव्हती. सगळे खूप एंजॉय करत होतो. पण जसजसा दिवस मावळू लागला, सर्वच अस्वस्थ होवू लागले व तो प्रकार थांबवला.\nएका मामे भावाला (वय वर्षे १०) खूप भिती वाटली हे बघताना व भितीने ताप भरला आम्ही बाकी सारे १३-१४ वर्षांचे होतो व काही त्रास जाणवला नाही नंतर मात्र काहितरी चुकीचे केल्याची रुखरुख लागून राहिली का कोण जाणे आणि हे असले काही त्यानंतर कधीच परत करायचे नाही हे ठरवून टाकले.\nहे सारं का व कसं घडतं, नाही माहित, पण मी स्वतः माझ्या डोळ्यांनी वाटी अक्षरांवरुन फिरताना पाहिलीय आणि आपण जावू शकता हे शेवटी सांगताच ती वाटी हलायची थांबून मुळ स्थानी परत येतानाही पाहिलंय.\nकृती मी मुद्दाम सांगत नाही इथे कारण कुणीही तिचे अनुकरण करावे असे मलाच आता वाटत नाही.\nइथे अनेकांना माहितही असेल बहुदा.\nएक अविस्मरणीय अनुभव होत प्लांचेटचा \nआम्ही पण हॉस्टेलवर राजीव\nआम्ही पण हॉस्टेलवर राजीव गांधी, राज कपुर, स्मिता पाटील वै. वै. दिग्गजांच्या आत्म्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला होता.\nहो पण कधी कधी आपल्याला अपेक्षीत 'आत्मा' येत नाही..दुसरा त्याच नावाचा किंवा एखादी आगाऊ कुठलातरी आत्मा येतो. मग त्याला उलटसुलट प्रश्न विचारुन, त्याच्या नातेवाईकांविषयीचे/घर/गाडीबद्दलचे प्रश्न विचारुन 'चेक' करावं लागतं. आपण बोलवलेला आत्मा हाच आहे हे कन्फर्म झालं की मग पुढचे प्रश्न विचारावे लागतात. कधी कधी हे 'आत्मे' लवकर जात नाहीत. मग त्यांच्या मुल��ंची/ नातवंडांची/ आवडत्या व्यक्तीची/देवाची शपथ घालुन 'त्यां'ना परत पाठवलं जातं. तरीही एखादा अडेलतट्टु आत्मा परत गेला नाही की प्लँचेट करणार्‍यांची फॅ फॅ उडते.\nआर्या ताई, तु खुप वेळा केलेस\nआर्या ताई, तु खुप वेळा केलेस का प्लॅचेंट\nनाही आम्ही ३-४ रुममेटस ने\nनाही आम्ही ३-४ रुममेटस ने मिळुन एकदाच केलय. ते आमचं फसलं.\nबाकी पाहिलय दोनदा फक्त मामाने केलेलं... आणि ते सक्सेसफुल झालं होतं.\nआता या क्षेत्रात यशस्वीची व्याख्या म्हणजे माझ्या मते हवा तो आत्मा येउन, आपल्याशी संभाषण साधुन, परत स्वगृही जाणे हेच असावं. तरी माझ्या आजोबांच्या आत्म्याने माझ्याबद्दल वर्तवलेलं भविष्य खरं निघालं होतं.\nहो पण कधी कधी आपल्याला\nहो पण कधी कधी आपल्याला अपेक्षीत 'आत्मा' येत नाही..दुसरा त्याच नावाचा किंवा एखादी आगाऊ कुठलातरी आत्मा येतो. मग त्याला उलटसुलट प्रश्न विचारुन, त्याच्या नातेवाईकांविषयीचे/घर/गाडीबद्दलचे प्रश्न विचारुन 'चेक' करावं लागतं. आपण बोलवलेला आत्मा हाच आहे हे कन्फर्म झालं की मग पुढचे प्रश्न विचारावे लागतात. कधी कधी हे 'आत्मे' लवकर जात नाहीत. मग त्यांच्या मुलांची/ नातवंडांची/ आवडत्या व्यक्तीची/देवाची शपथ घालुन 'त्यां'ना परत पाठवलं जातं. तरीही एखादा अडेलतट्टु आत्मा परत गेला नाही की प्लँचेट करणार्‍यांची फॅ फॅ उडते>>> हो आमचा पण असाच अनुभव\nआर्यातै, किस्से येऊ देत\nआर्यातै, किस्से येऊ देत गंsssssssssss\n>>मात्र ती वाटी इतकी जबरदस्त\n>>मात्र ती वाटी इतकी जबरदस्त वेगाने फिरू लागली पाटावर कि आमाची भंबेरी उडाली हाताची बोटे स्थिर ठेवताना.\nआमचेही असेच झाले होते.\nमी ३-४ वेळा केलंय प्लांचेट.\nमाझ्या ताईच्या लग्नानंतर ती दिवाळसणाला आली होती तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा केलं.\nकृती फारच सोपी होती त्यामुळे अजिबात विश्वास बसत नव्हता.\nपण जेव्हा ती वाटी फिरायला लागली तेव्हा अक्षरशः हात घाईला आले.\nनंतर मी नोकरीनिमित्त चेन्नईला गेलो तेव्हा तिथल्या मराठी चमूमधल्या काही मैत्रिणींना खूप उत्सुकता होती.\nम्हणून एकदा रात्री आमच्या घरी केलं होतं.\nआम्ही सावरकर, शिवाजी महाराज, पु.ल. ह्यांना बोलावलं होतं.\nसावरकरांचा आत्मा लवकर जाईच ना आणि नंतर नंतर (खूपच प्रश्न विचारून झाल्यानंतर) उत्तरे असंबद्ध येत होती.\nआम्ही विचारलेल्या एकाही प्रश्नाचे उत्तर खरे ठरले नाही.\nआत्ता आम्ही त्याच्याकडे केवळ गंमत म्हणून पाहतो खरे, पण वाटी जोरजोरात फिरायला लागली तेव्हा दोन क्षण जाम टरकलो होतो सगळेच. त्यात ते (सावरकर) जा म्हणता जाईनात.\n\"आमचे प्रश्न विचारून झालेत. तुम्ही गेलात तरी चालेल. तुम्ही जाणार असाल तर 'येस' कडे चला. \"\nअसं म्हणून पाहिलं पण वाटी हलेच ना.\nतुम्ही जाणार नाही आहात का असं विचारल्यावर 'येस' कडे वाटी.... आणि आमची वाट\nथोड्या वेळाने पुन्हा जाणार का म्हणून विचारलं तर वाटी 'नो' कडे.\nमग आम्ही वाटी सरळ केली. ज्यांनी पहिल्यांदाच केलं होतं त्यांना जाम टेन्शन.\nपण त्यामुळे वेगळं/ वाईट काहीच झालं नाही.\nमग ती वाटी फिरण्याची कारणे वगैरे ऊहापोह सुरू.\nग्रूपमधल्या एकाने जरी त्यावर अविश्वास दाखवत भाग घेतला असेल तर वाटी फिरत नाही असा मात्र अनुभव आहे.\nगूगलबाबाकडे याची शास्त्रशुद्ध उत्तरे आहेत. इच्छुकांनी लाभ घ्यावा\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00511.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2019/02/blog-post_16.html", "date_download": "2020-10-31T15:50:45Z", "digest": "sha1:MPTPEDDKVDCPH3UMAZNQTBVYUBJ5ROQK", "length": 7950, "nlines": 46, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:", "raw_content": "\nमुख्यपृष्ठजिल्हा विशेषराज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:\nराज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्तीबद्दल धाबेकर यांचा सत्कार:\nउस्मानाबाद : स्वातंत्र्य सैनिकांच्या त्याग, बलिदान आणि लढ्यामुळे भारत पारतंत्र्यातून मुक्त झाला़ स्वातंत्र्य सैनिकांचे देशासाठीचे योगदान अनमोल व अद्वितीय आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते, माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील यांनी केले़\nउस्मानाबाद येथे आज (दि़४) राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला़ नागरी सत्कार समितीच्या जि़प़ यशवंतराव चव्हाण सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पाटील हे ह��ते़ प्रमुख अतिथी म्हणून माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे, माजी नगराध्यक्ष संपतराव डोके, प्रदीप साळुंके, राजाभाऊ बागल, राजेंद्र घोडके, शिवसेना नेते भारत इंगळे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे प्रदेश चिटणीस मसूद शेख, भाजपाचे मीडिया विभाग जिल्हाप्रमुख तथा पत्रकार संघाचे अध्यक्ष धनंजय रणदिवे, शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष विष्णू इंगळे, नागरी सत्कार समितीचे निमंत्रक धनंजय शिंगाडे यांची मंचावर उपस्थिती होती़ समितीच्या वतीने स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विष्णूपंत धाबेकर यांचा राज्य स्वातंत्र्यसैनिक उच्चाधिकार समिती सचिवपदी नियुक्ती झाल्याबद्दल प्रारंभी भव्य सत्कार करण्यात आला़ या समितीचे मुख्यमंत्री हे अध्यक्ष असून, सचिव म्हणून धाबेकर यांची नियुक्ती करुन शासनाने उस्मानाबाद जिल्हा व मराठवाड्याचा मोठा सन्मान केल्याचे मत माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब उंबरे यांनी व्यक्त केले़\nया कार्यक्रमास ज्येष्ठ नेते शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी-कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, उपाध्यक्ष गौतम इंगळे, स्वातंत्र्यसैनिक बुबासाहेब जाधव, विठ्ठल पाटील, तानाजी जमाले, रावसाहेब डोके, फुलचंद गायकवाड, अ‍ॅड़ सय्यद, रवी कोरे, प्रसाद धाबेकर यांची उपस्थिती होती़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री शिंगाडे, सुत्रसंचालन राजेंद्र अत्रे तर आभार ज्येष्ठ पत्रकार दिलीप पाठक यांनी व्यक्त केले़\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्हा निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/08/blog-post_22.html", "date_download": "2020-10-31T15:55:40Z", "digest": "sha1:FG3OWPBXKXDSL6QP4KL4WIUN2TRJ4POQ", "length": 16731, "nlines": 82, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "उद्योजकांसाठी योग खूप महत्वाचा - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nगुरुवार, २२ ऑगस्ट, २०१९\nHome आरोग्य महाराष्ट्र उद्योजकांसाठी योग खूप महत्वाचा\nउद्योजकांसाठी योग खूप महत्वाचा\nsanwad news ऑगस्ट २२, २०१९ आरोग्य, महाराष्ट्र,\nयोगा सराव केल्यामुळे मानसिक तसेच शारिरीक स्वास्थ्य राखले जाते, योगाचे अनेक फायदे सर्वपरिचित आहे. योग-प्राणायाम करणे सर्वांसाठीच गरजेचे आहे, पण उद्योजकांसाठी किवा उद्योजक होऊ पाहणाऱ्यांसाठी योगा करणे अत्यावश्यक आहे.\nयोग कशापद्धतीने उद्योजकांच्या गरजा पूर्ण करते\nयोगाच्या माध्यमातून माहिती प्रक्रिया सुधारण्यास मदत होते, सर्जनशीलता आणि उत्पादकता पातळीत वाढ होते, आपण शारीरिक आणि मानसिक दृष्ट्या मजबूत झाल्याने इतर दैनंदिन ताण-तणावाला सहजपणे सामोरे जाता येते, इतरांची मानसिकता समजून घेता येते. योगाचे यासारखे अनेक फायदे आहे. योगा हे एक प्राचीन शास्त्र आहे. दररोज अवघे काही मिनिट योगा केल्याने त्याचे परिणाम दिवसभर दिसून येतात. तुम्हाला एक वेगळीच उर्जा या योगशास्त्राच्या माध्यमातून दिवसभर मिळत राहते.\nयोगाचे शारिरीक स्तरावर होणारे फायदे आपल्याला सहज लक्षात येतात, पण प्रत्यक्षात शरीर, मन आणि श्वासोच्छवास यांचा योगामुळे संयोग झाल्याने आपल्याला अगणित फायदे होतात. तुमचे मन, शरीर आणि श्वास यांचे एकमेकांशी संतुलन राखले गेल्याने मानसिक शांतता लाभते. संशोधक दावा करतात की, योग मेंदूकडे पुरवला जाणारा ऑक्सिजन प्रवाह सुधारते. ज्यामुळे नैराश्य येत नाही. नित्यनियमाने पुरेसे योगासने केल्यास मानसिक आणि आत्मिक समाधान मिळते. शरीर आणि मन निरोगी राहते ज्यामुळे आयुष्याकडे बघण्याची वृत्ती सकारात्मक होते.\nबरेचशे उद्योजक तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देतात, मात्र अद्यापही मानसिक सुदृढता राखण्याकडे पुरेसे प्राधान्य दिले जात नाही. हे दुर्दैवी आहे कारण व्यवसाय करताना येणाऱ्या अडचणींना आणि ताणतणावांना सामोरे जावे लागते. अशा पद्धतीच्या जीवनशैलीचा आपण एक भाग होऊन जातो. अशा प्रसंगांना सामोरे जाण्याकरिता शारिरीक आणि मानसिक सुदृढता राखणे अत्यावशक भाग आहे, जे नित्य योगाने साध्य केले जाऊ शकते.\nअसा समज आहे की, तणाव निर्माण होणे शारिरीक दृष्ट्या नेहमीच घातक असते असे नाही. आपले पूर्वज तणाव असणे महत्वाचे मानले जायचे, जगण्यासाठी महत्वपूर्ण मानले जायचे, मनुष्यप्राण्याचे जिवंतपणाचे लक्षण मानले जायचे. आपला व्यवसाय वृद्धिगत करण्यासाठी जेव्हा आपण सातत्याने अथक परिश्रम करत असता, त्याचा सर्वप्रथम परिणाम तुमच्या शरीरावर होत असतो. शरीरात उष्णता वाढ होत असते. थकवा आणणाऱ्या वेळापत्रकामुळे मानसिक तणाव वाढतो.\nवर नमूद केल्याप्रमाणे तणाव वाढणे हे शारीरिकदृष्ट्या घातक नाही, पण तो ताण तसाच राहिला तर मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या घातक ठरतो. तुमच्या शरीरात नकळत विषारी द्रव तयार होतात, जे शारिरीक अवयवांना नुकसान पोहोचवतात. एका संशोधनात आढळून आले आहे की, माणसं समान पातळीवर ताण अनुभवत असतात, जेव्हा ते एका ट्रॅफीक जॅममध्ये अडकले असतात, कामावर जायला उशीर होत असतो. तेव्हा त्यांच्या मनावर अनावश्यक ताण निर्माण होत असतो आणि ते त्याला सहन करत असतात. जसे आफ्रिकेमध्ये जिराफ आणि झेब्रा या प्राण्यांना वाटत असते की सिंह आपला पाठलाग करत आहे \nखूप अनुभवी लोकं जेव्हा योगा पहिल्यांदा करतात तेव्हा त्यांना शांत आणि आरामदायक वाटते. जे लोकं काही काळापासून योगा सराव करतात त्यांना शरीर ताणमुक्त झाल्याचा अनुभव येतो. योगासने आणि ध्यानधारणा ही सर्व ताणतणाव नष्ट करणारी प्रभावी तंत्रे आहे. योगाच्या सरावाने शरीरातील विषद्रव्ये शरीराबाहेर टाकली जातात.\nजेव्हा आपण योगा सराव करतो तेव्हा शरीर आणि चेतासंस्था यातील समतोल राखला जातो आणि त्यातून एक वेगळीच उर्जा प्रवाहित होत असते. श्वसनाच्या वेगवेगळ्या तंत्रामुळे शरीरात साठलेला ताणतणाव निघून जातो आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते. योगा केल्याने तुमची स्मरणशक्ती वाढते.\nतुमच्या अंतर्ज्ञानात वाढ करण्याची क्षमता योगामध्ये आहे. कुठे, कोणत्यावेळी काय करायला हवे याचे अचूक निर्णय सहजपणे घेता येतात. ज्याचे तुम्हाला अनेक फायदे होत असतात. आजच्या या स्पर्धेच्या युगात सातत्याने स्वतःला आणि वाढत्या व्यवसायाला अपडेट ठेवणे गरजेचे असते. शारिरीक स्वास्थ असेल तर मानसिक स्वास्थ्य असते. आणि मानसिक स्वास्थ्य सुदृढ असेल तरच नवनवीन संकल्पनावर काम करता येते. त्यामुळे उद्योजकांसाठी योगा हा त्यांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग आहे. योग सराव करणे त्यांच्या हिताचे ठरते. योग��ाधनेमुळे मन सतत आनंदी, प्रसन्न आणि शांत राहते. ज्याचा उपयोग तुम्हाला व्यावसायिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी होतो.\nTags # आरोग्य # महाराष्ट्र\nBy sanwad news येथे ऑगस्ट २२, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जा��ार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/f-9-trailer-release/", "date_download": "2020-10-31T16:42:53Z", "digest": "sha1:I26P3ACCHDUQE3LKIRUKX2TC3G523GU7", "length": 9229, "nlines": 123, "source_domain": "hellobollywood.in", "title": "‘फास्ट अँड फ्युरियस’चा आजवरचा सर्वात चित्तथरारक चित्रपट ! श्वास रोखून ठेवायला लावणारा ट्रेलर पहा #F9 – Hello Bollywood", "raw_content": "\n‘फास्ट अँड फ्युरियस’चा आजवरचा सर्वात चित्तथरारक चित्रपट श्वास रोखून ठेवायला लावणारा ट्रेलर पहा #F9\n‘फास्ट अँड फ्युरियस’चा आजवरचा सर्वात चित्तथरारक चित्रपट श्वास रोखून ठेवायला लावणारा ट्रेलर पहा #F9\n जगप्रसिद्ध फास्ट अँड फ्युरियसची फ्रँचाइजी तुम्हाला माहितीच असेल. एका पेक्षा एक थरारक ऍक्शनसाठी हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. वीन डिझेल हा ऍक्टर यात प्रमुख भूमिकेत दिसत असला तरी, ड्वेन जॉन्सन म्हणजेच रॉकची एन्ट्री झाल्यापासून चित्रपटाने प्रसिद्धीच्या साऱ्या सीमा ओलांडल्या आहेत. चार चाकी गाड्यांपासून विमानापर्यंतची सर्व तुफान ऍक्शन यात भरलेली असते.\nया वेळी त्यात रॉक नसला तरी चित्रपटाबाबत तेवढीच उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. फास्ट अँड फ्युरियस च्या आधीच्या भागांना भारतात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे भारतातही हा चित्रपट पूर्ण जगासोबत रिलीज होणार आहे.\nशबाना आझमी यांना अखेर हॉस्पिटल मधून मिळाला डिस्चार्ज; बाहेर येऊन म्हणाल्या…\n‘ईद’ला रंगणार बॉक्स ऑफिसवरचं सर्वात मोठं युद्ध \nजॉन सीनाने शेअर केला ऐश्वर्या रायचा फोटो, चाहत्यांनी दिल्या प्रतिक्रिया\nPriyanka Chopra Bday | जाणुन घ्या तुम्हाला माहित नसलेल्या देसी गर्ल बद्दलच्या काही…\nWWE सुपरस्टार जॉन सीना ने पोस्ट केला अमिताभ, अभिषेकचा फोटो; म्हणाला…\nहा चित्रपट पाहून ‘आयर्नमॅन’ झाला बॉलिवूडचा फॅन; करायचंय ‘या’ अभिनेत्यासोबत काम\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%9A%E0%A5%87-%E0%A4%AE%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A7%E0%A5%88%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AF-%E0%A4%96%E0%A4%9A%E0%A5%8D%E0%A4%9A%E0%A5%80%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A5%8D%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AF%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%A8-%E0%A4%96%E0%A4%AA%E0%A4%B5%E0%A5%82%E0%A4%A8-%E0%A4%98%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B0-%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A5%80---%E0%A4%A8%E0%A4%BE.-%E0%A4%B6%E0%A4%82%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%9C-%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%88/FMg0LH.html", "date_download": "2020-10-31T15:27:51Z", "digest": "sha1:CQ6IRZUJNYXNHU7U3XBO5MTZJIMXTJY4", "length": 5068, "nlines": 37, "source_domain": "krishnakath.page", "title": "पाेलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही - ना. शंभूराज देसाई - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nपाेलिसांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही - ना. शंभूराज देस��ई\nApril 9, 2020 • चंद्रकांत चव्हाण\nसातारा : लॉकडाऊनच्या सध्याच्या परिस्थितीत पोलिसांवर कामाचा प्रचंड ताण आहे. 14- 14 तास पोलिस ऑनड्युटी रस्त्यावर उभे आहेत. जनतेची सुरक्षा व आरोग्यासाठी कष्ट घेणाऱ्या या मंडळींना विनाकारण त्रास देऊन त्यांचे मनोधैर्य खच्चीकरण करण्याचा प्रयत्न कुणी केल्यास तो खपवून घेणार नाही. असा इशारा गृह व उत्पादन शुल्क राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.\nमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकतीच ग्रामीण रुग्णालयासह विभागातील विविध प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील उपाययोजनांची माहिती घेतली. रुग्णांची काळजी घेताना स्वतःच्याही आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, काळजी घ्या, असा सल्ला त्यांनी वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना या वेळी दिला. तसेच जिल्ह्यात आरोग्य विभागाकडे पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. विविध आरोग्य केंद्रे व सरकारी रुग्णालयांना पूर्व कल्पना न देता भेट देऊन तेथील उपचार सुविधांची माहिती घेतली आहे.\nत्याचप्रमाणे, लॉकडाउनमध्ये परवाना प्राप्त दारू दुकाने सील केलेली असतानाही चोरट्या मार्गाने होणारी दारूची विक्री ही गंभीर बाब असून, त्यावर कडक कारवाईचे आदेश राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील केलेल्या असतानाही नजर चुकवून मुंबई-पुणे व अन्य शहरातून लोक गावी येत आहेत. त्यांच्यासह इतरांच्याही आरोग्यासाठी ही गंभीर बाब असून, अशा प्रकारांबाबत कडक कारवाईच्या सूचना दिल्या आहेत.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.tv9marathi.com/vidarbha-election-2019", "date_download": "2020-10-31T17:11:23Z", "digest": "sha1:Z5LQJ6ATMUYHHSPIRHN2JEXCH2NC5LHD", "length": 9768, "nlines": 180, "source_domain": "www.tv9marathi.com", "title": "Latest election 2019 News & Updates, vidarbha election 2019 Photos &Images, vidarbha election 2019 Videos Vidarbha Election 2019 - TV9 Marathi", "raw_content": "\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nपिंपरी चिंचवडमध्ये 56 ठिकाणी नाकाबंदी, तर 13 चेकनाके, कडकडीत लॉकडाऊनसाठी पोलीस सज्ज\n‘गाव तिथे बियर बार’, दारुबंदीच्या जिल्ह्यात उमेदवाराची अजब घोषणा\nमुख्यमंत्र्यांविरोधात बाहेरचा उमेदवार दिल्यास परतवून लावू, नागपुर���त काँग्रेस कार्यकर्त्यांचा पक्षाला इशारा\nपाटील कुटुंबाचा भाजप प्रवेश जिव्हारी, उस्मानाबादेत पवार स्वतः रणशिंग फुंकणार\nLIVE रामटेक लोकसभा मतदारसंघ\nभंडारा-गोंदिया : नाना पटोले आणि प्रफुल्ल पटेलांच्या अनुपस्थितीत नवखे उमेदवार मैदानात\nमोदी आणि राहुल गांधींनी सभा घेतलेल्या वर्ध्यातील उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला\nगडचिरोलीत दुपारी तीनपर्यंत 57 टक्के मतदान\nचंद्रपुरात 62 टक्के मतदानाची नोंद\nनागपुरात व्हीआयपी लढत, रामटेकमध्येही शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला\nLIVE यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघ\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nतुमचा उपमुख्यमंत्रिपदाचा कार्यकाळ संपण्याआधीच बेळगाव महाराष्ट्रात असेल; हसन मुश्रीफ यांनी कानडी मंत्र्याला झापले\nमहाविकासआघाडीतील कुरबुरी संपेनात, आता शिवसेनेतच अंतर्गत कलहाची शक्यता; दीपक केसरकर नाराज\n 50 फूल लांब अ‍ॅनाकोंडाने केली नदी पार, वाचा VIRAL व्हीडिओ मागचं सत्य\nIPL 2020, RCB vs SRH Live : हैदराबादला चौथा धक्का, केन विलियम्सन आऊट\nतुमच्या अहंकारामुळेच कार्यकर्त्यांची भाजपला सोडचिठ्ठी; खडसेंचा गिरीश महाजनांवर पलटवार\nराज्यातली आमची सत्ता स्वबळाचीच; संजय राऊतांनी मांडलं गणित\nराज्यपाल कोश्यारी सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद; राऊतांचा खोचक टोला\nराज्यपालांना थेट भेटणं हा महाराष्ट्राचा अपमान; राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा\nठाकरे सरकार कोसळेल अशा पैजा लागल्या होत्या; पुढच्या महिन्यात वर्ष पूर्ण करतोय; राऊतांचा विरोधकांना चिमटा\nउदयनराजेंच्या पुढाकाराने आयोजित पुण्यातील मराठा आरक्षण परिषद रद्द\nकोरोनाग्रस्तांना अळ्या असलेले अन्न पुरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, आरोग्य साहाय्य समितीची मागणी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.82, "bucket": "all"} +{"url": "https://www.wegwannews.in/nashik-while-demanding-bribe-of-rs-17000-talathi-was-caught-by-acb/", "date_download": "2020-10-31T16:07:26Z", "digest": "sha1:4JXBPH3GOYXALDTRNMF54SNAA5KRHAMI", "length": 9413, "nlines": 159, "source_domain": "www.wegwannews.in", "title": "नाशिक - 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्य���त... | Wegwan News : Latest News | Breaking News | LIve News | News | Marathi Batmeya | Batmey l वेगवान न्यूज l", "raw_content": "\nHome महाराष्ट्र नाशिक नाशिक – 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात…\nनाशिक – 17 हजारांची लाचेची मागणी करतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात…\nनाशिक l जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात तक्रारदार यांच्याकडे तलाठी गणी शेख यांनी १७२५० रूपये लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तलाठी गणी शेख यांच्यावर कारवाई केली आहे.\nसविस्तर वृत्त असे की, यातील तकारदार यांच्या मालेगांव येथील गट क्रमांक २५४/५४ या जागेच्या ७/१२ उतारा-यावर औदयोगीक वापर अशी नोंद करून ७/१२ उतारा देण्याकरीता आलोसे शरीफ गणी शेख, तलाठी, मालेगाव,जि.नाशिक यांनी तकारदार यांच्याकडे १७,२५०/-रूपये लाचेची मागणी केल्यामुळे तकारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयात तकार दिल्याने सदर तक्रारीवरुन दि. १६/०९/२०२० रोजी ला.प्र.वि.नाशिक पथकाचे सापळापुर्व पडताळणी दरम्यान आलोसे शरीफ गणी शेख, तलाठी, मालेगाव, जि.नाशिक यांनी तक्रारदार यांचेकडून पंचसाक्षीदारांसमक्ष १७,२५०/- रूपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांचेविरुध्द किल्ला पोलीस स्टेशन,मालेगांव,जि.नाशिक ग्रामीण येथे गु.र.नं. ३०९/२०२०, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम १९८८ (संशोधन सन २०१८) चे कलम ७ प्रमाणे आज दि.२९/०९/२०२० रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nPrevious articleअतिरिक्त 100 मिलियन डोसचे सीरम इंस्टिट्यूट करणार उत्पादन\nNext articleसोयाबीन खरेदीची ऑनलाईन नोंदणी १ ऑक्टोबरपासून होणार…\nअखेर चार दिवसांनंतर नाशिकमध्ये कांदा लिलाव सुरु\nनाशिक : दारूची वाहतूक करणाऱ्या टेम्पोला भीषण अपघात\nनाशिक : येवला तालुक्यात खळबळ l विहिरीत आढळला महिलेचा मृतदेह…\nशरद पवार म्हणतात…शेतकऱ्यांनी कांदाप्रश्नी राज्य सरकारकडून जास्त अपेक्षा करू नये \nआता मी टेन्शन फ्री झालो, “भाजपात कधी काय चौकशी लागेल याची भीती होती” – एकनाथ खडसे\nनाशिक – ५४,००० हजार रुपयांचे कांदा बियाणे उगवलेच नाही \nसटाणा ( नाशिक ) शहरात पुन्हा दोन रुग्ण पॉझिटिव्ह\nदाढ़ी कटिंगचे दुकाने सुरु करण्यास परवानगी… मात्र या जिल्ह्यात दुकाने बंदच...\n“ओठास लाली, तोंडास पावडर लावून बसलेल्यांनी खिडकीही बंद करावी” – शिवसेना\nब्रेकिंग नाशिक – वाघेरे येथे दोन बिबट्यांच्या झटापटीत एकाचा मृत्यू \n��ुथ्वीवर विनाश होणार,तज्ज्ञांनी दिला सावधानतेचा इशारा\nचीनच्या हॅकर्सचा नवीन डाव, भारताला रोखण्यासाठी हे करणार\nअभिनेता अक्षय कुमारचं हॅलिकॅाप्टर उतरलं कसं….\nमहाराष्ट्रात पतंजलीच्या कोरोनिलला बंदी\nनाशिक जिल्ह्यात रात्री 8 वाजपर्यंत निघाले 95 कोरोना पाॅझिटिव्ह\nनाशिक जिल्ह्यात आज कोरोना पाॅझिटिव्हची शंभरी पार,आता शहरात निघाले 22 पॅाझिटिव्ह\nया’ शहरात उद्यापासून १५ दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर\nनाशिक मध्ये निघाल 66 नवीन कोरोना पाॅझिटिव्ह\n नाशिक मध्ये आता निघाले 26 कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00512.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%97:%E0%A4%AC%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%88%E0%A4%A8%E0%A4%AE%E0%A4%A7%E0%A5%80%E0%A4%B2_%E0%A4%B6%E0%A4%B9%E0%A4%B0%E0%A5%87", "date_download": "2020-10-31T17:35:10Z", "digest": "sha1:PQOK2LWJA7EAQXUP3DO45C7P74HG6LBR", "length": 4037, "nlines": 105, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "वर्ग:बहरैनमधील शहरे - विकिपीडिया", "raw_content": "\n\"बहरैनमधील शहरे\" वर्गातील लेख\nएकूण २ पैकी खालील २ पाने या वर्गात आहेत.\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २३ डिसेंबर २०१४ रोजी ११:२५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A5%87%E0%A4%AC%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%B5_%E0%A4%B9%E0%A5%8B%E0%A4%9C%E0%A5%87_%E0%A4%A6%E0%A4%BF_%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A5%8B_%E0%A4%87_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%B2%E0%A5%8B", "date_download": "2020-10-31T17:43:41Z", "digest": "sha1:ZHDX3RQTKKGRFZ6MUTVNKC3CWPWGGZWD", "length": 5354, "nlines": 103, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो - विकिपीडिया", "raw_content": "सेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nसेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nपोंबालचा पहिला मार्के, सेबास्तियाओ होजे दि कारवाल्हि इ मेलो (पोर्तुगीज: Sebastião José de Carvalho e Melo; १३ मे १६९९, लिस्बन - ८ मे १७८२, पोंबाल) हा एक प्रभावी पोर्तुगीज राजकारणी व २ ऑगस्ट १७५० ते ४ मार्च १७७७ दरम्यान पोर्तुगालचा पंतप्रधान होता. त्याच्या २७ वर्षांच्या कार्यकाळामध्ये पोंबालने ��ोर्तुगालमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुधारणा घडवून आणल्या. १७५५ सालच्या लिस्बनमधील भूकंपानंतर हाती घेतलेल्या जलद बचावकार्याकरिता तो वाखाणला जातो.\nसेबास्टियाव होजे दि कारवाल्हो इ मेलो\nइ.स. १६९९ मधील जन्म\nइ.स. १७८२ मधील मृत्यू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ४ ऑगस्ट २०१७ रोजी ०९:१२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.karnar.com/company.php?Dir=LedCommercialLight&Page=11&LANG=mr", "date_download": "2020-10-31T16:03:50Z", "digest": "sha1:GBPS54PHDZ6LXA5CHEH6KPRW77L5YSVH", "length": 5254, "nlines": 72, "source_domain": "www.karnar.com", "title": "चौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश,Led पॅनल लाइट,Guzheng Town Led Home Decorative,Constant Current Led Products - चीन चौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश, निर्माता आणि पुरवठादार", "raw_content": "कान्नार कॅटलॉग >>>> ऑनलाइन पहा डाउनलोड .zip\nउत्पादन केंद्र | उत्पादन प्रमाणपत्र | आमच्या विषयी | आमच्याशी संपर्क साधा | पारिभाषिक शब्दावली\nइतर मॉडेल पहा >>\n1. चौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश\n2. अल्ट्रा पातळ एलईडी पॅनेल प्रकाश\nचौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश. एलईडी पॅनल लाइट हे पारंपरिक फुलोरेस टिकलेल्या लाईट्सला पुनर्स्थित करण्यासाठी डिझाइन करण्यात आले आहे. इनडोअर सेटिंग्जसाठी ते सर्वोत्कृष्ट प्रकाश पर्याय आहेत.( चौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश )\nचौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश\nचौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश\nइतर मॉडेल पहा >>\n1. चौरस आणि रेषेतील LED पॅनेलचे प्रकाश\n2. अल्ट्रा पातळ एलईडी पॅनेल प्रकाश\nLED भिंत वॉशर प्रकाश\nLED ढलले टीप प्रकाश\nएलईडी रबर केबल लाइट\nएलईडी आभासी वास्तव प्रकाश\nLED नारळ पाम प्रकाश\nएलईडी नारळ खजुळाचे झाड\nआम्ही शिपमेंट खाली समर्थन\nआम्ही देयक खाली समर्थन\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00513.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.75, "bucket": "all"} +{"url": "https://krushirang.com/2020/09/14/1740-potato-market-in-maharashtra-apmc-market/", "date_download": "2020-10-31T15:26:32Z", "digest": "sha1:VVFLCZNVUWVY62LYXNLS2AA5VCOSYNHW", "length": 9178, "nlines": 165, "source_domain": "krushirang.com", "title": "बटाट्याचेही भाव स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव | krushirang.com", "raw_content": "\nHome Home बटाट्याचेही भाव स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nबटाट्याचेही भाव स्थिर; पहा महाराष्ट्रातील आजचे बाजारभाव\nदेशभरात मागणीच्या तुलनेत बटाट्याचे उत्पादन कमी असल्याने महाराष्ट्रातही भाव स्थिर आहेत. सध्या या पिकाला २० ते २८ रुपये असा भाव मिळत आहे उत्तरप्रदेश, राजस्थान, पंजाब आणि उत्तर भारतीय भागात याचे भाव याच दरम्यान स्थिर आहेत.\nसोमवार दि. १४ सप्टेंबर २०२० रोजीचे बटाटा पिकाचे महाराष्ट्र राज्यातील भाव (आकडेवारी रुपये / क्विंटल) असे :\nबाजार समिती आवक किमान कमाल सरासरी\nसंपादन : सचिन पाटील\nट्रॅक्टरचलीत उत्तम औजारे मिळण्याचे खात्रीशीर ठिकाण म्हणजे आमचे विश्वराजचे दुकान..👍\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nPrevious articleटॉमेटो खातोय भाव; मुंबईत ५०, सोलापुरात ४३ तर रत्नागिरीत ४० रुपये किलो, पहा सगळीकडचे बाजारभाव\nNext articleऔरंगाबाद मार्केट अपडेट : आवक वाढल्याने कोथींबीर गडगडली; पहा सगळे बाजारभाव\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून विधानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\nशिळा भात असा आहे आरोग्यास लाभदायक; फायदे वाचून व्हाल आश्चर्यचकित\nअशी बनवा ‘गावरान चिकन दम बिर्याणी’; रेसिपी वाचा एका क्लिकवर\nअसे बनवा पापड पराठे; रेसिपी वाचा आणि नक्कीच ट्राय करा\nरिटायरमेंटच्या 7 वर्षानंतरही सचिन तेंडुलकरची झालीय ‘एवढी’ भरभराट; ‘या’ 18 ब्रँडसमधून कमावतो इतके ‘कोटी’ रुपये\n‘जेम्स बॉन्ड’ काळाच्या पडद्याआड; सर सीन कोनेरी यांचे 90 व्या वर्षी निधन\nज्योतिरादित्य सिंदिया म्हणाले, होय मी कुत्रा आहे; वाचा, काय आहे प्रकार\nशरद पोंक्षेही ‘या’ पक्षाकडून व��धानपरिषदेवर जाण्याची शक्यता; पक्षाचे नाव वाचून व्हाल आश्चर्यचकित\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00515.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/manoranjan-news/chetan-bhagat-slams-trolls-for-trolling-tanishq-ad-avb-95-2301331/", "date_download": "2020-10-31T17:18:06Z", "digest": "sha1:DH2N6QE5UEIFTXI27C2H3PUFINZ7XH2V", "length": 12184, "nlines": 186, "source_domain": "www.loksatta.com", "title": "chetan bhagat slams trolls for trolling tanishq ad avb 95 | ‘तुमच्यावर हमला करणारे लोकं…’, तनिष्कच्या जाहिरातीवरुन ट्रोल करणाऱ्यांना चेतन भगतचे उत्तर | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\n‘तुमच्यावर हल्ला करणारे लोकं…’, तनिष्कच्या जाहिरातीवरुन ट्रोल करणाऱ्यांना चेतन भगत यांचे उत्तर\n‘तुमच्यावर हल्ला करणारे लोकं…’, तनिष्कच्या जाहिरातीवरुन ट्रोल करणाऱ्यांना चेतन भगत यांचे उत्तर\nत्यांचे हे ट्विट चर्चेत आहे.\nटाटा ग्रुपच्या मालकीच्या दागिण्यांच्या तनिष्क या ब्रॅण्डची नवी जाहिरात सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. दोन वेगळ्या धर्माच्या व्यक्तींच्या लग्नासंदर्भातील भाष्य या जाहिरातीमध्ये करण्यात आल्याने सोशल मीडियावर या जाहिरासंदर्भात अनेकांनी आक्षेप नोंदवला आहे. तसेच या जाहिरातीमधून लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार होत असल्याचं सांगत अनेकांनी त्यावर टीका केली. दरम्यान लोकप्रिय लेखक चेतन भगत यांनी तनिष्कला पाठिंबा देत टीका करणाऱ्यांना सुनावले आहे.\nनुकताच चेतन भगत यांनी ट्विट केले असून त्याचे हे ट्विट सध्या चर्चेत आहे. ‘प्रिय तनिष्क, जे लोकं तुमच्यावर हल्ला करत आहेत ते तुमचे दागिणे खरेदी देखील करु शकत नाही आणि त्यांचे विचार अर्थव्यवस्था कुठपर्यंत घेऊन जातात हे पाहण्यासारखे आहे. त्यांच्याकडे येत्या काळात नोकरी नसणार. त्यामुळे भविष्यात असे लोकं तनिष्कमधून काही खरेदी करु शकणार नाहीत. तुम्ही काळजी करु नका’ या आशयाचे ट्विट चेतन भगत यांनी केले आहे.\nएक हिंदू तरुणी लग्न करुन मुस्लिम कुटुंबामध्ये गेल्यानंतर डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमामधील गोष्ट या जाहिरातीमध्ये दाखवण्यात आली आहे. मात्र हा लव्ह जिहादला समर्थन देण्याचा प्रकार असल्याचे सांगत अनेकांनी सोशल मीडियावरुन हॅशटॅग BoycottTanishq च�� हाक दिल्यानंतर ही वादग्रस्त जाहिरात कंपनीने मागे घेतली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 ‘तारक मेहता..’मध्ये लवकरच नट्टू काकांचं कमबॅक; ‘या’ दिवशी होणार मालिकेत एण्ट्री\n2 मनिषा कोईरालाला करोनाची लागण; चाहत्यांच्या प्रश्नावर अभिनेत्रीचं उत्तर\n3 “इतकी विशाल कंपनी अन्…”; त्या जाहिरातीमुळे स्वरा भास्कर ‘तनिष्क’वर नाराज\nIPL 2020 : तिच्या जेवणातून ताकद मिळते इशानने धडाकेबाज खेळीचं श्रेय दिलं आईलाX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/vruthanta-news/63-water-level-in-western-maharashtra-project-148919/", "date_download": "2020-10-31T16:34:11Z", "digest": "sha1:SQKLG76WSYF7KVMLVCFLUG45NMGU2VP3", "length": 14964, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात सरासरी ६३ टक्के पाणीसाठा | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nपश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात सरासरी ६३ टक्के पाणीसाठा\nपश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पात सरासरी ६३ टक्के पाणीसाठा\nपश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, कोयना, वारणा या मोठय़ा तसेच भाटघर व दूधगंगा यासह अन्य मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत आजअखेर सरासरी ६३ टक्के पाणीसाठा\nपश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा असून, कोयना, वारणा या मोठय़ा तसेच भाटघर व दूधगंगा यासह अन्य मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पांत आजअखेर सरासरी ६३ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यात सर्वाधिक पाणीसाठा तारळी प्रकल्पात ८०.१७ टक्के पाठोपाठ राधानगरी प्रकल्पात ७०.२१, तर बलाढय़ कोयना जलविद्युत प्रकल्पात ६९.२२ टक्के पाणीसाठा आहे. पुणे जिल्ह्यातील वीर प्रकल्पात सर्वात कमी ३५.६८ टक्के पाणीसाठा आहे. काही प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर असल्याची आकडेवारी सांगली पाटबंधारे विभागाने दिली.\nयंदा पाऊसमान उत्तम असले तरी गतवर्षी मात्र पश्चिम महाराष्ट्रातील पाणीसाठवण प्रकल्पात चिंताजनक असा २५.५ टक्के पाणीसाठा राहिला होता. सरासरीच्या तुलनेत नीचांकी पाऊस झाल्याने सर्वच पाणीसाठवण प्रकल्पांची पाणीपातळी तळ गाठून राहताना, पावसाची ओढ कायम राहिल्याने पाणी व वीजटंचाईचे मोठे संकट उभे ठाकल्याची चिंताजनक स्थिती होती. सर्वत्र पेरण्यांची कामे खोळंबली होती. याउलट सध्या सततच्या पावसामुळे पेरण्यांच्या कामात व्यत्यय येत असून, सर्वच लहानमोठय़ा पाणीसाठवण प्रकल्पात समाधानकारक पाणीसाठा आहे.\nआज दिवसभर कोयना धरणक्षेत्रासह धरणाखालील कृष्णा, कोयना नद्यांकाठी संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळीत आहे. दिवसभरात धरणक्षेत्रातील कोयनानगर विभागात ४५ एकूण २,१६७, नवजा विभागात ७० एकूण २,५४२ तर महाबळेश्वर विभागात ७५ एकूण २,२७५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. गेल्या २४ तासांत नवजा विभागात १८६ मि.मी. धो धो पाऊस झाला आहे. दरम्यान, कोसळलेला एकंदर पाऊस गतवर्षीच्या तुलनेत सव्वादोनपटीने जादा आहे.\nपश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख १२ प्रकल्पांची पाणीसाठवण क्षमता सुमारे २६१ टीएमसी आहे. त्यात सध्या १६४ टीएमसी म्हणजेच ६२.६३ टक्के पाणीसाठा आहे. पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख प्रकल्पात असलेला सध्याचा पाणीसाठा पुढीलप्रमाणे- पाणीसाठा टीएमसीमध्ये तर ���ंसात त्याची टक्केवारी- कोयना जलसागर ७२.८६ (६९.२२) वारणा २४.०६ (६९.९४), दूधगंगा १४.६५ (५७.६८), राधानगरी ५.८७ (७०.२१), धोम ६.४३ (४७.६३), कण्हेर ५.८१ (५७.५२), उरमोडी ६.३९(६६.२८), तारळी ४.६९ (८०.१७), धोम बलकवडी १.७९ (४३.३१), पुणे जिल्ह्यातील वीर ३.४४ (३५.६८) नीरा देवघर ५.५३ (४७.१८), भाटघर १२.४१ (५२.८०). आज सकाळी ८ वाजेपर्यंत सातारा जिल्ह्यातील पावसाची तालुकानिहाय सरासरी व कंसात एकूण पाऊस- सातारा १६.४ (३४१.७), जावली २५.४ (६६३.२), कोरेगाव ५.४ (१७५.४), फलटण ६ (११५.३), माण ६.२ (८३.९), खटाव १०.१(१३२.६), वाई १०.६(३४४.२), महाबळेश्वर ४६.५ (९३०.१) तर खंडाळा तालुक्यात ५.६ एकूण २०४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, दुष्काळी भागात अपेक्षित पाऊसमान झालेले नसून, उर्वरित हंगामात येथे पावसाची स्थिती कशी राहते यावर येथील पिण्याच्या व नित्याच्या वापराच्या पाण्याची मागणी अवलंबून राहणार आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 मोहोळजवळ औदुंबर पाटील साखर कारखान्याच्या विरोधात आंदोलन पेटले\n2 राज्यातील आदर्श बसस्थानक कराडमध्ये साकारणार\n3 गजाननमहाराजांच्या पालखी सोहळय़ाचे सोलापुरात भक्तिमय वातावरणात स्वागत\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00516.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.mahamtb.com/Encyc/2020/9/24/Corona-tracker-google-maps-.html", "date_download": "2020-10-31T16:23:23Z", "digest": "sha1:TSUIF46U7S5HVKFWONHL6SXBBRT6HBVX", "length": 11826, "nlines": 21, "source_domain": "www.mahamtb.com", "title": " गुगल मॅप वर समजणार तुमच्या विभागात किती कोरोना रुग्ण - महा एमटीबी", "raw_content": "गुगल मॅपवर समजणार तुमच्या विभागात किती रुग्ण\nकॅलिफोर्निया : कोरोना महामारीशी लढण्यासाठी गुगल सतत नवनवे प्रयोग करत आहे. अशातच कंपनीने गुगल मॅप द्वारे कोविड लेअर या नव्या फिचरची घोषणा केली आहे. गुगलच्या मते, युझर ज्या विभागातून प्रवास करत आहे तिथे कोरोनाची काय परिस्थिती आहे याची नोंद खघेऊ शकतो. त्या भागात किती कोरोना रुग्ण आहेत, याची माहिती त्याला मिळू शकते.\nदरम्यान, केव्हापासून हे फिचर युझर्ससाठी उपलब्ध होणार या बद्दल अद्याप तारीख सांगण्यात आलेली नाही. गुगलने ट्विट करत या संदर्भातील माहिती दिली आह. गुगल मॅप नव्याने अपडेट झाल्यावर अॅण्ड्रोयड आणि अॅपलवर युझर्ससाठी या आठवड्यात याचे अपडेट मिळू शकते. सध्या गुगल मॅप वर वाहतूक व्यवस्था, हॉटेल्स, एटीएम, रुग्णालये आदी गोष्टींची माहिती मिळत असते.\nकोविड लेअर फिचर कसे करणार काम \nगुगलने आपल्या ब्लॉगपोस्टमध्ये या संदर्भात माहिती दिली आहे. गुगल मॅपवर युझर जेव्हा अॅप सुरू करेल तेव्हा त्याला लेअर बटणामध्ये COVID -19 info फीचरची माहिती मिळेल. कोरोनाच्या बद्दलची स्थानिक, जिल्हा आणि देशपातळीवरील माहितीही यात साठवलेली असेल. प्रत्येक क्षेत्रात १ लाख लोकांमध्ये सात दिवसांत नव्याने आढळलेल्या किंवा कमी झालेल्या रुग्णांच्या आकडेवारीची माहितीही देण्यात येणार आहे.\nगुगल प्रत्येक विभागाला कलर कोडींग फिचर देणार आहे. म्हणजेच कोरोना विभागात जाण्यापासून रोखण्यासाठी ही अॅप मदत करू शकते. ट्रेडिंग मॅप डेटा २२० देशांची माहिती उपलब्ध करून देणार आहे. मॅपवर उपलब्ध असणाऱ्या प्रत्येकाला राज्य, शहरस्तरातील डेटा यावर मिळू शकतो.\nकोण असणार गुगलचे माहिती स्त्रोत\nगुगल विविध संस्थांकडून ही माहिती गोळा करणार आहे. कोरोनाबद्दल जॉन्स हॉपकिन्स, न्यूयॉर्क टाईम्स, विकीपीडीया, जागतिक आरोग्य संघटना आणि सरकारी यंत्रणांकडून गुगल ही माहिती मिळवणार आहे. त्यामुळे भविष्यात कोरोनासह जगत असताना कोरोनाची माहिती तुमच्या जी-मॅपवर उपलब्ध होणार आहे. सध्या गुगलतर्फे जगभरातील कोरोना रुग्णांची आकडेवारी विविध स्त्रोतांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिली जात आहे. त्याप्रमाणेच स्थानिक पातळीवर हा डेटा उपलब्ध होणार असल्यामुळेच याचा फायदा पुढील काळात होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात एकदा अॅप अपडेट केले की हे फिचर तुम्हाला दिसण्याची शक्यता आहे.\nदिलासादायक कोरोना रुग्णांची संख्या घटली\nदेशात गेल्या सहा दिवसांमध्ये कोरोना आकडेवारीत दिलासा देणारी बाब उघडकीस आली आईहे. कोरोना रुग्णांच्या प्रकरणी नवे रुग्ण आढळण्याच्या प्रमाणापेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण जास्त आहे. बुधवारी ८६ हजार ७०३ नवे कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ८७ हजार ४५८ इतके रुग्ण बरे होऊन घरी परतले आहे. १७ सप्टेंबर रोजी कोरोनाची आकडेवारी १०.१७ लाख इतकी झाली आहे. त्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने सहा दिवसांत ५१ हजार रुग्ण कमी झाले आहेत. १२ सप्टेंबरपासून सर्वात जास्त २४ हजार रुग्णवाढ झाली आहे. देशात आतापर्यंत एकूण ५७ लाख ३० हजार १८४ कोरोना रुग्ण आढळले आहेत. ४६ लाख ७१ हजार ८५० लोक ठिक होऊन घरी परतले आहेत. तर ९१ हजार ७१७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी ११२३ रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. कोरोनाची ही आकडेवारी covid19india.org या वेबसाईटवरून उपलब्ध झाली आहे.\n(नवे अॅप अपडेट झाल्यानंतर असे दिसेल गुगल मॅप वर कोरोना कोविड लेअर फिचर )\nवेब मॅपिंगसाठी गुगलद्वारे विकसित केले गेलेले हे एक अॅप्लिकेशन आहे. यात सॅटेलाईट इमेजरी म्हणजेच सॅटेलाईटद्वारे पृथ्वीची जशी आहे तशी प्रतिमा दाखविली जात असते. यात रस्ते, गावं, शहरे, त्याचबरोबर रस्त्यांवरील प्रत्यक्ष वाहतूक, ३६० अंशातील पॅरानोमा व्हू इत्यादी फीचर्स उपलब्ध आहेत.\nलार्स रासमॉसेन आणि जेन्स एलिकस्ट्राक रासमॉसेन या दोन सॉफ्टवेअर डेव्हेलपर्सनी गुगल मॅप विकसित केले. २००४ साली हे अॅप्लिकेशन केवळ डेकस्टॉप वापरासाठी बनविले गेले होते. गुगलने त्याला विकत घेतले आणि नंतर २००५ सालापासून त्यास वेबसाठी विकसित केले गेले. यात प्रत्यक्ष वाहतूक व्यवस्थापन, आणि पृथक्करणची जोड देऊन फेब्रुवारी २००५ पासून हे सर्वांसाठी खुले केले गेले.\nयात ‘बर्ड-आय’ अथवा ‘ट���प-डाऊन’ व्हू दिलेला असतो. ज्यात उपग्रहाच्या सहाय्याने एरीअल फोटोग्राफी केलेली असते. जवळपास ८०० ते १५०० फुट वरून केलेले हे चित्रीकरण ३ वर्षापेक्षा अधिक जुने नसते. गुगल मॅपमध्ये आज 3D व्हूचा पर्याय देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर प्रत्यक्ष चित्रीकरण असल्यामुळे सॅटेलाईट दर्शन देखील करता येते.\nअँड्रॉईड आणि आय-फोन साठी २००८ साली गुगल मॅप विकसित केले गेले. २०१३ पर्यंत हे स्मार्टफोनमधील सर्वाधिक प्रसिद्ध अॅप्लिकेशन म्हणून नावारूपाला आले. यात स्मार्टफोनला नेव्हिगेशन सुविधा दिल्यामुळे सामन्यांसाठी याचा वापर करणे अधिक सुविधाजनक बनले त्यामुळे अनेक समस्यांवर तोडगा निघाला. आज ओला, उबर, मेरू इत्यादी सारख्या अनेक स्टार्टअप्स केवळ गुगल मॅपच्या जोरावर कोट्यावधीचा व्यापार करू शकत आहेत.\nआता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/budh-nokari-madhye-labh/", "date_download": "2020-10-31T16:20:06Z", "digest": "sha1:UCFZCLGFK25CSO57NXEVVLX6IATRCCAM", "length": 12927, "nlines": 79, "source_domain": "www.marathigold.com", "title": "23 सप्टेंबर पासून या 7 राशी ला मिळणार इतका पैसा कि मोजण्यासाठी मशीन घ्यावी लागेल", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/23 सप्टेंबर पासून या 7 राशी ला मिळणार इतका पैसा कि मोजण्यासाठी मशीन घ्यावी लागेल\n23 सप्टेंबर पास��न या 7 राशी ला मिळणार इतका पैसा कि मोजण्यासाठी मशीन घ्यावी लागेल\nMarathi Gold Team September 22, 2020 राशिफल Comments Off on 23 सप्टेंबर पासून या 7 राशी ला मिळणार इतका पैसा कि मोजण्यासाठी मशीन घ्यावी लागेल 1,758 Views\nज्योतिष गणनेच्या अनुसार 22 सप्टेंबर रोजी बुध ग्रह ज्यास वाणी, बुद्धी आणि व्यापार यांचा कारक म्हणतात आपली स्वराशी कन्या मधील आपला प्रवास समाप्त करून तुला राशी मध्ये प्रवेश करणार आहेत. बुध ग्रह 14 ऑक्टॉबर रोजी वक्री होईल आणि 3 नोव्हेम्बर रोजी रात्री पुन्हा मार्गी लागतील. या राशी परिवर्तनाचा काही राशीला विशेष लाभ होणार आहे. या बद्दल अधिक माहिती पुढील प्रमाणे.\nयामुळे आपणास जीवनात चांगले यश मिळण्याचा योग आहे. जर तुम्ही काही नवीन व्यवसाय सुरु करण्याचा विचार करत असल्यास आपल्याला यश प्राप्त होईल. नोकरी क्षेत्रातील वातावरण देखील चांगले राहील.\nसरकारी क्षेत्राच्या संबंधित लोकांना लाभ प्राप्त होऊ शकतो. जे लोक बेरोजगार आहेत अश्या लोकांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य विषयक समस्या दूर होतील.\nवैवाहिक जीवन चांगले राहील. पती पत्नी मध्ये सुसंवाद राहील. काही कारणास्तव निर्माण झालेले मतभेद दूर होतील. मुले आपली जाबाबदारी ओळखून त्याप्रमाणे वागतील. आपले भाऊ बहीण आपल्याला मदत करतील.\nअनेक दिवसा पासून थांबलेली कामे पूर्ण होतील ज्यामुळे आपल्याला चांगला आर्थिक लाभ होईल. एखाद्या जुन्या गुंतवणुकी मधून चांगला लाभ प्राप्त होण्याची दाट शक्यता आहे. आपल्या मित्राला दिलेले कर्ज मित्र परत करेल.\nआपली रुची धार्मिक कार्यात वाढण्याची शक्यता आहे. तुम्ही गरजू लोकांची मदत करण्यास उत्सुक राहू शकता. आपल्या साहस आणि पराक्रमात वाढ होईल. आपण एखादा महत्वाचा निर्णय घेऊ शकता.\nकार्यस्थळी आपल्या कामाची स्तुती होईल. सरकारी कामात आपल्याला वेगाने यश मिळेल. लाभ प्राप्त करण्याच्या अनेक संधी आपल्याला प्राप्त होतील. उत्पन्नाचे नवीन मार्ग आपल्याला सापडतील.\nबुध ग्रह आपल्या राशीसाठी अनुकूल असल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत राहील. अचानक धन प्राप्तीचे योग बनत आहेत. आपल्या कुटुंबियांसाठी आपण एखाद्या किमती वस्तूची खरेदी करू शकता.\nबुध ग्रहाच्या प्रभावामुळे आपली वाणी लोकांचे मन जिंकेल. आपले आरोग्य चांगले राहील. आपले शत्रू आपल्या पासून दूर राहतील. नोकरी आणि उद्योगात आपले प्रदर्शन चांग���े राहील. त्यामुळे आपल्याला नवीन संधी मिळतील ज्याचा आर्थिक लाभ आपल्याला होईल.\nमेष, मिथुन, सिंह, कन्या, तुला, मकर आणि कुंभ या राशीला बुध ग्रहाच्या राशी बदलाचा अनुकूल परिणाम आपल्या आयुष्यात अनुभवण्यास मिळणार आहे. नोकरी, व्यवसाय आणि आर्थिक स्थिती मध्ये आपणास लाभ मिळेल.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious रुसलेले नशिब आता गुडघे टेकणार, या 4 राशी ला शनी देवाच्या कृपेने मिळणार भरपूर पैसा आणि समाजात मान\nNext या 3 राशी वर भगवान विष्णु कृपा करत आहेत, अनेक कामे मार्गी लागणार, सुख प्राप्ती होणार\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00517.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://balranjankendra.org/events/past-events-2016/foundation-day-anniversary-2016/", "date_download": "2020-10-31T15:47:13Z", "digest": "sha1:TEXPUWZSV6YUYJ24CMXRRN4E3Z76336E", "length": 5299, "nlines": 55, "source_domain": "balranjankendra.org", "title": "बालरंजन केंद्राचा २८वा वर्धापन दिन उत्साहात साजरा | Balranjan Kendra Pune", "raw_content": "\nबालरंजन केंद्राचा २८वा वर्धापन दिन उत्साहात साजरा\nदिनांक: २३ जानेवारी, २०१६\nबालरंजन केंद्राच्या २८व्या वर्धापन दिना दिवशी केंद्राचे मैदान मुले आणि पालकांच्या उत्साहाने ओसंडून गेले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पुणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त श्री.ओमप्रकाश बकोरीया उपस्थित होते. सातत्याने दीर्घकाळ चालणाऱ्या या उपक्रमाबद्दल त्यांनी बालरंजन केंद्राच्या टीमचे अभिनंदन केले. तसेच मुलांसाठी खे��ायला मैदान राखून ठेवल्याबद्दल सोसायटीला धन्यवाद दिले.\nयावेळी ३५० मुलांची मैदानी प्रात्याक्षिके सादर करण्यात आली. ‘गाण्यातून व्यायाम’ ह्या संकल्पनेवर हे सादरीकरण आधारित होते.\n“मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शाळेव्यतिरिक्त बालरंजन केंद्रासारख्या उपक्रमांची नितांत गरज आहे. आजच्या काळात संस्कारांमधून शीलसंवर्धन होऊन राष्ट्रप्रेमी पिढी घडविण्यावर भर दिला पाहिजे” असे मत कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ.मृणालिनी चितळे यांनी यावेळी व्यक्त केले.\nह्या उपक्रमाला मुले व पालक यांनी गेल्या २८ वर्षांत दिलेल्या प्रचंड प्रतिसादाबद्दल संचालिका सौ.माधुरी सहस्रबुद्धे यांनी समाधान व्यक्त केले. “संध्याकाळी टी.व्ही.समोर बसण्याऐवजी काही हजार मुले खेळती होऊन तंदुरुस्त झाली याचा मनस्वी आनंद होत आहे” असे त्या म्हणाल्या.\nभारती निवास सोसायटीचे अध्यक्ष डॉ.शेजवलकर यावेळी उपस्थित होते. सौ आरती देशपांडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.\nडावीकडून श्री.ओमप्रकाश बकोरीया, सौ.मृणालिनी चितळे व सौ.माधुरी सहस्रबुद्धे\nबालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना\nबालरंजन केंद्रातील मुले प्रात्यक्षिक सादर करताना\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.81, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/woman-president-to-lead-fsai-goa-chapter/", "date_download": "2020-10-31T15:59:55Z", "digest": "sha1:3YPQEBV3NOB4LOOB4DGXQMJJOOKI6EGX", "length": 14112, "nlines": 113, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "एफएसएआयची धुरा महिलेच्या हाती - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome बातम्या एफएसएआयची धुरा महिलेच्या हाती\nएफएसएआयची धुरा महिलेच्या हाती\nफायर अँड सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया (गोवा विभाग) यांच्या नवीन कार्यलयाचे नुकतेच ऑनलाईन सोहळ्याच्या माध्यमातून नवनिर्वाचित कार्यकारी सदस्यांची नेमणूक केली. या सोहळ्याला मुख्य पाहुणे म्हणून गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, प्रमुख अतिथी व प्रमुख वक्ते अग्निशमन आणि आपत्कालीन सेवाचे संचालक अशोक मेनन आणि विशेष अतिथी महिला व बाल विकास संचालक, दीपाली नाईक,एफएसएआयचे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश मेनन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच यावेळी राष्ट्रीय सचिव राखी दीपक, अध्यक्षीय सदस्य वेंकटेशू सी आणि प्रमोद राव आणि आंतरराष्ट्रीय अध्यक्ष पंकज धारकर उपस्थित होते.\nएफएसएआयची (गोवा विभाग) उद्दिष्टे ध्यानात घेत नवनिर्वाचित अध्यक���ष डॉ. जेनिफर लुईस कामत यांची नियुक्ती केली तर सचिव म्हणून विनोद रॉड्रिग्ज आणि सहसचिव श्री शॉन डिसा यांची निवड करण्यात आली. यावेळी निर्वाचित करण्यात आलेल्या सहसचिव म्हणून शॉन डीसा, अरमान बंकले, वसंत आगशीकर, शैलेश मजुमदार, शशांक केणी, गणेश हेगडे, अशोक जोशी, रवी दीक्षित, रसेल फलेरो, आनंद रामकृष्णन, अवनीश द्विवेदी, तत्काळ माजी अध्यक्ष कुलशेखर कांतीपुडी व सचिव प्रेम नादर यांच्या समवेत प्रथम अध्यक्ष राजकुमार कामत आणि सचिव अजित कामत यांचीही नियुक्ती करण्यात आली.\nकल्याणकरांसाठी आता ‘हॅप्पीनेस्ट’ अनुभव\nयावेळी बोलताना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विभागाच्या नवनिर्वाचित सदस्य डॉ जेनिफर लुईस कामत आणि इतर कार्यकारी सदस्यांचे अभिनंदन केले आणि उत्कृष्ट ज्ञान, उत्कटतेने काम करणाऱ्या महिला सक्षम नेतृत्वामुळे अग्नि / जीवन सुरक्षा आणि सुरक्षा विकासाच्या बाबतीत चांगला परिणाम पहायला मिळतील अशी अपेक्षाही व्यक्त केली. एफएसएआयच्या सुरक्षित भारत या मोहिमेबद्दल यावेळी बोलताना त्यांनी आनंद व्यक्त केला. या पैलूमध्ये संघटना कौशल्य, विकास, कार्यक्षमता आणि व्यावसायिकत्याच्या वाढीच्या दृष्टिकोनातून “आत्मनिर्भर (स्वयंपूर्ण) च्या पूर्तीसाठी आणखी एक पूरकअग्निसुरक्षा / सुरक्षा विभागात आणखी एक उत्कृष्ट प्रयत्न केला जात आहे.\nयावेळी बोलताना त्यांनी राज्यव्यापी संयुक्त कार्यक्रमावरही भाष्य केले आणि या काळात सायबर सिक्युरिटीने वारंवार ऑनलाईन माध्यमांचा वापर केल्याबद्दल त्यांचे कौतुकही केले. भारताला आणि गोव्याला एफएसएआय यांच्या उत्कृष्ट कार्यासाठी राज्य सरकारनेहमीच त्यांच्यासोबत असेल असेही ते यावेळी म्हणाले. तसेच यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष डॉ. जेनिफर लुईस कामत यांनी सांगितले की, सुरक्षित गोव्यासाठी नागरिकांना सुरक्षा आणि सुरक्षेबाबतची जागरूकता देण्यासाठी त्या परिश्रम घेतील. सायबर क्राईम अँड सिक्युरिटी मधील शैक्षणिक आणि जनजागृती उपक्रम नागरिकांसाठी आयोजित केला जाईल व त्याबरोबरच अग्निशमन करताना आणि नंतर संरचनेची व साहित्याची सुरक्षा आणि वर्तन, शाळा व संस्था, हॉटेल, यामधील कार्यक्रम या विषयावर शैक्षणिक व जागरूकता कार्यक्रम आयोजित करण्यात येतील, अशा त्यांच्या कल्पना आहेत. तसेच रुग्णालये, फार्मास्युटिकल कं���न्या आणि इतर उत्पादन युनिट्स तसेच महिला सुरक्षा कार्यक्रमही आयोजित करण्यावर त्यांचा भर असेल.\nविशेष अतिथी म्हणून आलेल्या महिला व बालविकास संचालक दिपाली नाईक यांनी आपल्या भाषणात महिलांच्या सुरक्षिततेवर आणि मुलांसाठी अग्निसुरक्षा व सुरक्षा विषयक जागरूकता यावर भर दिला. प्रमुख पाहुणे व वक्ते अशोक मेनन यांनी नमूद केले की सिक्युरिटी असोसिएशन ऑफ इंडिया, प्रोफेशनल बॉडी ऑफ फायर प्रोफेशन्स, सुरक्षा तज्ञ आणि औद्योगिक तज्ञ देशाच्या अर्थव्यवस्थेत या सेवांच्या आवश्यकतेबद्दल पुरेशी जागरूकता निर्माण करण्यास सक्षम आहेत.\nPrevious articleकल्याणकरांसाठी आता ‘हॅप्पीनेस्ट’ अनुभव\nNext articleशेअर बाजाराने गाठला सहा महिन्यातील उच्चांक\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nबँकिंग, फार्मा आणि ऑटो शेअर्समध्ये झाली वाढ\nआणि बाजार पुन्हा घसरला…\nमारुती सुझुकी देणार दरमहा १०,००० मोफत व्हेंटिलेटर्स\nगरजेनुसार ‘ऑन-ऑफ’ करता येणारा विमा\nवैद्यकीय किट पोहोचवण्यासाठी ‘ब्लू डार्ट’चा पुढाकार\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00518.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://anisvarta.co.in/2020/04/306/", "date_download": "2020-10-31T16:29:07Z", "digest": "sha1:ILXTTFATK2F56OHH5K5UP73FCP7HHDSP", "length": 31664, "nlines": 125, "source_domain": "anisvarta.co.in", "title": "मानव कोरोनावर नक्की मात करेल! – अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र", "raw_content": "\nमहाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे मुखपत्र\nमानव कोरोनावर नक्की मात करेल\nमानव कोरोनावर नक्की मात करेल\nडॉ. ठकसेन गोराणे -\nसध्या कोरोना विषाणू हा, मानवी शरीरामध्ये आणि माणसाच्या मनामध्ये; म्हणजेच माणसाच्या मेंदूमध्ये मोठ्या प्रमाणात स्थिर होत आहे. त्यामुळे एक अदृश्य, अनामिक भीती माणसाच्या मनात निर्माण होणे, साहजिक आहे. पण या भीतीवर माणूसच मात करणार आहे, हेही आपणाला माहीत आहे. त्यामुळे कोणीही घाबरून जाण्याचे कारण नाही. माणूसच कोरोनाला हरवणार, हे मात्र नक्की\nकोरोना विषाणूविरोधी लस शोधण्यासाठी संशोधन करणे, लस शोधणे, शोधलेल्या लसींच्या वारंवार चाचण्या घेणे, यासाठी काही कालावधी लागणार आहे, हे आपण जाणतोच. इतरांनाही आपण ते सांगत राहिले पाहिजे.\nतत्पूर्वी कोरोनावर प्रतिबंधक उपाय म्हणून शासन-प्रशासन जे काही शर्थीचे प्रयत्न करीत आहे, त्याला आपण संपूर्ण सहकार्य केले पाहिजे. शासनाच्या आदेशांचे, सूचनांचे तंतोतंत पालन आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाने केले पाहिजे. पुढील काही दिवस, आठवडे, महिने हे आपल्या सर्वांची मानसिक, शारीरिक, आर्थिक आणि इतर सर्व प्रकारची कसोटी पाहणारे असणार आहेत, हे आपण आताच ध्यानात घेतले पाहिजे. त्यासाठी आपण, आपल्या व इतरांच्या मानसिक बळकटीकरणाच्या तयारीला लगेच सुरुवात करायला हवी. आपण आपल्या वर्तन बाबींवर जास्तीत जास्त नियंत्रण; तसेच स्व-नियंत्रण ठेवले पाहिजे. या सर्व बाबी लगेच सामान्य माणसाच्या लक्षात येत नाहीत. कारण त्याला दररोजच्या जगण्याची लढाई लढावी लागते. त्यातच तो मेटाकुटीला आलेला असतो आणि अचानक असे अस्मानी संकट त्याच्या जीवनात उभे राहिले तर तो कोलमडून पडण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी तो घाबरून जातो, त्याची जगण्याची आशाच संपुष्टात येते की काय, असे चित्र त्याच्या मन:चक्षूंसमोर तयार होते. म्हणून आपल्यासारख्या शिक्षित, स्थिरस्थावर, समाजप्रेमी बांधवांनी आपल्या अशा सर्व माणसांना, बांधवांना सर्वार्थाने शक्य तेवढी सर्व मदत, सहाय्य प्रत्यक्ष केले पाहिजे. त्यासाठी कुणाच्या विनंतीची, आदेशाची प्रतीक्षा करण्याचे कारण नाही. अशा माणसांच्या (खरं तर सर्वच माणसांच्या) मानसिक उभारणीसाठी, त्यांना धैर्य देण्यासाठी, साथ देण्यासाठी त्यांच्याशी प्रत्यक्ष कृतिशील संवाद सतत ठेवला पाहिजे. एवढेही पुरेसे ठरणार आहे. कोरोनाचे संकट लवकरात लवकर संपुष्टात येवो, अशी इच्छा, अपेक्षा, आशा आपण सर्वजण बाळगू या\nमात्र या अस्मानी संकटावर मात केल्यानंतर पुन्हा आपणास आपल्या जीवनातील विविध क्षेत्रातील निर्माण झालेल्या समस्या सोडवण्यासाठी मैदानात उतरावे लागणार आहे. या विविध क्षेत्रात उद्भवणार्‍या अनेक समस्यांचाही आपण आताच आपल्या मनाशी विचार करून त्यांची वस्तुनिष्ठ उत्तरेही शोधून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सर्वच क्षेत्रांमध्ये आर्थिक समस्या ही प्रमुख असेल. कदाचित आपणही या मताशी सहमत असाल. या आर्थिक समस्येची झळ कमी-अधिक प्रमाणात सर्वांनाच बसेल. मात्र मोठ्या प्रमाणात ही झळ शेती, शेतीपूरक व्यवसाय आणि लघुउद्योग-व्यवसायांना मोठ्या प्रमाणात बसेल. या आर्थिक मंदीचा दूरगामी दुष्परिणाम वरील क्षेत्रांना जास्त काळ त्रासदायक ठरेल, असे दिसते. कारण या दोन्ही क्षेत्रांत काम करणारी जवळजवळ सर्व माणसं ही सर्वसामान्य किंवा गरीब कुटुंबातील असतात आणि या कामगार वर्गाची संख्या आपल्या देशात मोठी आहे. सरकारी पातळीवर वेळोवेळी त्याबाबतचे विविध प्रकारचे नियोजन व अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न होत राहतीलही. मात्र त्या सर्वांचा भारही सर्वसामान्यांवरच पडणार आहे, हेही आपणांस माहीत आहे. आताच्या कोरोनासारख्या संकटसमयी आपण आपल्या बांधवांच्या आजच्या स्थितीचा विचार करून त्यांच्याशी आपण आपल्या घरातच बसून सोशल मीडियाद्वारे संवाद साधत राहिले पाहिजे. त्यांच्या चिंतांना, दुःखाला, भावनांना वाट करून दिली पाहिजे, असे वाटते. त्यांचे जगण्याचे बळ वाढेल, त्यांचे मानसिक धैर्य वाढेल, अशाच प्रकारची सकारात्मक चर्चा, संवाद, माहितीची देवाण-घेवाण सातत्याने करावी, असे सुचवावेसे वाटते. कारण हा एकूणच मानवजातीच्या जिवंत राहण्याच्या कसोटीचा काळ आहे. अशा वेळी इतर अनावश्यक चर्चा करणे आपण जाणीवपूर्वक थांबविले पाहिजे. त्याचबरोबर वारंवार कोरोनाबाबत बोलणे, अफवांना आणि अंधश्रद्धायुक्त उपाय, उपचारांना खतपाणी मिळेल, असे मेसेज फॉरवर्ड करणे, अशा धोकादायक, बेकायदेशीर आणि भीती निर्माण करणार्‍या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजेत. इतरांनाही याची समज आपण देत राहिले पाहिजे.\nसोशल मीडियावर यासंबंधी आपण आपली मते मांडताना, माहिती पुढे पुढे पाठवताना आपले वर्तन हे काळजीपूर्वक व जबाबदारीचे असले पाहिजे. ते आपल्या सर्वांच्या हिताचेच असेल. मात्र सोशल मीडियातून बर्‍याच वेळा कालबाह्य झालेली उपचार पद्धती, अवैज्ञानिक, अघोरी आणि अंधश्रद्धायुक्त, भीतिदायक माहिती, विशिष्ट धर्मप्रेरित ग्रंथांतील कालबाह्य झालेले पुस्तकी पुरावे, समाजात भेदाभेद, दुही, संशय, अस्थिरता निर्माण करणार्‍या बाबी, एखाद्या प्राप्त माहितीची कोणत्याही प्रकारची शहानिशा न करता, कार्यकारणभाव न तपासता, परिणामांचा विचार न करता केवळ उत्साह आणि स्वतःच्या प्रशंसेसाठी जीवघेण्या अफवा पसरविणे, चुकीची माहिती वारंवार फॉरवर्ड करणे, असेही होताना दिसते. लोकजीवन अधिक समृद्ध, सुखी-समाधानी करण्याचे शास्त्रशुद्ध उपाय, मार्ग सांगणारी, मानवता आणि माणुसकी उन्नत करणारी, विज्ञानाच्या सर्व कसोट्यांवर सिद्ध झालेली; तसेच या आपल्या भारत देशाचे संविधान सर्वश्रेष्ठ मानणारी आणि लोकशाहीवर नितांत निष्ठा बाळगाणारी माहिती मिळत राहिली, तर ती कोणत्याही मार्गाने आली, सांगितली गेली तरी तिचे स्वागतच आहे. परंतु माहिती पाठवताना इतर कोणत्याही जाती-धर्मातील बांधवांबाबत बुद्धिभेद, द्वेष, तिरस्कार निर्माण होऊन राष्ट्रीय एकात्मतेला बाधा निर्माण होईल, असे कृपया कोणीही करू नये, ही कळकळीची विनंती.\nया जागतिक समस्येचे कोणीही राजकीय, धार्मिक, जातीय वा तत्सम ध्रुवीकरण करणार नाही, आपणही ते होऊ देणार नाही, हेही आपण पाहिले पाहिजे. जगातील मानवनिर्मित सर्वच सीमा ओलांडून, कोरोना विषाणू काहींच्या शरीरात, तर अखिल मानवजातीच्या मनात पोहोचला आहे. माणसाच्या शरीरातून माणूस त्याला हद्दपार करेलच; परंतु प्रत्येक माणसाच्या मनात घुसून कोरोनाने जीवघेणी धडकी माणसाच्या मनात निर्माण केली आहे, ही धडकी लगेच कमी होणार नाही, थांबणार नाही, लगेच दूरही होणार नाही. त्यासाठी वेळ द्यावा लागेल. कोरोनामुळे माणसाच्या मनात मृत्यूचे भय निर्माण झालेले आहे, आणि हीच खरी मोठी समस्या आहे. हे मृत्यूचे भय दूर करण्यासाठी पुन्हा आपणास विज्ञाननिष्ठ, विवेकी विचारांशिवाय पर्याय नाही, हे वस्तुनिष्ठ सत्य आहे. आपण प्रत्येकाने ठरवून आपल्या मनात��ल हे मृत्युभय प्रथम दूर करूया. त्यासाठी परस्परांना पुरेपूर मदत करूया. कोरोना विषाणूचा शारीरिक संसर्ग होणार नाही, यासाठी स्वयंशिस्त, सरकारी आदेश व सूचना यांचे पालन, स्वच्छता या सर्व बाबी कसोशीने आणि कटाक्षाने पाळूया. त्याचबरोबर आर्थिक व भविष्यातील इतर अनुषंगिक संकटांवर मात करण्यासाठी निसर्गाचे संतुलन साधणारे, निसर्गाला पूरक ठरणारे सण- उत्सव साजरे करणे, साधे, अर्थपूर्ण, विवेकी आणि आनंददायी जीवन जगणे, प्रत्येक बाबतीत शक्य तेवढी काटकसर करणे, निसर्गाच्या साधन- संपत्तीचे, सामग्रीचे जतन, संवर्धन व जपणूक करणे या सर्व कृतींचे स्वतःपासून नियोजन आणि कार्यवाही आता तरी आपण करूया. धन्यवाद.\n- एप्रिल 2020 जून 2020\nआपली वर्गणी संपली आहे का\nबर्‍याच वाचकांची वार्षिक वर्गणी या ऑक्टोबर महिन्यात संपत आहे. वाचकांना विनंती आहे की, त्यांनी आपल्या वर्गणीचे नूतनीकरण करावे. त्यासाठी आपल्या जवळच्या अंनिस कार्यकर्त्यांशी संपर्क करावा किंवा आपली वर्गणी वार्तापत्राच्या ansvarta.in या वेबसाईटवर जाऊन गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग इत्यादींचा वापर करून वर्गणी भरावी. अधिक माहितीसाठी संपर्क -\nअग्निहोत्राचे स्तोम पुन्हा वाढतंय...\nसत्य (साईबाबांना) स्मरून सांगायचे तर...\nकोरानानंतरचे जग - आंतरराष्ट्रीय विचारवंतांची मते\nदेस की बात रवीश के साथ\n‘प्रबोधन’कार ठाकरे यांच्याशी पत्रसंवाद...\nशून्यवाद, श्रद्धावाद आणि नवसंशयवाद\nधर्मस्थळांचं लॉकडाऊन आणि धर्माचं क्वारंटाईन\nगणेश दूध पितो. भक्त दूध पाजतो. देश भक्तीत बुडतो.\n॥ अंधश्रद्धा ॥ अंंनिस ॥ अनुक्रमणिका ॥ अफवा ॥ अभियान ॥ अभिवादन ॥ अवयवदान/देहदान ॥ आंतरजातीय-धर्मिय विवाह ॥ आरोग्य ॥ इतर ॥ कायदे ॥ कार्याधक्षांची डायरी ॥ गाणी चळवळीची ॥ चळवळ ॥ चिकित्सा ॥ चिंतन ॥ चिंताजनक ॥ जात पंचायत ॥ दाभोलकर खून प्रकरण ॥ दिन-विशेष ॥ नाट्य-चित्रपट परिक्षण ॥ निवेदन ॥ न्यायालयीन निर्णय ॥ परिक्षण ॥ परिषद ॥ पर्यावरण ॥ पुस्तक परिचय ॥ प्रासंगिक ॥ फलज्योतिष ॥ बुवाबाजी ॥ भांडाफोड / पर्दाफाश ॥ भानामती ॥ भ्रामक विज्ञान ॥ मानसमित्र ॥ मानसशास्त्र ॥ मुलाखत ॥ रक्तदान/देहदान ॥ रूढी-परंपरा ॥ लढा कोरोनाशी ॥ वाचक प्रतिसाद ॥ विशेष ॥ व्यक्ती-विशेष ॥ व्यसन ॥ शाखा-वार्ता ॥ शिक्षण ॥ शिबिर ॥ संत-विचार ॥ सत्यशोधक विवाह ॥ संपादकीय ॥ सामाजिक\n॥ प्रा. विष्णू होनमोरे ॥ Unknown ॥ सचिन ॥ रवींद्र पाटील ॥ नितीनकुमार राऊत ॥ डॉ. नितीन शिंदे ॥ मीना चव्हाण ॥ श्यामसुंदर महाराज सोन्नर ॥ अंनिवा ॥ सुधीर लंके ॥ अनिल चव्हाण ॥ प्रा. प. रा. आर्डे ॥ डॉ. अनिकेत सुळे ॥ प्रभाकर नानावटी ॥ प्रा. दिगंबर कट्यारे ॥ कृष्णात स्वाती ॥ फारुक गवंडी ॥ प्रा. नरेश आंबीलकर ॥ नंदिनी जाधव ॥ डॉ. टी. आर. गोराणे ॥ अंनिवा प्रतिनिधी ॥ आरती नाईक ॥ विश्वजित चौधरी ॥ आशा धनाले ॥ डॉ. प्रदीप आवटे\t॥ रमेश वडणगेकर ॥ अ‍ॅड. रंजना गवांदे ॥ उषा शहा ॥ मुक्ता दाभोलकर ॥ ह.भ.प. शामसुंदर महाराज सोन्नर ॥ डॉ. तृप्ती थोरात ॥ किरण मोघे ॥ प्रा. मीना चव्हाण ॥ निशा व सचिन ॥ डॉ. विलास देशपांडे ॥ शामसुंदर महाराज सोन्नर ॥ प्रशांत पोतदार ॥ अनुवाद : उत्तम जोगदंड ॥ उत्तम जोगदंड ॥ सुबोध मोरे ॥ साभार लोकसत्ता ॥ डॉ. ठकसेन गोराणे ॥ डॉ. प्रदीप जोशी ॥ डॉ. प्रगती पाटील ॥ संजय बारी ॥ डॉ. हमीद दाभोलकर ॥ कृष्णा चांदगुडे ॥ रवी आमले ॥ अनिल दरेकर ॥ उदय चव्हाण ॥ डॉ.विप्लव विंगकर ॥ गजेंद्र सुरकार ॥ संजय बनसोडे ॥ अनुवाद - राजीव देशपांडे ॥ अनिल करवीर ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर ॥ डॉ. शंतनु अभ्यंकर ॥ अभिषेक भोसले ॥ डॉ.राम पुनियानी ॥ हेरंब कुलकर्णी ॥ प्रा. नागनाथ कोत्तापल्ले ॥ सुनील मधुकर प्रधान ॥ प्रियंका ननावरे ॥ अवधूत कांबळे ॥ सुनील स्वामी ॥ अंनिस ॥ - शामसुंदर महाराज सोन्नर ॥ नरेंद्र लांजेवार ॥ सुभाष थोरात ॥ तुषार शिंदे ॥ मेघना हांडे ॥ श्रीकृष्ण राऊत ॥ डॉ. अनंत फडके ॥ भाऊसाहेब चासकर ॥ अनिल सावंत ॥ संजीव चांदोरकर ॥ राहुल माने ॥ राहुल थोरात ॥ राजपालसिंग आधारसिंग राजपूत ॥ नंदकिशोर तळाशिलकर ॥ परेश काठे ॥ प्रभाकर नाईक ॥ डॉ. शशांक कुलकर्णी ॥ अतुल बाळकृष्ण सवाखंडे ॥ प्रा. सुभाष वारे ॥ जावेद अख्तर ॥ अद्वैत पेडणेकर ॥ नेल्सन मंडेला ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ अशोक राजवाडे ॥ सावित्री जोगदंड ॥ धर्मराज चवरे ॥ गजानन जाधव ॥ गौरव आळणे ॥ अ‍ॅड. तृप्ती पाटील ॥ माधव बावगे ॥ नरेश आंबीलकर ॥ डॉ. प्रमोद गंगणमाले ॥ रामभाऊ डोंगरे ॥ अविनाश पाटील ॥ -किशोर दरक ॥ मोहन भोईर ॥ डॉ. राम पुनियानी ॥ श्याम गायकवाड ॥ जतीन देसाई ॥ विशाल विमल ॥ विलास निंबोरकर ॥ करंबळकर गुरुजी ॥ गुरुनाथ जमालपुरे ॥ उदयकुमार कुर्‍हाडे ॥ वल्लभ वणजू ॥ डॉ. नरेंद्र दाभोलकर ॥ अ‍ॅड. अभय नेवगी ॥ विनायक सावळे ॥ डॉ. श्रीधर पवार ॥ योगेंद्र यादव ॥ अ‍ॅड. गोविंद पाटील ॥ संतराम कराड ॥ नव���ाथ लोंढे ॥ प्राचार्य मच्छिंदनाथ मुंडे ॥ डॉ. प्रदीप पाटील ॥ सुजाता म्हेत्रे ॥ दिलीप अरळीकर ॥ अण्णा कडलासकर ॥ प्रा. मच्छिंद्रनाथ मुंडे ॥ टी. बी. खिलारे ॥ प्रा. परेश शाह ॥ प्रा. डॉ. अशोक कदम ॥ सौरभ बागडे ॥ महेंद्रकुमार मुधोळकर\nअंनिसचे कोरोना योद्धे आठवणीतले दाभोलकर कबीर जयंती कोरोना सोबत जगताना... जट निर्मूलन तंबाखू विरोधी दिन वर्णभेद\nकोविड -19 व्हायरस : उगम, उद्रेक व मिथके\n- डॉ. श्रीधर पवार\nकोरोना काळात देहविक्रय करणार्‍यांना दिला ‘नागपूर अंनिस’ने मदतीचा हात\nअंनिसचे ‘मानसमित्र’ देत आहेत कोरोना रूग्णांना मानसिक आधार\nअंनिसच्या सकारात्मक विचारसरणीचा मला रूग्णसेवा देताना फायदा झाला\n- डॉ. शशांक कुलकर्णी\nरायगड जिल्हा प्रशासन आणि महाराष्ट्र अंनिस यांच्या वतीने जिल्ह्यात मानसमित्र प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी\nशरीर आणि मनाने कोरोनासोबत जगायला शिकलो\nसंपादक : राजीव देशपांडे\nसल्लागार संपादक : प्रा. प. रा. आर्डे\nसहसंपादक : अ‍ॅड. मुक्ता दाभोलकर, अनिल चव्हाण,\nप्रा. डॉ. नितीन शिंदे, नरेंद्र लांजेवार\nव्यवस्थापकीय संपादक : राहुल थोरात\nअंक निर्मिती : सुहास पवार\nअंक वितरण : सुहास येरोडकर\nमुखपृष्ठ रचना : मिलिंद जोशी\nमांडणी : संदीप भोरे\nमुद्रित शोधन : दिनेश धनसरे\nकार्तिक अपार्टमेंट, एफ-4, सहारा चौक, संजयनगर,\n(Max तीन वर्षांची वर्गणी भरू शकता.)\nबँक खात्याचा तपशिल :\nकरंट खात्याचे नाव :\nमहत्त्वाचे - वर्गणी ऑनलाईन भरल्यानंतर अंनिवा कार्यालयाला मोबाईल / लॅन्डलाईन नंबरवर वा इ-मेलवर वर्गणीदाराचे पूर्ण नाव पत्ता पिनकोडसह कळविणे आवश्यक आहे. कारण आपण हे कळविल्याशिवाय अंनिवाच्या बँक खात्यात कुणाकडून वर्गणी जमा झालेली आहे ते कळणार नाही. तरी वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आपण आपले योगदान द्यावे ही विनम्र अपेक्षा \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://policenama.com/tag/%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%81%E0%A4%A3-%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%80/", "date_download": "2020-10-31T16:43:03Z", "digest": "sha1:767LVGOVOS4KRMSY5QNE4PH4H52G52OX", "length": 11252, "nlines": 159, "source_domain": "policenama.com", "title": "तरुण शेतकरी Archives - पोलीसनामा (Policenama)", "raw_content": "\nPolicenama - सचोटी आणि निर्भीड\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले ‘कौतुक’\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक\n नाशिक���्या शेतकर्‍यानं मजुरांना वाटले गहू\nनाशिक : पोलीसनामा ऑनलाइन - भारतामध्ये कोरोनाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात २१ दिवसांचा लॉक डाऊन जाहीर केला. यामध्ये जीवनावश्यक व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व काही बंद करण्यात आलं आहे.यामध्ये रोज काबाड…\n मोदी सरकारचं तरूण शेतकर्‍यांना मोठं गिफ्ट, व्यवसायासाठी देणार 3.75 लाख रूपये,…\nनवी दिल्ली : वृत्तसंस्था - ग्रामीण भागातील तरुण मोठ्या प्रमाणात बेरोजगारीचं जिणं जगत आहेत. अशात ग्रामीण भागातील शेतकरी तरुणांसाठी मोदी सरकारनं रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी मोठं पाऊल उचललं आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयानं मृदा आरोग्य कार्ड…\nकर्जबाजारीपणामुळे हतबल झालेल्या दोन तरुण शेतकऱ्यांची आत्महत्या\nबीड : पोलीसनामा ऑनलाईन - बीड जिल्ह्यातील सततच्या नापिकी, दुष्काळ आणि कर्जबाजारीपणामुळे दोन तरुण शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. बीड जिल्ह्यात घडणाऱ्या सततच्या आत्महत्या यांचे प्रमाण कमी न होता वाढतच चालले आहे आणि ही अतिशय चिंताजनक बाब आहे.…\nनापिकीस कंटाळून तरुण शेतकऱ्याची आत्महत्या\nपाथरी : पोलीसनामा ऑनलाईन - मागील एका वर्षा पुर्वी कल्याण गिराम यांचा विवाह १२ मे रोजी झाला होता. आजच त्याने आत्महत्या केल्याने मिञ परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. तालुक्यातील बाभळगांव ( पेठ ) येथील अल्पभुधारक शेतकरी कल्याण मारुती गिराम…\nमहाराष्ट्र तुमच्या मालकीचा असल्यासारखे का वागताय \nऑफिस अन् हनुमानाचा फोटो ट्विट करत कंगनाचा राऊतांवर निशाणा,…\nSSR Case : सुशांतच्या बहिणींना होती अटक होण्याची भीती,…\nमऊच्या कन्येने जिंकला ‘मिस इंडिया युनिव्हर्स…\nLaxmmi Bomb : ‘…तर तलवारी निघतील \n‘बिहारमध्ये हिंदुत्वावर पोलिसांनी गोळ्या चालवल्यात हो…\nफ्रान्समध्ये दुसऱ्यांदा Lockdown जाहीर होताच पॅरिसच्या…\nआता आणखी कमी होतील कांद्याचे दर सरकार जारी करेल 1 लाख टन…\nफातिमा सना शेखचा गौप्यस्फोट 3 वर्षाची असताना झालं होतं…\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं…\nनिवडणूक आयोगाकडून भाजपला क्लीनचीट, विरोधकांच्या भूवया…\nफडणवीस जे बोलले ते त्यांनी करून दाखवले, दरेकरांनी केले…\nमाजी मंत्री प्रा.जावेद खान यांचे निधन\nमधुमेहाच्या रुग्णांसाठी ‘ही’ पाच पेय आहेत…\nPaytm नं 211 टोल प्लाझावर लॉन्च केली ऑटोमेटि�� पेमेंटची…\nDRDO नं ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएटच्या पदांसाठी…\nPune : भारती विद्यापीठ परिसरात घरफोड्या करणाऱ्या सराईत…\nनालासोपाऱ्यात थर्माकोल कंपनीला भीषण आग, अग्नीशमन दलाच्या सहा…\nपोलीसनामा डाॅट काॅम ही एक मराठीत बातम्या देणारी महाराष्ट्रातील अग्रेसर वेबसाइट आहे. वाचकांना राज्यासह देशातील राजकीय, सामाजिक, पोलीस, क्राईम, क्रिडा क्षेत्रातील ब्रेकिंग बातम्या पुरवणे हा पोलीसनामाचा मुख्य उद्देश आहे.\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल \nराज ठाकरेंनी ऐकला राज्यपालांचा सल्ला शरद पवारांना केला फोन\nविधवा 32 वर्षीय ‘मारिया’चं 27 वर्षीय…\nकरण जोहरचे धर्मा प्रोडक्शन पुन्हा वादात, गोव्याच्या मंत्र्याने जारी…\nचव्हाण जे बोलतात त्याच्याशी मुख्यमंत्र्याचा थेट संबंध नाही : संजय राऊत\n‘कोरोना’च्या काळात तुम्ही अद्यापही सॅनिटायझरनं साफ करताय मोबाईल तर व्हा सावधान, होऊ शकतं मोठं नुकसान\n‘काही लोक दहशतवादाच्या समर्थनार्थ उघडपणे समोर आलेत’, फ्रान्स कार्टून वादावर PM मोदींचं वक्तव्य\nकाकडीच नव्हे तर तिच्या बियांचेही होतात ‘हे’ आरोग्यदायी फायदे \n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/world-cup-dhonis-policeman-yuvrajs-father/", "date_download": "2020-10-31T15:53:21Z", "digest": "sha1:EG7OWZQFKZ6ZP5JTIHJNSWECVUIHGYX2", "length": 12041, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "वर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nवर्ल्डकप होऊ द्या, धोनीची पोलखोलच करतो- युवराजचे वडील\nनवी दिल्ली | भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर युवराज सिंगचे वडील यांनी धोनीवर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे.\nमाझा मुलगा भारतीय संघातील राजकारणाला बळी पडला आहे. युवराजच्या निवृत्ती मागे मोठा कट असल्याचंही, युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांंनी म्हटलं आहे.\nगौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग आणि व्ही.व्ही.एस. लक्ष्मण यांच्याबद्दल जे घडलं तेच युवराजसोबत घडलं आहे आणि यासाठी एकच खेळाडू कारणीभूत आहे, अशी टीका नाव न घेता योगराज सिंग यांनी धोनीवर टीका केली.\nदरम्यान, मुलाखातीत तुमचा आरोप धोनीकडे आहे का असा प्रश्न विचारल्यावर विश्वचषक होईपर्यंत मी कोणाचंही नाव घेणार नाही, असं ते म्हणाले.\n-बड्डेच्या दिवशीच राधाकृष्ण विखे पाटलांना भाजपकडून मोठं गिफ्ट\n-उद्याच मंत्रिमंडळ विस्तार होणार; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती\n-मंत्रिमंडळातून ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळण्याची शक्यता; उद्या होणार मंत्रीमंडळाचा विस्तार\n-या कारणामुळे उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्रिपद नाकारल्याची चर्चा\n-खासदार उदयनराजेंचे समर्थक आक्रमक; जाळला रामराजेंचा पुतळा\nदिनेश कार्तिकच्या ‘त्या’ मोठ्या निर्णयावर गौतम गंभीर नाराज, म्हणाला…\nविराटविषयी सूर्यकुमार यादवने केलेलं 4 वर्षांपूर्वीचं ‘ते’ ट्विट व्हायरल\nदेशात ‘पबजी’वर आजपासून पूर्णपणे बंदी, मोबाईलमध्ये गेम आता चालणार नाही\nहम तो डुबे है सनम, तुमको भी ले डूबेंगे अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईची कोलकातावर मात\n“दुखापतग्रस्त मयांकची टीममध्ये निवड, मग रोहित शर्माची का नाही\n‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक\nभारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला\n‘हा’ खेळाडू म्हणतो मी विराट कोहलीकडे पाहून फलंदाजी शिकतोय\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00519.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://shikshanvivek.com/Encyc/2019/1/9/Apurvai-Pravasvarnanachi.aspx", "date_download": "2020-10-31T16:12:33Z", "digest": "sha1:CNKEFQTKSNKIR3LPKYWT6OZAGPIZLQ5R", "length": 16193, "nlines": 58, "source_domain": "shikshanvivek.com", "title": "'अपूर्वाई' प्रवासवर्णनांची", "raw_content": "\nव्यक्तिचित्रांबरोबरच मराठी वाचकांना पुलंच्या प्रवासवर्णनांनी भुरळ घातलेली दिसून येते. एक नवीन जग पुलंनी वाचकांसमोर उलगडलं. खरंतर ते जग जुनं होतं, पण पुलंच्या नजरेनं आणि शैलीने त्यांना नवत्व बहाल केलं. पुलंच्या या प्रवासवर्णनांची 'अपूर्वाई' म्हणूनच अजूनही कमी झाली नाही, ती कदाचित याच कारणामुळे.\"माझ्या पायाला चक्र आहे की नाही मला ठाऊक नाही. पण मला येणारे प्रवासाचे योग पाहिल्यावर एखाद्या ज्योतिषाला पाय दाखवावेसे वाटू लागले आहेत. एक गोष्ट मात्र खरी, मी मायदेशात तसा बैठा माणूस आहे. परदेशात मात्र खूप हिंडतो. आधाश्यासारखा पाहतो आणि जे जे ऐकले - पाहिले ते सांगण्याची मला ओढ लागते. आणि त्यातूनच माझे हे लिहिणे घडते. ही फिरत्याची खोड आहे. सुटेल तेव्हा सुटेल त्यातून माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य त्यातून माझे हे सांगणे ऐकणारेही भेटत आले आहेत हे माझे भाग्य प्रतिभेचे थोर देणे लाभलेल्या एखाद्या साहित्यकाराने ह्यातून शब्दांची कितीतरी मोठी शिल्पे उभी केली असती. ती ताकद माझ्यात नाही, याची जाणीव मला आहे. तरीही लिहिल्यावाचून राहवत नाही, म्हणून हे पांढऱ्यावर काळे\" असं पुलंनीच 'जावे त्यांच्या देशा' या प्रवासवर्णनाच्या प्रस्तावनेत नमूद केलं आहे. हे पांढऱ्यावर काळं करायला पुलंची चार प्रवासवर्णनपर पुस्तकं साक्ष आहेत. त्यापैकी अपूर्वाई, पूर्वरंग ही प्रवासवर्णने तर जावे त्यांच्या देशा आणि वंगचित्रे ही प्रवासात आलेल्या अनुभवां���ी, भेटलेल्या माणसांची, घटनाप्रसंगांची वर्णने असलेली पुस्तके आहेत. पुलंनी जरी त्यांना पांढऱ्यावर काळं असं म्हटलं असलं तरी ज्या ज्या मराठी माणसाला परदेश प्रवासाची संधी मिळाली त्यांनी गाईड म्हणून या पुस्तकांचा उपयोग झाल्याचं सांगितलं आहे.\n२० ऑगस्ट १९५८ रोजी पुल बीबीसीच्या शाळेत टेलिव्हिजनचा शिक्षणक्रम शिकण्यासाठी जायला निघाले. हा पुलंचा पहिलाच परदेश प्रवास त्यामुळे त्याची 'अपूर्वाई' खरंच होती. शिवाय अ - पूर्व म्हणजे पश्चिम दिशेचा प्रवास हेही पुलंनी पुस्तकाच्या शीर्षकातूनच सुचवलं होतं. 'संन्याशाच्या लग्ना' सारखी पुलंच्या या प्रवासाची पूर्वतयारीही अगदी प्राथमिक जमवाजमवीपासून झाली. टायची गाठ बांधायला शिकणं, सूट शिवून घेणं, चव्वेचाळीस पौंडांमध्ये सामान बसवणं अशा अनेक रंजक अनुभवांना सामोरं जात पुल लंडनला पोहोचले आणि एक नवीन दुनिया त्यांच्यासमोर खुली होऊ लागली.\nया प्रवासात ब्रिटिश आणि युरोपीय रंगभूमीची विविध रूपं अनुभवण्याबरोबरच, एडिंबराचा नाट्य संगीतोत्सव, स्कॉटलंडमधील पिटलॉक्री या खेड्यातील महोत्सव, बॅलेट, रेव्ह्यू, कळसूत्री बाहुल्यांचा खेळ करणारा रुदरफोर्ड हे सगळंच त्यांच्या स्मरणात राहणारं होतं, विचारांना चालना देणारं होतं.\n'अपूर्वाई'नंतर अवघ्या तीन वर्षांत 'पूर्वरंग' हे प्रवासवर्णन वाचकांना उपलब्ध झालं. मलाया, सयाम, बाली, जपान अशा पूर्वेकडील देशांमधल्या केलेल्या मुक्त प्रवासाचं वर्णन म्हणजे पूर्वरंग. \"चार महिने रोज हिंडत होतो. रोजचा दिवस नवा होता. मनात कुठलाही पूर्वग्रह नव्हता. कोणत्याही राजकीय, धार्मिक किंवा कलाविषयक मताचा आग्रह न धरता जे पाहता येईल ते पाहत होतो. भेटता येईल त्याला भेटत होतो,\" असं पुलंनीच 'पूर्वरंग'मध्ये म्हटलं आहे.\nत्यानंतर १९७० साली बंगाली भाषा शिकण्यासाठी पुल शांतिनिकेतनला गेले. बंगालमध्ये जाऊन तिथल्या लोकजीवनाशी एकरूप होऊन बंगाली भाषा शिकण्याची पुलंची इच्छा होती. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांत पुल एकटेच बंगालला गेले. हे तीन महिने बंगालमध्ये वेगवेगळे मेळे, जत्रा, कीर्तन यांची धूम असते. अशा वातावरणात पुल तिथे गेले, पण बदलत्या अस्थिर राजकीय परिस्थितीमुळे त्यांना हा दौरा आटोपता घ्यावा लागला. त्यामुळे 'वंगचित्रे' या पुस्तकाची रचना काहीशी वेगळी ठरली. बंगाली भाषेचा, ��ंस्कृतीचा अभ्यासक या रूपात पुल या पुस्तकात दिसतात. त्यामुळे एकूण पुस्तकाचा बाज हा थोडासा चिंतनशील झाला.\nयाउलट 'जावे त्यांच्या देशा' या पुस्तकात प्रवासातील एखादी जागा, शहर, निसर्गदृश्य मनावर कायमचं कोरलं गेलं, त्याविषयी लिहिल्यावाचून राहवत नाही म्हणून विचार शब्दबद्ध केले असा लेखांचा प्रकार आहे. त्यामुळे सुरूवात - मध्य - शेवट अशी चौकट इथे दिसत नाही. चार्ली चॅप्लीनला पाहून आपण कसे भारावलो याचं जसं वर्णन पुल करतात तसंच अमेरिकेचं वाढतं ऐहिक वैभव आणि कमी होत जाणारं मानसिक संतुलन बघून हा 'एक बेपत्ता देश' बनतो आहे, असं पुलंना वाटलं, तर 'उदंड पाहिले पाणी' मध्ये पुलंनी पर्जन्यराजापासून ते बाकी जलावतार यांकडे आप्तमित्रासारखं बघितलं आहे.\nव्यक्तिचित्रणात्मक लेखांमध्ये त्या त्या व्यक्तींमधील उणी बाजू लिहिण्याचं टाळणाऱ्या पुलंनी प्रवासवर्णनात मात्र उणीवांवर नेमकेपणाने बोट ठेवलं. त्या त्या प्रदेशातल्या खटकणाऱ्या गोष्टी, अपप्रवृत्ती, त्यांना आलेले अप्रिय अनुभव त्यांनी तितक्याच खुलेपणाने मांडले. त्यामुळे त्या त्या प्रदेशांचे जिवंतपण वाचकांना अधिक भिडलं. याशिवाय एका साहित्यिकाच्या नजरेतून केलेलं हे समाजनिरीक्षण असल्यामुळे स्वतःला आलेले अनुभवच नेमकेपणाने त्यांनी मांडले. म्हणूनच वाचकांच्याही मनात ते दीर्घकाळ ठसले. त्यांनीच लिहून ठेवल्याप्रमाणे \"जिवंत माणसाइतके जगात पाहण्यासारखे काय आहे प्रत्येक पुरुष आणि स्त्री ही प्रेक्षणीय वस्तू आहे. हर गार्डची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात प्रत्येक पुरुष आणि स्त्री ही प्रेक्षणीय वस्तू आहे. हर गार्डची न्यारी शिट्टी, हर ड्रायव्हरचा न्यारा हात जीवनाच्या फलाटावर, आपल्याला घेऊन जाणारी ती अटळ गाडी येईपर्यंत न कंटाळता प्रेमाने उभे राहण्याची धमक मात्र हवी जीवनाच्या फलाटावर, आपल्याला घेऊन जाणारी ती अटळ गाडी येईपर्यंत न कंटाळता प्रेमाने उभे राहण्याची धमक मात्र हवी \" पुलं जवळ ती धमक पुरेपूर होती. त्यामुळेच ते विविध गोष्टी विचक्षण नजरेने बघू शकले आणि त्याच गोष्टी ते वाचकांना दाखवू शकले.\nपुलंच्या या प्रवासवर्णनपर पुस्तकांमधून पुलंचा स्वतःचाही एक मानसिक प्रवास दिसून येतो. 'अपूर्वाई' लिहित असताना प्रवासाचं प्रयोजन आणि लेखन हे दोन्ही कौतुकाचं होतं, तर 'पूर्वरंग'मध्ये ही अपूर��वाई थोडीशी ओसरलेली दिसते. शिवाय पूर्वेकडील देशांचा हा प्रवास पुलंनी स्वतःच्या हौसेसाठी आणि कोणत्याही जबाबदारीचं ओझं न घेता केलेला होता. त्यामुळे 'अपूर्वाई'त सतत डोकावणारा 'मी' 'पूर्वरंग'मध्ये मागे पडला. 'जावे त्यांच्या देशा'मध्ये त्या त्या व्यक्ती, स्थळं, प्रसंग यांची अधिक चिकित्सा, त्यांच्याविषयीची अंतर्मुखता येते. 'वंगचित्रे' लिहिताना लेखकाचं वय वाढलेलं, अनुभवविश्व फारच समृद्ध झालेलं; त्यामुळे नावीन्य, कौतुक, कुतूहल या भावना तुलनेनं फिक्या पडलेल्या दिसून येतात.\n'अपूर्वाई'चा कित्ता 'पूर्वरंग' ने काहीसा गिरवलेला दिसला तरी नंतर 'वंगचित्रे' मध्ये अंतर्मुखतेचं, समाजमनस्कतेचं, समाजचिंतनाचं एक वेगळंच परिमाण पुलंच्या लेखनाला आलं. वाचकांना सुखावण्यापेक्षा अस्वस्थ करण्याची वेगळी वाट पुलंनी चोखाळली असंच म्हणावं लागेल.\nमएसो भवन, 1214-1215 सदाशिव पेठ, पुणे 30\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/compaq-enter-in-smart-tv-sector/", "date_download": "2020-10-31T16:38:01Z", "digest": "sha1:LR6YZPLMENV3N5FCDC5IO4DQD367Y2E2", "length": 9432, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "कॉम्पॅकचा स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्रवेश - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome टेक-निक कॉम्पॅकचा स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्रवेश\nकॉम्पॅकचा स्मार्ट टेलिव्हिजनमध्ये प्रवेश\nअमेरिकेतील ब्रँड कॉम्पॅक एकेकाळी जागतिक बाजारातील अग्रेसर असा पर्सनल कम्युटिंगमधील ब्रँड राहिला आहे. कॉम्पॅकने मंगळवारी ओसीफाइड इंडस्ट्रीजच्या लायसनिंग असोसिएशनच्या माध्यमातून स्मार्ट टेलिव्हिजन लाँचिंगची भारतात घोषणा केली.\nब्रँडने हेक्स नावाची बहुप्रतिक्षित फ्लॅगशिप क्युएलईडी ४ के सिरीज सुरू करून ब्रँडने पहिला ठसा उमटवला आहे. हे मॉडेल ५५ इंच आणि ६५ इंचांच्या दोन मोठ्या आकारात असून अनुक्रमे ५९,९९९ रुपये आणि ८९,९९९ रुपयांच्या किफायतशीर किंमतीत उपलब्ध आहेत. यात लाइफ-लाइक व्हिज्युअल-ऑडिओ अनुभवासाठी अत्याधुनिक डिस्प्ले, नवीन्यपूर्ण साउंड टेक्नोलॉजी समाविष्ट आहे.\n‘आकाश’ ठरली सर्वोत्तम शिक्षणसंस्था\nकॉम्पॅक टेलिव्हिजन बिझनेसचे सीईओ आनंद दुबे म्हणाले, “या लाँचिंगद्वारे, स्मार्ट टेलिव्हिनमधील ग्राहकांना सर्व सेगमेंट आणि साइजमध्ये उत्तम पर्याय उपलब्ध करून देणारा ब्रँड म्हणून स्थापित करण्याच्या दृष्टीने अनेक पाऊले प्रथमच उचलली आहेत. कॉम्पॅक हेक्स हे उत्कृष्ट तंत्रज्ञान आणि अप्रतिम सुविधांचे विलक्षण डिव्हाइस आहे. मात्र याचे वेगळेपण दर्शवणा-या दोन गोष्टी आहेत. एक म्हणजे, प्रत्येक पातळीवर गुणवत्ता सुनिश्चित करणारे उत्कृष्ट घटक आम्ही त्यात वापरलेले आहेत. तर दुसरे म्हणजे, हेक्स हा सर्वात आकर्षक टेलिव्हिजन असून तो आपल्या वैयक्तिक मनोरंजनात केंद्रस्थानी असेल.”\nपुढील काही आठवड्यात ३२ इंच ते ५५ इंचांपर्यंत लहान आकारातील उत्पादने उपलब्ध होतील. त्यातही ईएसई आणि मिमीसारखी वैशिष्ट्ये असतील.\nPrevious article‘आकाश’ ठरली सर्वोत्तम शिक्षणसंस्था\nNext articleदुचाकीची दुरुस्ती होणार तुमच्याच घरी\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\n‘महिंद्रा’सोबत आता ‘जॉय ऑफ लर्निंग’\nऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश\n‘हॉटेल्सना पाहिजे मदतीचा हात’\n‘लॉरेट मेडल’ पुरस्काराने ‘ब्लू डार्ट’ सन्मानित\nपाच लाखांपर्यंतचा कर परतावा तात्काळ मिळणार\nफार्मा क्षेत्राने दिला गुंतवणूकदारांना दिलासा\nऑनलाईन शिक्षणावर विद्यार्थी खूश\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.sudharak.in/1995/03/1696/", "date_download": "2020-10-31T17:07:45Z", "digest": "sha1:SXYM7SEDSUV4YIE3KJK6QJ2VZFUDJSGD", "length": 28266, "nlines": 61, "source_domain": "www.sudharak.in", "title": "बंडखोर पंडिता . १ – आजचा सुधारक", "raw_content": "\nताजा अंक – ऑक्टोबर २०२०\nबंडखोर पंडिता . १\nमार्च, 1995इतरप्र. ब. कुळकर्णी\nपंडिता रमाबाईंच्या कार्याची ओळख आजचा सुधारकच्या वाचकांना करून देण्याचा विचार तसा लांबणीवरच पडत गेला. मध्यंतरीच्या एका घटनेने ते काम आणखी रेंगाळले.आजचा सुधारकच्या सल्लागार मंडळावरील एका विदुषीने धर्मांतर केले. ही गोष्ट सुधारकाला खटकली. समाजसुधारणेसाठी धर्माचे माध्यम आवश्यक समजणे ही गोष्ट त्याच्या धोरणात बसत नाही तर मग धर्मांतर करून ख्रिस्ती झालेल्या रमाबाई सुधारक कशा आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही आणि आंबेडकर, गांधी यांना तरी तुम्ही सुधारक समजता की नाही त्यांची धर्मनिष्ठा तर जगजाहीर आहे. अशी बरीच भवति न भवति (मनाशी) केली. शेवटी निष्कर्ष निघाला तो असा:\nआजचा सुधारकला स्वतःचे धोरण ठरविण्याचा अधिकार आहे. धर्माच्या नावाने सुधारणेचा पुरस्कार त्याच्या धोरणात बसत नाही कारण धर्माचा आधार श्रद्धा आहे. आप्तवचनाला धर्मात प्रामाण्य आहे. विवेक तेथे दुय्यम आहे. सुधारकी भूमिकेत विवेकाला अग्रक्रम आहे. धर्मबंधन व्यक्तिस्वातंत्र्यातला अडथळा आहे. विचारस्वातंत्र्याला विवेकनिष्ठेशिवाय दुसरी मर्यादा नाही. अर्थात धर्मनिष्ठांना ही भूमिका नाकारण्याचाअधिकार आहे तसा सुधारकालाही त्यांचा सल्ला नाकारण्याचा आहे. बस इतकेच.\nआता गांधी, आंबेडकरांसारख्या महापुरुषांनी या समाजाच्या सुधारणेसाठी जिवाचे रान केले हा तर इतिहास आहे. तो नाकारण्याइतका आ. सुधारक करंटा नाही. त्यांची महात्मता मान्य करूनही त्यांच्या मार्गातले धोके सुधारकाला दिसतात. कोणाच्याही महात्मतेचे दडपण येऊ न देता स्वतः विचार करणे हा विवेकाचा मार्ग आहे. हा दृष्टिकोण अंगीकारून पंडिता रमाबाईंचे चरित्र अभ्यासणे योग्य आहे, आवश्यक आहे आणि उपयुक्तही.\nरमाबाईंची जीवनकथा अद्भुत आहे पण रम्य नाही. ती दाहक आहे. तिच्यात एकाटोकापासून दुसर्याप टोकाकडे आंदोलन आहे. धर्मभोळ्या सनातनी कर्मठ ब्राह्मण कुटुंबात त्याजन्मल्या. अंत झाला तो कट्टर ख्रिश्चन म्हणून. ज्या उच्च वर्गातल्या अन्याय्य व्यवस्थेविरुद्ध त्या पेटून उठल्या त्या समाजानेच त्यांना विजनवासात धाडले. स्वजनांकडून उपहास त्यांना हिंदु-बांधवांकडून वाट्याला आला तसाच नव्या ख्रिश्चन धर्मबांधवांकडूनही आला. रात्रंदिन ज्यांना युद्धाचा प्रसंग असेच जिणे त्यांना लाभले. परंतु प्रोमिथ्यूअसच्या अतूट धैर्याने आणि अदम्य विश्वासाने त्यांनी उभारलेले बंडाचे निशाण कधीही खाली ठेवले नाही.\nरमाबाईंचे वडील अनंतशास्त्री डोंगरे हे दशग्रंथी ब्राह्मण, कर्नाटकातील आपले गाव कायमचे सोडून पुण्यसंचयासाठी तीर्थाटन करीत निघाले होते. पैठण मुक्कामी त्यांची अशाच दुसर्याम यात्रेकरूशी गाठ पडली. विपन्नावस्थेला कंटाळून या दुसर्याह ब्राह्मणाने अधिक उग्र मार्गाचा अवलंब केलेला होता. तो साष्टांग नमस्कार घालीत वाट चालत होता. सोबत गरोदर पत्नी आणि ९ वर्षांची ‘उपवर मुलगीही होती. त्याने अनंतशास्त्री या ४४ वर्षे वयाच्या विधुराला पुन्हा संसाराला उद्युक्त केले. आपल्या ९ वर्षाच्या लक्ष्मीचे कन्यादान करून बरेच पुण्य गाठी बांधले. अनंतशास्त्री पुन्हा गृहस्थाश्रमाच्या लोभात पडले याला तसेच एक कारण होते. स्वस्त्रीला विद्याविभूषित करण्याची त्यांची आकांक्षा अपुरीच राहिली होती. त्यांच्या डोक्यात हे स्त्री शिक्षणाचे खूळ शिरले होते त्यांच्या गुरुगृही. पुण्याला त्यांचे गुरू पेशवेवाड्यात संस्कृत शिकवीत. गुरूबरोबर वाड्यावर त्यांनी दुसरे बाजीराव पेशवे यांच्या पत्नी वाराणसीबाईंचे संस्कृत अध्ययन अवलोकिले होते. त्यांची अध्ययनातील गती, शुद्ध संस्कृतोच्यार आदींनी प्रभावित होऊन, मीही माझ्या पत्नीला अशीच विद्यालंकृत करीन अशी मनोकामना त्यांनी वर्षानुवर्षे उरी बाळगली होती. लक्ष्मीला घेऊन ते गावी परतले आणि तिला शिकवणे सुरू केले. त्यांची ही कृती ब्रह्मवृंदाला अर्थातच रुचली नाही. पण त्यांनी माघार घेतली नाही. वेद वगळता अन्य संस्कृतविद्या स्त्रियांना देण्यास शास्त्रांचा मज्जाव नाही अशी त्यांची भूमिका होती. ते माध्व वैष्णवपंथी होते. धर्माचार्यासमोर निर्णयासाठी दोन महिने वाद चालला. चारशे सनातनी पंडित विरुद्ध एक सुधारकी पंडित असा हा वाद झाला. त्यात ते जिंकले. आपल्या भूमिकेला पुष्टी देणारी शास्रवचने व टीकांश त्यांनी एकत्र ग्रथित करून पुस्तक तयार केले होते. ते पुढे कुठेतरी गहाळ झाले. वादातला विजय व्यवहाराला पुरला नाही. शेवटी सगळ्या कटकटींपासून दूर जाण्याचा एक मार्ग त्यांनी काढला. डोंगरमाथ्यावर जिथून तुंगा, भद्रा आणि कृष्णा उगम पावतात त्या गंगामू��� या ठिकाणी त्यांनी बरीचशी पडीक जमीन मिळवली. तिथे स्वतःचा आश्रम उभारला. निर्वेधपणे पत्नीचे शिक्षण सुरू ठेवले. त्यांच्या विद्वत्तेचा लौकिक होताच. इतरही शिष्य जमून गुरुकुल तयार झाले. लक्ष्मीबाई सुदैवाने मेधावी होत्या. त्यांनी शीघ्रगतीने प्रगती केली. लवकरच इतके प्रावीण्य संपादन केले की, पत्नीच्या माघारी छात्रांना त्याच पाठ देत. या ठिकाणी अनंतशास्त्री १३ वर्षे राहिले. रमाबाई त्यांचे शेवटचे अपत्य. त्या ६ महिन्याच्या असताना शास्त्रीबुवांनी पुन्हा तीर्थाटनाच्या मार्गाने जायचे ठरवले. आपली मोठी कन्या कृष्णा, श्रीनिवास हा पुत्र आणि लहानगी रमा यांना घेऊन हे दाम्पत्य पुन्हा पायी तीर्थयात्रेला निघाले. रमेला टोपलीत घालून भारवाहकाच्या मदतीने पदयात्रा सुरू झाली. अर्भकावस्थेपासून सुरू झालेला रमाबाईचा हा प्रवास पुढे २० वर्षे चालू होता. त्यांचे कलकत्त्याला आगमन झाले तेव्हाच तो संपला. ते वर्ष होते इ.स. १८७८. आता या कुटुंबातले दोघेच राहिले होते. श्रीनिवास आणि रमाबाई. आई-वडील आणि कृष्णाबाईमद्रास इलाख्यातील दुष्काळात अन्नान्न दशा होऊन निवर्तले. योगायोगाने ही भावंडे कलकत्त्याला आली आणि त्यांचा अज्ञातवास संपला. तिथून पुढे कायम त्यांच्यावर प्रकाशझोत राहिला. तिथे नवजागृत सुशिक्षित वर्गाने त्यांना अक्षरशः डोक्यावर घेतले. वीस वर्षांची ही तेजःपुंज तरुणी व्याख्यान-प्रवचन करते. संस्कृतात भाषण-संभाषण करते. शीघ्रकविता रचते. अख्खे भागवत-पुराण, गीता, कित्येक स्तोत्रे असे हजारो श्लोकांचे तिचे पाठांतर आहे. असा लौकिक झाला. वर्तमानपत्रांनी तो सर्वदूर पसरवला. पंडितसभांनी त्यांना शारदा, सरस्वती, पंडिता अशा बिरुदांनी गौरविले. त्यांची किर्ती महाराष्ट्रात येऊन पोचली. न्या.मू. रानडे, तेलंग, भांडारकर अशा समाजधुरीणांनी त्यांच्याकडे शिष्टमंडळ पाठवून मायभूमीला येण्याचे आमंत्रण केले.\nज्या रमाबाईंचे जे पांडित्य पाहून कलकत्त्याचे विद्वान स्तिमित झाले होते ते त्यांनी कुठून मिळविले होते त्यांचे आईवडील हेच त्यांचे गुरू. ‘चरैव इति चरैव इति’ (चालत राहा, चालत राहा) हा वैदिक उपदेश त्यांच्या तीर्थरूपांनी अक्षरशः पाळलेला. अखेरपर्यंत. वडील वारले तेव्हा रमाबाईंचे वय १६ वर्षांचे होते. मागोमाग एका महिन्यात आई वारली. अनंतशास्त्र्यांचे अखंड परिभ्रमण सुरू असे. काशी ते रामेश्वर आणि द्वारका ते गंगासागर अशा प्रवासात मुक्कामाच्या गावी शास्त्रीबोवा देवळात भागवत वाचीत असत.\nआईने सकाळी ४ वाजता ब्राह्म मुहूर्तावर उठावे. मुलांना संस्कृतचे पाठ द्यावेत असा क्रम असे. थोडी प्रगती झाल्यावर व्याकरण, कोषादींचा उपयोग करून स्वतःच स्वतःचे शिक्षक बनावे असे शिक्षण आईवडिलांनी दिल्याचे रमाबाई सांगत. या प्रकारचा दिनक्रम चालला असता १२ वर्षांचे वय होईतो रमाबाईचे १८ हजार श्लोकी भागवत, गीता, स्तोत्रे, कोष असे प्रचंड पाठांतर झाले होते. हे कुटुंब १८७३-७४ साली मद्रास इलाख्यात यात्रा करीत असता अत्यंत भीषण दुष्काळात सापडले. दिवसचे दिवस उपवास पडत. झाडपाला खाऊन भुकेची आग विझेना. एकदा तर जलसमाधी घेण्यास निघालेल्या आईवडिलांना श्रीनिवासने महत्प्रयासांनी अडविले. पण दुष्काळाने शेवटी त्यांचा बळी घेतलाच. मृत्युसमयी मला थोडे साखरपाणी द्या म्हणून विनवणाच्या शास्त्रीबुवांना पुत्राने पाणी पाडले. पण साखर कुठून आणणार उमेदीच्या काळात जिच्या ओसरीवर पाचपन्नास पाने रोज उठत ती अन्नपूर्णा लक्ष्मीबाई अन्न अन्न करून मेली. हा दुष्काळ रमाबाईच्या मनावर फार खोल ठसा उमटवून गेला. पुढे मध्यप्रदेशात आणि गुजरातेत दुष्काळ पीडितांना वाचविण्यासाठी रमबाईंनी अतोनात परिश्रम घेतलेले दिसतात. दया हे धर्माचे मूळ आहे हे रमाबाई स्वतःच्या अनुभवग्रंथातूनच शिकल्या. दुसरा धडा रमाबाईंनी घेतला तो उपयुक्त शिक्षणाचा. आपल्यासमोरआईवडील अन्नासाठी तडफडत असता आपण काही करू शकत नव्हतो हे शल्य त्यांना फार लागून राहिले होते. त्यांना वाटे आईवडिलांनी आम्हाला खूप विद्या दिली. पण ती पोट भरण्याच्या कामाची नव्हती. अर्थोत्पादक कौशल्य ना त्यांच्यापाशी ना त्यांच्याभावापाशी, त्यांचा धर्म त्यांना भीक मागू देत नव्हता. श्रीनिवासने मोलमजुरी करणे पत्करले. पण त्याने निभाव लागला नाही. रमाबाईंनी पुढे आपल्या केडगावच्या मुक्ति आश्रमात स्त्रियांना अर्थकरी विद्या देण्यावर भर दिला त्याचे मूळ या अनुभवात आहे. आईवडिलानंतर वर्षाच्या आत कृष्णाबाईचा अंत झाला. श्रीनिवास आणि रमाबाईंनी आणखी दोन वर्षे भारतभ्रमण चालूच ठेवले. त्यातले एक दोन प्रसंग असे. प्रवासात वडिलांचा नेम असा असे की पुराण वाचीत असता पोथीपुढे कोणी ठेवलेला पै-पैसा, डाळतांदूळ घ्यायचे, आपली गरज भा��ताच उरलेले धान्य, पै-पैसा दक्षिणा म्हणून वाटून टाकायचे. संचय करायचा नाही. वडिलांचा हा धर्म भावंडे पाळीत होती. वस्त्रे, प्रावणे यांची वानवा असायची. स्नानानंतर धूतवस्त्र परिधान करावे असा धर्मनियम पाळणे कधी कठीण होऊन बसे. कारण दुसरे वस्त्रच नसायचे. अशा वेळी रमाबाई अंगावरचे अर्धे वस्त्र धुवून वाळवत, नंतर ते नेसून उरलेले धूत असत. छत्री, पादत्राणे यांचा प्रश्नच नव्हता. एकदा हिवाळ्यात पंजाबात परिभ्रमण चालले होते. रात्री थंडी इतकी असह्य झाली की झेलम नदीच्या पात्रात खड्डे करून दोघांनी त्यात गळ्यापर्यंत गाडून घेतले. अशी दिशाहीन भटकंती किती चालली असती कोणास ठाऊक. तशात त्यांचे कलकत्त्याला आगमन झाले आणि रमाबाईंच्या जीवनाला अकल्पनीय अशी कलाटणी मिळाली.\nकलकत्त्याला त्यांना लाभलेले सुखाचे आणि मान्यतेचे दिवस फार काळ राहिले नाहीत. दोन वर्षांनी श्रीनिवासचा अचानक मृत्यू झाला (८ मे १८८०). त्या दोन वर्षांत कलकत्त्यातील नवशिक्षितांनी त्यांच्यावर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. केशवचंद्र सेन आणि त्यांचे समानधर्मी विद्वानांच्या इच्छेवरून त्यांचा ब्राह्मो समाजाशी संबंध आला. त्याच दरम्यान आणखी एक आक्रीत घडले. रमाबाईंच्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्वाने आणि अमोघ वक्तृत्वाने भारलेल्या त्या बंग भद्रजनांनी त्यांना विनविले की आमच्या पडदानशीन कुलास्त्रिया निरक्षर आहेत. आपण त्यांना स्त्रीधर्माचे ज्ञान द्यावे.\nया व्याख्यानांसाठी म्हणून रमाबाईंनी धर्मशास्त्राचे वाचन केले. त्यातच त्यांच्या पुढच्या कामगिरीचे बीजारोपण झाले. पुढे ४ वर्षांनी पुण्याला गेल्यावर त्यांचे स्त्री-धर्मनीति’ हे पहिले पुस्तक निघाले. त्यातून जी द्रव्यप्राप्ती झाली तिच्यातून त्यांचे इंग्लंडला जाण्याचे भाडे सुटले आणि प्रत्यक्षात एप्रिल १८८३ मध्ये त्या इंग्लंडला जाऊ शकल्या.\nतुमचा अभिप्राय नोंदवा Cancel reply\nनास्तिक्य, हिंदू संस्कृती आणि नैतिकता – मकरंद देसाई\n‘बुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य’: संकल्पनात्मक ऊहापोह – विचारवर्म\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य : विचार आणि संघटन – कुमार नागे\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग १ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग २ – उत्पल व. बा.\nबुद्धी, विवेक आणि वास्तव भाग ३ – उत्पल व. बा.\nवर्जितांची संस्कृती – अमेय गोखले\nहिंदू धर्म आणि संस���कृती यांवर हिंदुत्वाचा घाला – प्रद्युम्न सहस्रभोजनी\n – अ‍ॅड. अतुल सोनक\nनास्तिकता ही बुद्धिनिष्ठ जीवन जगण्यासाठीची पहिली पायरी – प्रभाकर नानावटी\nदेवाची भीती काढून घेतली तर काय होईल – डॉ. सचिन लांडगे\nस्वार्थाची वर्तुळे आणि प्रयोगाच्या रूपातील भारत – आशिष महाबळ\nकोरोना महामारीचे स्वरूप व व्याप्ती – शिवप्रसाद महाजन\nबुद्धिप्रामाण्यवादातील सार्वत्रिकांचा प्रश्न – प्रमोद सहस्रबुद्धे\nश्रद्धेची बेडी तोडावी – य.ना.वालावलकर\nबुद्धिप्रामाण्यवादी नास्तिक्य – शशिकांत पडळकर\nभावनेला शास्त्रकाट्यावर तोलण्याची गरज – निखिल जोशी\nरॅशनल जावेद अख्तर – रवि आमले ब. सु.\nबुद्धिप्रामाण्यवाद आणि नास्तिकता – शरद बेडेकर\nराज्यघटनेच्या संदर्भात धर्मनिरपेक्षता – डॉ. विश्वंभर चौधरी\nमन केले ग्वाही – संजीवनी कुलकर्णी\nधर्म आणि हिंसा – मंगला आठलेकर\nआजचा सुधारक © 2020\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00520.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=2001", "date_download": "2020-10-31T17:04:45Z", "digest": "sha1:XXKPJPQ6TBMCSIFBWHVRLZLOTWKUPXDY", "length": 3589, "nlines": 81, "source_domain": "m4marathi.com", "title": "बटाट्याची चटणी – m4marathi", "raw_content": "\n१) एक वाटी सालासकट बटाट्याच्या बारीक चिरलेल्या फोडी\n२) तीन-चार हिरव्या मिरच्या\n३) दहा-बारा कढीलिंबाची बारीक चिरलेली पान\n४) एक मोठा चमचा शेंगदाण्याचा कूट\n५) अर्धा चमचा साखर\n६) एक चमचा लिंबाचा रस\n७) दोन मोठे चमचे तेल\n८) चिमुटभर मेथी पावडर\n९) फोडणीसाठी मोहरी , हळद , हिंग\n१०) चवीनुसार मीठ .\n१) तेलाची फोडणी करून त्यात मेथीपूड घालावी . मिरच्या , कढीलिंब टाकून परतून घ्यावं .\n२) मग बटाटाच्या फोडी घालून परतून झाकण ठेवावं . फोडी शिजल्या की त्यात चवीला मीठ , शेंगदाण्याचा कूट , साखर घालून खूप वेळ परतून चटणी कोरडी करावी . खाली उतरवून लिंबाचा रस घालावा .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.8, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/08/blog-post_64.html", "date_download": "2020-10-31T16:30:26Z", "digest": "sha1:MZNWVKIT2WBWZ5I3TM5E2UWBRBXSGZF2", "length": 4127, "nlines": 77, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "वाळवा तालुक्यात आज १३ कोरोना पाॅझिटीव्ह", "raw_content": "\nHomeवाळवा तालुक्यात आज १३ कोरोना पाॅझिटीव्ह\nवाळवा तालुक्यात आज १३ कोरोना पाॅझिटीव्ह\nइस्लामपूर ( सूर्यकांतशिंदे )\nवाळवा तालुक्यात आज आणखी १३ जणांचे कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाळवा तालुक्यातील रुग्णांची संख्या आता १८६ वर पोहचली आहे. त्यापैकी ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या ७२ एव्हढी आहे. तालुक्यात आत्तापर्यंत १० जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.तालुका आरोग्य अधिकारी साकेत पाटील यांनी ही माहिती दिली.\nयामध्ये मसूचीवाडी येथील ५० व ४५ वर्षाचे दोन व्यक्तीचा समावेश आहे. येडेमछिंद्र येथील २४ वर्षाचा १ व्यक्ती, कासेगाव येथील ४०,१८,१४, असे ३ व्यक्ती,गोटखिंडी येथील ५५ वर्षीय १ व्यक्ती,इस्लामपूर येथील ६१ वर्षीय १ व्यक्ती,आष्टा येथील ३४,५२,४४,५2 वर्षाचे ४ व्यक्ती, बावची येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती असे एकूण १३ अहवाल पोझिटिव्ह आले आहेत. त्यांच्या कुटुंबियांचे अलगीकरण करण्यात आले आहे.\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%9F%E0%A5%89%E0%A4%AE_%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%82%E0%A4%9D", "date_download": "2020-10-31T17:45:25Z", "digest": "sha1:TDC3B63BUTNGXSYH4BYXPNHHVM6GF72A", "length": 12762, "nlines": 223, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "टॉम क्रूझ - विकिपीडिया", "raw_content": "\nटॉम क्रूझ (टॉम मॅथ्यू 4 क्रूझ)\nथॉमस क्रूज म्यापोथर ४\nसिरॅक्युज, न्यू यॉर्क,संयुक्त राज्य अमेरीका\nटॉम क्रूझ (Thomas Cruise Mapother IV; जन्म: ३ जुलै १९६२) टॉम क्रुझ हा हॉलिवुड चा सुप्रसिद्ध अभिनेता आहे[१].टाॅम कृज हाॅलिवुड च्या चित्रपटांमध्ये अअककt\nतो एक अमेरिकन सिने अभिनेता व निर्माता आहे. टॉम क्रूझ जगातील सर्वात प्रसिद्ध व लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक मानला जातो. १९८१ सालापासून हॉलिवूडमध्ये कार्यरत असलेल्या क्रूझला आजवर तीन वेळा गोल्डन ग्लोब पुरस्कार तर दोन वेळा ऑस्कर पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहेत.टॉम क्रुझ ने आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ' रिस्की बिजनेस' या १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या चित्रपटापासून केली.' द कलर ऑफ मणी' ,' रेन मॅन '(१९८८) आणि ' बॉर्न ऑन फोर्थ जुलाई'(१९८९) या चित्रपटान मधील अभिनयासाठी चित्रपट समीक्षकांकडून टॉम क्रुझ ला प्राशंन्सा मिळाली.\nअभिनय करतो.तो चित्रपट निर्माता सुद्धा आहे.तो‌ ॲक्शन स्टार आहे.चित्रपटांमधिल स्टंट तो स्वताः करतो.टाॅम कृज पुर्ण जगात प्रसीद्ध आहे.तो अमेरीकेत राहतो.टॉम क्रूझने आजवर टॉप गन (१९८६), अ फ्यू गूड मेन (१९९४), जेरी मॅग्वायर (१९९६), मॅग्नोलिया (१९९९), द लास्ट सामुराई (२००५) इत्यादी अनेक यशस्वी चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका केल्या आहेत. १९९६ पासून तो मिशन: इम्पॉसिबल ह्या शृंखलेसाठी प्रसिद्ध आहे. ह्या शृंखलेमधील मिशन: इम्पॉसिबल, मिशन: इम्पॉसिबल २, मिशन: इम्पॉसिबल ३‎, मिशन: इम्पॉसिबल – घोस्ट प्रोटोकॉल व मिशन: इम्पॉसिबल – रोग नेशन ह्या पाचही चित्रपटांमध्ये तो इथन हंट नावाच्या गुप्तहेराच्या भूमिकेत चमकला आहे.\nटॉम कृज यांच्या आईचे नाव मेरी ली आहे व वडिलांचे नाव थॉमस क्रुझ मापोथर ३ आहे. त्यांच्या आई ह्या स्पेशल एज्युकेशन टीचर होत्या आणि त्यांचे बाबा हे इलेक्ट्रिकल अभियंता होते. टॉम क्रुझ ला तीन बहिणी आहेत‌ 'लि ॲणि','मेरियन'आणि'कॅस'. टॉम क्रुझने ग्लेन रिज हायस्कूल' मधून पूर्ण केली.जे'ग्लेन रिज,न्यू जर्सी,येथे स्तिथ आहे.\nअभिनय -वयाच्या १८ व्या वर्षी टॉम आपल्या आई व सावत्र वडीलांचे आशीर्वाद घेऊन न्यू यॉर्क सिटी ला गेला त्याला अभिनय शिकायचा होता. न्यू यॉर्क मध्ये टॉम क्रुझ ने बस बॉय या पदावर काम केले. नंतर टॉम 'लॉस एंजेलिस' ला गेला. टेलिव्हिजन च्या नाटकांमध्ये एखादी भूमिका मिळाली तर बरे होईल असे त्याला वाटले. त्याने 'CAA क्रिएटिव्हआर्टिस्ट इजण्सी'त नोंदनी केली व अभिनय करण्यास प्राऱंभ केला.सर्व प्रथम टाॅम १९८१ मध्ये 'एंन्ड लेस लव्ह' या चित्रपटात एका छोट्याशा भुमिकेत मोठ्या पडद्यावर झळकला.'रीस्की बिझनेस' या चित्रपटाने टाॅम ला ओळख मिळवून दिली.'टाॅप गन' या चित्रपटाने त्याला नावलौकिक मिळवुन दिले.\nटॉम क्रुझ जी यांचे चित्रपट खाली दिलेली आहेत.\nएज आॅफ टुमारो २०१४\nमिशन ईम्पाॅसीबल ईथन हंट\nमिशन इम्पसिबल - २ ईथन हंट\nमिशन इ्पॉसिबल - ३ ईथन हंट\nमिशन ईम्पाॅसीबल - घोस्ट प्रोटोकॉल ईथन हंट\nमिशन ईम्पाॅसीबल - रोग नेशन ईथन हंट\nमिशन ईम्पाॅसीबल : फॉल आऊट ईथन हंट २०१८\n^ news website, www.Aajtak.in. \"टॉम क्रुझ हा हॉलीवूडचा सुप्रसिद्ध, जगप्रसिद्ध अभिनेता आहे\". Aajtak. Archived from the original on १९ जुलै २०१९. १३ जानेवारी २०२० रोजी पाहिले.\nइ.स. १९६२ मधील जन्म\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २५ ऑक्टोबर २०२० रोजी २१:१६ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण या���्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/06/best-places-to-monsoon-trek-near-mumbai.html", "date_download": "2020-10-31T16:00:33Z", "digest": "sha1:652GKVW6BXBNCJQRQ7A4ER26VQVI2DOO", "length": 20870, "nlines": 61, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "मुंबईजवळील मान्सून ‘वन-डे पिकनिक’ स्पॉट | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nमुंबईजवळील मान्सून ‘वन-डे पिकनिक’ स्पॉट\nमस्तपैकी पावसाला सुरुवात झालीय. वर्षभर मनावर साचलेला तोचतोपणा आणि कंटाळ्याची जळमटं घालवायला रानावनात जाऊन पावसाला भेटण्याची हीच वेळ आहे. त्यामुळे घरात बसण्याऐवजी टाका सॅक पाठीवर आणि निघा भटकायला. असेच काही वन डे पिकनिक स्पॉट देतोय, खास मुंटाच्या वाचकांसाठी...\nभिवपुरी, (बेकरे गावचा धबधबा)\nमध्य रेल्वेमार्गावर ट्रेनने बदलापूर स्टेशन सोडलं की, डोंगररांगांमधून खाली झेपावणारे धबधबे खुणावू लागतात. असाच एक धबधबा दडला आहे, भिवपुरी रोड स्टेशनजवळील बेकरे गावाजवळ. भिवपुरी रोड स्टेशनवर उतरून पूर्वेला यायचं. रेल्वे रूळांलगतचा रस्ता पकडून कल्याणच्या दिशेने चालायला सुरुवात करायची. पंधरा-वीस मिनिटं चालल्यानंतर एक छोटासा पूल लागतो. या पूलाच्या पुढे असलेलं उजवीकडचं वळण जातं ते बेकरे गावात. गावात पोहोचल्यानंतर घरं ओलांडून डोंगर चढल्यावर आपण थेट या धबधब्याच्या खाली पोहोचतो. खाण्यापिण्याची सोय गावातही होते किंवा पूलाच्या आधी असलेल्या हॉटेलमध्येही सोय होऊ शकते. सर्वात उत्तम उपाय म्हणजे स्वत:चे डबे घेऊन जाणं. एका दिवसात जाऊन येता येईल, असा हा स्पॉट खूपच सुंदर आहे.\n भिवपुरी स्टेशनहून शेतातून जाणारी अर्ध्या पाऊण तासांची पाऊलवाट भिवपुरी धबधब्याकडे घेऊन जाते. माथेरानच्या पठारावरून येणारं हे पाणी धबधब्याच्या रूपाने खाली येतं आणि सपाट जमिनीवर पसरतं. त्यामुळे फॅमिली पब्लिकसाठीही अगदी 'सेफ'. शेवटच्या काही मिनिटांची चाल थेट धबधब्याच्या प्रवाहातून करण्याचा आनंद इथे लुटता येतो.\n��ाधारणपणे वांगणी हे आकाशदर्शनासाठी खूप फेमस आहे. पण पावसाळ्यात इथल्या डोंगरांतून अक्षरशः पालवीसारखे धबधबे फुटतात. यातलाच एक लोकप्रिय धबधबा म्हणजे भगीरथ धबधबा. याचा मार्ग डोंगरावरुन असल्याने पर्यटकांना ट्रेकिंग आणि धबधब्यावर भिजण्याचा दुहेरी आनंद घेता येतो. हा धबधबा तसा पर्यटकांसाठी सुरक्षित समजला जातो. तसंच इथे पोहचण्यासाठी डोंगराची वाट चढावी लागते. डोंगर चढल्यावर पुन्हा धबधब्याकडे येण्यासाठी दुस-या डोंगराची वाट खालच्या दिशेने उतरावी लागते. उतरणीची वाट किंचित अवघड असली तरी सोबत सहकारी असल्यास ती सोपी होऊन जाते. धबधब्याच्या ठिकाणी जास्त खोली नसल्याने तो सुरक्षित आहे. जेवणाची सोय नाही.\n - वांगणी स्टेशनवरुन रिक्षा करणं. चालत जायचं असेल तर नीट विचारतच जावं लागेल.\nबोरघाटावर (मावळ प्रांतावर) लक्ष ठेवण्यासाठी बांधण्यात आलेल्या लोहगड-विसापूर-तुंग-तिकोना या दुर्गचौकडीतला एक आणि सुळक्यासारख्या दिसणाऱ्या वैशिष्ट्यपूर्ण आकारामुळे ओळखला जाणारा तुंग हा एक पुरातन किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातल्या मावळ तालुक्यात लोणावळ्याजवळील घुसळखांब इथं तुंग किल्ला आहे. तुंगवाडी हे या किल्ल्याचं पायथ्याचं गाव. तुंगवाडीतल्या हनुमान मंदिराजवळ जिथं डांबरी रस्ता संपतो, तिथूनच एक पायवाट ट्रेकला सुरवात करते. डोंगरात खोदलेल्या पायवाटांनी चढताना पाचच मिनिटांमध्ये कड्याच्या दिशेला खोदलेल्या एका कोनाड्यातील मारुतीरायाची मूर्ती दिसते. पुढची खडी चढण कड्याला चिकटून नागमोडी, अरुंद वळणं घेत, गडाच्या प्रवेशद्वाराजवळ पोचवते. हिरव्यागार गवतातून वाट काढत ट्रेक करताना निसर्गाचा आस्वाद घेता येतो. तुंगवाडीत साधं जेवण पूर्वसूचनेनं उपलब्ध होईल. ट्रेक एका दिवसाचा असल्यास राहायची गरज भासत नाही; मुक्काम करायचा झाल्यास वाडीतल्या हनुमानाच्या देवळात तसेच जवळच्याच भैरोबाच्या देवळात राहण्याची सोय होऊ शकते.\n पुणे लोकल लोहमार्गावरच्या कामशेत स्थानकावरून काळे कॉलनी इथून ब्राह्मणोली गावी यावं. तिथून तुंगवाडीकडे जात येतं. हाच रस्ता पुढे तिकोना किल्ल्यालासुद्धा जातो.\nलेण्यांजवळचा आणखी एक धबधबा म्हणजे भाजे. लोणावळ्याजवळच्या प्रसिद्ध कार्ले- भाजे लेण्यांच्या जोडगोळीतील भाजे म्हणजे विसापूर किल्ल्याच्या पायथ्याची लेणी. भाजे गाव मळवली रेल्वे स्था��कापासून साधारणपणे एक किलोमीटरवर आहे. पावसात इथला धबधबा मस्त पडत असतो. आजूबाजूच्या ओल्या- हिरव्या- डोंगरी निसर्गसौंदर्यामुळे पावसाळ्यात हा 'डांबर ट्रेक'ही सुसह्य होतो. या रस्त्याने थेट पुढे लोहगडवाडीच्या दिशेने चालत जातानाही छोटे छोटे धबधबे येत राहतात. भाजे लेण्यात प्रवेश केल्यानंतर सगळ्यात प्रथम आपलं लक्ष जातं ते चैत्यागृहाकडे. येथील चैत्याकमान ही कोंढाणे येथे असलेल्या पिंपळपानाच्या आकाराची आहे. तसंच आजूबाजूच्या हिरव्यागार परिसरात निवांत वेळ जाऊ शकतो. एकवीरा देवस्थानासाठी प्रसिद्ध असलेल्या कार्ले लेण्यांच्या छोट्या डोंगरावरही पायऱ्यांच्या बाजूने डोंगरावरून येणारे मिनी धबधबे अंगावर घेता येतात.\n पुणे- लोणावळा लोकलच्या मळवली स्टेशनला उतरून नव्या मुंबई-पुणे हायवेवरच्या पुलावरून डांबरी रस्त्याने चालत अर्ध्यापाऊण तासांत भाजे गावात पोहोचता येतं. तसेच गावात जायला रिक्षाही देखील मिळतात.\nउत्तर कोकणातल्या ठाणे जिल्ह्याच्या वसई तालुक्यातलं डोंगराच्या कुशीतलं एक छोटसं गाव म्हणजे चिंचोटी. गाव लहान असलं तरी भटक्यांच्या चांगलंच परिचयाचं. कारण इथून जवळच आहे तुफान कोसळणारा धबधबा. इथे पोहोचताना हिरव्या झाडाझुडपाच्या दाटीतून जावं लागतं. या मार्गावर ठिकठिकाणी विलोभनीय धबधबे पाहायला मिळतील. मुख्य धबधब्यापर्यंत पोहचायला सुमारे तासभर चालावं लागतं. पावसाळ्यात सह्यादीचा कातळ निसरडा झालेला असतो. त्यामुळे इतर वेळी वाहणारा ओढा डोंगराच्या वरच्या बाजूला मोठा पाऊस झाला तर पाण्याचा वेग प्रचंड वाढून फुसांडत वाहायला लागतो. एवढा की, तो पार करणं, अत्यंत धोकादायक होऊन जातं. चांगला दोर नसेल तर पाण्यातून पलिकडं जाणं कठीण होऊन जातं. या सगळ्या जागा वर्दळीपासून दूर आहेत. अशा वेळी ओढा पार न करता परत फिरण्याचा निर्णय सर्वांच्या दृष्टीने उत्तम असतो. वाटेवर वेगवेगळ्या प्रजातीची झाडे झुडपे पाहता येतात.\n - वसईपासून सुमारे १३-१४ किलोमीटरवर चिंचोटी आहे. वसईहून कामणला जाणारी एसटी पकडून हायवेवरच्या कामण फाट्याला उतरून चिंचोटी दीडएक किलोमीटरवर आहे. ट्रेनने जायचं असेल तर नायगाव स्टेशनला उतरून रिक्षाने जावं लागतं.\nवसईजवळचा हा आणखी एक धबधबा. मुंबईपासून सुमारे २ तासांच्या अंतरावर असलेले हे प्रसिद्ध धार्मिक ठिकाण आणि पावसाळी स्पॉट आहे. तुंगारेश्वर पर्वताच्या कुशीत २,१७७ फुटांवर वसलेले हे महादेवाचे मंदिर फार जुने आणि प्रसिद्ध आहे. विमालासुर या राक्षसाने तपश्चर्येने शंकराला इथे येऊन राहण्यास सांगितलं आणि शंकराने दिलेल्या शिवलिंगाची स्थापना विमालासुर या राक्षसाने इथे केली अशी आख्यायिका आहे. नदी आणि धबधबा अशा दोन्हीचा आनंद या ठिकाणी घेता येतो. पर्यटकांसाठी खाण्या-पिण्याची सोय डोंगरावर नाही. जवळच असलेल्या तुंगारेश्वर मंदिराजवळ खाण्या-पिण्याची उत्तम सोय आहे. तुंगारेश्वर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचाच एक भाग आहे. परंतु मुंबईपासून थोडसं लांब असलेले हे ठिकाण कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे मन रिझवत आहे. विविधप्रकारचे किडे-जीव तसेच रंगीबेरंगी पक्षी निसर्गप्रेमींना पाहता येऊ शकतात.\n वसई रोड स्थानकावरून एसटीने तुंगारेश्वरला जाता येते तसेच वसई रोड रेल्वे स्टेशनहून एसटीने तुंगारेश्वरला जाता येतं.\nकर्जतपासून ६ ते ७ किमीवर उल्हास नदी पार करून मोहिलीत प्रवेश होतो. डोंगरावरून भिरभिरणारा वारा, हिरवीगार वनराई असे नयनरम्य दृश्य डोळ्यात साठवून ठेवावं, असं वाटतं. धबधब्याजवळ थंड वातावरणात गरम गरम वाफाळता चहा आणि मक्याची कणसे खाण्याची मजाच काही औरच आहे. लोणावळ्याचे भुशी धरण,त्यापुढे असणारी टायगर लीप दरी, या ठिकाणी पावसाळ्यात बरेच पर्यटक जातात. जाताना कर्जत बाजारपेठेतून हवे ते खाद्यपदार्थ नेऊ शकतो. याहून पुढे ७ किलोमीटर्स दूर गेल्यास कोंढाणा परिसरात अनेक धबधबे आहेत. इथेही गावकऱ्यांना सांगितल्यास जेवण मिळू शकतं. कोंढाणा परिसरात तिन्ही बाजूंनी डोंगररांगा आणि त्यावरुन जमिनीच्या ओढीने येणारे धबधबे विलक्षण दिसतात. मुळशी धरणाच्या काठाकाठाने जाणारा हा गाडी रस्ता अतिशय सुंदर असून एकीकडे धरणाचा पाणवठा आणि त्याचबरोबर उंच डोंगर आणि खोल दर्याचा देखावा एक अविस्मरणीय आनंद देतो. कसं जाल नाशिकहून कल्याणमार्गे कर्जतला जावं. तसंच कर्जत स्टेशनवरून श्रीराम पुलावरून रिक्षाने मोहलीकडे जाता येतं. स्वतःचं वाहन असेल तर अधिक सोयीचं.\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठ�� माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.sthairya.com/2020/09/Or-No-Utpat-dies-by-corona.html", "date_download": "2020-10-31T15:49:32Z", "digest": "sha1:KG6QWGY7LBMFLRB57JB2CLI457I24CGR", "length": 8163, "nlines": 30, "source_domain": "www.sthairya.com", "title": "वा. ना. उत्पात यांचे कोरोनाने निधन", "raw_content": "\nवा. ना. उत्पात यांचे कोरोनाने निधन\nस्थैर्य, पंढरपूर, दि. 28 : संत साहित्याचे गाढे अभ्यासक आणि आपल्या रसाळ वाणीने संपूर्ण महाराष्टाला भागवत कथेने मंत्रमुग्ध करणारे भागवताचार्य वासुदेव नारायण तथा वा. ना. उत्पात यांचे कोरोना संसर्गामुळे पुण्यात उपचारादरम्यान आज निधन झाले. ते 80 वर्षांचे होते.\nवा. ना. उत्पात हे हिंदुत्वावादी होते. वा. ना. या टोपण नावाने ते राज्यात ओळखले जात होते. अतिशय प्रखरपणे विचार मांडण्यासाठी ते प्रसिद्ध होते. वा. ना. यांच्या जाण्याने चालता- बोलता ज्ञानकोश गमावल्याची भावना व्यक्त होत आहे. वा. ना. उत्पात यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला तसेच सावरकर साहित्याचा प्रसारही केला. त्यांनी स्वा. सावरकर साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविले होते. वा. ना. उत्पात हे पंढरपूरच्या समाजकारण, राजकारण व अध्यात्म क्षेत्रातील प्रमुख नाव होते. त्यांनी पंढरपूर नगरपरिषदेचे नगराध्यक्षपद भूषविले होते. ते येथील प्रसिद्ध शैक्षणिक संस्था पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष होते. आयुष्यभर वा. ना. उत्पात यांनी अध्यापनाचे कार्य केले. ते कवठेकर प्रशालेचे निवृत्त मुख्याध्यापक होते.\nउत्पात हे पंढरपूर अर्बन बँकेचे प्रदीर्घ काळ संचालक होते तसेच त्यांनी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सदस्य म्हणूनही काम पाहिले. त्यांनी पंढरपूरमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालयाची स्थापना केली आहे. भागवत कथा सांगून यातून मिळालेल्या उत्पन्नातून सावरकर क्रांती मंदिराची भव्य वास्तू त्यांनी उभारली. याच वाचनालयात त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अभ्यासिकेची निर्मिती करून गोरगरीब विद्यार्थ्यांना अभ्यासाची सोय केली होती. वा. ना. हे रुक्मिणी मातेचे पुजारी होते व उत्पात समाजाचे चेअरमन होते. त्यांच्या पश्‍चात चार मुली, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.\nकोरोना साथीने पंढरपूरची कधीही भरून न निघणारी हानी केली आहे. पंढरपुरातील अनेक मान्यवर व्यक्तींना कोरोनाविरुद्ध लढाईत प्राणास मुकावे लागले आहे. यात माजी आमदार सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे नेते राजूबापू पाटील, ह. भ. प. रामदास महाराज जाधव (कैकाडी), भाजपचे शहराध्यक्ष संजय वाईकर आणि आता वा. ना. उत्पात यांचेही कोरोनाने निधन झाले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या पंढरपुरात येणार असून दिवंगत सुधाकरपंत परिचारक, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष राजूबापू पाटील आणि रामदास महाराज जाधव उर्फ कैकाडी महाराज यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेणार आहेत.\nदैनिक स्थैर्यचे नियमित अपडेट्स आपल्याला WhatsApp द्वारे मिळण्यासाठी येथे किल्क करा.\nई-मेलद्वारे नियमित बातम्या मिळण्याकरिता\nतुमचा ईमेल नोंदवा आणि दैनिक स्थैर्यचे वार्तापत्र ईमेलवर मिळवा.\nदैनिक स्थैर्य मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीमधील, लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित बातमीदाराची व लेखकाची असून दैनिक स्थैर्यचे संपादक, प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही. दैनिक स्थैर्य मधील बातमी व जाहिराती या बातमीदाराने किंवा जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमीमधील किंवा जाहिरातीतील मजकुराची वैधता दैनिक स्थैर्य तपासून पाहू शकत नाही. बातमीमधून किंवा जाहिरातीतून उद्भवणार्‍या कोणत्याही विषयाला जबाबदार दैनिक स्थैर्य नसून बातमीदार किंवा जाहिरातदारच आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00521.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/booking-of-renault-tribe-amt-begins/", "date_download": "2020-10-31T15:35:34Z", "digest": "sha1:NSJFXYNEWSYPBX4X3TBSJ4JNBE4YXD7Y", "length": 11456, "nlines": 116, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "​रेनो ट्रायबर एएमटीच्या बुकिंगला सुरुवात - The BUSINESS TIMES", "raw_content": "\nHome अ‍ॅटो-मोटो ​रेनो ट्रायबर एएमटीच्या बुकिंगला सुरुवात\n​रेनो ट्रायबर एएमटीच्या बुकिंगला सुरुवात\nरेनो​ने ट्रायबर इझी-आर एएमटीचे बुकींग ​सुरु केले असून, रेनो ट्रायबर इझी -आर एएमटी तीन ट्रीम्स – आरएक्सएल, आरएक्सटी आणि आरएक्सझेडमध्ये ​उपलब्ध आहे. ​​ट्रायबर इझी -आर एएमटी खासकरून भारतीय बाजारांसाठी तयार करण्यात आली असून बी-सेगमेंट कारकरिता इच्छुक असणाऱ्या ग्राहकांसाठी ​हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.\nरेनो ट्रायबर इझी -आर एएमटीचे ऑनलाइ​​न बुकींग https://renault.co.in, माय रेनो अॅपवर किंवा रेनोच्या अधिकृत विक्रेत्यांकडे उपलब्ध ​आहे. कंपनीच्या वतीने आजपासून बुकींग सुरू केली असून आगामी आठवड्यांमध्ये डिलिव्हरीला सुरुवात होणार आहे. ग्राहकांना विक्रेत्यांकडे आजपासून सुरू होणाऱ्या इझी -आर एएमटी ड्राईवचा अनुभव घेता येणार आहे.\nओकिनावाकडून डिलर मार्जिन्समध्ये वाढ\n​’​ट्रायबरच्या एएमटी वर्जनसमवेत आम्ही ट्रायबरचा युएसपी – लवचीक​,​ आकर्षक आणि किफायतशीर आणखी वृद्धिंगत करू. ग्राहकांची बदललेली आवड लक्षात घेता एएमटी टेक्नॉलॉजी सर्वच सेगमेंटमधील आवडती पसंती ठरली आहे. ​आज रेनो ट्रायबर इझी -आर एएमटीच्या शुभारंभासोबत ट्रायबर प्रवासात आम्ही एक पाऊल पुढे टाकले आहे,” असे रेनो इंडिया ऑपरेशन्सचे कंट्री सीईओ आणि मॅनेजिंग डायरेक्टर वेंकटराम मामिल्लापाल्ले यांनी सांगितले.\nरेनो ट्रायबर इझी -आर एएमटी ही तीन ट्रीम्स – आरएक्सएल, आरएक्सटी, आरएक्सझेडसह 25 हून अधिक मुख्य वैशिष्ट्ये उपलब्ध करून देते. त्यामुळे हे सर्व ट्रीम्समध्ये स्टँडर्ड इक्विपमेंट ठरते. यामध्ये 30 पेक्षा अधिक दर्जेदार वैशिष्ट्ये जसे की, इझीफिक्स सीट, एसयुव्ही स्किड प्लेट्स, एलईडी इंस्ट्रृमेंट क्लस्टर, 2 ऱ्या आणि 3 ऱ्या रांगेत वेंट्ससह ट्वीन एसी, स्टाईल्ड फ्लेक्स व्हील्स, 182 एमएम आणि 20.32 सीएम (8 इंच) हाय ग्राउंड क्लिअरन्स टचस्क्रीन मीडियानाव इवोल्युशन सिस्टीमसोबत उपलब्ध आहे.\n​रेनो ट्रायबर इझी -आर एएमटीमध्ये एनर्जी इंजिन – 1.0 – लिटर पेट्रोल इंजिन, सोबतच कामगिरी आणि इंधन अर्थकारणात सर्वोत्तम संतुलन राखते. याचा देखभाल खर्च देखील सर्वात कमी आहे. रेनोच्या वतीने ट्रायबरची निर्यात दक्षिण आफ्रिका आणि सार्क प्रदेशात सुरू केली आहे. रेनोने आपला वृद्धी दर कायम राखला असून आफ्रिकेच्या इतर भागांत आणि सार्क प्रदेशात निर्यातीला चालना दिली आहे, याशिवाय भारतात देखील ट्रायबर कुटुंब वाढते आहे. ​रेनो​ने 2019 ​मध्ये 88,869 युनिट्सची विक्री ​आणि 13,500 कारची निर्यात करण्यात आली​ होती.\nताज्या बातम्यांसाठी फॉलो करा आमचे फेसबुक पेज\nPrevious article​कॅनरा बँकेतर्फे​ आता विशेष गोल्ड लोन​​\nNext article‘आकाश’च्या ऑनलाईन विद्यार्थ्यांत चौपट वाढ\nआता मुंबईतही इलेक्ट्रिकल ‘ओडिसी’\nडेबिट कार्ड दाखवा, बाईक घेऊन जा\nआणि आता आली ऐटबाज ‘जावा फॉर्टी-टू BS-VI’\n‘आकाश’ने विणले माजी विद्यार्थ्यांचे जाळे\n​कॅनरा बँकेतर्फे​ आता विशेष गोल्ड लोन​​\nRBIचे म्युच्युअल फंड्सना 50 हजार कोटी\n‘रुटर’चा गेमिंग आणि ई स्पोर्ट्स क्षेत्रात प्रवेश\n‘आम्ही देऊ जगाला मोफत व्हेंटिलेटर्स्’\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mnvs-serious-allegation-awarding-contract-without-tender-idol-exams-mumbai-university-355240", "date_download": "2020-10-31T16:06:32Z", "digest": "sha1:FYYAVGTWAK2TYIE6YX6TKWDCXCP7ZHNW", "length": 15533, "nlines": 283, "source_domain": "www.esakal.com", "title": "'आयडॉल'च्या परीक्षांसाठी विना टेंडर कंत्राट दिल्याचा मनविसेनेचा गंभीर आरोप; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी - Mnvs serious allegation of awarding contract without tender for Idol exams in mumbai university | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'आयडॉल'च्या परीक्षांसाठी विना टेंडर कंत्राट दिल्याचा मनविसेनेचा गंभीर आरोप; कंपनीवर कारवाई करण्याची मागणी\nबंगळूर येथील या कंपनीला ऑनलाईन परीक्षांचे कंत्राट कोणतीही टेंडर प्रक्रिया न करताच दिला गेला. असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे.\nमुंबई - मुंबई विद्यापीठाच्या आयडॉल विभागाच्या ऑनलाइन परीक्षा पार घेण्यासाठी 'लिटील मोर इनोवेशन लॅब' या खासगी कंपनीची नेमणूक केली. ही कंपनी महाराष्ट्रातील नाही. तसंच महाराष्ट्रात या कंपनीचे कामही नाही. तरी बंगळूर येथील या कंपनीला ऑनलाईन परीक्षांचे कंत्राट कोणतीही टेंडर प्रक्रिया न करताच दिला गेला. असा गंभीर आरोप महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. तसेच लिटील मोर या कंपनीची एकच हेल्पलाइन सुरू आहे. तीसुद्धा हिंदी आणि इंग्रजीत आहे. त्यामुळे मदतीसाठी खूप वेळ वाट पाहावी लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितली आहे.\nमुंबईत रेस्टॉरंट्स सुरू; पण मद्यविक्रीसाठी वेळ काय\nआयडॉल परिक्षेचा पहिला पेपर शनिवारी पार पडला. यावेळी विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींना सामोरे जावे लागले. तांत्रिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा हुकली आहे. या परीक्षेचे विद्यापीठांमार्फत पुन्हा नियोजन करण्यात आले आहे. या कंपनीला प्रत्येक विद्यार्थ्याच्या उत्तरपत्रिकेमागे 19 रुपये इतका फायदा होणार असल्याची माहिती विद्यापीठाने मनविसेच्या शिष्ठमंडळाला दिली. राज्यातील अनेक तांत्रिक कंपन्या ही परिक्षा पार पाडण्यासाठी अर्ध्या शुल्कात तयार असताना, अनुभव नसलेल्या बंगळूरूतील कंपनीला विनाटेंडर काम देण्यात आल्याबाबत मनविसेने सवाल उपस्थित केला आहे.\nदोन्ही राजे नवी मुंबईत एकत्र येणार; उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या नेतृत्वाखाली ठरणार मराठा आरक्षणाची रणनिती\nशनिवारी झालेल्या परीक्षेत किती विद्यार्थी बसले होते किती विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही किती विद्यार्थ्यांना तांत्रिक कारणामुळे परीक्षा देता आली नाही यासंबधी माहितीही कंपनीकडून मिळत नाही. विद्यापीठांच्या प्रशासनाकडूनही माहिती मिळत नाही. कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे कंपनीवर तातडीने कारवाई करण्याची मागणी, मनविसेने केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहाराज, टेक केअर.. काळजी घ्या\nसातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून...\nकार्वे पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावा, माजी मुख्यमंत्र्यांच्या प्राधिकरणला सूचना\nकऱ्हाड (जि. सातारा) : कऱ्हाड-तासगाव राज्य महामार्गावरील 60 वर्षे जुना कृष्णा नदीवरील कार्वे पूल भविष्यातील गरज ओळखून त्याच पुलाशेजारी नवीन पूल बांधणे...\nखंबाटकी घाटात तीन तास कोंडी, वाहनांच्या लांबलचक रांगा\nखंडाळा (जि. सातारा) : खंबाटकी घ���ट माथ्यावरील दत्तमंदिराजवळ शुक्रवारी मालट्रक अडकल्याने घाट तीन तास जाम झाला होता. या वेळी घाटात वाहनांच्या रांगा...\nमाणच्या तहसीलदारपदावर मानेंचेच वर्चस्व, सांगलीच्या सानपांची निराशा\nदहिवडी (जि. सातारा) : माणच्या तहसीलदारपदी कोण राहणार या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. महाराष्ट्र प्रशासकीय लवाद (मॅट) यांनी दिलेल्या निर्णयानुसार...\nयेडियुराप्पा मंत्रिमंडळाचा होणार विस्तार ; चार मंत्र्यांना डच्यू \nबंगळूर : कर्नाटक सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आर.आर. नगर आणि शिरा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीनंतर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी...\nउदयनराजेंच्या मौनामुळे उत्सुकता ताणली; धक्कातंत्राचा होणार वापर\nसातारा : वर्षभरावर येऊन ठेपलेल्या सातारा पालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर सातारा विकास आघाडीत खांदेपालट सुरू आहे. या खांदेपालटासाठीचे वातावरण...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/ncp-leader-reminded-shiv-sena-not-alone-mahavikasaghadi-government-351452", "date_download": "2020-10-31T16:51:06Z", "digest": "sha1:G66A4LUQJYVFSDQPYIQGGRDXSY5EFDJM", "length": 15040, "nlines": 286, "source_domain": "www.esakal.com", "title": "'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण - The NCP leader reminded that Shiv Sena is not alone in the Mahavikasaghadi government | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\n'शिवसेना आघाडी सरकार एकटी चालवत नसल्याची' राष्ट्रवादीच्या नेत्याने करून दिली आठवण\nराष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेना एकटी सरकार चालवत नसल्याची आठवण करून दिली आहे.\nमुंबई - शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यामुळे राजकीय चर्चांना ऊत आला आहे. यावर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी स्पष्टीकरण दिले असले तरी, राज्यातील बड्या नेत्यांच्या या भेटीवर ्प्रतिक्रीया येणं सहाजिक आहे. या भेटीवर राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याने शिवसेना एकटी सरकार चालवत नसल्याची आठवण करून दिली आहे.\n'शिवसेनेच्या कंपाऊंडरला हेडलाईन बनवण्याची भूक'; राऊत-फडणवीस भेटींवर कॉंग्रेसनेत्याची खोचक टीका\nखासदार संजय राऊत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट दै. सामानाच्या मुलाखतीसाठी असल्याचे दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी, माध्यमं आणि राजकीय वर्तुळात याबाबत तर्कवितर्कांना उधान आलं आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारला या भेटीमुळे काही फरक पडणार नाही, सरकारवर त्याचा परिणाम होणार नाही. हे सरकार शिवसेना एकटी चालवत नसून, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षही त्यांच्या सोबत असल्याची आठवण राष्ट्रवादीचे जेष्ट नेते माजीद मेमन यांनी शिवसेनेला करून दिली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे महाविकास आघाडीत समन्वयकाची भूमिका पार पाडत आहेत. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.\nमध्य रेल्वे मार्गावरही महिला प्रवाशांसाठी विशेष लोकल सुरु करा, महिला प्रवाशांची मागणी\nसंजय राऊत नेहमीच या ना त्या कारणामुळे चर्चेत राहत असतात. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख जेवढे माध्यमांमध्ये चर्चेत नसतात तेवढे राऊत असतात असाही मार्मिक टोला त्यांनी राऊतांना लगावला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nऔरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची...\nप्रवाशाला लुटणाऱ्या दोघांना अटक, पोलिसांनी चोवीस तासात लावला छडा\nलातूर : अंबाजोगाईला जाणाऱ्या एका प्रवाशाला वाहनात बसल्यानंतर चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी चोवीस तासात...\nसितारमण अर्थ मंत्री होताच माझ्या बदलीच्या मागे लागल्या; माजी अर्थ सचिवांचा खळबळजनक खुलासा\nनवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची कार्यपद्धती तसेच बॅंकेतर वित्तीय संस्थांचे पॅकज, रिझर्व्ह बॅंकेची भांडवली चौकट, आंशिक वित्तीय हमी...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅल��त अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nजर्जर योजना, हतबल प्रशासन; दोन दिवसाआड पाण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश राहणार कागदावर\nऔरंगाबाद : शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे आदेश पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शुक्रवारी (ता.३०) महापालिका प्रशासनाला दिले. मात्र जुन्या जर्जर...\nदेव मुख्यमंत्री बनले तरी सगळ्यांना सरकारी नोकरी नाही मिळणार - गोव्याचे CM प्रमोद सावंत\nनवी दिल्ली - नोकरीच्या मुद्यावरून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे वक्तव्य सध्या चर्चेत आहे. सर्वांना सरकारी नोकरी देणं देवाच्याही हातात नाही...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/shivsena-banners-against-ashish-shelar-after-his-statement-uddhav-thackeray-258925", "date_download": "2020-10-31T16:23:38Z", "digest": "sha1:P5FZK3AFWF6QVCFBJZ7TPLMCZEN47LYS", "length": 16494, "nlines": 303, "source_domain": "www.esakal.com", "title": "शिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी.. - shivsena banners against ashish shelar after his statement on uddhav thackeray | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nशिवसेनेच्या वाघाने फाडले आशिष शेलारांचे कपडे, मुंबईत बॅनरबाजी..\nया होर्डिंगमध्ये आशिष शेलार हे फाटक्या कपड्यांमध्ये नग्नं अवस्थेत दाखवण्यात आलेत.\nमुंबई : महाराष्ट्रातील राजकीय वातावरण थंड होण्याचं नाव घेत नाहीये. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सामनाचे संपादक संजय राऊत यांना प्रकट मुलाखत दिली. या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात केंद्राचा NRC कायदा लागू होऊ देणार नाही अशी भूमिका घेतलेली आपण पाहिलं. यावर टीका करताना भाजप नेते आशिष शेलार यांची जीभ घसरली आणि त्यांनी थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख केला. आशिष शेलार यांनी केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण पेटलं आणि आशिष शेलार यांना बॅकफूटवर जात पत्रकार प��िषद घेऊन माफी मागावी लागली.\nमात्र प्रकरण तिथवरच थांबलेलं नाही, आशिष शेलार हे आता शिवसेनेच्या निशाण्यावर आहेत, त्याला कारण म्हणजे मुंबईतील भाजप ऑफिस समोर करण्यात आलेली बॅनरबाजी. भाजप नेते आशिष शेलार यांच्यावर शिवसैनिक नाराज आहेत, मुंबईत आशिष शेलार यांच्या फोटोजचे वादाग्रस्त बॅनर्स आता लागलेत.\nमोठी बातमी - \"राष्ट्रवादीची सत्ता आहे.. मग तर एकच शिव जयंती झालीच पाहिजे\nभाजप आमदार आशिष शेलार यांच्या विरोधात लागलेल्या बॅनर्सवर आशिष शेलार यांचा फोटो अर्धनग्नावस्थेत आहे. यामध्ये आशिष शेलार यांना फाटक्या कपड्यांमध्ये दाखवण्यात आलंय. याचसोबत यापुढे \"आ'शिषे' मे देख\" असं देखील लिहिण्यात आलंय. यापुढे राजकारणातील हि... जाडा असंही लिहिलंय. या चित्रात एक वाघ बाहेर जाताना दिसतोय.\nकालच डोंबिवलीतही आशिष शेलार यांच्याविरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. काल शिवसैनिकांनी त्यांची अक्कल देखील काढली, आशिष शेलार यांची बुद्धी गुडघ्यामध्ये आहे, अशी टीका काल करण्यात आली होती.\nमोठी बातमी - नवी मुंबईत भाजपचे नेते म्हणतायेत \"आहीस्ता चलो रे'\nमहाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन झाल्यापासून विरोधात बसलेला भाजप त्यांच्या पूर्वाश्रमीच्या मित्रावर म्हणजेच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीये. अशात आशिष शेलार यांची थेट शिवसेनापक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जीभ घसरलीये. आशिष शेलार यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना शेलार यांना शिंगावर घेणार हे निश्चित होतं. आशिष शेलार जिथे जातील तिथे त्यांच्याविरोधात आंदोलनं केली जातील असं शिवसेनेने म्हंटलंय.\nत्यामुळे येत्या काळात आशिष शेलार यांच्याविरोधात शिवसेनेचं हे आंदोलन सुरूच राहील असं बोललं जातंय.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nमहत्त्वाची बातमी : अकरावीच्या विद्यार्थ्यांनो, ऑनलाईन वर्ग सुरू होणार\nपुणे : तुम्ही इयत्ता अकरावी प्रवेशाच्या प्रतिक्षेत आहात का की तुमचा ऑनलाइन किंवा थेट महाविद्यालयातून ऑफलाइन पद्धतीने प्रवेश झाला आहे....\nऔरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील अधिकाऱ्यांच्या बदल्या; आठ निरीक्षक, ३३ सहायक निरीक्षक, ३७ उपनिरीक्षकांचा समावेश\nऔरंगाबाद : औरंगाबाद पोलिस परिक्षेत्रातील आठ पोलिस निरीक्षकांसह ३३ सहायक पोलिस निरीक्षक आणि ३७ पोलिस उपनिरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. याबाबतची...\nश्रीरामपूर भाजपमध्ये बंडाळी, सव्वादोनशे बूथप्रमुखांनी दिले राजीनामे\nश्रीरामपूर ः उत्तर जिल्हा भाजपाच्या कार्यकारणीने केलेल्या नुतन पदाधिकारी निवडीचा निषेध करत मतदारसंघातील २१३ बुथ प्रमुखांसह ४४ शक्ती केंद्र...\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nकामगारांसाठी वेतनवाढ करार करण्यास काळे कारखाना कधीही तयार\nकोपरगाव ः राज्यातील ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळाली; मात्र दीड वर्षापासून साखर कामगार वेतनवाढ कराराच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हा करार झाला तर...\nपुन्हा राजकीय चर्चांना उधाण; काँग्रेसचे तीन मंत्री पक्षाच्या मशाल रॅलीत अनुपस्थित\nयवतमाळ ः किसान कॉंग्रेसने शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काढलेली आजची मशाल रॅली जिल्हाभर चर्चेचा विषय ठरली. या रॅलीदरम्यान पुन्हा एक चर्चा होती, ती...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/nanded/nanded-gramsevak-balirampur-caught-bribery-nanded-news-332129", "date_download": "2020-10-31T17:05:44Z", "digest": "sha1:EGYUXYFVGNL2RBSDAU6RC6E6Y6BP2MYW", "length": 15188, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "नांदेड : बळीरामपूर येथील ग्रामसेवक गोविंद माचनवाड लाचेच्या जाळ्यात - Nanded: Gramsevak from Balirampur caught in bribery nanded news | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nनांदेड : बळीरामपूर येथील ग्रामसेवक गोविंद माचनवाड लाचेच्या जाळ्यात\nलाचखोर ग्रामसेवक गोविंद माचनवाड हा सोमवारी (ता. १०) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला.\nनांदेड : पाणी प्लांट टाकण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी आठ हजाराची लाच स्विकरणारा लाचखोर ग्रामसेवक गोविंद माचनवाड हा सोमवारी (ता. १०) दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ज��ळ्यात अडकला. त्याच्याविरुद्ध नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nबळीरामपूर (ता. नांदेड) येथील ग्रामपंचायत अंतर्गत राहणाऱ्या एका नागरिकाला पाणी प्लांट टाकायचा आहे. त्यासाठी त्याने सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करुन ग्रामंचायतचे नाहरकत प्रमाणपत्रासाठी तो ग्रमपंचायत कार्यालयात गेला. आपली फाईल ग्रामसेवक गोविंद माचनवाड यांच्या टेबलवर ठेवली. त्यानंतर आपले नाहरकत प्रमाणपत्र देण्यात यावे अशी अर्जाद्वारे मागणी केली.\nहेही वाचा - बापरे... विवाहितेच्या अंगावर टाकले उकळते गोडतेल\nपोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा\nमात्र हे प्रमाणपत्र देण्यासाठी लाचखोर ग्रामसेवक श्री. माचनवाड याने तक्रारदाराला १० हजाराची लाच मागितली. तडजोडअंती ही लाच आठ हजार रुपये देण्याचे ठरले. मात्र लाच देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने ता. सहा आॅगस्ट रोजी नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दिली. पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांनी आपल्या पथकामार्फत लाच मागणी पडताळणी सापळा लावला. यात आठ हजार रुपये घेण्याची कबुली सरकारी पंचासमक्ष निष्पन्न झाले.\nआठ हजाराची लाच घेताना अडकला\nयानंतर पोलिस निरीक्षक शेषेराव नितनवरे यांनी पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अर्चना पाटील. पोलिस उपाधीक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपले सहकारी हनमंत बोरकर, किशन चिंतोरे, एकनाथ गंगातिर्थ, नरेंद्र बोडके, अनिल कदम यांना सोबत घेऊन सिडको परिसरातील एसबीआय बँक संभाजी चौकात लावलेल्या सापळ्यात ग्रामसेवक गोविंद माचनवाड (वय ४०) रा. सुनीलनगर, बळीरामपूर, नांदेड हा रंगेहात आठ हजाराची लाच घेताना अडकला. शेषेराव नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन नांदेड ग्रामिण पोलिस ठाण्यात लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशेतीच्या कामासाठी मागितली दोन हजारांची लाच; तलाठी गेला बाराच्या भावात\nसुरगाणा (नाशिक) : म्हसरूळ, नाशिक येथील रहिवासी व माणी (ता. सुरगाणा) सज्जात कार्यरत असलेले वर्ग तीनचे तलाठी शंकर संभाजी मायकलवाड (वय ५५) यांना...\nभ्रष्टाचारातून मिळवलेल्या मालमत्तेची चौकशी होऊ शकते...\nसांगली : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे दक्षता जनजागृती सप्ताहास आज प्रारंभ झाला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात पोलिस उपाधीक्षक सुजय घाटगे...\nभर बाजारपेठेत सरपंचांनी लाच स्विकारली, फसल्या जाळ्यात\nसातारा : दुंद (ता. जावली) ग्रामपंचायतीच्या महिला सरपंचाने बंदिस्त गटारीचे काम झाल्यानंतर ठेकेदाराकडून बिलातील टक्केवारीचे पाच हजार रुपये...\nअटक न करण्यासाठी पन्नास हजारांची लाच घेणारा पीएसआय 'एसीबी'च्या जाळ्यात\nऔरंगाबाद : सर्वसामान्यांना पोलिसांचा आधार असतो. मात्र, औरंगाबादेत एका वरिष्ठ पोलिस अधिकार्यानेच संशयिताला गुन्हात अटक करीन, सहआरोपी बनवेन अशा धमक्या...\nशेतकऱ्यांकडून लाच घेणाऱया कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापकला अटक\nनंदुरबार ः कृषी विभागातर्फे शेतकरी गटांना मोफत पुरविल्या जाणाऱ्या कृषी निविष्टा व बियाणे पुरविल्याचा मोबदल्यात गटातील प्रति शेतकऱ्याकडून २५०...\nकोंडवेच्या तलाठ्यास लाचप्रकरणी अटक\nसातारा : जमिनीच्या दस्ताची सात-बारा उताऱ्यावर नोंद करण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी कोंडवे (ता. सातारा) येथील तलाठ्यास लाचलुचपत...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/paschim-maharashtra-news/solapur/extreme-rainfall-75-revenue-boards-solapur-district-rescue-work", "date_download": "2020-10-31T16:33:00Z", "digest": "sha1:OFK4LPXPNNMYZV3QFUUNBARFM5BTUSKI", "length": 15079, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 75 महसूल मंडळात अतिवृष्टी, बचावकार्य युध्द पातळीवर सुरु - Extreme rainfall in 75 revenue boards in Solapur district, rescue work started at war level | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nसोलापूर जिल्ह्यातील तब्बल 75 महसूल मंडळात अतिवृष्टी, बचावकार्य युध्द पातळीवर सुरु\nतळेगाव, कोल्हापूर येथील बोट\nपुणे जिल्ह्यातील तळेगाव येथील 7 रेसक्‍यु बोट, कोल्हापूर येथील चार रेसक्‍यू बोट दाखल होत आहेत. मोहोळ तालुक्‍यातील अर्जूनसोंड, आष्टे, हिंगणी, नरखेड, मलिकपेठ, डिकसळ, खरकटणे, वाळूज, कोळेगाव, पापरी अक्कलकोट तालुक्‍यातील रामपूर, तळेवाड, बिजंगे, संगोगी, हाळहल्ली, बार्शी तालुक्‍यातील मुंगशी, सासुरे येथील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.\nसोलापूर : सोलापूर जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. जिल्हा प्रशासनाकडे आज सकाळपर्यंत प्राप्त झालेल्या आकडेवारीनूसार सोलापूर जिल्ह्यातील चौदा जणांचा आतापर्यंत अतिवृष्टीमुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये पंढरपुरातील सात, बार्शीतील दोन, दक्षिण सोलापूरमधील एक, माढ्यातील चार जणांचा समावेश आहे. सोलापूर जिल्ह्यातील 565 गावांना महापूराचा फटका बसला आहे.\nसोलापूर जिल्ह्यात असलेल्या 91 महसूल मंडळापैकी तब्बल 75 महसूल मंडळात अतिवृष्टी झाली आहे. या महसूल मंडळात एका दिवसात 65 मिली मिटर पेक्षा अधिक पाऊस झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील भीमा, सीना, नीरा, बोरी, भोगावती, नागझरी या नद्यांसह मोठे ओढे दुथडी भरुन वाहू लागले आहेत. महापूरामुळे जिल्ह्यातील 4 हजार 895 घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद जिल्हा प्रशासनाकडे झाली आहे. महापुरामुळे 4 हजार 835 कुटुंबातील 17 हजार जणांना स्थलांतरित करण्यात आले आहे.\nसोलापूर जिल्ह्यातील नदी, नाले व ओढ्यांना मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे जवळपास 179 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या महापुरात आतापर्यंत 365 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील 1 हजार 716 घरांची पडझड झाली आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन विभाग व एनडीआरएफ यांच्यावतीने युद्धपातळीवर मदतकार्य राबविले जात आहे. महापुराचा धोका असलेल्या गावांमधील जिल्हा परिषद शाळा, खासगी शाळा, साखर कारखाना, समाज मंदिर अथवा बाधितांच्या नातेवाईकांच्या घरी, मठांमध्ये पुरग्रस्तांची व्यवस्था करण्यात आली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर अन् कोल्हापुरातील कोष्टी गल्ली\nकोल्हापूर : ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ डॉ. शंकरराव गोवारीकर यांचे गुरुवारी मध्यरात्री पुण्यात निधन झाले आणि त्यांच्याविषयीच्या आठवणींना आता पुन्हा...\nसाताऱ्याला नवे 16 पोलिस अधिकारी, सात अधिकाऱ्यांची जिल्ह्यातून बदली\nसातारा : स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सर्जेराव पाटील यांची सोलापूर ग्रामीण पोलिस दलात बदली ��ाली आहे. पाटील यांच्या बदलीने रिक्‍त झालेल्या...\nअकराशे भाविकांना एकाच दिवशी घरपोच प्रसाद\nकोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात नवरात्रोत्सवानंतर होणाऱ्या प्रसादाची परंपरा यंदाही श्री महालक्ष्मी भक्त मंडळाने कायम ठेवली...\nतब्बल 19 वर्षांनी आलेला हॉलोवीन मून पाहा अन्‌ अनुभवा\nकोल्हापूर : एरव्ही पिठोरी चांदणं पृथ्वीवरील काही भागात पडते तेव्हा जमिनीवरील सुक्ष्म वस्तू ही दिसतात. हे पिठोरी चांदणे चंद्राचे असते. गार वारा...\nकोल्हापुरात कृषी विधेयका विरोधात कॉंग्रेस सत्याग्रह आंदोलन\nकोल्हापूर : केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी विधेयका विरोधात आज जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी पालकमंत्री...\nमहाराज, टेक केअर.. काळजी घ्या\nसातारा : विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर व साताऱ्याचे भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांच्यातील वाद मागील 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2018/09/blog-post_996.html", "date_download": "2020-10-31T16:13:05Z", "digest": "sha1:PAINTDCL4T6V5EY4HPBQNWV3QM3E6T7T", "length": 18774, "nlines": 174, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : राज्यातील २० व्या पशुगणनेस ३० सप्टेंबरपासून सुरुवात", "raw_content": "\nराज्यातील २० व्या पशुगणनेस ३० सप्टेंबरपासून सुरुवात\nकेंद्र सरकारने दिलेल्या सुचनेनुसार 20 व्या पशुगणनेस 30 सप्टेंबरपासून राज्यात सुरुवात करण्यात येत आहे. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते परळी येथे शुभारंभ होईल. संपूर्ण देशात एकाच वेळी ऑनलाईन पध्दतीने टॅबलेटद्वारे ही पशुगणना होत असून, राज्यात एकूण 7 हजार 126 टॅबलेटस्ची खरेदी करण्यात आलेली आहे. प्रत्येक गावात, वॉर्डात प्रत्यक्ष भेटी देऊन घरोघरी असणार्‍या पशुंची गणना डिसेंबर महिनाअखेर करण्यात येणार आहे.\nपशुसंवर्धन आयुक्त हे राज्याचे पशुगणनेचे मुख्य प्राधिकारी आहेत. राज्यात या कामासाठी 7 हजार 300 प्रगणक व 1720 पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. 20 व्या पशुगणनेत गाई-बैल, म्हशी व रेडे, मेंढरे, शेळ्या, डुकरे, घोडे, शिंगरे, खेचरे, गाढवे, उंट, कुत्रे, हत्ती, ससे यांची प्रजातीनिहाय वर्गवारी व वयानुसार माहिती गोळा केली जाणार आहे. याशिवाय कुक्कुट व कुक्कुटादि पक्षी आदींसह पशुधन क्षेत्रातील विविध उपकरणाचीही माहिती गोळा करण्यात येणार आहे. त्यासाठी येणार्‍या प्रगणकास शेतकर्‍यांनी पशुधनाची माहिती देण्याचे आवाहन डॉ. उमाप यांनी केले आहे.\nअकोला येथील महाराष्ट्र पशुधन विकास मंडळाकडून पशुधन विमा योजना राबविण्यात येते. याकामी केंद्र व राज्य शासनाने विमा हप्त्यांकरिता दिलेल्या एकूण 3 कोटी 3 लाख 55 हजार रुपये निधीतून राज्यातील एकूण 50 हजार पशुधन घटकांचा विमा उतरविण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे÷. फेब्रुवारी 2016 ते मार्च 2017 पर्यंत एकूण 2 लाख 97 हजार 860 जनावरांचा विमा उतरविण्यात आला. जनावरांचा मृत्यू झाल्यानंतर एकूण 8 हजार 707 दाखल दाव्यांपैकी 8 हजार 327 मयत जनावरांचे दावे कंपनीमार्फत निकाली काढण्यात आले. त्यापोटी कंपनीने 23 कोटी 86 लाख 90 हजार रुपये जनावरांच्या मालकांना दिलेले आहेत.\nजागतिक अंडी दिन 12 ऑक्टोंबरला साजरा करणार..\nअंड्यांतील पोषणमूल्याचे मानवी आहारातील महत्व या विषयी लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय अंडी परिषदेने घोषित केल्यानुसार जागतिक अंडी दिन दरवर्षी ऑक्टोंबर महिन्यातील दुसर्‍या शुक्रवारी साजरा करण्यात येतो. त्यानुसार पशुसंवर्धन विभागामार्फत 12 ऑक्टोंबर रोजी पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रम होणार आहे. यावेळी उकडलेल्या अंड्यांचे वाटप व त्याचे महत्व सांगितले जाणार आहे.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nTime please:अन्नाचा कण आणि आनंदाचा क्षण\nरस्त्याच्या कारणावरून सोनलगीत हाणामारी\nजत तालुका दुष्काळ जाहीर करा: सोमनिंग बोरामणी\nआश्रमशाळांची चौकशी होणार असल्याने संस्थाचलाकांचे ध...\nआयुष्यमान भारतसाठी पात्र यादी ग्रामपंचायत, नगरपालि...\nबारावीचे अर्ज भरण्यास 1 ऑक्टोबरपासून सुरुवात\nTime please: स्वत:चेच प्रतिबंब\nखलाटीच्या तरुणाच्या खूनाचा उलघडा\nइंधन दरवाढीवर कायमचा तोडगा काढण्याची मागणी\nशासकीय कर��मचार्‍याचा मृत्यू झाल्यास १0 लाखांचे अर्...\nब्राम्हण तरुणांनी उद्योगांकडे वळावे:शेखर चरेगावकर\nराज्यातील २० व्या पशुगणनेस ३० सप्टेंबरपासून सुरुवात\nशिक्षकांनो, जुनी पेन्शनच्या ठाणे ते मुंबई पायी दिं...\n२९ सप्टेंबर शौर्य दिन साजरा करणार\nदीड हजार अभियंत्यांना रोजगार मिळणार\nउपविभागीय वादविवाद स्पर्धेत के.एम.हायस्कूल द्वितीय\nअभियंता आणि लोकप्रतिनिधी यांच्या समन्वयाशिवाय विका...\nपशुधनकडील 76 पदे रिक्त: खासगी डॉक्टरांची चलती\nशिक्षकांच्या भविष्य निर्वाह निधीचे तक्ते दोन दिवसा...\nव्हसपेठमध्ये लांडग्यांनी केल्या 10 मेंढ्या फस्त\nगुगवाड येथे मटका अड्ड्यावर छापा; सव्वालाखाचा ऐवज ...\nजतच्या राजे रामराव महाविद्यालयात तिसऱ्या दिवशीही प...\nखैराव येथे प्रपंच मसाले या उद्योग समूहाचे उदघाटन\nभाजीमंडई आता थोरल्या वेशीत भरणार\nसोन्याळमधील अपंगांना सायकली वाटप\nसांगली जिल्ह्यात ठाकरे स्मृती योजनेतून 11 ग्रामपंच...\nऑनलाईन औषधविक्री धोरणाच्या विरोधात 28 ला केमिस्ट द...\nडिजिटल स्वाक्षरीयुक्त सातबारा सेवा नवीन बदलांसह सुरू\nरामराव महाविद्यालयात ‘महिला उद्योजगता’ भित्तीपत्रि...\nपावसासाठी जतला 'गाढवाचं लग्न'\n'जुनी पेन्शन' मागणीसाठी 2 ऑक्टोबरला शिवनेरी ते आझा...\nTime please: कुणावर तरी प्रेम करावे\nविहिरीमुळे सोन्याळ-जाडरबोबलाद रस्ता धोकादायक बनला\nजत पंचायत समिती शिक्षण विभागाला पूर्ण वेळ लिपिक द्...\nपंधरा मिनिटात चार्ज होणार आणि सहा तास चालणार\nमुलांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होईना\nशहरातील वाहतुक समस्येने जतकर हैराण...\nTime please:आदर्श पती, आदर्श बाप आणि आदर्श मुलगा\nतिसरे अपत्य असल्यास नोकरी जाणार\nवादविवाद स्पर्धेत के.एम.हायस्कूलचे यश\nतहसिलदारांनी दिले एका दिवसात तीनशे रेशनकार्ड\nतुमच्या इंटरनेट डाटाचे रक्षण करणारा अ‍ॅप\nउमदी-संख परिसरातील गावांना भीमा नदीचे पाणी देण्याच...\nजत पूर्व भागातील रस्त्यांची अवस्था दयनीय\nपेट्रोलपंप चालकांनी दिशादर्शक फलक लावावेत\nजत तालुक्यातील खासगी दवाखान्यांची तपासणी करण्याची ...\nदेशाला बलशाली करण्याची जबाबदारी शिक्षकांची : सुभाष...\nमाडग्याळ ग्रामीण रूग्णालयाचे उद्घाटन\nकृषिविभागासह ग्रामस्थांचे काम कौतुकास्पद : आ. जगताप\nऊसतोड कामगारांच्या महामंडळाचे कामकाज लवकरच : देवें...\nतरुणाचा डोक्यात दगड घालून खून\nमटणाच्या रश्श्यात पडून बालिकेच्या मृत्यू\nगावकारभार्‍यांनी घेतला मोक़ळा श्‍वास\nशाळांना पुरवण्यात येणारा धान्यादी माल निकृष्ट\nयेळवी हायस्कूल येथे हिंदी दिन साजरा\nजो विद्यार्थी अपयश पचवतो तोच जीवनात यशस्वी होतो:प्...\nपुढील वर्षात ३३ कोटी वृक्षलागवड\nभारतीय आयुर्विमा महामंडळाची आकर्षक पेन्शन योजना ‘ज...\nविविध आजारांच्या प्रादुर्भावामुळे तालुक्यात फवारणी...\nकलम 332 व 353 मधील तरतुदीची कडक अंमलबजावणी करण्याच...\nमहाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात पेट्रोल 6 रुपये 29 पैश...\nबाजार समितीत होणार सोयाबीन, मूग व उडीद खरेदी केंद्र\nशिक्षक बदल्याबाबत लवकरच कार्यवाही : डॉ. दीपक म्हैसकर\nव्हसपेठ ते चडचण रस्ता रुंदीकरणाचे काम निकृष्ट\nजतमध्ये गणेश मंडळांकडून महाप्रसाद\nशिक्षक भारतीच्या माध्यमातून शिक्षकांचे प्रश्न सोडव...\nडफळापुरात शिंदीची तपासणी करायला गेलेल्या पोलिसांन...\nअचकनहळ्ळीत दीड लाखांचे दागिने लुटले\nजनावरांना चारा-पाणी द्या,अन्यथा बोंबाबोंब आंदोलन: ...\nशिक्षक बँकेत कर्जासाठी 'एनओसी' घेऊ नये: दिगंबर सावंत\nसंखमधील शिबिरात 304 नेत्र रुग्णांची तपासणी\nसोलर सिस्टीमचे अनुदान देण्याच्या बहाण्याने शेतकर्‍...\nसर्पदंशावरील लस कमी खर्चात उपलब्ध करण्याची मागणी\nआवंढीत दारूबंदीसाठी आता मतदान होणार\nनिगडी खुर्दमध्ये तीन पानी जुगार अड्ड्यावर छापा\nव्यायाम, योग्य आहाराने आजारापासून मुक्तता: - डॉ. र...\nलायन्सचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर\nपिकांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी\nबिळूर येथील बेकायदा दारूअड्ड्यावर छापा\nसोळगेवस्ती व शिवारवस्तीचा पाणीप्रश्‍न मिटणार: सावंत\nखलाटीत दीड लाखांचा गांजा जप्त\nरेशनकार्ड तातडीने द्या,अन्यथा उपोषण: आबासाहेब ऐवळे\nसाहित्य हे समाजाचे प्रतिबिंब : प्राचार्य ढेकळे\nजत तहसील कार्यालयावर बांधकाम कामगार व ग्रामीण शेतम...\nTime please:प्रत्येकाला एक बहीण असावी.\nजिल्हा परिषद शाळांतील रेकॉर्ड स्कॅनिंग करा\nजत तालुक्यात मोफत नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन: तम...\n67 गावांना म्हैसाळ योजनेचे पाणी द्या अन्यथा जनआंदो...\nयुवक काँग्रेस अध्यक्षपदी विकास माने\nगुगवाड कन्नड शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी ...\nलक्ष्मण बोराडे यांची निवड\nहिंदी राष्ट्रीय एकात्मतेच्या वाढीला चालना देणारी भ...\nलायन्सचे आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण 22 रोजी\nTime please:थॉमस अल्वा एडिसन\nगुडोडगी, सावंत यांच्यावर कारवाई होणार: आमदार जगताप\nपेट्रोल, डिझेल दरवाढीमुळे शेतकर्‍यांचे बिघडले बजेट\nउमदी बसस्थानक प्रचंड वाहतूक कोंडी\nमहामंडळाने प्रवाशाची आर्थिक लूट थांबवावी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.krushival.in/all/editorpage", "date_download": "2020-10-31T16:30:04Z", "digest": "sha1:B27QF6QOPME7DQYXGNFNJLKJRNQSSQ2O", "length": 5321, "nlines": 119, "source_domain": "www.krushival.in", "title": "संपादकीय लेख: मराठी लेख, Editorial News in Marathi | Marathi Articles | Krushival Editorial Articles", "raw_content": "\nई - पेपर रायगड\nसरदार वल्लभभाई पटेल एक पोलादी व्यक्तिमत्त्व ...\n31 ऑक्टोबर हा दिवस भारतात एकता दिवस म्हणून साजरा केला जातो. कारण, या दिवशी...\nकेशुभाई पटेलांच्या मृत्यूची बातमी आली .1998 साली मी अहमदाबादला यु एन आय चा...\nडॉ.होमी भाभा : भारतातील अणुयुगाचे जनक \nविशेष ... प्रा. विजय कोष्टी\nअवघ्या जगात वाढतेय अशांतता ... प्रा.डॉ. विजयकुमार पोटे\nदक्षिण आशिया आणि युरेशियात सध्या युद्धाचं वातावरण आहे.\nआयटीमधल्या कारकिर्दीच्या नव्या वाटा... डॉ.दीपक शिकारपूर\nकरिअर हा शब्द आजच्या तरुणाईच्या बाबतीत अतिशय महत्त्वाचा ठरतो आहे,.....\nपरतीचा पाऊस, उपरतीचं राजकारण\nदेशभरात अनेक ठिकाणी तसंच महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस थांबायचं नाव घेत नाही.....\nखदखद आणि पक्षांतरं ... भागा वरखडे\nदेशात लोकशाही व्यवस्था आल्यानंतर पहिली 17 वर्षं कोणत्याही पक्षात फारशी...\nकाश्मीरचे राजकीय वातावरण होतेय तप्त....\nप्रबोधनात्मक कार्यक्रमाने वर्षावासाची सांगता\nआंबोली धरणाच्या कालव्याचे काम ठप्प\nकामोठेतील कुटुंबाचे मोबाईल हॅक\nपाली-भुतावली धरण परिसरात अनधिकृत बांधकाम\nकोलाड नाक्यात वाहने तपासणी\nनेटवर्क अभावी श्रीवर्धन तालुका नॉटरिचेबल\nशेतकर्‍यांना तातडीने भरपाई देण्याची मागणी\nझेडपी शिक्षक बनले कॉम्प्युटरसेव्ही....\nचिपळुणात कोरोना योद्धांचा सन्मान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.85, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/3630-astrological-sign-aajche-rashi-bhavishya/", "date_download": "2020-10-31T16:52:32Z", "digest": "sha1:4H2KPPHZNMOTKZ3QZP3ZQOTLV6RALQGD", "length": 22243, "nlines": 85, "source_domain": "www.marathigold.com", "title": "आज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार ���ुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/आज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक\nआज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक\nMarathi Gold Team 3 weeks ago राशिफल Comments Off on आज बनत आहे शिव योग, जाणून घ्या कोणत्या राशी चे नशिब चमकवणार आहे, कोणासाठी राहणार शुभ फलदायक 887 Views\nज्योतिषशास्त्र नुसार दररोज ग्रहांच्या स्थितीत लहान मोठे बदल होत असतात. ग्रह नक्षत्रांची सतत बदलणारी स्थिती प्रत्येक मनुष्याच्या जीवनावर वेगवेगळ्या प्रकारे परिणाम करते. जर एखाद्या व्यक्तीच्या राशीमध्ये ग्रहांची हालचाल चांगली असेल तर त्याचा शुभ परिणाम होतो परंतु ग्रहांची हालचाल शुभ न झाल्यामुळे आयुष्यात बर्‍याच समस्या सुरू होतात. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तो सतत चालू राहतो. या जगात अशी कोणतीही व्यक्ती नाही जिचे जीवन समान आहे. सर्व मानवांच्या जीवनाची परिस्थिती सतत बदलत असते.\nज्योतिष गणितानुसार आज ग्रह आणि नक्षत्र एकत्रितपणे शिवयोग निर्माण करीत आहेत. हा योग शुभ मानला जातो. तथापि, या शुभ योगाचा 12 राशींवर कसा परिणाम होईल आज आम्ही तुम्हाला ही माहिती देणार आहोत.\nचला जाणून घेऊया शिव योगाचा कोणत्या राशीवर चांगला प्रभाव पडेल\nवृषभ राशीच्या लोकांसाठी शिव योग फायदेशीर सिद्ध होईल. आपण आर्थिक क्षेत्रात स्थिर वाढ साध्य कराल. कुटुंबात आनंददायी वातावरण राहील. विवाहित जीवनात गोडपणा राहील. आयुष्या जोडीदाराचे संपूर्ण सहकार्य मिळेल. काही मोठ्या कामांच्या गोंधळावर मात करता येईल. सरकारी कार्य��लयांमध्ये काम करणाऱ्या लोकांना अनेक संधी मिळतात. आपले रखडलेले पैसे परत मिळतील. व्यापारी वर्गाच्या लोकांना संपत्ती मिळण्याचा फायदा होत आहे.\nमिथुन राशी असलेल्या लोकांसाठी शिव योगाने उत्कृष्ट परिणाम आणले आहेत. ऑफिसमधील तुमच्या कार्याचे कौतुक होईल. मोठे अधिकारी तुमच्यावर खूप खुश होतील. तब्येत सुधारेल. मित्राबरोबर चालू असलेला संघर्ष संपू शकतो. आयुष्यात प्रेम दिसेल. आपण केलेली कोणतीही जुनी गुंतवणूक फायद्याची सिद्ध होऊ शकते. सामाजिक क्षेत्रात सन्मान प्राप्त होईल. व्यवसायाचे काम वाढण्याची शक्यता आहे.\nसिंह राशीच्या लोकांसाठी शिव योग उत्कृष्ट सिद्ध होईल. व्यापारी वर्गाच्या लोकांना याचा फायदा होण्याची दाट शक्यता आहे. कुटुंबाशी संबंधित समस्या दूर होतील. विद्यार्थी वर्गाच्या विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस असेल. आपण स्पर्धात्मक परीक्षेत यशस्वी व्हाल. मित्रांचे पूर्ण सहकार्य येणार आहे. वडिलांनी दिलेला सल्ला तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. विवाहित जीवनात गोडपणा राहील. राजकारणाच्या क्षेत्राशी जोडलेले लोक यशस्वी होण्याची दाट शक्यता निर्माण करीत आहेत. समाजात सन्मान वाढेल. आपण आर्थिकदृष्ट्या दृढ रहाल.\nकन्या राशीच्या लोकांसाठी शिवयोग फायदेशीर ठरणार आहे. आर्थिक क्षेत्रात सुधार अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांचा चांगला काळ जाईल. व्यवसाय पुढे नेण्यात तुम्ही यशस्वी होऊ शकता. शेजारी आपल्या वागण्याने खूप आनंदित होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सर्व चिंता मुलांपासून दूर केल्या जातील. ते कुटुंबाची आर्थिक स्थिती मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. आपण एक मोठी गुंतवणूक करू शकता, जे भविष्यात फायदेशीर ठरेल.\nशिव योग तुला राशी असलेल्या लोकांना फायदा करू शकतो. पैशाच्या बाबतीत तुम्ही भाग्यवान व्हाल. तुमची आर्थिक स्थितीत प्रचंड सुधारणा होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद व शांततेचे वातावरण राहील. प्रेम संबंधांमध्ये यश मिळेल. सासरच्या बाजूकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. आपले विचार सकारात्मक राहतील जे तुम्हाला आपल्या कारकीर्दीत पुढे जाण्यास मदत करतात. आपले भविष्य सुरक्षित करण्यात आपण यशस्वी व्हाल.\nमकर राशीच्या लोकांची कोणतीही अपूर्ण इच्छा पूर्ण केली जाऊ शकते. शिव योगामुळे तुम्हाला सामाजिक क्षेत्रात ��दर मिळेल. तुम्ही तुमच्या शत्रूंचा पराभव कराल. जोडीदारा सोबत चालू असलेल्या संघर्षातून मुक्त होऊ शकतात. मित्रांसह फिरायला जाऊ शकता. व्यवसायात तुम्हाला मोठा फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये रस असेल. आरोग्याच्या बाबतीत हा योग चांगला असणार आहे. एखाद्यास तीव्र आजारापासून मुक्तता मिळू शकते.\nकुंभ राशीच्या लोकांना शिव योगाचा चांगला परिणाम मिळेल. आपण कोणत्याही मोठ्या समस्येवर मात करू शकता. आपल्या मुलाच्या यशाने आपले मन आनंदी होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. आपण केलेल्या कठोर परिश्रमांचे योग्य परिणाम मिळेल. घरातील आणि कुटुंबाचा आनंद वाढेल. नातेवाईकांमधील मतभेदांवर विजय मिळवता येईल. व्यावसायिक लोक अनुभवी लोकांशी परिचित होतील जे आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. प्रेम आयुष्यात तुम्हाला चांगले परिणाम मिळतील.\nमीन राशीच्या व्यक्तींना शिव योगाने चांगले परिणाम दिले आहेत. जे लोक व्यवसायाशी संबंधित आहेत त्यांना फायदेशीर करार मिळू शकेल. कामाचे ठिकाणी बड्या अधिकारी तुमच्याशी खूप खुशीत असतील. तुमची प्रकृती चांगली असेल. सामाजिक क्षेत्रात भाग घेईल. प्रेम जीवन चांगले होईल. आपण आपल्या रुसलेल्या जोडीदारास आनंदी करण्यात यश मिळवाल. सरकारी नोकरी करणार्‍या लोकांना बढती मिळू शकते. आनंद वाढण्याची दाट शक्यता आहे.\nचला जाणून घेऊया उर्वरित राशी लोकांसाठी स्थिती कशी असेल\nमेष राशीचे लोक कार्यालयीन कामासाठी जास्त प्रवास करतील. प्रवासादरम्यान आपल्याला खूप काळजी घेणे आवश्यक आहे. आपण वाहन वापरत असल्यास निष्काळजीपणाने वागू नका. बेरोजगारांना चांगल्या कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते. विद्यार्थी वर्गाचा काळ मिश्र आहे. कोणत्याही स्पर्धा परीक्षेसाठी आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतील. या योगाचा लव्ह लाइफ जगणाऱ्या लोकांवर मिश्र परिणाम होईल. आपल्याला आपल्या प्रेम जोडीदाराच्या भावना समजून घेणे आवश्यक आहे.\nकर्क राशी असणार्‍या लोकांवर याचा मिश्रित परिणाम होईल. एखाद्या गोष्टीबद्दल आपल्या मनात अस्वस्थता उद्भवू शकते. आपल्याला आपले मन नियंत्रित करावे लागेल. जवळच्या नातेवाईकाकडून भेट मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. या राशीच्या लोकांनी इतर कामांमध्ये अनावश्यक सल्ला देऊ नये. वाहन वापरात सावधगिरी बाळगणे आवश्यक आ��े. बाहेरचे खाणेपिणे टाळा अन्यथा आपले आरोग्य बिघडू शकते.\nवृश्चिक राशीवर त्याचा परिणाम सामान्य होईल. व्यवहारामध्ये आपल्याला सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे. विशेषत: कोणालाही कर्ज देऊ नका, अन्यथा पैसा अडकण्याची शक्यता आहे. आपण आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न कराल. धार्मिक कार्यात वाढ होऊ शकते. बेरोजगारांना चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. आपल्याला आपला दृष्टीकोन सकारात्मक ठेवावा लागेल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिले पाहिजे. प्रेम आयुष्य अस्थिर राहील.\nधनु राशीचे लोक त्यांच्या आयुष्यात खूप व्यस्त असतील. अचानक तुम्हाला जुन्या मित्रांना भेटून खूप आनंद होईल. आपण नवीन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्यास काळजीपूर्वक विचार करा. पालकांकडून आशीर्वाद व सहकार्य मिळेल. कोर्टाच्या खटल्यांपासून दूर रहावे लागेल. कोणत्याही प्रकारच्या वादाला उत्तेजन देऊ नका. मुलांच्या भविष्याबद्दल तुमची चिंता वाढू शकते.\nPrevious न्यायधीश शनिदेव या 6 राशी ला उत्तम फल करणार प्रदान, होणार जबरदस्त आर्थिक लाभ, उघडणार नशिब\nNext या 4 राशी चे नशिब हिऱ्या प्रमाणे चमचम करणार, सगळ्यात मोठी खुशखबरी मिळणार\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/restrictions-on-content-in-pune-will-be-tightened-superintendent-of-police-dr-abhinav-deshmukh/", "date_download": "2020-10-31T16:58:52Z", "digest": "sha1:TUVZMXZS3NJXER2VXZL7QTDGNJDCTMEW", "length": 13104, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार\" - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nTop News • पुणे • महाराष्ट्र\n“पुण्यातील कंन्टेमेंंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करणार”\nपुणे | पुणे जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना संसर्ग वाढत असून शहरासह ग्रमीण भागातीलही कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे पुण्यातील कंन्टेमेंट झोनमधील निर्बंध अधिक करणार असल्याचं पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सांगितलं आहे.\nअभिनव देशमुख यांनी रविवारी बारामतीचे अपर पोलिस अधिक्षक मिलिंद मोहिते यांच्याकडून पुणे अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारला. पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. पूर्वी कोरोनाविषयी असलेली भिती आता कमी झाली आहे. मात्र निष्काळजी न करता सर्तक राहणे गरजेचे आहे, असं डॉ. अभिनव देशमुख यांनी लाकमतशी बोलताना सांगितलं आहे.\nकोरोनाची लागण झाली तर 90 टकके लोक बरे होतात. परंतू त्याचबरोबर आपण काळजीही घेतली पाहिजे. नियमित मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे हे नियम पाळले पाहिजेत. तसेच लक्षणे दिसल्यास तातडीने तपासणी करणे गरजेचे आहे, असंही डॉ. देशमुख यांनी सांगितलं आहे.\nदरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुणे जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थीती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.\nउत्तर प्रदेश सरकार उभारणार सर्वात मोठी फिल्मसिटी; योगी आदित्यनाथ यांनी केली घोषणा\nIPL2020- जॉर्डनची शेवटी ओव्हर पडली महागात, ‘या’ विक्रमात जोडलं नाव\nIPL2020- सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या सामन्यात अवघ्या 3 धावांनी दिल्लीची पंजाबवर मात\n“उद्धवजी…तुमची प्रतिम�� कशीही असो, किमान महाराष्ट्राची प्रतिमा मलीन होणार नाही ही काळजी घ्या”\nराज्यसभेतील गोंधळ दुर्देवी आणि लज्जास्पद- राजनाथ सिंग\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\nमराठा समाज आक्रमक; आरक्षणाच्या मागणीसाठी सोलापूरात आंदोलक रस्त्यावर\nराज्यसभेत गोंधळ घालणाऱ्या आठ खासदारांवर निलंबनाची कारवाई\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00522.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/07/102-corona-positive.html", "date_download": "2020-10-31T16:47:06Z", "digest": "sha1:5AQ6Q6XZPSSPNAINFKVDYQCX3F2WP25P", "length": 7325, "nlines": 71, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर जिल्ह्यात करोनाबधितांचे शतक पूर्ण एकूण बाधित 102", "raw_content": "\nHomeचंद्रपूर चंद्रपूर जिल्ह्यात करोनाबधितांचे शतक पूर्ण एकूण बाधित 102\nचंद्रपूर जिल्ह्यात करोनाबधितांचे शतक पूर्ण एकूण बाधित 102\nताज्या बातम्या व वेगवान घडामोडी साठी सबस्क्राईब करा\nचंद���रपूर जिल्ह्यातील आतापर्यंतच्या कोरोना बाधितांची संख्या दोन जुलै रोजी रात्री उशिरा १०२ वर पोहोचली आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.\nचार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील ३४ वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला ३३ वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या २१ वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा २४ वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर अवालपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. काल १ जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. आज अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे\nजिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या वृत्तानुसार चंद्रपूरमध्ये आतापर्यत २ मे ( एक बाधित ), १३ मे ( एक बाधित) २० मे ( एकूण १० बाधित ) २३ मे ( एकूण ७ बाधित ) व २४ मे ( एकूण बाधित २ ) २५ मे ( एक बाधित ) ३१ मे ( एक बाधित ) २जून ( एक बाधित ) ४ जून ( दोन बाधित ) ५ जून ( एक बाधित ) ६जून ( एक बाधित ) ७ जून ( एकूण ११ बाधित ) ९ जून ( एकूण ३ बाधित ) १०जून ( एक बाधित ) १३ जून ( एक बाधित ) १४ जून ( एकूण ३ बाधित ) १५ जून ( एक बाधित ) १६ जून ( एकूण ५ बाधित ) १७जून ( एक बाधित ) १८ जून ( एक बाधित ) २१जून ( एक बाधित ) २२ जून ( एक बाधित ) २३ जून ( एकूण ४ बाधित ) २४ जून ( एक बाधित ) २५ जून ( एकूण १० बाधित ) २६ जून ( एकूण २ बाधित ) २७ जून ( एकूण ७ बाधित ) २८ जून ( एकूण ६ बाधित ) २९ जून ( एकूण ८ बाधित ) ३० जून ( एक बाधित ) १ जुलै ( २ बाधित ) आणि २ जुलै ( २ बाधित )अशा प्रकारे जिल्हयातील कोरोना बाधित १०२ झाले आहेत. आतापर्यत ५६ बाधित बरे झाल्याने सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे १०२ पैकी रूग्णालयात उपचार घेणाऱ्या बाधितांची संख्या आता ४६ झाली आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्र��ंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00523.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/sidharath-malhotra-to-play-double-role-in-south-movie-thadam/", "date_download": "2020-10-31T15:43:20Z", "digest": "sha1:U5KPLO4YJC6WDMQN24P6BYJ3Y5PHJ22F", "length": 13486, "nlines": 130, "source_domain": "hellobollywood.in", "title": "साऊथचा सुपरहिट चित्रपट ‘थडम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल भूमिका – Hello Bollywood", "raw_content": "\nसाऊथचा सुपरहिट चित्रपट ‘थडम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल भूमिका\nसाऊथचा सुपरहिट चित्रपट ‘थडम’ च्या हिंदी रिमेकमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा साकारणार डबल भूमिका\n बॉलिवूड स्टार सिद्धार्थ मल्होत्राने बॉलिवूडमध्ये अनेक अ‍ॅक्शन पॅक सिनेमे दिले आहेत पण आता तो साऊथच्या एका सुपरहिट चित्रपटाचा रिमेक करणार आहे. होय, साऊथचा सुपरहिट फिल्म ‘थडम’ च्या रीमेकमध्ये सिड डबल रोल करणार आहे.सिद्धार्थ सध्या शेरशाह चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे आणि योगायोगाने या चित्रपटात त्याची दुहेरी भूमिका आहे. ‘थडम’चा हिंदी रिमेक टी सीरिज़चा मालक भूषण कुमार आणि निर्माता मुराद खेताणी संयुक्तपणे तयार करणार असल्याचे सांगितले जात आहे.\nसिद्धार्थने आपल्या चाहत्यांना हि बातमी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करून सांगितली आहे. येथे त्याने लिहिले- “दुहेरी संकट भूषण कुमार, मुराद खेताणी आणि वर्धन केतकर यांच्यासोबत या जबरदस्त मनोरंजक थ्रीलरचा भाग बनणे आनंददायक आहे.\nया चित्रपटाचे शूटिंग लवकरच सुरू होईल आणि २० नोव्हेंबर २०२० रोजी म्हणजे यंदाच्या वर्षी रिलीज होईल, असे म्हटले जात आहे.\nचित्रपटाचे शीर्षक अद्याप ठरलेले नसून सिद्धार्थसोबत कोणती अभिनेत्री दिसणार आहे, हेदेखील समोर आलेले नाहीये. सिड सध्या त्याच्या आगामी ‘शेरशाह’ चित्रपटावर काम करत आहे, ज्यामध्ये तो कारगिल युद्धावेळी शहीद झालेल्या भारतीय लष्करातील कॅप्टन विक्रम बत्राची भूमिका साकारताना दिसणार आहे. या चित्रपटातही सिद्धार्थ डबल रोल करताना दिसणार आहे. या चित्रपटात सिद दिवंगत विक्रम बत्रासमवेत त्याच्या भावाची भूमिकाही साकारताना दिसणार आहे.\nचित्रपटाविषयी बोलताना सिद��धार्थ म्हणाला की ही माझी पहिली बायोपिक आहे आणि मी यासाठी खूप उत्साही आहे. हा चित्रपट मुख्यतः कॅप्टन विक्रमचा आहे. मी त्याच्या भावाची व्यक्तिरेखादेखील साकारणार आहे आणि या दुहेरी भूमिकेतून कसे वागायचे, आम्ही सध्या यावर लक्ष केंद्रित केले आहे. शहीद कॅप्टन विक्रमबाबत सिद्धार्थ म्हणाले की त्याने सैन्यातील अनेक लोकांवर प्रभाव पाडला आहे. मी असे नाही म्हणत की ती एक व्यक्ती आहे जी सर्वांना माहित आहे, परंतु मला वाटते की त्याविषयी प्रत्येकाला माहिती असणे आवश्यक आहे. मला त्याची हि कथा खूप आकर्षक आणि प्रभावी वाटली.\nसाऊथच्या ‘थडम’ चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर त्यात अरुण विजयने मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट एक रोमँटिक अ‍ॅक्शन थ्रिलर असून कथा रहस्यमयी मर्डर भोवती फिरत आहे. हे प्रकरण तेव्हा अधिकच गुंतत जाते, जेव्हा मुख्य संशयिता सारखा दिसणारा आणखी एक जण एन्ट्री घेतो.\nथडमभूषण कुमारमुराद खेताणीवर्धन केतकरसिद्धार्थ मल्होत्राBhushan kumarBollywoodBollywood Actress\n‘कोरोना व्हायरस’टाळण्यासाठी सलमान ने सुचवला हा उपाय\nदीपिकाच्या ‘राणी पद्मावती’ च्या लूकवर बनलेली बाहुली होते आहे व्हायरल\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली ‘ही’ अट\nनेहा कक्कर पाठोपाठ आता आदित्य नारायणही अडकणार लग्नाच्या बेडीत ; ‘या’…\nपद्मश्री पुरस्कार परत करण्याच्या वाढत्या मागणीवर कंगणाचे प्रत्युत्तर ; म्हणाली…\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%A8:%E0%A4%AC%E0%A5%8C%E0%A4%A6%E0%A5%8D%E0%A4%A7_%E0%A4%A7%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE", "date_download": "2020-10-31T17:29:13Z", "digest": "sha1:JIWTWFD3AOQ4JGMGYXV2SFRKMSXZQBC6", "length": 10350, "nlines": 136, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "दालन:बौद्ध धर्म - विकिपीडिया", "raw_content": "\n'बौद्ध धर्म' भारताच्या श्रमण परंपरेतून निर्मित धर्म आणि तत्त्वज्ञान आहे. या धर्माचे संस्थापक तथागत गौतम बुद्ध होते. इ.स.पू. पाचवे ते सहावे शतक हा त्यांचा जीवनकाल मानला जातो. त्यांच्या निर्वाणानंतर पुढील पाच शतकात बौद्ध धर्माचा भारतभर प्रसार झाला. त्यापुढील दोन हजार वर्षांमधे हा धर्म मध्य, पूर्व आणि आग्नेय जम्बुमहाद्वीपामध्ये पसरला. जगात बौद्ध धर्माचे १५० ते २०० कोटींहून अधिक लोक अनुयायी आहेत. लोकसंख्येच्या दृष्टीने हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा धर्म आहे.\nबुद्ध - धम्म - संघ - आर्यसत्ये- अष्टांगिक मार्ग - दहा पारमिता - त्रिशरण - पंचशील - बावीस प्रतिज्ञा\nआयुष्मान पूर्ण (सुमारे इ.स. पूर्व ४९८) हे गौतम बुद्धांचे समकालीन बौद्ध भिक्षू होते. महाराष्ट्रात बौद्ध धर्माचा उपदेश प्रसारित करणारे ते प्रथम भिक्षू मानले जातात. मज्झिमनिकायाच्या पुण्णोवाद सुत्तामध्ये यांचा उल्लेख आला आहे.\nपूर्ण यांचा जन्म सूनापरान्त प्रांतामध्ये सुप्पारक येथे एका व्यापारी कुटुंबात झाला. आपल्या सहकार्‍यांबरोबर व्यापारासाठी श्रावस्ती येथे गेले असता त्यांना गौतम बुद्धांचे प्रवचन ऐकण्याची संधी मिळाली. अशी अनेक प्रवचने ऐकल्यानंतर त्यांच्या मनात वैराग्याची भावना निर्माण हौउन त्यांनी गौतम बुद्धांकडे प्रव्रज्येची मागणी केली. अनेक वर्षांच्या अभ्यासानंतर त्यांनी बुद्धाकडे परत आपल्या प्रदेशात जाण्याची मागणी केली. बुद्धांनी त्यांना संक्षिप्त उपदेश देऊउन त्यांना आपल्या प्रांतात जाण्याची अनुमती दिली.\nपूर्ण यांनी आपल्या प्रांतात एकाच वर्षात ५०० स्त्री-पुरुषांना बौद्ध धर्माच्या उपासकांची दीक्षा दिली. आपल्या आयुष्याच्या अंतापर्यंत पूर्ण यांनी आपल्या प्रांतात धर्मप्रचार-प्रसाराचे कार्य केले. त्यांच्या मृत्यूची बातमी बुद्धांना मिळाल्यावर बुद्धांनी त्यांच्याविषयी \"पूर्ण एक कुलपुत्र पंडित होता. त्यास परीनिर्वाण प्राप्त झाले\" असे उद्गार काढले.\n► देशानुसार बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्मावरील अपूर्ण लेख\n► डॉ. बाबासाहेब आंबेडकर\n► बौद्ध धर्माचा इतिहास\n► तिबेटी बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्मविषयक साचे\n► भारतामध्ये बौद्ध धर्म\n► बौद्ध धर्माचे संप्रदाय\nश्री महाबोधी वृक्ष, बौद्ध गया.\nतुम्ही काय करू शकता\nमराठीत लिहिले गेलेले ग्रीक-पाश्चात्य तत्त्वज्ञान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांचे वैचारिक योगदान\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापकांची सूची\nमहाराष्ट्रातील तत्त्वज्ञानाचे महाविद्यालयीन व विद्यापीठीय विभाग\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल ३० मार्च २०१८ रोजी ००:०२ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.agrowon.com/farmer-agricultural-news-disturbance-paddy-harvesting-due-rain-ratnagiri-maharashtra-36639", "date_download": "2020-10-31T15:44:55Z", "digest": "sha1:U4QJJVMMOG6GM52OLJ4DPVCGNFQIH6TV", "length": 15092, "nlines": 159, "source_domain": "www.agrowon.com", "title": "Farmer Agricultural News disturbance in paddy harvesting due to rain Ratnagiri Maharashtra | Agrowon", "raw_content": "\nAgrowon च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\nAgrowon च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत पावसाचा अडथळा\nरत्नागिरी जिल्ह्यात हळव्या भात कापणीत पावसाचा अडथळा\nसोमवार, 28 सप्टेंबर 2020\nरत्नागिरी ः जिल्ह्यात सुमार १५ हजार हेक्टरवर हळवी जातीच्या भाताची लागवड झाली असून त्याच्या कापणीवर पावसाचे सावट आहे.\nरत्नागिरी : हळवे भात पीक कापणी योग्य झाले आहे; मात्र पावसाची उघडीप मिळत नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. कधी दिवसा तर कधी रात्री पावसाची मोठी सर पडत असल्यामुळे तयार झालेले भात पीक कापण्याचे धाडस शेतकरी करीत नाही. त्यामुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी उभे भात पीक पावसाने आडवी झाले आहे. जिल्ह्यात सुमार १५ हजार हेक्टरवर हळवी जातीच्या भाताची लागवड झाली असून त्याच्या कापणीवर पावसाचे सावट आहे.\nरविवारी (ता. २७) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या २४ तासात मंडणगडमध्ये ३.८०, दापोलीमध्ये ९.००, खेडमध्ये ७.३०, गुहागरमध्ये १४.३०, चिपळूणमध्ये ८.२०, संगमेश्‍वरमध्ये १७.७०, रत्नागिरीमध्ये १९.६०, लांजात १३.००, राजापुरात ५.६० मिमी पाऊस झाला. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून जिल्ह्यात सरी बरसत आहे.\nसुरवातीपासूनच ही परिस्थिती असल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. जिल्ह्यात सुमारे २० हजार हेक्टरवर हळव्या जातीच्या भाताची लागवड केली जाते. त्यातील १५ हजार हेक्टरवरील भात पीक कापणी योग्य झाले आहेत. या परिस्थितीत सतत पाऊस पडत राहिल्यामुळे कापणी रखडली आहे. गेले पंधरा दिवस कधी सकाळी तर कधी रात्री पावसाच्या मोठ्या सरी कोसळत आहे. दुपारी दोन ते तीन तासांसाठी पाऊस विश्रांती घेतो; मात्र भात कापणीसाठी तेवढा कालावधी पुरेसा नाही.\nसलग दोन दिवस पावसाने विश्रांती घेतली तर कापलेलं भात सुकवून सुरक्षित ठिकाणी नेणे शक्य होते. पण तशी परिस्थिती नाही. लांजा तालुक्यातील भांबेड येथे सुमारे एक हेक्टरवरील भात पीक आडवे झाल्याने नुकसान झाले आहे. उर्वरित आठ तालुक्यांमध्ये अशीच परिस्थिती आहे.\nपाऊस थांबला नाही तर तयार झालेले भात पीक पडून नुकसान होईल. हळव्या जातीच्या भाताला लोंबी आली आहे. तयार झालेले भात पीक मळ्यातच पडून राहिले तर उगवून येईल.\n- संतोष भडवळकर, राजवाडी, संगमेश्‍वर, जि. रत्नागिरी.\nरत्न��गिरी भात पीक संगमेश्‍वर लांजा पाऊस\nखवय्यांच्या पसंतीचा इंद्रायणी तांदूळ\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः डॉ. अनिल...\nअकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक कृषी सुधारणा कायदे करून शेतकऱ्यांना नवीन दा\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती द्यावी ः...\nवाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पा (पोकरा)च्या कामांना ग\nपाथरूडमध्ये रब्बी पेरणीची लगबग\nनगर जिल्ह्यात दीड लाख हेक्टर पिकांची...नगर ः नगर जिल्ह्यात आॅक्टोबर महिन्याच्या...\nपुणे विभागात सव्वापाच लाख हेक्टरचे...पुणे ः चालू वर्षी पावसाळ्याच्या जून ते ऑक्टोबर या...\nवाशीममध्ये ‘पोकरा’च्या कामांना गती...वाशीम : जागतिक बँक अर्थसहाय्यीत नानाजी देशमुख...\nकृषी कायद्यांवरून द्वेषपूर्ण राजकारण ः...अकोला ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऐतिहासिक...\nलाखांदूर तालुक्यात धान्य साठ्यासाठी सहा...भंडारा : जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील जिरोबा...\nमाथाडी कामगारांच्या वादात कोल्हापुरात...कोल्हापूर : येथील शाहू मार्केट यार्डातील गूळ...\nजालना जिल्ह्यात १९० शेतकऱ्यांची बांबुला...जालना : कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने...\nकापसाच्या पीक कापणीतून दोन गुंठ्यांत २...लोहगाव, जि. औरंगाबाद : लोहगाव महसूल मंडळाच्या...\nरत्नागिरीत बारा हजार हेक्टरवरील भात,...रत्नागिरी ः जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे १०...\nनांदेड जिल्ह्यात आर्द्रतेच्या नावाखाली...नांदेड : राज्यात परतीच्या पावसामुळे शेतकऱ्‍...\nमदत लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवर ः डॉ...परभणी : ‘‘नैसर्गिक संकटात राज्य सरकार...\nदेवळा तालुक्यात उन्हाळ कांद्याच्या...देवळा, जि. नाशिक : एका बाजूला कांदा खरेदी बंद...\nपाच एकरातील सोयाबीनला लावली आगयवतमाळ : केवळ अतिवृष्टीग्रस्त (६५ मिलिमीटरवर)...\nउद्या सर्व मंत्र्यांचे काळी फीत बांधून...मुंबई ः सीमाभागात दरवर्षी १ नोव्हेंबर हा कर्नाटक...\nभोसे, मरवडे मंडलांतील १९६ द्राक्ष...मंगळवेढा, जि. सोलापूर ः गतवर्षीच्या...\nसोलापूर जिल्ह्यात रोपवाटिका योजनेच्या...सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला...\nपंढरपूर बाजार समितीत वजनावर केळीची...सोलापूर : पंढरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...\nविदर्भ, मराठवाड्यात गुरुवारपासून आंदोलन...अकोला ः आॅक्टोबरमधील परतीच्या पावसाने संपूर्ण...\n‘स्���ाभिमानी’ची ऊस परिषद सोमवारी ऑनलाइनकोल्हापूर : संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या...\nरब्बी हंगामातील पिकांचे व्यवस्थापनरब्बी पिकांच्या लागवडीसाठी योग्य जमिनीची निवड,...\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nरिफंड आणि इतर आर्थिक व्यवहार\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\nतनिष्का स्त्री प्रतिष्ठा अभियान\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/desh-videsh-news/bjp-should-take-resign-from-minister-m-j-akbar-says-shiv-sena-1769407/", "date_download": "2020-10-31T16:17:12Z", "digest": "sha1:FNTFMUW3OOSJJAQEFPND5AEA33YGOW7Q", "length": 13829, "nlines": 184, "source_domain": "www.loksatta.com", "title": "BJP Should Take resign from Minister M. J. Akbar says Shiv Sena | पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने एम. जे अकबर यांचा राजीनामा घ्यावा-शिवसेना | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nपारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने एम. जे अकबर यांचा राजीनामा घ्यावा-शिवसेना\nपारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाने एम. जे अकबर यांचा राजीनामा घ्यावा-शिवसेना\nएम. जे अकबर यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.\nभाजपाकडून कायमच पारदर्शक कारभाराच्या बाता मारल्या जातात. आम्ही कायमच पारदर्शक कारभार करतो असाही दावा भाजपाने वारंवार केला आहे. अशात आता एम. जे. अकबर यांच्यावर लैंगिक शोषण आणि अत्याचाराचे आरोप काही महिलांनी #MeToo या मोहिमे दरम्यान केले आहेत. मग अशा माणसाचा राजीनामा घेऊन भाजपा आपल्या पारदर्शी कारभाराची साक्ष का पटवून देत नाही असा प्रश्न शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी विचारला आहे. त्यांच्या राजीनाम्याबाबत भाजपाने योग्य निर्णय घेतला पाहिजे तसेच त्यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांच्या चौकशीला त्यांनी सामोरे गेले पाहिजे असेही कायंदे यांनी म्हटले आहे. एम. जे अकबर यांच्यावर झालेले आरोप गंभीर आहेत असेही मनिषा कायंदे यांनी म्हटले आहे.\n#MeToo प्रकरणात परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे अकबर यांच्यावर अनेक महिलांनी आरोप केले आहेत. अकबर हे पत्रकार म्हणून काम करत होते. त्यावेळी पत्रकारितेच्या द���र्घ कारकिर्दीमध्ये आपल्या पदाचा गैरवापर करत नवीन महिला पत्रकारांचा गैरफायदा घेत लैंगिक छळ केल्याचा आरोप अनेक महिलांनी केला आहे. हॉटेलमध्ये रात्री अपरात्री बोलावणे, केबिनमध्ये कारण नसताना बोलावून लगट करणे असे अनेक आरोप त्यांच्यावर काही महिला पत्रकारांनी ट्विटरच्या माध्यमातून केले आहेत. विशेष म्हणजे काही महिलांनी याला वाचा फोडल्यानंतर आपणहून आणखी काही महिला पत्रकार पुढे आल्या व त्यांनीही अकबर हे पशूसमान होते असे सांगत आपले दुर्दैवी अनुभव कथन केले. त्यांच्या राजीनाम्याची मागणीही जोर धरू लागली आहे. अशात शिवसेनेनेही तिच मागणी करत भाजपाची कोंडी करण्याचा प्रयत्न केला आहे.\nकेंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी एम. जे अकबर यांनी या सगळ्या प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपांना उत्तर द्यायला हवं असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मात्र या सगळ्या प्रकरणावर मौन सोडलेले नाही. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. अशात भाजपाचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही पारदर्शक कारभाराचा हवाला देत एम. जे. अकबर यांचा राजीनामा भाजपाने घ्यावा अशी मागणी केली आहे.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 एस-४०० करारावर ट्रम्प नाराज, अमेरिकेने भारतावर कारवाईचे दिले संकेत\n2 एक घर दोन पक्ष, पती काँग्रेसमध्ये; पत्नीचा भाजपात प्रवेश\n3 #MeToo: या आरोपांवर अकबर यांनीच तोंड उघडायला हवं – स्मृती इराणींची स्पष्टोक्ती\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00524.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://hellobollywood.in/bollywood-kareena-kapoor-khan-shares-first-photo-on-instagram/", "date_download": "2020-10-31T16:07:59Z", "digest": "sha1:HZDMS7GWQEB2V3KTR75CTVVJCXZQO3YB", "length": 11196, "nlines": 132, "source_domain": "hellobollywood.in", "title": "करीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला पहिला फोटो, एका दिवसात तिचे बनले लाखो फॉलोअर्स – Hello Bollywood", "raw_content": "\nकरीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला पहिला फोटो, एका दिवसात तिचे बनले लाखो फॉलोअर्स\nकरीना कपूर खानने इन्स्टाग्रामवर शेअर केला पहिला फोटो, एका दिवसात तिचे बनले लाखो फॉलोअर्स\n करीना कपूर खान सोशल मीडियावर आपली अ‍ॅक्टिव्हिटी वाढवत आहे. काल तिने इंस्टाग्रामवर पदार्पण केले.आपली आवडती अभिनेत्री सोशल मीडियाच्या दुनियेत दाखल झाल्यामुळे करिनाच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. करिना कपूरने काल इंस्टाग्रामवर आपले अकाउंट तयार केले असून आता तिला निळा रंगाचा टिकही मिळाला आहे. काही दिवसांपूर्वी करिनाने एका मांजरीचा व्हिडिओ शेअर केला होता. आज तिने आपला पहिला फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.\nकरीना कपूरने आपला फोटो शेअर करत लिहिले आहे- मांजर पिशवीतून बाहेर आली आहे. # हॅलोइन्स्टग्राम.\nशेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक मांजर पळताना दिसला होता. व्हिडिओ शेअर करताना तिने लिहिले- कमिंग सून. इंस्टाग्रामवर करीनाचे ४ लाख ७८ हजार फॉलोअर्स झाले आहेत.\nकरिना कपूर खान मनोरंजन जगतातील सर्वात मोठ्या सेलिब्रिटींपैकी एक आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सोशल मीडिया वर शेअर करायला टाळत असते. बॉलिवूडमधील बहुतेक सेलिब्रिटी सोशल मीडियावर अ‍ॅक्टिव्ह असतात. सोशल मीडियावर चाहत्यांना ते आपल्या कामाशी संबंधित अनेक अपडेट देत राहतात. करीना सोशल मीडियापासून दूर असते परंतु ती बनावट आयडीसह अनेक सेलिब्रिटींना नक्कीच फॉलो करते.\nकरीनाचा चित्रपट ‘इंग्रजी मीडियम’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानंतर ती करण जोहरच्या मल्टीस्टारर फिल्म ‘तख्त’मध्ये दिसणार आहे.\nकोरोनामुळे आयफा पुरस्कार सोहळा पुढे ढकलण्याचा संयोजकांचा निर्णय,केली अधिकृत घोषणा\nअमिताभ बच्चन यांनी मुलगा अभिषेकसोबत शेअर केला फोटो,कॅप्शनमध्ये लिहिले- ‘बडे मिया तो बडे मिया …’\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका चोप्राने सेटवरील आठवणींना…\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली ‘ही’ अट\nNCB घरी येईल अस काही करू नको ; शाहिदचा ‘हा’ व्हिडीओ पाहून युजर्सची हटके…\nनेहा कक्कर पाठोपाठ आता आदित्य नारायणही अडकणार लग्नाच्या बेडीत ; ‘या’…\nअखेर मिर्झापुर 2 मधील ‘ते’ वादग्रस्त दृश्य हटवले…\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nलक्ष्मी बॉम्बचे नाव बदलल्यानंतर मुकेश खन्नानी दिली…\nकॅन्सर वर मात केल्यानंतर प्रथमच समोर आला संजूबाबाचा नवा लुक\nमिर्झापुर 2 पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात ; प्रसिद्ध…\nवाढदिवस विशेष : एकेकाळी सुपरस्टार शाहरुख खानचा आवाज होते…\nप्रियांका चोप्राच्या ‘द व्हाईट टायगर’ चा ट्रेलर प्रदर्शित\n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nअक्षय कुमारच्या ‘लक्ष्मी बॉम्ब’च्या ट्रेलरचा…\nपायल घोषची कोलांटी उडी ; रिचा चड्डाची माफी मागण्यास तयार\nकामयाब : थेटरात जाऊनच पाहण्याच्या लायकीचा पिच्चर \n‘फॅशन’ चित्रपटाला 12 वर्षे पूर्ण; प्रियांका…\nकेवळ ‘या’ अटीवर करिनाने केलं सैफशी लग्न\n….तरच रिचाची माफी मागणार ; पायल घोषने ठेवली…\n श्रद्धा कपूरच्या इन्स्टाग्रामवर 5 कोटी फॉलोअर्स, आता…\nलाॅकडाउनमध्ये कंडोम, Sex Toys च्या मागणीत लक्षणीय वाढ \nलॉकडाउनमध्ये मासिक पाळी वेळेवर येत नाही\n‘या’ चित्रपटात एकत्र दिसणार शाहरुख खान आणि जॉन…\nसाखरपुडा झाल्याचं कळवत अभिनेत्यानं दिला आश्चर्याचा धक्का\nनवाजुद्दीन सिद्दीकीचे आलियासोबतचे वाद वाढले; पत्नीने लिहिले…\nनोकरी अपडेट्स : Careernama\n नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या MPSC परीक्षाही पुढे ढकलल्या; सुधारित तारखा लवकरच होणार जाहीर\nकेंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत ४४ जागांसाठी भरती; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया\nइंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड मध्ये ५७ जागांसाठी भरती\nलविना लोधचे ‘ते’ गंभीर आरोप महेश भट्टनी फेटाळले ; लविना विरोधात केला मानहानीचा दावा\nहॅलो बॉलिवूड हि इंटरटेनमंट आणि मराठी, हिंदी चित्रपट दुनियेतील बातम्या देणारी अग्रगण्य वेबसाईट आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00525.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.mahasattasangli.com/2020/10/blog-post_44.html", "date_download": "2020-10-31T16:48:54Z", "digest": "sha1:LZGA67V7DV5NQCZDDGVZXCABJPV24LBX", "length": 4508, "nlines": 79, "source_domain": "www.mahasattasangli.com", "title": "विटा - कलेढोण रस्त्यावरील साळशिंगे येथील पूल धोकादायक", "raw_content": "\nHomeतासगावविटा - कलेढोण रस्त्यावरील साळशिंगे येथील पूल धोकादायक\nविटा - कलेढोण रस्त्यावरील साळशिंगे येथील पूल धोकादायक\nविटा ( मनोज देवकर )\nगेल्या चार दिवसात खानापूर तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. साळशिंगे येथील विटा - कलेढोण रस्त्यावरील पूल भाग्यनगर तलावाच्या जवळ आहे. भाग्यनगर तलावाचे फुगवट्याचे पाणी या पुलाला टेकते. तश्यातच गेले दोन दिवस पुलावरून पुराचे पाणी वाहिल्याने पुलाचे अतोनात नुकसान झाले आहे. सरंक्षक दगड वाहून गेले आहेत. पुलावर दीड फूट खोल खड्डे पडले आहेत. डांबरी रस्ता वाहून गेला आहे.\nया मार्गावरून विटा झरे प्रवास करणारे अनेक लोक कमी अंतरामुळे इकडून जातात. अवजड वाहनांची वाहतूक ही मोठ्या प्रमाणावर होते. खड्डे पडल्यामुळे व बाजूचे बांधकाम खचल्यामुळे हा पूल धोकादायक झाला आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन सदर पूल दुरुस्त करावा अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे. सदर पुलावरून दरवर्षी पाणी जात असल्याने त्याची उंची वाढवण्याची ही गरज आहे.\nआटपाडी कडेगाव खानापूर तासगाव\nबेचाळीस कोटींच्या सोने तस्करी प्रकरणी खानापूर तालुक्यात छापे\nविधानसभेच्या नियम समिती सदस्यपदी आमदार सुधीरदादा गाडगीळ यांची निवड\nइस्लामपूरात ' खून का बदला खून ', मासे विक्रेत्याच्या खूनाचा छडा लावण्यात यश\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.mh34updatenews.com/2020/05/93-chandrapur.html", "date_download": "2020-10-31T15:23:56Z", "digest": "sha1:WWSV57LMNYEQE7WODTTGAU3EOYYOZYS7", "length": 3962, "nlines": 68, "source_domain": "www.mh34updatenews.com", "title": "चंद्रपूर : 93 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत", "raw_content": "\nHomeचंद्रपूरचंद्रपूर : 93 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत\nचंद्रपूर : 93 व्यक्तींचे अहवाल प्रतीक्षेत\nचंद्रपूर 26 मे ( MH34UPDATENEWS) : जिल्ह्यातील कोविड-19 ची एकूण चाचणी केलेल्या व्यक्तींची संख्या 830 आहे. यापैकी 22 व्यक्ती पॉझिटिव्ह असून 715 निगेटिव्ह आहे. तर, 93 व्यक्तींचा नमुना अहवाल प्रतीक्षेत आहे. आरोग्य विभागाने दिलेल��या माहितीनुसार जिल्ह्यात आतापर्यंत 4 हजार 529 व्यक्तींचे संस्थात्मक अलगीकरण करण्यात आले आहे. यापैकी ग्रामस्तरावर 3 हजार 721, तालुकास्तरावर 482 तर चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रात 326 व्यक्ती संस्थात्मक अलगीकरणात आहे. जिल्ह्यामध्ये आतापर्यंत गृह अलगीकरण पूर्ण झालेले 56 हजार 680 व्यक्ती आहेत. तर 13 हजार 291 नागरिक गृह अलगीकरण प्रक्रियेत आहे.\nप्रहार जनशक्ती पक्षातून सूरज ठाकरे यांची हकालपट्टी\nत्या प्रेमीयुगल मुलाचा मृतदेह सापडला\nचंद्रपुर जिल्ह्यातील कुख्यात गुंड जिल्हयासह ६ जिल्हयातुन तडिपार उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा यांची कार्यवाही\nआपणास प्रमुख घडामोडी वाचकाप्रयंत पोचवणे हा आमचा मुळ उद्देश आहे. इंटरनेटच्या जंजाळात वाचकांना जास्तीत जास्त माहीती मोडक्या अन् ठळक शब्दात पोचवणे आमचे ध्येय असुन ही माहीती आपणास जगा सोबत अपडेट राहायला वेळोवेळी मदत करीत राहील यात शंका नाही.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00526.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/sanjay-dikshit/", "date_download": "2020-10-31T15:32:33Z", "digest": "sha1:A7R6ZFZ6TVBUAW6DD3SM6K7CY4KSK2Y3", "length": 19125, "nlines": 97, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "भारतातील \"सुराज्य\"साठी संजय दिक्षित यांचे योगदान | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nभारताच्या इतिहासातील “स्वराज्य” या संकल्पनेतून आता पंतप्रधान नरेंद्र मोदीची “स्वराज्य” ही संकल्पना पुढे आली असून त्यासाठी नवे सरकार विविध योजना व कल्पना पुढे आणून त्या राबविण्याची तयारी करीता आहे. तंत्रज्ञानाचा वापर प्रत्येक सर्वसामान्य नागरिकालाही व्हायलाच हवा हे त्यांचे ध्येय आहे. या आव्हानामुळे तरूण बुध्दिमान होतकरू पिढीला दैनंदिन जीवनातील अडचणींना तोंड देऊन मार्ग काढता येईल, हे ध्येय पुढे ठेऊन शिक्षणासाठी जगभरात कुठेही सहज पोहचणे, आरोग्य, आरोग्य सेवा इत्यादी गोष्टी साध्य करता येतील. देशाचा सर्वांगीण विकास व सुधारणा हे त्यातील कळीचे मुद्दे असून तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या मार्गात येणार्‍या अडचणींवर “स्थानिक” उपाय शोधणे हे खरे आव्हान आहे. यासाठी DST (डीपार्टमेंट आँफ सायन्स अँन्ड टेक्नोलॉजी), MyGov, INTEL, CIIE (Center for innovation incubation & E ntrepreneurship) यांनी एकत्र येऊन काम करायचे ठरविले.\nया ध्येयासाठी काम क��तांना विविध क्षेत्रात काय काय करता येईल. याचा विचार सुरू झाला व Digital India च्या योजनेत समावेश असलेल्या Innovate for Digital India Challenge (IFDIC) ही स्पर्धा राबविली गेली. त्यासाठी जगभरातून नवनवीन संकल्पना व प्रोजेक्ट मागविण्यात आले. प्रोजेक्ट देणारी व्यक्ती भारतीय नागरिक असून वयाची १८ वर्षे पूर्ण केलेली असावी अशी अट त्यासाठी होती. त्याला भरघोस प्रतिसाद मिळून एकूण १९१३ अर्ज आले. CIIE व त्यांचे निवडमंडळ यांनी त्यातून ५० सर्वोत्तम कल्पनांची निवड केली. संकल्प मांडणार्‍या या ५० व्यक्तींना त्यांच्या कल्पना Indian Institute of Management (IIM), अहमदाबाद येथे २२ जुलै २०१५ रोजी सादर करण्याची संधी दिली.\nसादर केलेले प्रोजेक्ट विविध विषयांवर होते. शैक्षणिक संबंधात दुर्गम भागांमध्ये सौर ऊर्जेचा वापर करून शिक्षण देणे, ब्रेल ही अंधांची लिपी इलेक्ट्रॉनिक पध्दतीने दाखविणे, आरोग्यासंबंधी मधुमेहाचे नियंत्रण करण्याची पध्दती निर्माण करणे किंवा संसर्गजन्य रोगांच्या माहितीचे साठवणूक केंद्र निर्माण करणे, शेतीसाठी ड्रोन व सेन्सर्सचा वापर करून जमीन पीक व हवा यांची पाहणी करणे, औद्योगिक उत्पादनासाठी रोबोटिक्सचा वापर करून उत्पादन वाढविणे व प्रदूषण कमी करणे यांसारखे अनेकविध होते. त्यापैकी ई-गव्हर्नन्स संबंधी श्री संजय दिक्षित यांनी कस्टम ई.आर.पी. (Custom ERP) हा प्रोजेक्ट सादर केला.\nश्री. संजय दिक्षित यांच्या संकल्पनेची या पन्नास व्यक्तिमध्ये निवड झाली. त्यांचे हे प्रोजेक्ट नक्की काय होते\nमुळात ईआरपी (ERP=Enterprise Resource Planning) हे बिझनेस मँनेजमेंटचे सॉफ्टवेअर असून एखाद्या कंपनीला धंदा चालवायचा तर त्याच्याशी निगडीत असणार्‍या बहुविध गोष्टी या सॉफ्टवेअरमध्ये उपलब्ध असतात. त्यांचा वापर करून धंद्याचे अद्यययावत पध्दतीने कमीत कमी श्रमात व अचूक असे निर्णय घेता येतात. आता भारत देशासाठी ईआरपी सारखे सॉफ्टवेअर काय देईल त्याची मूळ कल्पना संकल्पना खालील प्रमाणे आहे.\nMiddleware Enabled Service Unifier (MERU) – म्हणजे मेरुदंड अथवा पाठीचा कणा. पाठीचा कणा हा शरीरातील अत्यंत महत्वाचा घटक. बाहेरुन तो दिसत नाही पण त्याचे काम मात्र अत्यंत महत्वाचे असते. तसेच डिजिटल इंडिया म्हणजे संपूर्ण शासकीय यंत्रणा माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सशक्त, सुसज्ज करणे ही मूलभुत संकल्पना. त्यासाठी भारतीय शासनातील भिन्न भिन्न शासकीय कार्यालयातील आय. टी/सॉ���्टवेअर प्रणाली एकमेकांशी संलग्न राहून अविरत संवाद साधू शकल्या पाहिजेत. त्यामूळे शासकीय सेवा सुविधा एकसंधपणे तळागाळातील नागरीक, शेतकरी, जवान, मजूर त्यांच्यावर अवलंबून असलेले आप्त व कुटुबीय याना साध्या सोप्या मार्गाने पुरविल्या गेल्या पाहिजेत.\nत्यासाठी शासकीय निर्णय पटापट घेतले जाणे आवश्यक असून निर्णयासाठी लागणारी माहिती अचूक, खात्रीलायक पध्दतीने त्वरीत उपलब्ध होणे गरजेचे असून हे तंत्रज्ञान भारतीयांनी भारतातच विकसित करणे गरजेचे आहे. कारण त्यात भारतातील विविध राज्ये, प्रांत, भाषा, चालीरिती, रुढी, रीतीरिवाज यांची जाणिव ठेवून त्यांचा आदर करणे हे या संकल्पनेच्या यशाच्या द्ष्टीने व प्रत्यक्षात ती उतरविण्याच्या दृष्टीने अत्यंत महवाचे आहे.\nही संकल्पना मुळाशी मनात ठेऊन श्री. संजय दिक्षित यांनी ईआरपी प्रोजेक्ट आय. आय. एम. येथे सादर केले. त्याला अर्थातच फारच भरघोस प्रतिसाद मिळाला. श्री दिक्षित हे मुळचे मॅकेनिकल इंजिनिअर. याशिवाय मॅनेजमेंटमधील मास्टर्स डिग्री आणि आय. टी मध्ये क्वालिटी एश्युअरन्स कंन्सल्टंट म्हणून विविध देशात केलेली नोकरी व त्यामुळे एखाद्या महत्वाच्या कामामध्ये ‘बर्डस आयव्हयू’ पध्दतीने विश्लेषण करण्याची व त्यानुसार तपशीलात जाऊन कामांचे आयोजन करण्याची शिस्त त्यांच्या अंगी रुळलेली आहे.\nत्यामुळेच भारतीय ईआरपी या प्रोजेक्टची कल्पना त्यांना सुचली व त्यावर विचार करून त्यांनी ती संकल्पना पुढे मांडली. १९१३ प्रकल्प संकल्पनांपैकी पहिल्या ५० मध्ये त्यांच्या प्रोजेक्टची निवड झाली याचे कारण डिजिटल इंडिया विषयी त्यांना नक्की कशाची आवश्यकता आहे व काय करायला हवे याची सुस्पष्ट कल्पना असणे हे होय. आय आय टी सारख्या जगदविख्यात ठिकाणी ती सादर करण्याची संधी मिळणे ही सुध्दा फारच दुर्मीळ व उल्लेखनीय संधी होय. ही संकल्पना सादर करीत असतांना त्यासाठी आवश्यक तो आत्मविश्वास व सहजता श्री. दिक्षित यांच्या सोबतच्या फोटोमधून स्पष्ट दिसते.\nमुळात न्यूझीलंडमध्ये सध्या वास्तव्य असतांना भारतात प्रोजेक्ट सादर करण्याची कल्पना त्यांना कुठून मिळाली तर MyGov च्या संकेतस्थळावरून. शिवाय आपल्या ज्ञानाचा उपयोग करून नवनिर्मिती करणे ही उर्मी त्यांच्याजवळ सतत असते. याशिवाय त्यांना या कामी कायमची प्रेरणा देणारे दोन स्त्रोत, ज्य���ंचा ते आवर्जून उल्लेख करतात ते असे.\nपहिला स्त्रोत म्हणजे त्यांच्या वडिलांचे – डॉ. माधव दिक्षित यांचे अत्यंत आवडते व्यक्तिमत्व – श्री. सी. डी. देशमूख यांच्या तोंडचे सतत कानावर पडलेले वाक्य “कोणतीही सिस्टिम कितीही शास्त्रशुध्द पध्दतीने केली तरी ती जोवर डोळस ज्ञान आणि उदात भावनेने सतत सुधारली जात नाही. तोवर ती आपल्या विनाशाला आणि र्‍हासाला बळी पडतेच”. (Any System, however perfect is foredoomed to fail, If It is not continuously reformed through well – appointed knowledge and Character)\nदुसरा स्त्रोत म्हणजे आय. टी मधील संजय दिक्षितांना भेटलेले पहिले जनरल मॅनेजर श्री. गिरीष केळकर यांच्या तोंडचे वाक्य “सर्वोत्तमाचा ध्यास घेतांना मूलभुत चांगले ते करायला विसरू नका” (In pursuit of excellence, do not forget to do basic good) या दोन्ही प्रेरणा संजय दिक्षित यांना त्यांच्या व्यावसायिक कामात दैनंदिन जीवनातही पदोपदी उपयोगी पडलेल्या आहेत.\nआज कोणत्याही साध्यासुध्या सरकारी कामातसुध्दा सतराशे साठ हेलपाटे घालणे, कर्मचार्‍यांची गैरहजेरी, त्यांना कामाची नीट माहिती नसणे, माहिती अद्यावत नसणे अशी अनेक संकटे पार करत वेळ पैसा वाया घालवावा लागतो. भारताची प्रगती होण्याच्या मार्गातील हा प्रचंड मोठा अडथळा आहे. हा अडथळा श्री. संजय दिक्षितांची प्रोजेक्टची कल्पना सत्यात उतरली तर अनेक वर्षे केवळ चर्चा केले जाणारे स्वप्न प्रत्येक भारतीयांच्या संदर्भात सत्यात उतरल्याचे आपल्याला पहायला मिळेल.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nमराठी उखाणे कागदनिर्माता – मल्हार सदाशिव...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00527.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-3-march-20.html", "date_download": "2020-10-31T16:30:05Z", "digest": "sha1:EUEHHDIXPQNLIQ3VWCICRIIYA6S3DG6M", "length": 8462, "nlines": 94, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - ३ मार्च (जागतिक वन्यजीव दिन)", "raw_content": "\nHomeमार्चदैनंदिन दिनविशेष - ३ मार्च (जागतिक वन्यजीव दिन)\nदैनंदिन दिनविशेष - ३ मार्च (जागतिक वन्यजीव दिन)\nइ. स. ७८: शालिवाहन शकास प्रारंभ झाला.\n१८४५: फ्लोरिडा हे अमेरिकेचे २७ वे राज्य बनले.\n१८६५: हाँगकाँग अँड शांघाय बँकिंग कार्पोरेशन (HSBC) ची स्थापना झाली.\n१८८५: अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनी (AT &T) ची स्थापना झाली.\n१९२३: टाईम मॅगझिनचे पहिले मासिक प्रकाशित झाले.\n१९३०: नाशिक येथील कला राम मंदिरात सर्वांना प्रवेश मिळण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सत्याग्रह केला.\n१९३८: सौदी अरेबिया मध्ये खनिज तेलाचा शोध लागला.\n१९३९: महात्मा गांधी यांनी ब्रिटिश सरकार च्या हुकूमशाही नियमा विरुद्ध मुंबईमध्ये येथे उपोषण सुरू केले.\n१९४३: दुसरे महायुद्ध – लंडनमधे बॉम्बविरोधी आश्रयस्थानात घुसताना झालेल्या चेंगराचेंगरीत १४३ ठार.\n१९६६: डॉ. धनंजयराव गाडगीळ पुणे विद्यापीठाचे ६वे कुलगुरू झाले.\n१९७३: भारताच्या ओडिशा राज्यात राष्ट्रपती राजवट लागू.\n१९८६: ऑस्ट्रेलिया कायदा १९८६ प्रमाणे, ऑस्ट्रेलिया देश युनायटेड किंगडम पासुन पूर्णपणे स्वतंत्र झाला.\n१९९४: जयपूर येथील गिटारवादक पंडित विश्वमोहन भट यांना ग्रॅमी पुरस्कार प्रदान केला.\n२००३: महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणार्‍या शरच्‍चंद्र चटोपाध्याय पुरस्कारासाठी ज्येष्ठ लेखिका डॉ. सरोजिनी वैद्य यांची निवड झाली.\n२००५: स्टीव्ह फॉसेट यांनी ग्लोबल फायर या विमानातून एकट्याने आणि परत इंधन न भरता ६७ तासांत पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.\n२०१५: २० डिसेंबर २०१३ रोजी संयुक्त राष्ट्रसंघाने ३ मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली.\n१८३९: टाटा उद्योग समुहाचे संस्थापक भारतीय उद्योगपती जमशेदजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे १९०४)\n१८४५: जर्मन गणितज्ञ जॉर्ज कँटर यांचा जन्म. (मृत्यू: ६ जानेवारी १९१८)\n१८४७: टेलिफोनचा जनक अॅलेक्झांडर ग्राहम बेल यांचा जन्म. (मृत्यू: २ ऑगस्ट १९२२)\n१९२०: किर्लोस्कर मासिकाचे संपादक मुकुंद शंकरराव किर्लोस्कर यांचा जन्म.\n१९२३: इतिहासकार आणि ललित लेखक प्रा. सदाशिव नथोबा आठवले यांचा जन्म.\n१९२६: संगीतकार रवि शंकर शर्मा उर्फ रवि यांचा जन्म. (मृत्यू: ७ मार्च २०१२)\n१९२८: कवी आणि लेखक पुरुषोत्तम पाटील यांचा जन्म.\n१९३९: भारतीय कसोटी क्रिकेटपटू एम. एल. जयसिंहा यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १९९९)\n१९५५: विनोदी अभिनेता जसपाल भट्टी यांचा जन्म. (मृत्यू: २५ ऑक्टोबर २०१२)\n१९६७: गायक आणि संगीतकार शंकर महादेवन यांचा जन्म.\n१९७०: पाकिस्तानी क्रिकेटपटू इंझमाम उल हक यांचा जन्म.\n१९७७: भारताचा चौथा ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांचा जन्म.\n१७०३: इंग्लिश वैज्ञानिक रॉबर्ट हूक यांचे निधन. (जन्म: १८ जुलै १६३५)\n१७०७: सहावा मोघल सम्राट औरंगजेब यांचे निधन. (जन्म: ४ नोव्हेंबर १६१८)\n१९१९: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचे निधन. (जन्म: ८ मार्च १८६४)\n१९२४: नोबेल पारितोषिक विजेते अमेरिकीचे २८वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांचे निधन.\n१९६५: पार्श्वगायिका आणि अभिनेत्री अमीरबाई कर्नाटकी यांचे निधन.\n१९६७: माजी अर्थमंत्री आणि कर्तबगार प्रशासक स. गो. बर्वे यांचे निधन.\n१९८२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू शायर रघुपती सहाय उर्फ फिरक गोरखपुरी यांचे निधन. (जन्म: २८ ऑगस्ट १८९६)\n१९९५: तबलावादक पं. निखील घोष यांचे निधन.\n२०००: मराठी चित्रपट अभिनेत्री रंजना देशमुख यांचे निधन.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/rutu-and-aahar-seasons-diet/", "date_download": "2020-10-31T16:19:37Z", "digest": "sha1:XABDLCFBKLAKIESKHZMX4DOSMPW2ROTS", "length": 39502, "nlines": 153, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "ऋतू आणि आहार | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nवर्षभरात एकूण सहा ऋतू असतात. शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद आणि हेमंत.\nया ऋतूंमध्ये बदल होत असतो. या बदलाचा परिणाम आपल्या शरीरावरही होतो.आयुर्वेदानूसार शरीरातील त्रिदोष यांच्यावरही ऋतूबदलाचा परिणाम होतो. शरीरातील स्थिती व सतत बदलती बाह्य स्थिती यात सुसंवाद निर्माण होणं गरजेचं असतं.\nशिशिर ऋतू (डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी)\nया ऋतूत थंडीचे प्रमाण जास्त असते. हेमंत ऋतूप्रमाणेच ठेवावा. उष्ण पदार्थ या काळात उपयुक्त ठरतात. उदा. गुळाची पोळी. सकाळी लवकर उठून सकाळच्या उन्हात बसून मुगाची खिचडी, गुळाची पोळी, वांग्याचे भरीत इत्यादी आहार घेतला जातो. या ऋतूत उष्ण अशा बाजरीचा वापर करायला हरकत नाही. बाजरीने रूक्षता येऊ नये म्हणून बाजरी + लोणी किंवा बाजरी + तीळ यांचा वापर करावा. या काळात मकरसंक्रांत असते. आपण तीळ + गुळांचा वापर करतो.\nवसंत ऋतू (फेब्रुवारी, मार्च, एप्रिल)\nऋतुराज,वसंत ऋतूमध्ये झाडांना नवीन पालवी फुटते. सुगंधी फुले येतात. या ऋतूत सूर्याच्या उष्णतेने कफाचे विलयन होते व कफप्रकोप होतो. यामुळे दमा, खोकला, सर्दी, ज्वर असे आजार होतात.\nआहार: या ऋतूत भूक कमी लागते. व शरीर दुर्बलताही असते. त्यामुळे आहार पचायला हलक�� असावा. उदा. जुने धान्य, कडू, तिखट व तुरट चवीचे पदार्थ वापरावेत. भात कफकर असल्यामुळे त्याचे प्रमाण कमी ठेवावे. हरभरा तूर, मूग, मसूर या डाळी कफ कमी करणार्‍या असल्यामुळे वापरण्यात तांदुळ, पडवळ, वांगी, मुळा या भाज्या तसेच हिंग, मोहरी, आले, मिरची, दालचीनी, लसूण हे मसाला पदार्थ घ्यायला हरकत नाही. दही, तुप या ऋतूत घेऊ नये. तेल कफनाशक असल्याने ते वापरावे. पंख्याचा वारा टाळावा. दिवास्वाप म्हणजे दिवसा झोपणे टाळावे. व्यायाम हेमंत व शिशिर ऋतूपेक्षा निम्मा करावा.\nग्रीष्म ऋतू (एप्रिल, मे, जून)\nग्रीष्म ऋतूत शरीरात वाताचा संचय होण्याचा काळ असतो. याऋतूत वातावरण रूक्ष असते. यामुळे थकवा येतो व वात वाढतो. भूक कमी होत असल्यामुळे लघू व अल्प आहार घ्यावा. गोड, आंबट व खारट चवीचे पदार्थ घ्यावेत. भात, दूध, तुप आणि तेल भरपरू खावे. ताक, दही, श्रीखंड, बासूंदी, कैरी, आवहा, कोकम यांचे शरबत प्यावे. पालेभाज्या, कांदा, द्रव पदार्थ भरपूर घ्यावे. या ऋतूत डाळीचा वापर कमी करावा कारण रूक्षता वाढते. या ऋतूत बाजरी, लसूण हे पदार्थ खावू नयेत. वातवारणात उष्णता असल्याने स्नानासाठी गार पाणी वापरावे. या ऋतूत दिवसा झोप घ्यायला हरकत नाही. रात्री चांदण्यात, मोकळ्या वातावरणात झोपावे. रात्री झोपण्यापूर्वी म्हशीचे दूध अवश्य घ्यावे. वर सांगितल्याप्रमाणे ऋतूनुसार आहार विहार ठेवला तर आपण निरोगी, दीर्घायुषी होऊ शकतो.\nवर्षाऋतू (जुन, जुलै, ऑगस्ट पुर्वार्ध)\nवातावरणात उन्हामुळे आलेली रूक्षता व नंतर सततच्या पावसामुळे शीतलता येते. यामुळे या काळात वातदोष वाढतो. म्हणून भूक कमी होते व अशक्तपणा येतो. या ऋतूत वनस्पती लहान असतात व त्यामध्ये अम्लरस (आंबट चव) वाढते व त्यामुळे शरीरातही पित्त दोषाच्या संचयाला सुरूवात होते. वर्षा ऋतूमध्ये भूक कमी होत असल्यामुळे पचायला हलका आहार घ्यावा. उदा. दूधभात, मुगाचे वरण, हुलग्याचे पिठले, भाकरी असा हलका आहार घ्यावा. दही खाऊ नये. ताक घ्यायला हरकत नाही. ताक भूक वाढविण्यासाठी उत्तम. लसूण, हिंग, सुंठ, मिरे, जिरे, लिंबू, पुदीना, कोथिंबीर इत्यादी पदार्थ घ्यावयास हरकत नाही. पाणी उकळून गार करूनच प्यावे. भाज्या – दुधी भोपळा, दोडका, पडवळ, भेंडी खावे. तूप, तेल भरपूर वापरायला हरकत नाही. या ऋतूत वातप्रकोष होतो. यामुळे दुर्बलता येते. त्यामुळे अतिव्यायाम, साहस वर्ज्य करावे.\nशरद ऋतू (ऑगस्ट उत्त��ार्ध, सप्टेंबर, ऑक्टोबर)\nया ऋतूत पित्त दोष वाढतो आणइ वात दोषाचे शमन होते. शरीरबल व अग्निबल हळूहळू वाढते.\nपित्त कमी करणारा असावा म्हणजेच गोड, कडू व तुरट या तीन चवींचा आहार असावा. भात, ज्वारी, गहू, मूग, मटकी, हरबरा, मटार, भरपूर दूध व तूप, नारळ, कार्ल्याची, मेथीची भाजी हे पदार्थ खायला हरकत नाही. शरीराला गरम ठरणारे पदार्थ खारट, आंबट, लसूण, मसाल्याचे पदार्थ या ऋतूत खावू नये. दूध हे पित्त कमी करणारे असते. यामुळे या ऋतूत कोजागिरी पौर्णिमेला दूध चांदण्यात ठेवून पिणे आरोग्यदायी ठरते.\nस्नानासाठी, पिण्यासाठी थंड पाणी वापरावे. या ऋतूत उकाडा खूप असतो म्हणून पोहण्याचा व्यायाम उपयुक्त ठरतो. शरीरावर चंदन, वाळा, कापूर इत्यादी शीतल द्रव्यांचा लेप लावावा.\nहेमंत ऋतू (ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर)\nया ऋतूत शरीराचे बल उत्कृष्ट असते. भूक वाढते. व्याधी प्रतिकारशक्ती वाढते.या ऋतूत पचावयास जड असा आहार व जास्त प्रमाणात धेतलेला आहर ही पचतो. या ऋतूत गोड, आंबट आणि खारट पदाथृ खावेत. गहू, उडीद, साखर, दुध, तेल, तुप भरपूर घ्यावे. तुर, मुग, मटकी, वाटाणा, हरभरा, चवळी घ्यावेत. दुधाचे सर्व पदार्थ आहारात असावेत. हेमंत ऋतूत रात्र मोठी असते व दिवस लहान असतो. त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर भूक लागते, त्यामुळे पोटभर न्याहारी करावी.स्नान व पिण्यासाठी गरम पाणी वापरावे. भरपूर व्यायाम करावा. अभ्यंग, उटणे लावावे. नंतर स्नान करावे. या ऋतूत कार्तिक स्नानाला महत्व आहे. या ऋतूत दिवसा झोपणे टाळावे.\nआपल्या आरोग्याशी निगडित बहुतांश व्याधींचं मूळ आहारामध्ये असतं. जर तुमचा आहार उत्तम असेल तर तुमचे आयुर्मान वाढू शकते हे उत्तर अमेरिकेत राहणार्‍या लोकांनी दाखवून दिले आहे. येथील लोकसंख्या सातत्याने वाढत असूनही येथील लोकांचे आयुर्मान 85 वर्षाच्या पुढे आहे. जपानमधील नागरिकांनीही हे सिद्ध केलं आहे. काय आहे हा आहारमंत्र\nजसजसे वय वाढत जाते तसतसे व्यक्तीला लागणार्‍या कँलरीज कमी होत जातात. 50 वर्षे असलेल्या व्यक्तीला 1800 कँलरीज रोज लागत असतील तर 70 व्या वर्षी त्याच माणसाला 1440 कॅलरीज एका दिवशी पुरेशा असतात. परंतु ज्या व्यक्ती आपल्या वयाप्रमाणे आपला आहार संतुलीत आणि कमी करत नाहीत त्यांना जास्त वजन, हृदयविकार, मधुमेह, संधीवात यासारखे आजार होउ शकतात.\nवाढत्या वयानुसार प्रत्येक व्यक्तीला हाडांची होणारी झीज आणि स��धीवात होउ नये म्हणून कँल्शियमची गरज असते. त्याचबरोबर कँल्शियम शोषून घेण्यासाठी व्हीटामीन डी लागते. व्हीटामीन बी 12 हे रक्तपेशी आणि मज्जातंतुचे आरोग्य चांगले राखण्यासाठी मदत करते. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी झींक चा उपयोग होतो. हाय ब्लडप्रेशर असणार्‍या व्यक्तींना पोटँशियमची गरज असते. फोलीक अँसिड आणि बी व्हीटामीनची गरज ह्रुदयविकार असलेल्याना जास्त असते. अर्थात या सर्व घटकांचे शोषण आहारातून नाही झाले तर अनेक विकार होउ शकतात.\nसंतुलीत आहार घेणे जितक गरजेचे आहे तितकेच आपण जेवताना आनंदी असणं महत्वाचं आहे. त्यासाठी शक्यतो कुटुंबातील सगळ्यांनी एकत्र जेवण घेणे महत्वाचे आहे. फळे खरेदी करताना शक्यतो ती गडद रंगांची असावीत. दिवसातून 6 ते 8 ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.अनेक लोक हे टाळतात त्यामुळे त्यांना बध्दकोष्ठ होउ शकतो.जर दातांची अवस्था योग्य नसेल तर मऊ अन्न, पातळ पालेभाज्या खाव्यात. रोज किमान अर्धा तास चालण्याचा व्यायाम करावा. संतुलीत आहारबरोबरच आपल्या वयाप्रमाणे आहार थोडा कमी करावा. जड आहार घेउ नये. योग्य प्रमाणात संतुलीत आहार , रोज किमान अर्धा तास चालणे , जीवन जगण्याचा दृष्टीकोन सकारात्मक असेल तर वाढत्या वयाबरोबरच आरोग्यदायी जीवन जगताना “आरोग्यम धनसंपदा” याचा अनुभव येईल.\nओमेगा-3 फँटी अँसिडस रक्तवाहीन्याचे आरोग्य तसेच प्लेटलेटसचे प्रमाण योग्य ठेवतं त्यासाठी अळशी नियमित सेवन करणं गरजेचं आहे. जर आपलं वय 50 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर बी12 व्हीटँमिनची आपल्याला रक्तनिर्मितीसाठी जास्त गरज असते. माणसाच्या जठरामध्ये निर्माण हेाणार्‍या अँसिडमध्ये हे बी12 व्हीटँमिन असते. हे व्हीटँमिन आहारातून रक्तात शोषले जाते. परंतु जास्त वयाच्या व्यक्तीच्या जठरात हे अँसिड निर्माण होत नाही त्यामुळे हे व्हीटँमिन रक्तात शोषले जात नाही म्हणून ते तोंडावाटे गोळ्यांच्या स्वरुपात घ्यावे लागते, अर्थात तेही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावे लागते.\nवाढत्या वयाबरोबर योग्य , संतुलित आहाराबरोबरच ताणतणाव, हार्मोन्स, चांगली रोगप्रतिकारक शक्ती असणे महत्वाचे आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात सर्वांनीच आपल्या विचारात आणि आचारात थोडा लवचिकपणा आणायला हवा तसेच प्रत्येक सामाजिक ठिकाणी जेष्ठांचा विचार केला जावा.\nवाढत्या तणावाने आणि स्पर्धेमुळे आज��ाल 35 ते 40 व्या वर्षी मधुमेहासारखा आजार होउ शकतो. व्यायामाच्या अभावामुळे औषधे घेउनच त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. परंतु मधुमेह असणार्‍या व्यक्तींनी आपल्या आहाराकडे जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. कारण मधुमेह हा एक असा आजार आहे की जो हळूहळू आपली रोगप्रतिकारकशक्ती कमी करते, त्याचा वाईट परिणाम आरोग्यावर होउ शकतो. म्हणून प्रत्येकाने आपल्या आहारात साखरेचे प्रमाण कमी ठेवणे हितकारक ठरेल.\nशरीराचे पालनपोषण करते ते अन्न. त्याचे घन (solid), द्रव (liquids) व अर्ध प्रवाही (semisolids) असे तीन प्रकार असतात. या अन्नघटकांचे योग्य प्रमाण आपले शरीर निरोगी राखते.पोषक अन्नघटक आपल्या शरीराला उपयुक्त असतात आणि शरीराचे कार्य नीट चालवायला ते मदत करतात. दररोजच्या जेवणातून शरीरात ते योग्य प्रमाणात गेले नाहीत तर आपले आरोग्य बिघडते. आहारातील काही घटक आपल्या शरीराला पोषण देत नाहीत.\nशरीराचा सुदृढपणा हा संपूर्ण शारीरिक, मानसिक व सामाजिक स्वास्थ्याशी निगडित असतो. आहाराचा आपल्या शरीराच्या सुदृढतेशी सर्वात जवळचा संबंध असल्याने त्याचे कार्यही या सर्व पातळ्यांवर चालते. अन्नाची काही महत्त्वाची कार्ये अशी-\nही तीन प्रकारची असतात.\nअ) शरीराला ऊर्जा प्राप्त करून देणे-\nशरीराला अवयवांची हालचाल करण्यासाठी ऊर्जेची गरज असते, इतकेच नव्हे तर हृदयाचे स्पंदन वा फुप्फुसाचे श्वासोच्छ्वासाचे काम पार पाडण्याकरितासुद्धा ऊर्जेची नितांत आवश्यकता असते. पोषक पदार्थामधील कबरेदके आणि स्निग्ध पदार्थ यासाठी उपयोगी पडतात. थोडय़ा प्रमाणात प्रथिनांचाही ऊर्जा निर्मितीसाठी वापर होतो.\nब) शरीर बांधणीचे कार्य-\nमानवी शरीर अनेक पेशींचे बनलेले असते. शरीराची वाढ होत असताना या पेशी आकाराने वाढतात तसेच नवीन पेशींची भरही त्यात पडत असते. या सर्व क्रियाप्रक्रियेत जीर्ण पेशींचा ऱ्हास होत असतो. रोजच्या चलनवलनादरम्यान, ताणतणावांमुळे दररोज असंख्य पेशी यादरम्यान कामी येत असतात. त्यांची जागा नवीन पेशींच्या सैन्याने भरून काढणे आवश्यक असते.यासाठी प्रथिने अत्यावश्यक असतात.\nक) संरक्षण आणि नियमन\nसंरक्षक कामामध्ये शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवून त्याचे जंतूशी लढाई करणे, संसर्गापासून रक्षण करणे व शरीर तंदुरुस्त राहील याची काळजी घेणे, योग्य नियमन करणे म्हणजे शरीराच्या अनेक क्रिया उदा. हृदयाचे स्पंदन, स्नायूंचे आकुंचन, शरीराचे तापमान योग्य ठेवणे, रक्त गोठवणे, शरीरात पाण्याचा समतोल ठेवणे वगैरे क्रियांचा समावेश होतो. आवश्यक प्रमाणातील जीवनसत्वे, खनिजे व प्रथिने शरीराची ही कामे पार पाडतात.\nसंतुलित आहार म्हणजे जो आहार आपल्या शरीराच्या सर्व गरजा पूर्ण करतो व शरीराचे काम उत्तम प्रकारे चालवायला मदत करतो. संतुलित आहारात विविध प्रकारच्या अन्नाचा समावेश असतो. तीन वेगवेगळ्या प्रकारचे अन्न त्याच्या कार्यानुसार प्रत्येक वेळच्या जेवणात निवडले जाते.\nऊर्जा देणारे अन्न – कबरेदके व स्निग्धता असलेले पदार्थ\nकबरेदकांचे स्रोत- (धान्य) – तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी, नाचणी\nकंदमुळे- बटाटे, रताळी, सुरण, साखर, गूळ, मध.\nस्निग्धता असलेले स्रोत- साय, तूप, लोणी, तेल, वनस्पती तूप, चीज.\n(दूध व दुग्धजन्य पदार्थ, तेल बिया व मांसाहारी पदार्थ. यामध्येही चरबीचे प्रमाण जास्त असते)\nशरीर वाढीचे अन्न – प्रथिनयुक्त स्रोत जसे की दूध व दुग्धजन्य पदार्थ, कडधान्ये, सुकामेवा, तेलबिया, मांसाहारी पदार्थ\nसंरक्षण व शरीर नियमन करणारे अन्न\n१)अनेक जीवनसत्त्वे जसे अ, ब, क, ड, ई, के व खनिजांचे कॅल्शियम, फोस्फोरस, लोह, मॅग्नेशियम, मॅगनीज, तांबे, आयोडीन, सोडियम आणि पोटॅशियम यांचे स्रोत.\nफळे – पिवळी व केशरी फळे – आंबा, पपई,\nलिंबू वर्गातील आंबट फळे – संत्री, मोसंबी\nइतर फळे – पेरू, केळी, नासपती, पीच, आलुबुखार वगैरे.\nभाज्या – हिरव्या पालेभाज्या – पालक, मेथी, चौळी, माठ, शेपू ई.\nपिवळ्या केशरी भाज्या – भोपळा, गाजर, टोमटो\nइतर भाज्या – भेंडी, वांगी, फुलकोबी, पानकोबी, शेंगा, तोंडली ई\n२) आहारामध्ये आणखी एक महत्त्वाचा अन्नघटक म्हणजे फायबर (fibre). हा पिष्ठमय पदार्थच आहे. पण त्यांचे पचन होत नसल्यामुळे त्यांना नॉन अव्हेलेबल काबरेहाइड्रेट असे म्हणतात. आख्खी सालासकट फळे जसे सफरचंद, संत्रे, द्राक्षे, पेर, कलिंगड अंजीर इत्यादी. सालासकट धान्य, कडधान्य व भाज्या इत्यादी. सर्व पालेभाज्या, तोंडली, भेंडी, फ्लॉवर, कोबी, काकडी, टोमटो, गाजर यामध्येही फायबर असते. यातील काही प्रकारचे फायबर पोट भरल्याची भावना देतात ज्यामुळे भूक कमी लागून वजन कमी होण्यास फायदा होतो.काही प्रकारची फायबर्स मात्र पचनाच्या वेळेस पाणी शोषून घेतात व फुगतात. यामुळे पचनक्रियेचा वेग काही प्रमाणात वाढतो व मलप्रवृत्ती सुकर होण्यास मदत होते. दोन्ही प्रकारचे फायबर कमी-अधिक प्रमाणात वरील सर्व स्रोतांमध्ये आढळतात.\n३) संतुलित आहारात पाण्याला फार महत्त्व आहे. आपल्या शरीरात ७० टक्के पाणी असते. पाणी हे जसे पचनास मदत करते तसेच मलमूत्रविसर्जनासाठीही अतिशय उपयुक्त आहे. पाण्याने शरीराचे तापमान नियंत्रित राहते. किमान दोन ते तीन लिटर पाण्याचा रोजच्या आहारामध्ये समावेश असावा. यामध्ये अर्थातच पाण्याबरोबर इतर द्रवपदार्थाचा जसे दूध, ज्यूस, नारळ पाणी, लिंबू पाणी, चहा, कॉफी, चहा असू शकतो.\n४) शरीर सुदृढ ठेवण्यासाठी पूर्ण दिवसात पोळी, भात, आमटी, विविध भाज्या, कोशिंबिरी, दूध, फळे या सगळ्यांचा समावेश हवा.\nसंतुलित आहार शरीराच्या पोषक गरजा भागवतो. कारण त्यात अन्न योग्य प्रमाणात सुचवलेले असते. जो आहार सांगितला जातो त्यात प्रत्येकाच्या शरीराच्या पोषक गरजेचा विचार केलेला असतो. त्यासाठी आहारतज्ञाचा सल्ला घेणं श्रेयस्कर.\n“इलाजापेक्षा प्रतिबंध बरा,” अशी एक म्हण आहे; म्हणजे आजारी पडून उपचार करण्यापेक्षा आधीच काळजी घेतलेली बरी. काही आजार आपण टाळू शकत नसलो तरी खबरदारी घेण्याद्वारे काही प्रमाणात आपण ते पुढं ढकलू शकतो. निरोगी राहण्यासाठी पुढं सुचवलेल्या पाच गोष्टींचा विचार करा.\n१) स्वच्छ राहण्याची सवय लावा\n२) स्वच्छ पाणी वापरा\n३) तुम्ही काय खाता त्याकडे लक्ष द्या\nतुमचं वय कितीही असलं तरी, सुयोग्य बांधा टिकवण्यासाठी व्यायाम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं बरेच फायदेही होतात.\nचांगली झोप लागते.चालू-फिरू शकतो.हाडं आणि स्नायू मजबूत राहतात.वजन प्रमाणात राहतं.डिप्रेशनची किंवा नैराश्याची शक्यता कमी होते.अकाली मृत्यूचा धोका टळतो.\nतुम्ही जर व्यायाम केला नाही तर,हृदयविकार होऊ शकतो,टाईप २ डायबिटीज होऊ शकतो,उच्च रक्तदाब होऊ शकतो,कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढू शकतं,पॅरालिसिसचा किंवा अर्धांगवायूचा झटका येऊ शकतो.\nतुमच्या वयानुसार आणि आरोग्यानुसार तुम्ही व्यायाम केला पाहिजे. त्यामुळं कोणताही नवीन व्यायाम सुरू करण्याआधी तुमच्या डॉक्टरांना भेटा. विविध आरोग्यविषयक सल्ल्यानुसार, मुलांनी व किशोरवयीनांनी दररोज एक तास हलका ते जोरदार व्यायाम करणं महत्त्वाचं आहे. प्रौढांनी दर आठवडी, अडीच तास हलका व्यायाम किंवा सव्वा तास जोरदार व्यायाम करावा.असा व्यायाम निवडा ज्यात तुम्हाला आनंद मिळेल. जसं की, बास्केटबॉल, टेनिस, ��ूटबॉल, भरभर चालणं, सायकल चालवणं, बागकाम करणं, लाकूड तोडणं, पोहणं, पळणं किंवा इतर व्यायाम करणं.\n५ पुरेशी झोप घ्या\nप्रत्येकाच्या झोपेचं प्रमाण वेगवेगळं आहे. बरेच नवजात बालके दिवसाला १६ ते १८ तास झोपतात, १ ते ३ वर्षांची मुलं दिवसाला जवळपास १४ तास झोपतात, आणि ३ ते ४ वर्षांची मुलं दिवसाला जवळपास ११ ते १२ तास झोपतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना कमीतकमी १०; किशोरवयीनांना ९ ते १० तर प्रौढांना ७ ते ८ तास झोप घेणं आवश्यक आहे.\nपुरेशी झोप ही गरजेची आहे; त्याला पर्याय नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पुरेशी झोप झाल्यानं फायदा होतो, जसं की,मुलांची आणि किशोरवयीनांची शारीरिक व मानसिक वाढ होते,नवीन माहिती शिकणं आणि लक्षात ठेवणं सोपं जातं,हार्मोन्स संतुलित राहतात आणि त्यामुळं पचनशक्ती सुधारून वजन नियंत्रणात राहतं,हृदय व रक्तवाहिनी निरोगी राहते,रोगप्रतिकारक शक्ती वाढते.\nपुरेशी झोप न झाल्यामुळे वजन वाढतं, डिप्रेशन येतं, हृदयविकार व डायबेटीस होतो. शिवाय, झोप पूर्ण न झाल्यामुळं भयानक अपघातही होऊ शकतात. हे सर्व टाळण्यासाठी पुरेशी झोप घेणं खूप महत्त्वाचं आहे.\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nदिनचर्या -आहार-विहार सकस आणि पोषण आहार\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%B6%E0%A5%87%E0%A4%B7:MobileDiff/587036", "date_download": "2020-10-31T16:00:30Z", "digest": "sha1:PL7QJOBW7E2624NO7QJOCGVGBGB763WQ", "length": 2693, "nlines": 67, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक - विकिपीडिया", "raw_content": "\"इ.स. १९५०\" च्या विविध आवृत्यांमधील फरक\n१४:२२, २४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती\n६ बाइट्सची भर घातली , १० वर्षांपूर्वी\nसांगकाम्याने बदलले: lv:1950. gads\n०५:४८, २१ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन)\nXqbot (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने वाढविले: ml:1950)\n१४:२२, २४ ऑगस्ट २०१० ची आवृत्ती (संपादन) (उलटवा)\nTXiKiBoT (चर्चा | योगदान)\nछो (सांगकाम्याने बदलले: lv:1950. gads)\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00528.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.89, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/09/ajache-dinvishesh-14-april-20.html", "date_download": "2020-10-31T16:43:19Z", "digest": "sha1:EPAAIGPOLJYXKDO2GMPDAWMSUJHDYLCL", "length": 6328, "nlines": 86, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "दैनंदिन दिनविशेष - १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)", "raw_content": "\nHomeएप्रिलदैनंदिन दिनविशेष - १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)\nदैनंदिन दिनविशेष - १४ एप्रिल (डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती)\n१६६१: प्रिन्स सेसी या शास्त्रज्ञाने प्रथमच दुर्बिणीसाठी टेलिस्कोप ही संज्ञा वापरली.\n१६६५: सुप्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामधे दिलेरखान पठाणने वज्रमाळ किल्ला जिंकला.\n१७३६: चिमाजीअप्पा यांनी अद्वितीय पराक्रम करुन जंजिर्‍याच्या सिद्दीसाताचा पराभव केला.\n१९१२: आर. एम. एस. टायटॅनिक हे जहाज रात्री ११:४० वाजता (स्थानिक वेळ) उत्तर अटलांटिक महासागरात एका हिमनगावर धडकले.\n१९४४: मुंबई गोदीत उभ्या असलेल्या फोर्ट स्टिकिन या मालवाहू जहाजावर दुपारी ४ वाजुन ५ मिनिटांनी भीषण स्फोट होऊन ३०० जण ठार झाले आणि (त्याकाळच्या) सुमारे २ कोटी पौंड इतके आर्थिक नुकसान झाले.\n१९९५: टेबल टेनिसमधे सलग ६,६७० रॅलीज करण्याचा जागतिक विक्रम डॉ. रमेश बाबू यांनी पुण्यात नोंदवला.\n१६२९: डच गणितज्ञ, खगोलविद्‌ आणि पदार्थवैज्ञानिक, लंबकाच्या घड्याळाचा शोध क्रिस्टियन हायगेन्स यांचा जन्म. (मृत्यू: ८ जुलै १६९५)\n१८९१: भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म. (मृत्यू: ६ डिसेंबर १९५६)\n१९१४: अभिनेत्री शांता हुबळीकर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जुलै १९९२)\n१९१९: पार्श्वगायिका शमशाद बेगम यांचा जन्म. (मृत्यू: २३ एप्रिल २०१३)\n१९१९: भारतीय लेखक आणि नाटककार के. सरस्वती अम्मा यांचा जन्म. (मृत्यू: २६ डिसेंबर १९७५)\n१९२२: मैहर घराण्याचे जागतिक कीर्तीचे सरोदवादक उस्ताद अली अकबर खाँ तथा खाँसाहेब यांचा जन्म. (मृत्यू: १८ जून २००९ – सॅन अन्सेल्मो, कॅलिफोर्निया, यू. एस. ए.)\n१९२७: विनोदी लेखक द. मा. मिरासदार यांचा जन्म.\n१९४२: केंद्रीय मंत्री व राजस्थानच्या राज्यपाल मार्गारेट अल्वा यांचा जन्म.\n१९४३: वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांचा जन्म.\n१९५०: भारतीय तत्त्ववेत्ते योगी रमण महर्षी तथा वेंकटरमण अय्यर समाधिस्थ झाले. (जन्म: ३० डिसेंबर १८७९)\n१९६२: भारतरत्न पुरस्कृत सर मोक्षमुंडम विश्वेश्वरैया यांचा मृत्यु. (जन्म: १५ सप्टेंबर १८६०)\n१९६३: इतिहासकार केदारनाथ पांडे तथा राहूल सांकृतायन यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १८९३)\n१९९७: चित्रपट आणि नाट्य अभिनेते चंदू पारखी यांचे निधन.\n२०१३: उद्योगपती राम प्रसाद गोएंका यांचे निधन. (जन्म: १ मार्च १९३०)\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%97%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%A7%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%87_%E0%A4%B2%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%80", "date_download": "2020-10-31T17:29:42Z", "digest": "sha1:DRWRGWFFHCHDR7JIU5GJF64IW2F2BX6B", "length": 12869, "nlines": 202, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "गांधारपाले लेणी - विकिपीडिया", "raw_content": "\nगांधारपाले लेणी हा ३० बौद्ध लेणींचा समूह आहे, तो मुंबईच्या १०५ कि.मी. दक्षिणेस मुंबईच्या महाड जवळील गोवा महामार्गावर आहे. ह्या गुहा एनएच -17 नजीकच्या स्थानावर असून रोडद्वारे जोडलेल्या आहेत.\nही लेणी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्याच्या महाड तालुक्यातील बौद्ध लेणी आहे. ही लेणी मुंबई-गोवा महामार्गावर महाडच्या उत्तरेस ३ किमी अंतररावर असलेल्या डोंगरात कोरलेली आहेत.\nही लेणी गांधारपाले या गावाला लागून असलेल्या टेकडीवर आहेत. पायथ्यापासून साधारणपणे ५०-६० मीटर उंचीवर ही लेणी आहे. लेणी समूहात एकूण २८ लेणी आहेत व त्यात ३ चैत्यगृह आणि १९ विहार आहेत. पुरातत्व विभागाने लावलेल्या फलकाजवळ उतरल्यानंतर लगेच लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण लेण्यांपर्यत पोहोचतो. पायऱ्या चढण्यासाठी सुमारे २०-२५ मिनीटे लागतात.\nहे एक चैत्यगृह असून याला सात कमानी आहेत. लेण्याला सहा खांबी ओसरी असून ओसरीच्या मागे भव्य दालन आहे. सहा खांबांपैकी फक्त एकच खांब पूर्णपणे कोरलेला आहे, बाकीचे पाच अर्धवट आहेत. दालनात जाण्यासाठी तीन दरवाजे आहेत. दालनात उजेड येण्यासाठी दोन खिडक्यांची रचना केलेली आहे. दालनात प्रवेश केल्या नंतर आपल्याला डावीकडच्या भिंतीत चार, तसेच समोरच्या भिंतीत मध्यभागी गर्भगृह आणि गर्भगृहाच्या शेजारी दोन्ही बाजूना दोन दोन खोल्या आहेत. या भव्य दालनाला सर्व बाजूनी ओटा खोदलेला आहे. गर्भगृहाच्या मध्यभागी बुद्धमूर्ती तोरणात बसवली आहे. मूर्तीची बरीच नासधूस झालेली आहे. मूर्तीच्या आसनाखाली धम्मचक्र, हरणे, चवरीधारी आणि आकाशात उडणारे यक्ष दिसतात. ही मूर्ती ज्या प्रस्तरात कोरली आहे त्याच्या मागील भागात आसनस्थ बुध्दमूर्तीचा आराखडा दिसतो. मूर्ती खोदण्यापूर्वी तिचे रेखाचित्रे कोरण्याची पद्धत महाराष्ट्रातील कोणत्याही लेण्यात बघावयास मिळत नाही. [१]\n^ देशा -गांधारपाले ल���णी समग्र माहिती\nअजिंठा लेणी • वेरूळची लेणी • औरंगाबाद लेणी • पितळखोरे लेणी • घटोत्कच लेणी\nअंबा-अंबिका लेणी • भीमाशंकर लेणी • कार्ले लेणी • लेण्याद्री • घोरावाडी लेणी • तुळजा लेणी • नाणेघाट • बेडसे लेणी • भाजे लेणी • भूत लेणी • शिरवळ लेणी • शिवनेरी लेणी\nअगाशिव लेणी (कराड लेणी) • नांदगिरी लेणी • पाटेश्वर लेणी • वाई लेणी\nकान्हेरी लेणी • घारापुरी लेणी • मंडपेश्वर लेणी • महाकाली लेणी • मागाठाणे लेणी • जोगेश्वरी लेणी\nकुडा लेणी • कोंडाणा लेणी • गांधारपाले लेणी • ठाणाळे लेणी (नाडसूर लेणी) नेणावली लेणी • कांब्रे लेणी\nजुनागढ बौद्ध लेणी समूह\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ जुलै २०१७ रोजी १३:४८ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.98, "bucket": "all"} +{"url": "https://www.newsmasala.in/2018/03/blog-post_27.html", "date_download": "2020-10-31T16:32:19Z", "digest": "sha1:I4VCQZLJBZGB2HCEHMQGKNPESUEGL6ZC", "length": 16034, "nlines": 103, "source_domain": "www.newsmasala.in", "title": ""असे ही एकदा व्हावे" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा !", "raw_content": "\n\"असे ही एकदा व्हावे\" असं वाटत असेल तर ६ एप्रिलला बघायलाच हवा \n- मार्च २७, २०१८\nपुणे(२६)::- \"असे ही एकदा व्हावे\" या आशेवर प्रत्येक व्यक्ती जीवन व्यथित करीत असतांना तो अनेक नात्यांना जपत त्यांची जबाबदारी पेलत, गुंतागुंतीच्या आयुष्यात रंग भरित असतो. अशा या नात्याच्या याच आशावादी पैलुंवर आधारित झेलू इंटरटेंटमेंट निर्मित आणी सुश्रुत भागवत दिग्दर्शित \"असे ही व्हावे\" हा सिनेमा येत्या ६ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे.\nप्रेमाची नवी परिभाषा मांडण्याचा प्रयत्न या सिनेमात करण्यांत आला आहे. अवधूत गुप्तेंच्या मार्गदर्शनाखाली सिनेमाची गाणी तयार झालीत. रोमँटीक गाणं, एक गझल व एक शास्रीय ठुमरी संगीतबद्ध केली आहे. या गाण्यांमधील \"किती बोलतो आपण\" या गाण्याला किर्ती किल्लेदारचा आवाज लाभला आहे. तसेच \"भेटते ती अशी\" या गाण्यासोबत \"यु न�� व्हाट\" या कवितेने रसिकांना प्रदर्शनापूर्वीच मोहीनी घातली आहे. ही कविता उमेश कामत व तेजश्री प्रधान ने म्हटली आहे. तीला वैभव जोशी ने शब्दबद्ध करतांना या कवितेचे गाण्यांत रूपांतर न करता दोन्ही कलाकारांकडून वदवून घेण्याची किमया सुश्रुत भागवतने साधली.ही कविता म्हणजे उमेशच्या कल्पनेतील तेजश्री कशी असावी हे दाखवणारी असुन सोशल नेटवर्कींग साईटसवर तुफान प्रसिद्धी मिळवत मंत्रमुग्ध करणारी ठरली आहे.\nया सिनेमांत तेजश्री माँडर्न लुक द्वारे सर्वांसमोर येत असुन तिच्या चाहत्यांसाठी मोठी पर्वणीच आहे. उमेशने साकारलेली व्यक्तीरेखा आव्हानात्मक अशी असावी अशी आतापर्यंत आलेल्या गाण्यांमधून व टीझरमधून दिसते.\nहा निव्वळ सिनेमा वाटत नसून गाण्यांच्या मैफिलीचाही आनंद देणारा ठरेल असा वाटतो.\nया ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जून १९, २०२०\nजिल्हा परिषदेत कोरोनाचा शिरकाव नासिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी जिल्ह्यातील कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर आपल्या यंत्रणेमार्फत राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना कौतुकास्पद आहेत, कोरोनाच्या संक्रमणात देशभरात रक्तादान करणाऱ्यांचे प्रमाण घटले यांतही नासिक जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर व मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी राबविलेल्या रक्तदान शिबिराची महाराष्ट्र सरकारने दखल घेतली मात्र चांगले कार्य घडत असताना कोरोनाच्या शिरकावाने गालबोट लागले. कोरोनाचा शिरकाव कसा व कोठून होईल हे जागतिक आरोग्य संघटनाही ठामपणे सांगू शकत नाही, सर्वांनी वैयक्तिक पातळीवर काळजी घेणे महत्त्वाचे आहे असे या घटनेवरून दिसून येते.\nनासिक जिल्हा परिषदेच्या एका विभागातील कर्मचारी आज कोरोना संक्रमित आढळून आल्याने खळबळ माजली. यामुळे सदर विभागाच्या सर्वांची प्राथमिक चाचणी घेण्यात आली तसेच दहा दिवस विभागातील सर्वांना होमक्वारंटाईन होण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी दिल्यात न्यूज मसालाचे आवाहन ::-सर्वसामान्य जनतेने अतिमहत्त्वाच्या …\nमुख्यमंत्र्यांना दिली संपाची नोटीस ८ जानेवारीला देशव्यापी संप ८ जानेवारीला देशव्यापी संप अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोट��� कर्मचारी उतरणार संपात अनेक प्रलंबित मागण्यांसाठी तब्बल २ कोटी कर्मचारी उतरणार संपात सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- डिसेंबर २२, २०१९\nराज्य सरकारी निमसरकारी शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांचा ८ जानेवारी २० रोजी देशव्यापी संप...\nमा.मुख्यमंत्री यांना दिली संपाची नोटीस ... नासिक::-अखिल भारतीय राज्य सरकारी कर्मचारी समन्वय समितीने २००५ नंतर नियुक्त झालेले राज्यातील कर्मचाऱ्यांना अंशदाई पेन्शन योजना रद्द करून जुनी पेन्शन योजना लागू करणे, राज्यातील ३० टक्के रिक्त पदे तात्काळ भरून बेरोजगारी कमी करणे, बक्षी समितीचा दुसरा खंड अहवाल प्रसिद्ध करणे,\nकेंद्राप्रमाणे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सर्व वेतन भत्ते लागू करणे, जानेवारी १९ महागाई भत्त्याची थकबाकी व जुलै १९ पासून महागाई भत्ता लागू करणे, अनुकंपा तत्त्वावरील नोकरीसाठी निधन पावलेल्या कर्मचाऱ्यांचे वारस वणवण फिरत आहे तरी अनुकंपा वरील रिक्त पदे तात्काळ भरणे, पाच दिवसाचा आठवडा व निवृत्तीचे वय ६० वर्षे करणे, महिलां कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे दोन वर्ष बाल संगोपन रजा मंजूर करणे, जिल्हा परिषद क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहत असल्याबाबत ग्रामसभा ठराव अनिवार्य केल्याचा ९सप्टेंबर १९ चा ग्रामविकास विभागाचा शासन आदेश रद्द करणे, खाजगी कंत्राटी धोरण रद्द करणे, आदी मागण्यांबाब…\n प्रश्न- सगळे इतकी वर्ष कोठे होती पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे पावसाळ्यात छत्र्या उगवतात तसे आंदोलने, बैठका, निवेदने देण्याचा विरोधकांना उत आला आहे जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला जिल्हा परिषद सदस्याने मंत्रालयातील पाठपुराव्याचा पुरावाच जनतेला सादर केला क्रियाशील कोण आमदार आहेत क्रियाशील कोण आमदार आहेत सविस्तर जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा \n- जुलै १२, २०२०\nन्यूज मसाला सर्विसेस निसाका, रासाका बनकराच्या पाठपुराव्या बाबत हा घ्या पुरावा- जिल्हा परिषद सदस्य सिद्धार्थ वनारसे पावसाळ्यात छत्र्या उगवतात त्या प्रमाणे सध्या रासाका व निसाका बाबत आंदोलने, बैठका, निवेदने देण्यासाठी विरोधकांना उत आला आहे परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती परंतू सगळे इतकी वर्षं कोठे होती आमदा��� दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड आमदार दिलीप बनकर यांनी निसाका व रासाकाचा प्रश्न मार्गी लावला असताना यांचे श्रेय फक्त बनकरांना जाऊ नये यासाठी विरोधकांची भुईफोड नासिक::-निफाड तालुक्यात सध्या पावसाळ्यात पावसापेक्षा निसाका व रासाका बाबत सोशल मीडिया व विविध दैनिकांमधून हे दोन्ही साखर कारखाने सुरू होण्या बाबत पाऊस बरसावा तशा बातम्या विद्यमान आमदार दिलीप बनकर यांच्या विषयी बरसत असल्याने जनतेत व ऊस‌ उत्पादक शेतकरी, कामगार यांनी गत पाच वर्ष व मागील काही वर्षांपासून सर्वांचा अनुभव घेतला असल्याने थोडा धीर धरत आमदार दिलीप बनकर यांचा ही अनुभव घ्यावा, \"सब्र का फल मीठा होता है\" अशा शब्दांत टिकाकारांना चांदोरी जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य सिध्दार्थ वनारसे यांनी सल्ला देत विद्यमान आमदारांना नऊ महिनेच झाले आहेत, आ…\nMichael Elkan द्वारे थीम इमेज\nपंधरा वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात आहे, ऋततपाखरं व आनंदी नासिक या साप्ताहिकाचे संपादक पद सांभाळले व आता \"न्यूज मसाला\" हे साप्ताहिक २०१२ पासून प्रकाशित करीत आहे.\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\nअधिक दर्शवा कमी दर्शवा\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00529.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://marathiglobalvillage.com/citizen-journalist/", "date_download": "2020-10-31T16:27:01Z", "digest": "sha1:33N4ADNOPDWK5ASQ2XC3D2HLJ6BBUI63", "length": 4788, "nlines": 86, "source_domain": "marathiglobalvillage.com", "title": "कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे 'मराठी ग्लोबल व्हिलेज' चे एक प्रमुख उद्दीष्ट! | Marathi Global Village", "raw_content": "\nवाचाल तर वाचाल (समीक्षण)\nग्लोबल व्यासपीठ – अभिव्यक्ती\nअन्न हे पुर्ण ब्रह्म\nमसालाकिंग डॉ. धनंजय दातार\nग्लोबल ऑनलाईन रंगमंच – स्पर्धा\nमाहिती द्या- बातमीदार व्हा\nही वेबसाईट आपल्या सगळ्यांची…आपली तुमच्या देशात अचंबित करणा-या काही घटना घडत असतील, ती गोष्ट जगाला कळावी असं तुम्हाला वाटत असेल. व्यक्तीविशेष, त्यांच्यातील कला गुणांचं, बुध्दीमत्तेचं आपल्याला कौतुक वाटत असेल, त्या विषयी आपल्या कुटुंबाला कळावं अशी तुमची कळकळ असेल तर मग तुम्हीच व्हा बातमीदार… मुलाखत घ्या. बातमीचा वृत्तांत आमच्या पर्यंत पोहचवा..\n► संकल्पनेबद्दल अभिप्राय द्या\n► कलाविष्कार जगापर्यंत पोहोचवा.\n► मराठी वैश्विक कुटुंबाचे सदस्य व्हा \n► मान्यवरांच्या अनमोल शुभेच्छा…\n► अन्न हे पुर्ण ब्रह्म\n► जिल्हावार पर्यटन ठिकाणे, भटकंती\nदिनविशेष जाणण्यासाठी संबंधित तारखेवर क्लिक करा.\nग्लोबल मराठी मंडळे भटकंती – जिल्हावार पर्यटन �...\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/desh/jamiya-miliya-islamiya-police-beeten-students-caa-nrc-protest-new-delhi-262399", "date_download": "2020-10-31T16:13:07Z", "digest": "sha1:DYTDFOTYWGM4Z6XUWSZ74GZ7EMOFUEK6", "length": 18032, "nlines": 280, "source_domain": "www.esakal.com", "title": "Video : जामिया मारहाण प्रकरण; आत्तापर्यंतचा सर्वात अधिक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल - jamiya miliya islamiya police beeten students caa nrc protest new delhi | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nVideo : जामिया मारहाण प्रकरण; आत्तापर्यंतचा सर्वात अधिक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल\nविद्यापीठातल्या अभ्यासिकेतला हा व्हिडीओ आहे. सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसत आहे. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय.\nदिल्ली : दिल्लीतल्या जामिया मिलिया इस्लामीया इथं विद्यार्थ्यांनी सीएए व एनआरसी विरोधात केलेल्या आंदोलनामुळे देशभर वातावरण तापलं होतं. या आंदोलनाला हिंसक वळणही लागलं होतं. बसेस जाळण्यात आल्या होत्या आणि तोडफोडही झाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी विद्यापीठाच्या आवारात घुसून विद्यार्थ्यांवर लाठीमार केला होता. याबाबतचा एक धक्कादायक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे.\nप्रेरणादायी : चौदा वर्षे काढली जेलमध्ये, 40व्या वर्षी बनला डॉक्टर\nआंदोलनादरम्यान झालेली हिंसा यामुळे हे प्रकरण देशभर गाजलं होतं. त्यावरून आरोप-प्रत्यारोप झाले. दावे-प्रतिदावे केले गेले. या प्रकरणी सुरक्षा दलाच्या जवानांच्या मारहाणीचा एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, आत्तापर्यंतचा हा सर्वात धक्कादायक व्हिडीओ असल्याचं म्हटलं जात आहे.\nविद्यापीठातल्या अभ्यासिकेतला हा व्हिडीओ आहे. सर्व विद्यार्थी शांतपणे तिथे अभ्यास करत असल्याचं दिसत आहे. ते अभ्यासात मग्न असताना जवान तिथे येतात आणि त्यांना काठ्यांनी मारहाण करतात असं त्यात दिसतंय. पोलिसांनी अतिशय निर्दयीपणे आम्हाला मारहाण केली असा आरोप विद्यार्थ्यांनी केला होता. आता हा नवा व्हिडीओ व्हायरल झाल्याने पुन्हा वादाची शक्यता व्यक्त केली जातेय.\n15 दिसंबर को जामिया लाइब्रेरी का ये वीडियो देर से पब्लिक में आया है लेकिन इतिहास में हमेशा दर्ज रहेगा| मुझे अभी भी जानकारी नहीं कि क्या इन पुलिस वालों पर या इनको आदेश देने वालों पर अब तक कोई कार्रवाई हुई है\nकाय झालं होतं जामियात नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून 15 डिसेंबरला जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठात आंदोलन झाले होते. त्यावेळी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या. याचे सीसीटीव्ही फूटेजही पोलिसांनी त्यावेळी जाहीर केलं होतं. सीसीटीव्हीमध्ये एक आंदोलक बाइकला आग लावतो त्यानंतर बस पेटवण्यासाठी आग लावलेली बाइक त्याखाली ढकलून देतो.\nदेखिए कैसे दिल्ली पुलिस पढ़ने वाले छात्रों को अंधाधुंध पीट रही है एक लड़का किताब दिखा रहा है लेकिन पुलिस वाला लाठियां चलाए जा रहा है\nगृह मंत्री और दिल्ली पुलिस के अधिकारियों ने झूठ बोला कि उन्होंने लाइब्रेरी में घुस कर किसी को नहीं पीटा\nदिल्ली पोलिसांनी जामियाजवळ झालेल्या हिंसाचारातील तीन सीसीटीव्ही फूटेज प्रसिद्ध केली आहेत. यामधील पहिल्या व्हिडिओत काही लोक एका बाइकला आग लावताना दिसत आहेत. दुसऱ्या व्हिडिओमध्ये आग लावण्यासाठी काही आंदोलक बाइकमधून पेट्रोल काढताना दिसतात. तर शेवटच्या व्हिडिओत बस जाळत असलेलं दिसत आहेत. दिल्ली पोलिसांनी हा व्हिडिओ 15 डिसेंबरचा असल्याचं म्हटलं आहे. यावरून आंदोलनावेळी हिंसाचार करणाऱ्यांची ओळख पटवणे शक्य होईल असंही पोलिसांनी म्हटलं होतं.\nपुणे विमानतळावर अपघात होता होता वाचला; वाचा काय घडले\nदरम्यान हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. पोलिस क्रुरपणे मारत असताना आतातरी कारवाई करावी आणि कारवाई केली नाही तर सरकारचा हेतू चांगला नव्हता हेच सिद्ध होतं असंही प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nडॉ. रामराव महाराजांचे होते मोठे योगदान- अशोक चव्हाण\nनांदेड ः वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरु डाॅ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी (ता.30) रात्री मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले....\nखटावची मान प्राजक्ताने दिल्ली तख्तावर उंचावली\nनिमसोड (सातारा) : अवर्षणप्रवण म्हणून ओळखला जाणारा खटाव तालुका हा बुद्धिवंताची खाण आहे. प्रतिकूल परिस्थितीतही परिश्रमाने यशाच्या शिखरावर पोहचता येते,...\nयेडियुराप्पा मंत्रिमंडळाचा होणार विस्तार ; चार मंत्र्यांना डच्यू \nबंगळूर : कर्नाटक सरकारचा बहुचर्चित मंत्रिमंडळ विस्तार आर.आर. नगर आणि शिरा विधानसभा मतदार संघातील पोटनिवडणुकीनंतर होईल, अशी माहिती मुख्यमंत्री बी...\nराज्यात कॉंग्रेस सत्तेत असतानाही पंढरपुरात कार्यकर्त्यांची वानवा प्रमुख पदाधिकाऱ्यांची आंदोलनाकडे पाठ\nपंढरपूर (सोलापूर) : राज्यात महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेचा वाटेकरी असलेला कॉंग्रेस पक्ष अजूनही ग्रामीण भागात चाचपडतोय. सत्तेत अनेक महत्त्वाची आणि...\nऑस्करच्या स्पर्धेत दीपा मेहतांचा ‘फनी बॉय’\nमुंबई - आपल्या आगळ्या वेगळ्या धाटणीच्या दिग्दर्शनासाठी प्रसिध्द असणा-या दीपा मेहता यांचा ‘फनी बॉय’ आता ऑस्करच्या शर्यतीत आहे. विशेष म्हणजे...\nPM मोदींनी इंदिरा गांधींना वाहिली श्रद्धांजली; राहुल गांधींची भावूक पोस्ट\nनवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली वाहिली. देशाच्या माजी...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/mumbai/mall-reopened-navi-mumbai-municipal-unconditional-permission-after-unlock-4-341234", "date_download": "2020-10-31T16:57:00Z", "digest": "sha1:3GGOPXNSJMGXJVWZ7C46RS2AYIQEUZ2Z", "length": 17584, "nlines": 285, "source_domain": "www.esakal.com", "title": "नवी मुंबईतील मॉलचे पुन्हा उघडले दार; अनलॉक 4 नुसार या अटीचे पालन करावे लागणार - Mall reopened in Navi Mumbai; Municipal unconditional permission after unlock 4 | Top Latest and Breaking Marathi News - eSakal", "raw_content": "\nनवी मुंबईतील मॉलचे पुन्हा उघडले दार; अनलॉक 4 नुसार या अटीचे पालन करावे लागणार\nनवी मुंबई महापालिकेने अनलॉकनंतरही 30 सप्टेंबरपर्यंत 33 कन्टेन्मेट झोनमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. त्याचबरोबर आयुक्त अभिजीत बांगर यांनी \"अनलॉक 4' ची नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार कन्टेन्मेट झोन वगळता इतर भागात अनलॉकचे नियम लागू करण्यात आले आहेत.\nनवी मुंबई : कोरोनामुळे बंद असलेल्या नवी मुंबईतील ठिकठिकाणच्या मॉलचे दार आज (ता. 2) पासून पुन्हा उघडले आहे. राज्यभरात \"अनलॉक 4' सुरू झाले आहे. त्यानुसार नवीन नियमावली लागू करत महापालिकेने नागरिकांना खरेदीसाठी मॉलच्या रूपाने पर्याय खुला केला आहे. राज्यात अन्यत्र मॉल सुरू असताना नवी मुंबईत ते बंद होते. त्यामुळे मॉल व्यवस्थापनांनी नाराजी व्यक्त केली होती. यासंदर्भात \"सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करून लक्ष वेधले होते. त्याची दखल घेत महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी मॉल खुले केले आहेत.\nहे वाचा : रियाचा द्वेष पाहून फार वाईट वाटतेय\nनवी मुंबई महापालिकेने अनलॉकनंतरही 30 सप्टेंबरपर्यंत 33 कन्टेन्मेट झोनमध्ये लॉकडाऊन लागू केले आहे. त्याचबरोबर आयुक्त अभिजीत बांगर यांनी \"अनलॉक 4' ची नियमावलीदेखील प्रसिद्ध केली आहे. यानुसार कन्टेन्मेट झोन वगळता इतर भागात अनलॉकचे नियम लागू करण्यात आले आहेत. मोठे आणि सार्वजनिक कार्यक्रमांना मनाई करण्यात आली आहे. सार्वजनिक जागेत पाचपेक्षा अधिक नागरिकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच या नव्या नियमावलीनुसार शहरातील मॉल पुन्हा सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. महापालिकेच्या या परवानगीचे मॉल व्यवस्थापनांकडून स्वागत केले असून नागरिकांची सॅनिटाईज, सोशल डिस्टिन्सिंगनुसार मॉलमध्ये प्रवेश देण्यात येत आहे; परंतु मॉलमधील सिनेमागृहे, बार आणि मनोरंजक बाबींवर बंदी घालण्यात आली आहे.\nहे वाचा : दहावी, बारावीच्या फेरपरीक्षा लांबणीवर\nविविध कार्यक्रमांना बंदी कायम\nशहरात सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सास्कृतिक, धार्मिक आणि इतर मोठ्या समुदायास मनाई करण्यात आली आहे. शहरातील हॉटेल आणि लॉजिंग पूर्णपणे सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे.\nराज्य सरकारच्या नवीन मार्गदर्शक सूचनांनुसार मॉलमध्ये प्रवेश करण्याआधी सर्वांना केंद्र सरकारच्या आरोग्य सेतू ऍप स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड करणे अनिवार्य आहे. हा ऍप मोबाईलमध्ये आहे की नाही, याची शहानिशा करूनच नंतर मॉलमध्ये प्रवेश दिला जातो. जर प्रवेश करणाऱ्याच्या स्मार्टफोनमध्ये सेतू ऍप नसेल, तर त्याला तो डाऊनलोड केल्यानंतर आत प्रवेश दिला जातो.\nकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सुरू असलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने मॉल बंद राहिल्यामुळे मॉल व्यवस्थापनाची आर्थिक घडी विस्कटलेली आहे. ही विस्कटलेली घडी बसवण्यासाठी मॉल्स व्यवस���थापनांकडून ग्राहकांवर सवलतींच्या खैरातींचा पाऊस पाडला आहे. सीवूड्‌स आणि वाशी येथील मॉल्समध्ये नामांकित कंपन्यांच्या दुकानांनी महागडे बूट, कपडे, गॉगल्स, महिलांचे कपडे, बॅग आदी वस्तूंवर तब्बल 50 ते 70 टक्‍क्‍यांपर्यंत सवलत जाहीर केली आहे. काहींनी तर जुना माल संपवण्यासाठी स्टॉक क्‍लिअरिंग सेलची घोषणा केली आहे.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nअकरावीचेही ऑनलाईन वर्ग 2 नोव्हेंबरपासून नोंदणी; तासिकांचे वेळापत्रक लवकरच\nमुंबई : मराठा आरक्षणामुळे राज्यातील अकरावीची ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया रखडली आहे. महाविद्यालयांची प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होईल\nमुंबईत गेल्या 24 तासात 993 नवीन कोरोना रुग्णांची भर; तर 680 जण कोरोनामुक्त\nमुंबई : मुंबईत आज 993 रुग्ण सापडले असून, एकूण रुग्णसंख्या 2,57,500 झाली आहे. आज 32 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 10,250 वर पोचला आहे....\nकांदा साठवणुकीबाबत मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र; शेतकरी, व्यापाऱ्यांना अनेक अडचणी\nमुंबई : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी साठवणूक मर्यादा ही 25 मे.टनावरून वाढवून 1500 मे...\nबाळासाहेब ठाकरे ट्रामा केंद्रातील कंत्राटी कामगारांना भत्त्यांची प्रतीक्षा\nमुंबई : कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत आहे; मात्र रुग्णालयांतील कंत्राटी कामगारांना ऐन कोरोनाकाळात जे भत्ते देण्याचे पालिकेने कबूल केले होते...\nमुंबई पालिकेकडे अपुरे स्वच्छता निरीक्षक; कोव्हिड काळात संख्या वाढवण्याची गरज\nमुंबई : कोव्हिड काळात वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छतेला महत्त्व आलेले असताना मुंबई महापालिकेकडे स्वच्छता निरीक्षकांची कुमक तुटपुंजीच असल्याचे...\nवेब सिरिज पाहत असल्यामुळे वाचले 75 लोकांचे प्राण; मोठा अनर्थ टळला\nमुंबई - डोंबिवलीत काल इमारत कोसळताना एका मुलामुळे दाखवत तब्बल 75 लोकांचे प्राण वाचवले आहे. नेहमीच वेबसीरिजचे पाहत असतो. तो वेबसीरिजचे ...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासा���ी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/vidarbha/heavy-rains-expected-gondia-district-till-saturday-358997", "date_download": "2020-10-31T17:15:53Z", "digest": "sha1:52T7BJ7MCCFR3DIYVXCB7F66EYKAI57K", "length": 15771, "nlines": 276, "source_domain": "www.esakal.com", "title": "ओल्या दुष्काळाचे सावट गडद, शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता - Heavy rains expected in Gondia district till Saturday | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nओल्या दुष्काळाचे सावट गडद, शनिवारपर्यंत मुसळधार पावसाची शक्‍यता\nहलके धानपीक काढणीला आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणीसुद्धा केली आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा शेतात आहेत. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.\nगोंदिया : हलक्‍या धानाच्या कडपा शेतात मळणीसाठी तयार असताना परतीच्या पावसाने जिल्ह्यात बस्तान मांडले आहे. बुधवारीदेखील तिरोडा तालुक्‍यातील मुंडीकोटा परिसरात तसेच अन्य बहुतांश भागांत पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतातील कडपा ओल्या झाल्या असून, ओल्या दुष्काळाचे नवे संकट जिल्ह्यावर घोंघावत आहे. दरम्यान, येत्या शनिवारपर्यंत (ता.17) विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्‍यता हवामान खात्याने वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.\nजिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या खरीप हंगामात 1 लाख 90 हजार हेक्‍टरवर हलक्‍या व भारी धानपिकाची लागवड केली. हलक्‍या धानपिकाचे क्षेत्र सर्वाधिक आहे. पावसाळ्यात समाधानकारक पाऊस झाल्याने पीकही बहरात होते. अशातच सध्या हलके धानपीक काढणीला आले असून, बहुतांश शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून मळणीसुद्धा केली आहे. कित्येक शेतकऱ्यांच्या धानाच्या कडपा शेतात आहेत. मात्र, ऑक्‍टोबर महिन्यात परतीचा पाऊस कधीही हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.\nहेही वाचा - मुंबईहून आली पाहूणी; उडी घेण्यासाठी निवडली गावातली ८० फूट उंच पाण्याची टाकी\nआठवडाभरापूर्वी परतीच्या पावसाने जिल्ह्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे शेकडो हेक्‍टरवरील हलक्‍या धानाच्या कडपा ओल्याचिंब झाल्या होत्या. वादळवाऱ्यामुळे भारी धानालाही चांगलाच फटका बसला. हे धान जमिनदोस्त झाले. त्यामुळे उत्पादनात घट येण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.\nदर���्यान, आज, बुधवारी तिरोडा तालुक्‍यातील मुंडीपार व परिसरात तब्बल अर्धा तास पावसाने हजेरी लावली. त्यामुळे या परिसरातील शेतकऱ्यांची धावाधाव झाली. मळणी केलेले धान ओले होऊ नये, म्हणून ताडपत्री झाकून ठेवण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून केला गेला. याच परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या कडपा शेतात आहेत. या कडपादेखील ओल्याचिंब झाल्या. त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण दिसून येत आहे.\nसर्वेक्षण करून नुकसानभरपाई द्यावी\nपरतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाजवळ आलेला घास हिरावला आहे. त्यामुळे शासन, प्रशासनाने नुकसानग्रस्त भागातील शेतीचे सर्वेक्षण करून ताबडतोब नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.\nसंपादन : अतुल मांगे\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nआधी अवकाळी पाऊस, आता तुडतुड्याने मारले; धानाची झाली माती, सांगा, शेतकऱ्यांनी जगावे कसे\nचंद्रपूर : जिल्ह्यात प्रमुख पीक असलेल्या धानावर तुडतुड्याचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. जवळपास सहा हजार हेक्‍टर धानाच्या क्षेत्रावर...\nकामगारांसाठी वेतनवाढ करार करण्यास काळे कारखाना कधीही तयार\nकोपरगाव ः राज्यातील ऊसतोडणी कामगारांना दरवाढ मिळाली; मात्र दीड वर्षापासून साखर कामगार वेतनवाढ कराराच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा हा करार झाला तर...\nम्‍हणूनच उत्तर महाराष्ट्र मुख्यमंत्रिपदापासून वंचित : एकनाथ खडसे\nधुळे : उत्तर महाराष्ट्रातील जनता आक्रमक नसल्यानेच हा विभाग मुख्यमंत्रिपदापासून वंचित राहिला आहे. शिवाय या विभागात जेथे-जेथे नेतृत्व पुढे आले त्यांचे...\nऊसतोड कामगारांना किती पैसे मिळतात माहितीय का, असा असतो टप्पा\nनगर ः ऊसतोड मजुरांना टक्के दरवाढ मिळाली. म्हणजे साधारण पहिल्या किलोमीटरला प्रति टन सुमारे रुपये मिळतील. तीन माणसं काम करत असलेली एक टायर बैलगाडी...\nअगस्ती कारखाना कार्यस्थळावर कामगारांची लगबग\nअकोले : तालुक्‍याची भाग्यलक्ष्मी असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्याचे गळीत सुरू झाले असून, ऊसतोडणी कामगार शेतकऱ्यांच्या बांधांवर, कारखाना...\nबाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय \nनांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत करुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00530.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.94, "bucket": "all"} +{"url": "http://www.maharastralive.com/2020/09/blog-post_25.html", "date_download": "2020-10-31T15:45:08Z", "digest": "sha1:EY6766SSIYONNGZBQSGZZBSG25YEGFC2", "length": 6240, "nlines": 48, "source_domain": "www.maharastralive.com", "title": "राज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर", "raw_content": "\nमुख्यपृष्ठमहाराष्ट्र न्युज राज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर\nराज्य सरकारने निश्चित केले सिटिस्कॅनचे दर\nरिपोर्टर: राज्य सरकारने खासगी रुग्णालये आणि तपासणी सेंटरवरील सिटिस्कॅनचे दर निश्चित केले आहेत. त्यामुळे आता २ ते ३ हजार रुपयेच रुग्णांकडून आकारता येतील. यापेक्षा जास्त दर आकारणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.\nकोविड, नॉन कोविड रुग्णांच्या अचूक निदानासाठी सिटिस्कॅन आवश्यक असते. त्यासाठी अवाजवी दर आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी होत्या. सरकारने याची दखल घेऊन राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुधाकर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. समितीचा अहवाल सरकारने मान्य केला. १६ स्लाईडपेक्षा कमी सिटिस्कॅनसाठी दोन हजार, १६ ते ६४ स्लाईडच्या सिटिस्कॅनसाठी २५०० रुपये तर ६४ स्लाईडपेक्षा जास्त असणाºया सिटिस्कॅनसाठी ३००० रुपये आता आकारता येतील.\nया रकमेत सिटिस्कॅन तपासणी, अहवाल, डिसइन्फेकटनट, पीपीई किट, सिटी फिल्म, सॅनिटायझेशन, जीएसटी यांचा समावेश असेल. हे दर नियमित व तातडीच्या तपासणीसाठी समान असून आदेश निघाल्यापासून लागू होतील. तपासणी अहवालात कोणत्या सिटिस्कॅनद्वारे तपासणी केली आहे ते नमूद करणे बंधनकारक असेल. ज्या रुग्णांकडे आरोग्य विमा आहे किंवा रुग्णालय, कार्पोरेट संस्थेने अशा तपासणी केंद्राशी संबंधित करार केला असल्यास हे दर लागू राहणार नाहीत.यासाठी रेडिओलॉजिस्टने रुग्णांना तपासणी अहवाल देणे आवश्यक असेल. याशिवाय नोंदणीकृत डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय तपासणी होणार नाही.\nतुम्‍हाला या पोस्‍ट आवडू शकतात\nआपला जिल्ह�� निवडा. अकोला (9) अमरावती (1) अहमदनगर (1) उस्मानाबाद (73) औरंगाबाद (1) कोल्हापूर (1) गडचिरोली (1) गोंदिया (1) चंद्रपूर (1) जळगाव (1) जालना (1) ठाणे (1) धुळे (1) नंदुरबार (1) नांदेड (11) नागपूर (1) नाशिक (1) परभणी (2) पालघर (1) पुणे (4) बीड (1) बुलढाणा (1) भंडारा (1) मुंबई (3) मुंबई उपनगर (2) यवतमाळ (2) रत्‍नागिरी (1) राजकीय (1) रायगड (1) लातूर (12) वर्धा (1) वाशीम (1) सांगली (1) सातारा (1) सिंधुदुर्ग (1) सोलापूर (12) हिंगोली (1)\nआमचे चॅनल सबस्क्राईब करा\nहक्काच्या पैशासाठी ग्रामपंचायत कर्मचा—यांचा प्रशासनास आंदोलनाचा इशारा\nआमदार तानाजी सावंत गेले कोणीकडे- मुख्यमंत्री ठाकरे च्यांच्या दौ—यात चर्चा\nभूम तालुक्यातील हाडोंग्री गावामध्ये पडला काळ्या पाण्याचा पाउस\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.maayboli.com/node/68066?page=2", "date_download": "2020-10-31T16:32:57Z", "digest": "sha1:4M75ZLOAY5HJWV4UOBUZHHY4IHYTLB42", "length": 25008, "nlines": 319, "source_domain": "www.maayboli.com", "title": "बालुशाही _ सविस्तर | Page 3 | Maayboli", "raw_content": "\nमायबोलीचे मोबाईल अ‍ॅप (अँड्रोईड + आयओएस) सर्वांसाठी उपलब्ध आहे.\nYou are here: मुख्यपृष्ठ /बालुशाही _ सविस्तर\n१. मैदा: १/४ किलो\n२. साजुक तुप: १०० ग्रॅम किंवा १ वाटी\n३. खाण्याचा सोडा: चिमुटभर\n४. दही किंवा ताकः २०० मिली किंवा एक पेला\n६. साखरः ३५० ग्रॅम अन्दाजे\n१. साखर भिजेल इतपत पिण्यायोग्य पाणी टाकुन घट्ट पाक करुन घ्यावा\n२. पाकात वेलची पूड टाकु शकता, आवडत असेल तर\n१. तुप थोडे कोमट करुन घ्यावे/पातळ असावे.\n२. मैद्यामध्ये तुप व सोडा घालुन एकजीव करावे.\n३. पोळीसाठी कणिक मळतो तसे , वरील मिश्रणात ताक/दही घालत घालत मळून घ्यावे\nहि तिंबलेली कणिक मऊसूत आणि सैलसर असावी. बोटाने स्पर्श करुन पाहिला तर कणकेच्या आत बोट गेलं पाहिजे\n(थोडंफार पुरणपोळी साठी भिजवतो तशी कन्सिस्टन्सी )\n४. वरील मैद्याच्या मिश्रणाचे लिंबाएवढे एक एक गोळे तळहातावर घेऊन चपटे करावे, मधोमध छिद्र पाडावे. थोडक्यात, त्या पामर मैद्याच्या गोळ्यांना बालुशाहीचा आकार द्यावा\n५. जाड बुडाच्या कढईत तेल तापत ठेवावे, तेल अगदी गरम करावयाचे नाही. फक्त कोमट होऊ द्यायचे आहे\n६. तेल कोमट झाले की आच बंद करावी.\n७. ह्या कोमट तेलात एक एक करुन वर तयार केलेली बालुशाही सोडावी\nअसे केल्यानंतर कडेकडेने पिटुकले बुडबुडे येऊ लागतील, एक एक बालुशाही तेलातल्या तेलात हळूच ऊडी मारुन वर तरंगु लागेल\n८. असे झाल्यानंतर आच सुरु करावी.\n९. बालुशाही थोड्या लालसर झाल्या की उलट करुन/ परतून/ दोन्ही बाजुंनी तळून घ्याव्यात\n१०. लालसर दोन्ही बाजुंनी तळून झालं की आच बंद करावी\n११. तळलेल्या बालुशाही एका स्टीलच्या चाळणीत किंवा ताटात झार्‍याने काढुन घ्याव्यात\n१२. पाकात ह्या तळलेल्या बालुशाही बुडवुन थोडा वेळ (पाक मुरेपर्यन्त ठेवाव्यात)\nपाकातुन काढुन डिशमध्ये आणि डिशमधुन उचलून थेट खाऊन टाकाव्यात.\nझाल्या सगळ्या करूनः, या खायला\n१. तळणीच्या तेलाचे तापमान योग्य साधले पाहिजे.\nएकदा वरील कृतीप्रमाणे करुन पाहिलं की अंदाज येईल.\nतेल जास्त गरम झाले तर बालुशाही खुसखुशीत होत नाहीत.\n२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही\n३. माझी मैत्रीण ह्यात वरून चोकोलेट सॉस घालून fusion बनवते, तसंही try करून पाहू शकता\n४. आधीचे बालुशाही चे धागे\nसासुबाई, सौ. दीपा कुलकर्णी\nस्टेप सातसाठी तरी ही रेसिपी\nस्टेप सातसाठी तरी ही रेसिपी ट्राय करून बघावीशी वाटतेय.\nमला वाटले बालुशाही तेलातुन\nमला वाटले बालुशाही तेलातुन बाहेर उडी मारुन परत तेलात जाणार.\nतळून झाले की पाकात उडी मारणार. छान मुरले की ताटात उडी मारणार.\nआणि खाणाऱ्याने तोंड उघडले की ताटातुन डायरेक्ट तोंडात उडी मारणार.\nया पाकृचा व्हिडीओ पाठवला मला किल्लीताईने. त्यात ती तळताना म्हणत होती \"मार उडी लवकर, मार\" म्हणून लिहिले मी वरचे.\n२. बालुशाही खाल्ल्या नाही तर बरेच दिवस टिकतात, पण असं कधी घडलं नसल्यामुळे नेमके किती दिवस टिकतात ते काही सांगता यायचं नाही >>>.\nमस्त पाक्रु. आम्हीपण याला खाजाच म्हणतो.\nबरेचजण खाजा म्हणतात हे पाहुन\nबरेचजण खाजा म्हणतात हे पाहुन आनंद झाला\nबहुधा जोगेश्वरी किंवा कसबा गणपती (पुण्यात ) जवळ एका ठिकाणी पारस खाजा म्हणून चिरोट्यासारखाच पण तेवढा नाजुक नसलेला पदार्थ खाल्लेला आठवतोय. पण तो आवडला नव्हता.\nअरे हो, कोमट तेलात बोट\nअरे हो, कोमट तेलात बोट घातल्याने नक्की कसे वाटते ते कळवा कुणीतरी ईकडे. माझ्याने तर असले दिव्यकाम होने नाही.\nकिल्ली व्हिडीओ ची लिंक द्याच आता.\nमी करणार आहे, तुला झब्बु देईनच\nधन्यवाद VB , विनिता.झक्कास\nधन्यवाद रावी, VB , विनिता.झक्कास\nव्हिडीओ ची लिंक द्याच आता >>> व्हीडीओ सोमीवर/ पब्लिकली अप्लोड करण्यासारखा नाहीये, बरंच काय काय आहे त्यात अवांतर\nत्यामुळे तो सध्या तरी नाही कर���ार\nझब्बु देईनच>> नक्कीच, ऊडीचा व्हीडीओ बनवता आल तर उत्तम :फेस्पामः, तुम्ही बाशा तळत अस्ताना कुणालातरी मदतील घेऊन\nबालुशाही तेलात उडी मारते.\nबालुशाही तेलात उडी मारते.\nहे विस्कटून सांगा जरा नायतर विडू काढून सिद्ध करा बरं किल्ली.\nनेटवरचे व्हिडियो पाहिले. तेल\nनेटवरचे व्हिडियो पाहिले. तेल/तूप फार तापायच्या आधीच बालुशाही सोडायच्या हे कॉमन दिसलं.\nविस्तव बंद केलेला दिसला नाही.\nतळून झालेल्या बालुशाही अगदी उडी मारून नाही, पण हळू हळू वर येतात.\nएका रेसिपीत पीठ आंबून दुप्पट झाल्यावर त्याला पंच करून वापरल़ंय.\nकोमट तेल आणि मंद आचेमुळेच बालुशाही फुलतात आणि स्पॉंजी होतात.\nतुम्ही खरंच सविस्तर रेसिपी टाकलीत.\nउडी मारून वर येणे ही संकल्पना\n@ योकु आणि ज्यांना प्रश्न पड्लाय ते समस्त माबोकर :\nउडी मारून वर येणे ही संकल्पना खरे तर माझ्या साबांची त्यांनी मला शिकवताना अगदी असेच ह्याच शब्दात सांगितले आणि हा शब्द्प्रयोग मला जाम आवडला. म्हणून तो मी रेसीपीमध्ये वापरला.\nतर होते असं की तेल थोडेसेच गरम असल्यामुळे बालुशाही आधी तळाशी जातात आणि फुलून तेलाच्या वरती येउन तरंगु लागतात. ही प्रक्रिया जर थोडी वेगात झाली तर, ते ऊडी मारल्यासारखे दिसते. हे ऊडी मारणं मक्याच्या लाह्यांप्रमाणे पटापट नसून सन्थपणे फुलत हळूच तेलाच्या पृष्ठ्भागावर तरंगणं आहे. एरवी काहीही तळताना तो पदार्थ आपला आकर बदलतआणाणि कढईत जास्तीची जागा व्यापतो. इथे हे तर होतंच , शिवाय तो पदार्थ (बाशा) उन्ची (\nतुम्हा सर्वांचं शन्कासमाधान झालं का\n@ भरतः तुम्ही बराच अभ्यास केलात की\nPractical करायच्या आधी थियरी\nPractical करायच्या आधी थियरी पक्की केलेली बरी .\nPractical करायच्या आधी थियरी\nPractical करायच्या आधी थियरी पक्की केलेली बरी .>> करुन पाहा, सांगा काय होते ते फोटोसहित\n७०+ प्रतिसाद इतक्या गुण्यागोविंदात पडलेले बघून मला अगदी गहिवरून आलेलं आहे.\nपीठ तिंबून घ्यायचे का\nपीठ तिंबून घ्यायचे का नीट तिंबून घेतले तर बाशा पेढ्यासारखी दिसेल.\nआमच्या हाफीसतली बाशा ओबडधोबड दिसते, पीठ नीट न मळता केल्यासारखी. तशीही चांगली लागत असणार, संपतात लौकर यावरून.\nकोणीही अजून यातल्या प्रचंड\nकोणीही अजून यातल्या प्रचंड तुपाबद्दल बोललेले नाहीय ☺️☺️\nमी बोलते.200 प्रतिसाद गॅरंटी.\nदिसतायत चांगले पण हे किंवा\nदिसतायत चांगले पण हे किंवा असे गोडाचे पदा��्थ मी खाऊ शकतच नाही. तळून वर पाकातले. अशक्य.\nप्रचंड तुपाबद्दल>> तुप जास्त\nप्रचंड तुपाबद्दल>> तुप जास्त असावे लागते ह्या रेसीपीला, फार फार तर घरचं लोण्कढं तूप वापरता येइल\nडाएट वाल्यांनी खाऊ नये असाच आहे हा पदार्थ\nमस्तय पाककृती नी टीपा नी फोटो\nमस्तय पाककृती नी टीपा नी फोटो\nआपलं ते हे वापरून करता येईल\nआपलं ते हे वापरून करता येईल का\nबाशा फार आवडते. पण मैदा साखर\nबाशा फार आवडते. पण मैदा साखर या कॉम्बोमुळे वर्षातून 2 किंवा 3 खाते फक्त\nमोद, तुम्हांला ते हे म्हणजे चिकन म्हणायचे आहे का\nबापरे ७७ प्रतिसाद पाहून इथे\nबापरे ७७ प्रतिसाद पाहून इथे आले .... मस्त धमाल प्रतिसाद आहेत एकेक. मी पूर्वी ( मापात असताना) करायचे घरी ..... आता विकत आणायचा विचारही करत नाही. बाशाची तहान चिरोट्यांवर भागवते....\nबाकी पाक्रु छान लिहलीये. हीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर टपरी टाईप समोसे, कचोरी होतात खुसखुशीत\nजबरदस्त बालुशाही, चिकाटीबद्दल कौतुक किल्ली. फोटोही मस्त.\nकठीण काम, मिठाईवाल्याना शरण जाणं सोपं ☺. मी फार गोड खात नाही त्यामुळे थोड्या प्रमाणात असले पदार्थ आणले तरी चालतात, नवऱ्यासाठी.\nखाजा हैदराबाद ला मिळतो मस्त.\nखाजा हैदराबाद ला मिळतो मस्त.\nमला आवडत नाही हा प्रकार विशेष.\nउडदाच्या पिठाचे करून दह्यात भिजवलेले आवडतात,\nयाला बालुशाही नाव कसे पडले असावे\nहीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर\nहीच ट्रीक वापरली ( थंड तेल)तर टपरी टाईप समोसे, कचोरी होतात खुसखुशीत>>>> टपरी टाईप समोसे हवे असतील तर समोसे करून तासभर फ्रीज मध्ये ठेवायचे अन मग तळायचे, भारी होतात\nमस्त झालीय बालुशाही किल्ली,\nमस्त झालीय बालुशाही किल्ली,\nप्रतिसाद एकापेक्षा एक आहेत\nआता मायबोलीवर सोनपापडी ची आणि\nआता मायबोलीवर सोनपापडी ची आणि संदेश ची रेसिपी आली की मी नुसती वाचून सुखाने मरायला मोकळी\nतो बदामी हलवा नावाचा लाल लाइफबॉय साबण कसा बनवतात ते मला माहिती आहे.\nबदामी हलवा=लाल लाईफबॉय साबण\nबदामी हलवा=लाल लाईफबॉय साबण\nनवीन खाते उघडून मायबोलीकर व्हा\nनवीन परवलीचा शब्द मागवा\nया ग्रूपचे सभासद व्हा\nस्थापना : गणेश चतुर्थी, सप्टेंबर १६, १९९६. प्रताधिकार १९९६-२०२० मायबोली. सर्व हक्क स्वाधीन.\nवापराचे/वावराचे नियम | गोपनीयता | आमच्याबद्दल | संपर्क\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/delhi-satyendra-jain-on-corona-infection/", "date_download": "2020-10-31T16:05:14Z", "digest": "sha1:432HDWLZAMUTXEDFE7UUMZWVTMXOF3R3", "length": 12689, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "\"केंद्राने मान्य करावं, देशात समूह संसर्ग झाला आहे\" - Thodkyaat News", "raw_content": "\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\nTop News • आरोग्य • कोरोना • देश\n“केंद्राने मान्य करावं, देशात समूह संसर्ग झाला आहे”\nनवी दिल्ली | संपूर्ण देशावर कोरोनाचं संकट आहे. देशात दररोज दिवसागणिक कोरोनाच्या रूग्णांची संख्या वाढताना दिसतेय. 80 ते 90 हजार दररोज नवे रूग्ण सापडत आहेत. याचसंदर्भात दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनी भाष्य केलं आहे.\nदेशभरात आता कोरोना रूग्णांची संख्या 53 लाखांच्या पुढे गेली आहे. देशातील कोरोनाची परिस्थिती पाहता देशात समूह संसर्ग झाला आहे हे केंद्र सरकारने मान्य केलं पाहिजे असं सत्येंद्र जैन यांनी सांगितलं आहे.\nआरोग्यमंत्री जैन म्हणाले,”ज्यावेळी दिल्लीत आणि देशातील इतर भागांमध्ये इतक्या मोठ्या संख्येने लोकांना कोरोनाचा संसर्ग होतोय, त्यावेळी आपण कोरोनाचा समूह संसर्ग झालेला आहे, हे स्विकारायला हवं. मात्र केवळ आयसीएमआर आणि केंद्र सरकारचं समूह संसर्ग झाल्याचं सांगू शकतं.”\nसत्येंद्र जैन पुढे म्हणाले, “मी कशावर विश्वास ठेवतो हे महत्त्वाचं नाहीये. या गोष्टीत मी पात्रंही नाही. मात्र तांत्रिकदृष्ट्या हा समूह संसर्ग आहे. मी असं म्हणू शकतो की, समूह संसर्ग समाजात पसरला आहे. याबद्दल वैज्ञानिक सांगू शकतात.”\nमोदीजी शेतकऱ्यांना भांडवलदारांचे गुलाम बनवतायेत, पण…- राहुल गांधी\nनवाजुद्दीन सिद्दीकीचा ‘सिरी���स मॅन’ लवकरच ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार\nपोलीस भरतीत मराठा समाजातील तरुणांवर अन्याय होणार नाही- अनिल देशमुख\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न\nपुढच्या 24 तासांत राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n‘मी आधीही सांगितलंय आणि पुन्हा एकदा सांगतो…’; सभागृहात विरोधकांच्या गदारोळानंतर मोदींचं ट्विट\nराज्यसभेत प्रचंड गदारोळ; खासदाराने सभापतींसमोरच नियम पुस्तक फाडलं\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n“…तर एकाही ओबीसी मंत्र्याला महाराष्ट्रात फिरु देणार नाही”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00531.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%97%E0%A4%B2%E0%A5%82%E0%A4%B0", "date_download": "2020-10-31T17:23:43Z", "digest": "sha1:Z5R6DK7CJOMZ34A22ZSSORYVAQ4Q7GHR", "length": 7383, "nlines": 112, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "देगलूर - विकिपीडिया", "raw_content": "\n१८° ३२′ ५२.०८″ N, ७७° ३४′ ३७.९२″ E\nनगराध्यक्ष मोगलाजी इरणा शिरशेटवार\nकृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेख��चा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.\nअधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.\nदेगलूर हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्याचा एक तालुका आहे. देगलूर तालुका दोन राज्यांच्या सीमेवर वसलेला आहे. आग्नेय दिशेला तेलंगाणा, वायव्य दिशेला कर्नाटक आहे. मराठी, तेलुगू या येथील बोलीभाषा आहे. येथील बाजारपेठ, मोंढा प्रसिद्ध आहे. लेंडी नदी ही देगलूर तालुक्यातून वाहणारी मुख्य नदी आहे. अडत व्यापारी शिक्षण संस्थेचे देगलूर महाविद्यालय, धुंडा महाराज महाविद्यालय, साधना हायस्कूल, मानव्य विकास विद्यालय या शैक्षणिक संस्था आहेत. होट्ठल येथे हेमाडपंथी महादेव मंदिर प्रसिद्ध आहे.\nअर्धापूर | भोकर | बिलोली | देगलूर | धर्माबाद | हदगाव | हिमायतनगर | कंधार | किनवट | लोहा | माहूर | मुदखेड | मुखेड | नांदेड तालुका | नायगाव | उमरी\nचूकीच्या पद्धतीने रचलेल्या समन्वयक खूणपताकांसह असलेली पाने\nमाहितीचौकट भारतीय न्यायक्षेत्रात नकाशे असलेली पाने\nकार्टोग्राफर नकाशे असलेली पाने\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १९ सप्टेंबर २०२० रोजी ०२:५१ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/global/us-policy-china-fails-robert-obrien-342398", "date_download": "2020-10-31T17:25:15Z", "digest": "sha1:6BR2TZTUS6Z64AJBMLT7BX3VOX3KJLOD", "length": 13969, "nlines": 267, "source_domain": "www.esakal.com", "title": "चीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन - US policy on China fails robert obrien | Marathi Live News Updates - eSakal", "raw_content": "\nचीनबाबत अमेरिकेचे धोरण अपयशी - रॉबर्ट ओब्रायन\nगेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही ��्यांनी सांगितले.\nवॉशिंग्टन - गेल्या ४० वर्षांमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र धोरण चीनबाबत सर्वाधिक अपयशी ठरले, असे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार रॉबर्ट ओब्रायन यांनी म्हटले आहे, ते व्हाइट व्हाउसमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे धोरण बदलण्यासाठी पावले उचलत असल्याचेही त्यांनी सांगितले.\n- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप\n- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा\nचीन श्रीमंत झाल्यानंतर अमेरिकेने चीनच्या चुकीच्या कृत्यांकडे दुर्लक्ष केले. चीनने अमेरिकेचे आयपी ॲड्रेस चोरले. चीनच्या शेजारी देशांना धमक्या देणे, स्वत:च्याच नागरिकांना तियानमेन चौकात धमकावण्यासारख्या गोष्टींकडेही अमेरिकेने दुर्लक्ष केले, असा घरचा आहेरही त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, की जगात प्रत्येक देश अमेरिकेसारखा अधिक लोकशाहीवादी व्हावा, असे अमेरिकेला वाटते. मात्र, त्याच्या विरुद्ध घडले. चीनमध्ये वर्षानुवर्षे मानवाधिकारांचे अधिक उल्लंघन होत आहे. चीनकडून बौद्धिक संपत्तीची एवढी मोठी लूट होत आहे की, अमेरिकेच्या फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हिस्टिगेशन या खात्याचे प्रमुख ख्रिस्तोफर रे यांनी चीनने अमेरिकेच्या बौद्धिक संपत्तीच्या लुटीतून पैशांचे मानवी इतिहासातील सर्वांत मोठे हस्तांतरण केले, असा आरोप केला.\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nबायडेन हे आळशी भ्रष्ट, ट्रम्प हे धोकादायक व्यक्ती; प्रचारात वैयक्तिक चिखलफेक\nवॉशिंग्टन - अध्यक्षपदाच्या निवडणुकीला काही तासच शिल्लक राहिलेले असताना अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी...\nबायडेन यांचे सल्लागार विवेक मूर्ती कोण आहेत\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षाच्या निवडणुका 3 नोव्हेंबर रोजी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड...\n'टिकटॉक'वरील बंदीला स्‍थगिती; न्यायालयाचा ट्रम्प यांना दणका\nवॉशिंग्टन - अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्‍प यांच्या प्रशासनाने टिकटॉक या अत्यंत लोकप्रिय व्हिडिओ ॲपवर घातलेल्या बंदीला येथील मध्यवर्ती न्यायालयाने...\nअमेरिकेतील निवडणुकीत साताऱ्याची झलक बायडेन यांनी भर पावसात गाजवली सभा\nवॉशिंग्टन- अमेरिकेतील राष्ट्रपतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. डेमोक्रॅटिक पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार ज्यो बायडेन आणि रिपब्लिकन...\nअमेरिकेत पुन्हा कोरोनाचा कहर एका दिवसात विक्रमी 90 हजारांपेक्षा अधिक रुग्ण\nवॉशिंग्टन- कोरोना विषाणू (Coronavirus) ने जगभरात थैमान घातले आहे. पण, महाशक्ती असलेल्या अमेरिकेला या विषाणूने जास्त पिडल्याचे दिसत आहे. कोरोना...\nकोरोनाचा मज्जासंस्थेवरही होऊ शकतो परिणाम; मेंदूत न भरुन येणारे होऊ शकते नुकसान\nवॉशिंग्टन : आठ महिन्यांपूर्वी आलेल्या कोरोनाने साऱ्या जगाला चिंतेत टाकले आहे. हा व्हायरस नवा असल्याने याचे परिणामदेखील नव्या पद्धतीने समोर आले....\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.esakal.com/marathwada/corona-wait-anganwadi-asha-workers-ya-district-difficult-nanded-news-285514", "date_download": "2020-10-31T17:06:37Z", "digest": "sha1:TNW6BUZPQAXLDP77CE6ZEZMXZJPFKA3A", "length": 17549, "nlines": 281, "source_domain": "www.esakal.com", "title": "कोरोना : ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी-आशा सेविकांची वाट बिकट - Corona: The Wait For Anganwadi-Asha Workers In 'Ya' District Is Difficult Nanded News | Marathwada Cities and Rural Marathi News - eSakal", "raw_content": "\nकोरोना : ‘या’ जिल्ह्यात अंगणवाडी-आशा सेविकांची वाट बिकट\nनांदेड, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता कुठलीही सुरक्षा नसताना कोरोना सारख्या महाभयंकर आजाराचे सर्वेक्षण अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर्स करत आहे. मात्र, अधिकाऱ्यांकडून मिळणाऱ्या अपमानास्पद वागणुकीमुळे त्यांची वाट बिकट होत आहे.\nनांदेड : अर्धापूर तालुक्यातील दाभड ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स सर्वचे काम करत आहेत. परंतु, हे काम करताना आम्हाला हेतुपुरस्सर ग्रामसेवक श्री. कापसे अपमानास्पद वागणूक देत आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांनी अर्धापूरच्या गटविकास अधिकारी मिना रावतोळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.\nअंगणवाडी कर्मचारी व आशा वर्कर कोरो��ा विषाणू व सारी आजाराचे सर्वे करण्याचे काम दाभड येथे करत आहेत. शासनाने दिलेल्या निर्देशानुसार काम सुरु आहे. मात्र गावात तलाठी यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ प्रतिबंध समितीची स्थापना करण्यात आली आहे. त्यानुसार सर्व कामे व्यवस्थित सुरु असले तरी, अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर ग्रामसेवक श्री. कापसे यांच्या अडमुठ्या धोरणावर प्रचंड मानसिक ताणावाखाली वावरत आहेत.\nहेही वाचा- Video - लॉकडाउन : स्ट्रेस कमी करण्यासाठी तज्ज्ञ सांगतात...\nया कामासाठी टाकला जातोय दबाव\nतणावाखाली असलेल्या या महिला कर्मचाऱ्यांनी ग्रामसेवकावर वेठीस धरत असल्याचा आरोप लेखी स्वरूपात केला आहे. त्यात म्हटले आहे की, सर्व कर्मचाऱ्यांनी माझ्या आदेशाचे पालन केलेच पाहिजे. मी सांगेल तसेच झाले पाहिजे. गावातील अंगणवाडी आणि आशा वर्कर महिलांनी गावाच्या वेशीवर थांबून अनोळखी व्यक्तींना गावात येण्यापासून प्रतिबंध करावे अशा प्रकारचा दबाव टाकला जात असल्याने आमचे मानसिक संतुलन बिघडत असल्याचे निवेदनात म्हटले आहे.\nहेही वाचा- Video: लॉकडाऊन : गर्भवती मातांनो...काळजी नको, खबरदारी घेण्याची गरज\nमहिलांसाठी वापरली जाते अर्वाच्च भाषा\nअंगणवाडी सेविका आणि आशा वर्कर यांना शासनाकडून प्रोत्साहन भत्ता म्हणून एक हजार रुपये मानधन दिले जात आहे. परंतु हे मानधन मास्क तयार करण्यासाठी ते मागत असल्याचा देखील महिलांनी आरोप केला आहे. गावातील बचत गटातील महिलांनाही प्रत्येकी पन्नास ते शंभर रुपयांची मागणी होत आहे. कुठलाही ठराव नसताना बैठक न घेता परस्पर मागणी करत आहेत. तसेच गावात कोरोना प्रतिबंधात्मक समिती कार्यरत असताना ते हेतूपुरस्पर आम्हाला त्रास देण्यासाठी असं वर्तन करत आहेत. हद्द म्हणजे महिलांना बोलताना अर्वाच्च भाषा वापरतात त्यामुळे त्यांच्या कारवाई करण्याची मागणी निवेदनात केली आहे.\nया चार महिलांची केली कारयवाहीची मागणी\nदाभड येथील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या दुर्लक्षित पणाचा कळस गाठल्याने या प्रकारच्या घटना घडत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. संबंधित अधिकाऱ्याची चौकशी करून कार्यवाही करावी, अशी मागणी वंदना सूर्यवंशी, रत्नमाला आवरगंड, पंचशीला सरपाते, शोभा नरवाडे यांनी केली आहे.\nचार महिलांनी ग्रामसेवका विरोधात तक्रार केल्याची बातमी वर्तमानपत्रातुन समजली. रविवार ���सल्याने त्यावर अधिक काही बोलता येणार नाही. परंतु, सोमवारी नेमके काय प्रकरण झाले आहे याची चौकशी केली जाईल. यात ते दोषी आढळले तर निश्‍चितच कारवाई होईल.\n- मिना रावतोळे (ग्रामविकास अधिकारी)\nस्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा\nशनिवारी ४९ जण कोरोना पॉझिटिव्ह\nनांदेडः जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. शनिवारी (ता.३१) प्राप्त झालेल्या अहवालात ४९ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह, ११२...\nएसटी कामगारांचे आक्रोश आंदोलन, थकीत पगारासाठी आपापल्या घरातच पुकारणार एल्गार\nनांदेड - कोरोनाच्या महामारीत आर्थिक डबघाईला आलेल्या एसटी महामंडळाकडे कामगारांच्या वेतनासाठी कुठलीही तरतूद नाही. कामगारांच्या वेतनाचा प्रश्न गंभीर बनत...\nडॉ. रामराव महाराजांचे होते मोठे योगदान- अशोक चव्हाण\nनांदेड ः वाशिम जिल्ह्यातील पोहरादेवी येथील बंजारा समाजाचे धर्मगुरु डाॅ. रामराव महाराज यांचे शुक्रवारी (ता.30) रात्री मुंबईत उपचारादरम्यान निधन झाले....\nVideo - शेतकरी, गोरगरिबांचे भाजप सरकारने केले नुकसान - अशोक चव्हाण यांचा आरोप\nनांदेड - कॉँग्रेस पक्षाने नेहमीच शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. त्या उलट भाजप आणि मोदी सरकारने शेतकरी व कामगारविरोधी...\nकर्जबाजारी ॲटो चालकाची आत्महत्या\nनांदेड : सततची नापिकी व खासगी कर्जापायी एका ॲटो चालकाने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पोखरी (ता. लोहा) येथे शुक्रवारी (ता. ३०...\nबाभळी बंधाऱ्याचा शेतकऱ्यांना फायदा काय \nनांदेड : धर्माबाद, बिलोलीसह अन्य तालुक्यातील शेती बाधीत करुन बाभळी येथे गोदावरी नदीवर बाभळी धरण बांधले. या धरणामुळे हजारो एकर शेती बाधीत झाली. परंतु...\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\nसकाळ माध्यम समूह आणि उपक्रम\nसकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर\neSakal च्या बातम्यांसाठी सबस्क्राईब करा\neSakal च्या महत्वाच्या बातम्यांची आणि ब्रेकिंग न्यूजची नोटिफिकेशन्स तत्काळ मिळविण्यासाठी सबस्क्राईब करा.\n* आपण नोटिफिकेशनसंबंधी हवे ते बदल ब्राऊजर सेटिंग्जमध्ये जाऊन कधीही करू शकता.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://www.thodkyaat.com/police-officers-tried-to-overthrow-the-government-says-anil-deshmukh-marathi-news/", "date_download": "2020-10-31T16:48:56Z", "digest": "sha1:WQR7X2WUGZXRVFGTXIUC4XT4T3FGDHZM", "length": 12827, "nlines": 224, "source_domain": "www.thodkyaat.com", "title": "'पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता'; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट - Thodkyaat News", "raw_content": "\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n‘पोलिस अधिकाऱ्यांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता’; अनिल देशमुखांचा गौप्यस्फोट\nमुंबई | राज्यातील महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न पोलिस अधिकाऱ्यांनी केला होता, असा गौप्यस्फोट गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. ते लोकमतला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते.\nचार ते पाच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी महाविकासआघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. यात एका अतिवरिष्ठ महिला अधिकाऱ्याचाही समावेश होता. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असं अनिल देखमुखांनी सांगितलं आहे.\nआमदारांना धमकावणे, तुम्ही राजीनामे द्या, तुमच्या फायली आमच्याकडे आहे असं वारंवार सांगितलं गेलं, असे प्रकार समोर आले. त्यानंतर स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला, असं अनिल देशमुख यांनी सांगितलं.\nशरद पवारांनी एका महिला अधिकाऱ्याचे नाव घेऊन त्यांना तातडीने पदावरून बाजूला करा, त्यांच्याकडे दुसरं काम द्या असं सांगितलं होतं. तसेच्या त्यावेळी एका नेत्याने चारही अधिकाऱ्यांची नावेही सांगितली होती. हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर तो वेळीच थांबवला गेला, असंही अनिल देशमुख म्हणालेत.\n“मराठा आरक्षणावरुन भाजपने र���जकारण न करता साथ दिली पाहिजे”\n“उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांचं निवडणूक प्रतिज्ञापत्र तपासा”\nआरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण\n“मनमोहन सिंगांबद्दल फडणवीसांनी अशा तऱ्हेचं बोलणं म्हणजे सुर्यावर थुंकण्यासारखं”\n‘रवी किशन स्वत: गांजाचे झुरके मारायचा’; या दिग्दर्शकाचा गंभीर आरोप\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\nफ्रान्स कार्टून वादावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले…\nTop News • महाराष्ट्र • मुंबई\nपंकजा मुंडे शिवसेनेत येणार का; संजय राऊतांचे सूचक विधान\n“राज्यपाल सुद्धा शरद पवारांना नेता मानतात याचा आनंद आहे”\nअमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जीवे मारण्याचा प्रयत्न\nआरएसएसच्या मुख्यालयातील 9 स्वयंसेवकांना कोरोनाची लागण\nखालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.\nजळगावमध्ये भाजपच्या बैठकीनंतर कार्यकर्त्याकडून गिरीश महाजनांना शिवीगाळ\n“एकनाथ खडसे भ्रष्टाचारी, त्यांना आमदार करू नका”\n‘हो, आहे मी कुत्रा कारण…’; कमलनाथ यांना ज्योतिरादित्य शिंदे यांचं प्रत्युत्तर\nजेम्स बाँड साकारणारे शॉन कॉनरी याचं 90 व्या वर्षी निधन\n“अस्पृश्यता निवारणात फुले, आंबेडकरांपेक्षा सावरकरांचं योगदान श्रेष्ठ म्हणणाऱ्या पोंक्षेंना विधान परिषदेत पाठवू नये”\n‘…म्हणून तुमचं पद टिकून आहे’; चंद्रकांत पाटलांचा राऊतांना टोला\n…जर तुम्ही सुधारला नाहीत, तर रामनाम सत्यची यात्रा आता निघणार- योगी आदित्यनाथ\n“महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत”\n‘फारुख अब्दुल्ला आणि मेहबुबा मुफ्तींना अटक करून त्यांना काळ्या पाण्याची शिक्षा द्या’\n“विधान परिषदेसाठीची आमची ऑफर उर्मिला मातोंडकरांनी नाकारली”\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00532.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "http://www.dinvishesh.co.in/2020/08/masik-dinvishesh-december.html", "date_download": "2020-10-31T15:28:32Z", "digest": "sha1:FGLENXJPIL6O6JLZFLJ6OZ3S3SA6KOZS", "length": 2468, "nlines": 66, "source_domain": "www.dinvishesh.co.in", "title": "डिसेंबर", "raw_content": "\nदैनंदिन दिनविशेष - घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर आपल्या जन्म-मृत्युनेही एखाद्या सा���ान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक आणि घटना यांच्या बद्दल माहिती मांडण्याचा प्रयंत्न.\nजीने बदलला जगाचा चेहरा मोहरा, जी होती क्रांतीकारी, जी होती भयावह आणि तितकीच महत्वपूर्ण, जी होती आनंददायी आणि तितकीच आशावादी, आपल्या गर्भात अनेकानेक गोष्टी दडवून ईतिहास बनवणारी म्हणायला गेलो तर तिनच अक्षरांची ‘ घटना’, पण ब्रम्हांडाचा आवाका घेणारी. अशा घटनांची माहीती.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B2%E0%A4%BF%E0%A4%82%E0%A4%95%E0%A4%A8_%E0%A4%AE%E0%A5%87%E0%A4%AE%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%B2", "date_download": "2020-10-31T18:10:52Z", "digest": "sha1:RD7MR346Q65NBCAEIW7IJDA3XV5NLTHM", "length": 5406, "nlines": 114, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "लिंकन मेमोरियल - विकिपीडिया", "raw_content": "\nअब्राहम लिंकन यांचा भव्य पुतळा (१९२०)\nलिंकन मेमोरियल हे संयुक्त राज्य अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती व अमेरिकी नागरी (यादवी) युद्धाच्या दरम्यान देशाचे नेतृत्व केलेल्या अब्राहम लिंकन, यांच्या सन्मानाप्रित्यर्थ बांधण्यात आले आहे. हे स्मारक वॉशिंग्टन, डी.सी. मधील नॅशनल मॉल येथे असून ते एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे.\nयाचे बांधकाम इ.स. १९१४ साली सुरु होऊन १९२२ साली ते देशाला अर्पण करण्यात आले. अब्राहम लिंकन यांचा डॅनियल चेस्टर फ्रेंच या शिल्पकाराने बनवलेला १९ फूट उंचीचा भव्य पुतळा येथे आहे.\nविकिव्हॉयेज वरील नॅशनल मॉल पर्यटन गाईड (इंग्रजी)\nवॉशिंग्टन, डी.सी.मधील इमारती व वास्तू\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १६ जून २०१५ रोजी १०:२३ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://www.jathnews.com/2019/01/1416.html", "date_download": "2020-10-31T16:11:46Z", "digest": "sha1:PCARKZIJZEQO4GVPHC2J55I6ZMAFMWTB", "length": 16004, "nlines": 173, "source_domain": "www.jathnews.com", "title": "Jath News : राज्यात कृषिसेवकांच्या 1416 पदांची भरती", "raw_content": "\nराज्यात कृषिसेवकांच्या 1416 पदांची भरती\n25 पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले\nराज्यातील 8 विभागांत कृषी सहायकाची 1 हजार 416 रिक��‍त पदे कृषिसेवक म्हणून निश्‍चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी त्या त्या विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आलेले आहेत. कृषी विभागातील कृषिसेवकांची अलीकडील काही वर्षातील ही मोठी भरती आहे.\nऑनलाइन अर्ज 5 जानेवारीपासून स्वीकारण्यात येत असून 25 जानेवारी 2019 पर्यंत अर्ज भरण्याचा कालावधी निश्‍चित करण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत, त्यांचे प्रवेशपत्र ऑनलाइन प्रिंट काढून घेण्याचा कार्यक्रम तसेच ऑनलाइन परीक्षेचा दिनांक महापरीक्षा पोर्टलवर जाहीर करण्यात येणार आहे. विभागीय स्थिती पाहता पुणे विभागात 314, ठाणे 124, नाशिक 72, कोल्हापूर 97, औरंगाबाद 112, लातूर 169, अमरावती 279 आणि नागपूर विभागात 249 मिळून एकूण 1 हजार 416 कृषिसेवकांच्या जागा भरण्यात येणार आहेत.\nरिक्त पदांच्या आरक्षणासंदर्भातील व इतर तपशिलाबाबत www.mahapariksha.gov.in व कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सविस्तर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून त्यामध्ये आवश्यक तपशील असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.\n'गोष्टी स्मार्ट बालचमूच्या' (बालकथा संग्रह)\nदुष्काळी सवलतीची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रवादी...\nदुष्काळामुळे दुग्ध व्यवसाय आर्थिक अडचणीत\nबाबरवस्ती शाळा आदर्श पुरस्काराने सन्मानित\nजंगम समाजास ओबीसी दाखले मिळावेत\nजतमध्ये बेशिस्त चालकांमुळे वाहतुकीचा खेळखंडोबा\nखुलेआम दारूचे धंदे सुरू, पोलिसांचे दुर्लक्ष\nडफळापूर मुलींच्या शाळेची क्षेत्रभेट\nएसटीच्या मेगाभरतीतून दुष्काळी युवकांवर अन्याय: वि...\nम्हैसाळ योजनेचे पाणी बिळूर शिवारात दाखल\n७० गावे,४६६ वाड्या वस्त्यांना टँकरने पाणी पुरवठा\nजत तालुक्यात मनरेगाची कामे बंद पाडायला भाजपचे नेते...\nभावी शिक्षक पिढी भरतीअभावी अस्वस्थ\nजि.प.शाळेत शिकलेली भावंडे सी.ए. परीक्षा उत्तीर्ण\nम्हैसाळ योजनेचे पाणी सोडा; अन्यथा निवडणूकीवर बहिष्कार\nजिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत आसंगी(जत) शाळेचे घवघव...\nबसर्गीत माणुसकी फौंडेशनतर्फे मुलांना खाऊ वाटप\nमिरजेच्या शिवलीया कला, क्रिडा संकुल पाच खेळाड...\nके.एम.हायस्कूलमध्ये व्याख्यानमाला, स्नेहसंमेलन उत्...\nआमदार जगताप यांची पक्षातून हक्कालपट्टी करा:तम्मनगौ...\nसदाशिव पाटील यांच्या 'सुलभ हिंदी व्याकरण' पुस्तकाच...\nमनावरचा ताण स्वर गायनाने निघून जातो-प्राचार्य ढेकळे\nआरोग्याच्या प्रश्नावर आशा गटप्रवर्तकांचा आझाद मैदा...\nआसंगी तुर्कचा कबड्डी संघ जिल्ह्यात प्रथम\nशिक्षकांसाठी तीन दिवसांची स्तराधारीत अध्ययन कार्यश...\nशिक्षकांच्या व्यथा गोव्याच्या अधिवेशनात मांडणार : ...\nम्हैसाळ योजनेच्या कामासाठी शनिवारी बैठक\nखिलार खोंडाने धन्याला मिळवून दिले 3 लाख\nआता पुन्हा शिक्षकांचे पगार ऑनलाइन\nसांगली जिल्ह्यात 92 बालके अतितीव्र कुपोषित;832 उंब...\nउमराणी उपसरपंचपदी बसवराज धोडमनी\nउमराणी सोसायटीच्या अध्यक्षपदी धनागोंडा बिराजदार\nदुष्काळी सवलती लागू करा: विक्रम सावंत\nजतमध्ये एकावर चाकू हल्ला\nशाळा-कॉलेजांमध्ये स्नेहसंमेलनाची रेलचेल सुरू\nजत तालुक्यात 23 गावांना टँकरने पाणीपुरवठा\nदुष्काळी भागाला वरदान: अ‍ॅपल बोर\nपश्चिम महाराष्ट्रातून कुष्ठरोग हद्दपार\nसांगली जिल्ह्यात एचआयव्ही रुग्ण दीड टक्क्यांवर\nपाणी चळवळीत सक्रीय सहभाग घ्यावा-प्रा.मानेपाटील\nउंटवाडीची पूजा हुचगोंड लांब उडीत जिल्ह्यात प्रथम\nग्रामीण भागात वाढतोय परप्रांतीय मजुरांचा लोंढा\nआशा गटप्रवर्तकांचे २३ ला आझाद मैदानावर धरणे\nलाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण कमीच\nआमदारांनी बैठकांचा फार्स बंद करावा: विक्रम सावंत\n90 टक्के तरुण सोशल मीडियावर बिझी\nडफळापूर जिल्हा परिषद शाळा क्र.2 मध्ये स्नेहसंमेलन\nनवीन वर्षाचा पहिला ‘सुपरमून’ २१ रोजी\nसायकल दुकानदाराचा महिलेने केला गळा आवळून खून\nसंखला दुय्यम निबंधक कार्यालय सुरू करा: सुशीला होनमोरे\nजत-देवनाळ रस्त्याचे डांबरीकरण निकृष्ट\nमोहनराव,विश्वजीत कदम लोकसभेसाठी इच्छूक नाहीत\n(संपादकीय) मोबाईलवर स्मार्टशिक्षण द्या\nकोंतेबोबलादमध्ये सायकल दुकानदाराचा मृत्यू\n'जत’ला रोजगार देता का रोजगार\nसांगली जिल्ह्यातल्या जि. प. व महसुलाच्या जागा कधी ...\nघोषणांचा पाऊस; अंमलबजावणीचा दुष्काळ\nमराठी हीसंस्काराची भाषा-डॉ.दिनकर कुटे\nबेळोंडगी येथील ग्रामपंचायतीवर महिलांचा घागर मोर्चा\nगटबाजी आणि पडोळकरांच्या विरोधकाच्या भूमिकेमुळे भाज...\nकाँग्रेसचे सांगलीत कार्यकर्ता मार्गदर्शन शिबीर\nबेवनूरमध्ये जिजाऊंचा जन्मोत्सव साजरा\nपाणी पुरवठा विभागातील अधिकाऱयांची चौकशी करून कारवा...\nविविधतेत एकता निर्माण करण्याची ताकद हिंदी भाषेमध्य...\nजंगल वाचवण्यासाठी 2300 किलोमीटरची सायकल रपेट\nजिजाऊंनी स्वराज्य निर्मातीची प्रेरणा दिली : प्रा. ...\nम्हसवड येथे 18 जानेवारीपासून आदिवासी धनगर साहित्य ...\nआयुक्त कार्यालयाकडून आलेल्या 16 शिक्षकांच्य बदल्या...\nऑल जर्नालिस्टच्या प्रदेश उपाध्यक्षपदी मच्छिंद्र ऐन...\nयेळवीत लांडोर पक्ष्याचा तलावातील गाळात पाय अडकल्या...\nशिक्षक भारतीतर्फे सावित्री-फातिमा आदर्श शिक्षिका प...\nचारा छावण्या ,पाण्याचे टँकर सुरू करण्यासाठी बेमुदत...\nसेवानिवृत्त शिक्षक मच्छिंद्र उबाळे यांचे निधन\nपाणी आणायला गेलेल्या तरुणीचा शेत तलावात बुडून मृत्यू\nजतला कर्नाटक योजनेचे पाणी देण्यासाठी पाठपुरावा करणार\nजत तालुक्यात पाण्यासाठी शाळकरी मुलांची भटकंती\nदुष्काळामुळे संक्रांतीच्या उत्साहावर संक्रांत\nआमदार, खासदारांच्या प्रयत्नामुळे जत शहरासाठी दोन क...\nवंचित गावांना म्हैसाळचे पाणी सोडा अन्यथा बेमुदत उप...\nप्रत्येक शेतकर्‍याच्या घरी किमान एक तरी गाय असावी ...\nजतचे माजी सरपंच भीमराव मोरे यांचे निधन\nतरुणाईला लागलेय मेगा भरतीचे वेध\nनोकरीच्या आमिषाने तिघांना गंडा\nअ‍ॅमेझॉनचा ग्रेट इंडियन सेल 20 जानेवारीपासून\nविठुरायाच्या ऑनलाइन दर्शनाला शुल्क आकारणार\nकिरण नाईक याचे विज्ञान प्रदर्शनात यश\nजत येथे जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात\nचारा छावणी सुरु न केल्यास बेमुदत उपोषण -सचिन मदने\nमकरसंक्रांती यंदा 15 जानेवारीला\nमहाराष्ट्रातील 17 शहरांची हवा घातक\nवाळू वाहतुकीच्या दोन ट्रकवर कारवाई\nसत्ताधारी आणि विरोधक नगरसेवकांमध्ये जोरदार हाणामारी\nजत तालुक्यातील सरपंच 'बिडीओं'च्या पाठीशी\nउंटवाडी-मेंढेगिरी रस्त्याचे काम निकृष्ट\nजनावरे बाजार आवारातील दुकान गाळ्यांचा लिलाव करा\nतासगाव-चडचण रस्ता रुंदी-डांबरीकरणाचा शुभारंभ\nजतमध्ये विवाहित महिलेचा विनयभंग\nउमदीत सत्तर हजारांची चोरी\nआजपासून विद्युत सुरक्षा सप्ताह\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00533.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "http://www.sanwadnews.com/2019/10/blog-post_67.html", "date_download": "2020-10-31T17:20:04Z", "digest": "sha1:GIOCJZ26RNGMAABFZSTGG36U2WPH22XD", "length": 14435, "nlines": 70, "source_domain": "www.sanwadnews.com", "title": "आधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं-समाधानआवताडे उद्या अपक्ष दाखल करणार - Sanwad News", "raw_content": "\nलवकरच येत आहे संवाद न्यूज टीव्ही चॅनेल\nगुरुवार, ३ ऑक्टोबर, २०१९\nHome पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय आधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक ग���िमी काव्याने लढायचं-समाधानआवताडे उद्या अपक्ष दाखल करणार\nआधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं-समाधानआवताडे उद्या अपक्ष दाखल करणार\nMahadev Dhotre ऑक्टोबर ०३, २०१९ पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय,\nमंगळवेढा(प्रतिनिधी) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी दामाजी कारखान्याचे अध्यक्ष समाधान आवताडे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आधीच आमचं ठरलंय यंदा निवडणूक गनिमी काव्याने लढायचं असं म्हणत उद्या अपक्ष दाखल करणार असल्याचे मंगळवेढा येथे आयोजित करण्यात आलेल्या शक्तिप्रदर्शनात बोलताना व्यक्त केले. व्यासपीठावर समाज कल्याण समितीच्या सभापती शिलाताई शिवशरण,पं.स.सभापती प्रदिप खांडेकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे,दामाजीचे व्हा.चेअरमन अंबादास कुलकर्णी,विठ्ठल कारखान्याचे माजी संचालक शेखर भोसले,इराप्पा पुजारी,सचिन शिवशरण,चंद्रकांत घुले,राजीव बाबर,एकनाथ जगताप,बिभीषण बेदरे यांच्यासह कारखान्याचे सर्व संचालक व पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते.\nगत विधानसभा निवडणुकीत कोणतीही संस्था ताब्यात नसताना शिवसेनेतून ४३ हजार इतके मतदार मतदान घेतलेल्या समाधान आवताडे यांनी अलीकडच्या पाच वर्षात दोन साखर कारखाने,सूतगिरणी, पंचायत समिती व जिल्हा परिषद, व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तालुक्यात आपले राजकीय बस्तान बऱ्यापैकी बसवले असताना यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून भाजपची उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले परंतु भाजप आणि शिवसेना या युतीमध्येही जागा रयत क्रांती संघटनेला देण्यात आली. त्यामुळे आवताडे यांच्यासमोर एकतर माघार घेणे अन्यथा अपक्ष निवडणूक लढवणे हा पर्याय समोर होता परंतु यावर काय करावे यासाठी विचारविनिमय करण्यासाठी पंढरपूर व मंगळवेढ्यातील कार्यकर्त्यांची बैठक मंगळवेढ्यात घेतली या बैठकीत दोन्ही तालुक्यातील समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते यामध्ये उपस्थित मान्यवरांनी भाषणातून तालुक्याच्या विकासासाठी निवडणूक निवडणूक लढली पाहिजे असा आग्रह झाला आहे यावेळी बोलताना अध्यक्ष समाधान पाच वर्षापुर्वी निवडणूक लढवताना मंगळवेढ्यातील समस्या माहीत होत्या परंतु पंढरपुरातील प्रश्न समस्या माहित नव्हत्या परंतु या पाच वर्षांमध्ये मी दोन्ही तालुक्यातील प्रश्न प्रश्नाचा अभ्यास केला आहे या दोन्ही तालुक्यांमध्ये बेरोजगारीची समस्या वाढत आहे वाढत्या बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी व तालुक्यातील रखडलेल्या प्रश्नाला न्याय पडण्यासाठी आपण निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून उपस्थितांना ही निवडणूक लढवावी का अशी विचारणा केली असता उपस्थितांनी हात वर केले हात वर केल्यानंतर मग आपलं आतापासून ठरलंय उद्या अर्ज दाखल करायचं करण्याचा संदेश कार्यकर्ता दिला पाटील रोज माझ्यासाठी आठ तास काम करत आहात फक्त दोन तास वाढवा आपणाला विजय दूर नाही उपस्थित सर्वानी एकत्रित प्रयत्न केल्यानंतर आपल्या अंगावर गुलाल पडण्यास वेळ लागणार नसल्याचा संदेश यावेळी बोलताना दिला. यावेळी येताळा भगत,दत्तात्रय जमदाडे,अॅड.दत्तात्रय तोडकरी, सत्यवान रोंगे,अमित यादव,पैलवान औदुंबर शिंदे, विनोद लटके,प्रा.संतोष मिसाळ, भुजंगराव पाटील,भारत निकम,शेखर भोसले,आदींनी मनोगत व्यक्त केले. सुत्रसंचालन दिगंबर यादव यांनी तर आभार बळीराम बाबर यांनी मानले.\nTags # पंढरपूर # मंगळवेढा # महाराष्ट्र # राजकीय\nBy Mahadev Dhotre येथे ऑक्टोबर ०३, २०१९\nTwitter वर शेअर कराFacebook वर शेअर कराPinterest वर शेअर करा\nलेबल: पंढरपूर, मंगळवेढा, महाराष्ट्र, राजकीय\nनवीनतम पोस्ट थोडे जुने पोस्ट मुख्यपृष्ठ\nयाची सदस्यता घ्या: टिप्पणी पोस्ट करा (Atom)\nशिवसप्ताह व्याख्यानमाला २०२० - आयोजक श्री शिवछत्रपती युवक मंडळ पेहे ता.पंढरपूर\nप्रतीनिधी : शिवजयंती ही शिवविचार आचरणात आणून साजरी करायची हा पायंडा पेहे ग्रामस्थांनी बर्‍याच वर्षापासून जपला आहे. महाराष्ट्रातील...\nआता घरबसल्या खरेदीचा आनंद घ्या राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी सोबत\nदसर्‍याच्या शुभ मुहूर्तावर राज इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाइल गॅलरी या शोरूमची अधिकृत वेबसाइट http://www.rajbestdeals.com/ लॉंच केली आहे. ऑनलाइ...\nराजमाता जिजाऊ जन्मोत्सवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन” या इ बुक चे प्रकाशन संपन्न\nजिजामाता महिला नागरी सहकारी पतसंस्था मंगळवेढा येथे १२ जानेवारी २०२० रोजी राजमाता जिजाऊ जन्मोत्सोवाचे औचित्य साधत “बचत गट व्यवस्थापन...\nमराठा वधू वर सूचक कक्षाच्या परिचय मेळाव्याच्या नाव नोंदणीला उत्तम प्रतिसाद\nमराठा सेवा संघ अंतर्गत मराठा वधू वर कक्षाच्या मंगळवेढा शाखेने 19 जानेवारी 2020 रोजी परिचय मेळावा आयोजित केला आहे. त्याच्या भित्तिपत्रिकेच...\nशिक्षकांना जूनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही - संभाजीराव थोरात\nमंगळवेढा (प्रतिनिधी )१ नोव्हेंबर २००५ नंतर लागलेल्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे प्रतिपादन महाराष्ट्र राज...\nआरोग्य टेक्नॉलजी पंढरपूर मंगळवेढा महाराष्ट्र राजकीय शेती विषयक सोलापूर\nआपले बरेच प्रश्न आणि समस्या चर्चेतून सुटू शकतात. जर संवाद झाला तर प्रश्न आणि समस्या ह्या उद्भवणारच नाहीत. त्यासाठी चांगल्या लोकांचे विचार, प्रयत्न , मेहनत हे समाजापुढे योग्य रीतीने मांडावे लागतील. सध्या असलेले डिजिटल मीडिया , प्रिंट मीडिया आणि टीव्ही मीडिया बर्‍यापैकी आर्थिक गणिते जुळवताना याचे भान ठेवताना दिसत नाहीत.\nपरंतु संवाद न्यूज हे पुर्णपणे डिजिटली चालणारे पोर्टल असल्यामुळे आम्ही कोणत्याही प्रकारच्या जाहिराती आणि जबरदस्तीच्या शुभेच्छा मागणार नाही त्यामुळे कोणताही आर्थिक मोबदला मागितला जाणार नाही.\nआपल्या कार्यक्रमाची माहिती ,फोटो आपण ईमेल , व्हाट्सअप् वर पाठवावी\nचला सामाजिक संवाद घडवण्यासाठी एक पाऊल आपण उचलूया.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.99, "bucket": "all"} +{"url": "https://celebrity.astrosage.com/mr/hugh-hefner-horoscope.asp", "date_download": "2020-10-31T16:24:49Z", "digest": "sha1:6IHB5DUFH6BPKNDY7IKCG5FO6Z7DGFN4", "length": 7933, "nlines": 131, "source_domain": "celebrity.astrosage.com", "title": "ह्यू हेफनर जन्म तारखेची कुंडली | ह्यू हेफनर 2020 ची कुंडली", "raw_content": "\nस्वगृह » नायक किव्हा नायकांची कुंडली » ह्यू हेफनर जन्मपत्रिका\nवर्णमाला द्वारे ब्राउझ करा:\nरेखांश: 87 W 39\nज्योतिष अक्षांश: 41 N 51\nअॅस्ट्रोसेज मूल्यांकन: संदर्भ (आर)\nह्यू हेफनर व्यवसाय जन्मपत्रिका\nह्यू हेफनर जन्म कुंडली/ जन्म आलेख/ कुंडली\nह्यू हेफनर 2020 जन्मपत्रिका\nह्यू हेफनर फ्रेनोलॉजीसाठीची प्रतिमा\nआता आपली कुंडली मिळवा\nह्यू हेफनरच्या कुंडली बद्दल अधिक वाचा\nह्यू हेफनर 2020 जन्मपत्रिका\nतुमच्या कामाच्या ठिकाणी, मित्रांसोबत आणि कुटुंबामध्ये एकोपा राखण्यासाठी काय करावे लागेल, याचे मार्ग तुम्हाला सापडतील. मित्र आणि तुमच्या भावांमुळे तुम्हाला लाभ होईल. राजघराण्यांकडून किंवा उच्च अधिकाऱ्यांकडून तुम्हाला मदत मिळेल. तुमच्या आय़ुष्यात होणारे बदल हे सखोल आणि चिरंतन टिकणारे असतील. तुमच्या इच्छा पूर्ण होतील.\n���ुढे वाचा ह्यू हेफनर 2020 जन्मपत्रिका\nह्यू हेफनर जन्म आलेख/ कुंडली/ जन्म कुंडली\nजन्माच्या वेळी (कुंडली, जन्म कुंडली म्हणून ओळखले जाणारे) जन्मभ्रंश हे स्वर्गाचा नकाशा आहे. ह्यू हेफनर चा जन्म नकाशा आपल्याला ह्यू हेफनर चे ग्रहस्थाने, दास, राशी नकाशा आणि राशि चिन्ह दर्शवेल. यामुळे आपल्याला 'अॅस्ट्रोसेज क्लाउडमध्ये' मध्ये ह्यू हेफनर चे तपशीलवार संशोधन आणि विश्लेषण करून कुंडली उघडण्यास अनुमती मिळेल.\nपुढे वाचा ह्यू हेफनर जन्म आलेख\nह्यू हेफनर साठी ज्योतिष अहवाल पहा -\nह्यू हेफनर दशा फल अहवाल\nह्यू हेफनर पारगमन 2020 कुंडली\nअधिक श्रेण्या » व्यापारी राजकारणी क्रिकेट हॉलीवुड भारतीय चित्रपट सृष्टी संगीतकार साहित्य खेळ गुन्हेगार ज्योतिषी गायक वैज्ञानिक फुटबॉल हॉकी\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.51, "bucket": "all"} +{"url": "https://punepravah.page/article/%E0%A4%AF%E0%A4%B6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B5%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%A5%E0%A5%87%E0%A4%A4%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AB%E0%A5%87-%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%AE%E0%A4%B5%E0%A5%80%E0%A4%B0-%E0%A4%AD%E0%A4%BE%E0%A4%8A%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%B5-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2-%E0%A4%9C%E0%A4%AF%E0%A4%82%E0%A4%A4%E0%A5%80-%E0%A4%89%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%A4-%E0%A4%B8%E0%A4%BE%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A5%80/1enJxN.html", "date_download": "2020-10-31T15:35:35Z", "digest": "sha1:LDKKFUTETH3HJOZ2DESKFPLSV27NOMHP", "length": 3898, "nlines": 36, "source_domain": "punepravah.page", "title": "यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी - pune pravah", "raw_content": "\nALL न्युज मराठी / हिंदी सिनेमा राजकारण टेक्नॉलॉजी गुन्हेगारी शिक्षण क्रीडा इव्हेंट सर्व प्रकारच्या जाहिराती संस्कृती\nयशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी\nपुणे प्रवाह न्युज पोर्टल\nपिंपरी : दिनांक २२ सप्टेंबर २०२० : यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. संस्थेच्या चिंचवड येथील प्रांगणात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.\nयावेळी आपल्या मनोगतात संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जीवनचरित्राचा आढावा घेत त्यांनी स्वतःच्या कार्यातून दिलेला श्रमप्रतिष्ठेसोबत ज्ञानार्जन करण्याचा दिलेला संदेश आजही सर्वांना उपयुक्त आहे, असे सांगितले. यावेळी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर मोजक्या अध्यापक व अन्य स��स्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला.\nफोटो ओळ : यशस्वी संस्थेतर्फे कर्मवीर भाऊराव पाटील जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला अभिवादन करताना यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट सायन्सचे संचालक डॉ. शिवाजी मुंढे, संस्थेच्या अधिष्ठाता डॉ. सुनिता पाटील व अन्य प्राध्यापक वर्ग.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.92, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/nagpur-news/increased-nitrogen-oxides-carbon-concentration-in-nagpur-air-1768638/", "date_download": "2020-10-31T16:33:38Z", "digest": "sha1:K2VYMB7MKIWRT2MQYJA6LUAOUXX2Q3GG", "length": 15733, "nlines": 189, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Increased nitrogen oxides, carbon concentration in Nagpur air | नागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nनागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ\nनागपूरच्या हवेत नायट्रोजन ऑक्साइड, कार्बनच्या प्रमाणात वाढ\nशहरात वाहने वाढत असतानाच वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली असून सदर, रामदासपेठ, गांधीबाग या परिसरात वर्दळीचे प्रमाण अधिक आहे.\n( संग्रहीत छायाचित्र )\nपर्यावरण कर आकारणारी महापालिका काय करते; शहरातील रस्त्यावर दरवर्षी हजारो नवीन वाहनांची भर\nसुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या उपराजधानीत वाहनांची संख्याही तेवढय़ाच प्रमाणात वाढत असून त्यामुळे शहरात वायू प्रदूषणाचा धोका आता स्पष्टपणे जाणवू लागला आहे. वाहनांमधून निघणाऱ्या धुरातून आरोग्यासाठी घातक ठरणाऱ्या नायट्रोजन ऑक्साईड आणि धूलिकणांमधील कार्बनचे प्रमाण वाढले असून वाहनांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या घातक वायूंवर नियंत्रण ठेवणे उपराजधानीत कठीण होत चालले आहे. या सर्व प्रकारामुळे गेल्या सात-आठ वर्षांपासून नागरिकांकडून पर्यावरण कर आकारणाऱ्या महापालिकेच्या या विषयाबाबतच्या कामगिरीबाबत प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.\nयुरोप आणि अमेरिकेत वायू प्रदूषणाबाबत कठोर नियम आहेत. तिथे वाहने घेतानाच प्रदूषण आणि इतर बाबींची तपासणी होते. काही ठरावीक वर्षांनंतर जुनी वाहने भंगारात काढली जातात. मात्र, भार��ात एकदा घेतलेले वाहन त्याची वैधता संपल्यानंतरही रस्त्यावर धावत असते. हा प्रकार थांबवण्यासाठी राजधानी दिल्लीने पुढाकार घेतला असून येथे प्रदूषण वाढवणाऱ्या वाहनांवर र्निबध घातले जात आहेत. अधिक क्षमतेचे इंजिन असलेल्या मोटारींची नोंदणीही थांबवण्यात येत आहे.\nनागपुरात मात्र सारेच सामसूम आहे. शहरात वाहने वाढत असतानाच वाहतुकीची कोंडीही नित्याची झाली असून सदर, रामदासपेठ, गांधीबाग या परिसरात वर्दळीचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे वाहनातून निघणाऱ्या धुराचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. हवा प्रदूषित करणाऱ्या घटकांमध्ये नायट्रोजन ऑक्साईड हे वायू प्रमुख आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने या वायुच्या पातळीचे मानकानुसार प्रमाण ४० मायक्रोग्रॅम प्रतिघनमीटर ठरवले आहे तर धुलीकणांच्या पातळीचे मानक प्रतिघनमीटर ६० मायक्रोग्रॅम आहे. मात्र, उपराजधानीने ही धोक्याची पातळी कधीचीच ओलांडली आहे. नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये दरवर्षी आठ ते नऊ हजार दुचाकी आणि तीन ते चार हजार चार चाकी वाहनांची भर पडत असल्याने प्रदूषणाचा हा धोका वाढतच जाणार आहे.\nतपासणी न करताच प्रमाणपत्राची खरात\nप्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या प्रत्येक वाहनाला दरवर्षी प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून ‘फिटनेस’ प्रमाणपत्र घ्यावे लागते. ते देण्यापूर्वी वाहन निरीक्षकांकडून त्या वाहनाची पूर्णपणे तपासणी होणे गरजेचे असते. संबंधीत वाहन मानकांपेक्षा अधिक धूर हवेत सोडत तर नाही ना, हेही काटोकोरपणे तपासणे आवश्यक असते, परंतु वाहतूक विभागाकडे ही तपासणी करणारी स्वत:ची यंत्रणा नाही. एक उपकरण आले होते, पण ते देखील धूळखात पडले आहे. त्यामुळे रस्त्यावर उभ्या असणाऱ्या खासगी पीयूसी केंद्रांना विभागाने तपासणीचे अधिकार दिले आहेत. मात्र, ही केंद्र कागदोपत्रीच तपासणी करुन अशी प्रमाणपत्रे देतात. कधीकधी वाहने न आणताही ही तपासणी केली जाते.\nपरिवहन विभागाकडून नित्याने वाहनांची प्रदूषण तपासणी केली जाते. तपासणीदरम्यान कुणी दोषी आढळल्यास त्यावर कारवाई देखील केली जाते. चुकीचे प्रमाणपत्र देण्याबाबत सध्या तक्रारी नाहीत. मात्र, अशा तक्रारी आल्यास त्यावर निश्चितच कारवाई केली जाईल.\n– बजरंग खरमाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 लोकजागर : वाघ जगावा, अन् शेतकरी\n2 भांडेवाडी सांडपाणी पुर्नप्रक्रिया प्रकल्पाची क्षमता वाढवणार\n3 खेळाडू त्रस्त आणि जिल्हा क्रीडा अधिकारी सुस्त\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.97, "bucket": "all"} +{"url": "https://www.mimarathimajhimarathi.com/2018/08/blog-post_22.html", "date_download": "2020-10-31T15:46:47Z", "digest": "sha1:TZG3BSRJZJ3KERWGJVIBIQMEFF7KTS4X", "length": 3223, "nlines": 54, "source_domain": "www.mimarathimajhimarathi.com", "title": "तडका - सत्ता आणि संपत्ती | मी मराठी माझी मराठी...!!!", "raw_content": "\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\nतडका - सत्ता आणि संपत्ती\nविशाल मस्के ७:४३ म.उ. 0 comment\nनको तितके वेडे आहेत\nलाचार झाले भलते अन्\nकवी,वात्रटिकाकार \" विशाल मस्के \" सौताडा, पाटोदा, बीड. मो.९७३०५७३७८३\nमी मराठी माझी मराठी...\nलाभले अम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी ज��हलो खरेच धन्य ऐकतो मराठी ॥ धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी एवढ्या जगात माय मानतो मराठी ॥....मी मराठी...॥माझी मराठी…\n 2017 | Designed By मी मराठी माझी मराठी टीम मुंबई\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00534.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://thebusinesstimes.in/shiprocket-forays-into-hyperlocal-deliveries-for-essential-goods/", "date_download": "2020-10-31T16:06:22Z", "digest": "sha1:CIWHTQ3XVS5CPHANX735SW3JY2N3WWLM", "length": 9844, "nlines": 114, "source_domain": "thebusinesstimes.in", "title": "'shiprocket'-नेही-केला-स्थानिक-वितरण-सेवेत-प्रवेश", "raw_content": "\nHome बातम्या ‘शिपरॉकेट’नेही केला स्थानिक वितरण सेवेत प्रवेश\n‘शिपरॉकेट’नेही केला स्थानिक वितरण सेवेत प्रवेश\nदेशभरात ३ मेपर्यंत वाढवलेल्या लॉकडाउनचा निर्णय लक्षात घेऊन तंत्रज्ञान समर्थित लॉजिस्टिक अग्रीगेटर असलेल्या (Shiprocket) शिपरॉकेटने अत्यावश्यक वस्तूंच्या अतिस्थानिक (हायपरलोकल) वितरण सेवेत प्रवेश केला आहे. नव्याने सुरू झालेल्या या सेवेद्वारे हा ब्रँड ई कॉमर्स कंपन्यांना अन्न, किराणा सामान आणि औषधविषयक साहित्य ८ किलोमीटरच्या परिसरात पोहोचवण्यासाठी मदत करेल. यासाठी शॅडोफॅक्स या डिलिव्हरी पार्टनरच्या तज्ञांची मदत घेतली जाईल. ही नवी सेवा भारतातील मुंबई, पुणे, अहमदाबाद, दिल्ली, जयपूर, फरीदाबाद, नोयडा, गुरुग्राम आदी एकूण १४ महत्त्वाच्या शहरांमध्ये सुरू झाली आहे.\nया भागीदारीद्वारे, शिपरॉकेट हे अनुभवी स्थानिक वितरकांच्या माध्यमातून अत्यावश्यक उत्पदनांचे विनाअडथळा वितरण करू शकेल. या सेवेचा लाभ घेत हा ब्रँड ग्राहकांपर्यंत थेट पोहोचून एक किंवा दोन दिवसात ग्राहकांना सामान पोहोचवू शकेल. या वितरण व्यवस्थेत आकार किंवा वजनाचे कोणतेही बंधन नसेल, रिटर्नसाठी ज्यादा शुल्क नसेल, के‌वळ ७९ रुपये प्रति ५ किलोमीटर या माफक शुल्कात संबंधित वस्तूचे वितरण केले जाईल.\nशिपरॉकेटचे सीईओ आणि सहसंस्थापक साहिल गोएल म्हणाले, ‘शिपरॉकेट (Shiprocket) हायपरलोकल ग्राहकांना त्यांचे सामान त्याच दिवशी किंवा दुस-या दिवशी मिळण्याची हमी देईल. यासाठी शॅडोफॅक्सच्या अनुभवी डिलिव्हरी एजंट्सची मदत घेतली जाईल. सध्याच्या अनिश्चित आणि अनपेक्षित काळात विक्रेत्यांना वेगाने वितरण करण्यास, ग्राहकांना या सेवेचा उत्तम अनुभव देण्यास तसेच फायदेशीर व्यवसायात सातत्य राखण्यासाठी या वितरण सेवेचा उपयोग होईल.’\nPrevious article१९९२ नंतर प्रथमच चीनच्या अर्थव्यवस्थेला ब्रेक\nNext article‘अर्थव्यवस्था ढासळू नये म्��णून काही सवलती देत आहोत’\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nपाच हजार लिटर्स सॅनिटायझर्स वाटणारा ‘हिरो’\nआयआयटी, जेईईच्या विद्यार्थ्यांसाठी ‘हि’ सुविधा\nलॉकडाउनमध्ये मदतीसाठी झूमकारचा पुढाकार\nनिफ्टी 11000 पार; सेन्सेक्सही तेजीत\nआता असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही विमा संरक्षण\nमहिलांनो अशी करा दिवसाची सुरुवात\n- प्रभाकर तिवारी चांगली सुरुवात, म्हणजे अर्धे काम झाल्यासारखे असते, ही जूनी म्हण आहे. त्यामुळे उत्तम सुरुवात...\nआता विस्थापित कामगारांना मोफत अॅक्सिडेंट इन्शुरन्स\nमुंबई :पेपॉईंट (paypoint) इंडियाच्या वतीने अभिनव पद्धतीचे कॉम्प्लीमेंटरी इन्श्युरन्स कवच उपलब्ध करून देण्यात आले, ज्या माध्यमातून हे कामगार त्यांच्या गावी असलेल्या कुटुंबियांना...\nआला देशातील पहिला ‘हाय स्ट्रीट ब्रॅण्‍ड’\nमुंबई :भारताचा आघाडीचा मेन्‍सवेअर अॅण्‍ड बॉइज वेअर ब्रॅण्‍ड इंडियन टेरेनने आकर्षक स्थिर फॅशन रेंज निर्माण करण्‍यासाठी फेअरट्रेड इंडियासोबत सहयोग केला आहे....\nआता 7 कोर्स जेवणासह बघा सिनेमा\nमुंबई:छोटू महाराज (Chotu Maharaj) फूड अँड हॉस्पिटॅलिटी प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून के सरा सरा लिमिटेडने अन्नपदार्थ उद्योगात एक अनोखी संकल्पना घेऊन प्रवेश केला...\nखाताबुकने आणले ‘माय स्टोअर’\nमुंबई :भारतातील वेगाने वाढणारी फिनटेक स्टार्ट-अप खाताबुकने (khatabook) अजून एक महत्वाचा टप्पा पार करत अँड्रॉइडवर 'माय स्टोअर' अ‍ॅप लॉन्च केले आहे....\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00535.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.9, "bucket": "all"} +{"url": "http://m4marathi.com/?p=1692", "date_download": "2020-10-31T15:59:17Z", "digest": "sha1:TBOCUVOVSDBRTOR6HDHEE52RUNSR43ON", "length": 3707, "nlines": 86, "source_domain": "m4marathi.com", "title": "डाळमेथी – m4marathi", "raw_content": "\n१) तुरीची डाळ एक वाटी\n२) मेथी लहान अर्धी वाटी\n३) चिंच , गुळ\n४) सुकं खोबरं , धने\n५) जिरे प्रत्येकी एक चमचा\n६) तिखट , मीठ\n७) लसणाच्या पाकळ्या पाच-सहा\n८) फोडणीचं साहित्य .\n१) तुरीची डाळ व मेथी भिजत घाला . दोन तासांनी तुरीची डाळ व मेथी धुवून घ्या आणि त्यात दोन वाटया पाणी घाला .\n२) कुकरमध्ये शिजवून घ्या . नंतर घोटून त्यात चिंचेचं पाणी , तिखट , मीठ घाला.\n३) सुकं खोबरं , धने , जिरे भाजून वाटा . लसणाच्या पाकळ्या वेगळ्या वाटा .\n४) थोडी जास्त तेलाची फोडणी करून त्यात लसूण टाका .\n५) नंतर घोट���ेली डाळ , वाटलेलं जिरं-खोबरं सर्व फोडणीला टाका व कढ आणा .\n६) ही डाळमेथी पळीवाढी चांगली लागते .\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.78, "bucket": "all"} +{"url": "https://avatibhavti.com/tag/telecom/", "date_download": "2020-10-31T16:43:28Z", "digest": "sha1:A2JY6DQETTZ563ECKDP5JSDWSLM7D3HQ", "length": 52674, "nlines": 93, "source_domain": "avatibhavti.com", "title": "#Telecom – अवती भवती", "raw_content": "\nआपल्या सभोवार घडणाऱ्या घटनांचे खणखणीत विश्लेषण\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\nकॅलिफोर्नियातील ‘आय.टी.संपन्न’ बे एरियात राहणारा भारतीय परिवार. चक्क मराठी. बाई स्वत: डॉक्टर आणि हा तिथल्या एका मोठया आय.टी. कंपनीत व्हाइस प्रेसिडेंट. घरी ही दोघं आणि यांची सोळा वर्षांची मुलगी. बस, इतकंच त्रिकोणी कुटुंब.\nसाधारण वर्षभरापूर्वी हा रागारागाने शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये भांडायला गेला. तिथल्या मॅनेजरला भेटला आणि तावातावाने सांगू लागला, ”हा काय चावटपणा लावलाय.. माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे माझ्या घरी रोज तुमचे फ्लायर्स (पत्रकं) येतात. कशाचे तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध.. तर प्रेग्नन्सी, डिलिव्हरी, बेबी केअर वगैरे विषयांवरच्या उत्पादनांचे. अरे, आमचा काय संबंध.. कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात कशाला आम्हाला रोज रोज त्याच विषयांवरची फ्लायर्स पाठवून त्रास देताहात\nमॅनेजर अनुभवी होता. त्याने याची समजूत घातली. चुकून झालं असेल असं म्हणाला आणि ”परत असे फ्लायर्स तुमच्या घरी येणार नाहीत” असंही म्हणाला.\nविषय इथेच संपायला पाहिजे होता.\nपण ह्या घटनेच्या साधारण पाच-सहा महिन्यांनी हा त्याच शेजारच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये मॅनेजरला पुन्हा भेटायला गेला. मात्र या वेळेस त्याच्या बोलण्यात भांडण्याची खुमखुमी नव्हती. सुदैवाने मॅनेजर तोच होता. त्याला पाच-सहा महिन्यांपूर्वीची ती घटना आठवत होती.\n”वी आर सॉरी. पण ‘तसले’ फ्लायर्स तुमच्याकडे अजूनही येताहेत का मी तर मागेच बंद करायला सांगितले होते.”\n”नाही. फ्लायर्स तर बंद झालेत.” हा म्हणाला, ”मी आलोय हे विचारायला, की तुम्हाला कसं कळलं..\n”हेच, की माझी मुलगी प्रेग्नंट होती, हे तुम्हाला कसं कळलं\nमॅनेजर घाबरला. त्याला वाटलं की हा बाप्या आता आपल्याला आणि आपल्या स्टोअरला ‘स्यू’ करेल, आपल्यावर केस करेल, म्हणून तो का���ीही सांगायला नकार देऊ लागला. वकिलांचं नाव घेऊ लागला. यावर हा म्हणाला, ”लिहून देतो की मला तुमच्यावर कसलीही लीगल ऍक्शन घ्यायची नाही. मला फक्त कुतूहल आहे, तुम्ही कसं ओळखलं ते\nमग त्यांच्या डेटा प्रोसेसिंग युनिटच्या हेडशी ह्याची गाठ घालून देण्यात आली. त्या हेडने ह्याला सविस्तर समजावून सांगितलं. तो म्हणाला, ”तुमची मुलगी आमच्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये नियमित येत असणार. आम्ही सी.सी.टी.व्ही. कॅमेऱ्याच्या मदतीने त्या व्यक्तीचा चेहरा कॅप्चर करतो. तो चेहरा सोशल सिक्युरिटी नंबरच्या डेटाबेसबरोबर मिळवतो. त्यातून तुमच्या मुलीची आयडेंटिटी मिळाली असेल. तिने कधीतरी क्रेडिट कार्डने / डेबिट कार्डने काही विकत घेतलं असेल. त्यावरून तुमच्या मुलीची आयडेंटिटी आमच्या अल्गोरिदमने निश्चित केली असेल.\nमग आता ही मुलगी ज्या शेल्फपाशी रेंगाळते, वस्तू बघते, ते सर्व आमचे कॅमेरे टिपतात. मुलीने त्या वस्तू विकत घेण्याची गरज नाही. पण माणूस तिथेच रेंगाळतो, जिथे त्याच्या आवडीच्या वस्तू असतात. आता लिपस्टिक आणि नेल पेंटच्या शेल्फपाशी तुम्ही रेंगाळाल का किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का किंवा बायका उगीचंच आफ्टर शेव्ह लोशनच्या आणि शेव्हिंग क्रीमच्या वस्तू हाताळत बसणार का तर या सर्व गोष्टींवरून आमच्या सिस्टिममधले अल्गोरिदम्स त्या व्यक्तीची आवड-निवड शोधतात, त्या व्यक्तीच्या सोशल मीडिया अकाउंटची पडताळणी करतात, त्यांच्या आवडीला, कुतूहलाला क्रॉसव्हेरिफाय करतात आणि सिस्टिमच त्यानुसार फ्लायर्स तयार करून त्यावर त्या व्यक्तीचा पत्ता प्रिंट करते. तुमच्या मुलीने प्रेग्नन्सी, चाइल्ड केअर वगैरेसारख्या वस्तूंमध्ये कुतूहल दाखवलं असेल.”\nलक्षात घ्या – बापाला नाही कळलं. डॉक्टर असलेल्या, एकाच घरात राहत असलेल्या, सख्ख्या आईलाही नाही कळलं की आपली मुलगी प्रेग्नंट आहे. अन् ते त्या डिपार्टमेंटल स्टोअरला कळलं\nही आहे आजच्या सोशल मीडियाची कमाल\nदुसरी घटना जबलपूरमधल्या माझ्या मित्राची. त्याने विचारलं की ”अर्थ्रायटिसमुळे पायाचा अंगठा किंचित वाकडा होतो, त्यावर उपाय करणाऱ्या उपकरणांच्या जाहिराती तुझ्या फेसबुकवर येतात का” मी सांगितलं, ”नाही. कधीच नाही. किंबहुना असं उपकरण असतं हे आजच मला कळतंय.”\nमित्र म्हणाला, ”अरे, मी ज्याला ज्याला विचारलं, त्या प्रत्येकाने हेच सांगितलं. याचा अर्थ मलाच ह्या जाहिराती येताहेत.”\n”पण तुलाच ह्या जाहिराती फेसबुकवर का दिसाव्यात\n”कारण माझ्या उजव्या पायाचा अंगठा किंचित आत वळलाय, वाकडा आहे, म्हणून\n” आता आश्चर्यचकित होण्याची माझी पाळी. ”पण फेसबुकला हे समजलंच कसं\n”कोणास ठाऊक.. मी त्या संदर्भात कुठलीही पोस्ट कुठेच टाकलेली नाही किंवा कुठे उल्लेखही केलेला नाही.”\n”’तुझे फोटो दाखव बरं.”\nमग आम्ही दोघं त्याचे फोटो बघू लागलो. कुठल्याही फोटोत त्याचे पाय दिसत नव्हते… मग अंगठा तर दूरच. बघता बघता, साधारण तीन महिन्यांपूर्वीचा त्याचा एक फोटो फेसबुकवर सापडला. त्यानेच टाकलेला. मंदिरात अनवाणी दर्शनासाठी जातानाचा. अन हो, त्या मित्राचा अंगठा किंचित वाकडा झालेला स्पष्ट दिसत होता\nमित्र लगेच म्हणाला, ”हो यार. गेल्या अडीच-तीन महिन्यांपासूनच ह्या जाहिराती मला दिसायला लागल्या आहेत.”\nयाचा अर्थ लक्षात येतोय तुमच्या\nतुमच्या-आमच्या वागण्या-बोलण्या-लिहिण्यातलाच नव्हे, तर दिसण्यातलाही लहानात लहानसा तपशील फेसबुकसारखं सोशल मीडियाचं माध्यम टिपून काढतंय अन त्यानुसार तयार झालेली उत्पादनं तुमच्या-आमच्यापर्यंत पोहोचवतंय.\nमित्र सांगत होता, त्याच्या ऑॅफिसात त्याच्याबरोबर गेली बारा-तेरा वर्षं काम करणारा सहकारी आहे खंडेलवाल नावाचा. ह्या दोघांची अगदी घट्ट मैत्री. “जिवलग मित्र असलेल्या त्या खंडेलवालला माझ्या ह्या मित्राच्या अंगठयाची भानगड माहीत नाही. अन् फेसबुकला मात्र माहीत आहे\nआजचं मार्केटिंग हे सार्वत्रिक (जनरलाईज्ड) उरलेलंच नाही. ते व्यक्तिगत झालेलं आहे. प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीनुसार त्या त्या व्यक्तीला ‘कस्टमाइज्ड’ प्रॉडक्ट देणाऱ्या जाहिरातीची मोहीम हेच आजचं सत्य आहे. अशा ‘कस्टमाइज्ड’, व्यक्तिगत कॅम्पेनला लागणारा डेटा सोशल मीडिया पुरवत असतात. कारण आपण जरी त्यांना ‘सोशल मीडिया प्लॅटफॉर्म’ म्हणत असलो, तरी फेसबुक, टि्वटर, यू टयूब यासारखी माध्यमं ही निव्वळ व्यावसायिक माध्यमं आहेत. त्यांना तुमच्या-आमच्या ‘सोशल क्रांती’शी काहीही घेणं-देणं नाही. ‘सोशल मीडियाच्या माध्यमातून समाज बदलू, जग बदलू’ हा तुमचा-आमचा भाबडा आशावाद झाला. प्रत्यक्ष त्या सोशल माध्यमांना हवा असतो यातून मिळणारा पैसा. अन तो पैसा मिळतो सामान्य माणसांच्या माहितीतून. त्यामुळे एखादी मोहीम जितकी मोठी, त्यातील लोकांचा सहभाग तितकाच मोठा. आणि जितके लोक जास्त, तितकाच या सोशल मीडियाला मिळणारा डेटा जास्त. आणि जास्त डेटा म्हणजे चांगलं विश्लेषण. ऍनालिटिकल अल्गोरिदम्स अचूक ठरण्याची खात्री.\nहे असं सर्व (दुष्ट) चक्र आहे\nआपण सर्व ‘व्हॉट्स ऍप’ वापरतो. जगात व्हॉट्स ऍप वापरणाऱ्यांची संख्या 150 कोटीपेक्षा जास्त आहे. अशा व्हॉट्स ऍपचं ‘बिझनेस मॉडेल’ काय आहे, हे आपल्या लक्षात आलंय साधारणत: सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफर्ॉम्स जाहिरातीतून पैसे मिळवतात. व्हॉट्स ऍपवर एक तरी जाहिरात दिसते का आपल्याला साधारणत: सोशल मीडियाचे वेगवेगळे प्लॅटफर्ॉम्स जाहिरातीतून पैसे मिळवतात. व्हॉट्स ऍपवर एक तरी जाहिरात दिसते का आपल्याला मग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे मग त्यांच्या उत्पन्नाचा स्रोत काय आहे आणि काहीच स्रोत नसेल, तर व्हॉट्स ऍपचं हे प्रचंड मोठं तंत्र चालतं तरी कसं आणि काहीच स्रोत नसेल, तर व्हॉट्स ऍपचं हे प्रचंड मोठं तंत्र चालतं तरी कसं आणि काहीही उत्पन्न नसताना फेसबुकने सन 2014मध्ये तब्बल 19.30 अब्ज अमेरिकन डॉलर्सला व्हॉट्स ऍप का विकत घेतलं\nया सर्व प्रश्नांचं उत्तर आहे – डेटा\nहोय, डेटा. आजच्या जगात डेटाचं महत्त्व तेच आहे, जे मागील पन्नास वर्षांत तेलाचं (पेट्रोलियम पदार्थांचं) होतं. आज डेटा म्हणजे सोन्यापेक्षा महाग कमोडिटी आहे. ज्याच्याजवळ शास्त्रशुध्द आणि अचूक असा डेटा आहे, तो या जगाचा बादशहा आहे.\nट्रम्पच्या निवडणूक निकालांनी हे अक्षरश: खरं करून दाखवलं.\nमुळात डेटा गोळा करणं, डेटाचं विश्लेषण करणं, ह्या विश्लेषणातून काही निष्कर्ष काढणं यात फारसं काही चूक नाही. आपण जेव्हा सोशल मीडियावर आपली माहिती टाकतो, तेव्हा ‘सोशल मीडियाच्या सर्व अटी आपल्याला मान्य आहेत’ असं बटन दाबूनच टाकतो. त्यामुळे काही प्रमाणात सोशल मीडिया आपली माहिती वापरू शकतो.\nपण चूक आहे ते ह्या माहितीच्या आधारे एखाद्याचा असणारा राजकीय कल ओळखून तो बदलण्यासाठी केलेला खोटया,अर्धसत्य माहितीचा जबरदस्त मारा. केंब्रीज ऍनालिटिकाने नेमकं हेच केलं. ही माहिती बाहेर आल्यामुळे गेले आठ-दहा दिवस जगात अक्षरश: उलथापालथ चाललेली आहे. अनेक देशांतील लोकशाही पध्दतीवरच मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.\nहे सगळं नेमकं कसं घडलं\nसन 2015मध्ये फेसबुकने एक ऍ��� फेसबुकबरोबर वापरायला परवानगी दिली. हे ऍप तसं वरवर निरुपद्रवी होतं. अलेक्झांडर कोगेनने तयार केलेलं हे ऍप क्विझच्या स्वरूपातील होतं. फेसबुकच्या सर्व नियमांचं पालन करून हे ऍप तयार करण्यात आलेलं होतं. अमेरिकेतल्या पाच कोटी लोकांनी हे ऍप डाउनलोड केलं आणि ह्या ऍप मध्ये, अमेरिकेतल्या ह्या पाच कोटी लोकांची (जे प्रामुख्याने वयस्क होते, अर्थात मतदार होते) माहिती गोळा झाली.\nआणि ही माहिती ह्या कोगेनने केंब्रिज ऍनालिटिकाला चक्क विकली\nमुळात केंब्रिज ऍनालिटिका ही कंपनीच ‘राजकीय सल्ला देणारी कंपनी’ म्हणून तयार करण्यात आली होती. ट्रम्पच्या राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीत केंब्रिज ऍनालिटिकाने ह्या माहितीचा पुरेपूर वापर केला आणि कुंपणावर असलेली मतं ट्रम्प महाशयांच्या बाजूने वळवली.\nहे तसं अनैतिक होतं. मात्र केंब्रिज ऍनालिटिकाची पध्दत तशी सरळसोट होती. फेसबुकवरील यूजर्सच्या मिळालेल्या डेटामधून त्यांनी ‘कॉग्नीटिव्ह बायस’ असलेले – अर्थात स्पष्ट राजकीय कल असणारे बाहेर काढले. मग ते ट्रम्पचे समर्थक असतील किंवा कट्टर विरोधक. ही संख्या साधारण 80% निघाली. अर्थात 20% मतदार असे होते, जे कुंपणावर होते. त्यांनी आपली मतं तोपर्यंत निश्चित केलेली नव्हती. केंब्रिज ऍनालिटिकाने या वीस टक्क्यांनाच लक्ष्य केलं अन पध्दतशीररित्या त्यांना ट्रम्पच्या जाळयात ओढलं.\nही बातमी बाहेर आल्यावर खळबळ माजली. ब्रिटनच्या चॅनल 4ने तर व्हिडियो फूटेजेस दाखवली, ज्यात केंब्रिज ऍनालिटिकाचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्स, हा माहिती मिळविण्यासाठी युक्रेनियन पोरींना, श्रीलंकेच्या राजकारण्यांना पुरवतोय. तोपर्यंत फेसबुकने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. दिनांक 20 मार्चला भारताचे कायदे आणि सूचना, तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांनी फेसबुक आणि केंब्रिज ऍनालिटिका यांच्यावर डेटा चोरी करून काँग्रेसला मदत करण्याचे थेट आरोप केले अन सारंच चित्र बदललं. चक्र वेगाने हलली. रविशंकर प्रसाद यांच्या पत्रकार परिषदेच्या काही तासांनंतरच केंब्रिज ऍनालिटिकाने त्यांचा सी.ई.ओ. अलेक्झांडर निक्सला काढून टाकलं.\nदुसऱ्याच दिवशी, म्हणजे दिनांक 20 मार्चला फेसबुकचे सी.ई.ओ. मार्क झुकरबर्ग याने एक मोठं स्पष्टीकरण दिलं. या सर्व प्रकरणात फेसबुककडून आलेली ही पहिलीच प्रतिक्रिया होती. या स्���ष्टीकरणात त्याने फेसबुक वापरणाऱ्यांची चक्क क्षमा मागितली आणि भविष्यात परत असं घडू देणार नाही, असं वचनही दिलं.\nहे कमी म्हणून की काय, रविवार 25 मार्चला फेसबुकने इंग्लंडच्या सर्व प्रमुख वर्तमानपत्रांत पानभर जाहिराती दिल्या. ह्या जाहिरातींमध्येही फेसबुकच्या वापरकर्त्यांची संपूर्ण क्षमा मागितली होती. जाहिरातीचं शीर्षकच होतं – ‘We have a responsibility to protect your information. If we can’t, we don’t deserve it.’\nअर्थात या क्षमायाचनेला तसा फारसा अर्थ नव्हता आणि नाही. ज्या ‘बिझनेस मॉडेल’वर फेसबुक उभं राहिलंय, त्याबद्दल माफी मागणं हे फेसबुकच्या शेअर बाजारातील ढासळत्या किमती रोखण्यासाठी उपयोगी असेलही. प्रत्यक्षात नाही.\nसध्यातरी फेसबुक वाईट अवस्थेतून जात आहे. गेला आठवडा त्यांच्यासाठी एक दु:स्वप्न ठरला. केंब्रिज ऍनालिटिकाबरोबरची भागीदारी त्यांना भलतीच महागात पडली.\nआणि या संधीचा लाभ घेत अनेकांनी फेसबुकविरुध्द मोहीम उघडली आहे. व्हॉट्स ऍपचा सहसंस्थापक ब्रायन ऍक्टन याने या मोहिमेची सुरुवात केली आणि #DeleteFacebook हा त्याचा हॅशटॅग ट्रेंड करू लागला. मुळात व्हॉट्स ऍपचं बिझनेस मॉडेलसुध्दा असंच होतं आणि आहे. पण वाहत्या गंगेत ब्रायन ऍक्टनसारखे अनेक हात धुऊन घेताहेत.\nदरम्यान 23 मार्चला ब्रिटिश हायकोर्टाने केंब्रिज ऍनालिटिकाच्या लंडनमधील ऑॅफिसवर छापे मारण्याची परवानगी दिली आणि त्याप्रमाणे छापे घालण्यात आले.\nया सर्व प्रकरणातून काही गोष्टी स्पष्ट होतात –\n१. डेटाचा वापर यापुढेही होत राहणार. विशेषत: आर्टिफिशियल इंटेलिजन्स जसंजसं प्रगत होत जाईल, व्यक्तिगत डेटाचा वापर तितकाच वाढत जाईल. याला पूर्णपणे रोखण्याची कोणतीही यंत्रणा सध्या नाही.\n२. उद्या कदाचित फेसबुक नसेल. सोशल मीडियाचा दुसरा एखादा प्लॅटफॉर्म असेल. मात्र तरीही लोकांची वैयक्तिक माहिती गोळा होत राहील आणि तिचा व्यावसायिक उपयोगही होतच राहील.\n३. कोणताही ऍप इन्स्टॉल होताना, ते परवानगी मागतं तुमच्या संपर्कांना, फोन क्रमांकांना, लोकेशनला, फोटो गॅलरीला बघण्याची. तुम्ही नकार दिला, तर ऍप इन्स्टॉलच होत नाही. त्यामुळे जितकी जास्त ऍप्स आपण डाउनलोड करू, तितकी जास्त आपली माहिती या माहितीच्या महाजालात पसरत जाईल.\n४. त्यामुळे आपण फक्त इतकंच करू शकतो की केंब्रिज ऍनालिटिकासारख्या, माहितीचा गैरवापर करणाऱ्या कंपन्यांवर सक्त कारवाई करू श���तो.\nअर्थात, जगभर वादळ निर्माण करणाऱ्या ह्या केंब्रिज ऍनालिटिकाच्या लफडयाने दोन गोष्टी नक्कीच अधोरेखित केल्या\nजागतिक राजकारणात आणि अर्थकारणात भारताचा दबदबा नक्कीच वाढलेला आहे. फेसबुकला भारताच्या कायदेमंत्र्यांची दखल घ्यावीच लागली.\nट्रम्प, ब्रेक्झिटनंतर भारतातही मोदींविरुध्द असलं काही करण्याची तयारी केंब्रिज ऍनालिटिका करत होती. काँग्रेसचा त्यात प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष सहभाग होता. केंब्रिज ऍनालिटिकामध्ये पूर्वी संशोधन प्रमुख असलेल्या क्रिस्टोफर वायलीने दिनांक 27 मार्चला ब्रिटिश संसदेत तशी माहिती दिलेली आहे. मात्र हा डाव वेळीच हाणून पाडण्यात आला.\nया प्रकरणात आणखी बऱ्याच गोष्टी समोर यायच्या आहेत. पुढे या चित्रात अधिक गहिरे रंग भरत जाणार, हे निश्चित\nयुध्द – आकाशातील लहरींसाठी..\nगेल्या पंधरवड्यात, दूरसंचार च्या क्षेत्रातील प्रतिस्पर्धी कंपन्या व्होडाफोन आणि आयडिया सेल्युलर यांनी हात मिळवला अन देशाच्या व्यावसायिक वर्तुळात अक्षरशः खळबळ उडाली. कारण हे फक्त एकत्र येणं नव्हतं तर विलीनीकरण होतं. ‘मर्जर’ होतं. आणि असं भलं मोठं मर्जर आपल्या देशानच काय, पण इतरही देशांनी फारसं बघितलेलं नव्हतं. या विलीनीकरणामुळे ही ‘जोड कंपनी’ देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी झालेली आहे. देशातील एकूण मोबाईल ग्राहकांच्या ३४.५% ग्राहक या एका कंपनी जवळ असणार आहेत. आणि म्हणूनच सध्या तरी ही ‘जोड कंपनी’ देशातील बलाढ्य दूरसंचार कंपनी झालेली आहे.\nगंमत म्हणजे हे विलीनीकरण तसं असमान आहे. व्होडाफोन सारख्या ताकतवर ब्रिटीश दूरसंचार कंपनीने तुलनेने लहान अश्या, भारतीय असलेल्या, आयडिया बरोबर हिस्सेदारी करावी, हेच मुळात अप्रूप आहे. कारण व्होडाफोन नेहमी दुसऱ्या कंपनीला ‘एक्वायर’ करते. विकत घेते. किंवा स्पष्ट शब्दात सांगायचं तर ‘गिळंकृत’ करते. पण तसं काही इथे झालेलं नाही. याचा अर्थ, ‘भारतातले मार्केट डायनामिक्स इतर देशांपेक्षा वेगळे आहेत’ हे व्होडाफोन ला पटलंय असं दिसतंय.\nव्होडाफोन चे वार्षिक उत्पन्न ४१ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. (माहितीसाठी – मायक्रोसॉफ्ट चे वार्षिक उत्पन्न ६० बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. यावरून अंदाज यावा.) एक लाख आठ हजार कर्मचारी त्यांच्या जगभरातल्या वेगवेगळ्या कार्यालयांमध्ये काम करतात. त्या मानाने आयडिया ही लहान कंपनी आहे. या कंपनी चे वार्षिक उत्पन्न फक्त ४ बिलियन स्टर्लिंग पाउंड आहे. म्हणजे व्होडाफोन च्या एक दशांश..\nमात्र आयडिया ची मुळं भारतातल्या निमशहरी आणि ग्रामीण क्षेत्रात घट्ट रुजली आहेत. म्हणून शहरी क्षेत्रात वरचष्मा असणाऱ्या व्होडाफोन ने, आयडिया ला आपला पार्टनर निवडले. एकप्रकारे या दोन्ही कंपन्या एक दुसऱ्याला, ग्राहकांच्या बाबतीत, पूरक आहेत.\nहे विलीनीकरण, सुखासुखी किंवा उगीचच झालेले नाही. याला कारण आहे ते जगातील सर्वात मोठ्या मोबाईल टेलिफोनी च्या बाजारात मुसंडी मारत असलेले ‘रिलायंस जिओ’.. फक्त सहा महिन्यात रिलायंस जिओ ने बाजाराची सर्व समीकरणे बदलली. डिसेंबर मधे संपलेल्या तिमाहीत आयडिया चे उत्पन्न ३.८ टक्क्यांनी घसरले तर व्होडाफोन चे १.९ टक्क्यांनी. आता, ही टक्केवारी फारशी जास्त दिसत नसली तरी जिथे मोबाईल चे मार्केट अत्यंत वेगाने वाढते आहे, तिथे वाढी मधे फरक न होता, जर ग्राहकांची संख्या खाली जात असेल तर ती निश्चितच चिंतेची बाब आहे. आणि म्हणूनच, बिहार च्या निवडणुकीत ज्या प्रमाणे भाजप विरुध्द, एकमेकांचे हाडवैरी असलेले पक्ष एकत्र आले, तसाच काहीसा हा प्रकार आहे. रिलायंस जिओ च्या विरुध्द टक्कर देण्यासाठी ह्या कंपन्या एकवटलेल्या आहेत.\nआणि याला कारण ही तसेच आहे. रिलायंन्स समूहाचे जेंव्हा वाटे-हिस्से झाले, तेंव्हा रिलायन्स कम्युनिकेशन्स हे अनिल अंबानींकडे आले. मुळात रिलायंस समूहाने दूरसंचार व्यवसायात यावे, ही मुकेश अंबानींची कल्पना होती. त्यामुळे त्यांचे ‘ब्रेन चाईल्ड’ असलेले रिलायंस कम्युनिकेशन जेंव्हा अनिल अंबानींकडे गेले, तेंव्हाच केंव्हातरी मुकेश नी भविष्यात या क्षेत्रात परत येण्या संबंधी विचार करून ठेवला असेल.\nआणि म्हणूनच, सुमारे वीस वर्षांपूर्वी ज्या प्रमाणे रिलायंस ने मागील दाराहून का होईना, पण मोबाईल च्या क्षेत्रात प्रवेश केला, तो असाच धडाकेबाज होता. त्या मागे कल्पना होती धीरूभाईंची, की गरिबाला सुध्दा परवडेल अश्या दरात मोबाईल सेवा पुरवता आली पाहिजे. त्यांनी लक्ष्य ठेवले होते पोस्टकार्डाचे. तेंव्हा १५ पैशांना मिळणारे पोस्टकार्ड हे गरिबांसाठी सर्वात स्वस्त असणारे संवाद साधण्याचे साधन होते. तितक्या पैशात मोबाईल वरून बोलता आलं पाहिजे अश्या आग्रहानी त्यांनी सेवा सुरु केली. अत्यंत स्वस्तात, इतरांकडे नसणारे, किं���ा इतर देशात फारसे लोकप्रिय नसलेले ‘सी डी एम ए’ हे तंत्रज्ञान त्यांनी वापरले. मोठ्या प्रमाणावर ग्राहक तयार केले. मात्र पुढे जाऊन ‘मुख्य धारेतले’ तंत्रज्ञान नसल्याने रिलायंस च्या मोबाईल व्यवसायाला मर्यादा पडल्या.\nनेमकं हेच हेरून मुकेश अंबानींनी नवीन, बदललेल्या मोबाईल च्या बाजारात अत्यंत विचारपूर्वक पाउल टाकले. पूर्वी झालेल्या काही चुकांची त्यांना जाणीव होती म्हणून त्यांनी त्या चुका टाळल्या. या वेळी त्यांनी मुख्य धारेतील तंत्रज्ञान वापरले. जगभरात 4G सेवेसाठी LTE (Long Term Evolution) हे तंत्रज्ञान वापरले जाते. यातील अत्याधुनिक व्हर्शन रिलायंस जिओ ने वापरले.\nगेल्या २ – ३ वर्षात मोबाईल कंपन्यांच्या उत्पन्नाच्या प्रकारामध्ये आमुलाग्र बदल झालेला आहे. पूर्वी ह्या कंपन्यांच्या उत्पन्नाचे मुख्य साधन हे ‘व्हॉईस कॉल’ होते. इंटरनेट वापरामुळे मिळणारे उत्पन्न हे कमी असायचे. मात्र हळू हळू हे चित्र बदलत गेले. व्हॉईस कॉल मुळे मिळणाऱ्या उत्पन्नात घट होत गेली आणि इंटरनेट च्या वापरामुळे मिळणारे उत्पन्न वाढत गेले. आज मोबाईल कंपन्यांचा महसूल हा प्रामुख्यानं इंटरनेट च्या वापरातून येतोय. सर्वसामान्य माणसाचं जीवन ही इंटरनेट ने व्यापून टाकलंय. डेन्मार्क, स्वीडन सारख्या देशांमध्ये तर इंटरनेट चा वापर हा त्यांच्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांमध्ये शामिल केला गेलाय. सोशल मिडिया ने इंटरनेट वरील गर्दी वाढविण्यास चांगलाच हातभार लावलाय.\nआणि आता तर व्हॉईस कॉल सुद्धा इंटरनेट वरून होताहेत. हा बदल लक्षणीय आहे. म्हणजे आता, हळू हळू, दूरसंचार कंपन्यांचं महसुलाचं जे मुख्य साधन होतं, तेच बंद होणार आहे आणि दूरसंचार च्या सर्व गरजां करता इंटरनेट हे एक मात्र साधन राहणार असे चित्र समोर आहे. हे नेमकं हेरलं मुकेश अंबानींनी. आणि म्हणूनच आधीच्या नेटवर्क्स चा (म्हणजे ‘लेगसी’ नेटवर्क्स, अर्थात 2G, 3G), चा विचार न करता त्यांनी सरळ 4G मधे उडी मारली. यात व्हॉईस कॉल साठी 2G, 3G प्रमाणे वेगळे स्विच ठेवण्याची गरज नसते. आणि हे तंत्रज्ञान मुख्यत्वे इंटरनेट च्या वापराला समोर ठेऊनच विकसित करण्यात आलेले आहे.\nया सर्व गोष्टींचा विचार मुकेश अंबानींनी किमान सात – आठ वर्ष आधीच केला होता. जून २०१० मधे मुकेश अंबानींच्या रिलायंस इंडस्ट्रीज ने ४,८०० कोटी रुपयांमध्ये ‘इंफोटेल ब्रॉडबेंड सर्व्हीसेज लिमिटेड’ ही कंपनी विकत घेतली. या कंपनीचं वैशिष्ट्य म्हणजे 4G च्या लिलावाच्या एक वर्ष आधी भारताच्या सर्व २२ सर्कल्स मधे (दूरसंचार च्या दृष्टीने भारताला २२ सर्कल्स मधे वाटलेले आहे. साधारणतः प्रत्येक प्रदेश म्हणजे एक सर्कल आहे. पण सर्वच बाबतीत तसे ते नाही. उत्तर प्रदेशात २ सर्कल्स आहेत तर मध्य प्रदेश आणि छत्तिसगढ मिळून एक सर्कल आहे. आपल्या महाराष्ट्रात मुंबई वेगळे सर्कल आहे तर उर्वरित महाराष्ट्र आणि गोवा मिळून एक सर्कल आहे.) ब्रॉडबेंड स्पेक्ट्रम जिंकणारी ही एकमेव कंपनी होती. या कंपनी वर स्वामित्व मिळवल्या मुळे रिलायन्स ला स्वाभाविकच इंटरनेट च्या क्षेत्रात मोठी झेप घेण्याचे ‘प्लेटफ़ॉर्म’ तयार झाले. याला जोड दिली ती 4G च्या LTE ह्या तंत्रज्ञानाची. त्याचबरोबर मुकेश अंबानींनी मतभेद बाजूला ठेऊन भावाच्या दूरसंचार कंपनी बरोबर हात मिळवणी केली आणि मोबाईल नेटवर्क च्या पायाभूत सुविधांसाठी लागणाऱ्या टावर्स ची व्यवस्था केली.\nमुकेश अंबानींनी, मागील वेळेचा अनुभव लक्षात घेता, या वेळेस मोबाईल संचांच्या उत्पादना वर त्यांचे नियंत्रण असेल अशी व्यवस्था केली. त्या साठी LYF (लाईफ) ही कंपनी दोन वर्षांपूर्वी उभी केली. ही कंपनी रिलायन्स जिओ ची सहायक कंपनी आहे. आतापर्यंत या कंपनीने वाटर – १, वाटर – २, अर्थ आणि फ्लेम या ब्रांड चे हँण्डसेट विक्रीला आणले आहेत.\nरिलायन्स जिओ चा ग्राहकांना आकर्षित करण्याचा वेग इतका जबरदस्त आहे, की पहिल्या ८३ दिवसात त्यांनी ५ कोटी ग्राहकांचा टप्पा ओलांडला आणि या २१ फेब्रुवारी ला त्यांच्या नेटवर्क मधे १० कोटी ग्राहक होते. जिओ येण्यापूर्वी ब्रॉडबेंड वापरण्याच्या बाबतीत भारताचा जगामधे १५० वा क्रमांक होता. आता मात्र मोबाईल डेटा वापरण्याच्या बाबतीत भारत जगामधे पहिल्या क्रमांकावर आला आहे.. गेल्या महिन्याची सरासरी काढली तर जिओ च्या ग्राहकांनी रोज ३.३ कोटी गिगाबाईट डेटा वापरला. जिओ चे ग्राहक मोबाईल वर सरासरी रोज साडे पाच तास व्हिडियो बघण्यात घालवतात.\nआणि या सर्व आकडेवारी मुळे व्होडाफोन आणि आयडिया सारख्या कंपन्यांना हादरे बसणं स्वाभाविकच होतं. यातूनच मग विलीनीकरणाची कल्पना पुढे आली.\nया नवीन कंपनी जवळ सुरुवात करतानाच जवळपास ४० कोटी ग्राहक आहेत. त्यामुळे जगातील सर्वांत मोठ्या अश्या दूरसंचार कंपनीं पैकी एक असे स्थान निर्माण झाले आहे. भारती एयरटेल ही, ह्या कंपनीच्या थोडी मागे असून त्यांची ग्राहक संख्या आहे – ३२ कोटी. या विलीनीकरणाचा फायदा, जास्त स्पेक्ट्रम उपलब्ध झाल्याने, सेवेचा दर्जा सुधारण्यात होईल. सध्या आयडिया कडे २० सर्कल्स मधे 4G तर १५ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे. तर व्होडाफोन कडे १६ सर्कल्स मधे 4G आणि १७ सर्कल्स मधे 3G चे लायसेन्स आहे.\nआता खेळाला खरी सुरुवात झालेली आहे. ही नवीन कंपनी, एयरटेल आणि रिलायन्स जिओ यांच्यात खरा खेळ रंगणार आहे. दुर्दैवानं एकेकाळची सर्वात मोठी सरकारी दूरसंचार कंपनी ‘बी एस एन एल’ ह्या खेळात कुठेच नाही.. काही काळानंतर किमतींमध्ये भडकलेलं युध्द थांबेल, कारण कोणालाच ते परवडणारं नाही. ‘पेमेंट बँकिंग’ सारखे उत्पन्नाचे नवीन एव्हेन्यू समोर येतील. स्पर्धात्मक वातावरणामुळे अनेक नवनवीन सेवा सुरु होतील. रेल्वे गाड्यांमध्ये, वोल्वो बस मधे लौकरच मोबाईल वर इंटरनेट वापरता येईल. असं बरंच काही होईल..\nआणि या सर्वांचा फायदा तुमच्या – आमच्या सारख्या सामान्य ग्राहकाला होईल, हे निश्चित..\nविविध विषयांचे आशयघन व्यासपीठ\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 1.0, "bucket": "all"} +{"url": "https://www.loksatta.com/mumbai-news/navy-personnel-commit-suicide-in-cuffe-parade-zws-70-2250611/", "date_download": "2020-10-31T16:40:42Z", "digest": "sha1:E7J5CS6HAYZTQNZXV47CGQ3VBKTKHVL6", "length": 10227, "nlines": 182, "source_domain": "www.loksatta.com", "title": "Navy personnel commit suicide in cuffe parade zws 70 | नौदलाच्या जवानाची आत्महत्या | Loksatta", "raw_content": "\nमर्सिडीज बेंझचा विक्रम ५५० गाडय़ांची विक्री\nCoronavirus : चाचण्यांत वाढ, तरीही रुग्णसंख्येत घट\nबस, रेल्वेपेक्षा विमानप्रवास सुरक्षित\nखडबडीत रस्त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात\nतीन कोटी रुपये खर्चून बांधलेल्या शाळा-वसतिगृह इमारतीची दुरवस्था\nनायडू आयएनएस तरकश या युद्धनौकेवर तैनात होता.\nमुंबई : कफ परेड येथे बुधवारी पहाटे लोलगू नायडू (२३) या नौदल जवानाचा मृतदेह विलगीकरण केंद्राच्या आवारात आढळून आला. झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याचे पोलिसांनी सांगितले.\nनायडू आयएनएस तरकश या युद्धनौकेवर तैनात होता. गेल्या महिन्यात या नौकेवरील जवानाला करोना संसर्ग जडल्याने इतरांना २१ दिवस विलगीकरणात ठेवण्यात आले. नायडू कफ परेड परिसरातील केंद्रीय विद्यालयात होता. १५ ऑगस्टला करण्यात आलेल्या चाचणीत हे जवान करोनाबाधित नाहीत असे स्पष्ट झाले. त्यानंतर त्यांना पुन्हा युद्धनौकेवर घेण्याची प्रक्रिया नौदलाने सुरू केली. हजेरी घेतली तेव्हा नायडू याचा पत्ता नव्हता. शोधाशोध केली तेव्हा त्याचा मृतदेह आढळला. कफ परेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी या प्रकरणी चौकशी सुरू केल्याची माहिती दिली. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, असे त्यांनी सांगितले.\nलोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.\nताज्या बातम्यांसाठी लोकसत्ताचे मोबाईल अ‍ॅप डाऊनलोड करा.\n विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार\n१२ मे पासून मर्यादित मार्गांवर रेल्वे धावणार; उद्यापासून करता येणार तिकीट आरक्षण\n'मिर्झापूर २'मधून हटवला जाणार 'तो' वादग्रस्त सीन; निर्मात्यांनी मागितली माफी\nMirzapur 2: गुड्डू पंडितसोबत किसिंग सीन देणारी 'शबनम' नक्की आहे तरी कोण\nघटस्फोटामुळे चर्चेत आले 'हे' मराठी कलाकार\nKBC 12: १२ लाख ५० हजार रुपयांच्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकाल का\n#Metoo: महिलांचे घराबाहेर पडणे हे समस्येचे मूळ; मुकेश खन्नांचे वादग्रस्त विधान\nपालिकेच्या दवाखान्यांतही आता करोना चाचणी\nस्थावर मालमत्ता क्षेत्र : सणासुदीचा काळ उत्साह वाढवणारा\nघटस्फोटापूर्वीचा सहा महिन्यांचा कालावधी न्यायालयाकडून माफ\nविनामूल्य लशीचे आश्वासन आचारसंहितेचा भंग नाही\nमाहिती अधिकार कार्यकर्त्यांचा तपशील जाहीर\nपुलवामाप्रकरणी काँग्रेसने माफी मागावी: भाजपची मागणी\nखासगी व्यापाऱ्यांकडून सात हजार टन कांदा आयात - पीयूष गोयल\nरिपब्लिक वाहिनीच्या ४ प्रतिनिधींचे जबाब नोंद\nमुंबईतील रुग्ण दुपटीचा कालावधी १५७ दिवसांवर\n1 गणेशोत्सवातील कपडय़ांच्या बाजाराचा बेरंग\n2 स्थलांतरितांसाठी आश्रय केंद्राची सोय करण्याच्या कामात अडथळा\n3 नोकरी, व्यवसाय खंडित झाल्याने मासे विक्रीत नवविक्रेते\nकेंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांच्यावर माजी अर्थ सचिवांचा धक्कादायक आरोपX", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://www.marathigold.com/horoscope-today-30-september-2020-dainik-rashifal-daily-horoscope-aajche-rashibhavishya-astrology-today-in-marathi-321234/", "date_download": "2020-10-31T16:43:23Z", "digest": "sha1:72XKNINAPER3BMEGDRLWEWKDOMEL66ZY", "length": 12478, "nlines": 80, "source_domain": "www.marathigold.com", "title": "Horoscope Today 30 September 2020: या 3 राशी ला मिळणार छप्पर फाड पैसा, जीवनात येणार सुखाची लाट", "raw_content": "\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\nया 5 राशी ला मिळाली खुशखबर मिळणार पैसा आणि वाहन सुख…\nपैसा चा ढीग लागणार या पाच राशी चे लोक अश्रू पुसून सुखी जीवन जगणार…\nझाडू बद्दल एक चूक केल्याने पूर्ण घर बनते कंगाल, मानले जाते माता लक्ष्मी चे स्वरूप\nनिळा पिवळा किंवा असो लाल प्रत्येक रंग पडेल फिका जेव्हा चमकणार फक्त या 5 राशी चे नशिब…\nआज पापांकुशा एकादशी ला बनला आहे शुभ योग, भगवान विष्णू च्या कृपे मुळे या राशी ला मेहनती चे दुप्पट फळ मिळणार…\nHome/राशिफल/Horoscope Today 30 September 2020: या 3 राशी ला मिळणार छप्पर फाड पैसा, जीवनात येणार सुखाची लाट\nHoroscope Today 30 September 2020: या 3 राशी ला मिळणार छप्पर फाड पैसा, जीवनात येणार सुखाची लाट\nToday Horoscope in Marathi, 30 September, 2020: आजच्या राशिभविष्यात आपल्याला नोकरी, बिजनेस, आरोग्य, कौटुंबिक, मित्रपरिवार आणि इत्यादींच्या बाबतीत दिवस कसा असणार या बद्दल जाणून घेऊ.\nआज आपण आपले कार्य बुद्धिमत्तेच्या जोरावर पूर्ण कराल. कार्यस्थळी आपल्याला मान सन्मान प्राप्त होईल. आपल्यावर एखाद्या महत्वाच्या कामाची जबाबदारी सोपवली जाण्याची दाट शक्यता दिसून येत आहे.\nजे लोक आपला स्वताचा बिजनेस करतात त्यांच्यासाठी आजचा दिवस उत्तम राहणार आहे. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या व्यापारामध्ये वाढ होईल. आपली जी कामे अनेक दिवसा पासून प्रलंबित आहेत ती मार्गी लागतील.\nनोकरी करणाऱ्या लोकांसाठी देखील दिवस उत्तम असणार आहे. आज आपली कामे लवकर पूर्ण होतील त्यामुळे आपल्याकडे रिकामा वेळ शिल्लक राहील. ऑफिस मधील मित्रमंडळी सोबत आज आपण रिकामा वेळ एन्जॉय कराल.\nलव्ह लाइफ मध्ये असणाऱ्या लोकांच्या जीवनात आनंदी वातावरण राहील. आपल्या लव्ह पार्टनरची भेट झाल्याने दिवस आनंदी जाईल. आपण एकत्र काही वेळ व्यतीत कराल. आपल्यातील संवाद मधुर राहील.\nआरोग्याच्या दृष्टीने आजचा दिवस चागला राहील. खाण्यापिण्याकडे लक्ष द्यावे. मसालेदार बाहेरील पदार्थ खाणे टाळल्यास लाभ होईल. आपल्या कुटुंबियांचे आरोग्य चांगले राह��ल.\nमाता लक्ष्मीच्या आशीर्वादाने आज अचानक आपल्याला धन लाभ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एखाद्या जुन्या गुंतवणुकी मधून मोठा लाभ मिळण्याची शक्यता आहे. धन प्राप्तीसाठी आपल्याला नवीन कल्पना सुचण्याचा योग आहे.\nनोकरीच्या शोधात असलेल्या किंवा नोकरी बदलण्याचा विचार करत असलेल्या लोकांना नवीन नोकरीसाठी बोलावणे येऊ शकते. नोकरी मिळवण्यासाठी आपल्याला प्रयत्न वाढवण्याची आवश्यकता आहे.\nनोकरी मिळवण्यासाठी किंवा बिजनेस मध्ये आपले मित्र आपल्याला मदतीचा हात देतील. मित्राच्या मदतीने तुम्हाला यश मिळवणे सोप्पे जाईल. आपल्या आर्थिक अडचणी दूर होतील.\nमाता लक्ष्मीच्या कृपेने आजचा दिवस मिथुन, कन्या आणि वृश्चिक राशीसाठी उत्तम राहणार आहे. या राशीच्या आर्थिक समस्या दूर होतील. आर्थिक प्राप्तीसाठी नवीन मार्ग प्राप्त होतील. कुटुंबीयांची आणि मित्रांची साथ लाभेल. जय लक्ष्मी माता.\nटीप: आपल्या कुंडली आणि राशीच्या ग्रहांच्या आधारावर आपल्या जीवना मध्ये घडणाऱ्या घटना वर उल्लेख केलेल्या घटनांच्या पेक्षा वेगळ्या होऊ शकतात. संपूर्ण माहितीसाठी आपण कोणत्याही तज्ञ ज्योतिषाचा सल्ला घेऊ शकता.\nPrevious नेहमी दुःखी असतात या 4 राशी चे लोक पण आता मिळणार भरपूर पैसा आणि समाजात प्रतिष्ठा\nNext पद्म नावाचा शुभ योग बनला, या 5 राशी ला कुबेर देवा च्या कृपे ने धन लाभ होण्याचे मिळाले संकेत\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nया 6 राशी चे स्वप्न खरे होणार पैसा कमी पडणार नाही सर्व इच्छा पूर्ण होणार…\nदिवाळी पूर्वीच माता लक्ष्मी या 3 भाग्यवान राशी ला करणार मालामाल, मिळणार कुबेरा चा खजाना\nशरद पौर्णिमे ला बनत आहे एक दुर्मिळ योग ज्याचा लाभ सात राशी ला होणार आहे…\nसत्य होणार स्वप्न आणि मिळणार कर्जा मधून मुक्ती या 3 राशी च्या नशिबात दिसत आहे धन योग\nया पाच राशी ला भरपूर पैसा मिळणार जागा जामीन खरेदी करणार इच्छा होणार पूर्ण\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00536.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.93, "bucket": "all"} +{"url": "https://hellomaharashtra.in/other/game-news/ipl-2020-why-virat-kohli-did-not-go-uae-with-rcb-squad-latest-here-the-is-reason/", "date_download": "2020-10-31T17:00:19Z", "digest": "sha1:SYWGB65YUVPCEN2RPGGM4ORMUORREUD2", "length": 14960, "nlines": 199, "source_domain": "hellomaharashtra.in", "title": "...म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला - Hello Maharashtra", "raw_content": "\n…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला\n…म्हणून विराट कोहली IPLसाठी टीम RCB सोबत न जाता प्रायवेट जेटने पोहोचला दुबईला\n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर IPLचा 13 वा सीजन भारतात होणार नसून यूएईला होणार आहे. त्यामुळं IPL 2020 स्पर्धेतील सर्व टीम हळूहळू यूएईमध्ये दाखल होत आहेत. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरची (RCB) संपूर्ण टीम शुक्रवारी यूएईमध्ये दाखल झाली. RCBने टीमचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला. मात्र यामध्ये कर्णधार विराट कोहली गायब आहे.\nदरम्यान, विराट कोहलीला यूएईला जाणाऱ्या विमानात RCB टीम सोबत न दिसल्याने चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर आरसीबीने आणखी एक फोटो शेअर केला त्यावेळी विराट दिसत आहे. विराट कोहली टीमसोबत यूएईला न जाता प्रायवेट जेटने दुबईला पोहोचला. त्याचं कारणही विराटने सांगितलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धा भरवताना बीसीसीआयने नियामावली जारी केली आहे. या नियमानुसार खेळाडूंना सहा दिवस क्वॉरंटाईन व्हावं लागणार आहे. यूएईला पोहोचण्यासाठी आरसीबीचे खेळाडू बंगळुरु येथे सरावासाठी पोहोचले होते. तेथे सर्वांना विविध ठिकाणी ठेवण्यात आलं. मात्र, विराट बंगळुरु येथे टीममध्ये सहभागी न होता मुंबईत राहण्याचा निर्णय घेतला आणि स्वत:ला मुंबई क्वॉरंटाईन केलं.\nहे पण वाचा -\nखुन्नस देणाऱ्या विराटला सुर्यकुमारने दिले त्याच भाषेत…\nमुंबईचा ‘सूर्य’ तळपला ; आरसीबीवर 5 गडी राखून…\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा,…\nत्यानंतर विराट प्रायव्हेट प्लेनने दुबईला रवाना झाला. दुबईसाठी उड्डाण भरण्याआधी विराटने मुंबईत स्वत:ची कोरोना टेस्टही केली. येत्या 19 सप्टेंबरपासून आयपीएल स्पर्धेला यूएईमध्ये सुरुवात होत आहे. यासाठी कोलकाता नाइट रायडर्स, किंग्स इलेव्हन पंजाब, राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्सचे संघ दुबईत पोहोचले आहे.\nब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”\nराज्य सरकारने ‘त्या’ प्रकरणात आधीच शहाणपणा दाखवायला हवा होता- राधाकृष्ण विखे पाटील\n भारतात केवळ १६ दिवसात आढळले तब्बल १० लाख कोरोनाबाधि��\nखुन्नस देणाऱ्या विराटला सुर्यकुमारने दिले त्याच भाषेत प्रत्युत्तर ; विराटच वागणं…\nमुंबईचा ‘सूर्य’ तळपला ; आरसीबीवर 5 गडी राखून दणदणीत विजय\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा, म्हणाला..\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI मध्ये होतंय का राजकारण \nऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर ; आयपीएल मध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या…\n….म्हणून कोहली -डीविलीअर्स ला बॅन करा ; आयपीएल कर्णधाराची अजब मागणी\nफूस लावून पळवून आणलेल्या अल्पवयीन मुलीची सुटका; एका…\nCOVID-19 दरम्यान ‘या’ 4 विमा पॉलिसी जरूर घ्या,…\nरेल्वेच्या विकास प्रवासामध्ये भागीदार असणार MSME, त्यासाठी…\n‘ही’ शासकीय हमी योजना तुम्हाला 10 वर्षांत मिळवून…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nPaytm ने 211 टोल प्लाझावर सुरू केली ऑटोमेटिक पेमेंटची सुविधा…\n मुंबई पोलिसांनी कोविडच्या कठीण काळात भन्नाट काम…\n“माझा मुलगा 15 मिनिटांत कोरोनामुक्त झाला”;…\nडोनाल्ड ट्रम्प म्हणाले-“माझा मुलगा बॅरोन 15 मिनिटांत…\nअजित पवारांनंतर आता सुनील तटकरेंना कोरोनाची लागण\nमाजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना…\nरेमडेसिव्हीर इंजेक्शन खाजगी रुग्णालयात मिळणार फक्त 2360…\nउदयनराजे आणि रामराजे यांची सातारा विश्रामगृहात झाली अचानक…\nमुख्यमंत्र्यांनी शरद पवार काय अगदी पार्थ पवार यांचाही सल्ला…\nउर्मिला मातोंडकरनंतर आता अभिनेता शरद पोंक्षेंना शिवसेनेकडून…\n‘महाराष्ट्राचा अपमान करताना खुद्द संजय राऊत’ ; मनसेच संजय…\nकाँग्रेसला हात दाखवत उर्मिला मातोंडकर यांना शिवसेनेच्या…\n लग्नाची मागणी धुडकावल्याच्या रागातून…\nअभिनेत्री पायल घोषची राजकारणात उडी ; आठवलेंच्या ‘आरपीआय’चा…\n२५ वर्ष एका थियटरमध्ये ‘हा’ सिनेमा कसा काय टिकू शकतो…\nखुन्नस देणाऱ्या विराटला सुर्यकुमारने दिले त्याच भाषेत…\nमुंबईचा ‘सूर्य’ तळपला ; आरसीबीवर 5 गडी राखून…\nराशीदचा ‘तो’ भन्नाट स्पेल पाहून हरभजन झाला वेडा,…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nदुखापत कसली , रोहित शर्मा ला वगळल्याचीच शक्यता जास्त ; BCCI…\nना खेळला रणजी, ना खेळला अंडर 19 तरीही भेटलं भारतीय टीमचं…\nट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या जोरावर जीवाची मुंबई करण्याचा…\nखऱ्या आयुष्यातील राणादा आणि बाहुबलीसुद्धा – भारतभीम…\n चहा पिण्याने ‘हे’ होतात नुकसान\nरोज भिजवलेली मनुके खाण्याचे हे आहेत ‘हे’ पाच…\nठोकर खाणाऱ्या दगडांच्या रस्त्यावरील गप्पा..\nकोयना एक्सप्रेस – पश्चिम महाराष्ट्राची प्रवासी…\nसतत सेल्फी घेणे ‘या’ आजाराची आहेत लक्षणे\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला फेसबुकवर फॉलो करा\nआम्हाला ट्विटरवर फॉलो करा\nआमच्या बद्दल थोडक्यात –\nwww.hellomaharashtra.in ही मराठीतून बातम्या देणारी एक अग्रेसर वेबसाईट आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यातील ब्रेकींग बातम्या देणे हा हॅलो महाराष्ट्रचा मुख्य उद्देष आहे. राज्यासोबतच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील राजकीय, आर्थिक, सामाजिक, क्राईम संदर्भातील बातम्या तुम्हाला इथे वाचायला मिळतील.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"} +{"url": "https://maharashtratimes.com/maharashtra/thane-kokan-news/ratnagiri/460-crore-cyclone-mitigation-project-for-konkan-coast/articleshow/78371832.cms?utm_source=recommended&utm_medium=referral&utm_campaign=article8", "date_download": "2020-10-31T15:30:20Z", "digest": "sha1:LZ7N5LO5XCYTKGZS4CUEEA4DRZIBEHBS", "length": 14077, "nlines": 100, "source_domain": "maharashtratimes.com", "title": "Please enable javascript.", "raw_content": "Konkan coast: Konkan Coast: कोकण किनारा वादळांना भीडणार\nहॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.\nKonkan Coast: कोकण किनारा वादळांना भीडणार; 'अशी' आहे केंद्राची योजना\nKonkan Coast निसर्ग चक्रीवादळाचा खूप मोठा तडाखा कोकण किनारपट्टीला बसला होता. या तडाख्यातून किनारपट्टी भागातील नागरिक अद्याप पूर्णपणे सावरलेले नाहीत. या पार्श्वभूमीवर किनारपट्टी भागासाठी एक महत्त्वाची बातमी आहे.\nसिंधुदुर्ग:कोकण किनारपट्टी भागात चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने, ४७१ किलोमीटरचे भूमिगत केबलिंग व खारांचे बंधारे बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामुळे भविष्यात कोकणात चक्रीवादळामुळे होणारे नुकसान टाळता येणार आहे. यासाठी सिंधुदुर्गसह रत्नागिरी, पालघर, ठाणे, रायगड या ५ जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. ( Cyclone Mitigation Project For Konkan Coast )\nवाचा: कोकण किनाऱ्यावर 'जीवाचा गोवा'; असा आहे आदित्य ठाकरेंचा 'ड्रीम प्रोजेक्ट'\nमागील काही महिन्यांत आलेल्या चक्रीवादळांमुळे व समुद्री उधाणांमुळे कोकणात मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. नागरिकांची घरे उद्ध्वस्त झाली होती. यात कोट्यवधी रुपयांचे नुकसानही झाले. धूप प्रतिबंधक बंधारे नसल्याने समुद्राचे पाणी घुसून शेतीचे नुकसान झाले. जमिनीची धूप झाली. याबाबत खासदार विनायक राऊत यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधले होते. लोकसभेत वारंवार आवाज उठवला होता. कोकण किनारपट्टीवर होणाऱ्या नुकसानीसाठी विशेष तरतूद करून कायमस्वरूपी उपाययोजना राबविण्याची मागणी त्यांनी केली होती.\nवाचा: नाणारमधील जमिनीखरेदीची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांकडे मागणी\nविनायक राऊत यांच्या पाठपुराव्याला यश आले असून सर्व बाबींचा विचार करून केंद्र शासनाकडून राष्ट्रीय चक्रीवादळ जोखीम शमन प्रकल्प (एनसीआरएमपी) तयार करण्यात आला आहे. याअंतर्गत केंद्र शासनाकडून ४६० कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. यामध्ये बहुउद्देशीय चक्रीवादळ आश्रयस्थाने, ४७१ किलोमीटरचे भूमिगत केबलिंग व खारांचे बंधारे बांधण्यात येणार आहेत. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पालघर, ठाणे आणि रायगड अशा पाच जिल्ह्यांसह ७०० कि.मी. किनारपट्टीसाठी हा प्रकल्प असणार आहे. यात केंद्र शासनाकडून ३६७.८ तर राज्य शासनाकडून ९१.७२ कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.\nआयपीडीएस योजनेंतर्गत यापूर्वी किनारपट्टी लगतच्या शहरी भागातील विद्युत विषयक कामे केली जात आहेत. परंतु, त्यासाठी निधी कमी पडत होता. मात्र या प्रकल्पामुळे किनारपट्टी लगतच्या ग्रामीण भागातील कामेदेखील करता येणार आहेत व त्यासाठी निधी अधिक प्रमाणात मिळणार आहे.\nवाचा: दादर-सावंतवाडी स्पेशल ट्रेन; आरक्षण, वेळ, प्रवासाचे नियम जाणून घ्या\nMarathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.\nताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज\nआणखी वाचा...: सर्वाधिक वाचलेले\nराणेंच्या सततच्या आरोपांना शिवसेनेचं एकदाच उत्तर; वैभव ...\nये अंदर की बात है... शरद पवार हमारे साथ है; भाजपच्या आम...\nकरोनाचा लढा निर्णायक वळणावर; CM ठाकरेंनी सांगितला 'हा' ...\nकॅलिफोर्निया - रत्नागिरीत हायटेक साखरपुडा संपन्न, ओटीही...\nसिंधुदुर्गात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करण्यास...\nये अंदर की बात है... शरद पवार हमारे साथ है; भाजपच्या आमदाराचा दावा महत्तवाचा लेख\nया बातम्यांबद्दल अधिक वाचा:\nक्रिकेट न्यूजक्रिकेटच्या मैदानावर पाकिस्तानने पुन्हा करून घेतले हसं; पाहा व्हिडिओ\nसिनेन्यूजप्रियांकाशी लग्न करण्यासाठी सुरेश रैनाला करावी लागलेली 'फिल्डिंग'\nदेशलव्ह जिहाद: सुधारा, अन्यथा तुमची 'राम नाम सत्य हैं'ची यात्रा निघेल\nविदेश वृत्तफ्रान्स चर्च हल्ला प्रकरणी तिसरा आरोपी अटकेत; कसून चौकशी सुरू\nदेश'देव मुख्यमंत्री झाले तरी सर्वांना नोकरी देऊ शकत नाही'\nआयपीएलMI vs DC: मुंबई इंडियन्सची घातक गोलंदाजी; दिल्ली कॅपिटल्सवर दिमाखदार विजय\nदेशभेटा या छोट्या पिकासोला; ३ वर्षांच्या वयात पेंटिंगचे अनेक विक्रम\nसिनेन्यूजराहुल वैद्यला साथ सलमान खानची, जास्मिनला सुनावले खडे बोल\nमोबाइलजिओचा ५९८ आणि ५९९ रुपयांचा प्लान, दोन्ही प्लानचे बेनिफिट्स वेगवेगळे\nरिलेशनशिपलग्नानंतर नव्या नवरीला चुकूनही विचारु नका ‘हे’ ५ प्रश्न\nमोबाइलसॅमसंगचे जबरदस्त अॅप, विना इंटरनेट-नेटवर्क शोधणार हरवलेला फोन\nप्रेरक कथाश्रीकृष्णार्जुन संवाद : फळाची अपेक्षा न करता केवळ कर्म करत राहा; वाचा\nफॅशनआलिया भटने शेअर केले ग्लॅमरस लुकमधील फोटो, चाहत्यांनी केला कौतुकाचा वर्षाव\nनियमित महत्त्वाच्या बातम्या हव्या आहेत..\nएक नजर बातम्यांवर : महाराष्ट्रग्लोबल महाराष्ट्रसंपादकीयलाइफस्टाइलहसा लेकोदेशअर्थसिनेमॅजिकइन्फोटेकफोटोगॅलरीविदेशक्रीडाप्रगती फास्टभविष्यव्हिडिओ\nओह... तुम्ही ऑफलाइन आहात\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.95, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%91%E0%A4%95%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%8B%E0%A4%AC%E0%A4%B0_%E0%A5%A7%E0%A5%A9", "date_download": "2020-10-31T17:21:23Z", "digest": "sha1:FOCNGHSH7H3JHBQF2WNAGTKINVX422AW", "length": 16165, "nlines": 686, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "ऑक्टोबर १३ - विकिपीडिया", "raw_content": "\n<< ऑक्टोबर २०२० >>\nसो मं बु गु शु श र\n१ २ ३ ४\n५ ६ ७ ८ ९ १० ११\n१२ १३ १४ १५ १६ १७ १८\n१९ २० २१ २२ २३ २४ २५\n२६ २७ २८ २९ ३० ३१\nऑक्टोबर १३ हा ग्रेगरी दिनदर्शिकेनुसार वर्षातील २८६ वा किंवा लीप वर्षात २८७ वा दिवस असतो.\n१ ठळक घटना आणि घडामोडी\nठळक घटना आणि घडामोडी[संपादन]\n५४ - निरो रोमन सम्राटपदी.\n१८१२ - १८१२चे युद्ध - सर सर आयझॅक ब्रॉकच्या नेतृत्त्वाखाली ब्रिटिश आणि केनेडियन सैन्याने अमेरिकन सैन्���ाला परत अमेरिकेत रेटले.\n१८८४ - ग्रीनविचला युटीसीचा मध्य अक्ष असल्याचे ठरवण्यात आले.\n१९२३ - तुर्कस्तानने आपली राजधानी इस्तंबुलहून अंकाराला हलवली.\n१९३५ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १३ ऑक्टोबर रोजी नाशिकजवळील येवला येथे धर्मातराची घोषणा केली.\n१९४३ - दुसरे महायुद्ध - इटलीतील दोस्तधार्जिण्या सरकारने पक्ष बदलून जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले.\n१९४४ - दुसरे महायुद्ध - लाल सैन्यानेलात्व्हियाची राजधानी रिगा जिंकली.\n१९४६ - फ्रांसने नवीन संविधान अंगिकारले.\n१९७२ - एरोफ्लोतचे इल्युशिन आय.एल. ६२ प्रकारचे विमान मॉस्कोजवळ कोसळले. १७६ ठार.\n१९७२ - उरुग्वेयन एर फोर्स फ्लाइट ५७१ हे विमान चिली आणि आर्जेन्टिनाच्या सरहद्दीजवळ कोसळले. दोन प्रवाश्यांनी अनेक पर्वत पायी ओलांडून मदत मिळवल्यावर ४५ पैकी १६ व्यक्तींना डिसेंबर २३ रोजी वाचवण्यात आले.\n१९७६ - बोलिव्हियाचे बोईंग ७०७ प्रकारचे मालवाहू विमान सांता क्रुझ, बोलिव्हिया येथे कोसळले. विमानातील तिघांसह १०० ठार.\n१९७७ - पॅलेस्टाईनच्या अतिरेक्यांनी लुफ्तहंसा फ्लाइट १८१चे अपहरण करून विमान सोमालियाला नेले.\n१९८३ - अमेरिटेक मोबाइल कम्युनिकेशन्स (आताची ए.टी. ॲंड टी) या कंपनीने अमेरिकेतील पहिली सेलफोनची यंत्रणा सुरू केली.\n१९९२ - ॲंतोनोव्ह एरलाइन्सचे ॲंतोनोव्ह ए.एन. १२४ प्रकारचे विमान क्यीव्ह जवळ कोसळले.\n२०११ - श्रीलंकी-अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती राज राजरत्नमला आर्थिक गैरव्यवहाराबद्दल अटक.\n२०१३ - मध्य प्रदेशच्या दातिया जिल्ह्यातील रतनगढ मंदिराजवळ असलेल्या पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीत स्त्री-बालकांसह ११० ठार, १००पेक्षा अधिक जखमी.\n७०९ - कोनिन, जपानी सम्राट.\n१८६४ - टेड टेलर, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८७७ - बर्नार्ड बॉसान्केट, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१८७७ - भुलाभाई देसाई, कायदेपंडित आणि स्वातंत्र्यसैनिक.\n१९११ - अशोक कुमार, भारतीय अभिनेता.\n१९२५ - मार्गारेट थॅचर, युनायटेड किंग्डमची पंतप्रधान.\n१९४१ - जॉन स्नो, इंग्लिश क्रिकेट खेळाडू.\n१९५६ - अनुरा रणसिंघे, श्रीलंकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९६४ - पेट्रस स्टीफानस तथा फानी डिव्हिलियर्स, दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट खेळाडू.\n१९७१ - हितेश मोदी, केन्याचा क्रिकेट खेळाडू.\n१९८९ - स्पृहा जोशी, मराठी अभिनेत्री.\n५४ - क्लॉडियस, रोमन सम्राट.\n१७०६ - इयासस, इथियोपियाचा सम्राट.\n१८२५ - मॅक���सिमिलियन पहिला, बव्हारियाचा राजा.\n१९११ - भगिनी निवेदिता,(मार्गारेट नोबल).स्वामी विवेकानंदांच्या शिष्या.भारतीय संस्कृतीच्या आणि स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या.\n१९८९ - किशोर कुमार, भारतीय अभिनेता, पार्श्वगायक.\n२००३ - बर्ट्राम ब्रॉकहाउस, नोबेल पारितोषिक विजेता केनेडियन भौतिकशास्त्रज्ञ.\nबीबीसी न्यूजवर ऑक्टोबर १३ च्या विशेष घटना (इंग्रजी मजकूर)\nऑक्टोबर ११ - ऑक्टोबर १२ - ऑक्टोबर १३ - ऑक्टोबर १४ - ऑक्टोबर १५ - ऑक्टोबर महिना\nवर्षातील महिने व दिवस\nआज: ऑक्टोबर ३१, इ.स. २०२०\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल २९ मार्च २०२० रोजी ०६:०० वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00537.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.91, "bucket": "all"} +{"url": "https://krishnakath.page/article/%E0%A4%95%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%A1-%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A4%A3-%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%81%E0%A4%95%E0%A4%BE-%E0%A4%AA%E0%A5%81%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%B9%E0%A4%BE-%E0%A4%AC%E0%A4%A8%E0%A4%A4%E0%A5%8B%E0%A4%AF-%E0%A4%95%E0%A5%8B%E0%A4%B0%E0%A5%8B%E0%A4%A8%E0%A4%BE%E0%A4%9A%E0%A4%BE-%E0%A4%B9%E0%A5%89%E0%A4%9F%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AA%E0%A5%89%E0%A4%9F...-%E2%80%BC%EF%B8%8F/2bDLWp.html", "date_download": "2020-10-31T16:02:45Z", "digest": "sha1:2J2YKC3CQ2Q7HHC3CODD5SI427UCTWWQ", "length": 3083, "nlines": 40, "source_domain": "krishnakath.page", "title": "कराड पाटण तालुका पुन्हा बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट... ‼️ - कृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र", "raw_content": "\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\n✍️ संपादक : चंद्रकांत चव्हाण\nकृष्णाकाठ : निपःक्ष व निर्भीड वृत्तपत्र\nALL ताज्या बातम्या विशेष लेख संपादकीय वाढदिवस विशेष व्यंगचित्र मुलाखत ADVT/ जाहिरात राजकारण कृषीवार्ता शैक्षणिक\nकराड पाटण तालुका पुन्हा बनतोय कोरोनाचा हॉटस्पॉट... ‼️\nJuly 14, 2020 • चंद्रकांत चव्हाण • ताज्या बातम्या\nजिल्ह्यातील 22 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित\nसातारा दि. 14 (जि. मा. का) : आज आलेल्या रिपोर्ट नुसार जिल्ह्यातील आणखी 22 नागरिकांचा अहवाल कोरोना बाधित आला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.\nकोरोना बाधित रुग्ण आढळलेला तालुकानिहाय तपशील खालीलप्रमाणे.\nकराड तालुक्यातील तळ��ीड येथील 44, 40, 5 आणि 25 वर्षीय पुरुष, 30, 27, 10 आणि 9 वर्षीय महिला. खोडशी येथील 60, 34 आणि 4 वर्षीय पुरुष, 52, 26 आणि 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 50 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय महिला.\nपाटण तालुक्यातील कसणी येथील 38 आणि 35 वर्षीय पुरुष, 35, 27 आणि 26 वर्षीय महिला.\nमाण तालुक्यातील बिदाल येथील 28 वर्षीय पुरुष.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00538.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.86, "bucket": "all"} +{"url": "https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B8%E0%A4%A6%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%AF:Neetin_kadu", "date_download": "2020-10-31T17:56:56Z", "digest": "sha1:EDM736XCDIIERSSQ5GEUR66JIPKMPZCN", "length": 3024, "nlines": 57, "source_domain": "mr.wikipedia.org", "title": "सदस्य:Neetin kadu - विकिपीडिया", "raw_content": "\nआल्याची नोंद केलेली नाही(लॉग इन केलेले नाही)\nनवीन खाते तयार करा\nप्रवेश करा(लॉग इन करा)\nयेथे काय जोडले आहे\nया पानातील शेवटचा बदल १७ एप्रिल २०१२ रोजी १४:१५ वाजता केला गेला.\nयेथील मजकूर हा क्रियेटीव्ह कॉमन्स अट्रीब्युशन-शेअरअलाईक लायसन्स अंतर्गत उपलब्ध आहे; अतिरिक्त अटी लागू असू शकतात. हे संकेतस्थळ वापरुन आपण याच्या वापरण्याच्या अटी आणि गोपनीयता धोरणांचे पालन करण्यास आपली सहमती देत आहात. Wikipedia® हे Wikimedia Foundation, Inc. एक ना-नफा ना-तोटा संस्थेचे नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे.\n", "cc_segment": "crawl-data/CC-MAIN-2020-45/segments/1603107919459.92/wet/CC-MAIN-20201031151830-20201031181830-00539.warc.wet.gz", "language": "mr", "language_score": 0.96, "bucket": "all"}